{"url": "http://bharat4india.com/mediaitem/2362-new-media", "date_download": "2018-04-21T21:10:43Z", "digest": "sha1:42LD5UVWWTC445IIWSV4Z63B46O3DCL4", "length": 5723, "nlines": 73, "source_domain": "bharat4india.com", "title": "एन्ड्युरोचा थरार.... - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसाहसवीरांना साद घालणारा आणि आव्हान देणारा सह्याद्री...सह्याद्रीच्या कड्यांमध्ये रमणारी शहरी आणि ग्रामीण तरुणाई... आपल्या शरीराची आणि मनाची ताकद पणाला लावणाऱ्या टीम्स... हरणार किंवा जिंकणार याचा फार विचार न करता फक्त रेस पूर्ण करण्याची जिद्द...अशा प्रकारचा अनुभव येतो तो पुण्यात होणाऱ्या 'एन्ड्युरो थ्री' रेसमध्ये. एक साहसी रेस गेल्या 12 वर्षांपासून नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येते. यावर्षीची ही रेस पुण्यात नुकतीच त्य़ाच उत्साहानं आणि साहसानं पार पडली.\n(व्हिडिओ / थरार कोकण कड्याचा)\nकोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार\n(व्हिडिओ / कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार\nसह्याद्रीच्या कड्यात एन्ड्युरोचा थरार...\n(व्हिडिओ / सह्याद्रीच्या कड्यात एन्ड्युरोचा थरार...\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/page/37/", "date_download": "2018-04-21T21:08:46Z", "digest": "sha1:JBZIWDCLEEQUSV466TPMS7LOM62FGNA5", "length": 6955, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 37", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » पान ३७\nपाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.\nसांबाराचे गोळे घालून सुंदर अशी चटपटीत आमटीचा प्रकार चवीला सुंदर लागेल.\nजेवणामध्ये पापडाचे एक वेगळे स्थान असल्यामुळे तसेच एक वेगळी चव म्हणुन चुरमुर्‍यांचे पापड करु शकता.\nआले आवळा पाचक वड्या\nथंडीच्या दिवसात आणि खोकला आल्यास तसेच प्रवासात उपयोगी अश्या ह्या आवळा पाचक वड्या चवीला सुंदर लागतात.\nवेगवेगळ्या भाज्या घालून कडक उन्हात सुकवून तयार सांडग्याची भाजी किंवा आमटीत किंवा तळून खाता येईल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%A2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-21T21:15:26Z", "digest": "sha1:CZWZE7VHAMLIOKETMP2FYH6IRYJKYIKS", "length": 4272, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आझमगढ (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआझमगढ हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आझमगढ (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nउत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2015/06/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:16:43Z", "digest": "sha1:VOHQP3WR3ERA6YP4FAB76F2WKR4PQEDI", "length": 39903, "nlines": 170, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहोळ येथील प्रतिबालाजीला अनेकवेळा गेलो. मात्र, तिरुपतीला प्रथमच जाण्याचा योग जुळून आला. या प्रवासाविषयी..\nभारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.\n‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राrाोत्सव साजरा केला जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो.\nमंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतक:यास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.\nबालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठय़ा देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात. हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रतून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाहय़रूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे.\nकल्याण कट्टा / केसांचे दान :\nतिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.\nमंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.\nयेथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.\nतिरुमला वर जायचा रस्ता\nहुंडी / दान :\nअलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार चर्चा होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात. भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठय़ा, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.\nखरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन व्हीआयपी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात. कधी काळी शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू लागली आहे. त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणा:यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे. वैष्णोदेवी वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान 200 कोटींच्या वर आहे. हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का हा प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात, सोन्याच्या स्वरुपात देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर गोरगरीबांसाठी अन्नछत्रलय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल, पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठय़ा प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली. त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना खरच स्वागताहर्य़ म्हणावी लागेल.\nलाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवस्थानची सुरक्षाही तितकीच कडक आहे. डोंगर चढण्यापूर्वी वाहनातून तसेच पायी चालत जाणा:या भाविकांची तपासणी केली जाते. यासाठी बॅग स्कॅन करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. जवळपास अमली पदार्थ बाळगणो हा गुन्हा आहे. सिगरेट, तंबाखू, गुटका, दारू यासारखे व्यसने तिरुपती देवस्थानावर करणो गुन्हा आहे व अर्थात हे पदार्थ वरती मिळत ही नाहीत. मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरही सर्वत्र कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पुन्हा स्कॅनर मशीन लावण्यात आलेले आहे. जागो जागी कॅमेरा लावण्यात आले आहेत. एकूणच येथील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. मात्र, भाविकांना याचा त्रस होताना दिसत नाही.\nतिरुपतीप्रमाणो आपल्याकडे ही अशा देवस्थानचा विकास होण्याची गरज आहे. तिरु पती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान हे केंद्रस्थानी मानून सभोवतालचा परिसर सुशोभीत केलेला आहे. देशभरातून येणारा पर्यटक निदान चार दिवस तरी येथे मुक्कामी राहिला पाहिजे. अशी यंत्रणा केलेली आहे. परिसरातील अनेक ठिकाणो पर्यटन स्थळे म्हणून घोषित केलेली आहेत. यासाठी अशी प्रेक्षणीय स्थळे विकिसत केली. तिरु पतीचे महत्व, माहात्म्य सांगणारी माहिती केंद्रे देशभरात उभी केली. येणा:या लाखो पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भक्तांसाठी सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संशोधन केंद्र, धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स हे सर्व आपल्याकडेही होणो सहज शक्य आहे. संपूर्ण डोंगरावर जाताना व येताना एकेरी मार्ग, संपूर्ण रस्ता डांबरी (खड्डे नाहीत), संपूर्ण डोंगरावर हिरवळ, स्वच्छता हे पाहून नक्कीच आपल्याकडेही असे देवस्थान होण्याची गरज आहे.\nतिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळाल्यास डोंगरावरील पर्यटन स्थळे व काही मंदिरे पाहण्यास विसरू नका. सुमारे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेली ही ठिकाणो नयनरम्य परिसरामुळे देखणी व चिरस्मरणात राहणारी ठरतात. देवस्थानतर्फे स्वत:ची पर्यटकांसाठी बस आहे. मात्र, तिची वेळ माहिती करून घेणो गरजेचे आहे. केवळ 45 रुपयांत ते काही मंदिरे दाखवितात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे आम्ही ही बस नाकारली.मंदिर परिसरात सुमो, जीप गाडय़ा, तवेरा, क्वॉलिस यांसारख्या गाडय़ा भाडय़ाने उपलब्ध आहेत. डोंगरावरील पर्यटनस्थळे ते आपणास दाखवून आणतात. सुमारे 1000 रुपयांमध्ये 5 पर्यटनस्थळे दाखविली जातात. एका सुमोत 11 जण सहज बसतात. ही स्थळे पाहण्यास सुमारे तीन ते चार तास इतका वेळ लागतो. जादा पर्यटक मिळावेत यासाठी ड्रायव्हर आपल्यामागे घाई करताना दिसून येतो. आपण मात्र, मनसोक्त ही पर्यटनस्थळे पाहवीत. खाली तिरुपतीमध्ये सुद्धा अनेक पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत. तिरुपतीला जाऊन तेथून गाडी ठरविल्यास ते फायदेशीर ठरते. कारण वरून गाडी ठरविल्यास एकतर ते जादा दर सांगतात. आपली अडचणीची वेळ लक्षात घेऊन वाटेल तो दर सांगतात. खाली तिरुपतीला जाण्यासाठी सुमारे 1500 रुपये असा दर सांगतात. आम्ही तिरुपतीवरून तिरुमलावर 700 रुपयांत वर आलो. मात्र, खाली जाण्यासाठी 67 टर्न असल्याचे कारण व जादा माणसे घेऊन जाता येत नसल्याचे कारण सांगून हे ड्रायव्हर अडवणूक करतात.\nएकूणच धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंटय़ा, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते. जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंडय़ा ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. पुणो स्टेशनावर गाडीची वाट पाहत असताना नाकाला रुमाल बांधल्याखेरीज बसणो मुश्किल जाते. मात्र, तिरुपती स्टेशनवर गाडी गेल्यावर रेल्वे ट्रॅक पाण्याने स्वच्छ धुतला जातो. हे पाणी तेथील गटारातून वाहून जाण्याची सुविधाही उत्तम केलेली दिसून येते. तिरुमला डोंगरावर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे.\nतिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.\nविमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.\nशक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.\nकुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.\nतिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणो पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.\nतिरुपती हे ठिकाण लोहमार्ग (रेल्वे) व द्रुतगती (रस्ता) मार्गाने पुणो, चेन्नई व बंगळूर या शहरांशी जोडलेले आहे.\nजवळचे रेल्वेस्टेशन: तिरुपती, रेणीगुंठा. येथे उतरून मोटारीने डोंगरावर जाता येते.\nपुण्याहून संध्याकाळी 7.15ला सुटणा:या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस गाडीने सुमारे 18 तासांचा प्रवास करावा लागतो. या शिवाय दादर ते चेन्नई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी ते चेन्नई मेल आहेत.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २\nवरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.\nखूप छान माहिती... तिरुपती जवळील सर्व पर्यटन स्थळांची माहिती द्यायला हवी आहे..\nअतिशय उपयुक्त आणि नव्याने तिरूपती दर्शनासाठी जाणा-यांसाठी मार्गदर्शक माहिती आहे.\nअतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\n‘क्रांतितीर्थ’ - क्रांतिवीर चापेकर\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-04-21T20:49:24Z", "digest": "sha1:D5Q5OIQW4CJJWTGAMLH6XMO644WX5BLM", "length": 4978, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विंडोज लाइव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"विंडोज लाइव्ह\" वर्गातील लेख\nएकूण ३० पैकी खालील ३० पाने या वर्गात आहेत.\nविंडोज लाइव्ह चलचित्र निर्माता\nविंडोज लाइव्ह फॅमिली सेफ्टी\nविंडोज लाइव्ह वनकेअर सेफ्टी स्कॅनर\nविंडोज लाइव्ह व्यवस्थापन केंद्र\nविंडोज लाइव्ह संदेशवाहक जोडणी\nविंडोज लाइव्ह संदेशवाहक मोबाइल\nविंडोज लाइव्ह हॉटमेल दिनदर्शिका\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/mediaitem/2368-new-media", "date_download": "2018-04-21T21:07:03Z", "digest": "sha1:KUFGHSOTC4E7SA3GZTEEE4ICPAGTMGP6", "length": 5207, "nlines": 69, "source_domain": "bharat4india.com", "title": "सर्वोत्कृष्ट डांगी बैल... - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nजनावरं हिच शेतकऱ्यांची खरी संपत्ती... आपल्या मुलांप्रमाणं शेतकरी जनावरांना सांभाळतात, त्यांच्यावर प्रेम करतात. घोटीतील डांगी बैलांच्या प्रदर्शनात ज्ञानेश्वर कडु यांचा बैल चँम्पियन ठरला. म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व डांगी बैलांमधला सर्वोत्कृष्ट डांगी बैल... ज्ञानेश्वर कडु त्याची काळजी कशी घेतात, त्याला कसं सांभाळतात याबद्दल त्यांच्याशी बातचीत केलीये रोहिणी गोसावी हिनं...\nशाळेनं जपल्या बाबासाहेबांच्या आठवणी\n(व्हिडिओ / शाळेनं जपल्या बाबासाहेबांच्या आठवणी)\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maharashtra-revenue-minister-chandrakant-patil-1081", "date_download": "2018-04-21T21:00:33Z", "digest": "sha1:IMUCTR4XCUDTPQ7WAQ2KQJOVTMM53QE4", "length": 13086, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Maharashtra, Revenue Minister Chandrakant Patil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही ः महसूलमंत्री\nशेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही ः महसूलमंत्री\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर : कर्जमाफीच्या अडचणीबाबत मुंबईत मदत केंद्र स्थापन करून प्रत्येक अडचणीचा निपटारा करण्याचा सरकरचा प्रयत्न आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी नक्की घेऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. १४) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.\nकोल्हापूर : कर्जमाफीच्या अडचणीबाबत मुंबईत मदत केंद्र स्थापन करून प्रत्येक अडचणीचा निपटारा करण्याचा सरकरचा प्रयत्न आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी नक्की घेऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. १४) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.\nमात्र अर्जाआठी मुदतवाढ देण्याबाबत त्यांनी भाष्य टाळले. आलेल्या आर्जची छाननी कर्जमाफी समिती घेईल. एकाच वेळी लाखो अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत हे मान्य आहे, पण त्यावर काम होणार आहे. एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. खासगी कंपन्यांना शेतमाल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. यामुळे स्पर्धा लागून शेतकऱ्यांना दर चांगला मिळेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-04-21T20:53:29Z", "digest": "sha1:JHCCC7EXFI3GOVPLTNHEWMAS6IU7RGXH", "length": 5478, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दोड्डा गणेश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nसप्टेंबर २८, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T20:52:50Z", "digest": "sha1:PDKV45WYLNVMSUMQD2A5IAV45DAZJKYE", "length": 14566, "nlines": 277, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेरी क्युरी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमेरी क्युरी हिचे इ.स. १९११ मधील नोबेल पारितोषिकावेळचे प्रकाशचित्र\nपूर्ण नाव मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी\nजन्म नोव्हेंबर ७, इ.स. १८६७\nमृत्यू जुलै ४, इ.स. १९३४\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक ऑन्‍री बेकेरेल\nडॉक्टरेटकरता विद्यार्थी आंद्रे-लुई डेबिएर्न\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०३)\nरसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९११)\nअपत्ये इरेन जुलिओ-क्युरी, एवा क्युरी\nमारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोनदा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.\n१ जन्म व बालपण\n३ संशोधन व कार्य\nमेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला.त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणित व विज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या.मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला.\n२६ जुलै इ.स. १८९५ साली त्यांचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला.\nवयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जा्स्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.\nमेरी क्युरी यांचा मृत्यू ४ जुलै १९३४ या दिवशी झाला.त्यांचा मृत्यू रेडीएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने झाला.\nनोबेल पारितोषिक पटकावणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मान त्यांनी मिळवला.\nभौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक (इ.स. १९०३)\nडेवी पदक (इ.स. १९०३)\nमात्तॉय्ची पदक (इ.स. १९०४)\nइलियत क्रेसन पदक (इ.स. १९०९)\nरसायनशास्त्रात नोबेल (इ.स. १९११)\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील मेरी क्युरी यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९३४ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी १२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://susamvaad.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T20:36:54Z", "digest": "sha1:RUOHQTPVSTGCMZUPFIUOEH6YH27FWBEO", "length": 11633, "nlines": 215, "source_domain": "susamvaad.blogspot.com", "title": "SUSAMVAAD", "raw_content": "\nनसावा भेदभाव, नसावा वाद, साधूया माणसाचा माणसाशी आणी माणसाचा निसर्गाशी एक प्रेमळ सुसंवाद\nसंपुर्ण ठाणे शहराची एक झलक बघण्यासाठी हा व्हिडीओ पहा.\nठाणे शहरातील बॅंकांची यादी,पत्ते, व फोन यासाठी हे पान उघडा.\nठाणे शहराची बीझनेस डिरेक्टरी पाहाण्यासाठी हे पान उघडा.\nLabels: कवीता, खरी मुंज, चारोळ्या, जगणे, मागणे, माझी इच्छा, रवींद्र्नाथ टागोर, सुविचार\nमाझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे\nओवळ्यात राहून परमेश्वरा कसे पाळू बरं सोवळे\nमझ्यातलाच मी, सृजनशील मी, स्फ़ुरणशील मी,\nकधीतरी पहातील का या सृजनशीलत्वाला, स्फ़ुरणशीलत्वाला माझे डोळे\nउलगडेल का रे माझेच मला हे कोडे \nमाझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे \nजेव्हा मी पहातो एखादे सुंदर असे चित्र,\nजागा होतो माझ्यातला चित्रकार, कल्पना घेउ लागतात आकार,\nकल्पना कल्पनेचेच पंख पसरुन मारतात उंच उंच भरा~या जातात सीमापार,\nकधितरी होईल का रे माझ्या कुंचल्यातुन एखादे सुंदर असे चित्र साकार\nउलगडेल का रे माझेच मला हे कोडे \nमाझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे \nLabels: कवीता, खरी मुंज, चारोळ्या, जगणे, ठाणे शहर, मागणे, माझी इच्छा, रवींद्र्नाथ टागोर\nआणी भंग पावलेल्या अपेक्षा\nएक दिवस हे सर्वच\nLabels: कवीता, खरी मुंज, चारोळ्या, जगणे, मागणे, माझी इच्छा, रवींद्र्नाथ टागोर, सुविचार\nसारी निमित्तं आणी कारणं\nसारा आसमंत बरोबर घेउन\nLabels: कवीता, खरी मुंज, चारोळ्या, जगणे, मागणे, माझी इच्छा, रवींद्र्नाथ टागोर, सुविचार\nमी गेल्यावर हसतील सारे\nकुणी एक तरी रडेल का\nजो एक कधी रडेल\nतो मला कधी भेटेल का\nएक आशा माझ्या मनी\nदिसेल तो शेवटच्या क्षणी\nतेव्हा मी हसेन आणी\nत्याच्या डोळा येईल पाणी.\nLabels: कवीता, खरी मुंज, चारोळ्या, जगणे, मागणे, माझी इच्छा, रवींद्र्नाथ टागोर, सुविचार\nथंड हवा, ढगाळ आकाश,\nधुक्यात डोंगर,आणि मातीचा सुवास,\nगरमागरम भजी आणि कडक चहा,\nपावसात चिंब भिजायला तयार रहा.\nपावसात चिंब भिजावे असे उन्हाने एकदा ठरवले,\nसप्त रंगांची उधळण करत तेव्हा नभी\nअनंत मायेतुनी काया ती उजळावी,\nमुर्तिमंत सौंदर्याचि ओळख पटावी,\nउभी मी येथे डोळे लाऊन वाटेकडे,\nदिसती दूर क्षितिजावरती प्राजक्ताचे सडे.\nक्षण हे असे निसटुन जाती हातातुनी,\nमग काय उपयोग आहे रडूनी,\nया क्षणाचे सोने करावे,\nआयुष्य अवघे या क्षणात जगावे.\nगोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,\nखूप सारे प्रेम अन थोडासा रागवा,\nनको अंतर कधी नको दूरावा,\nमैत्री मधे असावा ओलावा.\nगुलाबी थंडी सोनेरी प्रकाश,\nनव्या स्वप्नांची नवी लाट,\nनवे प्रयत्न नवा विश्वास,\nनव्या यशासाठी नवा ध्यास.\nLabels: कवीता, खरी मुंज, चारोळ्या, जगणे, मागणे, माझी इच्छा, रवींद्र्नाथ टागोर, सुविचार\nकण्हत कण्हत, की गाणं म्हणत\nडोळे भरून तुमची आठवण\nऊन ऊन दोन घास\nशाप देत बसायचं की\nपेला अर्धा भरला आहे\nपेला अर्धा सरला आहे\nकी भरला आहे म्हणायचं\nजेव्हा काही दिसत नसतं\nदिवा घेऊन उभं असतं,\nपायात काटे रूतून बसतात\nहे अगदी खरं असतं,\nआणी फुले फुलून येतात\nहे काय खरं नसतं,\nLabels: कवीता, खरी मुंज, चारोळ्या, जगणे, मागणे, माझी इच्छा, रवींद्र्नाथ टागोर, सुविचार\nसभासद व्हा आणी मिळवा रू.९९ तबडतोब.खालील लिंकवर टिचकी मारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/doliyacha-maath/", "date_download": "2018-04-21T21:11:36Z", "digest": "sha1:DDRYOMMUGITUQBBMK4GTUWS2CDV2H2ZC", "length": 5372, "nlines": 111, "source_domain": "www.marathimati.com", "title": "डोळीयाचा माठ - मराठी कविता | Doliyacha Maath - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » डोळीयाचा माठ\nलेखन: अनुराधा फाटक | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८\nसांग कशी थंडावू रे\nजीव झाला खुळा रे...\nतुजसाठी कासावीस गर्भ कोंभाचा धरण्या\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/suicide-will-not-stop-without-a-separate-vidarbha/04161926", "date_download": "2018-04-21T21:24:07Z", "digest": "sha1:QB6JKKU2ARDPYC3OHLSHG6JIXMAYTA4B", "length": 19074, "nlines": 85, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Suicide will not stop without a separate Vidarbha", "raw_content": "\nदेशात शेतकरी 'आत्महत्या' करत असताना लोकप्रतिनिधींनी 'पगारवाढ' मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब - वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे - अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nवेगळ्या विदर्भशिवाय आत्महत्या थांबणार नाही छाया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसèया राष्ट्रीय अधिवेशनाला प्रारंभ; जय विदर्भच्या घोषणांनी दणाणले सभागृह\nनागपूर: शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या त्यांनी केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजुनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळ विदर्भ झाल्याशिवाय शेतकèयांची स्थिती सुधारणाार नाही, असे मत आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांनी व्यक्त केला.\nविदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसèया राष्ट्रीय अधिवेशनाचे सोमवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात प्रकाश पाटील व छाया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर मुख्य संयोजक राम नेवले, आर. एस, रुईकर संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, प्रबीर चक्रवर्ती, डॉ. जी. एस. ख्वाजी, अ‍ॅड. नंदा पराते, विजया धोटे, राजकुमार तिरपुडे, अरुण केदार, ओंकार बुलबले, गोविंद भेंडारकर, आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या कुटूंबातील प्रतिनिधी प्रकाश राठोड, गोपाल दाभाडकर, दत्ता राठोड, सुमन सरोदे, त्रिवेणाबाई गुल्हाणे, विठ्ठल राठोड, पारोमिता गोस्वामी, इंद्रजित आमगावकर, स्वतंत्र कोकण आंदोलनाचे अभ्यासक, प्रतिनिधी भाऊ पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसाहेबराव पाटील यांनी कशा परिस्थितीमध्ये आत्महत्या केली हे सांगताना छाया पाटील भावूक झाल्या होत्या. साहेबरांवानी कुटुंबासह आत्मबलीदान केले आहे. भारत कृषीप्रधान असून बहुतेक कुटूंब शेतीवर अवलंबून आहेत. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही हजारो गावांमध्ये ज्ञानगंगा, विकासाची गंगा पोहोचली नाही. कष्टकरी, मजूर, कारागीरांची अवस्था उसाच्या चिपाडापेक्षाही दयनीय झाली आहे. सावकारी पाश, महागाईमुळे गरीबी पाचवी पुजली आहे. साहेबराव उच्च शिक्षित होते, सरपंच होते, त्यांना कीर्तनाची आवडही तरी त्यांनी कुटूंबासह आत्महत्या केली. शेतकèयांच्या जीवनासाठी त्यांनी सामूहिक आत्महत्या केली, असे त्या म्हणाल्या.\nसद्यस्थिती व विदर्भाची मागणी या विषयावरील स्मरणिकेचे याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे संपादन डॉ. श्रीनिवास खांदेवाले, किशोर पोतनवार, पुरूषोत्तम पाटील, विजया धोटे, विष्णू आष्टीकर, राजेंद्र आगरकर यांनी केले आहे. डॉ. खांदेवाले\nम्हणाले, ही समितीची तिसरी स्मरणिका असून पहिल्या स्मरणिकेच्या तुलनेत लेखकांची संख्या वाढली आहे. बुलढाणा ते गडचिरोलीपर्यंत सर्व कार्यकते लिहिले झाले आहे. समिती केलेल्या प्रबोधन व लोकांना संघटीत करण्याच्या कामाचे हे यश आहे. ही स्मरणिका मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा चार भाषांमध्ये असून मुस्लीम घरांपर्यंत विदर्भाचा संदेश पोहोचावा यासाठी ख्वाजी यांनी उर्दूत लेख लिहिला आहे. रुईकर इन्स्टीट्यूटने अहवाल, अखिल भारतीय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे ऐतिहासिक पत्र, विधानसभा सदस्य टी. जी. देशमुख यांची विधानसभेतील भाषणांचे संपादित अंश यात वाचायला मिळतील. स्मरणिकेचे मुखपृष्ठ विशेष असून त्यात लोकांचा विकास दर्शविण्यात आला आहे.\nअधिवेशनाचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांनी यावेळी रुईकर इन्स्टिट्यूटने दोन वर्ष अखंड परिश्रम करून विदर्भाच्या सर्व बाजुच्या अभ्यासाचा तयार केलेल्या अहवालाला इंग्रजी व मराठीत प्रकाशित करण्याची आयसीएसएसआरने शिफारस केली व त्यासाठी अनुदान देऊ केल्याची घोषणा केली. सोबतच, त्यांनी रणजी ट्राफी खचून आणणाèया विदर्भातील क्रिकेटपटूच्या अभिनंदाचा तसेच, प्रा. सुरेश द्वादशीवार यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, गडचिरोली जिल्ह्यात जनसेवेचे कार्य करणाèया डॉ. अभय व राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.\nनवीन राज्य निर्मितीचे नियम हवेत\nडॉ. श्रीनिवास खांदेवाले सद्यस्थिती व विदर्भाची मागणी विषयावर भाष्य करताना म्हणाले, हजारो शेतकèयांच्या आत्महत्या होत असूनही देशातील राज्यव्यवस्था, शासकीय व्यवस्था, कृषी व्यवस्था बदलत नाही. कर्ज माफ केल्या, कमी व्याजाने कर्ज दिल्याने प्रश्न सुटणार नाहीत. जागतिकीरणानंतर सगळ्या देशाचे बाजार मोकळे होतील, रोजगार निर्मिती होईल, सुबत्ता येईल असे म्हटले जात होते पण बावीस-पंचेवीस वर्षानंतर सुबत्ता आली नाही, रोजगार मिळाला नाही, शेतीची अवस्था अशी खराब आहे. विदर्भाचे आंदोलन अहिंसक राहिले पाहिजे असे म्हणतात पण हिंसेशिवाय प्रश्न सुटत नाही, असेही काहींचे मत आहे. शांततेने विदर्भाचे आंदोलन करायचे की हिंसा करायची हे ठरवले पाहिजे. 1950 पासून आतापर्यंत वेगळ्या राज्यासाठीचे असे काही नियमतच नाही. लोकांनी फक्त मरावे पण आम्ही राज्य देणार नाही. नवीन राज्य निर्माण करण्याचे काही नियम पाहिजेत, यासाठी राज्यकर्त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी संसद सभापती, पंतप्रधान यांकडे मागणी केली पाहिजे.\nजी. एस. ख्वाजा यांनी रुईकर इन्स्टिट्यूट अहवालासंदर्भात माहिती दिली. हा अहवाल अभ्यासपूर्ण रितीने तयार करण्यात आला असून त्यासाठी सखोल संशोधन करण्यात आले. विदर्भाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक शोषण कसे झाले याची सविस्तर माहिती यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार खोटे वादे आणि दावे करते आहे, त्यात काही तथ्य, हे हा अहवाल सांगतो. विदर्भात सर्वात जास्त बेरोगजारी गरिबी आणि आत्महत्या झाल्या आहेत. त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक समित्या आल्या. पण त्यावर उत्तर नाही मिळाले. अशी संदर्भासह सर्व माहिती यात उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.\nअध्यक्षीय भाषणाात अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, काही झाले तरी एकदा स्वतंंत्र विदर्भाचे राज्य हे माझे स्वप्न आहे, हे माझे स्वातंत्र आहे, असा संदेश बंधूभगिनींनी येथून घेऊन जावा. प्रास्ताविक राम नेवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मंजुषा ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन कैलाश फाटे यांनी मानले\nजय विदर्भ च्या घोषणा\nविदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसèया अधिवेशनाला जय विदर्भच्या घोषणांनी प्रारंभ झाला. विदर्भाच्या आंदोलनात सक्रीय असलेल्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात उद्घाटन कार्यक्रमादरम्यान वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, आपले राज्य विदर्भ राज्य, असा कसा होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा विविध घोषणांनी सभागृह दणाणले.\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\n12 साल से कम उम्र के मासूमों से रेप पर मौत की सजा\nखतरे में गोवारी उड़ान पुलिया\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nव्हॉईट टॉपिंग पद्धतीने बांधण्यात येणा-या सीमेंट रस्त्यांची मनपाच्या अभियंत्यांनी जाणून घेतली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/easyblog-3/blogger/listings/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2018-04-21T20:58:36Z", "digest": "sha1:HGM5HQMOAWKMNFAQXMPTMB47FANBCTHS", "length": 10242, "nlines": 79, "source_domain": "bharat4india.com", "title": "सुधाकर जाधव", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nतिसरी आघाडी - देश बिघाडी\nभाजपला मते मिळणार आहेत ती विकासाच्या आणि गतिमान प्रशासनाच्या मुद्द्यावर. तेव्हा हिंदूराष्ट्रवादी असे हिणवून त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जनतेला देखील आवडणार नाही. सत्तास्थापनेपासून त्यांना दूर करण्याचा प्रयत्नच त्यांची बहुमताकडे वाटचाल सुकर करील. असे झाले तर मात्र देशासाठी ते मोठे चिंतेचे कारण होईल. तेव्हा या अर्थानेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग देशबिघाडी करणारा ठरेल.\nPosted मंगळवार, 04 मार्च 2014\nPosted मंगळवार, 04 मार्च 2014\nवाजपेयी सरकारचा मागे पडलेला राष्ट्रव्यापी नदीजोड प्रकल्प , वेगाचे वेड दर्शविणारा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणि १०२ नव्या आधुनिक शहराची निर्मिती करण्याची महत्वाकांक्षी योजना या तीन बाबीमुळे या आर्थिक आराखड्याला भव्यता प्राप्त झाली आहे आणि या तीन योजनाच मनमोहन सरकारच्या आर्थिक धोरणा बाहेरच्या आहेत. असे असले तरी या तिन्ही बाबी प्रचंड खर्चिक असल्याने त्या कागदावरच राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नरेंद्र मोदींचा आर्थिक आराखडा म्हणजे मनमोहन सरकारची धोरणे पुढे नेण्याचा संकल्पच ठरतो.\nPosted बुधवार, 05 फेब्रुवारी 2014\nपराभवच कॉंग्रेसला बदलू शकेल \nPosted बुधवार, 05 फेब्रुवारी 2014\nदीर्घकाळ सत्ता उपभोगल्याने कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते भोगवादी बनले आहेत किंवा भोगासाठीच पक्षात स्थिरावले आहेत. या लोकांना बदलवून त्यांना व्यवस्था बदलण्यासाठी तयार करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मोदींनी दिलेल्या आव्हानापेक्षा हे आव्हान मोठे आहे आणि ते पेलण्याचा राहुल गांधी प्रयत्न करीत असतील तर राहुल गांधीचे कौतुकच केले पाहिजे.\nPosted शनिवार, 11 जानेवारी 2014\nPosted शनिवार, 11 जानेवारी 2014\nसर्वसामान्य नागरिकापासून ते प्रकांड पंडिता पर्यंत सगळेच एकमुखाने आणि एक स्वराने मनमोहन सरकारचा भ्रष्टाचार १.७६ किंवा १.८६ लाख कोटी अशा मानकात मोजतात ही किमया साधली ती मनमोहनसिंग यांच्या मौनाने . बोलण्यापेक्षा मौनात शक्ती असते असा आपल्याकडे समज आहेच , मनमोहनसिंग यांच्या पत्रकार परिषदेने तो दृढच होईल. कारण पंतप्रधानाच्या मौनाने जे समज-गैरसमज दृढ झाले होते ते पत्रकार परिषदेत तासभर बोलूनही तसुभराने कमी झालेले नाहीत.\nPosted शुक्रवार, 27 डिसेंबर 2013\nPosted शुक्रवार, 27 डिसेंबर 2013\n२००२ साली मुस्लीम समुदाया विषयी घृणा दाखवून नरेंद्र मोदी जसे मोठे झाले तसेच समग्र राजकीय वर्गाविषयी घृणा निर्माण करून केजरीवाल मोठे होत आहेत. एखाद्या वर्गाविषयी कमालीची आणि मनापासून घृणा बाळगणारा व्यक्ती तळागाळाच्या लोकांना सोबत घेवून हिटलर बनू शकतो हे इतिहासाने दाखवून दिले आहे. हा इतिहास केजरीवाल यांनी खोटा ठरविला तरच ‘आप’च्या विजयाने नवा इतिहास घडला असे मानता येईल.\nलेखक मुक्त पत्रकार असून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती व आणिबाणी विरोधी आंदोलनात तसेच शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रीय होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/03/ss-ss.html", "date_download": "2018-04-21T20:55:42Z", "digest": "sha1:HQCHED6Z7A5IAIMYGMZIN7BZBXCCAZL2", "length": 24435, "nlines": 383, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: ऋतुराज वनी आss लाss", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nऋतुराज वनी आss लाss\nखरं तर फ़ेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारीच अपार्टमेंटच्या ऑफ़िसमधुन घरापर्यंत चालताना चाहुल लागली होती पण गेले कित्येक हिवाळे फ़ेब्रुवारी आणि मार्च म्हणजे कुडकुड नुसती तिथे पानं कुठे शोधा आणि शोधली तरी सापडणारही नाहीत म्हणा...असो...तर काय सांगत होते हां चाहुल लागली होती म्हणजे एका वळणावर थोडं हिरवं कोंबासारखं काही दिसलं तेव्हा भास असेल किंवा नवं गवत असेल नुसतं असं काहीसं स्वतःशीच बडबडून चक्क दुर्लक्ष केलं होतं...त्यातही नंतर नॉर्थ इस्ट मधला तुफ़ान बर्फ़च जास्त चर्चेत होता..आपण कसे वाचलो किंवा नशीब आई आधीच्या विकेंडला परतीचा प्रवास करत होती असं सगळं...आणि खरं सांगते साफ़ म्हणजे साफ़च विसरले...\nनंतरच्या एका आठवड्यात परत छान स्वच्छ सुर्यप्रकाश होता म्हणून बाहेर पडलो तर त्यांनी आपलं अस्तित्व दाखवायचं ठरवलंच होतं बहुधा म्हणून यावेळी चक्क थोडे मोठे दिसले...तरी ह्म्म्म...कदाचित हे बल्ब्ज सनी डेजमुळे कन्फ़्युज झाले असतील असं म्हणत होते आणि आता लायब्ररीमध्ये पाहाते तो काय चक्क फ़ुलांसहित....आता काय म्हणणार\nबरं ते राहुदे हे सगळीकडेच आता डॅफ़ोडिल्स आणि बहुधा ट्युलिप्सनी वर यायचं ठरवलंय तर काय मान्य करायलाच हवं ना की its early spring this time in northwest...मी जिथे काही वर्ष राहिले तिथलं वातावरण मी आता तिथे नसताना पार बिघडलंय तर जिथे मी आलेय तिथं सृष्टीत नवचैतन्य एकदम संचारलय असा माझ्या सोयिस्करपणे अर्थ लावलाय...:)\nअसो...नेहमी असं नसतं इथंही असं इथले जाणकार म्हणताहेत... पण ते काही का असेना वसंताची चाहुल लागलीय हे नक्की..\nही चेरीची फ़ुलं फ़ुलायला लागली की शेंबडं पोरही मान्य करील त्यामुळे राहावत नाही आहे....\nअमेरिकेतल्या वास्तव्यात बहुधा पहिल्यांदाच इतका सुखद हिवाळा मी अनुभवलाय....आणि आता तर ऋतुराज वसंताचंही आगमन झालंय म्हणजे सोने पे सुहागा...\nतर माझ्या मिडवेस्ट आणि नॉर्थइस्टमधल्या दोस्तांनो, येईल येईल तुमच्याकडेही आता काही आठवड्यात नक्कीच अवतरेल\nतोवर माझ्या ब्लॉगवर फ़ुललेली फ़ुलं आणि चेरी पाहुन आपलं समाधान करुन घ्या...\nLabels: नवी जागा, निसर्ग\nवॉव. आला पण स्प्रिंग तिथे इथ theoretically येऊ घातलाय. प्रत्यक्षात कधी येतो ते त्याचं त्यालाच माहित. आणि एकदम बरोबर बोललीस. वाचलातच तुम्ही. यंदाचा हिवाळा भयानक होता इथे. उठसुठ स्नो.\nअर्थात नाही म्हणायला हा विकेंड तसं सनी आहे म्हणा. होप असंच चालू राहील.\nसुरेख फुलली आहे ग चेरी. लेखही आवडला. स्प्रिंगच्या आगमनाच्या शुभेच्छा.\nकसले सुंदर दिसतेय गं...आहाहा............\nजळवा आम्हाला...:(( किती लकी रे तुम्ही लोक.... स्प्रिंग चक्क कोंबाकोंबातून फुटलाही तिथे. ब्लूमला होते ना तेव्हां माझ्या बागेतले ट्युलिप्सची पाती वर आली की मन आनंदून जाई.जिकडेतिकडे उत्साह, काड्या झालेली झाडे किती आणि कुठून कुठून फुटू अशी असोशीने भराभरा हिरवी होत. ऑफिशियली स्प्रिंग आलाच आहे जवळ पण इथे कधी येतोय कोण जाणे. स्नोचा धुमाकूळ चालूच आहे. अपवाद या विकेंडचा. तुझ्या या पोस्टने मस्त वाटले.\n जुना झालाय तो पण मैंने आप लोगों की हालत देखके इस पोस्ट को थोडा रोक्या...नाहीतर जळून जळून खाक झाला असता तिथे तुम्ही\nक्रान्ति, ब्लॉगवर स्वागत..चेरीचा बहर पाहायला एक-दोनदा वॉशिग्टन डीसी ला गेलो होतो त्यापुढे ही चेरी अगदी लल्लुपंजु आहे पण चेरी आली की मग मान्य करावंच लागतं की फ़ायनली थंडी संपतेय म्हणून कौतुक..\nभाग्यश्रीताई या पोस्टला मी कधी लिहिलंय हे सांगितलं तर रडशील..कारण तेव्हा तुम्ही इतक्या कहर बर्फ़ात होतात ना पण असो...इथंही वसंताचं हे लवकरच आगमन नेहमीचं नाही बरं का पण असो...इथंही वसंताचं हे लवकरच आगमन नेहमीचं नाही बरं का काय आहे यावर्षी मी आलेय ना ही ही...पण आता काही आठवड्यात तुमच्याकडेपण यील गं....\nवाह..मस्तच. अजुन फोटोस टाकायाचेस ना. खूप सुंदर आहेत. Enjoyyyyy\n:) धन्यवाद सुहास..खरंतर ब्लॉगस्पॉटच्या पोस्टमध्ये पिकासामधुन स्लाइड शो कसा टाकायचा ते शोधतेय मी..पोस्टपेक्षा फ़ोटोच जास्त दिसले असते..:)\n सुंदर. . . .वसंताच्या शुभेच्छा\nमजा आहे, नाहीतर इथे आता उन्हाळा सुरु झाला आहे... :(\nआनंद, हैद्राबादला उन्हाळा सोडूनही कुठला ऋतु असतो का ते माहित नाही मला...हे हे....\nसुहास पाहाते मी...मला मिळाला होता तो विजेट देत होता त्यामुळे पोस्टमध्ये वापरता येत नव्हता...\nहोय ग सोनाली..आणि तू तर तशीही जवळच आहेस डिसीच्या मग तुम्ही तर जायलाच हवं...आमच्या वाट्याचं पण जाऊन घ्या...\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग भाग अमुक अमुक....\nदिसला गं बाई दिसला\nमहिला दिन एकदम मस्तच लेख..(अर्थातच तंबी आणि कोण\nऋतुराज वनी आss लाss\nगाणी आणि आठवणी १ - अबके सावन ऐसे बरसे\nआपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t16994/", "date_download": "2018-04-21T20:55:22Z", "digest": "sha1:62H4SFTV6K724BQTXZVLZ5MSX5ROVAN6", "length": 3299, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-जीवनाचे नाटक", "raw_content": "\nसृष्टी ची असते लायटींग\nयेथे मिळतो विनामूल्य प्रवेश\nठराविक काळाचा असतो प्रयोग\nब्रेक घेण्याची गरजच नसते\nप्रत्येक जण काम करत असतो\nकधी प्रसंगी गंभीर होतो तर,\nभगवंत असतो दिग्दर्शक येथील\nनिवड त्याचा हातात असते\nत्यांनी ठरवलेले प्रयोग च चालतात\nमाणसाच्या आवडीचे महत्त्व नसते\nअसे हे पृथ्वीच्या रंगमंचावर जीवनाचे नाटक चालते\nसृष्टी ची असते लायटींग नशिबाचे पोस्टर चढते .\n- सौ. कस्तुरी कुणाल देवरुखकर.\nफारच छान... अगदी सहज आणि सुंदर..\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nसुपर्ब .. खुप छान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t20319/", "date_download": "2018-04-21T20:54:54Z", "digest": "sha1:7ACSNQFK5GFFNVBS4IAZ4TZP6IB2TESJ", "length": 9390, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-शिक्षण व संस्कार", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nअन्न, वस्त्र, व निवारा या जशा माणसाच्या मुलभुत गरजा आहेत तशीच माणसाची आणखी एक गरज आहे ती म्हणजे शिक्षण.\nशिक्षणा व्यतिरीक्त बकी तीन गरजा पुर्ण करता करता सारे आयुष्य कमी पडते, परंतु शिक्षण एका ठराविक काळात पुर्ण झाल्या नंतर (तसं तर माणुस आयुष्यभर शिकतच असतो म्हणा) स्वतःसाठी, घरासाठी, समाजासाठी पर्यायाने देशासाठी त्याचा उपयोग होतो.\nशिक्षणामुळे विचार, दृष्टी, जाणिवा व्यापक होतात असा सर्व साधारण समज आहे, शिक्षणाचा वापर मानवाने सर्वांच्या हिता साठी करायला हवा. जगात चांगल्या व वाईट प्रवृत्ती आहेत. परंतु आजच्या एकविसाव्या शतकात तुलनेने अशिक्षित कमी व सुशिक्षित जास्त सापडतील, जरी काही प्रमाणात अशिक्षित असलेच तरी ते खुप विध्वंसक नसावेत ज्या प्रमाणात शिक्षित आहेत. उदा.२६/११/१९९३ ट्वीन टाँवर हल्ला,२६/११/२००८ मुंबई बाँम्ब स्फोटासह जगभरात झालेल्या व होत असलेल्या सा-या विध्वंसक कारवाया, असंतोषाच्या घटना पाहील्या तर असे लक्षात येते कि या सर्व कारवायां मागे एरोनाँटीकल, कंप्युटर इंजिनियर तर कुणी चार्टड अकांउटंट अशा डीग्र्या असलेल्या उच्चशिक्षित तरूणांचा मोठा सहभाग आहे.\nअगोदर म्हटल्या प्रमाणे जर शिक्षणामुळे विचार, दृष्टी, जाणिवा व्यापक होत असतील तर अशा उच्चशिक्षित तरूणां कडून त्यांच्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या, समाजाच्या उपयोगी न पडता विध्वंसक कामां कडे कसा होतो अर्थात या एवढया मोठ्या विचार परीवर्तनात धर्माचा प्रभाव लक्षात योण्या जोगा आहे. पण तस तर कोणताच धर्म हिंसा, विध्वंस करा असा संदेश देत नाही. हे सुध्दा नाकारता येणार नाही.\nधर्मा पाठोपाठ येतात ते संस्कार, आपण आपल्या मुलांवर कसे संस्कार करता त्या नुसार त्यांची वागणुक होते, समाजकडे बघण्याची त्यांची नजर तयार होते. चांगले संस्कार शेवट पर्यंत राहतात, व.पु.च्या \"एकबोटे भुत\" या कथेतील भुताच्या तोंडी असं वाक्य आहे कि \"जीवंतपणी झालेले संस्कार मेल्यावर सुध्दा तसेच राहतात\"\nसमाजाला, देशाला घडविण्यात तरूणांचा सहभाग फार महत्वाचा व मोठा आहे, चांगला समाज घडविण्याची ताकद त्यांच्यात आहे, हि ताकद अन्य कुठे वाया न घालवता, कोणत्याही जुनाट, कालबाहय रूढी परंपराना पोषक न होता जगाच्या चालीरीती नुसार समाजच्या उपयोगात यायला हवी, यातच त्यांच्या बुध्दीचा वापर व्हायला हवा.\nशिक्षण तुम्हाला लिहा वाचायला शिकवतं, चांगल्या वाईटाची जाणं देतं, स्वतःची बुध्दी वापरून भल्या साठी झोकुन देता आले पाहिजे. मुठभर चिथावणीखोरांच्या नादी लागुन कुणाचेही भले झालेले नाही, उलट जीवच गमावले गेले आहेत याला इतिहास साक्ष आहे. धर्माच्या नावाने भडकावुन ठराविक लोक राजकारण करतात, त्यात अडाणी तर भरडतोच पण सुशिक्षित पार होरपळुन जातो, स्वतः तर जातोच पण त्यांच्या कृत्यांचा त्रास मागे राहिलेल्या कुटुंबाला पण होतो.\nआई वडीलांनी, कुटुंबाने त्यांच्यासाठी उपसलेले कष्ट, पैसा वाया घालविण्याचा, जुळलेले ॠणानुबंध तोडण्याचा आणि कुटुंबियांना आयुष्यभर समाजात मान खाली घालावी लागणारी कृत्य करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला शिक्षणावर, प्रप्त केलेल्या ज्ञानावर कुणालाही वरचढ नाही होवु देता आले पाहीजे, मन वळविणा-या, भुलवणा-या वगैरे गोष्टी ज्ञानाच्या कसोटीवर पारखुन घेता यायला हव्यात. काय उपयोग अशा शिक्षणाचा शिक्षणावर, प्रप्त केलेल्या ज्ञानावर कुणालाही वरचढ नाही होवु देता आले पाहीजे, मन वळविणा-या, भुलवणा-या वगैरे गोष्टी ज्ञानाच्या कसोटीवर पारखुन घेता यायला हव्यात. काय उपयोग अशा शिक्षणाचा जे असुन सुध्दा धार्मिकतेला बळी पडून हिंसा करवते जे असुन सुध्दा धार्मिकतेला बळी पडून हिंसा करवते कुणीही व्यक्ती जी आपल्या कुटुंबावर, घरावर, देशावर प्रेम करते ती असं करणार नाही. अशी आशा ठेवायला हरकत नसावी. (३०/७/२०१५ ते १८/८/२०१५)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/action-unauthorized-construction-solapur-city/", "date_download": "2018-04-21T21:16:12Z", "digest": "sha1:SF5FRMU2HHO5EDYPYK66ZPDBDHLG35VP", "length": 28982, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Action On The Unauthorized Construction Of Solapur City! | सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू ! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nसोलापूर शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू \nअनधिकृत बांधकामावर मनपाने सोमवारपासून कारवाई सुरू केली. कारवाईची सुरुवात मनपा सभागृहाशेजारील हॉटेल, आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील हॉस्पिटलपासून करण्यात आली.\nठळक मुद्देपार्किंगमध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम काढण्यासाठी मनपाचे पथक अनधिकृत बांधकामावर मनपाने सोमवारपासून कारवाई सुरूपार्किंगच्या जागेत बांधण्यात आलेले बांधकाम नियमित करता येत नाही\nसोलापूर दि ५ : अनधिकृत बांधकामावर मनपाने सोमवारपासून कारवाई सुरू केली. कारवाईची सुरुवात मनपा सभागृहाशेजारील हॉटेल, आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील हॉस्पिटलपासून करण्यात आली. पार्किंगमध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम काढण्यासाठी मनपाचे पथक हजर झाल्यावर संबंधितांनी स्वत:हून पाडकाम सुरू केले.\nअनधिकृत बांधकाम असणाºयांना शासनाने दिलासा दिला तरी बांधकाम नियमित करून घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने मनपाने अशा बांधकामांवर आता हातोडा चालविण्याची तयारी सुरू केली आहे. अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्याच्या नियमात दुरुस्ती करून शासनाने नवा अध्यादेश जारी केला आहे. पण यात पार्किंगच्या जागेत बांधण्यात आलेले बांधकाम नियमित करता येत नाही.\nशहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या अनेक इमारतींमध्ये व्यावसायिक वापर करताना पार्किंग गायब करण्यात आल्याचे निदर्शनाला आले आहे. पार्किंग व गोदामाच्या ठिकाणी बांधकाम करून वापर सुरू आहे. वाहने मात्र रस्त्यावर लावली जात आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम घेण्याचे बांधकाम परवाना विभागाला आदेश दिले. त्याप्रमाणे पार्किंगच्या ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली ठिकाणे शोधून कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.\nमनपा सभागृहाच्या पाठीमागील चौकात असलेल्या हॉटेल नमनची वाहने रस्त्यावर पार्किंग केल्याचे दिसून आले. आयुक्त डॉ. ढाकणे यांना घरी जाता-येताना ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे त्यांनी या हॉटेलच्या बांधकाम परवान्याची फाईल तपासली. त्यात पार्किंगची जागा असतानाही वाहने रस्त्यावर थांबवली जात असल्याचे दिसून आले. हॉटेल परवानाधारक भारत दावडा यांनी तळमजल्यावर पार्किंग व स्टोअरच्या जागेवर बांधकाम केल्याचे आढळले. या जागेवर त्यांनी बेकायदा कॉन्फरन्स हॉल व किचन उभारल्याचे लक्षात आल्यावर मनपाच्या बांधकाम विभागाचे पथक पाडकामासाठी सोमवारी दुपारी तेथे पोहोचले. पथकाने कारवाई सुरू केल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने स्वत:हून पाडकाम करून घेण्यास सुरुवात केली.\nपार्किंगची जागा मोकळी करण्याचे आश्वासन दिल्यावर पथकाने जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील विजयकुमार रघोजी यांच्या इमारतीकडे मोर्चा वळविला. पार्किंगच्या जागेत मेडिकल सुरू करण्यात आल्याचे निदर्शनाला आल्यावर पथकाने कारवाई सुरू केली. त्यावर जागामालकांनी बांधकाम स्वत:हून पाडकाम करून घेण्याचे आश्वासन दिल्यावर नोटीस बजावणी करून पथक परतले.\nकाय आहे नवा कायदा\n- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ (क) नुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे दंड स्वीकारून नियमित करण्याला मान्यता देण्यात आली आहे. याप्रमाणे नियमानुसार मर्यादित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती (एफएसआय ३० टक्क्यांपर्यंत मर्यादा), अनुज्ञेय वापराव्यतिरिक्त अन्य वापर असलेली बांधकामे (निवासी इमारतीचा वाणिज्य वापर), मंजूर एफएसआयपेक्षा जास्त एफएसआय वापरण्यात आलेल्या इमारती, ३० टक्के मर्यादित किंवा टीडीआर घेऊन, मंजूर सामासिक अंतरापेक्षा कमी सामासिक अंतरे सोडून केलेले बांधकाम, मंजूर पार्किंगपेक्षा कमी जागा असलेली इमारत (लगतच्या जागेत किंवा मेकॅनिक पार्किंग दर्शविणे), डक्टची मोजमापे कमी सोडलेली असल्यास त्यामध्ये मर्यादेपर्यंत सूट देणे, जिना, पॅसेज, बाल्कनी, टेरेसचा गैरवापर केल्यास अशी बांधकामे नियमित करता येणार आहेत.\n- अनधिकृत बांधकाम असलेल्या आणखी दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दाजीपेठेतील रमाकांत पुलगम यांच्या इमारतीत गोदामाच्या जागेत व्यापारी गाळे बांधून वापर सुरू आहे. पूर्व मंगळवार पेठेतील आनंद चिडगुंपी यांनी घराचे बांधकाम जादा केले आहे. विजापूर रोडवरील पाटील नगरात राहणारे पुरुषोत्तम खंडेलवाल, प्रवीण भंडारी यांनी पार्किंगच्या जागेत व्यापारी गाळे बांधले आहेत. अशाच प्रकारे शहरातील अनेक ठिकाणी पार्किंग व गोदामाच्या जागेत बांधकाम करून वापर सुरू आहे. नव्या अध्यादेशानुसार अशी बांधकामे नियमित करता येत नाहीत.\nमला ज्या गोष्टी दिसल्या त्यावर आता कारवाई झाली आहे. पार्किंगमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामाविरुद्ध शहरभर मोहीम राबविण्यात येईल. यातून कोणीच सुटणार नाही. त्यामुळे ज्यांनी असे बांधकाम करून दुकाने थाटली आहेत, ती तत्काळ बंद करून पार्किंग खुले करावे.\n- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, सोलापूर महापालिका\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला ८५ लाखांचा दंड\nवीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत\nसोलापूरातील नव्या ड्रेनेज योजनेचा २ लाख ६१ हजार नागरिकांना फायदा\nएमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला\nवाळू वाहतूक करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द\nसोलापूरच्या तापमानात वाढ, पारा ४२.२ अंशांवर\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/01/blog-post_12.html", "date_download": "2018-04-21T20:52:36Z", "digest": "sha1:TOOJOFQXSW6V7HYOAV4TSLUNCDPUV5K3", "length": 24062, "nlines": 408, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: फ़ुलोरा...मी नाही अभ्यास केला", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nफ़ुलोरा...मी नाही अभ्यास केला\nसध्या मुलांच्या पाठीवरचं अभ्यासाचं ओझं, मनावरचा ताण हे सर्व पाहिलं की खरंच वाटत नाही की अभ्यास न केल्याबद्दलचं एक बडबडगीत कधी काळी त्यांच्यासाठी लहानपणी म्हटलं जायचं..आमच्याकडे आई सध्या आरूषला जवळजवळ रोजच हे गाणं म्हणते. प्रत्येकवेळी थोडं थोडं वेगळं असतं. त्याने केलेली एखादी प्रगती, नाहीतर एखादा नवा शब्द, आवडता खाऊ, नातीगोती असं काही घालून रोजच वेगळं पण हवहवसं वाटणारं गाणं खास या महिन्यासाठीच्या फ़ुलोरा मध्ये लिहीलंय. मोठेपणी कदाचित मी अभ्यास केला नाही असं छान गुणगुणत सांगता येईल किंवा नाही येणार. सध्या मात्र तो या गाण्याची खूप मजा घेतोय. मोठं झाल्यावर पण काही वेळा अभ्यासाच्या ओझ्याने दबून गेलेल्या मुलांसाठी पण हे गाणं म्हटलं गेलं पाहिजे. मूळ गाणं, आणि त्याचे कवी माहित नाही पण हे खाली दिलं ते आमचं सध्याचं त्यातल्या त्यात जास्त वेळा म्हटलं जाणारं व्हर्जन आहे. गोड मानून घ्या.\nकेक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nफ़ोन ऐकण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nपिन शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nहार करण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nनाच बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nत्याला पाहण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nभात खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nमाठ बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nचीची ऐकण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला\nखिचडी खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nघडल्यात वाजले अकरा, ची ची मारतेय चकरा\nचकरा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nघडल्यात वाजले बारा, पसारा झाला सारा\nपसारा आवरण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nवा.. किती तरी दिवसांनी - महिन्यांनी - वर्षांनी हे गाने आठवले. खरच धन्यवाद... :) जुने दिवस आठवले एकदम ... :)\nगाणे म्हणता म्हणता हळूच कधी लहान होऊन गेलो लक्षातच नाही आल :)\nघडल्यात वाजले अकरा, ची ची मारतेय चकरा\nचकरा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nघडल्यात वाजले बारा, पसारा झाला सारा\nपसारा आवरण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.\nहे आपलं आमचं एक्स्टेन्शन तुमच्या मूळ वर्जनला.. ;)\nवाचुन मजा आली, हेरंबचं एक्स्टेंशन सुद्धा मस्त\nरोहन तुला इतक्यात बडबडगीतं लागणार नाहीत..अर्थात लवकरच लागणार असतील तर मला माहित नाही :) प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..\nमुलांबरोबर गाणी, गोष्टी, खेळ हे सर्व करताना आपण कधी लहान होतो कळतंच नाही, विक्रम.\nहेरंब तुझं एक्स्टेंशन झकास आहे...आमची गाडी सध्या दहापर्यंतच अडवली आहे पण पुढे जाताना मात्र हेच एक्स्टेंशन लावु....धन्यवाद\nमकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.\nतीळ गुळ घ्या गोड़ गोड़ बोला\nअपर्णा हे गाणे अगदी रोजच मी शोमू लहान असताना म्हणत असे. नुकताच तो परत कॊलेजला गेलाय अन तशात तुझी ही पोस्ट....वाचता वाचता सगळे धुसर झालेय बघ.... पुन्हा एकदा अनुभवले मी सारे. खूप खूप आभार गं.\nह्म्म्म...भाग्यश्रीताई कळतंय...पण काय करणार आमचेही हे फ़ुलपंखी दिवस संपायचेच माहितेय... म्हणून आता सगळं नीट अनुभवतेय...:)\nस्वागत राहुल आणि धन्यवाद....\nहे गाणं म्हणून आम्ही नाच करत असू. किती वर्षांनी पुन्हा वाचताना मस्त मजा आली. सानुलाही म्हणून दाखवलं तर तिनं खदखदा हसून आई तू पण किड असताना सेम माझ्यासारखीच होतीस की म्हणून मस्त चिडवून घेतलं.\nमुलींना फ़ार हौस असते ना आपलं सेम काय असेल त्याबद्द्ल माझी भाचीपण असं काही मिळालं तिला की मला चिडवून घेते...\nहेरंब तुझं छान छान कंप्लिशन कॉपायला बरेच दिवस लागलेत पण आज आठवणीने पेस्टलंय...:)\nकितीतरी वर्षांनी ऐकलं हे गाणं. मला काही पूर्ण यायचं नाही. पाच वाजेपर्यंतचंच यायचं. मजा आली परत वाचताना.\nगाण्यात दहा वाजेपर्यंत ‘घडाळ्यात’ (वास्तविक हा ‘घड्याळात’ असा हवा) असा शब्द आहे आणि त्यापुढे ‘घडल्यात’ असा शब्द आहे. Ctrl + c, Ctrl + v effect... :-)\nसंकेत, Ctrl V चा महिमा आहे तो....:) नंतर दुरुस्त करते....अरे हे गाणं मी ट ला ट लावून कसंही म्हणते काहीवेळा मुलासाठी...\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nनव्याने लागलेले जुने शोध...\nतिळगूळ घ्या, गोड गोड बोला....\nफ़ुलोरा...मी नाही अभ्यास केला\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/03/blog-post_24.html", "date_download": "2018-04-21T20:57:40Z", "digest": "sha1:M2RJM5WT7HCIGPQQMXY6XYDUO2TURLJR", "length": 30124, "nlines": 405, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: त्याची बॅकपॅक", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nआठवड्यातून दोनदा तरी थोड्या मोठ्या मुलांच्या गोष्टीच्या कार्यक्रमासाठी वाचनालयात जाणं होतं..लहान मुलांच्या भावविश्वात मोठ्यांनाही रममाण करणारे या वाचनालयातले पाचही जण मला आवडतात आणि त्यांची गोष्ट सांगण्याची हातोटी अक्षरशः भुरळ घालते. अगदी चुकवू नये असाच कार्यक्रम..\nजवळ जवळ प्रत्येक गोष्टींच्या दिवशी मी या मुलाला लायब्ररीत पाहाते...लक्ष जावं असं कॅरेक्टर वाटायचं...वय असेल जास्तीत जास्त पाच-सहा वर्षे, अमेरिकन, गोल चेहर्‍यासारखाच गोल गोल काचांचा चष्मा, हिरव्या नाहीतर पिवळ्या रंगाची फ़्रेम... खूपदा त्या फ़्रेमचा रंग कपड्याशी मिळताजुळता असणारा..थोडी मान वर करून सोबतीला आलेल्या आजीशी बोलायची सवय...कायम पाठीला छोटीशी बॅकपॅक....कौतुकही वाटायचं की या इतक्याशा वयात आपलं ओझं आपणंच वाहातोय आणि कधी कधी त्याच्या आजीचं आश्चर्य ’कधीच कसं घेत नाही ही हे पाठुंगळीचं ओझं’...आजी मागे बसलेली आणि नातू गोष्टीची मजा घेतोय...त्यातल्या प्राण्यांना पाहुन हसतोय, कधी पुढे काय होईल याचे आडाखे बांधताना मोठ्याने बोलतोय..त्याच्या थोड्या वेगळ्या चष्मा आणि बॅगमुळेच बहुतेक माझ्या लक्षात राहिला..पण त्यापलिकडे कधी काही वाटलं नाही...आणि खरं तर कार्यक्रम सुरु झाला की मुलांसाठी सांगितल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये मी अजुनही तितकीच रमते...इथे तर अगदी पपेट वगैरे वापरून सगळेच गुंग झालेले असतात. त्यामुळे नंतर निघेस्तोवर लक्षातही येत नाही वेळ कसा गेला..\nइतर वेळी धावत-पळत वेळ गाठणारे आम्ही काल कसे काय ते वेळेच्या आधी पोहोचलो आणि कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीची धावपळ पाहात उगाच वेळ काढत खुर्चीवर बसलो. लोक येत होते, आपल्याला आवडतील तशा जागा घेत होते, मुलांना खाली जाजमावर बसवून मागे जात होते आणि आमचं लाडकं ध्यान आलं..आज हिरवा चष्मा आणि हिरवाच टी-शर्ट... असलं गोड दिसत होतं आणि नेहमीप्रमाणे आजीबरोबर चाललेल्या गप्पा..आज जरा निवांत होतो आम्ही म्हणून त्याच्याचकडे पाहात होते..सरळ चालत येत बसण्यासाठी हा मुलगा वळला आणि मी जे पाहिलं त्याने मला खरंच ’देव देव म्हणून कुठे असतो रे तो’ असं जोरात किंचाळावंसं वाटलं....\nत्याच्या बॅकपॅकमधुन बाहेर आलेल्या आणि शर्टच्या आतुन पोटाकडे जाणार्‍या नळ्या मला पहिल्यांदीच दिसल्या...आतापर्यंत अशा प्रकारे ऑक्सिजनची नळकांडी घेऊन फ़िरणारे बरेच वयस्कर मी अमेरिकेत नेहमी पाहाते आणि जगण्याकडे एकंदरित आशेने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मला भारावुन टाकतो. पण आज पहिल्यांदीच असं काही आजाराचं ओझं आपल्याच पाठीवर घेऊन फ़िरणार्‍या या पिलाला पाहून मात्र कोलमडले...साफ़ कोलमडले....आज कुठली गोष्ट सांगितली गेली काहीच कळत नव्हतं...काय झालं असेल त्याला तात्पुरतं असेल ना अनेक प्रश्नांनी भरलेलं डोकं....आणि एक खिन्न करणारा अनुत्तरित प्रश्न...देवा, तू खरंच आहेस का\nकाय झाले होते त्याला\n:(( भयंकर.. खरंच काय झालंय त्याला\nरोहन आणि हेरंब खरंच मला माहित नाही त्याला काय झालंय ते आणि कसं कळणार...असं विचारणंही बरोबर नाही ना आणि कसं कळणार...असं विचारणंही बरोबर नाही ना पण फ़ार अस्वस्थ झालं मला आणि मुख्य आधी मी खूपदा त्याच्या बॅगपॅकबद्दल विचार करायचे पण मला त्या नळ्या कालच दिसल्या...इथली लोकं आपल्यापेक्षा खूप प्रॅक्टिकल आणि धीराची आहेत इतकंच म्हणेन...\nबिचारा...पण मानल त्याला ..कुठ पोट बिघडलं तर पेपर नंतर देतो अस ठरवणारा मी व एवढ्या नळ्या घेवून नियमित असणारा तो....\nताई या पोस्ट साठी धन्यवाद...\nसागर ही अशी मुलं म्हणजे आपल्यासाठी मोठे मार्गदर्शक असतात..तू त्याचा चेहरा पाहिलास तर कधीच कळणार नाही त्याच्या पाठीवर काय प्रकारचं ओझं घेऊन फ़िरतोय ते....इतका गोड आणि निरागस असतो नं नेहमी...की मी ते पाहिलं आणि गलबललेच...\nखरच वाईट वाटला..पण त्या मुलाच्या धैयशक्तिला तोड नाही...देवा काळजी घे त्या पोराची\nदेव खरंच असतो का मला असाच प्रश्न पडतो असे पाहुन वाचुन..\nपरवा सुमनताई नावाचा लेख वाचताना असाच प्रश्न पडला होता\nएवढ्याश्या जीवाला किती त्रास गं.त्यातही तू लिहीलेस त्यावरून कळतेय की तो आनंदी आहे, जीव रमवतोय. आणि सभोवताली असलेल्यांनाही आनंद देतोय.\nसुहास, काळजी घेणारा तो आहे असं म्हणायचं पण तरी माझा शेवटचा प्रश्न मला छळतोच...\nआनंद, मीही ती पोस्ट वाचलीय आणि खरंय तसंच वाटतं असे प्रसंग पाहुन..\nश्रीताई, तो खरंच आनंदी जीव आहे फ़क्त त्याचा आनंद राहुदे इतकंच...\nपण सलाम त्याच्या धैर्यशक्तीला.. लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना.\nलहान मुलं अशी आजारी किंवा त्याना अशा अवस्थेत पहावत नाही. खरच धिराचा आहे तो गुंडु.\nअपर्णा दोन गोष्टी आहेत गं.... त्या मुलासाठी खरचं खूप वाईट वाटतय जे काय झालं असेल त्याला त्यातून तो लवकर बरा व्हावा आणि त्याचे ते आजारपण सहन करण्याची शक्ती त्याला आणि त्याच्या घरच्यांनाही मिळो...\nपण तूला जर शक्य झाले तर त्याच्या आजीशी बोल आणि एखादी लहानशी गोष्ट का होईना त्या मुलासाठी करायचा प्रयत्न कर.... तुझी तगमग जरा कमी होईल....\nदुसरी म्हणजे असे काही समोर आले ना की आपल्याला आपल्या श्रीमंतीची जाणिव होते गं\nदिपक खरंच तो बरा व्हावा हीच प्रार्थना करूया..\nसोनाली, मलाही त्याचा चेहरा पाहून इतके दिवस काहीच कळलं नाही..खरंच धीराचा आहे तो..\nतन्वी, तुझा सल्लाही मोलाचा आहे.. फ़क्त साधारण अशा बाबतीत कुणाला गरज असेल तरच आपण त्यांच्या प्रायव्हेट बाबतीत पडावं असं इथं कधीकधी होतं बघं..आणि आपण काही त्यांच्यासाठी करावं असं आपल्याला वाटणं आणि त्यांना त्याची गरज असणं हेही पाहिलं पाहिजे नं\nअपर्णा....ते छोटुकलं पोर कोणत्या कोणत्या दिव्यातून जात असेल त्याची कल्पनाच करवत नाही गं... आणि एवढे असून देखील तो आणि त्याची आजी गोष्टींच्या कल्पनारम्य जगात इतके रंगून जातात.... आपली वेदना, दू:ख विसरावीत म्हणून त्यांनी अनुसरलेला हा मार्ग असेल कदाचित पण त्या छोट्याचं सोशिकपण मनाला चटका लावून गेलं\nत्याला काय झालंय विचारून फक्त आपलं कुतुहल शमणार ग ... त्याला सहन करयचं बळ मिळो, आणि एक दिवस बरं वाटो एवढंच आपण चिंतू शकणार.\nअरुंधती, गोष्टींच्या जगात रमून जायचा त्यांचा मार्ग खरंच चांगला वाटतोय..\nगौरी, तुझ्यासारखंच मलाही वाटतं की त्याला बरं वाटो...\nअपर्णा,ही वाचल्यावर मन खूप उदास झालय . तो मुलगा आहे त्या परिस्थितीत सुद्धा तो जगण्याचा आनंद घेतोय शेवटी तुम्ही जीवन किती जगला यापेक्षा कस जगला हे महत्वाच असा मी विचार करतो.\nखुप मस्त लेख लिहला आहे आवडला\nमनमौजी, खरं तर जीवन कसं जगलं हे महत्त्वाचं असलं तरी इतक्या लहान वयासाठी तो विचार करणं मला कठिण जातंय..पण काही (किंवा बर्‍याच) वेळा सत्य हे कटू असतं...\nधन्यवाद कृष्णा...बर्‍याच दिवसांनी ब्लॉगवर आलीस....पुन्हा एकदा स्वागत :)\nडोळ्यांतून पाणी आलं. काही लोकांचे हाल खरंच न बघवणारे असतात. त्यांनी कदाचित पूर्वायुष्यात खूप पापं केली असतील. म्हणून या जन्मात त्यांची शिक्षा भोगत असावेत.\nसंकेत, पूर्वायुष्यातले भोग हा वेगळा भाग झाला...पण इतक्या लहान अजाण वयात हे ओझं मला जास्त वाटत..\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग भाग अमुक अमुक....\nदिसला गं बाई दिसला\nमहिला दिन एकदम मस्तच लेख..(अर्थातच तंबी आणि कोण\nऋतुराज वनी आss लाss\nगाणी आणि आठवणी १ - अबके सावन ऐसे बरसे\nआपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-climate-change-problem-be-solved-through-new-research-3925", "date_download": "2018-04-21T21:07:39Z", "digest": "sha1:YDAUPQQNBSWX5OSJWZZPPRJ2AUPXKNFL", "length": 24708, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Climate change problem to be solved through new research | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवसंशोधनातून हवामान बदलावर करा मात\nनवसंशोधनातून हवामान बदलावर करा मात\nशुक्रवार, 15 डिसेंबर 2017\nऔरंगाबादेत १४ डिसेंबरपासून ‘हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम’ या विषयावर तीनदिवसीय जागतिक परिषद चालू आहे. या निमित्ताने बदलत्या हवामानाची कारणे, हवामान बदलाचा शेतीवर झालेला परिणाम आणि त्यावरील उपाययोजना मांडण्याचा हा प्रयत्न...\nहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी हस्तपेक्ष हा प्रामुख्याने कारणीभूत आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा विघातक परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. गेल्या वीस वर्षात एकंदरीत तापमानात जवळपास ३ अंश सेल्शिअसने वाढ झाली आहे. तापमानवाढीमुळे पावसात फरक झाला आहे. मॉन्सूनच्या प्रमाणात फारसा बदल झाला नसून त्याच्या वितरणात मोठा बदल झाला आहे. २०३० पर्यंत तापमान आणखी ३ अंश से. वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे. तापमानवाढीमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने पिकांची पाण्याची गरजही वाढणार आहे. पाण्याचा काटसरीने आणि काळजीपूर्वक वापर करणे महत्त्वाचे आहे.\nहवामान बदलाचा परिणाम बघता गत शंभर वर्षात तापमानात ०.६ अंश से. वाढ झाली, मात्र गेल्या वीस वर्षात त्यात ३ ते ५ अंश सेल्शिअने वाढ झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यामुळे पावसाचे वितरण बदलत असून अचानक मोठा पाऊस पडणे किंवा खंड पडणे हे त्याचे लक्षण आहे. देशातील पर्जन्यामानाच्या बाबतीत विचार केल्यास विभागनिहाय पावसाचे प्रमाण बदलते आहे. उन्हाळ्यातील पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे एकूण दिवस कमी होत आहेत. समुद्राच्या पातळीत प्रती वर्षी २.५ मि.मी. (१९५० पासून) वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. हवामानात अचानक बदल घडत असून उष्णता किंवा थंडीची लाट, धुके पडणे, गारपीट होणे हे सर्व वारंवार घडत आहे. हवामान बदलाचा परिणाम सध्या १० ते १५ टक्के दिसत असून वेळीच उपाययोजना न केल्यास २५ टक्क्यांवर तो पोचेल.\n‘ग्रीन हाउस गॅसेस’ घातक\nकार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रेड ऑक्साईड या वायूंचे वातावरणात प्रमाण वाढत असून या वायूंचा प्रभाव रोखणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी होत आहे. शहरीकरणामुळे होत असलेली अमाप वृक्षतोड, औद्योगिकीकरणामुळे वाढते प्रदूषण, वाहनांमुळे होणारे प्रदूषण आदींमुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत अाहे. याला रोखणाऱ्या वृक्षांची संख्या कमी झाली आहे. नत्रयुक्त खतांच्या वाढत्या वापराने नायट्रस ऑक्साईड वाढत आहे. मिथेन वायूचे प्रमाणदेखील वाढले आहे. यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून हवामान बदल घडत आहे.\nहवामान बदलात शेतीचे नुकसान\nबदलत्या हवामानामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतीचे होत आहे. अतिपावसाने खरिपाची, तर उष्णतेमुळे रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. उष्णता वाढत असल्याने पिकांत मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. पिकाला वेळेवर आणि गरजेपुरते पाणी उपलब्ध न झाल्यास पिके करपून जातात. पावसाचे दिवस कमी होत असल्याने विविध पिकांच्या उत्पादनासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. केवळ पेरणीनंतर पाऊस पडून गेला आणि फूल आणि फळधारणेच्या काळात पिकाला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास उत्पादनात यामुळे घट येत आहे. अति उष्णता, अति थंडी ही पिकाला घातक आहेच, शिवाय धुक्यामुळेदेखील पिकावर रोगकिडींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उष्णतेमुळे दुग्ध आणि पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. हवामान बदलामुळे एकूणच कृषी क्षेत्र अडचणीत आले आहे.\nअचानक किंवा तात्पुरत्या हवामान बदलावर तंत्रज्ञानातून उपायोजना करता येणे शक्य आहे. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी संशोधन आणि धोरणात बदल करणे आवश्यक आहे. हवामान बदल, पाणी यांचा परस्पर संबंध असल्याने पावसाचे दिवस कमी होत अाहेत. पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी मूलस्थानी जलसंधारण, बांध घालून पाणी अडविणे, शेततळ्यात पाणी साठविणे हे उपाय करताना पिकांना सिंचनासाठी ठिबक, तुषारसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा उपयोग करावा.\nकोरडवाहू शेतात जास्तीत जास्त पाणी जिरविणे आणि बागायती क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. राज्यात जवळपास ८० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने भूगर्भातील पाण्याचे संरक्षण आणि जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. झाडातून पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता जमिनीत शक्य तेवढे पाणी जिरविणे, मल्चिंग तंत्राचा वापर करणे, बीबीएफसारखे तंत्रज्ञानदेखील उपयुक्त ठरणारे आहे. ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी पिकाला सजीव कुंपण करावे. यामुळे पर्यावरणाचे संवर्धन आणि पिकांचे संरक्षण होईल.\nशेतीसाठीच्या काही पारंपरिक पद्धती या उपयुक्त असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या पीकपद्धतीचा अवलंब करून नुकसान कमी करता येईल. पिकांचा फेरपालट, आंतरपीक पद्धतीचा वापर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलत्या हवामानात तग धरून राहणाऱ्या वाणांची निवड करावी. हवामानावर अाधारित पीक पद्धती अवलंबविणे यापुढील काळात अनिवार्य आहे. मोठ्या प्रमाणावर संरक्षित (उदा. शेडनेट) शेती करणे आवश्यक आहे. फळपिकांसाठी हेलसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बागेवर संपूर्णपणे आच्छादन करणे या तंत्रात आवश्यक आहे. या सारखे प्रयोग कॅनडा, अमेरिका आदी देशात होत आहे. राज्यात काही भागातील शेतकरी जुन्या साड्यांचा वापर करून पिकांचे उष्णतेपासून संरक्षण करत आहेत.\nविविध पिके आणि फळबागेवर धुक्याचा अनिष्ट परिणाम घडतो. यावर उपाय म्हणून धुके पडण्याच्या कालावधीत शेताच्या बांधावर काडीकचरा जाळून धुक्याचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. ग्रीन हाऊस गॅसेस कमी करण्यासाठी वृक्षलागवड करावी. पिकांना नत्रयुक्त खते देताना काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढीच द्यावीत. शहरीकरण आणि कारखानदारीमुळे वाढते प्रदूषण रोखणे गरजेचे आहे.\nबदलते हवामान लक्षात घेता विविध पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी बदलत आहे. यामुळे पिकांसाठी शिफारस केलेले वाण, पाण्याची गरज, खते या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. यामुळे सध्या असलेले विविध पिकांसाठीचे पेरणी तंत्रज्ञान हे कालबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी हवामानाचा अचूक अभ्यास करून संशोधनातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडणे गरजेचे आहे. हवामानाचा अंदाज अचूक येण्यासाठी आधुनिक साधनसामग्री गरजेची आहे.\nः ९४२३६८९८१२ (लेखक कृषी व पर्यावरण क्षेत्रातील मुक्त पत्रकार आहेत.)\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/how-much-does-prime-minister-narendra-modi-spend-clothes-rti-discloses-information/", "date_download": "2018-04-21T20:49:59Z", "digest": "sha1:VPZRATHXNYTRWQMEDOQV44HVAU4N7X2O", "length": 25501, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How Much Does Prime Minister Narendra Modi Spend On Clothes? Rti Discloses Information | कपड्यांवर किती खर्च करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ?, आरटीआयमधून माहिती उघड | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nकपड्यांवर किती खर्च करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी , आरटीआयमधून माहिती उघड\nपंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती.\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या कपड्यांवरही सरकारनं किती खर्च केला, याबाबतही अर्जातून विचारणा केली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयानंही स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही कोणत्याही माजी पंतप्रधानांच्या खासगी बाबींसंदर्भात अधिकृत रेकॉर्ड ठेवत नाही. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर कोणताही खर्च करत नाही, मोदी स्वखर्चानं कपडे विकत घेतात, असं उत्तरही पंतप्रधान कार्यालयानं माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांना दिलं आहे.\nरोहित सबरवाल म्हणाले, अनेकांना वाटतं केंद्र सरकार पंतप्रधानपदाच्या व्यक्तीच्या कपड्यांवर पैशांची उधळपट्टी करते. परंतु केंद्र सरकार पंतप्रधानांच्या कपड्यांवर कोणताही खर्च करत नाही, ही माहिती मला आरटीआयमधून प्राप्त झाली आहे. अनेक राजकीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेहरावावरून टीका करत असतात. तसेच त्यांचं कपाट महागड्या कपड्यांनी भरलेलं आहे, असा आरोपही विरोधकांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी माहिती मागवली होती.\nगेल्या वर्षी अरविंद केजरीवालांनीही मोदी प्रत्येक दिवशी कपड्यांवर 10 लाख खर्च करतात, असा आरोप केला होता. मोदींच्या सुटाच्या किमतीवरून अनेक वादही उद्भवले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमातून सुटाची किंमत 10 लाखांच्या आसपास असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या महागड्या सुटावरूनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार सूट-बूटवाली सरकार असल्याची टीकाही केली होती. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांची स्टाईल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. परंतु आता माहिती अधिकार कार्यकर्त्यानं आरटीआयच्या माध्यमातून खुलासा केल्यामुळे मोदींच्या कपड्यांबाबतचे वाद शमले, अशी आशा व्यक्त केली जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनरेंद्र मोदींचा दबदबा कायम, जागतिक नेत्यांच्या रॅकिंगमध्ये तिस-या क्रमांकावर\nमोदी यांनाही आंचलच्या वडिलांनी दिले पॅराग्लायडिंगचे धडे\n‘तीन तलाक’च्या विरोधाची राष्ट्रीय बांग जोरात मारली जात असताना राष्ट्रगीताबाबत सरकारची पाद्र्या पावट्याची भूमिका - उद्धव ठाकरे\n, देशातील चारही टांकसाळीमध्ये उत्पादन बंद\nBudget 2018 : सर्वसामान्यांसाठी खूशखबर 3 अथवा 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सची सूट मिळण्याची शक्यता\nमोदी सरकारसाठी दिलासादायक बातमी भारतामध्ये प्रचंड क्षमता, 2018मध्ये विकासदर असेल 7.3 % - वर्ल्ड बँक\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nविरोधकांचादेखील सन्मान व्हावा; वरुण गांधींनी स्वपक्षीयांना दिला घरचा अहेर\nयशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम\nकर्नाटकात काँग्रेसच्या प्रचारात शरद पवार, अखिलेश यादव उतरणार\nउद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:53:55Z", "digest": "sha1:C7UJWZHIHP7M66ZE24OZTNGNIAXPBTB5", "length": 27012, "nlines": 337, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: झी मराठीचं चुकतंय बुवा", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nझी मराठीचं चुकतंय बुवा\nआता नवा मराठी सा रे ग म प जरा निवांत पाहुया म्हणतच होते आणि संध्याकाळी यु ट्युबवर अश्विनचं चॅनल चालु तर काय हे या व्हिडीओ मध्ये स्पष्ट लिहिलंच आहे. म्हणे झी नं कुणी DMCL नावाच्या कंपनीला हाताशी धरुन सारेगमप चे सर्व व्हिडिओ काढुन टाकायला लावले आहेत. च्यामारी हे बरं आहे. म्हणजे स्वतः जजेसच्या संगनमताने हवे तसे निक्काल लावायचे. शोच्या टि.आर.पी. साठी हवे ते स्पर्धक काढ घाल, कॉल बॅक करायचे. एस एम एस चा धंदा करायचा आणि काही लोकं त्यातलं चांगलं यु ट्युबवर पाहतात त्यांच्या तोंडचा घास पळवायचा या व्हिडीओ मध्ये स्पष्ट लिहिलंच आहे. म्हणे झी नं कुणी DMCL नावाच्या कंपनीला हाताशी धरुन सारेगमप चे सर्व व्हिडिओ काढुन टाकायला लावले आहेत. च्यामारी हे बरं आहे. म्हणजे स्वतः जजेसच्या संगनमताने हवे तसे निक्काल लावायचे. शोच्या टि.आर.पी. साठी हवे ते स्पर्धक काढ घाल, कॉल बॅक करायचे. एस एम एस चा धंदा करायचा आणि काही लोकं त्यातलं चांगलं यु ट्युबवर पाहतात त्यांच्या तोंडचा घास पळवायचा काय हे आता मध्येच आम्हाला लिटिल चॅम्पसची आठवण झाली, सायलीचा आवाज ऐकायचा असेल तर झी ला फ़ोन करायचा की काय आणि जे लोक देशाबाहेर राहतात त्यांना थोडातरी आपल्या भाषेतला जरा कुठला चांगला कार्यक्रम आपल्या सवडीने बघायचा असेल तर काय करायचं त्यांनी\nकाळ बदलला आहे याची झीला कल्पना आहे का अरे कोण कुठली सुझन बॉयल पण तिच्या ऑडीशनच्या या यु ट्युबला काही कोटी हिट्स आहेत आणि ७५००० च्या वर रेटिंग्ज; तर ब्रिटन गॉट टॅलन्टवाले कुणाच्या पाठी गेले नाहीत. मराठी माणसं कुणी वर जायला लागला की त्याचे पाय खेचतात असं ऐकलं होतं त्याचं हे मुर्त उदा. आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर माझ्या मते झीवाले त्यांचे स्पॉन्सर्स, जाहिराती आणि एस.एम.एस.च्या रुपाने मिळणारा पैसा यातुन भरपुर फ़ायदा मिळवत असणार यात काही वाद नाही. पुन्हा मध्ये मध्ये सी.डी. काढतात त्यांचंही उत्पन्न आहे. मग ही अजुन हाव नक्की कशासाठी अरे कोण कुठली सुझन बॉयल पण तिच्या ऑडीशनच्या या यु ट्युबला काही कोटी हिट्स आहेत आणि ७५००० च्या वर रेटिंग्ज; तर ब्रिटन गॉट टॅलन्टवाले कुणाच्या पाठी गेले नाहीत. मराठी माणसं कुणी वर जायला लागला की त्याचे पाय खेचतात असं ऐकलं होतं त्याचं हे मुर्त उदा. आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर माझ्या मते झीवाले त्यांचे स्पॉन्सर्स, जाहिराती आणि एस.एम.एस.च्या रुपाने मिळणारा पैसा यातुन भरपुर फ़ायदा मिळवत असणार यात काही वाद नाही. पुन्हा मध्ये मध्ये सी.डी. काढतात त्यांचंही उत्पन्न आहे. मग ही अजुन हाव नक्की कशासाठी खरतर कार्यक्रम संपल्यानंतरही खूप दिवस चालणारी चकटफ़ु जाहिरात म्हणजे हे व्हिडीओ असं भरल्या कपासारखं ते का नाही गृहीत धरत\nअश्विनचं हे चॅनल खूप लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी असं करावं का त्याचे व्हिडीओ कॉमेन्टस ९९% वेळा परफ़ेक्ट असतात आणि खूपदा त्यात झीची पोल खोललेली असते. आता इतक्यात झालेल्या आजचा आवाजच्या वेळी तर त्याच्या आणि युजर कॉमेन्टस मध्येही आपसात तुंबळ नाही तरी छोटी युद्ध चालु होती. पण मला वाटतं तसही लोकंही काही इतकी दुधखुळी राहिली नाहीत की त्यांना ही झीची चालुगिरी कळत नसावी. आणि यु टुय्बच्या कॉमेन्ट्सद्वारे आपण आपलंही मत मांडु शकत होतो जे इतरवेळी आपण आपल्यात मांडत असु. पण त्याला हे झीवाले घाबरले\nआपण फ़क्त आपल्याला आवडलेली गाणी, काही विस्मृतीत गेलेली गाणी आणि काही पसंत पडलेले आवाज या सर्वासाठी हा कार्यक्रम पाहातो. निदान मी तरी निकालासाठी हे कार्यक्रम पाहण्याचं सोडलय. आणि खरं तर माझ्यासारखे प्रेक्षक जे हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच भारतात गेलेत त्यांनी तरी यु ट्युबवर जेव्हा पाहिलं तेव्हाच त्यांना पहिल्यांदा या कार्यक्रमाबद्दल कळलं. आमच्याकडे बी.एम.एम. साठी आलेल्या काही कलावंतांनीही खूप कॅज्युअली विचारलं की तुम्ही यु ट्युबवर आमचं हे हे पाहिलं असेल आणि काय झालं त्यात शेवटी कलाकार म्हणून त्यांचं लाइव्ह प्रेझेंटेशन पाहायला पैसे मोजुन गेलोच की आम्ही आणि भारतातही जातातच. उलट यु टुबवर आपली जाहिरात होते असाच विचार त्यांनी केलेला वाटला.\nकेवळ दुसरं कुणी आपले कार्यक्रम दाखवुन त्याबद्दल आपले विचार मांडतय म्हणून जर हा झीचा अट्टाहास असेल तर हे म्हणजे कोंबडं झाकलं म्हणून सुर्योदय न होण्यासारखं आहे. आणि आता पर्यंत सारेगमप ची लोकप्रियता पाहता या कार्यक्रमातुन मिळणार्या पैशाची भीक झीला लागली असेल तर तसंही नक्कीच नाही आहे. मग का हा उगाचच उगारलेला बांबु अरे हे इंटरनेटचं युग आहे..आपणही आपली मत थोडी अपग्रेड करुया....\nअपर्णा, तुमचं म्हणणं तसं बरोबरच आहे. झी मराठीनं असं काही करावं असं मला वैयक्तीकरित्या पटत नाहीये. मुळात, तसं करावं याचं कोणतंही रास्त कारण मला सापडत नाहीये.\nआपण आपल्याला आवडलेली गोष्ट इतरांना दाखवायला म्हणुन यु-ट्युब वगैरेंमार्फत शेअर करतो. त्यावर झी नं गदा आणु नये हीच अपेक्षा\n> शेवटी कलाकार म्हणून त्यांचं लाइव्ह प्रेझेंटेशन पाहायला पैसे मोजुन गेलोच की आम्ही आणि भारतातही जातातच.\nगेले काही दिवस मी annonymous साठी मराठी शब्द शोधत असताना अचानक वाटलं यांना 'नामानिराळं' म्हटलं तर. म्हणजे बघा यांनी स्वतः यु ट्युबवर सारेगमपच नाही तर अजुनही बरेच काही पाहिले आहे पण तरी अचानक झीचा पुळका आला आहे. मला वाटतं तारकांचं युद्ध सोडल्यास सर्व सारेगमप यु ट्युबवर आहेत तरी लोकांनी झीवर ही हे कार्यक्रम पाहिले आहेत. म्हणजे तसा झीला फ़ार फ़रक पडला आहे असं नाही. पडला तर तो विरुध्द दिशेने कदाचित पडला असेल. मी माझं एक मत मांडलं पण ज्यांना विरोध करायचा आहे त्यांना नामानिराळं का राहावं लागतंय हा प्रश्न म्हणजे झीला आताच अचानक सारेगमप वर तलवार का उगारावी लागतेय यासारखाच आहे. असो.\nमला जितकं लाइव्ह पाहाता येतं तेही पाहिलं गेलंय आणि इथे सगळे कलाकार किंवा कार्यंक्रम फ़ुकट मिळावेत असं कुठेही म्हटलं गेलं नाही. जसं केबल फ़्री नसतं तसं इंटरनेटही फ़्री नसतं पण वर्तमानपत्रे जशी इंटरनेटवर उपलब्ध असतात तशी सोय करुन जरा काळाबरोबर त्यांनी राहिलं तर काही हरकत नसावी. मला वाटतं साइट्सवर जाहिराती इ. करुन कितपत उपलब्ध करता येईल असंही पाहावं इतकंच.\nप्रभास आपल्या प्रतिक्रियेबद्दलही धन्यवाद.\nखरंच मी ही खुप मिस करतोय लिटील चॅम्पस चे विडीओस, यू टयूब वर होते तेव्हा कित्येक वेळा मजा लुटली त्याची. तुझा लेख छान वाटला.\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nफ़ुलोरा अ आ ई\nफ़ुलोरा... छोट्यांसाठी पण चारोळीच\nझी मराठीचं चुकतंय बुवा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/good-news-nagpur-city-free-open-toileting/", "date_download": "2018-04-21T21:01:38Z", "digest": "sha1:KDRPM62HXCRMM6CKRYWRBGW6IHH637UB", "length": 26557, "nlines": 367, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Good News! Nagpur City Free From Open Toileting | खूशखबर! उपराजधानी झाली ‘हागणदारीमुक्त’; महापालिकेत आनंदाचे वातावरण | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\n उपराजधानी झाली ‘हागणदारीमुक्त’; महापालिकेत आनंदाचे वातावरण\nकेंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे.\nठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने जाहीर केली यादी\nनागपूर : केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील ३८ शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया,चांदूर रेल्वे, सावनेर आदी शहरांचा समावेश आहे.\nराज्य सरकारच्या पथकाने जुले २०१७ मध्ये नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केले होते. त्यानंतर महापालिकेतर्फे शहरातील ८० ठिकाणे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. याची माहिती केंद्र सरकारला देऊ न पथकामार्फत नागपूर शहराचा दौरा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार २८ ते ३० डिसेंबर दरम्यान केंद्र सरकारच्या एक सदस्यीय पथकाने शहरातील १०० हून अधिक भागाचा दौरा करून पाहणी केली होती.\nदौऱ्यानंतर अवघ्या तीन दिवसात नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केल्याने महापालिका प्रशासन व सत्तापक्षात आनंदाचे वातावरण आहे.\nविशेष म्हणजे दोन दिवसानंतर होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणातही याचा फायदा मिळणार आहे. हागणदारी मुक्त शहराला ३५० गुण मिळतात. त्यामुळे नागपूर शहराला या वर्गात शंभर टक्के गुण मिळणार आहे. अश्विन मुद्गल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी स्वत: शहरातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांसोबत चर्चा केली.\nसार्वजनिक व व्यक्तिगत शौचालय बांधण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही या संदर्भात निर्देश दिले. आरोग्य विभागाच्या पथकाला सक्रिय केले. आठ महिन्यात शहरातील संबंधित ठिकाणे निश्चित केली. सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे नागपूर शहर हागणदारीमुक्त झाले.\nशहरातील जनतेचे सहकार्यासाठी आभार\nहागणदारीमुक्त शहरात नागपूरचा समावेश झाला आहे ही आनंदाची बाब आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करतो. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे हे यश मिळणे शक्य नव्हते. स्वच्छता सर्वेक्षणात याचा फायदा होणार आहे. यामुळे ३५० गुण मिळतील. शहरातील नागरिक स्वच्छतेविषयी जागरूक आहेत. कें द्रीय पथक नागपूर दौऱ्यावर येणार असल्याबाबत आॅनलाईन माहिती मिळाली होती.या पथकाने १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. १७०० जियोटेक फोटो काढले. नागरिकांसोबत चर्चा करतानाचे व्हिडिओ अपलोड केले होेते.\n- अश्विन मुद्गल, आयुक्त महापालिका\n१०० ठिकाणांची केली पाहणी\nनागपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने शहरातील १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. यात स्लम, निवासी, व्यावसायिक,शैक्षणिक, रेल्वे परिसर आदींचा समावेश होता. या पथकाला केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने पाठविले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान\nरत्नागिरी : आपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुक, नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटप\nकचरा समस्येवर कंपोस्टिंगचा उतारा, रत्नागिरी नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छ सर्वेक्षणद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण\nसातारा : स्वच्छ, सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रभात फेरीत नगराध्यक्षांसह पदाधिकारीही सहभागी\nस्मार्ट सिटी अभियान : सायकल ट्रॅक, वायफाय सिस्टम, किआॅक्स, ई-टॉयलेट यांसह बरेच काही... अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका ‘स्मार्ट रोड’ ठरणार आकर्षण बिंदू\nपंचवटी प्रभाग बैठक : ३८ लाखांच्या कामांना मंजुरी प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी\nसप्तशृंगगड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार बी. राधाकृष्णन : स्वच्छतेबाबत देवी संस्थानसह ग्रामपंचायतीला विचारला प्रश्न\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nखत-बियाण्यांच्या तपासणीसाठी नागपूर विभागात ७० पथके\nनागपुरात ट्रकचालकाने घेतला एकाचा बळी\nफरार आरोपीला छत्तीसगडमध्ये अटक\nनागपुरात एमबीबीएस प्रवेशासाठी अडीच लाखांचा गंडा\nबेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/new-trek-himalaya-15000-feet-hike-delhi-legislative-courtesy-solapurs-myelike-trekking/", "date_download": "2018-04-21T21:14:59Z", "digest": "sha1:JNBGPX7ILELPQGYGRCII5D4ZIQGWJLCD", "length": 26730, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Trek To Himalaya 15000 Feet Hike, Delhi Legislative Courtesy, Solapur'S Myelike Trekking! | नवख्या ट्रेकर्सची हिमालयावर १५००० फूट चढाई, दिल्ली विधानसभेत कौतुक, सोलापूरच्या माय-लेकीचे गिर्यारोहण ! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nनवख्या ट्रेकर्सची हिमालयावर १५००० फूट चढाई, दिल्ली विधानसभेत कौतुक, सोलापूरच्या माय-लेकीचे गिर्यारोहण \nपायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाई केली.\nठळक मुद्देपायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाईगुडघ्याइतक्या बर्फातून मार्ग काढत या टीमने पुढील चढाई पूर्ण केलीअर्चना तावनिया यांनी पहिल्यांदा गिर्यारोहण करताना पंधरा हजार फुटांची हिमालयावरील उंची गाठण्याचे धाडस केले\nसोलापूर दि १ : पायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाई केली. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि सहकाºयांनी या चौदा ते पन्नास वयोगटाच्या नवीन गिर्यारोहकांना मार्गदर्शन केले. सोलापूरच्या अर्चना तावनिया व पूर्वा तावनिया या माय-लेकींचाही या मोहिमेत सहभाग होता.\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे काम करत असलेल्या युनायटेड नेशन्सच्या हीफॉरशी या स्त्री-पुरुष समानतेसाठी ही मोहीम समर्पित होती शिवाय अंबेजोगाईच्या विजय चाटे या युवकाने ‘आॅर्गन डोनेशन’ जागृतीसाठी या मोहिमेद्वारे काम सुरु केले असून, १५००० फुटांवरून त्याने याबाबतचा संदेशही दिला आहे.\nया मोहिमेचा प्रारंभ २० डिसेंबर रोजी झाला. २३ डिसेंबरला मनाली येथून सुरुवात करून १०००० व १२००० फुटांवर दोन कॅम्प सेट करून या टीमने पुढील चढाई केली. गुडघ्याइतक्या बर्फातून मार्ग काढत या टीमने पुढील चढाई पूर्ण केली. या टीमकडे कोणताही अनुभव नसताना इतकी उंची गाठणे या टीमसाठी मोठी गोष्ट होती. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, बालाजी जाधव, करण पंजाबी, निहाल बागवान या सर्वांच्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे या सर्वांनी हे करून दाखवले. पुणे येथील उद्योजिका सुषमा कोलवणकर, मयुरी लाटे, किशोर दाते, माधवी मिनासे यांच्यासोबत सांगली येथील गायत्री ओझा यांनीही हा ट्रेक पूर्ण केला. अकलूज येथील प्राथमिक शिक्षक असलेले कृष्णदेव माने या शिक्षकानेही सरधोपट मार्ग सोडून वेगवेगळे अनुभव घेतले. वालचंद अभियांत्रिकी कॉलेजमधील साक्षी सिंघलने १५००० फुटांवर चढाई करून ‘शिक्षणासोबत इतर साहसी कामगिरी केली पाहिजे’ असा संदेश दिला.\nया मोहिमेनंतर दिल्ली विधानसभेत या टीमचे कौतुक झाले व दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांनी या टीमचे अभिनंदन केले.\n- अर्चना तावनिया यांनी पहिल्यांदा गिर्यारोहण करताना पंधरा हजार फुटांची हिमालयावरील उंची गाठण्याचे धाडस केले. विशेष म्हणजे त्या अनेक वर्षांनंतर घराबाहेर पडल्या होत्या. मुलींसोबत ट्रेकिंग करताना आनंद वाटला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माधवी मिनासे यांनीही एक्स्प्लोररच्या नियोजनाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्या म्हणाल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरजनीकांतचा लाभ काँग्रेसला अधिक होईल, सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापूरात वक्तव्य, बुधवारी दिल्लीत महत्वाची बैठक \nविकास सोसायट्यांनी पूरक व्यवसाय सुरू करावेत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वडवळ येथे विविध विकासकामांचा शुभारंभ\nसंकटाला चॅलेंज देणारी चपळगावातील रणरागिणी, पती अंथरुणाला खिळून: मुलेही अंध, दिव्यांग अन् कर्णबधिर \nकामतीनजीक दोन ऊसतोड मजूर ठार, दोन ट्रॅक्टरची झाली जोरदार धडक\nउर्दू ही देशाची, महाराष्ट्राचीच भाषा, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रीय उर्दू ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप\nजिल्ह्यातील गोरबांधवांची बांधणी करणार, अश्विनी राठोड यांची माहिती, बंजारा समाजाची विश्रामगृहावर झाली सहविचार सभा\nलाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला ८५ लाखांचा दंड\nवीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत\nसोलापूरातील नव्या ड्रेनेज योजनेचा २ लाख ६१ हजार नागरिकांना फायदा\nएमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला\nवाळू वाहतूक करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द\nसोलापूरच्या तापमानात वाढ, पारा ४२.२ अंशांवर\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2015/09/blog-post_49.html", "date_download": "2018-04-21T21:09:46Z", "digest": "sha1:GRYANM66DD3ONR47HMI6PEOQUGE7YXGX", "length": 28415, "nlines": 89, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: गांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर", "raw_content": "\nगांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत अजिबात हात नव्हता, असे ख्यातनाम संशोधक-लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे मत आहे. अंदमानात नुकत्याच झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मोरे यांनी या विषयाला हात घातला होता. त्यांचे म्हणणे असे, की गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधीहत्येची चौकशी करण्यासाठी सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला. मात्र अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही. समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता. मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांनी निर्दोष मुक्त केले असल्याने गांधीहत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. कपूर आयोगाच्या अहवालातील तो परिच्छेदच रद्द करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आताचे सरकार किमान सावरकरद्वेषी नाही. त्यामुळे याचा विचार होईल असे वाटते. यासंदर्भात अनुयायांनी पुढाकार घ्यावा.\nमोरे यांचा तीव्र आक्षेप आहे तो कपूर आयोगाच्या सावरकरांसंबंधीच्या निष्कर्षांवर. गांधीहत्या अभियोगातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष सुटका केली आहे. (He is found not guilty of the offences as specified in the charge and is acquited…) पण कपूर आयोग म्हणतो की सावरकरांचा कटात हात होता. मोरे म्हणतात तसे म्हणण्याचा आयोगाला अधिकारच नव्हता. शिवाय तसे म्हणण्यायोग्य कोणताही पुरावा न्यायालयाने दिलेला नाही. मग आयोगाने कशावर विसंबून सदरहू निष्कर्ष काढला. हे पाहण्यासाठी हा आयोग कोणत्या परिस्थितीत स्थापन झाला ते समजून घेतले पाहिजे.\nगांधीहत्या कटाचा निकाल लागून सुमारे सोळा वर्षे झाली होती. मुळात असा काही कट नव्हताच हे नथुराम गोडसेचे म्हणणे होते. न्यायालयात मात्र पुराव्यानिशी असा कट असल्याचे सिद्ध झाले होते.\nया प्रकरणात ‘अपराधी व्यक्ती सुटली असेल पण एकाही निरपराध्याला शिक्षा झालेली नाही,’ हे काकासाहेब गाडगीळांचे वाक्य आहे. अनेकांची भावना हीच होती. या कटातील सगळे चेहरे समोर आलेले नाहीत, असे अनेकांना वाटत होते. गांधी हत्येपूर्वी तसे काही घडणार आहे हे काही जणांना माहीत होते, हे न्यायालयातही समोर आले होते. तशात ऑक्टोबर १९६४ मध्ये या कटात जन्मठेपेची शिक्षा झालेले विष्णू करकरे, मदनलाल पहावा आणि गोपाळ गोडसे यांची सरकारने सुटका केली. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुण्यातल्या उद्यान कार्यालयात सत्यनारायण महापूजा घालण्यात आली होती. १५०-२०० लोक त्यासाठी जमले होते. त्यांच्यासमोर ‘तरूण भारत’चे संपादक ग. वि. केतकर यांचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले, की गांधींच्या हत्येच्या तीन महिने आधी आपण गांधींना मारणार असल्याचे नथुराम त्यांना म्हणाला होता. ते हे सगळे रंगवून सांगत असताना गोपाळ गोडसे तेथेच बसले होते. त्यांनी त्यांना आता जास्त काही बोलू नका असे सुचवले. त्यावर केतकर म्हणाले, आता मी हे सांगितले म्हणून काही ते (सरकार) मला अटक करणार नाहीत. या वक्तव्यामुळे नंतर मोठाच गदारोळ उठला. हत्याकटाचे धागेदोरे नीट जुळवण्यासाठी सरकारवरील दबाव वाढत होता. तेव्हा अखेर सरकारने २२ मार्च १९६५ रोजी जी. एस. पारेख या विधिज्ञाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली. पण त्याच महिन्यात पारेख यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यामुळे पुढे २१ नोव्हेंबर १९६६ रोजी सर्वोच्च नायायालयाचे माजी न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या एकसदस्यीय चौकशी आयोगाची नियुक्ती करण्यात आली. आयोगासमोर अनेकांच्या साक्षी झाल्या. त्यात सावरकरांचे सचिव गजानन विष्णु दामले आणि अंगरक्षक अप्पा कासार हेही होते.\nसावरकरांवर गांधी हत्याकटात सामील असल्याचा आरोप दिगंबर बडगे याच्या साक्षीवर आधारलेला होता. तो माफीचा साक्षीदार. त्याच्या म्हणण्यानुसार, १४ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे त्याला घेऊन दादरला सावरकर सदनात गेले होते. तेथे ते दोघेच आत सावरकरांना भेटण्यासाठी गेले. पाच-दहा मिनिटांनी ते बाहेर आले. १७ जानेवारीला आपण सावरकरांच्या अखेरच्या दर्शनासाठी जाऊ या असे नथुरामने सुचवले. त्यानुसार ते पुन्हा सावरकर सदनात गेले. बडगेला खालीच थांबायला सांगून आपटे आणि नथुराम वर गेले. पाच-दहा मिनिटांनी ते उतरले. त्यांच्या मागोमाग सावरकर आले आणि म्हणाले, ‘यशस्वी होऊन या.’ ते सावरकर सदनात गेल्याचे अभिनेत्री शांता आपटे यांनीही पाहिले होते. पण त्यांचे आणि सावरकरांचे काय बोलणे झाले हे कोणालाच माहीत नाही. बडगेची ही साक्ष पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने अग्राह्य मानली. तेव्हा सावरकरांच्या विरोधातल्या या साक्षीच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे हे ‘अयोग्य’ (अनसेफ) आहे, असे न्यायमूर्तींचे मत पडले.\nपण नंतर कपूर आयोगासमोर बडगे याच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला तो दामले आणि कासार यांच्याकडून. दोघांनीही मुंबई पोलिसांना ४ मार्च १८४८ रोजी दिलेल्या जबानीनुसार १३ वा १४ जानेवारी १९४८ रोजी करकरे आणि मदनलाल सावरकरांना भेटले होते. १५ वा १६ जानेवारीला रात्री आपटे आणि गोडसे त्यांना भेटले होते. त्यानंतर २३ किंवा २४ जानेवारीला म्हणजे गांधींवरील बॉम्बहल्ल्यानंतर तीन-चार दिवसांनी आपटे आणि गोडसे सावरकरांशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यांच्या या म्हणण्याने बडगेची साक्ष भक्कम होत होती. याशिवाय या प्रकरणाचे तपासअधिकारी पोलीस उपायुक्त जमशेद नगरवाला यांनीही त्यांच्या अहवालात लिहून ठेवले होते, की ‘सावरकर हेच या कटाच्या मागे आहेत आणि ते आजारपणाचे सोंग आणत आहेत.’ या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून न्या. कपूर यांनी निष्कर्ष मांडला, की सावरकर आणि त्यांचा गट हाच या कटामागे होता.\nया निष्कर्षात एक बारीकशी पण महत्त्वाची फट आहे. ती म्हणजे, दामले आणि कासार यांच्या साक्षी विशेष न्यायालयासमोर झाल्या नव्हत्या. तसे का हा महत्त्वाचा प्रश्नच आहे. पण त्या झाल्या असत्या, गोडसे-आपटे आणि सावरकर यांची भेट हत्येआधी झाली होती असे सिद्ध झाले असते, तरी त्यातून त्यांचे काय बोलणे झाले हे कसे सिद्ध करता आले असते. यशस्वी होऊन या हे सावरकरांचे आशीर्वचन गांधीहत्येसंबंधीच होते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सरकार पक्षाकडे नव्हता. तसा पुरावा न मिळाल्याने सावरकरांची सुटका झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या म्हणण्यास तसा काही अर्थ राहात नाही. मनोहर माळगावकरांसारख्या अभ्यासकानेही सावरकरांना निर्दोष मानलेले आहे.\nपण ही झाली न्यायालये, आयोग आणि कायद्याची गोष्ट. याबाबत गांधीहत्या हे सत्कृत्य मानणारी मंडळी काय म्हणतात हे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरते. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे वादग्रस्त नाटक. त्यात इतिहासाचे प्रचंड विकृतीकरण करण्यात आले आहे. सावरकर हे नथुरामला हुतात्मा मानत किंवा त्याची तुलना ते दधिची ऋषींशी करत असे या नाटकात म्हटले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की नथुरामच्या कृत्याला त्यांचा आशीर्वाद होता. नथुरामचे बंधु गोपाळ गोडसे यांचे गांधीहत्या आणि मी हे पुस्तक वाचल्यानंतरही कोणाचीही हीच भावना व्हावी. या पुस्तकात त्यांनी कोठेही सावरकरांचा या कटात सहभाग होता असे म्हटलेले नाही. पण भाषेचे वळण असे ठेवलेले आहे की वाचणारास तसा भास व्हावा. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी या पुस्तकाच्या परीक्षणात हा मुद्दा मांडलेला आहे. त्यांच्या ‘शिवरात्र’ या लेखसंग्रहात हे परीक्षण येते. त्यात त्यांनी म्हटले आहे, “सावरकरांविषयी गोडसे यांनी काय करायचे ठरवले आहे हेच स्पष्ट होत नाही. स्वातंत्र्यवीर या कटाचे सहभागी होते, पण कौशल्याने कट रचल्याने स्वातंत्र्यवीरांवर आरोप सिद्ध करता येण्याजोगा पुरावाच सरकार उपलब्ध करू शकले नाही. म्हणून सावरकर निर्दोष सुटले असे गोडसे यांना म्हणावायाचे आहे काय हेच त्यांचे मत असले तर मग तसे त्यांनी स्पष्ट म्हणावे.” पण गोडसे तसे पुस्तकाच्या पुढच्या आवृत्त्यांमध्येही म्हणत नाहीत. ‘अटक ते लाल किल्ला’ या प्रकरणात गोडसे म्हणतात, “मी सावरकरांकडे जाऊन आलो होतो आणि त्याचा त्यांच्याजवळ पुरावा होता असे अधिका-यांचे म्हणणे होते. तसे काही असण्याचा संबंध नव्हता हा माझा विश्वास होता.” पुढे ते म्हणतात, “सावरकरांना गोवण्याचे दूषण माझ्या माथी तरी आले नाही. त्यांची आणि माझी भेट झाली होती किंवा नाही ही गोष्ट आज काळाच्या उदरात लुप्त झाली आहे.” हे पुस्तक जन्मठेप भोगून आल्यानंतर त्यांनी लिहिले आहे. तो इतिहास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या इतिहासाची ही अशी त-हा\nखुद्द गोपाळ गोडसे हेच सावरकरांबद्दल गोलमाल भाषा वापरतात, तेथे इतरांबद्दल काय बोलावे सावरकरांचे विरोधक तर त्यांना गांधीहत्येसाठी जबाबदार धरत आहेतच. नथुराम हा सावरकरांचा सचिव होता, त्यांना दैनिक काढण्यासाठी सावरकरांनी मोठी रक्कम दिली होती, हे कोण कसे विसरणार सावरकरांचे विरोधक तर त्यांना गांधीहत्येसाठी जबाबदार धरत आहेतच. नथुराम हा सावरकरांचा सचिव होता, त्यांना दैनिक काढण्यासाठी सावरकरांनी मोठी रक्कम दिली होती, हे कोण कसे विसरणार पी. एल. इनामदार हे गोपाळ गोडसे आणि डॉ. दत्तात्रय परचुरे यांचे वकील. त्यांच्या ‘द स्टोरी ऑफ द ट्रायल इन द रेड फोर्ट’ (ऑक्टोबर १९७६) या पुस्तकात लिहिले आहे, की ‘लाल किल्ल्यात खटला चालला त्या संपूर्ण काळात सावरकरांनी त्यांच्या डावीकडे बसलेल्या नथुरामकडे एकदाही साधे वळूनसुद्धा पाहिले नाही, बोलण्याची गोष्ट तर दूरच...’ सावरकरांच्या या वागण्यामुळे नथुराम खूप कष्टी असे. शिमल्यात नथुरामबरोबर त्यांची शेवटची भेट झाली तेव्हाही, आपण सावरकरांच्या एका हस्तस्पर्शासाठी, सहानुभूतीच्या एका स्पर्शासाठी, दृष्टीक्षेपासाठी कसे आसुसलो होतो असे नथुराम म्हणाल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे. नथुरामच्या मनात सावरकरांबद्दल अशी भक्तीभावना होती हे कोण विसरणार पी. एल. इनामदार हे गोपाळ गोडसे आणि डॉ. दत्तात्रय परचुरे यांचे वकील. त्यांच्या ‘द स्टोरी ऑफ द ट्रायल इन द रेड फोर्ट’ (ऑक्टोबर १९७६) या पुस्तकात लिहिले आहे, की ‘लाल किल्ल्यात खटला चालला त्या संपूर्ण काळात सावरकरांनी त्यांच्या डावीकडे बसलेल्या नथुरामकडे एकदाही साधे वळूनसुद्धा पाहिले नाही, बोलण्याची गोष्ट तर दूरच...’ सावरकरांच्या या वागण्यामुळे नथुराम खूप कष्टी असे. शिमल्यात नथुरामबरोबर त्यांची शेवटची भेट झाली तेव्हाही, आपण सावरकरांच्या एका हस्तस्पर्शासाठी, सहानुभूतीच्या एका स्पर्शासाठी, दृष्टीक्षेपासाठी कसे आसुसलो होतो असे नथुराम म्हणाल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे. नथुरामच्या मनात सावरकरांबद्दल अशी भक्तीभावना होती हे कोण विसरणार त्यातूनच सावरकरांवर असा आरोप होत आहे. गोपाळ गोडसे हे स्वतः त्या कटात असल्याने यांना तो पुसून काढण्याची संधी होती. पण तेच स्वतः संदिग्ध राहून संशय वाढवताना दिसले. आता तर तेही गेले... त्यांचे अनुयायी मात्र अजूनही स्वातंत्र्यवीरांच्या भाळावरचा डाग राहून राहून गडद करताना दिसतात. तेव्हा एकट्या कपूर आयोगालाच दोषी मानण्यात काय अर्थ\n(पूर्वप्रसिद्धी - लोकप्रभा, टाचणी आणि टोचणी, २४ सप्टें. २०१५)\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nगांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर\nकोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते\nराधेमाँचे कुठे काय चुकले\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=164&Itemid=356&limitstart=4", "date_download": "2018-04-21T21:12:59Z", "digest": "sha1:Y2KNXQVCYR33EYROJHNCN4ZD4GWUXSKI", "length": 5379, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "भगवान श्रीकृष्ण", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nकृष्ण हा मुक्ती देणारा आहे. बध्दांची बाजू घेणारा आहे. जरासंधाने ९६ राजे तुरुंगात घातले होते व एका दावणीने त्यांना बांधले होते. ते सारे कृष्णाने मुक्त करवले. जरासंधाचा वध करवला. शिशुपालाचा उच्छेद केला. साम्राज्यमदाने चढलेल्यांचा नक्षा उतरवला. कौरवांनी पांडवांस लुबाडले; हे पाहून तो पांडवांचा सखा झाला व त्यांना धीर देता झाला. त्यांची बाजू उचलून धरता झाला व कौरवांचा नाश करता झाला. दुस-यास जो अन्यायाने लुबाडील, नाडील, पायांखाली चिरडील त्यांचा कृष्ण हा काळ होता. जे पददलित, वंचित त्यांचा तो वाली होता. उठा, मीही तुमच्याबरोबर येतो. रडू नका. हातपाय गाळू नका, असे अभयवचन देणारा, आश्वासन देणारा, प्रोत्साहन देणारा तो होता.\nजो जो संकटात असे त्याला श्रीकृष्णाचे स्मरण होई. तो कृष्णाला हाक मारी. मारली जाणारी गाय असो, छळली जाणारी पांचाली असो, त्यांना आता एक श्रीकृष्ण दिसे. आणि निरपेक्ष सहाय्य तो करी. त्याचा मोबदला मागत नसे. द्रौपदीने एक पान दिले तरी त्याला ढेकर येई व म्हणे, ''तू मला सारे दिलेस'' बिंदू घेऊन तो सिंधू देणारा होता. पोहे खाऊन सुदामपुरी देणारा होता. असा निःस्वार्थी, फलेच्छारहित, परंतु लोकसंग्रहाचे, अति त्रासाचे काम करणारा हा महापुरुष युगपुरुष होता. जिवंत, त्यागमयी, यज्ञमयी मूर्ती होती.\nअशा या परम ज्ञानी कर्मवीराने आपल्या जीवनाचे सारही आपणास दिले आहे. जीवनाची सफलता कशाने आहे हे त्याने सर्व मानवजातीला सांगून ठेवले आहे. आपल्याला संदेश देऊन ठेवला आहे. हा संदेश म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. हा लहानसा ग्रंथ, परंतु याला तुलना नाही. वामनाच्या तीन पावलांत सर्व ब्रह्मांड मावले त्याप्रमाणे या सातशे श्लोकांत सर्व तत्त्वज्ञान आले आहे. सर्व थोर विचार आले आहेत. येथे भक्ती आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, योग आहे. सर्वांना येथे स्थान आहे. सर्व तत्त्वज्ञानांचे सूर येथे एकत्र आणून परमेश्वराने-या श्रीकृष्णाने मधुर संगीत निर्माण केले आहे. गीता म्हणजे धर्मविचारांचा लहान कोश आहे, येथे सर्व आहे. गीता ही श्रीकृष्णाची मुमुक्षूला, पुरुषार्थ प्राप्त करू इच्छिणा-याला देणगी आहे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=423&Itemid=613&limitstart=2", "date_download": "2018-04-21T21:26:21Z", "digest": "sha1:7ZLVRIGEJA7J6A5FTVL6FR75RZMHA2ML", "length": 5602, "nlines": 38, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्याम", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nराजा म्हणाला, 'पुष्कळ आहे व तेच आम्ही मागत आहोत. श्याम आईच्या आठवणी तू सांगितल्यास. आमच्याच हृदयांत त्या अमर झाल्या आहेत. असे नाही तर, शेकडो लोकांच्या जीवनांत त्या अमर झाल्या आहेत. तुझ्या आईच्या आठवणी सांगितल्यास, त्याप्रमाणेच इतरही ज्या आठवणी असतील त्या आम्हांला सांग.'\nराम म्हणाला, 'भावाबहिणींच्या, आप्तेष्टांच्या, मित्रांच्या, निरनिराळया शाळांतील शिक्षकांसंबंधीच्या तुझ्या शेकडो आठवणी असतील. तुझ्या आठवणी लहान लहान असतील, परंतु त्या आठवणी सांगताना त्यांच्याभोवती जे वातावरण तू उत्पन्न करतोस ते किती रसमय असते म्हणून सांगू \nनामदेव म्हणाला, 'आठवणी सांगता सांगता सा-या भारताचा जणू इतिहासच तू सांगू लागतोस. भारतमाता तुझ्या रोमारोमांत शिरलेली आहे. आम्हांला समाज, धर्म, इतिहास, शिक्षण, वाड्.मय, आरोग्य, आहारविहार इ.शेकडो गोष्टीसंबंधीचे ज्ञान त्यामुळे होते. ते ज्ञान गोष्टीच्या ओघात सहज येऊन जाते. मुद्दाम सांगू म्हटल्याने थोडेच सांगता येणार आहे श्याम, तू गेलास तर आम्हांला कोण सांगेल श्याम, तू गेलास तर आम्हांला कोण सांगेल कोण हसवील \nश्याम म्हणाला, 'मी येथून जाणार नाही. तुम्हांला सोडून मी कोठे जाऊ माझे ते सारे विचार मी कधीच सोडून दिले.'\nप्रल्हाद म्हणाला, 'तुमच्या रुग्ण शरीरामुळे तुम्ही दुसरीकडे कोठे आता जाणार नाही. परंतु कदाचित कायमचे देवाघरी लौकर गेलात तर \nश्याम म्हणाला, 'त्याची भीती कशाला मरण म्हणजे मेवा. जीवनाला मरणाचे फळ व मरणाला जीवनाचे कोंब फुटतात. मला तर मृत्यू म्हणजे देवाकडे जाण्याचे द्वार वाटते. एखाद्या मोठया राजवाडयाला अनेक प्रवेशद्वारे असतात. त्याप्रमाणे मृत्यूची अनंत प्रवेशद्वारे ओलांडीत ओलांडीत सिंहासनावर बसलेल्या त्या राजराजेश्वराचे दर्शन घ्यावे लागते.'\nयेतो मी धावत भेटावया \nश्याम तो गोड चरण म्हणत राहिला. सारे स्तब्ध राहिले.\n तुझ्या प्रकृतीमुळे आम्हांस असे वाटते. मरणाला आम्ही भीत नाही. परंतु तो दिवस येण्यापूर्वी तुझ्याजवळचे सारे आम्हांला दे. तुला त्रास होईल कदाचित, कदाचित बरेही वाटेल. कारण गतायुष्यातील अनेक प्रसंगांकडे पाहताना आपण अनासक्त रीतीने पाहतो व आनंद अनुभवतो. गतायुष्यातील सारे गोडच वाटू लागते. सांगशील का प्रत्यही थोडथोडे सांगत जा.'\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/7", "date_download": "2018-04-21T21:04:58Z", "digest": "sha1:6HT2YW6WWYMQGQ7SNRNFMETXFT4VWWOA", "length": 30892, "nlines": 211, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Magazine - Divyamarathi Magazine - Read Marathi Magazines Online - Divyamarathi", "raw_content": "\nवर्ष संपत असताना रवींद्रनाथांच्या दोन कविता मनात रुंजी घालत आहेत. दोन्ही कविता देशासाठी काही मागणाऱ्या, इच्छा व्यक्त करणाऱ्या. एका बुद्धिमान प्रतिभावंत कवीने जे देशासाठी मागितले, त्या पलिकडे जाऊन आणखी काय मागावे... पण त्या दोन कविता लिहिल्याला उणेपुरे शतक लोटले - तरीही तेच मागणे मागावे लागते आहे. आता तर त्या मागण्यातील कळकळ अधिकच तीव्र होत चालली आहे... रवींद्रनाथांनी १९१० मध्ये लिहिलेल्या - चित्तो जेथॉ भयशून्यो या कवितेतील आळवणी होती... चित्त जेथे असेल भयशून्य आणि मस्तक असेल उन्नत...\nकुणाच्या स्वार्थ वा हव्यासापोटी एखाद्याच्या आयुष्याची गोष्ट आगीत जळून भस्मसात व्हावी, यासारखा दुर्दैवी क्षण नाही. पण नव वर्षाला चार दिवस शिल्लक असताना मुंबईच्या वाट्याला हा क्षण आला. मध्य मंुबईतल्या एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून १४ जण मरण पावले. हसती-खेळती घरं सून्न झाली. अर्थात, झालं-गेलं मागे टाकून घटनेमुळे विच्छिन्न झालेली कुटुंबं वगळता इतर सारे जण नववर्षाचं स्वागत करतील. कारण थर्टी फर्स्ट, न्यू इयर हे नव्या जगाचे उत्सव आहेत. भाषा, रंग, कूळ, जात असे सगळे माणसामाणसांतले...\nथर्टी फर्स्ट हे एक अजब प्रकरण आहे. पहिल्याच वर्षी मला त्याचा अनुभव आला. कस्टमरांची तोबा गर्दी, खाण्यापिण्याच्या न संपणाऱ्या ऑर्डरी, शेरो-शायरीला आलेला ऊत, त्यात माझ्याही कवितेचं झालेलं सादरीकरण, कविता आवडल्याने बक्षीस मिळालेली बीअर आणि आग्रहामुळे माझ्या ओठाला लागलेला पहिला ग्लास... यामुळे हा दिवस यादगार बनला... आज थर्टी फस्टचा दिवस. आम्ही सगळेच वेळेआधी हॉटेलमध्ये आलो होतो. रात्री हॉटेल घासून पुसून-धुवून काढलं होतं. किचनमध्ये व्हेजिटेबल, चिकन, मटन, फिश आणि सोबत लागणारं सगळं सामान किशोरने...\nतुफानी वादळी ठरलेल्या कुस्तीत अभिजित कटके महाराष्ट्र केसरी ठरला. म्हणजेच, कटकेने किरण भगतचा पराभव केला, पण पराभूत होऊनही मीडिया-सोशल मीडियात किरणच्याच नावाचा जयघोष झाला. उपमहाराष्ट्र केसरी किरण हरूनही अशा तऱ्हेने जिंकला... माझा किरण फायनला गेला, आन् माझा पाय दुखायचा राहिला. लै दुखत होता. पण कसा राहिला कुणास ठाव मी पोराच्या कुस्त्या टीवीवर बघायचे, पण त्यादिशी पुण्याला गेले. त्यो फायनल गेल्यापासनं मला आणि त्येच्या वडिलांना झोप लागली न्हाय. मी तर सगळ्या देवाला हात जोडत हुती. किरण...\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अप्रकाशित टिपण\nमहर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे साक्षेपी अभ्यासक प्रा. गो. मा. पवार यांच्या संग्रहातून नुकतेच महर्षींचे एक अप्रकाशित टिपण प्राप्त झाले आहे. १२ ऑगस्ट १९३६ रोजी पुणे येथील ऐक्य संवर्धन मंडळाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सभेचे अध्यक्ष म्हणून शिंदे यांनी त्यांच्या भाषणापूर्वी काही मुद्द्यांचे टिपण काढले होते. २ जानेवारी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा स्मृतिदिन. त्या औचित्यनिमित्ताने महर्षी शिंदे यांच्या टिपणाचा हा सारांश... महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना आपण ओळखतो ते कर्ते...\nकॉ. पानसरे समग्र वाङ्मय दुसरा खंड प्रकाशित\nकॉ. गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पक्षाचे झुंजार राजकीय नेते आणि कामगार पुढारी होते. त्याचप्रमाणे एक नामवंत कायदेपंडितदेखील होते. त्यांनी अनेक चळवळींत सहभाग घेतला, देहदंड सोसला. त्यांच्या जडणघडणीत मार्क्सवाद व लेनिनवादाचा विचार प्रभावी होता. या विचारांच्या प्रकाशातच त्यांनी लेखन केले. भारतातील कम्युनिस्ट चळवळ, भारतीय समाजातील पुरोगामी विचारप्रवाह आणि महाराष्ट्रातील महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समाजसुधारणा चळवळ यांचाही खोलवरचा ठसा त्यांच्या विचारदृष्टीवर...\nशाेध : ‘अंगारवाट’ तुडवणाऱ्या वारकऱ्याचा\nअंगारवाटा : शोध शरद जोशींचा हे पुस्तक शरद जोशींचे चरित्र तर आहेच; पण त्यापेक्षा ते शेतकरी चळवळीचा इतिहास आहे. शरद जोशींच्या चळवळींचे मुख्य सूत्रच मुळी शेतीमालाला रास्त भाव हे होते. थोडेफार इतर प्रश्न जोडले गेले असतील; पण मुख्यत: त्यांची चळवळ त्या त्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठीच झालेली आहे. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अगर एखाद्या मागणीसाठी लोकांची चळवळ उभी राहते आणि कालांतराने ती विराम पावते. अशा लोकचळवळींचे आपल्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात मोठे महत्त्व असते. त्या...\nप्रेम आणि विवाह या क्षेत्रात आधीच खूप पोकळी आहे. ज्या आधुनिक आणि प्राचीन आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय प्रेमकथा आहेत, ते क्षीण असले तरी ते अद्याप पेटत राहिलेले दिवे आहेत. एरवी झाकोळलेल्या सार्वजनिक जीवनात ते नवीन दिवे पेटत आहेत. निदान, त्यांना तरी या विद्वेषाच्या राजकारणापासून वेगळे ठेवायला हवे. हिंदू -मुसलमानपेक्षा कोणत्याही धर्मापेक्षा उच्च असलेली माणूस म्हणून जगण्याची धारणा हे दिवे दाखवत आहेत. आशेचे दिवे हे तेवढेच आहेत. ते निदान विझवू नका... राजस्थानमधल्या राजसमंद इथं मोहंमद...\nशब्द खोडून तयार झालेली राजकीय कविता\nइरेझर पोयट्री... सोप्या भाषेत हा कवितेचा एक प्रकार आहे, जो गेल्या वर्षात अमेरिकेतील साहित्यिकांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय विरोधासाठी वापरला गेला.या कवितेला ब्लॅकआऊट किंवा रिडक्शन पोएट्री असंही म्हणतात. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असलेला शब्द लिहिल्यानंतर कवितेचा जन्म होतो. पण हे प्रकरण जरा उलटं आहे, शब्द खोडल्यानंतर तयारी होणारी ही कविता आहे. राजकीय, सांस्कृतिक दमनाच्या काळात कलेचे आणि साहित्याचे नवनवे प्रकार जन्माला येतात, अस्तित्वात असलेले उत्क्रांत होतात. अशा दमनाच्या...\nवैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले ‘रक्त’\nलेखक अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती राहिली पाहिजे, तरच जीवन संुदर होईल. जीवन सुंदर असून ते अधिक सुंदर करण्यातच माणसाच्या जगण्याचे तथ्य आहे; कारण भवचक्र फिरत राहणार असून जीवनसंगीताने ते व्यापलेले आहे, म्हणून जीवन प्रवाही होण्यासाठी रक्त खेळते हवे. रक्ताचा सलोनी झेला या पुस्तकातून व्यक्त होतो. वाचनीय, मननीय, चिंतनीय असे वैज्ञानिक दृष्टिकोनातून...\nतहजीबी भाषेचा गंगाजमनी जश्न\nउर्दू है जिसका नाम, हमी जानते है दाग, सारे जहां में धूम हमारे जबां की है या शेराची प्रचिती देणारा सर्वांसाठी खुला आणि विनाशुल्क असलेला जश्ने रेख्ता या भाषा महोत्सवाचं हे चौथं वर्ष होतं. दिल्लीत झालेला जश्ने रेख्ता अक्षरश: जगभरातल्या उर्दूप्रेमींनी ओसंडून वाहत होता. त्याचा हा आँखों देखा हाल... मुस्लिम असूनही मराठी किती छान बोलतेस असं तथाकथित कौतुक माझ्या अनेक मुस्लिम मित्रमैत्रिणींना व्हावं लागलंय. तुम्ही मुस्लिम, म्हणजे तुमची मातृभाषा उर्दू. मराठी फारफारतर तोडकंमोडकं येत असावं असं...\n१९९२ मध्ये शास्त्रज्ञांच्या गटाने (९९ नोबेल विजेते व १५७५ शास्त्रज्ञ) ढासळत्या पर्यावरणाच्या आणि मानव- पर्यावरण नात्यासंदर्भाने मानवतेला एक समज दिली होती, या घटनेला नोव्हेंबर महिन्यात २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने याच गोष्टीचा आढावा घेऊन १८४ देशांतल्या १५,३६४ शास्त्रज्ञांच्या चमूने मानवतेला आता दुसरी समज दिलेली आहे. वैश्विक पातळीवर नैसर्गिक संसाधनांचा अमर्यादित वापर व अविवेकी लूट मानवजातीला काही नवी नाही. अवघ्या चराचर सृष्टीचे वर्तमान आणि भविष्य धोक्यात आणणाऱ्या या...\n...के हमरी डगरिया के हम राजा\nसिनेमाच्या क्लायमॅक्सला अनारकलीने केलेला विद्रोह हा भल्याभल्यांची गाळण उडवणारा आहे. या वर्षी आलेल्या सिनेमांपैकी हा सर्वात विस्फोटक क्लायमॅक्स आहे. अनारकली ऑफ आरा ला हाऊसफुल प्रेक्षागृहात पाहायची इच्छा आहे. ती पूर्ण होणार नाही माहितीये, पण त्यातल्या विद्रोही शेवटाने किती जण हादरतील अन् किती लज्जेने मान वळवतील हे प्रत्यक्ष बघणं म्हणजे आपल्या समाजाच्या निर्लज्जपणाची लिटमस टेस्ट असू शकेल. शुक्रवारचा पहिला अनारकली ऑफ आराचा शो. सिनेमागृहात मी धरून पाच प्रेक्षक. एंड क्रेडिट दाखवताना...\nमौका भी है, दस्‍तूरभी...\nहिंदी मसालापटात हीरो-व्हिलनचा संघर्ष सुरू झाला की, पिस्तूल कधी हीरोच्या, तर कधी व्हिलनच्या हातात दिसते. उत्कंठा वाढवणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने नेमके असेच काहीसे घडले. या निवडणुकीत पिस्तूल काँग्रेसकडे आले. मोदींवर टीकेच्या फैरीझाडल्या गेल्या. राहुल यांनी बराच काळ पिस्तूल स्वत:कडे टिकवून ठेवले. त्यांना ते शोभूनही दिसले. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताना त्यांच्यातला हा बदल समर्थकांना सुखावणारा असला तरीही गुजरातचा निकाल त्यांची प्रतिमा आणि भवितव्य...\nआपणच शंभुलाल आणि आपणच अफरजुल\nसामान्य माणसांच्या मनात परधर्माविषयी द्वेष जागवण्याचे राजकारण पुन्हा वेग घेऊ लागले आहे. संशय, शंका, भीती आणि त्यातून येणारी असुरक्षितता सत्ताधाऱ्यांसाठी केव्हाही सोयीची असली तरीही हा निश्चितच उलट्या दिशेचा प्रवास आहे. राजस्थानातल्या राजसमंद गावात एका धर्मवेड्या हिंदूने मुस्लिम स्थलांतरिताची हत्या करावी, सोशल मीडियामधून ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि तरीही सत्ताधारी-विरोधकांप्रमाणेच प्रस्थापित मीडिया आणि सुबुद्ध जनतेनेही त्याबाबत मौन पाळावे, हे त्याच दिशेचे निदर्शक आहे......\nमुंबईचा मंथनमेळा: एक संयत एल्‍गार\nएकीकडे सत्ताधारी व्यवस्थान्यू नॉर्मलच्या नावाखाली सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांत घातक पायंडे पाडत चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला वैचारिक विरोधकांचे बौद्धिक आणि कृतीच्या पातळीवर प्रतिआव्हान देणे सुरू झाले आहे. लोकशाही मूल्यांवर आघात करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात गेली दोन वर्षे मुंबई कलेक्टिव्हचे आयोजन होत आहे. या उपक्रमाचे दुसरेसत्र नुकतेच पार पडले. त्यानिमित्ताने... स्वातंत्र्य, संविधान आणि धर्मनिरपेक्षता तसेच वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करणे या उद्देशाने...\nगोवा, गुजरात आणि हिंदुत्‍व...\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दुक्कल ओळखीच्या गावात सराईतपणे खोऱ्याने मतं ओढतील, असं वाटलं होतं. पण गुजरात विधानसभा निवडणूक काही उत्तर प्रदेशच्या मार्गाने गेलेली नाही. तर ही निवडणूक उत्तर प्रदेशच्या बरोबरीने झालेल्या गोव्याच्या निवडणुकीच्या पावलावर पाऊल ठेवून चाललीय की काय, असं वाटायला लावणारी परिस्थिती आहे... सोमवारी सकाळी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील. हिमाचलच्या निवडणुका झाल्या याचे विस्मरण व्हावे आणि चर्चा फक्त गुजरातची व्हावी, असा आजचा माहोल...\nपल्‍याडवासी उस्‍मानाबाद व्‍हाया वाशिंग्‍टन डीसी\nसंवेदनशीलतेचा संस्कार मनावर रुजला की माणसाच्या वेदनेची जाण मनी रुजते. हीच जाण आणि त्यातून प्रगल्भ होत गेलेला दृष्टिकोन प्रगती कोळगे यांच्या मनात पारधी जमातीची व्यथा-वेदना चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याची इर्षा जागवून गेला. उस्मानाबादेतल्या मातीत रुजलेल्या कथाबीजासाठी त्यांनी वॉशिंग्टनहून पुन्हा घराकडे झेप घेतली आणि त्यातून पल्याडवासीसारखा प्रवाहाबाहेरचा चित्रपट आकारास आला... उस्मानाबाद जिल्ह्यात ती लहानाची मोठी झाली, शिकली. आई गृहिणी, वडील वकील. आयटी क्षेत्रात शिकली,...\nतब्बल अकरा वर्षांच्या विरामानंतर विदर्भ साहित्य संघाचे पाचवे बालकुमार साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. साहित्य संमेलनाचा तोच तोपणा टाळून आजच्या काळातील मुलांच्या कलाने, काळाची गरज ओळखून बदलांचा स्वीकार करून नव्हे चौकट मोडून केलेले, हे संमलेन अनेक नव्या तेही चांगल्या बदलांची नांदी ठरले... साहित्य संमेलन म्हटले की, परिसंवाद, कवी संमेलन, गझल, कथा कथन अशी ठरावीक साचेबद्ध चौकट डोळ्यांसमोर उभी राहते. बदलत्या काळासोबत या चौकटीत बदल का होत नाही, हा विचार अनेकदा मनात डोकावतो. पण जाऊ द्या ना, जे...\nबाईपुराण आणि थर्टीफस्‍टपुर्वीची पार्टी\nतुम्ही देणारे असा वा घेणारे असा, मला दोन्ही बाजूंना अहंकार आणि हावरटपणाचं दर्शन घडत होतं. पैशाची लालूच दाखवून बाई मला राबवू पाहत होत्या, तर माझे साथीदार दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडू पाहत होते... मी शांतपणे खोलीत बसलो होतो. घरात कोणीच दिसत नव्हतं. आजीही दिसत नव्हत्या. बसून बसून कंटाळा आला. समोरच्या सोफ्यावर चांदोबा नावाचं मासिक दिसलं. ते घेऊन चाळत बसलो. त्यातल्या विक्रमादित्य आणि वेताळ नावाच्या गोष्टीनं मला गुंतवून टाकलं. तेवढ्यात अचानक बाई आल्या. हातात एक छोटं पाकीट होतं. त्यातून एक कोरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642419", "date_download": "2018-04-21T21:18:44Z", "digest": "sha1:QMKHKLCPVOMDOZPLOMQHT47AH6C26HDH", "length": 2179, "nlines": 44, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता ॥ ती पाम्बरून गेली , उभं मन पार आज ॥\nकविता ॥ ती पाम्बरून गेली , उभं मन पार आज ॥\nउभं मन पार आज\nडोळे जड झालं माझं\nवाहून आठवणींचं ओझं ॥\nपिरमाचं पीक आलंय मॉप\nजव्हा चेहरा त्यो दिसला ॥\nउरलोय नावापुरता गडी ॥\nडोळा नेई तिथं जातोय\nतरी पान बी हालंना ॥\nजरी म्या भक्त भैरोबाचा ॥\nमला वाटली ती सीता\nफिरलो माघारी वैतागून ॥\nकिती घोर तो लागला\nवाट कोरडी ती झाली\nआत दुष्काळ जणू पडला ॥\nजीभ जड झाली माझी\nगेली हसून दुरून , पार मन पाम्बरून\nखोल जखम जी झाली , ती आजही हाय ताजी ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=164&Itemid=356&limitstart=6", "date_download": "2018-04-21T21:15:49Z", "digest": "sha1:6M66C2OYR6OMBXBZ2MMCWFUEXBXWYOBC", "length": 8976, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "भगवान श्रीकृष्ण", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nश्रीकृष्णाकडे आता मी निराळयाच दृष्टीने पाहू लागतो. गोकुळात व्यवस्था करणारा, प्रेम निर्माण करणारा, मुरली वाजविणारा यांचे निराळेच आता मला दर्शन होऊ लागते. हा कृष्ण माझ्या हृदयातच मला दिसायला लागतो. गोकुळात कृष्णा वाढला. हे कोठले गोकुळ 'गो' या शब्दाचा अर्थ गाय आहे, तसाच इंद्रिय असाही अर्थ आहे. गायी जशा हिरवे हिरवे रान पाहून दूरवर चरत जातात, त्याप्रमाणे मोहक, आकर्षक वस्तू दिसली की इंद्रियेही पतंगाप्रमाणे त्याकडे धावत जातात 'गो' या शब्दाचा अर्थ गाय आहे, तसाच इंद्रिय असाही अर्थ आहे. गायी जशा हिरवे हिरवे रान पाहून दूरवर चरत जातात, त्याप्रमाणे मोहक, आकर्षक वस्तू दिसली की इंद्रियेही पतंगाप्रमाणे त्याकडे धावत जातात गोकुळ म्हणजे इंद्रियांचे कुळ, इंद्रियांचा समुदाय. या इंद्रियांच्या शेकडो प्रवृत्ती असतात. त्यात एकवाक्यता नसते. अंतःकरणात गोंधळ असतो, वणवे असतात. अंतःकरणाच्या शुध्द भावनेच्या यमुनेत अहंकाराचे कालिये ठाणी देतात. अधासुर, दंभासुर निर्माण होतात. अंतःकरणाची तगमग होते. आरडाओरड, गदारोळ, धांगडधिंगा माझ्या हृदयांगणात मला ऐकू येतो. माझे हृदयमंथन चालू असते. आपण समुद्र-मंथनाची गोष्ट वाचतो. हे समुद्रमंथन म्हणजे रूपक आहे. हे समुद्रमंथन म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात रात्रंदिन चालणारे हृदयमंथन होय. या हृदयसागरावर अनेक वासनांच्या, विकारांच्या, मनोरथांच्या ऊर्मी उसळत असतात आणि या मंथनातून या सागरतीरावर नाना प्रकारच्या वस्तू येऊन पडतात. आपल्या या हृदयात काय नाही गोकुळ म्हणजे इंद्रियांचे कुळ, इंद्रियांचा समुदाय. या इंद्रियांच्या शेकडो प्रवृत्ती असतात. त्यात एकवाक्यता नसते. अंतःकरणात गोंधळ असतो, वणवे असतात. अंतःकरणाच्या शुध्द भावनेच्या यमुनेत अहंकाराचे कालिये ठाणी देतात. अधासुर, दंभासुर निर्माण होतात. अंतःकरणाची तगमग होते. आरडाओरड, गदारोळ, धांगडधिंगा माझ्या हृदयांगणात मला ऐकू येतो. माझे हृदयमंथन चालू असते. आपण समुद्र-मंथनाची गोष्ट वाचतो. हे समुद्रमंथन म्हणजे रूपक आहे. हे समुद्रमंथन म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात रात्रंदिन चालणारे हृदयमंथन होय. या हृदयसागरावर अनेक वासनांच्या, विकारांच्या, मनोरथांच्या ऊर्मी उसळत असतात आणि या मंथनातून या सागरतीरावर नाना प्रकारच्या वस्तू येऊन पडतात. आपल्या या हृदयात काय नाही यातून लक्ष्मी निर्माण होते, चंद्र निर्माण होतो, यातून दारू निर्माण होते, अप्सरा निर्माण होतात, विष निर्माण होते यातून लक्ष्मी निर्माण होते, चंद्र निर्माण होतो, यातून दारू निर्माण होते, अप्सरा निर्माण होतात, विष निर्माण होते काय निर्माण होत नाही काय निर्माण होत नाही ज्या वेळेस विषयवासना हृदयात उंचावतात तेव्हा आपण अप्सरा निर्माण करतो. ज्या वेळेस प्रेमसागर उचंबळतो तेव्हा चंद्र निर्माण होतो. जेव्हा आपण लोकांना वाक्ताडन करतो, त्यांच्यावर जुलूम करतो तेव्हा चाबूक आपल्या हृदयातून निर्माण होतो. जगाला बोंब मारायला लावतो, हाय हाय करायला लावतो, तेव्हा शंख निर्माण होतो, असे हृदयमंथन सुरू असते. त्यामुळे आपणास शांती नसते. अमृत मिळाल्याशिवाय दैवी वृत्तींना शांती नाही. आसुरी वृत्तींना सुरा मिळाल्याने, अप्सरा मिळाल्याने, लक्ष्मी मिळाल्याने आनंद होईल; परंतु सद्वृत्तींना अमृत पाहिजे असते.\nश्रीकृष्णाला सोळा हजार नारी होत्या असे आपण ऐकतो. माझ्या मनात असे येते की, या सोळा हजार नारी म्हणजे आपल्या मनोवृत्तीच होत. जोपर्यंत आपले ध्येय ठरत नाही, मार्ग ठरत नाही, कोठे जावयाचे ते ठरत नाही, तोपर्यंत आपली स्थिती अशीच असते. वाङमयसेवक व्हावे, इतिहाससंशोधक व्हावे, धर्मवीर व्हावे, संत व्हावे, खादीसेवक व्हावे, अस्पृश्योध्दाराला वाहून घ्यावे, मल्ल व्हावे, उत्कृष्ट खेळाडू व्हावे, ग्रामसंघटना करणारा व्हावे, ज्योतिषशास्त्रज्ञ व्हावे, क्रांतिकारक व्हावे, सत्याग्रही व्हावे-व्हावे तरी काय ह्या शेकडो प्रवृत्ती अंतःकरणाला ओढतात व आपण एक प्रकारे निष्क्रिय होतो. ''माझ्याकडे चल, माझ्याकडे ये'' अशा आरोळया, असा आग्रह या सर्व प्रवृत्ती करीत असतात. याशिवाय, अन्य प्रवृत्ती असतातच. सुखभोगाच्या, विलासाच्या, ऐषारामाच्या, द्वेष-मत्सराच्या, जसजसा मनुष्य वाढत जातो, सुसंस्कृत होतो तसतशा त्याच्या प्रवृत्ती वाढतात. रानटी माणसाला खाणे-पिणे, झोपणे अशा थोडयाच प्रवृत्ती असतील. त्याच्यापेक्षा सुधारलेल्या माणसाला जास्त असणार. कृष्णाच्या काळात सोळा हजार प्रवृत्ती असतील. आज विसाव्या शतकातील माणसास वीस हजार असतील, व तिसाव्या शतकातील माणसास तीस हजार असतील ह्या शेकडो प्रवृत्ती अंतःकरणाला ओढतात व आपण एक प्रकारे निष्क्रिय होतो. ''माझ्याकडे चल, माझ्याकडे ये'' अशा आरोळया, असा आग्रह या सर्व प्रवृत्ती करीत असतात. याशिवाय, अन्य प्रवृत्ती असतातच. सुखभोगाच्या, विलासाच्या, ऐषारामाच्या, द्वेष-मत्सराच्या, जसजसा मनुष्य वाढत जातो, सुसंस्कृत होतो तसतशा त्याच्या प्रवृत्ती वाढतात. रानटी माणसाला खाणे-पिणे, झोपणे अशा थोडयाच प्रवृत्ती असतील. त्याच्यापेक्षा सुधारलेल्या माणसाला जास्त असणार. कृष्णाच्या काळात सोळा हजार प्रवृत्ती असतील. आज विसाव्या शतकातील माणसास वीस हजार असतील, व तिसाव्या शतकातील माणसास तीस हजार असतील जीवन जसजसे विकसित होत जाईल, गुंतागुंतीचे होत जाईल तसतशा या प्रवृत्ती वाढत जाणार. अंतःकरणात अशा प्रकारे प्रवृत्तींचा धुमाकूळ चाललेला अतो. परस्परविरोधी असे हे झगडे चाललेले असतात. तुकारामांनी म्हटले आहे, ''रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग जीवन जसजसे विकसित होत जाईल, गुंतागुंतीचे होत जाईल तसतशा या प्रवृत्ती वाढत जाणार. अंतःकरणात अशा प्रकारे प्रवृत्तींचा धुमाकूळ चाललेला अतो. परस्परविरोधी असे हे झगडे चाललेले असतात. तुकारामांनी म्हटले आहे, ''रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन-'' रात्रंदिवस बाह्य आचार आणि अंतर्विचार यांत सारखा झगडा आहे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=164&Itemid=356&limitstart=7", "date_download": "2018-04-21T21:16:48Z", "digest": "sha1:KC4GBVAW7UMCLWP4D4LMIZBSBVK7C7JC", "length": 8373, "nlines": 34, "source_domain": "saneguruji.net", "title": "भगवान श्रीकृष्ण", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nद्वेषमत्सरांनी त्रस्त झालेल्या अशा या गोकुळात शेवटी कृष्ण जन्माला येतो; नंद-यशोदेच्या पोटी तो जन्माला येतो, यशोदा म्हणजो यश देणा-या, कल्याण करणा-या वृत्ती. नंद म्हणजे आनंददायी वृत्ती. याचा अर्थ अंतःकरणातील सत्यप्रवृत्तींना जेव्हा तळमळ लागते, या झगडयातून शांती मिळावी असे वाटते तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो ही उत्कंठा म्हणजेच कृष्णजन्माची उत्कंठा लागली, म्हणजे निम्मे काम संपले. रोगाची चिकित्सा सुरू झाली की रोग पळतो ही उत्कंठा म्हणजेच कृष्णजन्माची उत्कंठा लागली, म्हणजे निम्मे काम संपले. रोगाची चिकित्सा सुरू झाली की रोग पळतो स्वातंत्र्याचा ध्यास लागताच गुलामगिरी पळते. अंतःकरणातील गोंधळाचा, बजबजपुरीचा वीट आला, श्रावणातील कृष्णपक्षातील भेसूर काळोखाचा तिरस्कार वाटू लागला, श्रावणातील रात्रीचे वादळ, मुसळधार पाऊस, मेघांचा गडगडाट, विजांचा चमचमाट हे जाऊन वातावरण शांत व्हावे, ही अविकासाची वादळी भेसूर हवा जाऊन वातावरण प्रसन्न व्हावे, अशी तळमळ लागते, नेत्रांतून पाणी येते, मन अस्वस्थ होते, अधीर होते, तेव्हा श्रीकृष्ण जन्मतो. या सर्व अव्यवस्थेत मला व्यवस्था लावता येऊ दे, या अंधारात मला ध्येयसूर्य, ध्येयध्रुव दिसू दे, असे कळकळीचे वाटणे म्हणजेच कृष्णजन्म होय.\nरवीन्द्रनाथांनी गीतांजली म्हटले आहे, ''सारा दिवस माझा सतारीच्या तारा लावण्यात व त्या पिरगळण्यातच गेला, अजून सतार लागत नाही. तुला मी कसे बोलावू, काय गाऊन दाखवू'' अशीच आपली स्थिती असते. सारे जीवन बेसूर असते. निरनिराळया इंद्रियांच्या, प्रवृत्तींच्या, मनोरथांच्या तारा नीट लावता येत नाहीत. ही हृदयतंत्री सातच तारांची नसून अनंत तारांची आहे. या तारा नीट लावून त्यांच्यात मेळ निर्माण करून संगीत निर्माण करणे हे श्रीकृष्णाचे काम आहे. मुरली वाजवणारा श्रीकृष्ण तो हाच होय. या आपल्या इंद्रियगोकुळात ध्येयश्रीकृष्ण या सर्व वासनामय, कल्पनामय तारांना कह्यात आणून, त्यांना खुंटयांना बांधून सर्वांना योग्य ते स्थान देऊन त्यातून दिव्य संगीत निर्माण करतो. अंतःकरणातील माझ्या कामक्रोधांचाही हा श्रीकृष्ण उपयोग करून घेतो. 'क्रोधो हि निर्मलधियां रमणीय एव '' अशीच आपली स्थिती असते. सारे जीवन बेसूर असते. निरनिराळया इंद्रियांच्या, प्रवृत्तींच्या, मनोरथांच्या तारा नीट लावता येत नाहीत. ही हृदयतंत्री सातच तारांची नसून अनंत तारांची आहे. या तारा नीट लावून त्यांच्यात मेळ निर्माण करून संगीत निर्माण करणे हे श्रीकृष्णाचे काम आहे. मुरली वाजवणारा श्रीकृष्ण तो हाच होय. या आपल्या इंद्रियगोकुळात ध्येयश्रीकृष्ण या सर्व वासनामय, कल्पनामय तारांना कह्यात आणून, त्यांना खुंटयांना बांधून सर्वांना योग्य ते स्थान देऊन त्यातून दिव्य संगीत निर्माण करतो. अंतःकरणातील माझ्या कामक्रोधांचाही हा श्रीकृष्ण उपयोग करून घेतो. 'क्रोधो हि निर्मलधियां रमणीय एव ' ज्या ज्या अंतःकरणात हा मेळ घालणारा योगरूप कृष्ण जन्मास आला त्याचा क्रोधही किती सुंदर असेल \nअव्यवस्थेतून व्यवस्था निर्माण करणारा, गोंधळातून संगीत निर्माण करणारा म्हणजे श्रीकृष्ण होय. अ‍ॅमील या थोर विचारकर्त्याने स्वतःबद्दल म्हटले आहे, ''माझ्या विरोधी संशयात्मक निराश अंतःकरणात खाली खोल दबून राहिलेले, अगदी जीवनाच्या आतील गाभा-यात असलेले एक लहान मूल आहे. ते मूल अदृश्य आहे. ते ध्येयावर श्रध्दा ठेवणारे, प्रेमावर, पावित्र्यावर, मंगलावर विश्वास ठेवणारे, सर्व दैवी गोष्टींवर, दिव्यतेवर श्रध्दा ठेवणारे असे आहे.''\nआपल्या सर्वांच्या हृदयगाभा-यात हे बालक हा शंभू, हा मृत्युंजय, हा सदाशिव, हा श्रीकृष्ण असतो. तो दिसत नाही. परंतु असतो. कधी एखाद्या वेळेस त्याचा मंद सूर येतो. हे संगीत निर्माण करणारे लहान बालक म्हणजेच श्रीकृष्ण होय.\nह्या बालकाला वाढवले पाहिजे. या बालकाची आपण आई झाले पाहिजे. देव भक्ताची आई होतो. परंतु भक्तही देवाची आई होतो भक्त ध्येयबाळाला जन्म देतो व त्या ध्येयाचीच पुढे पूजा करतो. तुलसीदासांनी म्हटले आहे, ''देवा, तुझी-माझी नाती अनेक आहेत. मला ज्या वेळेस जे नाते योग्य वाटते ते मी मानतो.'' या ध्येयदेवाजवळ भक्त असाच वागतो. आधी ध्येयावर रुसतो, रागावतो, कधी त्याची पूजा करतो, कधी त्याला वाढवतो. आपण आपल्या ध्येयवादाचे आईबाप झाले पाहिजे, त्याला वाढवले पाहिजे. म्हणजे तो दिव्य मुरलीने हृदय शांत करील.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2014/03/", "date_download": "2018-04-21T21:15:19Z", "digest": "sha1:TAXSFIKE64HUYRETW2Q5HEXSLYXQ75PV", "length": 40049, "nlines": 163, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: March 2014", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nपर्यटकांच्या भटकण्याच्या यादीत कोकण, महाबळेश्वर, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. या नेहमीच्या या ठिकाणांऐवजी एखाद्या नव्या व निवांत ठिकाणी हिंडायला प्रत्येकालाच आवडते. नेहमीच्या पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असतो. पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरातील मावळातील पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागला आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, पवना, भुशी डॅम, धबधबे, नवीन उभारण्यात आलेली मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक येथे येऊ लागला आहे. निर्सगाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण या परिसरावर केली आहे. मावळातील काही परिसर सोडला तर पर्यटनदृष्टया हा परिसर उपेक्षित राहिला आहे त्या विषयी....\nसध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. दोन-चार दिवस सलग सुटी आल्यास घरातील मंडळी कुठे तरी बाहेर जाण्याचा बेत आखतात. मग चर्चा सुरू होते ती नवीन ठिकाणे पाहण्याची पण तिच तिच ठिकाणे पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना नवे पर्यटनस्थळ पाहिजे असते. अशीच काही पर्यटन स्थळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मावळात आहेत. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर देशी- विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे स्वागतासाठी तयार होऊ लागली आहेत.\nछत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील सैनिकांना मावळे म्हणत. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या या मावळ्यांना ‘मावळे’ हे नाव पडले ते ‘मावळ’ सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोºयात पसरलेले आहे. सह्याद्रीला खेटून आणि देशावरचा भाग डोंगरावरून उतरणाºया नदीचे खोरे म्हणजे मावळ. पुणे जिल्ह्यात एकूण बारा मावळ आहेत. यात आंदर मावळ, कानद मावळ, कोरबारसे खोरे, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौड मावळ, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश होतो. यातील तीन मावळ लोणावळा-खंडाळा परिसरात येतात ते म्हणजे आंदर, पवन आणि नाणे मावळ. पवन मावळात पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून याला पवन मावळ म्हणतात. मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले या परिसरात आहेत. तर कार्ला, भाजे, बेडसे या बौद्धकालीन लेण्या देखील आहे. एकविरा देवी, भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली देहूनगरीही या परिसरात आहे. पवनामाई व इंद्रायणी नदी या परिसरातून वाहते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील १७ नवीन पर्यटन स्थळांना ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या यादीत मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, कार्ला, तुंग आणि तिकोना किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या किल्यांच्या विकासासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने वीस कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुरातन लेणी म्हणून ओळखल्या जाणाºया कार्ला लेणीला ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने कार्ला येथे सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपये खर्च करून जलक्रीडा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पर्यटनातून या भागातील लोकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.\nपर्यटकांना आकर्षित करणारे मोठे जलाशय तर मावळचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पवना, वळवण, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, शिरोता, ठोकळवाडी, वडीवळे धरणे मावळच्या समृद्धतेची साक्ष देतात. पावसाळ्यात मावळातील निसर्गसौंदर्य बहरू लागते. डोंगरातून धबधबे खळाळून वाहू लागतात व आपसूकच पर्यटकांचे पाय धरण क्षेत्राकडे वळतात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटक लोणावळ्याला येतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी येथील दुकानांतून ग्राहकांची गर्दी असते. धरणाच्या जलाशयात बोटिंग व्यवसाय, गाइड, फोटोग्राफी यांसारखे व्यवसाय सुरू झाले आहेत. या देखण्या परिसरामध्ये नौकाविहाराचीही व्यवस्था सुरू करण्यात झाली आहे. एक दोन दिवस निवांत पाहण्यासारखी ठिकाणे या परिसरात असताना लोणावळा व खंडाळ्यातील मोठ्या हॉटेलचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारसारखे आहे. हे दर आवाक्यात आल्यास या भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढू शकेल. यामुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित न राहता उर्वरित मावळातील पर्यटनाला चालना मिळू शकेल. संततधार पाऊसाने मावळातील आतील गावातील रस्ते खराब होतात. काही गावांचा संपर्कही तुटतो. पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजन ढासळते. पावसाळ्यात तर पोलिसांना गर्दी आवरता येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव येथे आलेल्या पर्यटकांना घ्यावा लागतो. यातून होणाºया दुर्घटना, पाण्यात वाहून जाणे, किरकोळ वादावादी आदी दुर्घटनांना पर्यटकांना सामोरे जावे लागते.\nआंदर मावळ व नाणे मावळाच्या परिसरातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंच डोंगर, शांत वातावरण, हिरवाईमुळे बॉलीवूडमधील चित्रपट निर्मातेही या भागाकडे आपला मोर्चा वळवितात. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे. नाणे व आंदर मावळामध्ये खास पावसाळ्यातील निर्सगाची देखणी सजावट पाहण्यासाठी या भागात येतात.\nथंड हवेचे ठिकाण म्हणून ‘लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाºया पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणांच्या चर्चेत येतो तो लोणावळा खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजीमहाराजांचे गडकोट. त्यांना येथील निर्सग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच. कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात, काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. हाडशी जवळील सत्यसाई मंदिर, लोहगडाजवळील प्रति पंढरपूर परिसर, देहूरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातली दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.\nयेथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही भटकंती करावी लागते.\nभरपूर पाऊस, सुपीक जमीन अशा जमेची बाजू असताना या भागात़ील शेतकºयांना मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या गोष्टींचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. धरणे आणि पाण्याचा मुबलक साठा असताना शेतकरी मात्र तहानलेले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा बरचसा भाग हा मावळातून गेल्याने हा परिसर ओळखला जाऊ लागला. गहुंजे येथील क्रिकेटप्रेमींचे सुब्रोतो स्टेडियमुळे तर मावळ आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले.\nपुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर येथील ठिकाण असल्याने साहजिकच या परिसरात गृहप्रकल्पांना वाढती मागणी होऊ लागले. ‘निसर्गाच्या कुशीत ‘स्वत:चे हक्काचे घर’ अशा जाहिरातींना प्रचंड प्रतिसाद येऊ लागला आहे. यासाठी शेतकºयांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करून बांधकाम होऊ लागले आहे. बांधकामासाठी वृक्षतोड, डोंगराच्या जवळील जागा खरेदी करून डोंगराची लचकेतोड थांबवली पाहिजे. धरणाच्या परिसरात बांधकामे होऊ लागली आहे. येथील झपाट्याने होणाºया विकासावर कोणाचातरी अंकुश असणे गरजेचे आहे. अन्यथा हे पर्यटनक्षेत्र धनाढ्य लोकांच्याच हाती राहून सर्वसामान्य पर्यटकांना मात्र, यापासून वंचित राहावे लागेल. लोणावळा, खंडाळात हळूहळू मानवी प्रदूषणाचा फटका बसत आहे. ऐतिहासिक किल्ले व नैसर्गिक वरदान असलेला हा परिसर आहे. हा ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरू लागलेल्या या क्षेत्रात दळणवळणाचा अजूनही अभाव दिसून येतो. या सर्व गोष्टींचा विचार पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे अन्यथा निर्सगाची हानी होऊन झालेले पर्यटन कायम कामाचे राहणार हाच प्रश्न आपणापुढे उभा राहतो.\nमावळातील प्रेक्षणीय पयर्टन स्थळे\nबेडसा, भाजे, कार्ला ही लेणी\nश्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी, पुणे\nदोन आठवड्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या सासुरवाडीला जाण्यासाठी निघालो. पुणे - सोलापूर महामार्गाने प्रथम सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राशिनमार्गे भिगवणला गेलो. वाटेत चिंचेच्या झाडावर घरटी केलेल्या या चित्रबलाक पक्षांनी आमचे स्वागत केले. मागील आठवड्यात या उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपिट झाली. रोहित पक्षी (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) यांचे सारंगागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदापूर, भिगवण व उजनी परिसरातील या क्षेत्राला अवकाळी गारांच्या पावसाचा तडाखा बसला. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यां वाचून मन्न खिन्न झाले. ऐन विणीच्या हंगामात गारांचा पाऊस झाल्याने पक्षांचा हंगाम वाया गेला आहे. सुमारे ५०० अंडी व ६०० च्या जवळपास पक्षी मृत्युमुखी पडले वाचून मन दु:खी झाले. इंदापूराहून या पक्षांना पाहून येऊन मला जेमतेम काहीच दिवस झाले होते. त्या विषयी....\nगजानानचे दर्शन घेऊन राशिन मार्गे भिगवणला जाण्यासाठी निघालो. रस्ता चांगला असल्याने पाऊण तासात डिकसळला पोहचलो. वाटेत चिंचेच्या झाडावर चित्रबलाक पक्षांची घरटी पाहिली. साधारणपणे २ ते अडीच फुट उंच असलेला हा पक्षी मुलाने प्रथम एवढ्या जवळून पाहिल्याने आनंदाने उड्याच मारल्या. दुसºया दिवशी सकाळी इंदापूरातील तहसील कार्यालयाच्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडांवरील चित्रबलाकाची घरटी पाहण्यासाठीही गेलो. शेजारी लोकवस्ती असून देखील चित्रबलाक पक्षी दर वर्षी आपले घरटी करतात. झाडाखाली पिल्लांसाठी आणलेल्या माशांचा सडा पडलेला दिसला. एवढ्या लांबून कोणत्याही नकाशाशिवाय हे पक्षी दरवर्षी कसे येतात याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. रोहित पक्षी मात्र धरणक्षेत्राच्या आतील बाजूस असल्याने मला पाहता आले नाही.\nपिवळ्या रंगाची मोठी आणि लांब चोच, चेहरा पिवळ्या रंगाचा त्यामुळे हा पक्षी मोठा मजेशीर व चेहºयाने गरीब दिसतो. उर्वरित अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा नर व मादी दिसायला सारखेच असतात. पिल्लांसाठी आणलेला खाऊ देत असताना त्यांचा होणारा आवाज मजेशीर होता.\nदोष निसर्गाचा का मानवाचा\nअवकाळी पावसाने महाराष्ट्रभर झालेला निसर्गाचा कोप व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे ओतोनात नुकसान झाले. हे नुकसान कदाचित भरूनही निघेल. मायबाप सरकार किरकोळ रकमा व दिलासा देऊन शेतकऱ्यांना तारेल देखील. विणीचा हंगामासाठी आलेल्या या पक्ष्यांची अंडी व नवजात पिले अवकाळी गारांच्या माºयाने मृत्यूमुखी पडली. उजनी जलाशयाला लागून असलेल्या भादलवाडी तलावावर या परिसरात चित्रबलाकांसह, ग्रे हेरॉन, करकोचा, फ्लेमिंगो (रोहित पक्षी) या शिवाय अन्य पक्षांची ये-जा सुरू असते. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मासे, बेडूक, साप, इतर कीटकांवर हे पक्षी गुजराण करतात. दर वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयात चित्रबलाक इंदापूरला येतात. उजनी धरणाच्या परिसरात त्यांची अनेक घरटी दिसून येतात. गवत, काड्या वगैरे वापरून ते मोठे घरटी बनवितात. चिंचेच्या झाडावर साधारणपणे पंचवीस ते तीस घरटी पाहून जणू ही त्यांची मोठी कॉलनीच आहे आहे असे वाटले. सोबतीला वटवाघूळ देखील स्वत:ला उलटे टांगून या पक्षांचा दिनक्रम पाहत बसलेली दिसली. कच्छच्या रणातून दर वर्षी विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या या सैबेरियन चित्रबलाक पक्षांना मानवनिर्मित प्रदूषणाचा चांगला फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढ, निसर्गातील हवामानाचे होणारे बदल, धरणातील जलप्रदूषणामुळे आवडते खाद्य नष्ट होऊ लागले आहे. सिमेंटची वाढत असलेली जंगले व मानवाची निर्सगामधील लुडबुडू या पक्ष्यांच्या अस्तित्वावर उठली आहेत.\nवर्तमानपत्रात आलेल्या अवकाळी पावसाच्या बातम्या व त्या विषयी विश्लेषण पाहून हे सर्व मानवनिर्मित उद्योग असल्याचे कळाले. इंदापूरला गेल्या ५० वर्षांपासून राहणाºया माझ्या सासºयांनी देखील अशा प्रकारचा पाऊस व तो देखील गारपीटाचा पहिल्यांदाच पाहिला. मी जे चिंचेचे झाड पाहून आलो होतो त्या झाडांवरील बहुतांश पक्षी मेल्याचे त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले. पुढील वर्षी हे पाहुणे दुसऱ्या ठिकाणी आपले नवे ठिकाण शोधायला नक्कीच जातील त्यामुळे हे पाहुणे परत पुढील वर्षी इंदापूरला येतील का नाही\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2011/11/", "date_download": "2018-04-21T21:13:30Z", "digest": "sha1:JV4WIRM7FAG6VNIYCYZ37DEL2AIF7NTY", "length": 7026, "nlines": 75, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: November 2011", "raw_content": "\nपुलं इतिहासजमा झाले आहेत काय\n(पूर्वप्रसिद्धी - रविवार लोकसत्ता, ६ नोव्हेंबर २०११)\nपुलं इतिहासजमा झाले आहेत काय, हा प्रश्न तसा संतापजनक आहे. पुलं म्हणजे मराठी संस्कृतीची समृद्ध साठवण आहे. आजच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचे 'आयकॉन' आहेत. मराठी रसिकतेचे मानिबदू आहेत. 1942 पासून आजतागायत मराठी वाचकांच्या काही पिढ्यांना त्यांच्या विनोदाने शहाणीव दिलेली आहे. अशा परिस्थितीत ते, म्हणजे त्यांचे लेखन इतिहासजमा झाले आहे काय, असे विचारणे कुणासही वाह्यातपणा वाटू शकतो. पण आज अनेक ठिकाणांहून, खासगी वाड्मयीन चर्चातून हा प्रश्न समोर येताना दिसतो. त्या प्रश्नाचा सोपा अर्थ एवढाच असतो, की पुलंचे साहित्य आजच्या, समाजातील मध्यमवर्ग नामशेष होऊ घातलेल्या काळात शिळे झाले आहे काय\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nपुलं इतिहासजमा झाले आहेत काय\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2013_01_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:04:16Z", "digest": "sha1:5OUAYC4V37DQ3ITUP6CYWPGUQZVJSRTL", "length": 16101, "nlines": 300, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: January 2013", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nरजा घ्यायची ही काही पहिलीच वेळ नाहीं. पण याआधी निदान थोडंफार तरी ब्लॉग प्लनिंग केलेलं आठवतंय. यावेळी मात्र कसला झपाटा आल्यागत मी वागत होते असं आता मागे वळून पाहताना माझं मलाच ़वाटतंय.\nडिसेंबरमध्ये घर बदल आणि मायदेश दौरा यात जेमेतेम चार दिवसांचं अंतर होतं. त्याआधी आणि नंतरची धावपळ, वेगाने झपाटलेल्या मला थोडं थांबायला हवं होतं का अर्थात काहीवेळा नियती तिचं वेग नियंत्रणही कार्यरत करत असावी बहुतेक.मुंबईतल्या चौथ्या दिवसाच्या अनुभवाने मी स्तब्ध झाले..कुठेतरी आपण थांबायला हवं असं रहेजाच्या आय.सी.यु.च्या बाहेर बसलेल्या मला वाटलं.\nयाआधी कधीही मी मायदेशात गेले की भेटीगाठींचा भरगच्च कार्यक्रम करत असते.मुंबईच्या आणि थोडं बाहेरच्या माझ्या सगळ्या आप्तेष्ट, मित्रमैत्रीणींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी मी जमेल तितकं आउट ऑफ द वे टाइपही जुळवणुका त्यात असत. यावेळी त्यातल्या कित्येक भेटी मी फक्त फोनवरून केल्या. अगदी जीवाभावाची दोन दशकांपे़क्षा जास्त जुनी मैत्रीही फोनवरच. जे मी आरामात इथुनही करू शकते.\nअर्थात याचा अर्थ इतकंही काही गंभीर करत होते असाही नाही. फक्त वर म्हटल्याप्रमाणे वेग कमी केला आणि थोड्याफार प्रमाणात प्रायरिटीज बदलल्या.\nआता परत आल्यावरचे नेहमीचे सुन्न (की शांत) दिवस. गेल्या महिन्यातले भले-बुरे अनुभव आठवताना त्यातले काही ब्लॉगवर मांडलेही जातील. कुठलं पहिलं लिहून मोकळं व्हायचं, सुखद की क्लेशदायक) दिवस. गेल्या महिन्यातले भले-बुरे अनुभव आठवताना त्यातले काही ब्लॉगवर मांडलेही जातील. कुठलं पहिलं लिहून मोकळं व्हायचं, सुखद की क्लेशदायक की आहे ते तसंच पर्सनल स्पेस म्हणून कुठल्याशा कप्प्यात ठेऊन द्यायचं याचा विचार करत ही बर्याच दिवसानंतरची पोस्ट अवेळी लिहितेय.\nअगदी आत्तापुरता सांगायचं तर सवय तुटलेले इथले थंडीचे दिवस आणि परत आल्यानंतरपासून रोज टिपूस गाळणारं आकाश. जणू काही पुन्हा सगळं पावसालाच सांगायचं..........\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/rajshree-powar.html", "date_download": "2018-04-21T20:49:04Z", "digest": "sha1:N5DZLNVS6AJ5UW3MBBTVA4BOELVG62O5", "length": 8113, "nlines": 77, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सौ. राजश्री भिमराव पोवार\nConstituency : प्रभाग क्र. 15, पनवेल महानगरपालिका\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : अध्यक्षा - भाजपा महिला मोर्चा, खांदा कॉलनी\nName : सौ. राजश्री भिमराव पोवार\nFather's Name : आनंदराव गणपतराव नलावडे\nMother’s Name : आशा आनंदराव नलावडे\nPlace of Birth : कोल्हापूर, महाराष्ट्र\nHusband's Name : श्री. भिमराव विठ्ठल पोवार\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nHobby : सामाजिक कार्य करणे\nResidence Address : मारुती सदन, B-106, सेक्टर 10, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) 410 206\nOffice Address : श्री ओमकारेश्वर सोसायटी, शॉप नं. 3, प्लॉट नं. 19/20, सेक्टर 10, खांदा कॉलनी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.)\nअध्यक्षा - भाजपा महिला मोर्चा, खांदा कॉलनी\nअध्यक्षा - आदर्श महिला मंडळ\nअध्यक्षा - आदर्श बचत गट\nखजिनदार - श्री ओमकारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था\nमहिलांसाठी आदर्श महिला मंडळाची स्थापना केली.\nमहिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमी तत्पर.\nखांदा कॉलनीतील महिलांना संघटीत करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध बचतगट स्थापन केले तसेच त्यांना भरघोस सहाय्य केले.\nमहिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबविले.\nनेतृत्वगुण, शैक्षणिक पार्श्वभूमी, वकृत्व आणि कार्यशीलता यांची दखल घेऊन पक्षाने भाजपा महिला मोर्चा, खांदा कॉलनी अध्यक्षा म्हणून नियुक्ती केली.\nरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, जनशिक्षण संस्था यांच्या सोबत शिवणक्लास, रांगोळी, ब्युटीशियन, केक मेकिंग, सजावटीच्या व कलाकुसरीच्या वस्तू बनविणे अशा प्रकारचे प्रशिक्षण केवळ नाममात्र शुल्क आकारून सुरु केले. आज ५०० हून अधिक महिला याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nगोरगरीबांना शिक्षणासाठी मदत करणे व जेष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देणे तसेच नागरिकांना दाखले वाटप करणे / रक्तदान शिबीर भरविणे, लोकांच्या समस्या दूर करणे.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nमोफत आधार कार्ड शिबीर, शाळेचे दाखले वाटप करणे, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम राबविणे, जेष्ट नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे.\nसौ. राजश्री भीमराव पोवार यांचे छाया चित्र संग्रह...\nआज महिलाबालकल्याण मंत्री सौ. पंकजाताई मुंडे पालवे यांच्या गणरायाच्या आरतीला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. यावेळी काही वेळ गप्पागोष्टीही करायला मिळाल्या....\nपनवेल शहर आणि खांदेश्वर पोलीस स्थानकात आज भाजपा महिला मोर्चा आघाडी तर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न....\nजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन सोहळा...\nकोजागिरी निमित्त \"श्री दांडिया रास\"...\nसालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री महालक्ष्मी साई गणेश...\nमहिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन सोहळा...\nरायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७, प्रत्येक पाऊल प्रगतीकडे...\nपनवेल महानगरपालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर...\nआरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन...\nसौ. राजश्री भिमराव पोवार यांचे पेपर बातम्या, लेख...\nभाजपाची ध्येय धोरणे सर्वदूर पोहोचविणार\nwww.facebook.com/श्री ओमकारेश्वर पतसंस्था खांदा कॉलोनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vardha/apurva-bhande-hinganghat-wins-gold-medal-international-arts-festival/", "date_download": "2018-04-21T20:57:35Z", "digest": "sha1:DAJE5OGCRIHWJRQPQOAL5ZMKZCO4J3FN", "length": 19668, "nlines": 348, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Apurva Bhande From Hinganghat Wins Gold Medal At The International Arts Festival | आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात हिंगणघाटच्या अपूर्वा भांडेला सुवर्णपदक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nआंतरराष्ट्रीय कला महोत्सवात हिंगणघाटच्या अपूर्वा भांडेला सुवर्णपदक\nमध्यप्रदेशातील उज्जैन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात हिंगणघाटच्या अपूर्वा भांडे या तरुणीने सुवर्णपदक जिंकले आहे.\nठळक मुद्देउज्जैन येथे आयोजन\nवर्धा: १८० कलावंतांच्या कलाकृतींमध्ये तिने काढलेल्या चित्राला सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. अपूर्वा ही फाईन आर्टस या विषयाच्या द्वितीय सत्राची विद्यार्थिनी आहे. याच महोत्सवात तिने काढलेल्या मुद्रित या प्रकारातील चित्रालाही दुसºया क्रमांकासाठी निवडण्यात आले आहे. अपूर्वा आपल्या यशाचे श्रेय आईवडील व गुरुजनांना देते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कॉम्प्रेसरच्या स्फोटात महिला ठार\nडीबीटी विरोधात आक्रोश मोर्चा\nबलात्काऱ्यांना कठोर शिक्षा द्या\nबापू व बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक होणार\nजि.प.अध्यक्षांनी घेतली अल्लीपूरची दखल\nआठवडी बाजारात कर वसूल करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी\nइसापुरात श्रमदानातून वॉटर कप स्पर्धेचा बिगुल\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2008/12/", "date_download": "2018-04-21T21:07:54Z", "digest": "sha1:DJHQ7TCT5TEUVQCZSOQDZKFURJOH2CWA", "length": 18822, "nlines": 81, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: December 2008", "raw_content": "\nवृत्तवाहिन्या \"मोठ्या' कधी होणार\nभारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे चुका घडणारच. त्यातून शिकत शिकतच वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्‍यकता असते. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एखादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय\nदहशतवादी, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, एवढेच नव्हे; तर आपली स्वतःची असहायता या सगळ्यांवर सर्वसामान्य मुंबईकर प्रचंड संतापलेला आहे. त्याचबरोबर इलेक्‍ट्रॉनिक मीडियावरही तो चिडलेला आहे. मुंबईवरील हल्ल्याचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी जे संकेतभंग केले, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातून हे माध्यम उतरलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली वाचकपत्रे, लेख यातून हीच चीड दिसून येत आहे. आणि गंमत म्हणजे, लोक आपल्यावर का चिडले आहेत, हेच अद्याप वृत्तवाहिन्यांच्या कारभाऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही किंवा त्यांना ते लक्षातच घ्यायचं नाही किंवा त्यांना ते लक्षातच घ्यायचं नाही त्यामुळेच, आम्ही एवढा जीव धोक्‍यात घालून वार्तांकन केलं,\nलोकांना सेकंदासेकंदाला ब्रेकिंग न्यूज दिल्या, माहिती दिली, तरी आमच्यावरच टीका होत आहे, असे म्हणत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आदळआपट करीत आहेत.\nया दहशतवादी हल्ल्याच्या वेळी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जी काही मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. परंतु केवळ मेहनतीने भागत नसते. अशा घटनांच्या वेळी प्रसारमाध्यमांकडून जी संयमाची, संवेदनशीलतेची अपेक्षा असते, त्या कसोटीवर इलेक्‍ट्रॉनिक मीडिया उतरलेला नाही. टीव्हीच्या बातम्या दहशतवादी वा त्यांचे सूत्रधार पाहत होते की नाही, त्यांचा त्यांना उपयोग होत होता की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. काही वाहिन्यांच्या मते असं काही झालंच नाही. त्यामुळे एका क्षणी प्रशासनाने लाइव्ह कव्हरेजवर बंदी घातल्यानंतर एका चॅनेलच्या मालकाने अगदी सोनिया गांधींपर्यंत धाव घेऊन ही बंदी उठविण्यास भाग पाडलं, अशी चर्चा आहे. दहशतवादी केवळ आमचाच चॅनेल पाहत आहेत, असा नगारा एक हिंदी वाहिनी पिटत होती, हे विसरून; दहशतवाद्यांना लाइव्ह कव्हरेजचा उपयोग झाला हा एनएसजीचा आरोप विसरून, वादाकरिता वाहिन्यांची बाजू मान्य केली, तरी एक प्रश्‍न उरतोच, की कमांडो कारवाईचं थेट प्रक्षेपण करणं ही आपली राष्ट्रीय गरज होती काय\nमुद्दा संयमाचा, संवेदनशीलतेचा आहे. वाहिन्यांनी बातम्यांचे किरकोळीकरण केलं. \"ब्रेकिंग न्यूज'\" या शब्दप्रयोगाची लाज काढली, हे माफ करता येईल. पण त्यांच्या असंवेदनशीलतेचं काय प्रत्येक व्यक्तीचं खासगी जीवन असतं, त्याची खासगी स्पेस असते. तिचा सन्मान करायचा असतो, हे तत्त्व टीव्ही मीडियाने केव्हाच मोडीत काढलेलं आहे. मृतदेहांचं प्रदर्शन न करण्यामागे हेच तत्त्व असतं. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांची जपणूक त्यात अध्याहृत असते. नाईन-इलेव्हनच्या बळींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन अमेरिकेतील वाहिन्यांनी भरविलं नव्हतं प्रत्येक व्यक्तीचं खासगी जीवन असतं, त्याची खासगी स्पेस असते. तिचा सन्मान करायचा असतो, हे तत्त्व टीव्ही मीडियाने केव्हाच मोडीत काढलेलं आहे. मृतदेहांचं प्रदर्शन न करण्यामागे हेच तत्त्व असतं. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांची जपणूक त्यात अध्याहृत असते. नाईन-इलेव्हनच्या बळींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन अमेरिकेतील वाहिन्यांनी भरविलं नव्हतं भारतीय वाहिन्यांनी अशी संवेदनशीलता दाखविल्याचं स्मरणात नाही भारतीय वाहिन्यांनी अशी संवेदनशीलता दाखविल्याचं स्मरणात नाही वाहिन्यांना दिवसाचे २४ तास वृत्तरतीब घालावा लागतो, त्यातून असं घडतं म्हणतात. खरं तर कोणत्याही वृत्तवाहिनीवर बातम्या अशा दाखविल्या जातात त्या फार फार तर आठच तास. बाकीच्या वेळात बातम्यांशी निगडित अन्य कार्यक्रम दाखविले जात असतात. परंतु या आठ तासांचा अवकाश भरण्याइतक्‍या बातम्याही वाहिन्यांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यातून मामुली घटना राष्ट्रीय महत्त्वाच्या केल्या जातात, एकाच व्हिडीओ क्‍लिपचं दळण दळलं जातं आणि माणूस मरणात असो वा तोरणात, \"अब आप को कैसा लग रहा है' असे चीड येणारे प्रश्‍न विचारले जातात वाहिन्यांना दिवसाचे २४ तास वृत्तरतीब घालावा लागतो, त्यातून असं घडतं म्हणतात. खरं तर कोणत्याही वृत्तवाहिनीवर बातम्या अशा दाखविल्या जातात त्या फार फार तर आठच तास. बाकीच्या वेळात बातम्यांशी निगडित अन्य कार्यक्रम दाखविले जात असतात. परंतु या आठ तासांचा अवकाश भरण्याइतक्‍या बातम्याही वाहिन्यांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यातून मामुली घटना राष्ट्रीय महत्त्वाच्या केल्या जातात, एकाच व्हिडीओ क्‍लिपचं दळण दळलं जातं आणि माणूस मरणात असो वा तोरणात, \"अब आप को कैसा लग रहा है' असे चीड येणारे प्रश्‍न विचारले जातात येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ट्‌वेंटी फोर बाय सेव्हन बातम्या आणि सेकंदा सेकंदाला ब्रेकिंग न्यूज ही सर्वसामान्यांची (वाहिन्यांची नव्हे येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ट्‌वेंटी फोर बाय सेव्हन बातम्या आणि सेकंदा सेकंदाला ब्रेकिंग न्यूज ही सर्वसामान्यांची (वाहिन्यांची नव्हे) गरजच नाही. ती बाजारपेठेने निर्माण केलेली चैनीची बाब आहे) गरजच नाही. ती बाजारपेठेने निर्माण केलेली चैनीची बाब आहे वाहिन्यांना ती चैनही योग्य प्रकारे भागविता येत नसेल, तर त्यांनी त्या फंदात पडू नये, इतका सोपा हा मामला आहे\nदृश्‍यात्मकता आणि नाट्यमयता ही निश्‍चितच टीव्ही माध्यमाची गरज आहे. परंतु या आवश्‍यकतेचं एवढं अवडंबर माजविलं गेलं आहे, की त्यामुळे बातम्यांना सोपऑपेराची कळा आलेली आहे. \"वादेवादे जायते तत्त्वबोधः' असं भारतीय संस्कृती मानते. पण मुळातच पाश्‍चात्य मॉडेलवर आपल्या वाहिन्या उभ्या असल्याने, येथे वाद वा संवाद क्वचितच घडतात. वादाचे कार्यक्रम हे बिग फाईट असतात, संगीताची महायुद्धं असतात आणि लोकशाही निवडणुका वा क्रिकेटचे सामने संग्राम असतात भारतीय वृत्तवाहिन्यांची सर्वात मोठी चूक कोणती असेल, तर ती हीच. त्यांनी बातम्यांना आक्रमक मनोरंजनमूल्य दिलं भारतीय वृत्तवाहिन्यांची सर्वात मोठी चूक कोणती असेल, तर ती हीच. त्यांनी बातम्यांना आक्रमक मनोरंजनमूल्य दिलं धार्मिक दंतकथांना बातमी म्हणून सादर करणं, सेलिब्रिटींच्या सर्दी-पडशाच्या ब्रेकिंग न्यूज देणं काय किंवा कमांडोंची कारवाई व्हिडीओ गेम लावल्याच्या उत्साहात दाखविणं काय, हा याचाच परिपाक आहे. हे सर्व पाहणारे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्यासाठीच हे आम्हांला करावं लागतं, असा युक्तिवाद येथे सहज करता येईल. तो करण्यास कोणाचीही हरकत नाही. पण मग आपण जबाबदार पत्रकार नसून, लोकानुनय करणारे वृत्तडोंबारी आहोत हे एकदा वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मान्य करून टाकावे\nभारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे अशा चुका घडणारच. या चुकांतूनच शिकत शिकत वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्‍यकता असते. आज इलेक्‍ट्रॉनिक मीडियात दिसणाऱ्या विकृती प्रिंट मीडियात नाहीत का काही वृत्तपत्रांत त्या आहेतही. परंतु वृत्तपत्रांचा मूळ प्रवाह उच्छृंखल, वावदूक नाही. तो तसा नाही, याला कारण आजच्या संपादकांचे पूर्वज आहेत. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एकादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय\n(सकाळ, रविवार, ७ डिसेंबर २००८)\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nवृत्तवाहिन्या \"मोठ्या' कधी होणार\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T21:14:36Z", "digest": "sha1:CR7MSJBQB3VMSKKQEW4TEE5LSIUICZEU", "length": 45252, "nlines": 314, "source_domain": "www.agrowon.com", "title": "मनोज कापडे | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘मृद्संधारण’च्या तक्रारी; काही फायली गायब\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nपुणेः मृद्संधाराच्या नावाखाली झालेल्या अब्जावधी रुपयांच्या कामांबाबत आतापर्यंत २०० तक्रारी आलेल्या असून, या तक्रारींची चौकशी करण्यासाठी कृषी आणि जलसंधारण आयुक्तालयांत कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणातील काही फायलींचा तपास लागत नसून कोण कोणत्या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे कळत नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\nपुणेः मृद्संधाराच्या नावाखाली झालेल्या अब्जावधी रुपयांच्या कामांबाबत आतापर्यंत २०० तक्रारी आलेल्या असून, या तक्रारींची चौकशी करण्यासाठी कृषी आणि जलसंधारण आयुक्तालयांत कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणातील काही फायलींचा तपास लागत नसून कोण कोणत्या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे कळत नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nकृषी शिक्षणात अंदाधुंदी नको ः डॉ. त्रिलोचन महापात्रा\nमंगळवार, 27 मार्च 2018\nपुणे ः “कृषी हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो. राज्यातील कृषी विद्यापीठांना आम्ही तात्पुरती अधिस्वीकृती दिली आहे. तथापि, यात अंदाधुंदी नको. स्थानिक शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्ता ठेवणे हेदेखील राज्याचेच काम आहे,” असे स्पष्ट मत भारतीय कृषी शिक्षण परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी व्यक्त केले.\nपुणे ः “कृषी हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो. राज्यातील कृषी विद्यापीठांना आम्ही तात्पुरती अधिस्वीकृती दिली आहे. तथापि, यात अंदाधुंदी नको. स्थानिक शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्ता ठेवणे हेदेखील राज्याचेच काम आहे,” असे स्पष्ट मत भारतीय कृषी शिक्षण परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी व्यक्त केले.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nगाळ काढण्यासाठी सुरुंग; `जलयुक्त’ला चौकशीचे हादरे\nगुरुवार, 22 मार्च 2018\nसुरूंग खोदाईचा दर प्रतिघनमीटर २६३ रुपये आहे. गाळ काढण्याचा दर फक्त २९ रुपये आहे. मात्र, जलयुक्त शिवाराची कामे करताना सुरुंग लावण्याचे दाखवून गाळ काढण्याचे प्रकार उघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आता खोदाईचे दर प्रतिघन मीटर फक्त २७ रुपये निश्चित केले आहेत. त्यामुळे गैरव्यवहारावर नियंत्रण येईल.\n- डॉ. कैलास मोते, संचालक, मृदसंधारण विभाग\nसुरूंग खोदाईचा दर प्रतिघनमीटर २६३ रुपये आहे. गाळ काढण्याचा दर फक्त २९ रुपये आहे. मात्र, जलयुक्त शिवाराची कामे करताना सुरुंग लावण्याचे दाखवून गाळ काढण्याचे प्रकार उघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आता खोदाईचे दर प्रतिघन मीटर फक्त २७ रुपये निश्चित केले आहेत. त्यामुळे गैरव्यवहारावर नियंत्रण येईल.\n- डॉ. कैलास मोते, संचालक, मृदसंधारण विभाग\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nबीटी कापूस बियाण्यांना डीएनए चाचणी सक्तीची\nबुधवार, 21 मार्च 2018\nपुणे : बीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीतील बनवेगिरी रोखण्यासाठी बियाण्यांची अंतर्गत गुणधर्मांची ‘डीएनए’ तपासणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याशिवाय बियाण्यांच्या बाह्यगुणधर्मांची ‘डस’ चाचणीदेखील सक्तीची करण्यात आली आहे.\nपुणे : बीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीतील बनवेगिरी रोखण्यासाठी बियाण्यांची अंतर्गत गुणधर्मांची ‘डीएनए’ तपासणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याशिवाय बियाण्यांच्या बाह्यगुणधर्मांची ‘डस’ चाचणीदेखील सक्तीची करण्यात आली आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nकृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळातील सुभेदारी संपुष्टात\nगुरुवार, 15 मार्च 2018\nपुणे : महाराष्ट्र कृषी विद्यापीठे प्रवेश सेवा मंडळावरील सवती सुभेदारी राज्य शासनाने अखेर संपुष्टात आणली आहे. कृषी विद्यापीठांना शास्त्रज्ञांसह सर्व उच्चपदांसाठी भरतीचे अधिकार असलेल्या या मंडळाला अखेर पाच वर्षांनंतर आयएएस दर्जाचा सचिव देण्यात आला आहे.\nपुणे : महाराष्ट्र कृषी विद्यापीठे प्रवेश सेवा मंडळावरील सवती सुभेदारी राज्य शासनाने अखेर संपुष्टात आणली आहे. कृषी विद्यापीठांना शास्त्रज्ञांसह सर्व उच्चपदांसाठी भरतीचे अधिकार असलेल्या या मंडळाला अखेर पाच वर्षांनंतर आयएएस दर्जाचा सचिव देण्यात आला आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nसमृद्ध फळबागशेतीसह ग्रामविकासातील ‘शिवाजी’\nरविवार, 4 मार्च 2018\nमजूरटंचाई व शेतमाल दरांमधील चढउतार या समस्यांनी त्रस्त झालेल्या वेळू (ता. भोर, जि. पुणे) येथील शिवाजीराव वाडकर यांनी फळपिकांद्वारे पीकपद्धती बदलली. त्यातही जोखीम कमी करताना विविध फळपिकांवर भर दिला. शेतीचा व्याप सांभाळून समाजकारणाचीही आवड त्यांनी जोपासली आहे. त्यामुळेच आपल्यासोबत गावकऱ्यांचीही प्रगती व्हावी, या हेतूने शेतीकेंद्रित ग्रामविकासावरही त्यांनी भर दिला आहे.\nमजूरटंचाई व शेतमाल दरांमधील चढउतार या समस्यांनी त्रस्त झालेल्या वेळू (ता. भोर, जि. पुणे) येथील शिवाजीराव वाडकर यांनी फळपिकांद्वारे पीकपद्धती बदलली. त्यातही जोखीम कमी करताना विविध फळपिकांवर भर दिला. शेतीचा व्याप सांभाळून समाजकारणाचीही आवड त्यांनी जोपासली आहे. त्यामुळेच आपल्यासोबत गावकऱ्यांचीही प्रगती व्हावी, या हेतूने शेतीकेंद्रित ग्रामविकासावरही त्यांनी भर दिला आहे.\nवाडकर परिवाराच्या एकत्रित कष्टामुळेच आज फळबागा उभ्या राहिल्या. डावीकडून शिवाजीरावांच्या वहिनी सौ.सुमन, भाऊ संभाजी, आई सुभद्राबाई व शिवाजीराव.\nपुणे जिल्हा परिषदेने कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने शिवाजीरावांचा गौरव केला.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nठिबक कंपन्यांचे रेकॉर्ड तपासणार\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या ठिबक अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे प्रत्यक्ष वाटप झालेली ठिबक सामग्री व कंपनीत उत्पादित झालेला माल याची माहिती मागविण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे.\nराज्यात सद्यःस्थितीत १०० पेक्षा जास्त ठिबक कंपन्या असून, एप्रिलपासून या कंपन्यांनी ठिबक अनुदानाशी संबंधित सामग्रीवर ५५० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. ठिबक संच बसविण्यासाठी मिळणारे अनुदान आणि त्यात शेतकऱ्यांचा हिस्सा बघता यंदा ही उलाढाल १६०० कोटी रुपयांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.\nपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या ठिबक अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे प्रत्यक्ष वाटप झालेली ठिबक सामग्री व कंपनीत उत्पादित झालेला माल याची माहिती मागविण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे.\nराज्यात सद्यःस्थितीत १०० पेक्षा जास्त ठिबक कंपन्या असून, एप्रिलपासून या कंपन्यांनी ठिबक अनुदानाशी संबंधित सामग्रीवर ५५० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. ठिबक संच बसविण्यासाठी मिळणारे अनुदान आणि त्यात शेतकऱ्यांचा हिस्सा बघता यंदा ही उलाढाल १६०० कोटी रुपयांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nहमीभावाने साखर खरेदीसाठी हवी तरतूद\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nराज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर सध्या पडून आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात हमीभावाने साखर खरेदीसाठी भरीव तरतूद केल्यास शेतकऱ्यांना ‘एफआरपी पेमेंट’ करण्यास मदत होईल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे.\nराज्यात सध्या १८४ साखर कारखाने सुरू असून शेतकऱ्यांनी यंदा उसाचे उत्पादन चांगले घेतले आहे. त्यामुळे उत्पादन देखील २७ लाख टनाने वाढण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण साखर उत्पादन ९० लाख टनाच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे जादा साखरेची उचल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात धोरणात्मक तरतुदी कराव्यात, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे.\nराज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर सध्या पडून आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात हमीभावाने साखर खरेदीसाठी भरीव तरतूद केल्यास शेतकऱ्यांना ‘एफआरपी पेमेंट’ करण्यास मदत होईल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे.\nराज्यात सध्या १८४ साखर कारखाने सुरू असून शेतकऱ्यांनी यंदा उसाचे उत्पादन चांगले घेतले आहे. त्यामुळे उत्पादन देखील २७ लाख टनाने वाढण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण साखर उत्पादन ९० लाख टनाच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे जादा साखरेची उचल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात धोरणात्मक तरतुदी कराव्यात, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकरी उत्पादक संघांना 'स्टार्टअप'चा दर्जा मिळावा\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nराज्यातील शेतकरी उत्पादक संघांना स्टार्टअप प्रकल्पाचा दर्जा देऊन या संघांच्या बळकटीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी उत्पादक संघांनी केली आहे. शेतकरी उत्पादक संघाचे एफपीसी म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये रूपांतर केले जात आहे. या कंपन्यांचा महासंघ असलेल्या महाएफपीच्या म्हणण्यानुसार, राज्य शासनानेदेखील स्वतःचे स्टार्टअप धोरण सुरू करून त्यात शेतकरी उत्पादक संघांसाठी स्वतंत्र्य तरतूद करावी. केंद्र सरकारच्या स्टार्टअप धोरणात उद्योग, कंपन्यासाठी स्टार्टअप धोरण आहेत. तेच मॉडेल शेतकरी उत्पादक संघांसाठी राज्यात वापरले जावे.\nराज्यातील शेतकरी उत्पादक संघांना स्टार्टअप प्रकल्पाचा दर्जा देऊन या संघांच्या बळकटीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी उत्पादक संघांनी केली आहे. शेतकरी उत्पादक संघाचे एफपीसी म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये रूपांतर केले जात आहे. या कंपन्यांचा महासंघ असलेल्या महाएफपीच्या म्हणण्यानुसार, राज्य शासनानेदेखील स्वतःचे स्टार्टअप धोरण सुरू करून त्यात शेतकरी उत्पादक संघांसाठी स्वतंत्र्य तरतूद करावी. केंद्र सरकारच्या स्टार्टअप धोरणात उद्योग, कंपन्यासाठी स्टार्टअप धोरण आहेत. तेच मॉडेल शेतकरी उत्पादक संघांसाठी राज्यात वापरले जावे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nसहकारातील त्रिस्तरीय बॅंकिंग व्यवस्थेला भक्कम करा\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nराज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकारातील त्रिस्तरीय बॅंकिंग व्यवस्थेला भक्कम करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मत सहकारातील अभ्यासकांनी व्यक्त केले.\nअभ्यासक दिनेश ओऊळकर यांनी सांगितले की, वैद्यनाथन समितीच्या शिफारशींबाबत राज्य शासनाकडून अर्धवट काम झालेले आहे. राज्यातील तोठ्यात असलेल्या विविध सहकारी सोसायट्या, तसेच कमकुवत जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना बळकट करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद झाल्यास त्रिस्तरीय रचना भक्कम होऊ शकते.\nराज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकारातील त्रिस्तरीय बॅंकिंग व्यवस्थेला भक्कम करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मत सहकारातील अभ्यासकांनी व्यक्त केले.\nअभ्यासक दिनेश ओऊळकर यांनी सांगितले की, वैद्यनाथन समितीच्या शिफारशींबाबत राज्य शासनाकडून अर्धवट काम झालेले आहे. राज्यातील तोठ्यात असलेल्या विविध सहकारी सोसायट्या, तसेच कमकुवत जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना बळकट करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद झाल्यास त्रिस्तरीय रचना भक्कम होऊ शकते.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/missing-child-found-in-railway-station/03200910", "date_download": "2018-04-21T21:22:59Z", "digest": "sha1:FBMSZ6FBBXDU77YQNBCZ5FX5UKERPUC5", "length": 9667, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अन् त्या चिमुकल्यास मिळाले आई-वडील - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nदेशात शेतकरी 'आत्महत्या' करत असताना लोकप्रतिनिधींनी 'पगारवाढ' मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब - वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे - अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nअन् त्या चिमुकल्यास मिळाले आई-वडील नागपूर रेल्वेस्थानकावरील प्रकार; जीटी एक्स्प्रेसने करीत होते प्रवास\nनागपूर: कुटुंबासह प्रवास करीत असताना प्रवाशांच्या गर्दीत एखादा चिमुकला दिसेनासा झाला तर असे प्रकार रेल्वेत घडतात. परंतु जिवाचा तुकडा दिसला नाही तर त्या पालकांची काय स्थिती होत असेल कल्पना करा… असाच काहीसा प्रकार सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. मात्र, आरपीएफच्या प्रयत्नाने त्या ३ वर्षाच्या चिमुकल्यास त्याचे आई-वडील मिळाले. काळजाच्या तुक ड्याला पाहताच क्षणी पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते.\nरेल्वे प्रवासाचा आनंद काही वेगळाच आहे. बच्चे कंपनीला तर रेल्वे प्रवास आवडतोच. रेल्वेच्या वेगळ्या जगात गाड्यांचे संचालन आणि प्रवाशांची धावपळ नेहमीच असते. त्यामुळे बोट धरुन चालतानाही गर्दीत मुलगा हरवल्या जातो. जाटव कुटुंब १२६१६ जीटी एक्स्प्रेसच्या एस-८ कोचमधून मथुरा ते चेन्नई असा प्रवास करीत होते. सोमवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर जीटी आली. दरम्यान चिमुकला खेळता खेळता फलाटावर आला दरम्यान गाडी सुरू झाली आणि निघालीही. तिकडे मुलगा दिसत नाही म्हणून पालक डब्यातच त्याचा शोध घेत होते.\nदरम्यान आरपीएफ उपनिरीक्षक आ.पी. त्रिपाठी, अमोल चहाजगुने, बी.एस. यादव गस्तीवर असताना त्यांना एक चिमुकला एकटाच दिसला. त्याची विचारपूस केली असता तो रडायला लागला. त्यामुळे त्याला आरपीएफ ठाण्यात आणले. कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक होतीलाल मीणा यांनी या घटनेसंबधी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनाही माहिती दिली. तसेच काही वेळापूर्वी निघालेल्या गाडीत चिमुकल्याचे पालक असावेत अशी शक्यता वर्तविण्यात आली. तशी सूचनाही गस्तीवर असलेल्यांना दिली. दरम्यान चिमुकल्याच्या वडिलांनी सेवाग्राम स्थानकावर साखळी ओढून गाडी थांबविली. याच वेळी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर अनाऊंसमेंट करण्यात आली. एक तीन वर्षाचा चिमुकला नागपूर आरपीएफ ठाण्यात सुखरुप असल्याचे शब्द पालकाच्या कानी पडताच त्यांनी तेथील कर्मचाºयांची भेट घेतली. तसेच नागपूरला परत आले. कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक विद्याधर यादव यांनी विचारपूस केली. खात्री पटल्यानंतर त्या चिमुकल्यास पालकांच्या स्वाधीन केले.\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\n12 साल से कम उम्र के मासूमों से रेप पर मौत की सजा\nखतरे में गोवारी उड़ान पुलिया\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nव्हॉईट टॉपिंग पद्धतीने बांधण्यात येणा-या सीमेंट रस्त्यांची मनपाच्या अभियंत्यांनी जाणून घेतली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2009/12/", "date_download": "2018-04-21T21:12:29Z", "digest": "sha1:I7KZ5U6YJLZZCV57IPK5PLPZYAOSGZH7", "length": 12710, "nlines": 117, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: December 2009", "raw_content": "\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत आज माझ्या मनात कोणतेही विकार नाहीत\nमी एक सामान्य माणूस आहे.\nभारत माझा देश आहे आणि सगळ्यांचं असतं तेवढंच माझं माझ्या देशावर प्रेम आहे.\nत्यामुळं सव्वीस-अकराच्या हल्ल्याबद्दल मी खूपखूप चिडायला पाहिजे.\nचिडून मी दहशतवाद्यांना, पाकिस्तानला, तिथल्या आणि इथल्या राजकारण्यांना शिव्या घालायला पाहिजेत.\nकसाबला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया पाठवायला पाहिजे पेपरला.\nदहशतवादी कधीही येतात, कुठूनही येतात आणि माणसं मारून जातात, म्हटल्यावर मी घाबरायला तरी पाहिजे.\nपण तसं काहीही मला वाटत नाहीये\nमी दहशतवादाचा चेहरा पाहिलाय. मुलुंड बॉम्बस्फोटाने पुसलं गेलेलं बहिणीचं कुंकू पाहिलंय.\nपण तरीही आज मी दहशतवादाबद्दल निर्विकार आहे.\nमाझी संवेदनशीलता मेलीय का कातडी गेंड्याची झालीय का\nपण हे कशामुळं झालं असेल\nमी रोज पेपर वाचतो म्हणून तर नसेल\nमराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nविदर्भात नक्षल्यांच्या हल्ल्यात १२ जवान शहीद\nकोकणात वादळात हरवलेले २० मच्छीमार अद्याप बेपत्ता\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता\nमी रोज बातम्या वाचतो.\nहिंसाचाराच्या, भ्रष्टाचाराच्या, महागाईच्या, खुनाच्या, निवडणुकीच्या, बलात्काराच्या, सन्माननीय सदस्यांनी विधानभवनात केलेल्या गोंधळाच्या, फीवाढीच्या आणि सिनेमाच्या. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या. (वर्ष झालं त्या हल्ल्याला. म्हणजे त्याला \"वर्धापनदिन' म्हणायचं का, असा एक प्रश्‍नसुद्धा मला कधीकधी पडतो\nतर आता मी सरावलोय.\nजसे आपण सगळे, \"काश्‍मीर खोऱ्यात काल रात्री आतंकवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांसह चार जवान शहीद झाले', या बातम्यांना सरावलोय. पेपरातही आतल्या पानात असतात अशा बातम्या. जाहिरातींच्यावर कुठंतरी सिंगल कॉलमात.\nतर मी सरावलोय आता अस्मानी आणि सुल्तानी दहशतवादाला. तर याचीही एक गंमतच झालीय.\nलोक म्हणतात, अरे, हे तर मुंबई स्पिरिट\nबॉम्बस्फोट झाला, म्हणून काय दुसऱ्या दिवशी कचेरीला सुट्टी नसते ना भाऊ. जावंच लागतं.\nम्हातारीचं मयत झाकून नातीचं लग्न उरकावंच लागतं\nतर आपणांस, दुर्घटना झाली की त्यात आपण मेलो नाही याची खात्री करून, लगेच काहीही झाले नाही, अशा बधीरतेने आपल्या कामास लागणे, अशीसुद्धा \"स्पिरिट ऑफ मुंबै'ची डेफिनेशन करता येईल.\nकृपया, या व्याख्येतील \"बधीरतेने' हा शब्द अधोरेखीत करावा, ही विनंती. कारण की, ती आमची अत्यंत महत्त्वाची व प्रयत्नें कमावलेली मनोवस्था आहे.\nया मनोवस्थेमुळेच आम्हांस शांत निद्रा येते. कुठलेही प्रश्‍न पडत नाहीत.\nदहशतवादी कधीही, कसेही, कुठेही कसे येऊ शकतात\nआमच्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा अशा वेळी काय करत असतात\n२६-११ नंतर रेल्वेस्थानकांवर उभारलेले वाळूच्या पोत्यांचे बंकर नेहमी रिकामेच का असतात\nमेटल डिटेक्‍टर हे लग्नमंडपाच्या प्रवेशद्वारांसारखे का भासतात\n२६-११चे सगळेच कटवाले कोर्टापुढं का आलेले नाहीत\nहल्लेखोरांचा मुकाबला करणारे काही पोलिस अजूनही शौर्यपदकापासून का वंचित आहेत\nपोलिसांकडे पुरेशी शस्त्रं सोडा, त्यांच्या वॉकीटॉकीला चांगल्या बॅटऱ्या आजही का मिळत नाहीत\nहे व तत्सम प्रश्‍न मला तर अजिबात पडत नाहीत.\nमी एक सामान्य माणूस आहे.\n(पूर्वप्रसिद्धी - ईसकाळ, २६ नोव्हें. २००९)\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20610/", "date_download": "2018-04-21T21:10:37Z", "digest": "sha1:YC2OHCEWARDUBEPL2KM3FN52PEXOW7QX", "length": 2461, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम कविता", "raw_content": "\nओस निर्जीव लक्तरांचा,वेग भरधाव होता\nयाच माळरानी तेव्हा,भावनांचा गाव होता\nमी जाणतो दुश्मनाना,अन् साऱ्या वेदनाही\nया पाठच्या वाराला,सोयऱ्याचा डाव होता\nती हिर्मसुन असते हल्ली, भकास बऱ्याचवेळा\nइष्कात डूबल्या मनाचा , तिला अंदाज राव होता\nमी धडपडतो जोडायला, तिच्या ओल्या जखमांना\nवरल्या सुक्या टाक्यातही, खोल आरपार घाव होता\nमी तारले इब्रतिला, जपले तिला जीवासी\nजगाच्या लेखी प्रेमाचा, लुटण्याचा भाव होता\nशब्द : अमोल अशोकराव पवार उम्ब्रज ता. कराड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:21:49Z", "digest": "sha1:P3QC3GZKKCEFIS5PKCDPASTGJDIDX6F5", "length": 10593, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरण करमरकर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकिरण करमरकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे भारतीय दूरचित्रवाणी, चित्रपट व नाटकांत काम करणारे अभिनेते आहे. स्टार प्लस वरील हिंदी धारावाहिक कहानी घर घर की मधील ओम अगरवाल ह्या व्यक्तिरेखेसाठी ते प्रसिद्ध आहेत.\nकरमरकरांची कारकीर्द मराठी रंगभूमी व व्यावसायिक जाहिरातींमधून झाली. एकता कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या घर एक मंदिर या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इ.स. २००० मध्ये सुरू झालेल्या कहानी घर घर की या मालिकेत अभिनेत्री साक्षी तन्वरच्या पार्वती ह्या व्यक्तिरेखेचा पती असलेल्या ओम आगरवालच्या भूमिकेमध्ये किरण करमरकरांना प्रेक्षकांचा भरपूर आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. कलर्स टीव्ही वरील उतरन ह्या मालिकेत त्यांनी तेजसिंग बुंदेलाची खलनायकी भूमिका केली आहे.\nकरमरकरांनी काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा छोट्या भूमिका केल्या. त्याच बरोबर हिंदी व मराठी नाटकांत पण काम केले. २००६ मध्ये भावना बलसावर ह्यांच्या समवेत मेरा नाम जोकर ह्या विनोदी नाटकात ते प्रमुख भूमिकेत दिसले. नाटकाचे दिग्दर्शन बलसावर ह्यांच्या आई व प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे ह्यांचे होते. २०१० मध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित बस इतनासा ख्वाब है नाटकात शेफाली शाह सोबत ते दिसले.\nत्यांच्या क्षणोक्षणी ह्या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.\nआपल्या खाजगी जीवनात करमरकर हे अभिनेत्री रिंकू धवन ह्यांच्याशी विवाहबद्ध आहेत. रिंकू धवन ह्यांनी कहानी घर घर की मालिकेत करमरकरांच्या बहिणीची भूमिका बजावली होती.\nघर एक मंदिर दूरचित्रवाणी मालिका\nइतिहास दूरचित्रवाणी मालिका दूरदर्शनवर प्रदर्शित\n२००० कहानी घर घर की ओम अगरवाल दूरचित्रवाणी मालिका स्टार प्लस या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित\n२००४ थोडा तुम बदलो थोडा हम चित्रपट\n२००४ केहना ही मुझको निश्चय कपूर दूरचित्रवाणी मालिका\n२००६ सारथी भुजंग आहुजा दूरचित्रवाणी मालिका स्टार प्लस या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित\n२००६ थोडीसी जमीन थोडासा आसमान सुधांशू दूरचित्रवाणी मालिका स्टार प्लसवर प्रदर्शित\n२००६ कच्चे धागे नाटक\n२००६ मेरा नाम जोकर नाटक\n२००७ कॉमेडी सरकस स्पर्धक दूरचित्रवाणी मालिका सोनी टीव्हीवर प्रदर्शित\n२००७ जस्ट मॅरेज चित्रपट\n२००८ कहानी हमारे महाभारत की शंतनू दूरचित्रवाणी मालिका 9X वाहिनीवर प्रदर्शित\n२००९ क्षणोक्षणी मुख्यमंत्री चित्रपट मराठी भाषा\n२०१० राजनीती एसपी शर्मा चित्रपट\n२०१० आघात डॉक्टर देशपांडे चित्रपट मराठी भाषा\n२०१० बस इत्नासा ख्वाब है नाटक\nशादी की होम डिलीवरी नाटक\n२०११ जिंदगी कहे - स्माईल प्लीज दूरचित्रवाणी मालिका लाईफ ओके वर प्रदर्शित\n२०१२ चक्रव्यू गृहमंत्री चित्रपट\n२०१२ आरोही गोष्ट तीघांची चित्रपट मराठी भाषा\n२०१२ उतरन तेजसिंग बुंदेला दूरचित्रवाणी मालिका कलर्स टीव्हीवर प्रदर्शित\n२०१३ पुणे ५२ चित्रपट मराठी भाषा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑक्टोबर २०१७ रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:18:51Z", "digest": "sha1:ILEQK2OLPZZGUOB5JFAQEWWFWB4ZYYML", "length": 3963, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nडर (चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१४ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-04-21T21:21:35Z", "digest": "sha1:5V5R76VA7BZ3IFNQAMCRVFAEWLCTQPBA", "length": 7252, "nlines": 319, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आफ्रिकेतील देश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► काँगो‎ (२ क, १ प)\n► दक्षिण सुदान‎ (२ प)\n► बेनिन‎ (४ क, २ प)\n► आफ्रिकेतील भूतपूर्व देश‎ (४ प)\n► रवांडा‎ (२ क, २ प)\n► लिबिया‎ (२ क, ३ प)\n\"आफ्रिकेतील देश\" वर्गातील लेख\nएकूण ५४ पैकी खालील ५४ पाने या वर्गात आहेत.\nसाओ टोमे आणि प्रिन्सिप\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/celebrated-tripurari-purnima-banganga-wakeshwar-mumbai/", "date_download": "2018-04-21T21:01:18Z", "digest": "sha1:NYDONU4DXYHUDPT6GIYIZ5MB5FVJMSNT", "length": 24173, "nlines": 437, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Celebrated In Tripurari Purnima In Banganga, In Wakeshwar, Mumbai | मुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी\nकार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाऊन पूजाअर्चा केली जाते. (छाया- सुशील कदम)\nमुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथेही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.\nत्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला होता. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला.\nत्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना.\nदेवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले.\nकार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.\nया दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा केला गेलाय.\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nसुवर्ण कन्या मधुरिका पाटकरचे सासरी थाटात स्वागत\n'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही\nयुवकांचा झाडे खिळेमुक्त करण्याचा निर्धार\nकठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्यांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर\nसोनाक्षी सिन्हाचे वेडिंग मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट\nभाईजान मुंबईत परतले; चाहत्यांचा घराबाहेर जल्लोष\nबॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या मुलांमधील अंतर वाचून थक्क व्हाल \nमुंबईत तरुणाईकडून खिळेमुक्त झाडांची मोहीम\nCBSE Exam - पुनर्परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून व्यक्त केला आनंद\nसीबीएसई पेपरफुटी प्रकरण मुंबई\nटोले अन् टोमणे... राज ठाकरेंनी सहा महिन्यांत कुणाकुणाला 'फटकार'लं बघा\nफेसबुक नरेंद्र मोदी अमित शाह उद्धव ठाकरे\nमुकेश अंबानींच्या सूनेला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले बॉलिवूड\nमुकेश अंबानी बॉलिवूड शाहरुख खान\nदेबाशिष घोष यांनी पूर्ण केली पृथ्वी प्रदक्षिणा\nमुकेश अंबानी सिद्धिविनायकाच्या चरणी\nमुकेश अंबानी सिद्धिविनायक गणपती मंदिर\nEarth Hour : तासाभरासाठी 'बत्ती गूल' \nरोजगार, शिक्षणाच्या हक्कासाठी डीवायएफआय आणि एसएफआयचे हल्लाबोल आंदोलन\nमुंबईतील वर्सोवा सागरी किनाऱ्यावर कासवांची जत्रा\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण\nतैमूरचे शर्टलेस फोटो व्हायरल\nसैफ अली खान करिना कपूर तैमुर\nरेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात रेल्वे अॅप्रेंटिस आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज\nगोवंडीतील गोडाऊनला भीषण आग\nसिद्धार्थ मल्होत्राचं 'हे' प्रेमप्रकरण सगळेच पाहत राहिले\nमुंबईच्या रस्त्यांवर आजपासून धावणार हायब्रीड बसेस\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/akola/8-year-old-ayushasis-dangal-patur-akola/", "date_download": "2018-04-21T20:55:29Z", "digest": "sha1:RISIZK42TDOZIAEYOWQZQCPFOKSUHJNO", "length": 31322, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "8 Year Old Ayushasi'S 'Dangal' In Patur, Akola | अकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल' | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nअकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल'\nअकोल्यातील कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या 8 वर्षीय आयुषी गादेकरने शिरपूरच्या रहिमला ‘चारो खाने चित’केले आहे. संभाजी ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ बगाडे व मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी ही कुस्तीची दंगल आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपयातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला.\nअकोला : पशुधन विकास मंडळाच्या कार्यालयात ‘शिवसंग्राम’चे ‘झोपा’ आंदोलन\nभीषण आग आणि सिलेंडरच्या स्फोटांनी अकोल्यातील मातानगर हादरले\nअकोला जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा\nअकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन\nअकोल्यात किन्नरांनी काढली कलश शोभायात्रा\nवाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत चार ठार\nअकोटमधील पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट\nभाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक\nअकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहका-यांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.\nअकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल'\nअकोल्यातील कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या 8 वर्षीय आयुषी गादेकरने शिरपूरच्या रहिमला ‘चारो खाने चित’केले आहे. संभाजी ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ बगाडे व मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी ही कुस्तीची दंगल आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपयातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला.\nसर्वोपचार रुग्णालयाच्या एनआयसीयूमधून बाळ पळविण्याचा प्रयत्न\nअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांनी सतर्कता बाळगून सदर महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले. सिटी कोतवाली पोलिसांनी सदर महिलेस अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे.\nHappy Children's Day : विद्यार्थ्यांनी अनुभवले पत्रकारितेचे विश्‍व\nअकोला, लोकमतच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधत सोमवारी (13 नोव्हेंबर) महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला. ‘लोकमत’ने या चिमुकल्यांना पत्रकारिता क्षेत्र अनुभवण्याची संधी दिली. पत्रकारिता क्षेत्रातील काम कसे चालते, बातम्या कशा मिळविल्या जातात, मुलाखती कशा घेतात, अशा काही गोष्टींचा उलगडा विद्यार्थ्यांना झाला.\nVIDEO : चित्र-विचित्रला निर्मिती, दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक; अ.भा. मराठी नाट्य परिषद विभागीय एकांकिका स्पर्धा\nपहिल्या देशी बीटी कापसाला आली फुले, डॉॅॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे देशातील पहिले संशोधन\nअकोल्यात कावड महोत्सवाचा जल्लोष, हजारो शिवभक्तांचा सहभाग\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nपुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/gujarat-news/?Menu-Guj", "date_download": "2018-04-21T21:14:34Z", "digest": "sha1:BAAOXMF2Z3VWR44VHWPMSQLNR6LPLW2R", "length": 14650, "nlines": 205, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " Latest news updates from Gujarat in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी gujarat", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन पुतळे रात्रीतून गायब, संतप्त दलित समाज रस्त्यावर\nराजकोट - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान जेवढा आम्ही केला, तेवढा कोणीच केला नाही. असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात- गुजरातमधून एका रात्रीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन पुतळे गायब झाले आहे. यामुळे संतप्त झालेला दलित समाज रस्त्यावर उतरला. नागरिकांनी रस्त्यावर गोळा होत चक्काजाम...\nगुजरात: घोडेस्वारी केली म्हणून दलित तरुणाची हत्या, गावगुंडांकडून दिल्या जात होत्या धमक्या\nदलित तरुणाने घोडेस्वारी केली म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना गुजरातमधील भावनगर...\n9 वर्षांच्या मुलाला आईवडीलच ठेवतात दोरखंडाने बांधून, विचित्र आजाराचे विज्ञानापुढे आव्हान\nदक्षिण गुजरातच्या किम येथील शुभम पढियार (9) मेडिकल सायन्ससाठी आव्हान ठरला आहे. शुभमला दोरीने...\nतीन दिवसांत एअरफोर्सचे दुसरे एअरक्राफ्ट क्रॅश, दिले जातेय इंजीन फेल होण्याचे कारण\nइंडियन नेव्हीच्या या एअरक्राप्टने पोरबंदरमधून उड्डाण घेतले होते. काही वेळाने ते क्रॅश झाले.\nपतीने केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर 98 लाख रुपये चोरीचा आरोप, सलमानने खर्च केले 15 लाख\nवलसाड येथील लव्ह-जिहाद प्रकरणाला बुधवारी नवे वळण लागले आहे. कच्छी भानूशाली समाजाची युवती तिचा...\nगुजरात नगरपालिका निवडणूक निकाल: 43 पालिकांमध्ये BJP आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर\nगुजरातमध्ये 74 नगरपालिका निवडणुकींची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीचा कल हा भाजपच्या बाजून आहे....\nमुलाची पँट उतरवून त्यानेच घोटला चिमुकल्याचा गळा, असा समोर आला या सावत्र आईचा कारनामा\nसाबरमती आश्रमात नेतन्याहू-सारा यांनी चरखा चालवला, पतंगबाजी केली\nराजकोट येथे राष्ट्रकथा शिबिरात भीषण आग, तीन मुलींचा मृत्यू; 47 तंबू जळाले\nअत्याचार-खून प्रकरणातील अल्पवयीनांना पिझ्झा-बर्गर,ऑर्केस्ट्रा,पार्टी,रोजगारासाठी मिळते प्रशिक्षण\nदुष्कृत्याच्या बेलगाम घोड्याला रोखण्यासाठी 'पॉक्सो'चा चाबूक, जम्मूमध्ये लागू नाही हा कायदा\nआईनेच केले आपल्या बाळाचे शिर धडावेगळे, एवढी निर्घृण हत्या की पाहणाऱ्यांचा थरकाप होईल\nनवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे, विचित्र आहे या देशाची ही परंपरा\nदरवर्षी होतो व्हर्जिन तरुणींचा टॉपलेस डान्स, त्यातून आपली राणी निवडतो हा राजा\nमरताना बापाने दिला होता सल्ला, ऐकूण झटक्यात मिळवले 52 कोटी\nOMG: कधी पाहिले नसतील 5 वर्षांचे अंतर असलेले जुळे; हे आहे कारण\nप्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी बनले नरभक्षक, जेव्हा सरकार भक्तांनी ओलांडल्या मर्यादा\nIPL2018 KKR vs KXIP : गेलसह राहुलची फटकेबाजी, पावसामुळे थांबला खेळ\nIPL: शतकवीर शेन वाॅटसनचा झंझावात; चेन्नई सुपरकिंग्जचा पुण्यात राजस्थानवर विजय\nमुरलीच्या अॅक्शनलाच घाबरायचे फलंदाज, पाहा चित्रविचित्र अॅक्शन असणारे 8 बॉलर्स\nकधी नाचताना तर कधी फ्लाइंग किस देताना दिसली प्रिती झिंटा, पाहा तिचा हा अंदाज\nएकेकाळी अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती 'बबिता', नेहमी व्हायची तिला मारहाण\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'...\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nअति मेकअपमुळे या अॅक्ट्रेसेसच्या सौंदर्याला लागले ग्रहण, वाईट मेकअपमुळे उडाली होती खिल्ली\nPHOTOS: 28 वर्षांनंतर आता कुठे आहे 'महाभारत'चे 10 प्रसिद्ध कलाकार, जाणून घ्या\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nथायलँडमधील या शहरात शाळकरी मुलींना वेश्यावृत्ती ढकलतात खुद्द पोलीस,आहेत 1000 मसाज पार्लर\nइंस्टाग्राम स्टार बनण्यासाठी या सुंदर मॉडेलने केल्या सर्व हद्दी पार, आता होणार 8 वर्षाची शिक्षा\n23 एप्रिलला पृथ्वीजवळ येईल अज्ञात ग्रह, सर्वनाशाला होऊ शकते सुरुवात\nSexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर\nया 28 फिल्ममध्ये आहेत खरेखुरे सेक्स सीन, को-अॅक्टरसोबत Intimate झाले अॅक्टर्स\nया मॉडेलचे अप्रतिम सौंदर्य बघून तुम्ही व्हाल घायाळ, फॉलो करतात लाखो लोक\nअनुष्काच नव्हे या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचीही झाली आहे पंचाईत, कॅमे-यात कैद झाले लाजिरवाणे क्षण\nलव्ह जिहाद : मुंबईहून दुबईला उड्डाण करण्यापूर्वीच प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात\nमुलाची पँट उतरवून त्यानेच घोटला चिमुकल्याचा गळा, असा समोर आला या सावत्र आईचा कारनामा\nया तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला\nगुजरात निवडणुकीत पुन्हा एकदा समोर आले 2002 च्या दंगलीमधील 2 सर्वाधिक चर्चित चेहरे\nहार्दिक पटेलच्या बहीणीच्या लग्नात खर्च झाले 10 कोटी रुपये, VIRAL झाले फोटो\nराशीभविष्य दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक  मेष (Aries) वृषभ(Taurus) मिथून(Gemini) कर्क(Cancer) सिंह (Leo) कन्या (Virgo) तूळ(Libra) वृश्चिक (Scorpio) धनू (Sagittarius) मकर (Capricorn) कुंभ(Aquarius) मीन (Pisces) दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक 1 2 3 4 5 6 7 8 9\nचहाचे काही घोट काम करण्यासाठी आपल्यात नवा उत्साह निर्माण करतात अगदी तसेच काही विनोदही आपल्यात नवचैतन्य निर्माण करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/anamik/", "date_download": "2018-04-21T21:04:58Z", "digest": "sha1:6AQ5X65OFSTMEVOCDT3GT4AVMYV7ADOJ", "length": 5833, "nlines": 108, "source_domain": "www.marathimati.com", "title": "अनामिक - मराठी कविता | Anamik - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » अनामिक\nलेखन: श्रद्धा नामजोशी | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ एप्रिल २०१७\nकधी हृदयाचे तुकडे गोळा करून, उगीच पाहात बसायचे\nकधी काळोखाच्या गाभाऱ्यात, थेट हरवून जायचे\nरात्रीच्या चांदण्यांचा विरला आहे प्रकाश\nअंधाराचे राज्य खिडकीतून, एकटेच बसून पहायचे\nकधी जुन्या पुस्तकांच्या पानात, स्वतःचा भूतकाळ शोधायचा\nकधी देव मनातून काढून, नुसताच देव्हाऱ्यात ठेवायचा\nकधी कधी आपणुनच वाईट स्वप्ने पहायची\nउजेडाच्या जगातही, काळोखी शाल ओढून घ्यायची\nसुन्या सुन्या वाळवंटात, चालतंच रहायचं\nपावलांच्या खुणा मागे न ठेवता जायचं\nअनामिक जसे या जगात येतो आपण\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://cmitra.com/healthshop.html", "date_download": "2018-04-21T21:06:59Z", "digest": "sha1:6TZN4QNXJHLZNOEJT6QEQ33XDHXUEMKC", "length": 1652, "nlines": 23, "source_domain": "cmitra.com", "title": "Health Food", "raw_content": "\nलाखो नव्हे कोट्यावधी रूपये खर्च केला जातो.परंतु आरोग्य सुरक्षेसाठी\nकाहीच उपाययोजना केलेली दिसत नाही.त्यासाठी गरज आहे बेस्ट फुड\nबेस्ट हवा व फिटनेस गँजेट. त्यामुळे आपले व मुलाबाळांचे आरोग्य ठिक राहुन\nआयुष्य आनंदी बनते. ह्या संबंधी माहीती व डेमो आमचे expert तुम्हाला\nदेतील.आपण तो पहावा.अशी विनंती आम्ही\nसोसायटीचे चेअरमन/सेक्रेटरीना करत आहोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-temperature-cold-forecasting-4708", "date_download": "2018-04-21T21:04:34Z", "digest": "sha1:4EZGOXERIVRUNLEDQ2VFCNHK3SQWGT3Z", "length": 16677, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather, temperature, cold, forecasting | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 8 जानेवारी 2018\nपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेशात सध्या काही भागांत थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. राज्यातील काही भागांत थंडी पुन्हा वाढली असून, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट आहे. रविवारी (ता. 7) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 7.0 अशा किमान तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेशात सध्या काही भागांत थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. राज्यातील काही भागांत थंडी पुन्हा वाढली असून, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट आहे. रविवारी (ता. 7) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 7.0 अशा किमान तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nलक्षद्वीप आणि अरबी समुद्राजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत असून मध्य महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकणातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. रत्नागिरी येथे सरासरीच्या तुलनेत एक अंशाने वाढ झाली आहे. मुंबईतील किमान तापमान सरासरीएवढे होते.\nमध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांपर्यंत घट झाली आहे. नाशिकमध्ये 8.8 अंशांची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असून जळगाव, निफाड येथील किमान तापमान दहा अंशांच्या खाली होते. पुणे, कोल्हापूर, महाबळेश्‍वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. मराठवाड्यातील काही भागांत आर्द्रता कमी झाली असून, किमान तापमान कमी अधिक होत आहे. औरंगाबाद, बीड, परभणी शहर, नांदेड, उस्मानाबाद येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते.\nविदर्भातील गोंदिया येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी घट होऊन पारा दहा अंशांच्या खाली आला होता. उर्वरित चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट होऊन किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. अमरावती, अकोला, यवतमाळ येथील किमान तापमानात किंचित घट झाली होती.\nरविवारी (ता. 7) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) 15.7, अलिबाग 18.0(1), रत्नागिरी 17.9 (-1), भिरा 15.0 (-1), डहाणू 16.4(-1), नगर 12 (1), पुणे 10.9, जळगाव 9.3 (-2), कोल्हापूर 15.3 (1), महाबळेश्वर 13.2, मालेगाव 12.0 (1), नाशिक 8.8 (-1), निफाड 9.6, सांगली 14.5 (1), सातारा 13.4 (1), सोलापूर 14.5 (-1), औरंगाबाद 12.2 (1), बीड 12.0,परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 9.5, परभणी शहर 12.9 (-1), नांदेड 13.0, उस्मानाबाद 10.1, अकोला 11.9 (-1), अमरावती 12.4 (-1), बुलढाणा 13.6, चंद्रपूर 10.8 (-2), गोंदिया 8.0 (-5), नागपूर 10.2 (-2), वर्धा 10.7(-2), यवतमाळ 13.0 (-1).\nथंडी हवामान किमान तापमान\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/goa/sound-soundtrack-goa/", "date_download": "2018-04-21T21:11:48Z", "digest": "sha1:ALZUTJFBEZLYVNUFYENXFASSAKWZEFPE", "length": 21870, "nlines": 433, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रविवार २२ एप्रिल २०१८", "raw_content": "\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nगोव्यात पाच, सात दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसजर्न होड्यांतून (नाव) करण्याची परंपरा अनेक गावांमध्ये खूप जुनी आहे.\nदोन होड्यांना जोडायचे, सांगड घालायची म्हणजे सांगोडोत्सव.\nया होड्यांमध्ये विविध पौराणिक चित्ररथांची आकर्षक मांडणी केलेली असते.\nती पाहण्यासाठी लोक नदीच्या दुतर्फा मोठी गर्दी करतात.\nहिरव्याकंच सभोवतालात, शांत पाण्यामध्ये वाहणारा हा सांगोडोत्सव पाहणे आनंददायी असते.\nगोव्यात होळी अन् रंगोत्सव साजरा \nकण कण वाळूचा बोले काही...\nगोव्यात अवतरली किंग मोमोची राजवट\nअमृता अरोराने खास मित्र, मैत्रिणींसोबत गोव्यात साजरा केला वाढदिवस\nनोबेल विज्ञान प्रदर्शनाची पणजीत जय्यत तयारी सुरू\nपर्यटकांची होणार परवड, गोव्यात टुरिस्ट टॅक्सी उद्याही बंद\nगोव्यात दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर मिग-२९ लढाऊ विमानाला अपघात\nनववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची तोबा गर्दी\nनववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल\nयेशू जन्मोत्सवाचे लक्षवेधी देखावे\nगोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी\nगोव्याची राजधानी असलेल्या पणजी बाजारपेठेत आलेले ख्रिसमसचे साहित्य\nपणजीत दुसऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवला सुरुवात\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा(इफ्फी) रंगारंग समारोप\nइफ्फी गोवा 2017 इफ्फी गोवा\n४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोवा सज्ज\nगोव्यात इफ्फीसाठी जोरदार तयारी सुरु\nरस्ते, रेल्वे, हवाई मार्गाबरोबर आता गोव्याला जाण्यासाठी झाला आणखी एक पर्याय उपलब्ध\nपर्यटकांनी फुलले गोव्याचे किनारे\nगोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात\nदिवाळी दीपोत्सव 2017 गोवा\nगोव्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात, किना-यांवर शॉक्सची केली उभारणी\nPHOTOS: गोव्यात सांजाव उत्साहात\nसंत जॉन बाप्तिस्ता म्हणजेच जुवांव बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजाव म्हणून साजरा केला जा\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20561/", "date_download": "2018-04-21T20:51:20Z", "digest": "sha1:2XVCXI26RDLZF5R4WBHH3L2P4BN2MLL6", "length": 2391, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- तो क्षण ......", "raw_content": "\nगर्जुन पडणारा तो पाउस\nत्यातच झाली पहिल्या प्रेमाची हाउस \nतो क्षण छतावरून पावसात भिजण्याचा\nतो प्रसंग प्रियेच्या सहवासात राहण्याचा \nतो दिवस काळे ढग दाटून येण्याचा\nत्यात तिच्यासोबत लपंडाव खेळायचा \nतो क्षण खेळता खेळता सांभाळायचा होता\nतो क्षण कधी दूर जाईल माहीतच नव्हता \nआजही तोच पाउस आहे पण आज\nहा क्षण फक्त तिच्या आठवणींचा आहे \nकवी :- विजय वाठोरे(साहिल) सरसमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:01:57Z", "digest": "sha1:R3DNO5CPZ3ODZJYM4FFUXL7KB4VBC3UV", "length": 5764, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महासागर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nखारया पाण्याचा प्रचंड संचय म्हणजे महासागर(समुद्र).\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► अटलांटिक महासागर‎ (२ क, १३ प)\n► आर्क्टिक महासागर‎ (९ प)\n► दक्षिणी महासागर‎ (१ प)\n► प्रशांत महासागर‎ (२ क, १६ प)\n► हिंदी महासागर‎ (११ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:02:52Z", "digest": "sha1:CDZAKSVWH6DBDSZZAQHN6O7NI226TEE5", "length": 7739, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनपाठी सुतार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\" | सोनपाठी सुतार\n\" | शास्त्रीय वर्गीकरण\nमराठी नाव : सोनपाठी सुतार, वाढई\nहिंदी नाव : सुनहरा कठफोडा\nसंस्कृत नाव : काष्ठकूट\nसोनपाठी सुतार हा साधारण ३० सें. मी. आकारमानाचा पक्षी असून याच्या पाठीच्या सोनेरी रंगावरून याचे नाव सोनपाठी सुतार असे पडले आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आहेत. जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या पत्नी तेहमिना यांचे नाव सोनपाठी सुताराच्या एका उपजातीला (Dinopium benghalense tehminae) दिले आहे.\nनर सोनपाठी सुताराच्या पाठीचा रंग सोनेरी पिवळा, माथा व तुरा लाल, डोळ्याजवळ काळे-पांढरे पट्टे, फिकट पांढऱ्या रंगाचे पोट व गळ्यापासून पोटाच्या मध्य भागापर्यंत काळे-पांढरे ठिपके असतात. त्याची शेपटी काळ्या रंगाची असते. मादी नरासारखीच असते फक्त रंग थोडे फिके असतात.\nसोनपाठी सुतार भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका (येथे दोन उपजाती), म्यानमार (येथे तीन उपजाती) या देशांमध्येही आढळतो.\nसोनपाठी सुतार विरळ आणि झुडपी जंगलात तसेच शेतीजवळच्या प्रदेशात राहतो. झाडाच्या सालीत लपलेले कीटक पकडण्यासाठी हा वेगाने झाडाच्या खोडात छिद्र पाडतो. कीटकांशिवाय मध आणि पिकलेली फळेही सोनपाठी सुताराला आवडतात. हा उडतांना बहुतेक वेळा कर्कश आवाजात ओरडतो आणि यावरून सोनपाठी सुताराला जंगलात सहजपणे शोधता येते.\nमार्च ते ऑगस्ट हा सोनपाठी सुताराचा वीण हंगाम असून याचे घरटे जमिनीपासून २ ते १० मी. उंच झाडाच्या ढोलीत असते. मादी एकावेळी २ ते ३ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते. सोनपाठी सुतार नर आणि मादी मिळून पिलांची देखभाल करतात.\nसोनपाठी सुतार आपल्या घरट्याजवळ\nचोचीत कीटक पकडलेला सोनपाठी सुतार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१७ रोजी २०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/satara-affidavit-2014.html", "date_download": "2018-04-21T20:56:37Z", "digest": "sha1:I4XL4OD4NN4VPXKLIZ6NQ6DGQSU3KSSF", "length": 3024, "nlines": 72, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Welcome to Maharashtra Political Parties.in", "raw_content": "\nलोकसभा मतदार संघ नकाशा\nलोकसभा निवडणूक वेळापत्रक २०१४\nलोकसभा निवडणूक प्रतिज्ञापत्र २०१४\nलोकसभा निवडणूक निकाल २०१४\nमहाराष्ट्र लोकसभा २०१४ निकाल\nलोकसभा निवडणूक निकाल २००९\nसातारा लोकसभा उमेदवारांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र - Election Affidavit 2014\nश्रीमंत छ. उदयनराजे प्र. भोसले\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)\nडॉ. प्रकाश शामराव पवार\nअ‍ॅड. वर्षा कल्याण माडगुळकर\nडॉ. विजय दिलीप पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/swapn/", "date_download": "2018-04-21T21:11:20Z", "digest": "sha1:V2DFAWMDZJD3DEL522YVVWUS3IYVM3FW", "length": 5469, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "स्वप्न - मराठी कविता | Swapn - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » स्वप्न\nलेखन: अनुराधा फाटक | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/arogya-ayurved/7", "date_download": "2018-04-21T20:53:00Z", "digest": "sha1:566YJXLAF6ZEQLMZHJY4SPV6QUEV2YZT", "length": 30795, "nlines": 212, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ayurved in marathi - Ayurved, Ayurvedic home remedies", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nपिस्‍ता खाल्‍ल्‍याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्‍या असेच 6 फायदे\nड्राय फ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु सहसा आपण सुकामेवा खात नाही. म्हणून, मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. म्हणून, रोस्टेड, खारवलेले पिस्ता तुम्ही खाऊ शकता. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पिस्ता खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर...\nचुकीच्‍या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा या 5 गोष्‍टी\nवेदनेपासून आराम देण्यासाठी केलेली मसाज जीवघेणी ठरु शकते. मेडिको लीगल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार दिल्लीमध्ये एका २३ वर्षाच्या तरुणाच्या पायाला बॅडमिंटन खेळताना फ्रॅक्चर झाले. डॉक्टांनी पायावर प्लास्टर बांधले. काही महिन्यांनी प्लास्टर काढण्यात आले. परंतु तरीही त्याच्या पायात वेदना होत होत्या. एकदा त्याच्या आईने त्याच्या पायाच्या वेदना कमी करण्यासाठी पायाची अर्धा तास मालिश केली. यानंतर त्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला तात्काळ...\nउन्‍हाळ्यात पाणी पिण्यापेक्षा जास्त आवश्यक आहे ही फळं खाणे, जाणून घ्या का...\nदिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु एका नवीन रिसर्चनुसार आपण पाण्याचे एवढे प्रमाण आपल्या आहारातून घेणे आवश्यक आहे.The Water Secret चे लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रोफेसर डॉ. हॉवर्ड म्युराद यांच्यानुसार जास्त पाणी पिण्याऐवजी तुमच्या सह्रीरात किती पाणी शिल्लक राहते हे बाब महत्त्वाची आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराबाहेर निघून जातील... डॉ. हॉवर्ड यांच्यानुसार पाणी ज्यास्त प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ...\nहे फोटोज पाहून अस्‍वस्‍थ होते तर तुम्‍हालाही असू शकतात हे आजार\nएखाद्या वस्तूविषयी कायम भिती वाटणे म्हणजेच फोबिया आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वस्तूची भिती वाटत असते. याच कारणांमुळे अनेकाना पॅनिक अटॅकही येतो. हायड्रोफोबिया (पाण्याची भिती) आणि एक्रोफोबिया (ऊंचीची भिती) बद्दल तुम्ही ऐकलेच असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा 10 फोबियांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. ट्रायपोफोबिया ट्रायपोफोबिया म्हणजेच छोटेछोटे छिद्र किंवा चित्रविचित्र आकार पाहून वाटणारी भिती. वरील फोटो खरा नाही. मात्र इंटरनेटवर या फोटोद्वारे...\nदूधासोबत मिसळून लावा यामधील कोणताही 1 पदार्थ, चेह-याचा ग्लो होईल दुप्पट\nअनेक लोकांना ड्राय स्किनची समस्या होते. त्वचेचा ग्लो कमी झाल्यामुळे असे होते. परंतु आपण चेह-यावर रोज विविध पदार्थांसोबत दूध अप्लाय केले तर त्वचेचा ग्लो दुप्पटीने वाढतो. ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद दूधासोबत काही पदार्थ मिसळून लावण्याचा सल्ला देतात. यामुळे त्वचेचा ग्लो वाढवला जाऊ शकतो. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, चेह-यावर दूधसोबत कोणते पदार्थ अप्लाय करावेत...\nउन्‍हाळ्यात अनेकांना होते डोळ्यांची ही समस्‍या, या 8 उपायांनी करा दूर\nउन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे डोळ्यांच्या अनेक व्याधी डोके वर काढतात. रांजणवाडी हा त्यातलाच एक प्रकार. याला डॉक्टरांच्या भाषेत होरडियोलम म्हटले जाते. या प्रॉब्लममध्ये डोळे लाल होणे, सूज, खा किंवा वेदना होतात. डोळ्यांच्या पापण्यांच्या काप-यावर हे येते. कधी कधी पापण्यांवर ऑइल ग्लँड्स ओव्हर अॅक्टिव्ह झाल्यामुळेही असे होऊ शकते. यासाठी स्टॅफिलोकोसस बॅक्टेरिया जबाबदार असतात. कोणाला होते ही समस्या जे लोक नेहमी स्ट्रेसमध्ये राहतात, ज्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलेंस असतात, ज्यांना...\nअशाप्रकारे घरातून डासांचा करा नायनाट, आजारांपासून दूर राहाल\nवातावरणामध्ये गरमी वाढतच डासांचा प्रकोप वाढू लागतो. बाजारात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त मॉस्किटो मशीन आणि क्रीम आरोग्यासाठी घातक ठरतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला डासांना नष्ट करण्याचे काही खास घरगुती रामबाण उपाय सांगत आहोत...\nकिचनमधील या एका पदार्थाने वजन होते झटपट कमी, 10 गंभीर आजारांवर आहे प्रभावी\nकिचनमध्ये अशा अनेक वस्तू आहेत, जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहेत. मात्र बहुतेकांना याबाबत माहिती नसते. यापैकीच एक पदार्थ म्हणजे जिरे. जिरे उकळून त्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामधील अँटीऑक्सीडेंट्स जसे की, न्यूट्रिएंट्स बॉडीला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वैशाली डफलापुरकर सांगातात की, हे पाणी रोज प्यावे. त्या सांगत आहेत रोज सकाळी जि-याचे पाणी पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाइडवर जाणून घ्या,...\nपुरुषांमधील ब्रेस्‍ट कँसरचे 6 मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष\nआपला असा समज असतो की, ब्रेस्ट कँसर फक्त महिलांनाच होतो. परंतु पुरुषांनाही महिलांप्रमाणेच ब्रेस्ट कँसर होतो. यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासनुसार पुरुषांमध्ये हार्मोनच्या बदलामुळे ब्रेस्ट कँसर होण्याचे चान्स जास्त असतात. ब्रेस्ट कँसर झाल्यावर ब्रेस्टच्या आकारात फरक दिसतो. कँसरचा प्रभाव वाढल्यानंतर ब्रेस्ट ब्लीडिंग होते. जर वेळीच या संकेतांकडे लक्ष दिले नाही तर हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. हे टाळण्यासाठी डॉ. धारकर या आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देत आहेत, जेणेकरून वेळजाण्यापूर्वीच...\nबेकिंग सोड्याने वाढते सौंदर्य, जाणून घ्‍या याचे 10 अमेझिंग यूज\nबेकिंग सोडा खाण्यात तसेच बेकिंगमध्येही यूज होतो. वस्तूंना साफ करण्यासाठी काहीजण याचा वापर करतात. केसांमधून तेल काढण्यासाठीही याचा वापर केला जातो. मात्र सौंदर्य वाढवण्यासाठीही बेकिंग सोड्याचा वापर करता येऊ शकतो, हे फार कमी जणांना माहिती आहे. त्वचेच्या अशा अनेक समस्या असतात जे अत्यंत महागडे आणि रिस्कीही असतात. मात्र स्वस्त आणि सेफ सोडा यूज करून तुम्ही स्वत: या समस्या दूर करू शकतात. स्कीन ग्लो करण्यासाठी, पिंपल्स, ब्लॅकहेड्स हटवण्यासाठी आणि इतर अनेक समस्यांसाठी सोड्याचा वापर केला जातो....\nपुरूषांची स्किनही उजळू शकते, फक्‍त ट्राय करा या सोप्‍या Tips\nसौंदर्य म्हटले की, आपण महिलांविषयीच विचार करतो. बाजारातील अनेक सौंदर्यप्रसाधनेदेखील महिलांसाठीच बनलेली आहेत. मात्र महिलांना ज्या स्कीन प्रॉब्लेम्स असतात, तशाच समस्या पुरूषांनाही भेडसावतात. जसे की, पिंपल्स, रफ स्कीन, कलर डार्कनेस. सध्या अनेक पुरूषदेखील त्वचेची काळजी घेत आहेत. अनेक जण यासाठी पार्लरमध्येही जातात. यामध्ये आम्ही अशा काही सोप्या घरगुती टीप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुम्ही आपली स्कीन सहज उजळवू शकता. पुढील स्लाइडवर वाचा, उजळदार त्वचेसाठी पुरूषांना घरीच करता...\nजापानीज वॉटर थेरेपीने वेगाने कमी करा वजन, फक्‍त असे प्‍यायचे आहे पाणी\nजपानीज वॉटर थेरेपी ही पाणी पिण्याची एक पद्धत आहे. यामुळे वजन कमी होण्यासोबतच अनेक हेल्थ प्रॉब्लेम्सही दूर होतात. या थेरेपी अनूसार तुम्ही दिवसभर जसे पाणी पिता त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. डॉक्टर एंथोनी बिज यांच्या अनूसार या थेरेपीमध्ये पाणी पिण्याविषयी 5 गोष्टींकडे ध्यान देणे आवश्यक आहे. त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत जाणून घ्या, पुढील स्लाइडवर...\nस्वच्छ लिव्हरसाठी प्यावे हे ड्रिंक आणि करा हे सोपे घरगुती उपाय\nलिव्हर (यकृत) हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरातील हे एकमेव इंद्रिय आहे. विषारी श्रेणीतील पदार्थांमधील विषारी गुणधर्म दूर करून ते शरीरासाठी स्वीकारण्याच्या स्थितीत आणण्याचे काम लिव्हर करते. यालाच वैद्यकीय भाषेत डीटॉक्सिफीकेशन असे म्हटले जाते. आपल्या आधुनिक जीवन पद्धतीमध्ये स्मोकिंग, अल्कोहल, तणाव आणि जंकफूड या गोष्टींमुळे लिव्हरवर ताण पडत आहे. यामुळे अनेक लोक लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहेत. तुमचे...\nउन्हाळ्यात सन टॅनिंग दूर करण्याचे 10 घरगुती उपाय, झटपट दिसेल बदल\nउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रखर उन्हात राहिल्यामुळे सॅन टॅनिंग होऊ शकते. यापासून दूर राहण्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी युज करू शकता. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचेचा रंगही उजळतो. ब्युटी एक्स्पर्ट शीला एन किशोर सांगत आहेत अशा 10 टिप्स ज्यामुळे सन टॅनिंग दूर करण्यास तुम्हाला मदत मिळेल. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, सन टॅनिंग दूर करण्याच्या 10 उपाय...\nरात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त एक लवंग, सकाळी पाहा याचे कमाल\nयूटिलिटी डेस्क- बहुतांशजण लवंगाचा मसाला म्हणून उपयोग करतात. मात्र रोज रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग खाल्ल्याने अनेक हेल्थ बेनिफिट्स मिळतात. लवंगमध्ये पर्याप्त प्रमाणात कॅल्शिअम, फास्फोरस, आयर्न, सोडियम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी असते. येथे जाणून घ्या, रोज रात्री लवंग खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, रोज रात्री लवंग खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात...\nनिरोगी शरीर आणि दीर्घायुष्यसाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील हे खास उपाय\nप्राचीन पुराणांमध्ये केवळ धार्मिक विषयांचीच नाही तर आरोग्यविषयकही बरीच माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या आधुनिक युगात कामाची धावपळ, अनियमित दिनचर्या, आहार आणि प्रत्येकाच्या पुढे जाण्याची लागलेली ओढ यामुळे अनेक लोकांना कमी वयातच विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात आहारसंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास अशक्तपणा, कमजोरीच्या समस्या दूर होऊन व्यक्ती उर्जावान राहू शकतो. या उपायांमध्ये सांगण्यात आलेली...\nया झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग\nवृक्षदेखील श्वास घेतात, ते सजीव असतात हे अनेकांना माहिती असते. मात्र त्यांना कापताना कोणीही या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. मात्र विचार करा झाड कापताच त्यातून रक्त वाहू लागले तर दक्षिण आफ्रीकेमध्ये अशी झाडे आहेत. ज्यांची लहानशीही फांदी तोडली तरी त्यातून रक्त वाहू लागते. या झाडांना पाहण्यासाठी दूरून याठिकाणी लोक येतात. विशेष म्हणजे हे रक्त अगदी मानवाच्या रक्तासारखे आहे. असे आहे हे झाड दक्षिण आफ्रीकेमध्ये या झाडाला किआट मुकवा, मुनिंगा आणि ब्लडवूड ट्री अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या...\nशरीरात यूरिक अॅसिड वाढल्‍याने होतात हे 5 हेल्‍थ प्रॉब्‍लेम, असे करा कंट्रोल\nजगातील प्रत्येक पाचमधील एका व्यक्तीमध्ये यूरिक अॅसिड लेव्हल हाय असते. परंतु यावर जास्त लक्ष दिले जात नाही. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, जे आयुष्यभरासाठी अडचण बनतात. काय आहे यूरिक अॅसिड हे अॅसिड हाय प्रोटीन असणा-या पदार्थांमधील प्यूरीनने तयार होते. महिलांमध्ये यूरिक अॅसिडची नॉर्मल लेव्हल 2.4 ते 6.0mg/dL आणि पुरुषांमध्ये 3.4 ते 7.0 mg/dLअसायला हवे. हे तयार होणे हानिकारक नसते. सामान्यतः हे प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात तयार होते आणि यूरिनच्या माध्यमातून बाहेर येते. परंतु ज्यावेळी...\nरोज खा केवळ 2 अक्रोड, फायदे ऐकूण व्‍हाल आश्‍चर्यचकित\nयूटिलिटी डेस्क- अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात पोषणतत्त्वे असतात. प्रति 100 ग्राम अक्रोडमध्ये कोणकोणती पोषणतत्त्वे असतात, हे येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कॅलरी- 654 पाणी- 4% प्रोटीन - 15.2 gm शुगर- 2.6gm फायबर 6.7gm बसा- 65.2gm कर्बोहायड्रेट - 13.7 grm आमेगा 3 - 9.08gm आमेगा 6 - 38.08gm यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी2 असते. अक्रोडची खासियत अक्रोडची चव अतिशय चांगली असते. सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान अक्रोडचे फळ येण्यास सुरूवात होते. अक्रोड खरेदी करताना या गोष्टीची काळजी घ्या की,...\nया 7 लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, होतील हे फायदे\nउन्हाळा सुरू झाला आहे, अशात ऊसाच्या रसाची मागणीही वाढली आहे. ऊसामध्ये शुगर, व्हिटॅमिन आणि ग्लूकोज भरपूर प्रमाणात असते. यामुळे ऊसाचा रस पिल्याने एनर्जीटीक वाटते. ऊसाच्या फायद्यांविषयी आयुर्वेद एक्सपर्ट गीतांजली शर्मा यांनी सांगितले आहे की, ऊसामधील शुगर नुकसानदायी नसते. यामुळे ज्यांना डायबिटीज आहे तेदेखील ऊसाचा रस पिऊ शकता. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांसाठीदेखील हे पेय एक चांगले ऑप्शन आहे. काविळमध्ये तर डॉक्टरच ऊसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. तसेच ऊसाच्या रसमुळे डायजेशनही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/aurangabad-news/", "date_download": "2018-04-21T21:16:43Z", "digest": "sha1:EBIPQPXVG2PZTCVF3E7ATQPZI3KECTLG", "length": 18209, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aurangabad News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nटायर फुटून जीप कारवर आदळली; एक ठार, नवरदेवासह 22 बचावले\nपैठण - नवरदेवाच्या इन्होवा कारला समोरून भरधाव येणाऱ्या काळीपिवळी जीपने ढोरकीन-लोहगाव फाट्याजवळ जोराची धडक दिली, तर कारमागे असलेली काळीपिवळी इन्होवावर आदळून तिहेरी अपघातात नवरदेवासह २२ जण जखमी झाले. काळीपिवळी जीपमधील प्रवासी अमोल रावसाहेब बोबडे (२५, रा. इसारवाडी) हा जागीच ठार झाला. नवरदेव किरकोळ जखमी...\nसंभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपकडून युतीचे पिल्लू, पर्यावरणमंत्री रामदास कदमांकडून टीकास्त्र\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी अफाट आश्वासने दिली. त्यामुळे लोकांना ते देवदूत वाटत होते.\nआज आॅरिक - बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा शुभारंभ, मुख्‍यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २१ एप्रिल रोजी औरंगाबादेत महत्त्वाकांक्षी...\nउद्धवांनी लक्ष घालताच महापौरांनी घेतला कचराकोंडीचा वाढीव धसका\nकचराकोंडीच्या ६३ व्या दिवशी का होईना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष दिले आणि...\nविदर्भात उष्णतेची लाट, 18 जिल्ह्यांत पारा चाळिशी पार\nविदर्भात उष्णतेची लाट आली अाहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील १८ हून अधिक जिल्ह्यांत पारा ४०...\nनिष्ठावंत ऐवजी निवडून येणारा बाहेरचा उमेदवार मागवा; उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य\nनिष्ठावंतांना उमेदवारी मिळाली पाहिजे, असे शिवसेनेचे धोरण आहे. ते अनेक वर्षे राबवलेही. पण आता...\n'अर्जुना'च्या हाती बाण येताच 'दानवा'चा वध करू- अर्जून खोतकरांची दानवेंविरोधात फटकेबाजी\nदिल्लीहून बीडमध्ये आले होते दोन शिक्षक, या एका चुकीमुळे झाला दोघांचाही मृत्यू\nसिमेंटच्या दरात बॅगमागे 95, तर स्टील किलोमागे १० रुपयांनी महाग; सामान्‍यांना फटका\nअल्पवयीन कबड्डीपटूवर प्रशिक्षकानेच केला अत्याचार, असे समोर आले सत्य\nअल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून काढली छेड, दोघांना मिळाली अशी शिक्षा\nआधी व्हॉट्सअॅपवर संपर्क वाढवला, नंतर महाविद्यालयात जाऊन महिलेसोबत केले असे काम\nमदरशात चिमुकलीच्या लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल; 66 वर्षीय संस्थापकास अटक\nऔरंगाबादेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण; नाकात सोन्याची फुली, गळ्यात सोन्याचे ताईत\nउद्धव ठाकरेंचा औरंगाबादेत 2 दिवस मुक्काम, चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीला हर्षवर्धन जाधवांचा विरोध\nराज ठाकरे यांचे खेड्यांकडे चला अभियान सुरू स्थानिक विषयांनुसार निवडणुकीची रणनीती\nराहुल यांचे नवीन चेहर्‍याचे धोरण..औरंगाबादेत लोकसभेला अनपेक्षित चेहरा देऊ- अशोक चव्हाण\nमनपा आयुक्त मुगळीकर यांना बदलीची बक्षिसी, शहर वाऱ्यावर; आवडीच्या पदावर रुजू\nऔरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा; आ.सतीश चव्हाणांची मागणी\nकचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिवस ढकलणाऱ्या औरंगाबादकरांची उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी\nटीव्ही चॅनल व वर्तमानपत्रात बातमी देण्याची धमकी, दुकानदाराकडे मागीतली 50 हजारांची खंडणी\n'प्रहार'चे आ. कडू 'गोड' होऊन परतले; आंदोलकही अापुलकीच्या औषधाने शांत\nअल्पवयीन मुलीचा पाठलाग करून घरात शिरला, मुलीच्या आईला म्हणाला असे काही\nपोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गाडीवाट तलावात बुडून मृत्यू\nअत्याचार-खून प्रकरणातील अल्पवयीनांना पिझ्झा-बर्गर,ऑर्केस्ट्रा,पार्टी,रोजगारासाठी मिळते प्रशिक्षण\nदुष्कृत्याच्या बेलगाम घोड्याला रोखण्यासाठी 'पॉक्सो'चा चाबूक, जम्मूमध्ये लागू नाही हा कायदा\nआईनेच केले आपल्या बाळाचे शिर धडावेगळे, एवढी निर्घृण हत्या की पाहणाऱ्यांचा थरकाप होईल\nनवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे, विचित्र आहे या देशाची ही परंपरा\nदरवर्षी होतो व्हर्जिन तरुणींचा टॉपलेस डान्स, त्यातून आपली राणी निवडतो हा राजा\nमरताना बापाने दिला होता सल्ला, ऐकूण झटक्यात मिळवले 52 कोटी\nOMG: कधी पाहिले नसतील 5 वर्षांचे अंतर असलेले जुळे; हे आहे कारण\nप्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी बनले नरभक्षक, जेव्हा सरकार भक्तांनी ओलांडल्या मर्यादा\nIPL2018 KKR vs KXIP : गेलसह राहुलची फटकेबाजी, पावसामुळे थांबला खेळ\nIPL: शतकवीर शेन वाॅटसनचा झंझावात; चेन्नई सुपरकिंग्जचा पुण्यात राजस्थानवर विजय\nमुरलीच्या अॅक्शनलाच घाबरायचे फलंदाज, पाहा चित्रविचित्र अॅक्शन असणारे 8 बॉलर्स\nकधी नाचताना तर कधी फ्लाइंग किस देताना दिसली प्रिती झिंटा, पाहा तिचा हा अंदाज\nएकेकाळी अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती 'बबिता', नेहमी व्हायची तिला मारहाण\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'...\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nअति मेकअपमुळे या अॅक्ट्रेसेसच्या सौंदर्याला लागले ग्रहण, वाईट मेकअपमुळे उडाली होती खिल्ली\nPHOTOS: 28 वर्षांनंतर आता कुठे आहे 'महाभारत'चे 10 प्रसिद्ध कलाकार, जाणून घ्या\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nथायलँडमधील या शहरात शाळकरी मुलींना वेश्यावृत्ती ढकलतात खुद्द पोलीस,आहेत 1000 मसाज पार्लर\nइंस्टाग्राम स्टार बनण्यासाठी या सुंदर मॉडेलने केल्या सर्व हद्दी पार, आता होणार 8 वर्षाची शिक्षा\n23 एप्रिलला पृथ्वीजवळ येईल अज्ञात ग्रह, सर्वनाशाला होऊ शकते सुरुवात\nSexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर\nया 28 फिल्ममध्ये आहेत खरेखुरे सेक्स सीन, को-अॅक्टरसोबत Intimate झाले अॅक्टर्स\nया मॉडेलचे अप्रतिम सौंदर्य बघून तुम्ही व्हाल घायाळ, फॉलो करतात लाखो लोक\nअनुष्काच नव्हे या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचीही झाली आहे पंचाईत, कॅमे-यात कैद झाले लाजिरवाणे क्षण\nशेतकऱ्यांना दिलासा: यंदा देशात 97% पाऊस, सलग तिसऱ्या वर्षी समाधानकारक अंदाज\nरात्रभर अंजलीचा शोध; सकाळी विहिरीत सापडला तिचा मृतदेह\n958 शहिदांच्या वारसांना प्रत्येकी पाच एकर जमीन; सर्वाधिक लाभार्थी पश्चिम महाराष्ट्रात\nअाैरंगाबाद, नगर, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली; राज्यातील 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या\nखोदकामात आढळली विष्णूची पुरातन मूर्ती, जवळच नागाचे ठाण\nपोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गाडीवाट तलावात बुडून मृत्यू\nयेत्या 16 दिवसांत दलित वस्त्यांतील प्रत्येक घर उजळणार, आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम\nतयारी निवडणुकीची ; फक्त स्वत:च्या मतदारसंघात भाजपची बूथ याेजना यशस्वी\nवीरपत्नींना पाच एकर शेतजमीन देणार;निमलष्करी दलातील शहिदांचे वारसही लाभार्थी\nप्रासंगिक: युतीचे ‘समांतर’ राजकारण\nराशीभविष्य दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक  मेष (Aries) वृषभ(Taurus) मिथून(Gemini) कर्क(Cancer) सिंह (Leo) कन्या (Virgo) तूळ(Libra) वृश्चिक (Scorpio) धनू (Sagittarius) मकर (Capricorn) कुंभ(Aquarius) मीन (Pisces) दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक 1 2 3 4 5 6 7 8 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chavishtpakkruti.blogspot.com/2014/02/blog-post_19.html", "date_download": "2018-04-21T20:43:57Z", "digest": "sha1:WWPP6ICVMW4U3QSNFRFEF5UPJBYL5KDD", "length": 4333, "nlines": 39, "source_domain": "chavishtpakkruti.blogspot.com", "title": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती: कटलेट", "raw_content": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती\nलिम्बाचे लोणचे तयार झाले , सरबताची पण सगळी तयारी झाली परंतू लोणचे खाणार कशाबरोबर पौष्टिक आणि चमचमीत , करायला सोप्पे असे कटलेट आज पाहुयात . जास्त तेलकट पण नाहीत ,घरात लहानांबरोबरच मोठ्यांनाही आवडणारे कटलेट बनवणे पण सोप्पे आणि सुटसुटीत .\nएक मोठे गजर / २ छोटे गाजर [किसलेले]\nअर्धा छोटा कोबी [किसलेला]\nमटार [ मिक्सर मध्ये जाडसर करून घेणे ]\n४ ब्रेड च्या स्लाईस [मिक्सर मध्ये बारीक करून घेणे]\n४ लसणाच्या पाकळ्या ,४ कमी तिखट मिरच्या आणि कोथिंबीर [ एकत्र वाटून घेणे ]\n१ छोटा चमचा मीठ [चवीप्रमाणे ]\nब्रेडचा थोडा चुरा बाजूला काढून बाकी सर्व सामान उकडलेल्या बटाट्या मध्ये एकत्र मळून घेणे . ह्या सारणाचे छोटे छोटे गोल करून ठेवणे . एका सपाट ताटात ब्रेडचा थोडा चुरा घेऊन त्यावर ह्या गोलांना अलगद थापून कटलेटचा आकार देऊन fry pan मध्ये थोडेसे तेल टाकून मंद आचेवर शेकून घेणे .शेकत असताना झाकण ठेवले तरी चालते .दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत शेकले की झाले आपले कटलेट तय्यार . कटलेट बरोबर हिरवी चटणी , चिंचेची चटणी पण छान लागते .\nनुसते कटलेट तर छान लागतातच परंतु घरात गोल burger चा ब्रेड असेल तर मधोमध कापून दोन्ही बाजूला आतल्या बाजूने चटणी , butter लावून एका भागावर कटलेट ठेऊन कांदा , टोमेटो , बीट चे काप ठेऊन दुसरा अर्धा भाग वरून बंद करून मस्त घरगुती burger तयार होते .\nचवीला सुंदर ,करायला सोप्पे आणि गाजर ,बीट, कोबी , मटार सारख्या पौष्टिक भाज्याही बिनबोभाट पोटात जाणार . अजून काय हवे \nनमन [नमनाला घडाभर (\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T21:16:00Z", "digest": "sha1:F7KLMWALWBDYUYLKM7VTMHKBZO5AUQR2", "length": 40609, "nlines": 336, "source_domain": "www.agrowon.com", "title": "संतोष मुंढे | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात वातावरण बदलाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या केसर आंब्यावर आता वादळ अन्‌ तापमानवाढीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा केसर उत्पादकांच्या पदरात उत्पादनाबाबत समाधानकारक काही पडेल असे चित्र नाही.\nऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात वातावरण बदलाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या केसर आंब्यावर आता वादळ अन्‌ तापमानवाढीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा केसर उत्पादकांच्या पदरात उत्पादनाबाबत समाधानकारक काही पडेल असे चित्र नाही.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकता\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय मोरे यांनी सहा वर्षांमध्ये फळबागेत रुपांतर केले. सुरवातीच्या प्रचंड अडचणीतूनही सातत्याने प्रयत्न करत मार्ग काढला. अपयशाने न डगमगता नव्या उमेदीने लावलेली केशर आंबा, सीताफळ, डाळिंब व आवळ्याची बाग बहरली आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये बंधू हरीशच्या साह्याने मिश्र फळबागेमध्ये जमिनीचा पोत सुधारणे, कायम टिकविणे याला प्राधान्य दिले.\nकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय मोरे यांनी सहा वर्षांमध्ये फळबागेत रुपांतर केले. सुरवातीच्या प्रचंड अडचणीतूनही सातत्याने प्रयत्न करत मार्ग काढला. अपयशाने न डगमगता नव्या उमेदीने लावलेली केशर आंबा, सीताफळ, डाळिंब व आवळ्याची बाग बहरली आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये बंधू हरीशच्या साह्याने मिश्र फळबागेमध्ये जमिनीचा पोत सुधारणे, कायम टिकविणे याला प्राधान्य दिले.\nगांडूळ खत व कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी बांधलेल्या टाक्या.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nजालन्यात २१ एप्रिलपासून रेशीम कोष खरेदी\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : रामनगरम किंवा त्यापेक्षाही चांगल्या सुविधांसह जालन्यात रेशीम कोषाची बाजारपेठ निर्माण करण्याला मूर्त रूप मिळण्यास सुरवात झाली आहे. येत्या २१ एप्रिलला जालना बाजार समितीच्या कक्षेत प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदीची अधिकृत खरेदी सुरू करून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.\nऔरंगाबाद : रामनगरम किंवा त्यापेक्षाही चांगल्या सुविधांसह जालन्यात रेशीम कोषाची बाजारपेठ निर्माण करण्याला मूर्त रूप मिळण्यास सुरवात झाली आहे. येत्या २१ एप्रिलला जालना बाजार समितीच्या कक्षेत प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदीची अधिकृत खरेदी सुरू करून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nजमीन सुपीकतेसाठी सामूहिक वाटचाल...\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nमुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. येथील उच्चशिक्षित तरुण राजू गणेश जाधव याने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून जमिनीची सुपीकता वाढविण्यात बऱ्यापैकी यश मिळवले अाहे. त्यांचे अनुकरण करीत शिवारातील इतर शेतकऱ्यांनीही जमीन सुपीकतेसाठी प्रयत्न सुरू केले अाहेत.\nमुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. येथील उच्चशिक्षित तरुण राजू गणेश जाधव याने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून जमिनीची सुपीकता वाढविण्यात बऱ्यापैकी यश मिळवले अाहे. त्यांचे अनुकरण करीत शिवारातील इतर शेतकऱ्यांनीही जमीन सुपीकतेसाठी प्रयत्न सुरू केले अाहेत.\nराजू जाधव यांची छाटणी केलेली शेवगा बाग व त्यामधील कोथिंबिरीचे आंतरपीक.\nमुधलवाडीतील भागुराम जाधव यांनीही उसाचे पाचट, गव्हाचे काड न जाळता शेतातच कुजवले आहे.\nजमिनीचा पोत सुधारल्यामुळे उत्तम प्रकारे पोसलेला कांदा.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\n‘कृषी ताई’ची संकल्पना आता ग्रामस्तरावर\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता ग्रामस्तरावर ‘कृषी ताई’ची संकल्पना राबविली जाणार आहे. आतापर्यंत १०३ गावांत कृषी ताईंची निवड करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद : मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता ग्रामस्तरावर ‘कृषी ताई’ची संकल्पना राबविली जाणार आहे. आतापर्यंत १०३ गावांत कृषी ताईंची निवड करण्यात आली आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nप्रक्रिया उद्योगातून घेतली उभारी\nरविवार, 8 एप्रिल 2018\nमुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक झालेल्या रेखा रवींद्र वाहटूळे यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली. शेवगा पराठ्याच्या बरोबरीने सोया नट्‌स, खाकरा, चटणी, स्पेशल गरम मसाला आदी उत्पादनांना आता चांगली मागणी वाढली आहे. एकवेळ स्वत: काय करावं या विवंचनेत असलेल्या रेखा वाहटूळे यांनी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सहा जणांना रोजगारही दिला आहे.\nमुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक झालेल्या रेखा रवींद्र वाहटूळे यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली. शेवगा पराठ्याच्या बरोबरीने सोया नट्‌स, खाकरा, चटणी, स्पेशल गरम मसाला आदी उत्पादनांना आता चांगली मागणी वाढली आहे. एकवेळ स्वत: काय करावं या विवंचनेत असलेल्या रेखा वाहटूळे यांनी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सहा जणांना रोजगारही दिला आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशिक्षण, ग्रामोद्योगाला दिली चालना\nरविवार, 1 एप्रिल 2018\nआम्ही पाच बहिणी, एक भाऊ अशी भावंडं. त्यापैकी आम्ही दोघी इथं आलो. मोठी बहीण प्रियांका आठवीला अन्‌ मी सहावीला आहे. शिकून मोठं व्हायचं आहे.\n- रूपाली गारोळे (सावरगाव, ता. हदगाव, जि. नांदेड)\nआम्ही पाच बहिणी, एक भाऊ अशी भावंडं. त्यापैकी आम्ही दोघी इथं आलो. मोठी बहीण प्रियांका आठवीला अन्‌ मी सहावीला आहे. शिकून मोठं व्हायचं आहे.\n- रूपाली गारोळे (सावरगाव, ता. हदगाव, जि. नांदेड)\nशामसुंदर कनके यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली आहे.\nजेवणासाठी मुलांची बसलेली पंगत\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nमंगळवार, 27 मार्च 2018\nआपत्कालीन स्थितीत कमी खर्चात चांगले उत्पन्न देणाऱ्या अोव्याचे सुधारित लागवड तंत्र\nतीन वर्षांपासून शेतकऱ्यांत प्रसारित करतो आहे. अोव्याचा ग्राहकदर क्विंटलला २० हजार रुपये आहे. शेतकऱ्यांनी पॅकिंग, ब्रॅंडिंगद्वारे थेट विक्री केल्यास नफा वाढवणे शक्य होईल.\nविषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद.\nआपत्कालीन स्थितीत कमी खर्चात चांगले उत्पन्न देणाऱ्या अोव्याचे सुधारित लागवड तंत्र\nतीन वर्षांपासून शेतकऱ्यांत प्रसारित करतो आहे. अोव्याचा ग्राहकदर क्विंटलला २० हजार रुपये आहे. शेतकऱ्यांनी पॅकिंग, ब्रॅंडिंगद्वारे थेट विक्री केल्यास नफा वाढवणे शक्य होईल.\nविषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद.\nवजनापूर- साईनाथ चव्हाण आपल्या ओव्याच्या शेतात\nयंत्राद्वारे अोवा मळणीचे प्रात्यक्षिक\nशंकरपूर येथील ओवा उत्पादक शेतकऱ्यांसह डॉ. किशोर झाडे.\nओवा उत्पादकांना मेळाव्याद्वारे मार्गदर्शन\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nमराठवाड्यात मोसंबीचा आंबेबहर संकटात\nसोमवार, 26 मार्च 2018\nहवामानात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलाचा मोसंबीवर परिणाम होतो आहे. या बदलामुळे फळगळ वाढली आहे. त्यासाठी प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया देण्यासोबतच १०० लिटर पाण्यात एक किलो युरियाची फवारणी पंधरा दिवसांच्या फरकाने दोन वेळा घेतल्यास गळ रोखण्यात मदत होईल.\n- डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद.\nहवामानात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलाचा मोसंबीवर परिणाम होतो आहे. या बदलामुळे फळगळ वाढली आहे. त्यासाठी प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया देण्यासोबतच १०० लिटर पाण्यात एक किलो युरियाची फवारणी पंधरा दिवसांच्या फरकाने दोन वेळा घेतल्यास गळ रोखण्यात मदत होईल.\n- डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेळीपालनाने कमी केले शेतीवरचे अवलंबित्व\nरविवार, 25 मार्च 2018\nशेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून संतोष बिल्हारे यांनी २०१६ मध्ये शेळीपालनाला सुरवात केली. अर्धबंदिस्त शेळीपालनातून त्यांना वर्षाला किमान ८० हजारांचा आर्थिक हातभार लागतो. चार शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वीस शेळ्यांवर पोहचला आहे. पुढे शेळ्यांची संख्या किमान ५० पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे.\nशेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून संतोष बिल्हारे यांनी २०१६ मध्ये शेळीपालनाला सुरवात केली. अर्धबंदिस्त शेळीपालनातून त्यांना वर्षाला किमान ८० हजारांचा आर्थिक हातभार लागतो. चार शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वीस शेळ्यांवर पोहचला आहे. पुढे शेळ्यांची संख्या किमान ५० पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/ratnagiri/ratnagiri-pandharanga-chariot-rajashree-created-five-consecutive-hours-rangoli-1/", "date_download": "2018-04-21T21:00:01Z", "digest": "sha1:FNV7NHXMER7VQXMRBB6CTYTFHMQNN63K", "length": 34037, "nlines": 422, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Ratnagiri Pandharanga Chariot, Rajashree Created For Five Consecutive Hours Rangoli | रत्नागिरीत पांडुरंगाच्या रथासमोर राजश्रीने साकारली सलग पाच तास रांगोळी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nरत्नागिरीत पांडुरंगाच्या रथासमोर राजश्रीने साकारली सलग पाच तास रांगोळी\nचार वर्षात देशाला दिशा देण्याचे काम - सुरेश प्रभू\nचिपळूणमध्ये जय भीम स्तंभाची अज्ञातांकडून मोडतोड\nडॉ. आंबेडकराच्या पुतळ्यांच्या विडंबनेच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्गावर रास्तारोको\nरत्नागिरीच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप\nरत्नागिरी : कासवांची पिल्लं सुखरुप सोडली समुद्रात\nमटण - भाकरीचा नैवेद्य अन् संगमेश्वरचे शिंपणे..\nकोकणात शिमगोत्सवाची धूम अद्याप सुरुच, रामदास कदमांनी ढोल वाजवून साजरा केला उत्सव\nरत्नागिरीतल्या कलाकाराने श्रीदेवींना अशी वाहिली श्रद्धांजली\nरत्नागिरी - श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त साऱ्यांनाच धक्का देणारं ठरलं. अनेकांनी शब्दांतून आपल्या भावना मांडल्या. तिच्या चित्रपटांची आठवण काढली. तिची गाणी सोशल मीडियावर शेअर केली गेली. रत्नागिरीतील प्रसिद्ध वाळू शिल्पकार अमित पेडणेकर यांनी आपल्या कलेतून श्रीदेवीला अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मांडवी समुदकिनाऱ्यावर श्रीदेवीचे वाळूशिल्पच तयार केले. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केली होती.\nशाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर, अशा घोषणा देत रत्नागिरीत अंनिसची रॅली\nरत्नागिरी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २४ व २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होत असून त्यानिमित्त आज रॅली काढण्यात आली. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव सुशीलाताई मुंडे, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले व प्रा. डॉ. नितीन शिंदे यांच्यासह रत्नागिरीतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर अशी घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. यावेळी अंनिस रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विनोद वायंगणकर, जिल्हा प्रधान सचिव सचिन गोवळकर व नारायनसिंह राजपूत यांच्यासह अनेक रत्नागिरीकर सहभागी झाले होते.\nपरीक्षार्थींची घालमेल अन् लगबग वाढली\nरत्नागिरी- काही तासांवर येऊन ठेपलेल्या बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची घालमेल अन् लगबग वाढली आहे. आपले परीक्षा केंद्र पाहण्यासाठी आजच अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालक आजच शाळा/महाविद्यालयात दाखल झाले होते.\n९९ वर्षांच्या आजीने सूर्यनमस्कार घालून केले अचंबित\nरत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना अचंबित केले. या उपक्रमातून १ लाख ७५ हजार सूर्यनमस्कारांचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला आहे. २० शाळांतील १८०० विद्यार्थी आणि नागरिकांनी आदित्ययागातून हा पराक्रम केला आहे.\nहर्णेमध्ये जखमी कासवाला तरुणांकडून जीवनदान\nरत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात किनाऱ्यावर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या जखमी कासवाला हर्णेमधील तरुणांनी उपचार करून पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले आहे. मासेमारीच्या जाळीत पाय अडकल्यामुळे हे कासव किनाऱ्यावर आले असण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रीय पत्रकार दिन : रत्नागिरी पोलिसांनी पत्रकारांना दिली शस्त्रास्त्रांची माहिती\nरत्नागिरी, राष्ट्रीय पत्रकार दिन व रेझिंग डेनिमित्तानं रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पत्रकारांना शस्त्रास्त्रांबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पोलीस स्थानकातील कामकाजाची माहिती होण्यासाठी याउपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जागृती कांबळे यांनी शस्त्रास्त्रांबाबत माहिती दिली.\nरत्नागिरी : समुद्रातील आकर्षित करणारं अनोखं जग\nरत्नागिरीतील समुद्राच्या पोटातलं विश्व आता तुम्हाला जवळून पाहायला मिळणार आहे. हर्षा स्कुबा डायव्हींगतर्फे मिऱ्या समुद्रकिनारी राबवण्यात येणा-या उपक्रमांतर्गत समुद्रातील अनोखं जग तुम्हाला अनुभवता येणार आहे. नाताळच्या सुट्टीत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानं आता हा उपक्रम नियमित पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nपुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/jyotish-news/", "date_download": "2018-04-21T21:15:31Z", "digest": "sha1:MUDEQ77QUPAGWPRU2M5WIGS45NIHTDNM", "length": 30973, "nlines": 211, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jyotish News in Marathi: Marathi Jyotish News, Jyotish Online, Astrology in Marathi", "raw_content": "\nज्योतिषवास्तु शास्त्रहस्त रेखाराशि निदान\n9 राशींवर 14 मे पर्यंत शुक्राची कृपा : मिळेल प्रेम, पैसा आणि प्रमोशन\nशुक्रवार 20 एप्रिलपासून शुक्र ग्रह राशी बदलून वृषभ राशीमध्ये आला आहे. या राशीमध्ये हा ग्रह 14 मे पर्यंत राहील. याचा शुभ प्रभाव 9 राशीवर राहील. या व्यतिरिक्त 3 राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. हा ग्रह आपल्याच राशीमध्ये वृषभमध्ये आला आहे. स्वतःच्या राशीत आल्यामुळे याचा शुभ प्रभाव आणखी वाढला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सौंदर्य, ऐश्वर्य आणि...\nबाथरूममध्ये चुकूनही करू नका या 5 चुका, यामुळे धनवानही होऊ शकतो कंगाल\nवास्तू शास्त्रानुसार बाथरुम घरातील महत्त्वाच्या भागांपैकी एक भाग आहे. घरात होत असलेल्या वास्तुदोषांचे कारण तुमच्या बाथरुमशी संबंधीत काही गोष्टी असु शकतात. बाथरुममध्ये या खास गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर अनेक अडचणी निर्माण होतात. बाथरूम अस्वच्छ अनेक लोक स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवतात किंवा कारण नसताना पाणी वाया घालतात. ही सवय ज्योतिषीय दृष्टिकोनातून दुर्भाग्य वाढवणारी आहे. यामुळे चंद्र आणि राहू-केतुचे दोष वाढतात. पाण्याचा कारक ग्रह चंद्र आहे आणि बाथरूम जल तत्वाशी...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nएप्रिल महिन्यातील हा रविवार 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. हे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकतील. नोकरी आणि बिझनेस करणारे लोक आज मोठ्या कामाची प्लॅनिंग करू शकतात. नवीन आणि मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. या व्यतिरिक्त चंद्राची स्थिती ठीक नसल्यामुळे इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस तणावाचा राहू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...\nअत्तराचे हे उपाय वाढवू शकतात तुमचे आकर्षण, सर्वठिकाणी मिळेल मान-सन्मान\nज्योतिष शास्त्रामध्ये वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय दीर्घकाळ विश्वासाने केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुंडलीमध्ये ग्रहांशी संबंधित दोष असल्यास व्यक्तीच्या वर्चस्वामध्ये कमतरता येते. ग्रहांच्या मदतीशिवाय व्यक्तीला मान-सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. ज्योतिषमध्ये अशा परिस्थितीपासून दूर राहण्याचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे व्यक्तीचे आकर्षण वाढते तसेच मान-सन्मान प्राप्त होतो. आकर्षण वाढवण्यासाठी आणि...\nकाटेरी झाड हिरावून घेऊ शकते तुमच्या घरातील सुख, नेहमी राहाल अडचणी\nकाळत-नकळतपणे आपण असे काही झाडे घरामध्ये लावतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. याचा थेट प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, घरामध्ये कोणत्या प्रकारची झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत. 1. घरामध्ये काटेरी आणि दूध (कापल्यानंतर पांढरे द्रव्य) निघणारे वृक्ष लावू नयेत. कारण काटे नकारात्मकता निर्माण करतात. यामुळे जीवनातील अडचणी वाढत राहतात. गुलाबासारखे काटेरी झाड लावू शकतात परंतु छतावर ठेवणे योग्य राहते. इतर झाडांविषयी जाणून...\nघरामध्ये या दिशेला ठेवा फ्रिज, कुटुंबात राहील सुख-शांती आणि होईल धनलाभ\nवास्तू शास्त्रामध्ये सांगण्यात आल्या गोष्टी लक्षात घेऊन घर बांधल्यास कुटुंबाला फायदा होऊ शकतो. वास्तू शास्त्र सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मकता नष्ट करते. वास्तुदोष असलेल्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना भाग्याची मदत मिळत नाही. वास्तुदोष दूर केल्याने धनलाभ होऊ शकतो. वास्तू शास्त्रामध्ये किचनशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरातील महिलांनी किचनमध्ये कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास पतीला...\nशनिवारी शनीला तेल अर्पण करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा गरिबी होणार नाही दूर\nज्या लोकांना गरिबीतून मुक्ती हवी असेल त्यांना स्वतःच्या कष्टाने आणि ज्योतिषातील काही खास उपाय करून लाभ मिळू शकतो. मान्यतेनुसार शनिदेव आपल्याला आपल्या कर्माचे फळ प्रदान करतात. कुंडलीमध्ये शनी अशुभ असल्यास शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करावे. हा उपाय सर्व राशीचे लोक करू शकतात. जे लोक हा उपाय नियमितपणे करतात त्यांना साडेसाती आणि ढय्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार शनिदेवाला...\nप्रथा : शनिवारी चुकूनही करू नयेत ही कामे, अन्यथा वाढेल दुर्भाग्य\nआठवड्यातील सातही दिवसाचे वेगवेगळे कारक ग्रह सांगण्यात आले आहेत. रविवारचा कारक ग्रह सूर्य, सोमवारचा चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा कारक ग्रह शनी आहे. ज्योतिषमध्ये शनीला न्यायाधीश मानले गेले आहे. हा ग्रह आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. ज्या लोकांचे कर्म चुकीचे असतील त्यांना शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागते. शनी अशुभ झाल्यास व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही, यासोबतच घरामध्ये अडचणी वाढू शकतात. शनिवारचा कारक ग्रह शनी...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nशनिवारी आद्रा नक्षत्र मुद्गर नावाचा अशुभ योग तयार करत आहे. यासोबतच शनी-चंद्राचा विष योगही आहे. ग्रहांची ही स्थिती 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. या सहा राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. वाद आणि चिडचिड होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचे पूर्ण फळ मिळणार नाही. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...\nकिन्नराकडून ही 1 गोष्ट घेऊन तुम्हीही दूर करू शकता दुर्भाग्य आणि पैशांची तंगी\nसध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला कोणती न कोणती समस्या अवश्य असतेच. यामधील बहुतांश जणांची समस्या पैशांशी संबंधित असते. काही सोपे उपाय करून या समस्येतून मार्ग काढणे शक्य आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, असेच काही सोपे उपाय.. किन्नरांना द्यावेत पैसे रस्त्यावरून जाताना किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी किन्नर दिसल्यास त्याला स्वतःच्या इच्छेनुसार काही पैसे द्यावेत. शक्य असल्यास जेवू घालावे. त्यानंतर किन्नराकडून एक नाणे (त्याच्याकडे असलेले, तुम्ही...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\nशुक्रवारी शनी आणि चंद्र विष योग तयार करत आहेत. यासोबतच अतिगंड नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या 2 अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार....\nछोटे कान असलेले असतात धनवान आणि ताकदवान, अशाप्रकारे जाणून घ्या कोणाचाही स्वभाव\nसमुद्र शास्त्रानुसार, मनुष्याच्या शरीराचे प्रत्येक अंग त्याच्या स्वभावाविषयी काही न काही माहिती अवश्य देते. म्हणजेच एखाद्या मनुष्याच्या शरीराचे लक्षपूर्वक निरीक्षण केल्यास त्याच्याविषयी बरीच माहिती समजू शकते. समुद्र शास्त्रानुसार, कान पाहूनही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो. पुढील स्लाईड्सवर कानावरून जाणून घ्या, कोणत्याही व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी....\nहे संकेत दिसू लागल्यास समजावे कुटुंबात सुरु झाला आहे कोणाचातरी वाईट काळ\nज्योतिषमध्ये एकूण 9 ग्रह सांगण्यात आले असून या सर्व ग्रहांचा वेगवेगळा प्रभाव पडतो. हे नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू-केतू. यामध्ये शनीची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते कारण शनी न्यायाधीश असून आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ प्रदान करतो. या कारणामुळे याला क्रूर ग्रह मानले जाते. शनी 18 एप्रिलला धनु राशीमध्ये विक्री झाला आहे. यामुळे काही राशींवर शनीचा अशुभ प्रभाव पडू शकतो. ज्या लोकांना शनीमुळे वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते त्यांच्या घरात काही अशुभ संकेत...\n​या 3 राशींच्या महिला असतात सर्वात जास्त आकर्षक, वाचा इतरही खास गोष्टी\nज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या आहेत. सर्व राशीच्या स्त्री-पुरुषाचा स्वभाव आणि भविष्य वेगवेगळे असते. येथे जाणून घ्या, अशा 3 राशीच्या महिलांविषयी, ज्या इतर राशींपेक्षा जास्त आकर्षक असतात. राशीनुसार स्वभावाच्या या गोष्टी उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेल्या आहेत.\nज्योतिष : चालण्यावरून समजू शकतात मुलींच्या या खास गोष्टी\nसमुद्रशास्त्र आणि ज्योतिषनुसार एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याच्या स्वभावाविषयी विविध गोष्टी समजू शकतात. ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराह संहितेमध्ये मुलांच्या चालीवरून त्यांच्या स्वभाव आणि सवयींविषयी समजू शकते. येथे जाणून घ्या, चालण्याच्या पद्धतीवरून एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो. फास्ट चालणाऱ्या मुली - ज्योतिष शास्त्रानुसार अशा मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो. अनेक मुलींना जलद गतीने चालण्याची सवय असते. अशा मुलींना...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nगुरुवारी उच्च राशीतील चंद्र स्वतःच्या नक्षत्रामध्ये राहील. यामुळे सौभाग्य आणि शोभन नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आणि रिस्क घेऊन कोणतेही काम करू नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...\nअक्षय्य तृतीया : घरामध्ये बरकत वाढवण्यासाठी आज करा यापैकी कोणत्याही एक वस्तूची पूजा\nबुधवार, 18 एप्रिलला वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. याच तिथीला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. जे लोक या दिवशी देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांची पूजा करतात त्यांना सर्व आर्थिक अडचणींमधून मुक्ती मिळते. लवकर शुभफळ प्राप्तीसाठी भगवान विष्णू-लक्ष्मी यांची पूजा करताना तंत्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास लाभ होतो. या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nलक्ष्मीला आकर्षित करतात या वस्तू, आज कोणतीही एक घरी घेऊन या\nवैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया सण साजरा केला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या वर्षी हा सण 18 एप्रिल, बुधवारी आहे. या दिवशी करण्यात आलेले दान, व्रत, उपाय तीनपट फळ प्रदान करतात. यामुळे अक्षय्य तृतीयेला सर्वात खास मुहूर्त मानले जाते. ज्योतिष आणि तंत्र शास्त्रानुसार या दिवशी काही खास वस्तू घरात विशिष्ठ ठिकाणी ठेवल्यास धन लाभ होतो तसेच विविध समस्या समाप्त होतात. या सर्व वस्तू धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत...\nआज करा यापैकी कोणत्याही एका वस्तूचे दान, होईल भाग्योदय\nबुधवार, 18 एप्रिल 2018 ला अक्षय्य तृतीया आहे. या तिथीला करण्यात आलेल्या पूजेमुळे सर्व देवी-देवता लवकर प्रसन्न होतात. सध्या ग्रीष्म ऋतू सौ असून या काळात उष्णतेपासून आराम देणाऱ्या वस्तूंचे दान केल्यास कुंडलीतील दोष आणि भाग्य संबंधित बाधा दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, अक्षय्य तृतीयेला कोणकोणत्या वस्तूंचे दान करावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या वस्तू या दिवशी दान कल्यास शुभफळ प्राप्त होतात...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nआज (बुधवार, 18 एप्रिल 2018) वैशाख मासातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. आजच्या दिवशी तृतीया तिथीला आयुष्यमान आणि सिद्धी नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. 148 वर्षांनी हा योग जुळून येत असल्यामुले याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी खास राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T21:13:07Z", "digest": "sha1:XLGIB2TIWQQ5UBHZKQQDAEGN2EX5RABX", "length": 5744, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकल क्रॉन-देह्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१.७० मी (५ फूट ७ इंच)\nए.एफ.सी. एजॅक्स ४ (०)\n→ स्पार्टा रॉटरडॅम (loan) १२ (१)\nब्राँड्बी आय.एफ. ११३ (१९०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २९ एप्रिल २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:२५, ९ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-04-21T21:17:16Z", "digest": "sha1:KD3FSWSOO3QNDOE47ZUCSW5WNZ6R5MFE", "length": 6436, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॉकी आफ्रिकन चषक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदक्षिण आफ्रिका (६ वेळा विजेते)\nहॉकी आफ्रिकन चषक ही आफ्रिकन हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जाणारी आफ्रिकेमधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे.\n1996 प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका\n2005 प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका\nएफ.आय.एच. • पुरुष विश्वचषक • महिला विश्वचषक • पुरुष ज्युनियर विश्वचषक • ऑलिंपिक • वर्ल्ड लीग • चँपियन्स चषक • चँपियन्स चॅलेंज • संघ\nआफ्रिकन हॉकी महामंडळ – आफ्रिकन चषक\nअखिल अमेरिकन हॉकी महामंडळ – अखिल अमेरिकन चषक\nआशियाई हॉकी महामंडळ – आशिया चषक\nयुरोपीय हॉकी महामंडळ – युरोहॉकी अजिंक्यपद\nओशनिया हॉकी महामंडळ – ओशनिया चषक\nआशियाई क्रीडा स्पर्धा • राष्ट्रकुल खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१५ रोजी १८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-companies-agree-ban-bts-brand-marketing-4780", "date_download": "2018-04-21T20:57:24Z", "digest": "sha1:HIRQI4AKJBVU2T2PQ4RERQMOO35QZSSO", "length": 17895, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Companies agree to ban BT's brand marketing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘बीटी’च्या ब्रॅंड मार्केटिंग बंदीला कंपन्या राजी\n‘बीटी’च्या ब्रॅंड मार्केटिंग बंदीला कंपन्या राजी\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nपुणे : जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने (जीईसी) मंजुरी दिलेल्या बीटी बियाण्यांच्या मूळ नावासमोर 'ब्रॅंडनेम' न टाकण्यास कंपन्या अखेर बिनशर्त तयार झाल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार नवे परवाने घेण्यास कृषी आयुक्तालयानेदेखील मुदत वाढवून दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपुणे : जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने (जीईसी) मंजुरी दिलेल्या बीटी बियाण्यांच्या मूळ नावासमोर 'ब्रॅंडनेम' न टाकण्यास कंपन्या अखेर बिनशर्त तयार झाल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार नवे परवाने घेण्यास कृषी आयुक्तालयानेदेखील मुदत वाढवून दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nजीईसीने बीटी कपाशी बियाण्यांच्या मान्यताप्राप्त मूळ नावात राज्यातील कंपन्या बदल करून आकर्षक “ब्रॅंडनेम”ने बीटी बियाणे विकत होत्या. याच ब्रॅंडनेमला मान्यता देणारे करारदेखील या मार्केटिंग कंपन्यांनी मूळ बियाणे उत्पादक कंपन्यांसमवेत केले होते. या करारांना कृषी आयुक्तालयाने मान्यतादेखील दिली होती. तथापि, ही पद्धत चुकीची असल्याची भूमिका कृषी खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार व कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी घेतली. त्यामुळे ब्रॅंड मार्केटिंगवरील बंदी आणली गेली.\n\"ब्रॅंडनेममुळे शेतकऱ्यांमध्ये होत असलेला गोंधळ मिटवण्यासाठी आम्ही ७४ कंपन्यांचे 'ब्रॅंड मार्केटिंग परवाने' रद्द केले आहेत. ब्रॅंड मार्केटिंगवर लावलेल्या बंदीचे पालन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण संचालकांनी कंपन्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणत्याही कंपनीने बंदीला विरोध केला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nगुण नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुभाष काटकर, मुख्य बियाणे निरीक्षक चंद्रकांत गोरड, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडियाचे डॉ. शालिग्राम वानखेडे, डॉ. एफ. बी. पाटील, तसेच इतर कंपनी प्रतिनिधींनी या वेळी चर्चेत भाग घेतला.\n' बॅंड मार्केटिंगवर बंदी घातल्यानंतर मूळ परवाने जमा करण्यासदेखील कंपन्यांकडून सुरवात झाली आहे. जीईसीने मान्यता दिलेल्या नावाप्रमाणे सुधारित परवाने देण्याची विनंती कंपन्याकडून येत आहे. नवे परवाने घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आम्ही १० जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. मात्र, कंपन्यांकडून मुदतवाढीची सूचना आल्यामुळे आता ही मुदत २० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nविपणन कराराला यापुढे मान्यता नाही\nबीटी कपाशीच्या बियाण्यांचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या आणि बीटी बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या मूळ उत्पादक कंपन्या यांच्यात होणाऱ्या व्यावसायिक कराराच्या मान्यतेबाबत कृषी खात्याने आता सावध भूमिका घेतली आहे. ‘ब्रॅंडनेम’ला मान्यता देणारे करार यापूर्वी आयुक्तालयात मान्यतेसाठी आणले जात होते. मात्र, यापुढे आयुक्तालयाच्या स्तरावरून कोणत्याही विपणन कराराला मान्यता देण्यात येणार नाही, अशी भूमिका खात्याने घेतली आहे. \"उत्पादक व विपणन कंपन्यांनी ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत शिल्लक असलेल्या बियाण्यांच्या साठ्याची माहिती कृषी आयुक्तालयास सादर केलेली असल्यास या विपणन कराराअंतर्गत बियाणे उत्पादन व बियाणे विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश कृषी खात्याने दिले आहेत.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-startup-companies-have-competition-4548", "date_download": "2018-04-21T21:08:57Z", "digest": "sha1:BQ6JHA2ANWGQMGUAMOZE2TYYFDTOMRFP", "length": 16743, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agri Startup companies to have competition | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'कृषी स्टार्टअप' कंपन्यांसाठी महास्पर्धा\n'कृषी स्टार्टअप' कंपन्यांसाठी महास्पर्धा\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nदेशातील शेती क्षेत्रापुढील प्रमुख १२ समस्यांवर तोडगे शोधण्यासाठी कृषी मंत्रालयाने अभिनव मार्ग अवलंबला आहे. टेक्नॉलॉजी स्टार्टअप कंपन्यांनी हे आव्हान स्वीकारून नवीन सोल्युशन्स द्यावेत, यासाठी एक महास्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यातून पुढे येणाऱ्या किफायतशीर आणि अंमलबजाणीयोग्य कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृषी मंत्रालय या स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक व इतर मदत करणार आहे. केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनाईक यांनी ही माहिती दिली.\nदेशातील शेती क्षेत्रापुढील प्रमुख १२ समस्यांवर तोडगे शोधण्यासाठी कृषी मंत्रालयाने अभिनव मार्ग अवलंबला आहे. टेक्नॉलॉजी स्टार्टअप कंपन्यांनी हे आव्हान स्वीकारून नवीन सोल्युशन्स द्यावेत, यासाठी एक महास्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यातून पुढे येणाऱ्या किफायतशीर आणि अंमलबजाणीयोग्य कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृषी मंत्रालय या स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक व इतर मदत करणार आहे. केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनाईक यांनी ही माहिती दिली.\nदेशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल, असे मत पटनाईक यांनी मांडले. ``शेती क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर आमचा भर आहे. देशातील शेती क्षेत्र ज्या प्रमुख आव्हानांना तोंड देत आहे, त्यावर तोडगे शोधण्याची कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना ही उत्तम संधी आहे,`` असे पटनाईक म्हणाले. स्टार्टअप कंपन्यांवर मोठी भिस्त असून यासंदर्भात निधीची तरतूद करण्यात कोणतीही मर्यादा येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nअन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला अाहे, त्यामुळे आम्ही आता अन्नसुरक्षेऐवजी पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले. शेती क्षेत्रातील समस्या सोडविण्याच्या उद्देशाने कृषी मंत्रालयाने पहिल्यांदाच क्राउड सोर्सिंग सोल्युशन्स आणि स्टार्टअप इकोसिस्टिम यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे.\nकृषी क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांना पुढील समस्यांवर तोडगे शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे\nमाती परीक्षणाची सोपी पद्धत\nपेरणीच्या वेळीच बाजारभावाचा अंदाज वर्तवणे (प्राइस फोरकास्टिंग)\nशेवटच्या घटकापर्यंत माहितीचा प्रसार\nकस्टम हायरिंग सेंटर्स (यंत्रसामग्री भाड्याने पुरवणे)\nशेतमालाचे काढणीपूर्व आणि काढणीपश्चात नुकसान टाळणे\nमंत्रालय स्टार्टअप स्पर्धा day उत्पन्न विकास भेसळ\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरब्बी मका, हळदीच्या भावात वाढया वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय...\nशेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणेच अधिक...शेतीवरील संकटाला तोंड देण्यासाठी भावांतर योजना...\nअमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...\nसोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायमसोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या...\nसाखर उद्योगाला दिलासा नाहीसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या ...\nउन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षामा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते...\nकापसाच्या किमतीत वाढीची शक्यतागेल्या सप्ताहात किमतींचा आलेख काहीसा घसरता होता....\nपिवळा वाटाणा आयातीकडे व्यापाऱ्यांचा कलनवी दिल्ली ः देशात कडधान्यांचे भाव पडल्यानंतर...\nसाखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची...भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल...\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...\nशेतीमाल दर संरक्षणासाठी शासनाच्या तीन...शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा...\nदैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन्...कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता. हातकणंगले)...\n`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित...द्राक्षाचा चालू वर्षाचा हंगाम जवळ जवळ संपला आहे....\nअक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाईडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते...\nकापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nमक्याच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nदेशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढलेकोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून...\nविदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...\nमका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात...या सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा...\nसाखर खरेदीचा प्रस्ताव मंजुरीच्या...कोल्हापूर : घसरत्या साखर किमती रोखण्यासाठी राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-rates-ups-solapur-maharashtra-3824", "date_download": "2018-04-21T21:07:19Z", "digest": "sha1:L5HOCHYN7IKVCARLWQZ6EKLE6SLYJGFV", "length": 14746, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Onion rates ups in solapur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात कांद्याचे दर वधारलेलेच\nसोलापुरात कांद्याचे दर वधारलेलेच\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याच्या दरात पुन्हा तेजी टिकून राहिली. कांद्याला सर्वाधिक ४००० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याच्या दरात पुन्हा तेजी टिकून राहिली. कांद्याला सर्वाधिक ४००० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nबाजार समितीच्या आवारात कांद्याची एरवी जेमतेम ८० ते १०० गाड्या असणारी आवक, या सप्ताहात २५० ते ३०० गाड्यांपर्यंत झाली, पण आवक वाढलेली असतानाही, उठाव चांगला असल्याने दरातील तेजी टिकून आहे, कांद्याची सगळी आवक स्थानिक भागासह बाहेरील जिल्ह्यातून राहिली, कांद्याच्या वाढत्या मागणीमुळे बाहेरील व्यापाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आवक आणि मागणीतील ही तफावतच तेजीला पूरक ठरते आहे.\nकांद्याला प्रतिक्विंटल किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय फळभाज्यांच्या दरात पुन्हा तेजी राहिली, त्यातही टोमॅटो, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ४० ते ५० क्विंटल पर्यंत राहिली. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २५० रुपये आणि वांग्याला १५० ते ३५० रुपये असा दर राहिला. हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही काहीसे स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १०० ते २०० रुपये, ढोबळी मिरचीला १०० ते २२० रुपये असा दर मिळाला.\nभाजीपाल्याच्या दरात मात्र या सप्ताहात काहीसा चढ-उतार झाला, भाज्यांची आवक मात्र रोज ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत झाली. कोथिंबिरीला प्रति शंभर पेंढ्यासाठी ४०० ते ५०० रुपये, मेथीला २०० ते ३०० रुपये आणि शेपूला २०० ते २५० रुपये असा दर मिळाला.\nसोलापूर बाजार समिती टोमॅटो मिरची ढोबळी मिरची कोथिंबिर\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/tee/", "date_download": "2018-04-21T21:05:54Z", "digest": "sha1:VHPSQ5XEPOAT62EHRWK4MSVMHF7GBCQU", "length": 5770, "nlines": 115, "source_domain": "www.marathimati.com", "title": "ती - मराठी कविता | Tee - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » ती\nलेखन: आरती शिंदे | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ फेब्रुवारी २०१७\nदोन शब्द गिरवून गेली\nती गोड ओठांच्या कळ्यांवर\nती विस्कटलेल्या माझ्या मनाच्या\nतुकड्यांना पटकन आवरुन गेली\nती क्षणात सावरुन गेली\nएका कोर्‍या कागदावर ओळी सोडून\nती परतीचा निरोप घेऊन\nहूर - हूर देऊन गेली\nमाझी नजर घेऊन गेली\nती माझ्या ओठावरचं हसू चोरुन\nडोळ्यात अश्रू ठेवून गेली\nतिला सांगितली स्वप्ने सप्तपदीची\nतेव्हा ती हात सोडून गेली\nमी पाहतच राहिलो तिच्याकडे\nआणि ती पाठ फिरवून गेली\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-tryambak-kapde-writes-about-grampanchayat-election-5717587-NOR.html", "date_download": "2018-04-21T20:55:44Z", "digest": "sha1:ONJ6Q6FQJ77DV7Y6KW3OGJT6H7RIID5S", "length": 23765, "nlines": 178, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " tryambak kapde writes about grampanchayat election - थेट सरपंच खेळीतही यश ! - दिव्या मराठी | Divya Marathi", "raw_content": "\nथेट सरपंच खेळीतही यश \nत्र्यंबक कापडे, निवासी संपादक,जळगाव | Oct 11, 2017, 00:53 AM IST\nथेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर फडणवीस सरकारने सरपंचही जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पहिली निवडणूक यंदा पार पडली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. नगराध्यक्ष, नगरसेवकांप्रमाणे सर्वाधिक जागांवर आपलाच झेंडा फडकल्याचा दावा करीत दिवाळी आधीच भाजपाने फटाक्यांची आतषबाजी केली. अर्थात, त्यात नाकारण्यासारखेही काहीच नाही. राज्यात भाजपाचे आमदार, खासदारांचे बळ चांगले आहे. त्यामुळे त्यांनी एक हजार पेक्षा अधिक जागांवर केलेला दावा काँग्रेससाठी धडकी भरवणारा आहे. भाजपापाठोपाठ राज्यात शिवसेनेनेही चांगली मुसंडी मारली आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी आता गावेही परकी झाली आहेत. ग्रामपंचायत असो की विविध कार्यकारी सोसायटी, दूध संघ असो की साखर कारखाना प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व होते.\nदेशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र राज असले तरी गावपातळीवर काँग्रेसचीच पाळेमुळे गडलेली होती. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत नाही केंद्रात आलो तरी चालेल, पण राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात हीच छोटी, छोटी संस्थाने आपल्या कामी येतील, असा काँग्रेसचा समज होता. काँग्रेसची सत्तेतील राजनीती भाजपा नेत्यांनीही जवळून पाहिली आहे. त्यामुळे दिल्लीपासून सुरू झालेली काँग्रेस मुक्तीची घोडदौड भाजपाने गावपातळीवरही सुरू ठेवण्याचा निर्धार केला आणि एक वर्ष आधीच थेट सरपंच निवडणुकीचा निर्णय घेतला. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे काँग्रेसची छोटी, छोटी संस्थानेही ताब्यात घेण्याची खेळी होती. थेट नगराध्यक्ष निवडणुकीतील यशामुळे त्यांचा विश्वास अधिक दुणावला होता. त्यामुळे सरपंचही जनतेतूनच निवडण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. या निर्णयामागे गावांचा किती विकास होईल हे सांगणे आज कठीण असले तरी सत्तेचा पुरेपूर उपयोग करून गावे ताब्यात घेण्याची भाजपाची खेळी यशस्वी झाली, असे म्हणायला काहीच हरकत नाही. गावागावांत असलेला सरपंच आणि शहरांमध्ये असलेल्या नगराध्यक्षांच्या जोरावर भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती करेल.\nकारण राज्यात भाजपाची सत्ता असली तरी शिवसेनेने सत्तेत राहून त्यांची मुस्कटदाबी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत राहिलेली जेमतेम दोन वर्ष संसार करून काडीमोड करण्याचा निर्णय भाजपाने आधीच घेतलेला आहे. हे दोन वर्षही नाही निभावले तरी मध्यावधीला सामोरे जाण्याचीही तयारी असली पाहिजे म्हणून भाजपाने ग्रामपंचायत निवडणूकही गांभिर्याने घेतली होती. आगामी निवडणुकीनंतर केंद्रासारखेच राज्यातही स्वबळावर सरकार स्थापण्याचे भाजपाचे स्वप्न आहे. या स्वप्नाला बळ देणारा निकाल ग्रामपंचायतीतही लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी उमेदवारांसह भाजपाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांचेही मनापासून अभिनंदन केले आहे. केवळ दिल्लीत सरकार आले म्हणजे देश काँग्रेसमुक्त झाला असे म्हणता येणार नाही, हे नरेंद्र असो की देवेंद्र या दोघा नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. कारण तेही संघाच्या मुशीत तयार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमुक्तीसाठी गावेच ‘टार्गेट ’ केली पाहिजे हे त्यांनी ठरवले होते. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये सरपंचपदाची उमेदवारी चाळिशीच्या आतल्या तरुणांनाच प्राधान्याने दिली गेली. तरुण तडफदार उमेदवार निवडून आला तर तो गाव विकासासाठी धावेल आणि पक्षाची धुराही तेवढ्याच ताकदीने वाहून नेईल, हा त्यामागील उद्देश. भाजपा आज सर्वोच्च स्थानी असला तरी त्यांनी कोणतीही निवडणूक सहज घेतलेली नाही.\nप्रत्येक पाऊल ते अत्यंत सावधगिरीने आणि पुढची रणनीती लक्षात ठेऊन टाकत आहेत, हे गावपातळीवरच्या निवडणुकीतून दिसले. प्रचंड अनुभव असताना देखील काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने ग्रामपंचायत निवडणूक तेवढ्या गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका हरल्यानंतर गावपातळीवरच्या निवडणुकीसाठी रस्त्यावर उतरण्याची मानसिकता हे नेते हरवून बसले आहेत. जेथे, जेथे म्हणून काँग्रेसचे आमदार किंवा अधिकचे संख्याबळ आहे, त्या धुळे जिल्ह्यासारख्या ठिकाणीच काँग्रेसने अनेक गावांवर विजयाचा दावा केला आहे. अन्य सर्वच ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी जनतेचा कौल मान्य असल्याच्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याचाच अर्थ, नोटबंदी आणि जीएसटीमुळे सामान्य माणूस आणि व्यापारीवर्ग त्रस्त झाला असल्याच्या बातम्या असल्या तरी त्या मुद्यांवरून भाजपाची लोकप्रियता कुठेही कमी झालेली नाही, हेही या निकालावरून म्हणता येईल. भाजपाने दिल्लीपासून सुरू केलेली काँग्रेसमुक्तीची वाटचाल आता गल्लीपर्यंत येऊन पोहचली आहे. येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला समूळ नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, त्यात त्यांना यश मिळते किंवा कसे एवढेच आता बघायचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2011/04/", "date_download": "2018-04-21T21:14:54Z", "digest": "sha1:UB6T5QXZCFY7MKWDXEMF7SHXLSAL7JFK", "length": 28369, "nlines": 159, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: April 2011", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nबरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्याने यावर्षी कुठेतरी लांब ¨हडायला जायचे ठरले. अर्थातच सुमद्रकिनारी. मग माहिती घेऊन गोव्याला जाण्याचे पक्के केले. सुरेश परबच्या मित्रने लगेच ओळखीचे कळंगुटला हॉटेल बुक करून दिले. तेथे मुक्काम करण्याची चांगली सोय झाली.\nगोव्यातील पर्यटनाची सुरूवात या राजधानी असणा-या पणजी शहरापासूनच होते. गोव्यात प्रामुख्याने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन विभाग आहेत. पणजी हे शहर उत्तर गोव्यात आहे. गोव्यात जाण्यासाठी योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा काळ होय.\nसायंकाळी 4 ला पुणो स्टेशनवरून निजामउद्दीन-वास्को द गामा रेल्वेने प्रवास सुरू झाला. वाटेत उरळीकांचनला पोलिसांनी दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या. घरून आणलेले जेवण जेऊन रात्रभर प्रवासाचा आनंद घेत जागलो. मिरज जंक्शनला गाडी थांबली तेथून बराच वेळ जागा होतो. मडगाव रेल्वेस्टेशनवर सकाळी 7 ला उतरलो. तेथून बसची सोय पटकन होत नाही. प्रायव्हेट कार आहेत मात्र त्या पणजीला घेऊन जाण्यासाठी 1000 रुपये मागतात. अर्थातच रेल्वेस्टेशनवरून थोडे अंतर चालून गेल्यावर मोठय़ा रस्तावर आलो. तेथून पणजीला जाणा:या कदंबच्या बसेस आहेत. अतिशय स्वस्त दर आहेत. किरकोळ तिकीट असते. 10 रुपये, 5 रुपये असे. पणजी येथे राज्यातून बसेस येतात. गोव्यात सर्वच ठिकाणी बसेस उपलब्ध आहे. चौकशी करून पणजीहून कळंगुटला जाणारी बस पकडली.\nकळंगुटला पोहचल्यावर हॉटेलमध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. फ्रेश होऊन लगेच बिचवर जायचे ठरले. उन्हाळा असला तरी ढगाळ वातावरणामुळे उन जाणवत नव्हते. कळंगुटपासून बस करून जवळच असलेल्या बिचवर गेलो. उन नसले तरी समुद्राची वाळू गरम गरम पायाला भाजत होती. किना:यावर एक मोठे जहाज दुरुस्तीसाठी लंगर टाकून थांबले होते. एवढे मोठे जहाज प्रथमच प्रत्यक्ष पाहत होतो.\nबागा बीच - कलगुंट आणि अंजुना बीचच्या मधे हा बीच आहे. म्हापसा येथून 1क् कि.मी. अंतरावर हा बीच आहे. इतर समुद्रकिना:यांच्या तुलनेत इथे गर्र्दी थोडी कमीच मिळाली. हॉटेल्स चांगले आहेत. पणजीपासून हा बिच 6 किलोमीटरवर आहे. आमच्या हॉटेलपासून हा बिच 1 किलोमीटरवर होता. त्यामुळे दोन-तीनदा या बिचवर जाऊन आलो.\nहॉटेल मालकाला विचारून तेथून टुरिस्ट बस बुक केली. बस सकाळी 7 ला येणार होती. दुस:या दिवशी टूर कंपनीची बस आली. आम्ही तयार होतो. हॉटेल खाली एक छोटे हॉटेल होते. तेथे उपमा व चहा चांगला पोटभर खाल्ला. माणसी 250 रुपये असे या टूरचे पॅकेज होते. प्रथम नॉन एसीचे दर दिले होते. मात्र, टूरवाल्याने एसी चालू करून 50 रुपये जादा घेतले.\nप्रथम त्यांनी जुन्या पणजीला बस नेऊन तेथील प्रेक्षणीय स्थळे दाखवायला सुरूवात केली.\nगोव्यातील एक ख्रिस्त धर्म प्रसारक सेंट ङोवियर्स यांचे मृत शरीर या चर्चमध्ये एका पेटीत जतन करून ठेवले आहे. दर 10 वर्षांनी हे शरीर दशर्नासाठी बाहेर काढले जाते. या चर्चमधील कोरीव नक्षीकामही उत्कृष्ट आहे. गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय चर्च आहे. येथे संघम चित्रपटातील बरेचसे शुटिंग झाले आहे. चर्च मोठे असून, या चर्चसमोर रस्ता ओलांडून आणखीन एक चर्च आहे.\nचर्च ऑफ अवर लेडी ऑफ रोजरी\nगोव्याच्या प्राचीन चर्चपैकी हे एक चर्च आहे. पोर्तगीज अल्फान्सो दी अलबुकर्क सन 1590 मध्ये या चर्चमध्ये आले होते. त्याचा तपशील येथे दिला आहे. चर्चमध्ये चित्रे रेखाटण्यात आली आहेत.\nतेथून पुढे टूरवाल्यांनी प्राचीन गोवा संग्राहलाय दाखवायला नेले. प्रवेश फी फक्त 250 रुपये प्रति माणसी असल्याने अर्थातच पाहिले नाही. बघणा:यांनी सुद्धा जास्त काही खास नसल्याचे सांगितले.दुपारी 12.30 ला त्यांच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये नेऊन जेवण करण्यास सांगितले. जेवण करून श्री शांतादुर्गा मंदिर पाहण्यास निघालो.\nपणजीपासून 23 किलोमीटरवर असलेल्या फोंडा येथे हे भगवान शंकराचे भव्य मंदिर आहे. पांढ:या शुभ्र रंगाने मंदिर रंगवलेले आहे. मंदिरा समोर एक उंच दीपमाळ आहे. ही दीपमाळ भव्य आणि सुंदर आहे. मंदिराच्या समोरच एक बांधकाम केलेलं स्वच्छ पाण्याचं तळं आहे. पांढ:या शुभ्र रंगाचे हे मंदिर आहे. मंदिर 400 वर्षे जुने असल्याचे येथे सांगितले जाते. चहूबाजूने हिरवळ व डोंगरांनी वेढलेले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाव.\nपणजीपासून अंदाजे 33 कि.मी. अंतरावर असणा:या कवळे या ठिकाणी हे श्री शांतादुर्गा मंदिर आहे. या मंदिराचा कळस सुंदर आहे. गोव्यात पाऊस जास्त. त्यामुळे येथील मंदिराचे रुप सुद्धा महाराष्ट्रातील मंदिरांपेक्षा वेगळे दिसले. ािस्ती धर्म, पोर्तगीज धर्मचा येथील मंदिर बांधणीवर असलेला प्रभाव चांगला दिसला. मंदिर सुरेख आहे.\nनाव आठवत नाही पण मत्सालय पाहायला गेलो. या मत्सालयात 5क् रुपये तिकीट होते. पैसे वसूल झाले. वेगवेगळय़ा जातीचे मासे येथे होते. हातात जिवंत लॉबस्टर आपल्याला येथे पकडता येतो. अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच.\nप्रेमी युगुलांचे आकर्षण असलेले हे ठिकाण असून, या ठिकाणी दोना आणि पोला या दोन प्रेमी युगुलांच्या प्रेमाची आठवण करून देणारा त्यांचा पुतळा आहे. येथे एक दुजे के लिय, सिंघम हे चित्रपट शुटिंग केले आहे.\nपणजी शहरापासून 24 कि.मी. अंतरावर हा बीच आहे. हा बीच आपल्याला एक दुजे के लिए या चित्रपट सुद्धा येथेच शूट केला.\nसंध्याकाळी 6 ला पणजीला परत आलो. तेथे मांडवीनदीत पर्यटकांसाठी खास छोटय़ा लॉचवर असतात. त्याचे दर माणसी 150 रुपये आहे. जहाजावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी खास ऑर्केस्ट्राची सोय केलेली असते. या पार्टीत आपल्याला कोकणी-मराठी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम पाहायला मिळतो. आपणाला यात सहभागी करून घेतात. मांडवी नदीतून रात्री केला जाणारा हा फेरफटका मनाला भुरळ घालतो. नदीत दिसणारी मोठ-मोठी कॅसीनो हॉटेल्सही आपल्याला दिसतात.\nरात्री 8.30 ला पुन्हा कळंगुटला टूर बसने सोडले. तेथून पुन्हा कळंगुट बिचवर जेवणासाठी गेलो. येथे बाजारपेठ छान आहे. पण पुण्यातील तुळशीबागेत जे मिळते. ते इथेही मिळते. त्यामुळे खरेदीचा मोह टाळला. किरकोळ खरेदी करून हॉटेलवर परतलो.\nदुस:या दिवशी संध्याकाळी 7.30 ला पुण्याला जाणारी आमची नीता ट्रॅव्हल्सची बस होती. कळंगुटला पोहचल्यानंतर पुण्याला परतीसाठी प्रथम बुकिंग केले. न जाणो गाडीच मिळाली नाही तर. पणजीतून मापस्याला नीता ट्रॅव्हल्सची बस येणार होती. दुपारी 12.30 ला कळंगुट सोडले. तेथून मापश्याला आलो.\nमापश्याहून अंजुना बिच बघायला गेलो. किरकोळ दर असल्याने बसमध्ये बसून सुमारे अर्धा तासाने बिचवर पोहचलो. गाडी दुस:या मार्गाने जाणार असल्याने त्या महाभागाने वाटेत सोडले मग सुरू झाला 1.5 किलोमीटरचा पायी प्रवास. पाठीवर भलीमोठी बॅग. अध्र्या तासाने घामाघुम होऊन एका हॉटेलमध्ये जेवण उरकले. तेथून अंजुना बिच पाहायला गेलो. हा सुद्धा छान बिच आहे. विशेष करून बाहेरील देशातील बहुसंख्य पर्यटक येथे उन खाण्यासाठी येतात. आम्ही गेलो तेव्हा तसे काही नव्हते. तेथून परत मापश्याला गाडीने आलो.\nमापसा येथे मोठी बाजारपेठ असून, तेथे काजू विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. आम्ही गेलो तेव्हा गावाचा बाजार असल्याने गावागावातून आलेले ग्राहक व पर्यटकांमुळे येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुण्यातील स्वारगेटप्रमाणो या ठिकाणांहून बाहेर जाणा:या म्हणजे पुणो, मुंबईकडे जाणा:या बसेस येतात. काजू, बदाम, वेगवेगळय़ा भाज्या, कपडे, कधीही न बिघतलेल्या भाज्या पाहण्यात चांगलाच वेळ गेला. तेथून बसची वाट पाहण्यासाठी थांबलो. सायंकाळी 7.45 ला गाडी आली. तोर्पयत गाडी येते का नाही याची भीती वाटत होती. नाहीतर पुन्हा काळंगटला परत यावे लागणार होते. पणजीतून गाडी सुटते व मापसाला येते. येथून पुण्याला जाते. येथेही बुकिंग करता आले असते. बस स्लिपरकोच असल्याने कधी झोप लागली ते कळलेच नाही.\nसमुद्रकिना:यापासून ते चर्च, मंदिरे, श्रीमंतांचे कॅसीनो आदी येथे सर्व काही इथे पाहायला मिळते. समुद्रकिना:यावर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणारे परदेशी पाहुणो..भव्य-दिव्य आणि उत्कृष्ट कलाकुसर असणारी चर्च..मंदिरे..उंच नारळाची हिरवीगार झाडी..समुद्रतील छोटी मोठी गलबते.. पाहून गोवाला परत येण्याचा निश्चिय करून परतीचा मार्ग धरला.\n1) गर्दीच्या वेळी गोव्याला मुक्काम करणो अवघड आहे.\n2) स्वत:ची गाडी असली तरी टुरिस्ट बस करणो केव्हाही परवडेल कारण गोव्यातील काही ठिकाणो बरीच लांब आहेत. तसेच अनोळखी रस्ते शोधत बसण्यापेक्षा पैसे देऊन प्रवासाचा आनंद लुटावा हेच बरे.\n3) काही बिचेस जवळ जवळ आहेत. त्यामुळे कदंब ट्रान्सपोर्टची सोय उपलब्ध आहे. किरकोळ तिकीट असते.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/03/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:51:14Z", "digest": "sha1:HV7XEOVONHT7HWDODDGCHWNE3VLALVIM", "length": 24526, "nlines": 353, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: ग्रैंड ओपनिंग", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\n\"दिसामाजी काही तरी लिहावे\" असा विचार खरं तर अमेरिकेत आल्यापासून मनात घोळतो आहे. पण काही ना काही कारणाने दिस काय गेली पाच वर्षे झाली तरी काही नाही. मागे एकदा माझ्या भटकंतीचा ब्लॉग सुरु केला होता पण आधी लिहिलेले दोन लेख फ़क्त electronically compile केले आणि गाडी तिथेच थांबली. असो \nआता पुन्हा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा blog सुरु करायचं धैर्य करतेय. बरेच दिवस मनात घोळतंय पण नेमका विषय सुचत नाही. शेवटी लक्षात आलं की मुळात ब्लॉग सुरु करायचं सुचतंय कारण आजकाल मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत. मग ठरलं तर जसं सुचेल, आठवेल तसं लिहायचं यात कदाचित कुणा त्रयस्थाला रस वाटणार नाही पण आपलं आपल्याला मोकळं वाटलं तरी खूप झालं.आठवणींची नोंद होईल ती वेगळी.\nदुसरा प्रश्न नावाचा पण यासाठी मला जास्त विचार करावा लागला नाही. आशा भोसलेंची मी जबरदस्त फ़ॅन आणि विशेष करुन \"माझिया मना जरा थांबना\" हे गाणं जास्त जिव्हाळ्याचं. याची कडवी तर जास्त सुरेख आहेत. कितीतरी कठीण प्रसंगातून तरुन जायची ताकद यातल्या शब्दात आहे. त्यामुळे हेच नाव ठरलं.\nहा पहिला लेख लिहायची एक गंमत आहे. इथे सध्या हिवाळा संपून वसंत यायची तयारी सुरू आहे म्हणजे आपला स्प्रिंग हो तर या विकेन्डला मस्त सुर्यप्रकाशामुळे जरा आल्हाददायक वाटत होतं. माझ्या समोरच्या घरातील शेजारणी बाहेर गप्पा मारत होत्या. त्यातली एक खुपदा समोरासमोर तरी भेटते पण दुसरीला भेटून वर्ष झालं असावं आणि ही बया एकटी राहते. पन्नाशीच्या आसपास असावी.. म्ह्टलं जरा हाय हॅलो तरी करुया. ती याआधी जेव्हा भेटली होती तेव्हा ती नोकरी गेल्याचं म्हणाली होती. त्यावेळी ती बाजुच्या गावात दुकान काढायचं म्हणत होती. यावेळी मी तिची खुशाली घेताना म्हणाली की मी माझ्या दुकानात सहा दिवस तिच्या शब्दात six days a week काम करते. मग मी सहजच दुकान कुठे आहे तेही विचारलं, त्य़ावेळी ती दुकानाची जागा बदलणार असल्याचं कळलं.\nमी शेजारधर्म म्हणून शिवाय ह्या नवीन जागेच्या भागात माझं जाणं होतं म्हणून म्ह्टलं की मी मारीन एखादी चक्कर. यावर ती पटकन म्हणाली well the place is in mess now but the grand opening is in May....पाहिलं याला म्हणतात अमेरिकन ईंग्लिश. हा शब्द मी आतापर्यंत एखाद्या सुपरमार्केटचा एखादा भाग renovate झाल्यावर पुन्हा सुरू होताना, वापरताना खुपदा ऎकलाय. तेव्हाही तो oversize वाटे पण वाटलं कदाचीत सुपरमार्केट असल्यामुळे ठीक आहे पण बघा, छोट्या छोट्या gift itemsचं दुकान किती मोठं असेल\n मग आता सुज्ञास अधिक सांगणे न लगे. माझ्या blogची grand opening झाली आहे आणि ती पण वेळेवर आता यातला grand अमेरीकन आहे की खरा ते हा ब्लाँग मला कसा पुढे नेता येतो त्यावरुन कळेलच पण सुरुवात तर झाली आहे.\nकाय मजा आहे पहा पुर्वी आपण पाडव्याला नवीन दुकान वगैरे सुरु करायचो आणि आता माझ्यासारखे लोक नवीन ब्लॉग पाडव्याच्या मुहुर्तावर सुरु करायला लागली आहेत. ईंटरनेटचा महिमा दुसरं काय\nमाझ्या आजुबाजुला कायम ऊं ऊं करत नाचणारं माझं बाळ आता जरा शांत झोपलं आहे म्हणून सर्व गप्पा आत्तच नाही मारता यायच्या मला. त्याच्या उठल्यानंतरच्या खाउच्या तयारीला लागायला हवं. बघुया दिसामाजी नाही तरी मासी एक दोनदा तरी ईथे चक्कर मारीन म्हणते. बाकी मायबाप वाचकांचा लोभ वाढला तर माझाही ईथला राबता नक्की वाढवेन. तर आतापुरता रामराम.\nसुरुवात तर छान झाली. आता रेग्युलरली ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करा.. पुढच्या पोस्ट ची आतुररेने वाट पहातोय.. नुतन वर्षाभिनंदन...\n आपल्या शब्दांनी हुरूप येतोय....\nअप्रतिम ब्लॉग बनवला आहेस.तु निसर्गावर अतिशय प्रेम करतेस हे ठाऊक आहे मला. आता येणाऱ्या लेखांची खुप उत्सुकता लागुन राहिली आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा. :-)\nआज पहिल्यांदा तुमचा ब्लॉग वाचतोय ... उशीर झाला तसा म्हणायचा ... पण हरकत नाही. आता सर्व अधिपासून वाचून काढतो ... :D\nस्वागत रोहन आणि कॉमेन्टस बद्द्ल आभार. मी लिहिते अधुन मधुन... आशा आहे आपल्याला आवडेल. मला असा एखादा विषय घेऊन कितपत लिहिणं होईल याबद्द्ल खात्री नव्हती त्यामुळे जसं सुचेल तसं लिहिते झालं.\nअपर्णा, पाडव्याच्या मुहूर्तावर ब्लॉग सुरू केलास...\n२ वर्ष होतील परवा. अभिनंदन\nसुहास अरे थांब नं दोन दिवस काय घाई आहे पण तरी धन्यवाद...हे हे...\nग्रँड ओपनिंग आहे म्हटल्यावर एकच प्रतिक्रिया येते माझ्या मनात....\nटाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. :-)\nग्रँड ओपनिंग आहे म्हटल्यावर एकच प्रतिक्रिया येते माझ्या मनात....\nटाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. :-)\nसंकेत, बऱ्याच दिवसांनी पहिल्या पोस्टवर प्रतिक्रिया पाहतेय...त्यामुळे\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cow-milk-must-get-27-rupees-liter-shetkari-sangatna-agitation-4829", "date_download": "2018-04-21T21:05:38Z", "digest": "sha1:AQ6BTVKCI2RJIAT5T7MYXZA2F53Z7WMA", "length": 16588, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Cow milk must get 27 rupees per liter, Shetkari Sangatna agitation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगाईच्या दुधाला २७ रुपये दरासाठी शेतकरी संघटनेची निदर्शने\nगाईच्या दुधाला २७ रुपये दरासाठी शेतकरी संघटनेची निदर्शने\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nसांगली : दूध संकलन व खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. मात्र, शासनाने दिलेला आदेश दूध संस्था पाळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांचा आर्थिक तोटा होतो आहे. महानंदा नेही दूध खरेदीचा दर कमी केला आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपये असा दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका शेतकरी संघटनेने केली आहे. दूध खरेदीचे दर वाढवले नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.\nसांगली : दूध संकलन व खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. मात्र, शासनाने दिलेला आदेश दूध संस्था पाळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांचा आर्थिक तोटा होतो आहे. महानंदा नेही दूध खरेदीचा दर कमी केला आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपये असा दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका शेतकरी संघटनेने केली आहे. दूध खरेदीचे दर वाढवले नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने दूध दर वाढीबाबत बुधवारी (ता. १०) दुपारी एक वाजता निदर्शन केले. या वेळी संजय कोले, सुनील फराटे, रावसो दळवी, अल्लाउद्दीन जमादार, शीतल राजोबा, नवनाथ पोळ, रामचंद्र कणसे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवदेन दिले.\nया निवदेनात म्हटले आहे की, \"दूध खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रति लिटरला दोन रुपये तर म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर तीन रुपयांनी दर वाढण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेशाचे पालन महिनाभर केले. त्यानंतर दूध खरेदी करण्याचे दर कमी केले आहेत. सरकाने अशा दूध खरेदी करणाऱ्या संस्थावर कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तरच दूध खरेदीचे दर वाढतील. दूध संघ आणि संस्थांनी दूध खरेदीमध्ये आणखी कपात केली असून गाईच्या दुधाचे प्रति लिटर १७ ते २० रुपये केले आहेत. यामुळे याचा फटका दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो आहे.\nदुधाचे दर घटवून खरेदी केलेल्या दुधाच्या विक्री दरात कोणताही बदल केलेला नाही. मध्यस्थांचे कमिशन, वाहतूक, प्रक्रिया, याचा विचार केला तर प्रति लिटर जास्तीत जास्त आठ ते दहा रुपये खर्च होतो. \"अमूल'' दूध संस्था २७ रुपयांने दूध खरेदी करते. दुधाचे दर कमी करणे ही बाब गंभीर आहे. असे असतानादेखील सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दूध खरेदी दरात वाढ केली नाही तर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी दिला.\nदूध तोटा आंदोलन agitation जिल्हाधिकारी कार्यालय विजयकुमार सरकार\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/mhadeis-water-allocation-inevitable-manohar-singh/amp/", "date_download": "2018-04-21T21:10:06Z", "digest": "sha1:FPZ3PX5FRVN2RKZIGFWI7TJIZPK66OUX", "length": 9888, "nlines": 44, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mhadei's water allocation is inevitable: Manohar Singh | म्हादईचे पाणी वाटप अटळ : मनोहर पर्रिकर | Lokmat.com", "raw_content": "\nम्हादईचे पाणी वाटप अटळ : मनोहर पर्रिकर\nम्हादई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणो हे अपरिहार्य व अटळ आहे\nपणजी : म्हादई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणो हे अपरिहार्य व अटळ आहे. लवादाच्या निवाडय़ात देखील तसेच अपेक्षित असू शकते. जर कुणाला पाणी वाटप शक्यच नाही असे वाटत असेल तर संबंधित व्यक्ती वेडय़ांच्या नंदनवनात वावरत आहेत असे म्हणावे लागेल असे सांगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी म्हादईप्रश्नी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.\nमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री र्पीकर यांना म्हादई पाणीप्रश्नी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की मी कर्नाटकला म्हादईप्रश्नी पत्र देताना गोव्याच्या हिताचा विचार केला आहे. माङो पत्र हे अतिशय योग्य आहे. काहीजण त्या पत्रमधील मजकुराच्या बाहेर जातात व विविध अर्थ लावतात. म्हादई नदीचा 35 किलोमीटरचा प्रवाह हा कर्नाटकमधून वाहतो. सोळा किलोमीटर महाराष्ट्रातून जातो आणि 52 किलोमीटर गोव्याहून जातो. ज्या जागेतून नदी जात असते, त्या जागेतील व्यक्तींना पाणी मिळणार नाही असे म्हणता येत नाही पण नदीचे पाणी दुस:या नदीमध्ये वळविता येणार नाही. कारण म्हादई नदीत पाणी कमी आहे. हाच विषय लवादासमोर आहे. म्हादई नदीचे पाणी वळवावे की नाही असा मुद्दा लवादासमोर असून आम्ही पाणी वळविण्यास विरोध केला, कारण म्हादईत पुरेसे पाणी नाही आणि 75 टक्के गोवा या पाण्यावर अवलंबून आहे.\nमुख्यमंत्री म्हणाले, की नदीतील पाण्याचे वाटप हे होणारच आहे. ते अपरिहार्य आहे. ज्याला कायदा समजतो, त्याला तरी ते निश्चितच कळून येईल. लवादाच्या निवाडय़ात देखील म्हादईचे पाणी वाटप करावे असा निष्कर्ष असू शकतो. गोव्यातील ज्या 21 संस्था व संघटना म्हादईप्रश्नी सध्या संघटीत होऊन लढू पाहत आहेत, त्यातील बहुतेकजण हे नेहमीचेच कलाकार आहेत. त्यांनी आपल्याला म्हादईप्रश्नी एकही पत्र लिहिलेले नाही. त्यांनी लोकांसमोर जावेच. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पत्र मला मिळाले आहे व आपण ते पत्र जलसंसाधन खात्याकडे पाठवून दिले आहे. कारण सिद्धरामय्या हे तीन राज्यांमध्ये बैठक कधी घेऊया असे पत्रद्वारे विचारतात व ते म्हादईचे पाणी वळविण्याची भाषा पत्रत करतात.\nकर्नाटकचे भाजप नेते येडीयुरप्पा याना पत्र लिहिण्यापूर्वी आपण निर्मला सावंत व राजेंद्र केरकर यांच्याशी बोललो होतो, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचे वय झाल्याने त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे अशा प्रकारची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.\nदरम्यान, मुरगाव बंदरात जर धक्क्याचा विस्तार करण्याचे काम होत असेल तर त्याला आमचा आक्षेप नाही. कारण धक्क्याचा वापर हा पोलाद किंवा अन्य कोणत्याही वस्तूच्या वाहतुकीसाठी करता येतो. कोळसा हाताळणीचा विस्तार करण्यास आमचा विरोध आहे. जेटीच्या विस्ताराला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणारा उद्योगपती गजाआड\nगोव्याचा कारभार चालतो अमेरिकेतून, मुख्यमंत्र्यांचे सचिव घेतात फोनवर पर्रीकरांची मान्यता\nमनोहर पर्रिकरांच्या नावाने व्हायरल झालेल्या 'त्या' पोस्टमागचं वास्तव\nगोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, शिवसेनेची मागणी\nगोव्यात राजकीय अस्थिरतेचे वारे, मनोहर पर्रिकर अमेरिकेत गेल्यानं निर्नायकी\nनैसर्गिक आपत्तीतही खाण अवलंबितांना मिनरल फंडअंतर्गत मदत\nगोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला\nलोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात\nगोव्यात उद्योजक व कॅसिनो मालकांनीही दंड थोपटले\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणारा उद्योगपती गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20829/", "date_download": "2018-04-21T21:12:15Z", "digest": "sha1:JVQXUHTCJEV2JPV7TLJCKZMBIV6CI3UK", "length": 5979, "nlines": 113, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझी आगळी वेगळी भेट", "raw_content": "\nतुझी आगळी वेगळी भेट\nतुझी आगळी वेगळी भेट\n(मित्राची gf फेसबुक वर शोधता शोधता तिच्या मैत्रीनिशीच् माझी ओळख कशी झाली, हे या कवितेतून मी सादर करतोय........)\nअजब दुनिया ही ,अजब ही यारी\nमॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगला हा खेळ भारी...\nLibraryत Enter होताना जेव्हा entry तू मारली....\nलागलीच फेसबुक नावाच्या पुस्तकात Index तुझी पाहीली....\nअनं शोधता शोधता अनावधानाने तू मला भेटलीस..||\nनाही तू माहीत ,अनं नाही तुझा तो 'चेहरा'...\nफक्त कल्पनाविलास तें ,तुझा तो 'पेहरा',\nमनी लागली आस, आता नक्कीच सापडेल माझ्या मित्राला त्याची \"मोहरा\"....||\nअजब दुनिया ही ,अजब ही यारी\nमॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगत होता हा खेळ भारी...\nत्याच्या हट्टापाई तू मला भेटलीस,\nआणि असच एकेदिवशी तू चक्क मला 3rd फ्लोरवर दिसलीस....\nबोलावे की लपावे काहीच सुचेना...\nफेसबुक वरचे ते बोल इथे समोर काही पचनि पड़ेना..||\nअजब फेसबुक ची दुनिया ही ,अजब ही यारी\nमॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगत होता हा खेळ भारी...\nदुरुनच तुझे ते हसने, तुझे ते बोलणेे,\nतर कधी 'Parking' मध्ये तुझे ते दिसणे..\nसर्व काही नजरकैदेत मी ठेवले...\nमित्राच्या प्रेमाखातर मी त्याचेच ऋदय मात्र ओलिस ठेवले....\nसांगायचे आहे मनातले त्याच्या, वेळ काही मिळत नाही\nसमोर येताच तू गूँफायचे ते धागे काही केल्या जूळत नाही...\nतो ही अबोल आहे, ती ही अबोल असेल,\nमनातले ओठांवर येईल ,असा योग काही त्यांचा वाटत नाही....||\nयोग हा योग असेल ,अनावधानानेच का होईना,\nतुझी माझी भेट अशी घडेल याचा अजूनही विश्वास मात्र कोणाला बसेना.....\nअजब फेसबुक ची दुनिया ही ,अजब ही यारी\nमॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगला हा खेळ भारी...||\nतुझी आगळी वेगळी भेट\nकविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...\nRe: तुझी आगळी वेगळी भेट\n[ कविता म्हणजे कागद,\nलेखणी अन् तू... ]\nRe: तुझी आगळी वेगळी भेट\nRe: तुझी आगळी वेगळी भेट\nतुझी आगळी वेगळी भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2018-04-21T21:01:07Z", "digest": "sha1:UDKEZVC2B2CMN66WOHMBIGMQ5GUI4QQX", "length": 77564, "nlines": 1546, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०११ इंडियन प्रीमियर लीग - विकिपीडिया", "raw_content": "२०११ इंडियन प्रीमियर लीग\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२०११ इंडियन प्रीमियर लीग\nलोगो DLF इंडियन प्रीमियर लीग\nसाखळी सामने आणि प्ले ऑफ\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n२०११ इंडियन प्रीमियर लीग भारतात खेळली गेलेली ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा होती.\n६.२ प्ले ऑफ फेरी\n७ संदर्भ आणि नोंदी\nस्पर्धेत एकूण ७४ सामने खेळले गेले. २०१० इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत ६० सामने खेळले गेले होते. एखाद्या सामन्यात दोन्ही संघ समसमान ठरल्यास सुपर ओव्हरने निर्णय लावला जाणार होता.\nदहा संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळला, व त्यात स्वतःच्या गटातील इतर ४ संघांविरुद्ध प्रत्येकी २ सामने तर दुसऱ्या गटातील चार संघाविरुद्ध १ तर उरलेल्या संघांविरुद्ध २ सामने खेळला.[१]\nप्ले ऑफ मध्ये ४ सामने खेळवल्या जातील:[१]\nसामना अ, गट फेरीतील संघ १ आणि २.\nसामना ब, गट फेरीतील संघ ३ आणि ४.\nसामना क, सामना अ पराभुत संघ आणि सामना ब विजेता\nअंतिम सामना , विजेता संघ सामना अ आणि सामना क.\nप्रमुख तीन संघ २०११ २०-२० चँपियन्स लीग साठी पात्र होतील.[२]\nचेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स किंग्स XI पंजाब कोलकाता नाईट रायडर्स\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम वानखेडे स्टेडियम पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान इडन गार्डन्स\nआसनक्षमता: ५०,००० आसनक्षमता: ४५,००० आसनक्षमता: ३०,००० आसनक्षमता: ९०,०००\nकिंग्स XI पंजाब रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nएच.पी.सी.ए. मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम\nआसनक्षमता: २३,००० आसनक्षमता: ४५,०००\nडेक्कन चार्जर्स कोची टस्कर्स केरला\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान होळकर क्रिकेट मैदान\nआसनक्षमता: ४०,००० आसनक्षमता: ३०,०००\nकोची टस्कर्स केरला राजस्थान रॉयल्स पुणे वॉरियर्स इंडिया दिल्ली डेरडेव्हिल्स\nजवाहरलाल नेहरू मैदान सवाई मानसिंह स्टेडियम डी.वाय. पाटील स्टेडियम फिरोजशाह कोटला मैदान\nआसनक्षमता: ६०,००० आसनक्षमता: ३०,००० आसनक्षमता: ५५,००० आसनक्षमता: ४८,०००\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर B १४ ९ ४ १ १९ +०.३२६\nचेन्नई सुपर किंग्स B १४ ९ ५ ० १८ +०.४४३\nमुंबई इंडियन्स A १४ ९ ५ ० १८ +०.०४०\nकोलकाता नाईट रायडर्स B १४ ८ ६ ० १६ +०.४३३\nकिंग्स XI पंजाब A १४ ७ ७ ० १४ −०.०५१\nराजस्थान रॉयल्स B १४ ६ ७ १ १३ −०.६९१\nडेक्कन चार्जर्स A १४ ६ ८ ० १२ +०.२२२\nकोची टस्कर्स केरला B १४ ६ ८ ० १२ −०.२१४\nपुणे वॉरियर्स इंडिया A १४ ४ ९ १ ९ −०.१३४\nदिल्ली डेरडेव्हिल्स A १४ ४ ९ १ ९ −०.४४८\n(C) = विजेता; (R) = उपविजेता.\nताक: विजेता, उपविजेता संघ तसेच तिसऱ्या प्ले ऑफचा पराजीत संघ २०११ २०-२० चँपियन्स लीग साठी पात्र होतील.\n२ २ ४ ४ ४ ६ ८ १० १२ १२ १४ १६ १८ १८ W W\n० ० २ २ ४ ४ ६ ६ ६ ६ ६ ८ १० १२\n० ० २ २ ४ ४ ४ ६ ६ ८ ८ ८ ८ ९\n० २ ४ ६ ६ ६ ६ ६ ६ ८ १० १२ १४ १४\n० ० २ ४ ६ ६ ६ ६ ८ १० १० १० १२ १२\n० २ ४ ६ ६ ६ ८ १० १२ १२ १४ १४ १६ १६ L\n२ ४ ४ ६ ८ १० १० १२ १४ १६ १६ १६ १६ १८ W L\n२ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ६ ८ ८ ८ ९\n२ ४ ४ ४ ५ ५ ७ ९ ११ ११ ११ ११ ११ १३\n२ २ २ २ ३ ५ ७ ९ ११ १३ १५ १७ १७ १९ L W L\nमाहिती: साखळी सामन्याच्या अंति गुण स्थिती\nविजय पराभव सामना अणिर्नित\nमाहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.\nसंघ साखळी सामन्यात बाद.\n८ गडी सामना रद्द\n२६ धावा सामना रद्द\nमाहिती: निकाल होम आणि अवे संघा प्रमाणे.\nमाहिती: सामन्याच्या माहितीसाठी निकालावर क्लिक करा.\nयजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द\n२४ मे २०११ — वानखेडे स्टेडियम, मुंबई\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर १७५/४ (२० ष)\nचेन्नई सुपर किंग्स १७७/४ (१९.४ ष)\nचेन्नई सुपर किंग्स विजयी ६ गडी\n२८ मे २०११ — एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nचेन्नई सुपर किंग्स २०५/५ (२० ष)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४७/८ (२० ष)\nचेन्नई सुपर किंग्स विजयी ५८ धावा\n२७ मे २०११ — एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर १८५/४ (२० ष)\nमुंबई इंडियन्स १४२/८ (२० ष)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयी ४३ धावा\n२५ मे २०११ — वानखेडे स्टेडियम, मुंबई\nकोलकाता नाईट रायडर्स १४७/७ (२० ष)\nमुंबई इंडियन्स १४८/६ (१९.२ ष)\nमुंबई इंडियन्स विजयी ४ गडी\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nअनिरुद्ध श्रीकांत ६४ (५५)\nजॉक कालिस २/३४ (३ षटके)\nजॉक कालिस ५४ (४२)\nसुरेश रैना १/३ (१ षटक)\nचेन्नई सुपर किंग्स २ धावांनी विजयी\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई\nपंच: बिली डॉक्ट्रोव (वे) आणि पॉल राफेल (ऑ)\nसामनावीर: अनिरुद्ध श्रीकांत (चेन्नई)\nनाणेफेक : चेन्नई - फलंदाजी\nरवी तेजा २८ (२०)\nसिध्दार्थ त्रिवेदी ३/१५ (४ षटके)\nयोहान बोथा ६७* (४७)\nडेल स्टाईन २/१८ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ८ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: रूडी कर्टझन (द.आ.) आणि शविर तारापोर (भा)\nसामनावीर: सिध्दार्थ त्रिवेदी (राजस्थान)\nनाणेफेक : राजस्थान - फलंदाजी\n(य) कोची टस्कर्स केरला\nब्रेंडन मॅककुलम ४५ (३२)\nविराट कोहली १/१४ (२ षटके)\nए.बी. डी व्हिलियर्स ५४* (४०)\nरैफी गोमेझ १/२० (१ षटक)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी\nजवाहरलाल नेहरू मैदान, कोची\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)\nसामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स (बंगलोर)\nनाणेफेक : केरला - फलंदाजी\nनमन ओझा २९ (३०)\nलसिथ मलिंगा ५/१३ (३.४ षटके)\nसचिन तेंडुलकर ४६* (५०)\nमॉर्ने मॉर्कल १/२९ (४ षटके)\nमुंबई इंडियन्स ८ गडी आणि १९ चेंडू राखून विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: अमीष साहेबा (भा) आणि रसेल टिफीन (झि)\nसामनावीर: लसिथ मलिंगा (मुंबई)\nनाणेफेक : दिल्ली - फलंदाजी\nपुणे वॉरियर्स इंडिया (य)\nरायन मॅक्लरेन ५१* (४३)\nश्रीकांत वाघ ३/१६ (३ षटके)\nमिथुन मन्हास ३५ (३२)\nरायन मॅक्लरेन १/२६ (३ षटके)\nपुणे वॉरियर्स इंडिया ७ गडी आणि ४१ चेंडू राखून विजयी\nडी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई\nपंच: बिली डॉक्ट्रोव (वे) आणि पॉल राफेल (ऑ)\nसामनावीर: श्रीकांत वाघ (पुणे)\nनाणेफेक : पंजाब - फलंदाजी\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nजॉक कालिस ५३ (४५)\nअमित मिश्रा २/१९ (४ षटके)\nभारत चिपली ४८ (४०)\nइक्बाल अब्दुल्ला ३/२४ (४ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स ९ धावांनी विजयी\nपंच: रूडी कर्टझन (दाअ) आणि शविर तारापोर (भा)\nसामनावीर: जॉक कालिस (कोलकाता)\nनाणेफेक : कोलकाता - फलंदाजी\nवेणुगोपाल राव ६० (४०)\nशेन वॉर्न २/१७ (४ षटके)\nयोहान बोथा ३९* (३२)\nमॉर्ने मॉर्कल १/११ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी\nसवाई मानसिंग मैदान, जयपुर\nपंच: अलिम दर (पा) आणि रसेल टिफीन (झि)\nसामनावीर: शेन वॉर्न (राजस्थान)\nनाणेफेक : दिल्ली - फलंदाजी\n(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nतिलकरत्ने दिलशान ५९* (५२)\nकिरॉन पोलार्ड २/२५ (४ षटके)\nअंबाटी रायडू ६३* (५०)\nडर्क नेन्स १/० (१ षटक)\nमुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी\nएम चिन्नास्वामी मैदान, बंगलोर\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि टोनी हिल (न्यू)\nसामनावीर: सचिन तेंडुलकर (मुंबई)\nनाणेफेक : मुंबई - गोलंदाजी\nकिंग्स XI पंजाब (य)\nमुरली विजय ७४ (४३)\nप्रविण कुमार २/३७ (४ षटके)\nपॉल वालथाटी १२०* (६३)\nसुरज रणदिव १/३२ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ६ गडी राखून विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदीगड\nपंच: असद रौफ (पा) आणि सुरेश शास्त्री (भा)\nसामनावीर: पॉल वालथाटी (पंजाब)\nनाणेफेक : पंजाब - गोलंदाजी\nपुणे वॉरियर्स इंडिया (य)\nरविंद्र जडेजा ४७ (३३)\nवाय्ने पार्नेल ३/३५ (४ षटके)\nमोहनीश मिश्रा ३७* (२१)\nब्रॅड हॉज २/१४ (२ षटके)\nपुणे वॉरियर्स इंडिया ४ गडी राखून विजयी\nडी वाय पाटील मैदान, मुंबई\nपंच: सुधीर असनानी (भा) आणि पॉल रायफेल (ऑ)\nसामनावीर: मोहनीश मिश्रा (पुणे)\nनाणेफेक : कोची - फलंदाजी.\nभारत चिपली ६१* (३५)\nझहिर खान ३/३२ (४ षटके)\nविराट कोहली ७१ (५१)\nडेल स्टाईन ३/२४ (४ षटके)\nडेक्कन चार्जर्स ३३ धावांनी विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: रूडी कर्टझन (द्.आ.) आणि एस. रवी (भा)\nसामनावीर: डेल स्टेन (डेक्कन)\nनाणेफेक : बंगलोर - गोलंदाजी.\nसचिन तेंडुलकर १००* (६६)\nरैफी गोमेझ १/२९ (३ षटके)\nब्रेंडन मॅककुलम ८१ (६०)\nलसिथ मलिंगा २/४२ (४ षटके)\nकोची टस्कर्स केरला ८ गडी राखून विजयी\nपंच: बिली डॉक्ट्रोव (वे) आणि पॉल राफेल (ऑ)\nसामनावीर: ब्रेंडन मॅककुलम (कोची)\nरॉस टेलर ३५* (२५)\nयुसुफ पठाण २/४ (१ षटक)\nजॉक कालिस ८०* (६५)\nकोलकाता नाईट रायडर्स ९ गडी राखून विजयी\nसवाई मानसिंग मैदान, जयपुर\nपंच: अलिम दर (पा) आणि संजय हजारे (भा)\nसामनावीर: गौतम गंभीर (कोलकाता)\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nमायकल हसी ८३* (५६)\nरायन निनान २/३१ (३ षटके)\nए.बी. डी व्हिलियर्स ६४ (४४)\nसुरज रणदीव २/२४ (४ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स २१ धावांनी विजयी\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि टोनी हिल (न्यू)\nसामनावीर: मायकल हसी (चेन्नई)\nनाणेफेक : चेन्नई - फलंदाजी.\nशिखर धवन ४५ (३६)\nपॉल वाल्थाटी ४/२९ (४ षटके)\nपॉल वाल्थाटी ७५ (४७)\nअमित मिश्रा २/२८ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ८ गडी राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: रूडी कर्टझन (द.आ.) आणि एस. रवी (भा)\nसामनावीर: पॉल वाल्थाटी (पंजाब)\nनाणेफेक : पंजाब - गोलंदाजी.\nअशोक मीनारीया २१ (१७)\nलक्ष्मीपती बालाजी ३/१५ (३ षटके)\nगौतम गंभीर ३५* (३५)\nशेन वॉर्न १/१७ (४ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स ८ गडी राखून विजयी\nपंच: अलिम दर (पा) आणि रसेल टिफीन (झि)\nसामनावीर: लक्ष्मीपती बालाजी (कोलकाता)\nनाणेफेक : कोलकाता - गोलंदाजी.\n(य) पुणे वॉरियर्स इंडिया\nयुवराज सिंग ६६* (३२)\nशाबाज नदीम २/३९ (४ षटके)\nडेविड वॉर्नर ४६ (२८)\nयुवराज सिंग ४/२९ (४ षटके)\n[[]] ३ गडी राखून विजयी\nडी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई\nपंच: असद रौफ (पा) आणि अमीष साहेबा (भा)\nसामनावीर: युवराज सिंग (पुणे)\nनाणेफेक : दिल्ली - गोलंदाजी.\n(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: बिली डोक्ट्रोव (WI) आणि रूडी कर्टझन (SA)\nरॉबिन उतप्पा ४५ (३७)\nमुनाफ पटेल ३/८ (२.२ षटके)\nअंबाटी रायुडू ३७ (४०)\nश्रीकांत वाघ १/९ (२ षटके)\nमुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी\nपंच: असाद रौफ (Pak) and अमीश साहेबा (Ind)\nसामनावीर: मुनाफ पटेल (मुंबई)\nनाणेफेक : पुणे वॉरियर्स. फलंदाजी.\nकोलकाता नाईट रायडर्स (य)\nरवींद्र जाडेजा २९ (१८)\nयुसुफ पठाण ३/२० (४ षटके)\nमनोज तिवारी ४६ (५१)\nरुद्र प्रताप सिंग २/२५ (४ षटके)\nरवींद्र जाडेजा २/२५ (४ षटके)\nकोची टस्कर्स केरळ ६ धावांनी विजयी\nपंच: अलीम दर (Pak) आणिरसेल टिफिन (Zim)\nसामनावीर: माहेला जयवर्दने (कोची)\nनाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स. गोलंदाजी.\n(य) किंग्स XI पंजाब\nशॉन मार्श ७१ (४२)\nशॉन टेट ३/२२ (४ षटके)\nपंजाब क्रिकेट असोसियेशन मैदान, मोहाली, चंडीगढ\nसामनावीर: शॉन मार्श (Punjab)\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nगौतम गंभीर ४८ (३८)\nक्रिस गेल १०२* (५५)\nलक्ष्मीपती बालाजी १/४३ (४ षटके)\nपंच: संजय हजारे (Ind) आणि रसेल टिफिन (Zim)\nसामनावीर: क्रिस गेल (बंगळूर)\nरोहित शर्मा ८७ (४८)\nडग बोलिंजर २/३० (४ षटके)\nहरभजन सिंग ५/१८ (४ षटके)\nपंच: असाद रौफ (Pak) and अमीश साहेबा (Ind)\nविरेंदर सेहवाग ७७ (३५)\nडेव्हिड हसी १/१९ (१ षटक)\nशॉन मार्श ९५ (४६)\nअजित आगरकर २/४७ (४ षटके)\nसामनावीर: David Warner (दिल्ली)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nसामनावीर: Lasith Malinga (मुंबई)\nसवाई मानसिंह मैदान, जयपूर\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नाई\nपंच: अलीम दर (Pak) and रसेल टिफिन (Zim)\nसामनावीर: Michael Hussey (चेन्नाई)\nविराट कोहली ५६ (३८)\nसामनावीर: विराट कोहली (बंगळूर)\n(य) पुणे वॉरियर्स इंडिया\nडी.वाय. पाटील मैदान, नवी मुंबई\nसामनावीर: Doug Bollinger (चेन्नाई)\nकोची टस्कर्स केरला (य)\nइशांत शर्मा ५/१२ (३ षटके)\nजवाहरलाल नेहरू मैदान, कोची\nसामनावीर: इशांत शर्मा (Deccan)\nसामनावीर: Manoj Tiwary (कोलकाता)\nमुनाफ पटेल २/१८ (४ षटके)\nसवाई मानसिंह मैदान, जयपूर\n(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nविराट कोहली ६७ (४२)\nक्रिस गेल १/८ (२ षटके)\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: अलीम दर (Pak) and संजय हजारे (Ind)\nसामनावीर: विराट कोहली (बंगळूर)\nकोची टस्कर्स केरला (य)\nजवाहरलाल नेहरू मैदान, कोची\nसामनावीर: Virender Sehwag (दिल्ली)\nकोलकाता नाईट रायडर्स (य)\nसामनावीर: Iqbal Abdullah (कोलकाता)\nरॉबिन उतप्पा ३५ (२१)\nसवाई मानसिंह मैदान, जयपूर\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nSuresh पाऊसa ५९ (३५)\nप्रज्ञान ओझा ३/२६ (४ षटके)\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नाई\nपंच: अलीम दर (Pak) and रसेल टिफिन (Zim)\nसामनावीर: Albie Morkel (चेन्नाई)\nअंबाटी रायुडू ५१ (३७)\nशॉन मार्श ६१ (४७)\nमुनाफ पटेल २/१८ (४ षटके)\nसामनावीर: Kieron Pollard (मुंबई)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nसामनावीर: Yusuf Pathan (कोलकाता)\nचेन्नई सुपर किंग्स (य)\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नाई\nपंच: संजय हजारे (Ind) and रसेल टिफिन (Zim)\nसामनावीर: Michael Hussey (चेन्नाई)\nपुणे वॉरियर्स इंडिया (य)\nडी.वाय. पाटील मैदान, नवी मुंबई\nसामनावीर: Rahul Sharma (पुणे)\n(य) कोची टस्कर्स केरला\nमाहेला जयवर्दने ५५ (४१)\nओवेन मॉर्गन ६६ (५१)\nजवाहरलाल नेहरू मैदान, कोची\nसामनावीर: Brad Hodge (कोची)\nइशांत शर्मा २/१६ (४ षटके)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: असाद रौफ (Pak) and अमीश साहेबा (Ind)\nसामनावीर: Virender Sehwag (दिल्ली)\n(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nक्रिस गेल १०७ (४९)\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: अलीम दर (Pak) and रसेल टिफिन (Zim)\nसामनावीर: क्रिस गेल (बंगळूर)\nकोलकाता नाईट रायडर्स (य)\nसामनावीर: Iqbal Abdullah (कोलकाता)\nअंबाटी रायुडू ५९ (३९)\nसामनावीर: अंबाटी रायुडू (मुंबई)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: अलीम दर (Pak) and संजय हजारे (Ind)\nसामनावीर: क्रिस गेल (बंगळूर)\n(य) किंग्स XI पंजाब\nशॉन मार्श ३२ (२८)\nपंजाब क्रिकेट असोसियेशन मैदान, मोहाली, चंडीगढ\nसामनावीर: Rahul Sharma (पुणे)\nसवाई मानसिंह मैदान, जयपूर\nसामनावीर: Murali Vijay (चेन्नाई)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: असाद रौफ (Pak) and अमीश साहेबा (Ind)\n(य) किंग्स XI पंजाब\nशॉन मार्श ४३ (३४)\nमुनाफ पटेल ५/२१ (४ षटके)\nपंजाब क्रिकेट असोसियेशन मैदान, मोहाली, चंडीगढ\nक्रिस गेल ७०* (४४)\nसवाई मानसिंह मैदान, जयपूर\nसामनावीर: Sreenath Aravind (बंगळूर)\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नाई\nसामनावीर: MS Dhoni (चेन्नाई)\n(य) कोची टस्कर्स केरला\nमाहेला जयवर्दने ७६ (५२)\nहोळकर क्रिकेट मैदान, इंदूर\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)\nशार्ल लँगेवेल्ड्ट २/१० (३ षटके)\nक्रिस गेल ३८ (१२)\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nसामनावीर: क्रिस गेल (बंगळूर)\n(य) किंग्स XI पंजाब\nकोची टस्कर्स केरला (य)\nहोळकर क्रिकेट मैदान, इंदूर\nसामनावीर: Brad Hodge (कोची)\n(य) पुणे वॉरियर्स इंडिया\nडी.वाय. पाटील मैदान, नवी मुंबई\n(य) किंग्स XI पंजाब\nॲडम गिलक्रिस्ट १०६ (५५)\nशार्ल लँगेवेल्ड्ट २/४८ (४ षटके)\nपंच: असाद रौफ (Pak) and अमीश साहेबा (Ind)\nसामनावीर: ॲडम गिलक्रिस्ट (Punjab)\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नाई\nसामनावीर: Wriddhiman Saha (चेन्नाई)\n(य) पुणे वॉरियर्स इंडिया\nडी.वाय. पाटील मैदान, नवी मुंबई\nसामनावीर: Yusuf Pathan (कोलकाता)\nकिंग्स XI पंजाब (य)\nॲडम गिलक्रिस्ट ५१ (३७)\nपंच: असाद रौफ (Pak) and अमीश साहेबा (Ind)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)\nक्रिस गेल ७५* (५०)\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nसामनावीर: क्रिस गेल (बंगळूर)\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nसामनावीर: James Franklin (मुंबई)\nसाखळी फेरी तिसरे स्थान\nसाखळी फेरी चौथे स्थान\n↑ १.० १.१ चुका उधृत करा: चुकीचा कोड; format नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n२००८ · २००९ · २०१० · २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स • चेन्नई सुपर किंग्स • दिल्ली डेअरडेव्हिल्स • कोलकाता नाइट रायडर्स • किंग्स XI पंजाब • मुंबई इंडियन्स • राजस्थान रॉयल्स • हैदराबाद सनरायझर्स • रायझिंग पुणे सुपरजायंट्स • गुजरात लायन्स\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान,मोहाली · डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई · वानखेडे स्टेडियम,मुंबई · राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान,हैद्राबाद · एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · ईडन गार्डन्स, कोलकाता · सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर\nसहारा मैदान किंग्समीड, दर्बान · सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन · सहारा पार्क न्यूलॅन्ड्स, केप टाउन · न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग · सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ · बफेलो पार्क, ईस्ट लंडन · आउटशुरन्स ओव्हल, ब्लूमफाँटेन · डी बीर्स डायमंड ओव्हल, किंबर्ली\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान, मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली · इडन गार्डन्स, कोलकाता ·\nसरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई\nसंघ · लीग · फलंदाजी · गोलंदाजी · यष्टिरक्षण व क्षेत्ररक्षण · भागीदारी · इतर\nकोची टस्कर्स केरळ • डेक्कन चार्जर्स • पुणे वॉरियर्स\nसंदर्भ चुका असणारी पाने\nइ.स. २०११ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१७ रोजी २१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/nashik/five-hours-dwarka-closed-apart-retail-incidents-there-peace-nashik/", "date_download": "2018-04-21T21:04:40Z", "digest": "sha1:UJTJDW5QS4P7G5RYTOEMMLYIUISUBRYS", "length": 28113, "nlines": 442, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Five Hours 'Dwarka' Closed: Apart From Retail Incidents, There Is Peace In Nashik | पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nपाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम\nभीमा-कोरेगाव नाशिक महाराष्ट्र बंद प्रकाश आंबेडकर\nनाशिकमध्ये कांदा चाळींना आग, लाखोंचं नुकसान\nनाशिक- तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लीम महिला एकवटल्या\nनाशिकच्या बीएसएनल कार्यालयात बेवारस बॅग अन् पोलिसांची धावपळ.\n...मऊ झुलावी चैत्र पालवी\nनाशिक तोफखाना केंद्र : ४६२ नवसैनिकांच्या तुकडीने घेतली देशसेवेची शपथ \nनाशकात नवसाला पावणाऱ्या दाजिबा विरांची पारंपरिक मिरवणूक\nनाशिकमधील मोफत पोलीस भरती प्रशिक्षणाचा ३८७ उमेदवारांनी घेतला लाभ\n'झुम्बी डे' महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केली भुतांची वेशभूषा\nबीकेसी उत्सवात प्रेक्षकांनी अनुभवली एरियल डॉन्सची मेजवाणी\nमुंबई एज्युकेशनल ट्रस्टस्टच्या भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित उत्सव 2018 या सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवात संगित व नृत्याचा पंजाबी तडका, समुहनृत्य, कव्वाली, घुमर, बाहुबली, ओल्ड मेट्रो, सिंगींग, बॉलिवूड, मायकेल जॅक्सन, ब्रेथलेस, स्कीट आदि गाणी व नृत्यावर तरुणाई थिरकली.\nनाशिक : सेंद्रीय शेतमाल विक्री व कृषिप्रदर्शनाचे उदघाटन\nसंदिपोत्सव : नाशिकच्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये रंगला ‘रेट्रो’चा जलवा\nया उत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘रेट्रो-डे’चा आनंद लुटला. विविध प्रकारच्या वेशभूषा करुन विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये हजेरी लावली.\nनाशकात घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, शिवजन्मोत्सवाचा विश्वविक्रम\n'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजार्पयत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.\nनाशिक डिव्हाईन सायक्लोथॉन : रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे दिव्यांगांचे आवाहन\nसायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.\nसोशल मिडियाला आले प्रेमाचे भरते....ओसंडून वाहताहेत ‘व्हॅलेंटाईन’चे वॉलपेपर\nव्हॅलेंटाईन दिनानिमित्त अवघ्या शहराला प्रेमाचे भरते आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. अवघा सोशल मिडिया या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला\nव्हॅलेंटाईन वीक नाशिक सोशल मीडिया\nमुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली\nआजपासून बाळ येशू यात्रोत्सव; परराज्यांतून भाविक दाखल\nनिसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद\nया अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो.\nपुष्प उत्सव : पुष्परचनेचा कलात्मक अविष्कार; नाशिककरांना पडली भुरळ\nगंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.\nशिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’\nमोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणा-या या रस्त्यांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले.\nनाशिक भाजपा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आंदोलन उद्धव ठाकरे\nपुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...\nदेश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे.\nसोनई येथील तिहेरी हत्याकांड खटल्याचा युक्तिवाद पूर्ण, शनिवारी सुनावणार शिक्षा\nसरपंच अवॉर्डस् वितरण सोहळा : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर नाशिकच्या कर्तबगार तेरा सरपंचांचा सन्मान\nनाशिकच्या देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरीच्या मैदानाने अनुभवला युद्भूमीचा थरार\nसामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने गुलाबी थंडीत नाशिककरांची दौड\nनाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध उद्योग, कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने ‘नाशिक रन’ आयोजित केले. या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले.\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T20:51:31Z", "digest": "sha1:SXWDDTQQR4QG5LOQZSU5L6TGBJ7Z366S", "length": 5726, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८५६ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nकार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१५ रोजी ००:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/events-list/2012/", "date_download": "2018-04-21T20:58:01Z", "digest": "sha1:J5J27ASMRH5LXJXPIXQYEWRQR7JAFUWY", "length": 6016, "nlines": 66, "source_domain": "bharat4india.com", "title": "किसान प्रदर्शन- 2012 | उपक्रम", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nविद्यार्थी रमले कृषी प्रदर्शनात\nपुणे- किसान कृषी प्रदर्शनाला देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनीही आवर्जून भेट दिली.\nसरकारी योजनांची माहिती - 'किसान'मध्ये पहिलंच दालन आहे, महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागाचं. या दालनात सरकार शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवतं, याची माहिती देण्यात येते. पीक उत्पादन, मार्केटिंग आणि निर्यातीबाबत अधिकारी मार्गदर्शन करतात.\nपुणे - भारतातील शेतकरी आणि इंडियातील नागरिक यांना जोडणारं नव्या युगाचं, नव्या दमाचं माध्यम, अशी ओळख बनलेल्या 'भारत4इंडिया.कॉम'चा स्टॉल प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय झालाय. पहिल्याच दिवशी स्टॉलभोवती शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती. माध्यमांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं.\nटॉप ब्रीड - देवळी\nटॉप ब्री़ड - घोटी\nनाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sudam-patil.html", "date_download": "2018-04-21T20:51:12Z", "digest": "sha1:TEZD7FU6AS3ZZL5NTMQA6IY3S2N2PB4O", "length": 4698, "nlines": 67, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "", "raw_content": "\nName : श्री. सुदाम गोकुळ पाटिल\nConstituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ\nParty Name : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nDesignation : उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी\nName श्री. सुदाम गोकुळ पाटिल\nFather's Name : श्री. गोकुळ शनिवार पाटिल\nMother’s Name : सौ. काशीबाई गोकुळ पाटिल\nDate of Birth : १ जानेवारी, १९७८\nPlace of Birth : रोडपाली ता. पनवेल\nSpouse’s Name : अलका सुदाम पाटिल\nProfession : बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nResidence Address : घर नं ४७२, रोडपाली, पो. नावडे, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई\nOffice Address : शॉप नं. ०६, सेक्टर ८, यश कॉम्प्लेक्स बिल्डिंग, IDBI Bank जवळ, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड\nजिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष\nयुवा काँग्रेस भारत सरकार लोखंड पोलाद मंत्रालय सदस्य\nअखिल भारतीय माथाडी कामगार जिल्हा अध्यक्ष\nउपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस\nदरवर्षी नवरात्री उत्सवाचे उत्साहात आयोजन\nकळंबोली वासीयांसाठी कळंबोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nदरवर्षी दहीहंडी उत्सवाचे कळंबोली मध्ये आयोजन\nयुवकांसाठी शरीरशकुल स्पर्धेचे आयोजन\nरक्तदान शिबिर, आरोग्य शिबिराचे आयोजन\nशैक्षणिक दाखले वाटप शिबिर\nदिंडीतील वारकर्यांसाठी अल्पोहाराची सोय केली\nनगरकिर्तन कार्यक्रमात चहा नाष्ट्याची सोय केली\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nलोकांना हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, बी.एम.सी., एस.आर.ए., म्हाडा इ. विविध प्रकारे शासकीय / अशासकीय कामात सहकार्य.\nसुदाम पाटील यांचे पेपर बातम्या, लेख...\nसाई प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव\nसेंट जोसेफ शाळेमधील विद्यार्थांच्या मृत्यू प्रकरणी सीआईडी मार्फ़त चौकशी\nपनवेल महानगरपालिकेला काँग्रेसचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T21:17:05Z", "digest": "sha1:F6RRQSOVN434CK57MNRLRJDKARL223GC", "length": 113027, "nlines": 237, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nसुमारे २२ वर्षांपूर्वी मी गडाचे पहिले पदभ्रमण केले होते. यानंतर आधे-मधे कधी मित्रांबरोबर तर कधी एकटाच असे दहा पंधरा वेळा तरी वेगवेगळ्या मार्गे तिकोना सर केलेला होता. आज २६ जानेवारी. मॉल किंवा पिक्चरला न जाता ट्रेकर्स लोकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाºया मावळातील तिकोना किल्यावर जाण्याचा मनोदय घरच्यांपुढे मांडला. त्यांनीही काही तक्रार न करता जाऊ या असा ग्रीन सिग्नल दिला. मग आमची स्वारी निघाली ती तिकोना किल्याकडे. या विषयी या लेखात....\nपवन मावळात वसलेला आणि आपल्या वैशिष्टपूर्ण अशा त्रिकोणी आकाराने पटकन ओळखता येण्यासारखा किल्ला म्हणजे ‘किल्ले तिकोना उर्फ वितंडगड’ पवन मावळातील जुन्या काळचा घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो.\nपवन मावळ. बारा मावळांपैकी एक. लोणावळयाच्या दक्षिणेकडे सहयाद्रीत उगम पावणाºया पवना नदीचे हे खोरे. पिंपरी-चिंचवड परिसराला याच धरणातून वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. या नदीवर १९७५ मध्ये पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय साकारला आहे. दोन मोठ्या किल्यांच्या म्हणजेच लोहगड आणि विसापूरच्या काहीसा मागे लपलेला हा किल्ला आपल्या थेट नजरेस पडत नाही. (मळवली बाजुने पाहिल्यास ) चौथ्या शतकापासून, राजा भोज, यादव काळापासून या गडाचे इतिहासातील उल्लेख मिळतात. कोकणातील बंदराना घाटमाथ्याशी जोडणाºया अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. सध्याचा मुंबई-पुणेचा बोरघाट चढून आल्यावर कार्ले, भाजे, (मळवली) बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी (देहूरोड) येथे लेणी उभारली गेली. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन काळी या मार्गावर व लेणीच्या संरक्षणासाठी या दुर्गांची निर्मिती केली गेली होती. पुण्याच्या डेक्कन कॉलजेच्या संशोधनानुसार सातवाहनोत्तर असा काळ निश्चित केला गेला आहे. समुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवरील हा किल्ला.\nसोमाटणे फाटा मार्गे परंदवडी, बेबेडओहोळ व तेथून पवनानगर असा मार्ग क्रमात आम्ही तिकोना पेठेत येऊन पोहोचलो. तिकोना पेठेतून गडावर दोन वाटा जातात. एक सरळ उभ्या चढणीची, तर दुसरी लांबची गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपीवाट. आम्ही दुसºया मार्गे गेलो. पावसाळा होऊन गेल्यानंतरही सध्या येथील रस्ता शाबुत आहे. थेट गडाच्या पायथ्याशी गाडी पार्किंग करून किल्यावर जाण्यास सुरूवात केली. हा मार्ग अतिशय सोपा. नवख्यांना काहीसा दमवणारा. तरीही सहज गडावर जाता येण्यासारखा असा.\nतिकोना गड तसा फार छोटा. त्यातही गडाचा घेराही कमी. त्यामुळे पायथ्यापासून चालण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या तासाभरातच आपण बालेकिल्यावर पोहोचतो. गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे अर्धा तास किल्ला पाहण्यास पुरेसा होतो.\nपहिल्या वाटेने वर आलो तर गडाच्या पहिल्या दरवाजातून माचीवर प्रवेश होतो. तर दुसºया वाटेने आपण खिंडीजवळून माचीत दाखल होतो. काशिगकडून येणारी वाटही इथेच येऊन मिळते. याशिवाय घेवंडमार्गे येणारी वाट वेताळ दरवाजातून माचीत दाखल होते.\nमहाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. गडाच्या या छोट्याश्या माचीवर दाखल होताच मारुतीची एक भलीमोठी मूर्ती आपल्याला दर्शन देते. सुमारे ४-५ फूट उंचीची शेंदूर फासलेली ही मारुतीरायांची मूर्ती. इतर मूर्तींप्रमाणे हातात द्रोणागिरी पर्वत उचललेली नसून पायाखाली दैत्य मारलेली विजयी मद्रेतील लढवैय्यी मूर्ती आहे. दुर्गप्रेमी संस्थांनी येथे स्वच्छता व डागडुजी केल्याने परिसर स्वच्छ करून ठेवला आहे. विशेष म्हणजे गड आपल्याला कसा वाटला याची नोंदवहित प्रतिक्रिया देण्यासाठी गडावर मावळी वेशभूषेत चक्क सहकारीही ठेवला आहे. येथून थोड्याच अंतरावर किल्याच्या बांधकामासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा आहे. या ही ठिकाणी स्वच्छता केलेली आढळून येते. काही जुन्या घरांचे जोते दिसतात. येथून थोडे पुढे उभ्या कातळात खोदलेले एक लेणे आहे. तळजाई मंदिर म्हणून येथील परिसरात हे लेणे परिचयाचे आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. या लेण्यासमोर एक टाकेही खोदलेले आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. सिंहगडावरील देवटाक्याप्रमाणेच हे पाणीही गोड व थंडगार असते.\nगडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे काहीसे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात मात्र, पाणी शिरते. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो.\nराजगडप्रमाणे याही किल्याला बालेकिल्ला लाभला आहे. या बालेकिल्यावर जाण्यासाठी आधी दोन दरवाज्यातून आपणास जावे लागते. प्रवेशद्वाराच्या पायºया या दमछाक करणाºया आहेत. सध्या किल्याचे दुर्गप्रेमींकडून डागडुजीचे काम सुरू आहे. या पायºयांवर चढण्यासाठी तोल जाऊ नये म्हणून आधारासाठी दोरी लावलेली आहे. या दोरीच्या साहयाने सहजच बालेकिल्यापर्यंत जाता येते. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या सुमारे पन्नास पायºया चढल्यावर पहिला दरवाजा येतो. उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके आहे. पहिल्या दरवाजापासून ते दुसºया दरवाज्यापर्यंत उभा कातळ फोडून ही वाट तयार केली आहे. येथपर्यंत किल्ला चढून दमून आलेले काहीजण या अलिकडेच धारातीर्थ होतात. दमछाक करणारा हा छोटासा ट्रेक आहे. दहा ते पंधरा फूट उंचीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते. अरुंद वाट, उंच पायºया आणि अंगावर येणाºया उभ्या कातळभिंती आपल्याला एका वेगळ्याच गूढ विश्वात घेऊन जातात. गडाची निर्मिती, शिल्पकार कोण असावा कोणास ठाऊक मात्र, बांधणी सुरेख केलेली आहे. शत्रू जरी येथपर्यंत आला तरी एका वेळी एकजणच वर येता येईल अशा येथील पायºयांची रचना आहे.\nदुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा थोडा मोठा. दरवाजा बंद केल्यानंतर या ठिकाणी असणारा लाकडाचा अडसरासाठी खोबणी दिसून येतात. अर्धवर्तुळाकार बुरूजाच्या मध्ये भागी असलेल्या दरवाजाचे काळाच्या ओघात आता त्याचे काही अवशेषच राहिलेले दिसून येतात. उजव्या हातास पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत. तर डावीकडे ढालकाठीचा बुरूज आहे. येथून आपण चढून आलेला काही परिसर दिसून येतो. येथून पुढे गडाचा तिसरा दरवाजा येतो. याला ओलांडतच आपण बालेकिल्यात प्रवेश करतो. बालेकिल्यावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याच्या मागील बाजूस ध्वजस्तंभ आहे. धान्याची कोठारे असे थोडेफार अवशेष व दगडविटांचे ढिगारे इथे दिसतात. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. पावसाळ्यात येथील वातावरण एकदम बदलून जाते.\nमुलाचा असला किल्ला सर करण्याचा पहिलाच अनुभव. त्यामुळे काहीसा माझ्यावरचा राग... थोडे अंतर पार झाल्यावर बसण्याची व पाणी पिण्यासाठी हट्ट... माझे त्यावर नाही म्हणणे. या सर्व गोष्टी करत करत एकदाचे आम्ही बालेकिल्यावर जाऊन पोहचलो. वरील सर्व वातावरण पाहून तो खूष झाला. आपणही एवढ्या उंचावर येऊ शकतो ही भावना त्याच्याकडून ऐकल्यावर किल्यावर आल्याचे सार्थक झाले. थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. अर्ध्या तासातच नॉन स्टॉप आम्ही खाली आलो.\nलांबून गड किल्ले बघायला येणाºयांसाठी :\nस्वत:चे वाहन असल्यास भाजे लेणी, लोहगड, विसापूर, पवना डॅम शेजारून तिकोना व तुंग व बेडसे लेणी असा दोन दिवसांचा जलद ट्रेक ही करता येऊ शकतो. यापैकी लोहगडावर राहण्याची सोय होऊ शकते. तुंग किल्यावर जाण्यासाठी पूर्वी लाँचची सेवा उपलब्ध होती. मात्र, सध्या ती सुरू नाही. त्यासाठी एसटी बसने अथवा खासगी वाहनाने तुंगवाडीपर्यंत जाता येते.\nइ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्यांबरोबरच हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला. या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १६८२ च्या आॅगस्ट महिन्यात संभाजीमहाराज व अकबर (औरंगजेबाचा मुलगा) यांची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्यावर काही काळ राहिला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. पुढे मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकला. विजयाची निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्या पाठविल्या. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड’ असे ठेवले. मात्र, काही वर्षांतच औरंगजेबाचा मृत्यू झाला व पुन्हा तिकोना पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे होता. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला. पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे देण्यात आला.\nसध्या पुण्यातील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे किल्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. खरे तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रत्येक किल्यावर अशा प्रकारचे काम जोरात सुरू करायला हवे. मुंबईतील अरबी समुद्रात महाराजांचा अश्वारुढ पुतळा बांधण्यासाठी लागणारे करोडो रुपये खर्च करून काय साधणार त्यापेक्षा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील अशा शेकडो किल्यांवर हा पैसा चांगल्या मार्गाने व खºया अर्थाने खर्च केल्यास महाराजांना मुजरा केल्यासारखेच होईल.\nकिल्यावरून दिसणारा परिसर :\nतिकोना किल्यावरून तुंग, लोहगड, विसापूर, कोरीगड, भातराशीचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवन मावळ परिसर, फागणे धरण (पवना डॅम) हा सर्व परिसर नजरेत येतो.\nसर्व गड फिरण्यास १ तास पुरतो.\nमुंबईकडून येणाºया पर्यटकांसाठी :\nलोणावळा रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तेथून पुण्याकडे जाणाºया रेल्वेने दोन स्टेशन पुढे असलेल्या कामशेत या स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा, जीपसेवा उपलब्ध आहे.\nमुंबईहून येणाºया पर्यटकांसाठी दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्याच्या पुढील रेल्वे स्टेशन मळवली. तेथे उतरून भाजे लेणी, विसापूर, लोहगडला रात्री मुक्काम व दुसºया दिवशी तिकोना व तुंगी किल्ला करून तेथूनच लोणावळ्याला जाणाºया एसटीने मुंबईला जाता येते.\nकामशेतपासून सकाळी ८.३० ला सुटणारी पौड एसटी बस पकडून तिकोनापेठ या गावी उतरावे. तसेच कामशेत ते मोर्सेबस पकडूनही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठतून ४५ मिनिटात आपण किल्यावर पोहचता येते.\nपुण्याकडून येणाºया पर्यटकांसाठी :\nपुण्याहून येताना सोमाटणे फाटा येथे शिरगावच्या पुढे म्हणजेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या डावीकडे एक्सप्रेस हायवेला जाणाºया मार्गाकडे जाण्यास निघावे तेथून पूल ओलांडून आपण परंदवडी, बेबेडओहळ मार्गे पवनानगर व तेथून तिकोना किल्यावर जाता येईल. हा प्रवास विशेषत: पावसाळ्यात खूपच सुंदर असतो. छोटे रस्ते, सर्वत्र भाताची लावणी सुरू असते. हे सर्वत्र दृश्य मनमोहक असते.\nपुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतपासून डावीकडे वळून पंधरा किलोमीटरवर पवना धरण. या धरणालगतच्या पवनानगर, काळे कॉलनी भागापर्यंत तळेगाव, कामशेतहून एस.टी. बस येतात. इथून चार ते पाच किलोमीटरवर तिकोना गड आहे. दक्षिणेकडून पौड- कोळवण-काशिग मागेर्ही गडापर्यंत एक रस्ता येतो. यासाठी पुण्याच्या स्वारगेटहून सुटणारी जवण, काशिगची एसटी सुविधा आहे. याशिवाय कामशेत, तळेगावहूनही जवणच्या दिशेने देखील काही एसटी बस धावतात. यापैकी कुठलीही बस मिळाल्यास गडाच्या पायथ्याशी असलेल्या घेवंड गावी उतरून तिकोना किल्ला पाहता येतो. स्वत:चे वाहन असल्यास पुण्याहून दोन ते अडीच तासात किल्याच्या पायथ्याशी पोहाचता येते.\nशनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला. मात्र, काहीजण या रोजगाराकडे पैसे उकळण्याचे साधन समजू लागले आहेत. गडाच्या पायथ्याशी पोहचल्यावर गाडी लावण्यासाठी टू व्हिलरला २० रुपये, फोर व्हिलरसाठी ४० रुपये अशा प्रकारचे पार्किंग दर आकारले जात आहे. वादविवाद केल्यास ही जागा अमुकअमुक यांची असून, त्यासाठी हा दर आकारला जात आहे असे सांगितले जाते. येथे येणारा पर्यटक गडाच्या पायथ्यापर्यंत आल्यानंतर हे दर पाहून आश्चर्यच व्यक्त करतो. काही पर्यटक पैसे न देण्याची भाषा करू लागतो. प्रसंगी भांडणे होतात. हवा सोडून देण्याची भाषा ही बोलली जाते. हे कुठेतरी टाळणे गरजेचे आहे. यासाठी नाममात्र दर आकारल्यास अधिक पर्यटन घडून स्थानिकांना रोजगार होऊ शकतो.\nवरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.\nतिरुपती - सुवर्ण मंदिर\nतिरुपतीला जाण्याचे यंदा दुसरे वर्ष. मागील वर्षीचा अनुभव असल्याने यंदा लवकर रेल्वे बुकिंग करून ठेवले. पंजाबमधील अमृतसरप्रमाणे वेल्लूर (तमिळनाडू)मध्ये देखील लक्ष्मीचे सुवर्ण मंदिर पाहायचे असल्याने ४ दिवसांची रजा घेऊन तिरुपती, सुवर्ण मंदिर व श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क पाहून आलो. त्या विषयी...\nसोमवार, दि. ३१ आॅक्टोंबरला पुणे स्टेशनला जाण्यास निघालो. अर्ध्या तासातच पुणे स्टेशनात पोहचलो. 17411 महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला आमच्या पाहुण्यांकडे उतरलो. सकाळी आवरून मिरजकडे जाण्यासाठी एसटीने निघालो. १२.३० पर्यंत मिरजला पोहचलो. तेथून दुपारी १.२५ च्या 17416 हरिप्रिया गाडीने आमचा प्रवास सुरू झाला. दुपारी २.३० ला घरून आणलेले जेवण झाले. रात्री ९ वाजता लोंढा जॅक्शनवर बाहेरील जेवण केले. सकाळी ९ वाजता गाडी तिरुपतीला पोहचली. चार महिने अधिच बुकिंग केले होते. त्यामुळे दिवाळीची गर्दी असून देखील गर्दी जाणवत नव्हती. तिरुपतीमधील राहण्याची सोय आॅनलाईन करून ठेवली होती. तिरुपतीमधील विष्णु निवासममध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. अतिशय सुंदर, स्वच्छ असलेली रुम पाहून सर्व थकवा क्षणात निघून गेला. संपूर्ण इमारतीमध्ये लिफ्टची सोय होती. आमची रुम चौथ्या मजल्यावर होती. इमारतीवरून तिरुमला देवस्थानचा डोंगर, पर्यटकांसाठी टीटीडीच्या बसेस, रेल्वे स्टेशन परिसर दिसत होता.\nआवाराअवर करून सकाळी ११ वाजता खालील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यास गेलो. उत्तपे, डोसा, इडली असा नाष्टा करून आम्ही तिरुमलावरील तिरुपती दर्शनासाठी निघालो. हॉटेलच्या बाहेरच असलेल्या टीटीडी तिरुमला बससेवेचे कर्मचारी बसलेले होते. खासगी गाडी न करता तिकीट काढून बसमध्ये बसलो. दहाच मिनिटात गाडी तिरुमला डोंगराच्या मुख्य चेकपोस्टपाशी येऊन थांबली. तेथे प्रवाशांच्या बॅगांचे स्कॅनिंग, तसेच वैयक्तिक झाडाझडती देऊनच प्रवेश दिला जात होता. एवढी गर्दी असताना देखील पाच मिनिटात तपासणी प्रक्रिया लवकर झाली. वळणदार रस्त्यांवरून गाडी धावत होती. तिरुपतीमधील छोटे घरे, उंच इमारती, रस्ते, झाडे हळूहळू लहान होताना दिसत होती. एकेरी रस्ता असल्याने समोरून येणाºया वाहनांची चिंता ड्रायव्हरला नसल्याने गाडी सुसाट वेगाने धावत होती. पाऊण तासातच आम्ही तिरुमला डोंगरावरील बसस्टॅण्डमध्ये येऊन पोचलो. मुख्य मंदिराबाहेरील हॉटेलमध्ये चहा, नाष्टा करून कल्याण कट्टा येथे जाऊन केस दान करून झाले. कुठल्याही प्रकारचा जादा दर न देता केवळ मोफत दर्शन घेण्याचे ठरवले होते. थोड्यावेळ मार्केटमध्ये हिंडून देवदर्शनासाठी हुंडीमध्ये जाण्यास निघालो. दुपारी ३ वाजता हुंडीमध्ये जाऊन बसलो. हुंडीमध्ये गेल्यावर ७० रुपयांमध्ये ४ लाडूचे कुपन दिले जात होते. पूर्वी दर्शन घेतल्यावर प्रत्येकी दोन लाडू दिले जात होते. परंतु काही कारणामुळे आता ही प्रक्रिया बंद करून हुंडीतच पैसे व कुपून देण्यात येत होते. मीही रांगेत उभे राहून कुपून घेतले. संध्याकाळी ६ ला भाविकांसाठी दूध आले. पाहिजे तेवढे दूध प्या विनामूल्य. रात्री ९ वाजता भाविकांसाठी पोटभरून भाताची खिचडी आली. पुन्हा रांगेत उभे राहून पोटभर प्रसाद खाल्ला. हुंडीमध्येच खालील बाजुस प्रसाधनगृहाची सोय असल्याने गैरसोय झाली नाही. रात्री १०.३० ला हुंडीचे दरवाजे उघडण्यात आले.\n‘गोविंदा गोविंदा’च्या नमघोषात सर्व भाविक मुख्य मंदिराकडे जाण्यास निघाले. गर्दी असून, देखील योग्य व्यवस्थापनामुळे तिरुपती व्यंकेटशाचे चांगले दर्शन झाले. रात्री १२.३० मंदिराशेजारील असणाºया लाडू विक्री केंद्रावर जाऊन कुपन देऊन लाडूचा प्रसाद घेतला. सर्व वातावरणात साजूक तुप, वेलचीच्या वास पसरलेला होता. रात्रभर केलेल्या प्रतिक्षेचा क्षीण केव्हाच निघून गेला होता.\nदर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत बसस्टॅण्डकडे येण्यास निघालो. पहाटे तीननंतर बस सुरू होणार असल्याने आम्ही बाजारपेठेत खरेदी करण्यास निघालो. विविध प्रकारचे बालाजीचे फोटो, धार्मिक साहित्य, टोप्या, लहान मुलांची खेळणी, विविध दगडी सामान, महिलांसाठी गृहपयोगी वस्तू, शोभिवंत वस्तूंनी ही बाजारपेठ भरलेली असते. पहाटे ३.३० ला पुन्हा तिरुपतीला जाण्यासाठी असणाºया बसमध्ये जाऊन बसलो. पाऊण तासातच आम्ही राहत असलेल्या विष्णू निवासमपासून काही अंतरावर बसने आम्हाला सोडले. रुममध्ये येऊन सकाळी ९ पर्यंत विश्रांती घेतली. सकाळी निवासस्थानाचे कर्मचारी तुमची १ दिवसाची मुदत संपल्याचे सांगण्यासाठी आला. आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते. पुढे एक्सटेंशन देण्यासाठी पुन्हा नवीन रुम व प्रोर्सिजर करावी लागते. थोडीफार मिन्नतवारी केल्यानंतर आम्हाला १ दिवसाचे एक्सटेंशन देण्यात आले.\nसकाळी नाष्टा करण्यासाठी आम्ही पुन्हा निवासस्थानम्च्या हॉटेलमध्ये आलो. कंबो पॅक म्हणून इडली, डोसा, उत्तपा, मेदूवडा असा भरपूर नाष्टा (जेवण) करून आम्ही हॉटेल बाहेर पडलो. आज आम्हाला वेल्लूर(तमिळनाडू) येथील श्रीपुरम येथील धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जायचे होते. त्यासाठी आम्ही गाडीची चौकशी करण्यासाठी निघालो. बाहेर पडल्याबरोबरच टुरिस्ट गाड्यांचे चालक चौकशीसाठी आले. चक्क हिंदीमधून संवाद साधून ते आमच्या बरोबर ‘हमारे साथ चलिऐ’ असे सांगत होते. तवेरा, सुमो, ट्रॅक्स अशा विविध गाड्या यासाठी येथे सज्ज असतात. बरीच घासाघीस करून झाल्यावर ३००० रुपयांत ओल्ड बालाजी, गोल्डन टेंपल व गणपती मंदिर दाखवण्याचे ठरवून आम्ही अखेर सुमोमधून प्रवासाला निघालो. गोल्डन टेंपल मंदिर तिरुपतीपासून (रेल्वेस्टेशनपासून) सुमारे १२० ते १३० किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी ११ वाजता आमचा प्रवास सुरू झाला. प्रथम ओल्ड बालाजीचे मंदिर दाखवण्यात आले. हे मंदिर म्हणजे तिरुमला मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका छोट्याश्या गावातील मुख्य रस्त्यावरील मंदिर. मंदिर तसे छोटे परंतु नक्षीकाम, सुंदर सुबक मूर्तीने नटलेले, मोठाले गोपुर, सर्वत्र स्वच्छता असलेले हे मंदिर आहे. मंदिरातील बालाजीची मूर्ती देखील आकर्षक आहे. बहुतांश पर्यटकांना याबाबत माहिती नव्हती. या मंदिराच्या काही अंतरावर तिरुमलावर जाण्यासाठी पायी मार्ग होता. मंदिरातील खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही वेल्लूरकडे जाण्यास निघालो. वाटते चंद्रगिरीचा किल्ला दिसतो. आपल्याकडे असणाºया सह्याद्रीच्या उंचंच उंच रांगा येथे दिसत नाही. छोट्या डोंगरावरती प्रचंड मोठे असे दगड तेही एकावर एक जणू कोणी तरी आणून ठेवले असावेत अशा प्रकारे येथील डोंगर दिसतात. हिवाळा असून देखील हवेत गारठा नव्हता. वाटेत विक्रेत्यांकडून सोनकेळी घेऊन आम्ही पुढे निघालो. वेगळ्याच प्रकारची ही केळी होती. चवीला एकदम गोड. आपल्याकडे असणाºया सोनकेळीला थोडी वेगळीच चव असते.\nड्रायव्हरशी गप्पा मारताना त्याने पोलिसांकडून चाललेल्या हप्त्यांविषयी सांगितले. प्रवाशी पाच भरा अथवा सहा भरा. हप्ता हा ठरलेलाच असतो. किमान २०० रुपये हातावर टेकवल्याशिवाय गाडी पुढे जाऊन देत नाही. कारण तमिळनाडू हद्दीत हे मंदिर येते. तमिळनाडूमध्ये चंदनचोरी मोठ्याप्रमाणात होत असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी टोलनाके, चौक्या बसविल्या होत्या. नशिबाने आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. वेल्लूरजवळील असलेल्या वेल्लूर किल्ला बाहेरूनच पाहिला. नॅशनल हायवे असल्याने रस्ता चांगला होता. दुपारी ३ वाजता आम्ही सुवर्णमंदिराच्या बाहेर पोहचलो. एव्हाना पुन्हा भूक लागल्याने आम्ही जेवण करण्यासाठी मंदिराच्या बाहेरून बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन महाराष्ट्रीयन जेवण जेवलो. दोन दिवसांपासून पोळीचे दर्शन न झाल्याने जेवण न जेवल्यासारखे वाटत होते. मनसोक्त पोळ्या पोटात ढकलून भूक भागवली.\nहे मंदिर वेल्लूर शहराच्या दक्षिण भागात आहेत. थिरूमलाई कोडी या गावात या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास १५०० किलोग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. २४ आॅगस्ट २००७ रोजी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री लक्ष्मी नारायणी मंदिर श्रीपुरम नावाने ही मंदिर ओळखले जाते. या मंदिराच्या बांधकामासाठी ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. मंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये सोन्याचा वापर करण्यात आला आहे. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी होती. वर्षभर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. १०० एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चारीबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना चांदणीच्या आकारात आहे. या आकारातून तयार केलेल्या मार्गातूनच आपल्याला जावे लागते. संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालूनच आपण मुख्य मंदिरात येतो. संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेले हे मंदिर आहे. वाटेत भाविकांसाठी धार्मिक तसेच मंदिर ट्रस्टतर्फे बनविण्यात आलेल्या कलाकुसर गोष्टी विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘सर्व तीर्थम’ नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे. पाण्यासारखा पैसा कसा वाहतो ते या ठिकाणी दिसून येते. या पाण्यात भाविकांनी नोटा, चिल्लर भरमसाठ टाकून दिलेली दिसते. विशेषत: १००, ५०० च्या नोटांचा येथे खच पडलेला आहे. मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते. नारायणी अम्मा नावाच्या संन्यासीने हे मंदिर बनविले आहे. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. भाविकांसाठी बसण्याची, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी ६.३० ला मंदिर पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. येताना वाटेतील गणपतीचे मंदिर पाहून रात्री १० ला आमच्या मुक्कामी परत आलो.\nदेशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून महालक्ष्मी मंदिर सात किलोमीटर अंतरावर आहे.\nतिरुपतीवरून १२० ते १३० किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. येथून खासगी बस, ट्र्ॅक्स, रेल्वेने येता येते. वेल्लूर येथे उतरून पुन्हा बसने, रिक्षाने येथपर्यंत पोहचता येते.\nसकाळी ९.२० ला विष्णू निवासम्मधून रुम सोडली. आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यासाठी निवासमच्या काउंटरवर जाऊन अनामत रक्कम परत मिळाली. रेल्वे स्टेशनवर जाऊन आमच्याकडील बॅग्ज या लगेज रुममधे जमा केल्या. २४ तासाला २० रुपये असे किरकोळ रक्कम भाडे असल्याने आमची चांगली सोय झाली. तेथून रिक्षा करून एसव्ही नॅशनल पार्क पाहण्यासाठी निघालो.\nश्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क\nतिरुमला डोंगराच्या डाव्या बाजूला असणाºया डोंगराच्या पायथ्याशी हे एस. व्ही झू पार्क आहे. सुमारे २९० हेक्टर परिसरात हे पसरलेले आहे.\nश्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क हे त्याचे पूर्ण नाव. अतिशय योग्य व्यवस्थापनामुळे व सर्व प्रकारचे प्राणी पहायला ठेवले असल्याने प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी मार्जर वर्गातील म्हणजेच वाघ, सिंह, ब्लॅक पँथर, चित्ता, बंगल टायगर असे विविध हिंस्त्र पशु मोकळ्या वातावरणात आपल्याला पाहण्यास मिळतात. याप्रमाणेच जिराफ, गवे, लांडगा, हत्ती, बंगाल टायगर, चित्ता, वाघ, सिंह, सिंहीण, बिबळ्या, हाईना, तरस, निलगाय, रानडुकरे, हरिण, काळवीट तसेच पक्ष्यांमध्ये मोर, काकाकुवा, पोपट, मैना, पांढरा मोर, कासव तसेच विविध जातीचे छोटे पक्षीही पिंजºयात आपणास पहायवास मिळतात.\nया ठिकाणी २५ रुपयांत प्रति व्यक्तीला वाघ व सिंह गाडीत बसून मोकळ्यावरील सिंह व वाघ पाहता येतात. आपण पिंजºया असलेल्या गाडीतून सुमारे २ किलोमीटरचा प्रवास करतो. या प्रवासात रस्त्यावर बसलेले वाघ व सिंह पाहून आपली चांगलीच तारांबळ उडते. मात्र, आपण गाडीत असल्याने व रोजची सवय वाघ सिंहांना असल्याने मनातील थोडी भिती कमी होते. जवळून हे प्राणी पाहिल्याने एकदम वेगळ्याच विश्वात आपण जाऊन येतो. प्रवेशद्वाराजवळच संपूर्ण पार्क मधील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी २५ रुपयांत इलेक्ट्रीकवर चालणाºया गाडीची सोय केली आहे. ४५ मिनिटांत संपूर्ण पार्कची सफारी आपल्याला करता येते. मात्र, आम्ही सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरामध्ये पसरलेले प्राणी संग्रहालय पायीच हिंडलो. मनसोक्त विविध प्राणी पाहून एकदम नॅशनल जिओग्राफी चॅनलवरील प्राणी पाहत असल्याचा भास झाला.\nउद्यान पाहून दुपारी ३ ला आम्ही परत तिरुपतीला आलो. तेथून जवळच असलेला निद्रा मुद्रेत असलेला बालाजीचे मंदिर पाहण्यास निघालो. तिरुपतीमधील कुठल्याही मंदिरात जा. भाताची खिचडी प्रसाद म्हणून भाविकांना खायला मिळते. तेव्हा बाहेरच्या हॉटेलमधील नाहक खर्च आपल्याला वाचवता येतो. येथेही मी खिचडी खाऊन तृप्त झालो. मी प्रसादाच्या रांगेत उभा होतो. प्रसाद द्रोणामध्ये देण्याची येथली पद्धत आहे. मी हात पुढे केल्यावर अचानक वाढप्याने माझ्या दोन्ही हातात भसकन खिचडी टाकली. बहुधा द्रोण संपले होते. गरम गरम खिचडी तशीच हातात घेऊन पटकन संपूनही टाकली.\nदुपारी ४ ला पद्मावतीचे मंदिर पाहण्यास रिक्षेने निघालो. तिरुमलावरीत तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर पद्मावतीचे दर्शन घेण्याची किंवा कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत असे म्हणतात.\nयेथे पोहचल्यावर २५ रुपये देऊन विशेष पासाने दर्शन रांगत उभे राहिलो. पाऊण तासाने एकदाचे दर्शन झाले. या ठिकाणी देवीचा प्रसाद म्हणून दहीभात दिला जातो. थोडावेळ बाजारपेठ फिरून संध्याकाळी ७ ला तिरुपतीला रेल्वेस्टेशनमध्ये येऊन आमच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली.\nतिरुमला बसस्टँण्डवरून तिरुपतीला जाण्यासाठी पहाटे ३ वाजता बसेस सुरू होतात. रात्री १२ वाजता बंद होतात. (तिरुमला म्हणजे डोंगरावर व तिरुपती म्हणजे डोंगराखाली)\nतिरुमला व तिरुपतीचे रुमचे आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते. दुसºया दिवशी रुम खाली करण्याची वेळ येते. तेव्हा वेळेअधीच काउंटरला जाऊन रुम एक्सेटेंशनसाठी चौकशी करावी लागते. बहुधा गर्दीच्या वेळी एक्सेटेंशन दिले जात नाही.\nप्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये त्यांच्याकडील बाहेर बाजूस असलेल्या काउंटरवर आपल्याकडील मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बॅगा ठेवाव्या लागतात. या बॅगा काही ठिकाणी मोफत ठेवण्यात येतात. परंतु या ठेवाताना तेथील कर्मचारी प्रवाशांकडून पैशांची मागणी करतात. ‘खुशी से देना’ असे ही वर करून सांगतात. १० रुपये दिले तर परत देतात. किमान ५० रुपये तरी मागतात. बर ही (अ)सुविधा फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच. त्यांच्याकडील लोकांना मोफत सुविधा पुरवली जाते.\nतिरुपतीमध्ये दुकानदार, विक्रेते सोडल्यास आपल्याला भाषेचा प्रचंड अडथळा येतो. एकतर ते काय बोलताहेत ते आपल्याला कळत नाही. तेलगु, मल्याळी, कन्नडी अशा विविध भाषेत येथे संवाद साधतात. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी. ‘हिंदी नही आती’ असे स्पष्ट येथील लोक सांगतात. तेव्हा मार्ग चुकल्यास, गाडीसाठी चौकशी केल्यास खूप अडथळा येतो. फक्त हॉटेल मालक, कर्मचारी, विक्रेते केवळ धंदयासाठी आपल्याशी हिंदीतून बोलतात.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २\nवरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.\nपुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल... ¸\nनुकतीच पाऊसला सुरूवात झाली होती. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळातील अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. नेहमीच्या लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात गर्दीमध्ये जाऊन मनस्ताप सहन करत बसण्यापेक्षा या वेळी लोणावळ्याच्या अलिकडे असणाऱ्या मळवली येथील प्रसिद्ध भाजे लेणी पाहून वर्षाविहारासाठी जाण्याचे ठरले. मळवली येथील भाजे गाव तसे शेकडो वर्षांपूर्वी वसलेले. याच गावातील डोंगरावर ही लेणी कोरून ठेवलेली आहेत. लेणीच्या मागील बाजूला असलेल्या विसापूर किल्याच्या कुशीत भाजे लेणीचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास दडलेला आहे. येथूनच विसापूर व लोहगड किल्यावरही जाता येते. लेणीच्या पायथ्यापर्यंत चांगला गाडीमार्ग असल्याने मळवली स्थानकापासून चालत अथवा स्वत:च्या गाडीने येथपर्यंत दहा मिनिटातच पोहचता येते. भाजेगाव मळवली रेल्वे स्थानकापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. पायथ्यापासून लेणीचे दर्शन होत नाही. पुरातत्व विभागाने लक्ष दिल्याकारणाने लेणी पाहयला जाण्याच्या मार्गावर चांगल्या पायºया तयार केल्या आहेत. या पाय-यांवरून सुमारे २५० ते ३०० फुटांवर असलेल्या लेण्यांपर्यंत जायला वीस मिनिटं लागतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सुमारे १२० पायºया चढून तिकीट घराकडे आपण पोहचतो. दगडी बांधकाम केलेले एक तिकिट विक्री केंद्र डाव्या बाजूला लेणीच्या थोडे खाली उघडण्यात आले आहे. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणीला गेट उभारले आहे. वाटेत आपण चढून आलेला मार्ग व गावातील छोटी-छोटी होत गेलेली घरे, मंदिर व आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो. पावसाने तुंडूब भरलेली खाचरे, शेतात सुरू असलेली शेतकामाची लगबग न्याहाळत आपण पोहचतो. ते मुख्य लेणीपर्यंत. मावळातील या लेणींना मी अनेकवेळ विविध मित्रांबरोबर तर कधी एकटाच भेटी दिल्या आहेत. विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना या किल्यांवर जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. पावसाळा असल्याने अनेक हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. अनेकजणांना वर काय आहे याची माहितीही नव्हती. केवळ धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेली यातील काही मंडळी होती. लेणीच्या आवारात प्रवेश केला. समोर उभा होता. २००० वर्षांपूर्वीचा आपला इतिहास.\nप्रवेश केल्यानंतर प्रथम लक्ष जाते ते भव्य चैत्यागृहाकडे. भाजे येथील चैत्यकमान फार अप्रतिम आहे. १२ क्रमांकाची ही गुफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह २७ फूट रूंद आहे आणि साधारण ६० फूट लांब आहे. एकूण २९ लेणी आहेत. चैत्यगृह आणि चैत्यागृहाच्या आजूबाजूला असलेले एकवीस विहार. चैत्यगृहाला व्हरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थातच पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये ही चूक सुधारल्याचे दिसून येते. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षांनी खोदल्या गेल्या असव्यात असे सहज लक्षात येते. पिंपळपानाच्या आकाराचे भव्य प्रवेशद्वार असून, अशीच रचना कर्जत येथील कोंडाणे लेणीची सुद्धा असल्याचे आपल्या लक्षात येते. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे आहेत. पूर्वी चैत्यगृहाच्या बाहेर जमिनीपासून ते वरच्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी दरवाजा असला पाहिजे. हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या आतील भागात खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा अभाव आहे.\nचैत्यागृहाच्या बाहेरील बाजूस कातळात कोरलेल्या कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, चैत्य गवाक्षांच्या माळा, कातळात खोदलेल्या सुंदर कड्या, भिक्षुंसाठी निवासस्थाची केलेली सोय, सुंदर कोरीवकामातून सूर्यप्रकाश येण्यासाठी तयार करण्यात आलेली जाळी आणि पडदे दिसून येतात. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड दिसते. तेथील कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत. या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. अशीच शुभचिन्हे बेडसे येथील लेणीमध्येही पाहण्यास मिळतात. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे. चैत्यगृहात शेवटच्या भिंतीसमोर वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप आहे. प्राचीन काळी लेण्यांना चैत्यगृहात आतील बाजुने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. बेडसे लेणी जेव्हा इंग्रजांच्या कालावधीत सापडली. तेव्हा तेथे साहेब येणार म्हणून तेथील कर्मचाºयांनी चैत्यगृहातील ही अनमोल रंगकाम पुसून, खरडून काढले. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. बॅटरीच्या प्रकाशात मुख्य स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वतंत्र दगडात कोरून बसवलेले आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य म्हणावे लागेल. बावीस अर्धवतुर्ळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा लाकडी तुळयानी हे छताला आधार दिलेला आहे. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. वेगवेगळ्या गुफेत एकूण १२ शिलालेख आहेत. या लेखांमुळे या तुळयांबरोबर या लेण्यांनाही इसवी सन पूर्व दुसºया शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला असलेल्या पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी आधार दिलेला आहे. या लाकडी तुळया प्राचीन असण्याचा उल्लेख मात्र मनाला पटेनासा वाटतो. कारण जेथे किल्यातील दगड परिसरातील लोक घेऊन जातात. तेथे या लाकडाचे काय. चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील थोड्या कलत्या ठेऊन तासून काढलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील हा बहुदा कारागिरींचा उद्देश असावा. अर्थात नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये मात्र, अशा स्वरुपाची कलत्या स्तंभांची गरज नसल्याचे लक्षात आल्याने तशी रचना दिसत नाही.\nचैत्यगृह पाहून बाहेर मुख्य प्रांगणात आल्यानंतर शेजारी, दुमजली विहारांकडे जाता येते. काही विहार साधे तर काही कोरीव कामाने नटलेले दिसून येतात. भिक्षुंच्या योग्यतेप्रमाणे बहुधा हे कोरीवकाम केलेले असावे. येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी दगडी कट्टा सुद्धा आहेत. काही कट्टांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसून येतात. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसºया शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली व पुढे तब्बल सातशे ते आठशे वर्षे ही लेणी कोरण्यासाठी छिन्नी व हाथोडे काम करत होते. ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली.\nमहाराष्ट्रात असलेल्या लेणी बांधण्यासाठी खर्च येणारच. बेडसे लेणीत, भाजे लेणीत अशा कामांसाठी देण्यात आलेले दानाचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या एका विहारातील एक लेख ब्राह्मी लिपीतील असून, या लेखांचे वाचन व आकलन इतिहासतज्ज्ञांना झाल्याने अनेक गोष्टींवर प्रकाश पडलेला आहे. या संपूर्ण लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसºया शतकात कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निमिर्तीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात.\n‘बाध या हालिकजयांना दान’ याचा अर्थ असा, की ‘बाध या शेतकºयाच्या बायकोचे दान\nलेणी तयार करताना मुख्य प्रश्न पडतो. तो पिण्याच्या पाण्याचा भाज लेणीमध्ये ४ ते ५ पाण्याची टाकी आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेला पाण्याचे एक जुळे टाके आहे. ‘महारठी कोसिकीपुत विन्हुदत’ असा दानधर्माचा ब्राम्ही लिपीतील लेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे. या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत ओळीने कोरलेला १४ स्तूपांचा समूह दिसतो. या लेण्यात राहून गेलेल्या बौद्ध भिक्षूंची ही स्मारके आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. यालाच डागोबा असेही म्हणतात. डागोबा किंवा डागाबा हा सिंहली शब्द सामान्यपणे स्तूप या बौद्ध धर्मीय वास्तूचा निर्देश करण्याकरिता श्रीलंकेमध्ये रूढ आहे. हा शब्द ‘धातुगर्भ’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजतात. धातू याचा अर्थ अवशेष. असा अवशेष ज्याच्या गर्भात तो धातुगर्भ स्तूप = डागोबा. स्तूपाच्या अंडाकृती भागास हा विशेषकरून वापरतात, कारण त्यात अवशेषांचा लहान करंड असतो.\n१४ स्तूपांच्या समुहावर सध्या शेड टाकल्याने थोडे संरक्षण मिळाले आहे. तसे संपूर्ण लेणीभोवती संरक्षण जाळी टाकल्याने परिसरातील जनावरांना अटकाव मिळतो. येथून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कातळात दिसते ते ‘सूर्यलेणे’. १८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले हे लेणे सापडले. ‘सूर्यलेणे’ असे त्याचे नाव. व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. सध्या पर्यटकांसाठी आतील ठिकाण कुलूप लावून बंद करण्यात आलेल्याने थोडेतरी संरक्षित झाले आहे. हे लेणे म्हणजे विहार (बौद्ध भिक्षुंसाठी आरामाची जागा) आहे.\nसूर्य आणि इंद्राचा देखावा\nशस्त्रधारी द्वारपाल, हिंदु पौराणिक प्रसंग आणि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम येथे कोरून ठेवले आहे. या विहाराच्या उजव्या भिंतीवर देखावा आहे. सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात मागे-पुढे दोन स्त्रिया असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. रथाचे चाक, हातातील चाबुक, पुरुष व स्त्रिया या नीट न्याहाळल्यास आपल्या त्यातील अर्थ कळू लागतो. दुसºया बाजुला असलेल्या शिल्पात इंद्र हत्तीवर बसलेला दिसून येतो. एका हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर दाखवले आहेत. तबला वाजवताना एक इसम ही दाखवला आहे. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर त्यावेळच्या शिल्पकारांनी कोरून ठेवलेली आहेत.\nसूर्यलेणीच्या थोड्याश्या अंतरावर दोन विहार आहेत. विहारासमोरच वरील डोंगरातून येणारा धबधबा आपले मन मोहून टाकतो. पुरातत्व विभागाने जाळी लावून लेणीला संरक्षण दिले आहे. मात्र, काही पर्यटकांनी येथील जाळी तोडून डोंगरावरून येणाºया या धबधब्याखाली जाण्यासाठी वाट केली आहे. मात्र, हे किती धोकादायक आहे हे येथे येऊनच कळते. घसरडे असल्या कारणाने आम्ही काही खाली उतरलो नाही.\nसुमारे अर्धा ते पाऊणतासात लेणीचे दर्शन घेऊन आम्ही लेणी उतरलो. वाटेत असलेल्या धबधब्यातून येणाºया पाण्यामध्ये बसून, चिंब ओले होऊन वर्षाविहाराचा आनंद लुटला.\nएकदा तरी वेळेत वेळ काढून पाहून येण्यासारखी हे जागा आहे.\nइसवी सन पूर्व दुसºया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या. लेणींचे हे प्रसिद्ध लेणं महाराष्टÑात सर्वदूरपर्यंत पोहचले. पुण्याच्या जवळ असलेली कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, तसेच भंडारा डोंगरावरील लेणी, घोरावडेश्वरावरील लेणी तसेच जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कºहाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची प्रसिद्ध लेणी. प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके बंंदरावरील माल देशावर आणण्याचा हा मार्ग होता. बौद्ध भिक्षुंसाठी हा नेहमीचा वापरात येणारा व्यापारी मार्ग होता. थेट कोकण ते घाटमार्ग जोडणारा हा मार्ग आपल्याला जुन्नर, नाणेघाटात जायचा. अर्थातच विश्रांतीसाठी तसेच ध्यानधारणा करण्यासाठी अशा अनेक लेणी खोदण्यात आल्या. डोंगरातील कपारींमध्ये गुफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून अन्य ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले असावेत. भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व २०० च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व २७२) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत. लेणींमध्ये स्तूप उभारले गेले. स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम करण्यात येई. आदर दर्शविण्यासाठी एक छोटी छत्री उभारली जाई. चैत्यगृहाच्या आत असलेला दगडी स्तूप बांधलेला आहे. हे स्तूप जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे. हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जाते. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.\nपुरातत्व विभागाच्या फलकावरील माहिती :\nलेणीच्या मुख्य दरासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाने माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीतील ही माहिती पर्यटकांना माहिती देण्यास चांगलीच मदत करते.\n'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या २९ गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखालचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण १२ शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दि. २६-५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'\nकाही इतर गोष्टी :\nचैत्यगृहाच्या स्तूपावर तीन प्रयत्नात नाणं फेकून आपली मनोकामना पूर्ण करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. हे फेकलेले नाणे स्तुपावर राहील्यास अथवा घरंगळ्यास त्याची मनोकामना पूर्ण होते. अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी सर्वच लेणींमध्ये होत असतात. अर्थातच अशा अंधश्रद्धेला काय अर्थ आहे.\nअशा पर्यटन स्थळी येताना तरी कपडे घालून येण्याचे साधे भान सध्याच्या तरुणीईला नसल्याचे पाहून वाईट वाटते. पुरुषांना सुद्धा लाजवेल अशा हाफ पॅन्ट घालून, अंगात तोकडे कपडे घालून विक्षिप्तपणे वागत, लेणी परिसरात हिंडत होते. बाहेरील स्तूपांबरोबर सेल्फी काढणारे पाहून वाईट वाटले. केवळ पावसात भिजण्याचा आंनद घेणाºयांना लेणीविषयी जरा सुद्धा माहिती घेण्याची इच्छा होत नाही. महाराष्ट्रातील या लेणी आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची मंदिराप्रमाणे पूजा जरी होत नसली तरी मंदिरासारखे पावित्र्य नक्कीच जपायला हवे. पेपरात पावसाळा सुरू झाला की धबधब्यात वाहून जाणारे तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या यायला लागतात. पावसाळा नक्कीच आनंदाने साजरा करा. मात्र थोडेतरी भान ठेवायला हवे. आम्ही धबधब्यातून येणाºया पाण्याखाली उभे होतो तर काही महाभाग जेथे धबधबा कोसळतो त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात मग्न होते. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय सटकतो. याचे जराही भान न ठेवता पावसाळा एन्जाय केला जातो.\nभाजे हे एक लहानसे गाव. पुणे जिल्ह्यातील वडगाव पासून काहीच अंतरावर असलेल्या मळवली येते. पुण्याहून जुन्या हायवेने मुंबईला जातांना कार्ला फाटा लागतो. येथून डाव्या बाजुने मळवली रेल्वेस्टेशनाचा ओव्हर ब्रीज ओलांडून भाजे गावात जाता येते. या गावातून डाव्या बाजूने लोहगडकडे जाणा-या रस्त्याला लागूनच डाव्या बाजूच्या विसापुर किल्याच्या डोंगराला लागून असलेल्या डोंगरात भाजे लेण्यांचा समूह आहे. भाजे येथे २३ जुलै १९८९ रोजी अतिवृष्टीमुळे डोंगरपायथ्याला असलेल्या चार घरांवर दरड कोसळून ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.\nपुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर भाजे लेणी आहे.\nपुण्याहुन लोकलने लोणावळ्याकडे जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनिटांच्या अंतरावर ही लेणी आहेत.\nमुंबईहून एक्सप्रेस वे मार्ग येत असल्यास लोणावळ्याला बाहेर पडून मळवलीपर्यंत येता येईल. तेथून मळवली गावाकडे जाताना रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुलावरून भाजे गावात येत येईल.\nजुन्या पुणे-मुंबई रस्त्याने गेल्यास कार्ला (एकवीरा माता) कडे जाण्यासाठी एक चौक लागतो. येथून डावीकडे वळून कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणी आहेत.\nमळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर येथून जवळच असलेले लोहगड व विसापूर किल्ले आपले स्वागत करतात. वाहन असल्यास सुमारे अर्धा तासात लोहगडवाडीपर्यंत गाडीरस्ता आहे. मात्र, काहीसा वळणावळण असल्याने गाडी जपून चालवलेली चांगलीच. येथून पुढे उजव्या बाजूने लोहगडाला वळसा घालून गेल्यास उर्से येथील खिंडीतून पवना धरण, तुंग, तिकोना, पौड रस्त्याला जाता येते. मात्र, पावसाळ्यात शक्यतो हा मार्ग नवख्यांनी वापरू नये कारण या खिंडीत अनेकवेळा दरड कोसळत असते.\nभारतीयांसाठी प्रत्येकी १५ रुपये नाममात्र, तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये.\nभाजे गावात पोहचल्यावर मोठ्या पटांगणात मोफत पार्किंगची सुविधा आहे.\nपर्यटन स्थळ विकसीत झाल्यामुळे गावात चौकशी केल्यास जेवणाची सोय होऊ शकते.\n...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://scotsdalekatta.blogspot.com/2010/06/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:18:44Z", "digest": "sha1:4WHHNLOYJ2T5EIZQ5OVRA2BRGRCSCLOC", "length": 17346, "nlines": 99, "source_domain": "scotsdalekatta.blogspot.com", "title": "स्कॉट्सडेलचा कट्टा: दमलेल्या बाबाची या कहाणी तुला", "raw_content": "\nस्कॉट्सडेलचा कट्टा हा ब्लॉग २००५-२००८ मध्ये अमेरिकेत राहिलेल्या जागेची आठवण करून देण्यासाठी चालू केला आहे सर्व स्कॉट्सडेल वासीयांच्या विविध उद्योगांची सतत आठवण राहावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे\nदमलेल्या बाबाची या कहाणी तुला\nसंगीतकार म्हणून सूर - तालाशी खेळताना , गायक म्हणून शब्द - सूर आळवताना रसिकांशी सुरेल नातं जुळत जातं बघता बघता ते अबोल नातं बोलकं होतं आणि मग गप्पांची मैफल जमवायची इच्छा अनिवार होते ॥ दर १५ दिवसांनी ही सुरेल मैफल अनुभवता येईल . ‘ हॅलो सर , मी बर्लिनहून बोलतोय बघता बघता ते अबोल नातं बोलकं होतं आणि मग गप्पांची मैफल जमवायची इच्छा अनिवार होते ॥ दर १५ दिवसांनी ही सुरेल मैफल अनुभवता येईल . ‘ हॅलो सर , मी बर्लिनहून बोलतोय सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई - वडील ठाण्यात असतात . बाबा म्हणतायेत तू शिक अजून . ते कर्ज काढतायेत , पण मला वाटतंय आता बस्स सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई - वडील ठाण्यात असतात . बाबा म्हणतायेत तू शिक अजून . ते कर्ज काढतायेत , पण मला वाटतंय आता बस्स मी पीएच . डी . झालोय ..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता . माझ्या तोंडून फक्त .. हं .. हं .. मी पीएच . डी . झालोय ..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता . माझ्या तोंडून फक्त .. हं .. हं .. ‘ मी परत ठाण्याला चाललोय , बाबांना सांगणार आहे , तुम्ही रिटायर व्हा ‘ मी परत ठाण्याला चाललोय , बाबांना सांगणार आहे , तुम्ही रिटायर व्हा माझे बाबा खरंच दमलेत हो .. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो , पण काय करावं सुचत नव्हतं . इंटरनेटवर ‘ दमलेला बाबा ’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं .’ आता माझ्या तोंडून ‘ हं .. हं ’ सुद्धा जात नव्हतं , इतका सुन्न झालो मी . एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता .. बाऽऽऽऽप रे माझे बाबा खरंच दमलेत हो .. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो , पण काय करावं सुचत नव्हतं . इंटरनेटवर ‘ दमलेला बाबा ’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं .’ आता माझ्या तोंडून ‘ हं .. हं ’ सुद्धा जात नव्हतं , इतका सुन्न झालो मी . एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता .. बाऽऽऽऽप रे हे काय आहे की रसिकता़़़ , हळवेपणा , खरेपणा .. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच , की ‘ याला म्हणतात नातं .\n‘ दूर देशी गेला बाबा , गेली कामावर आई\nनीज दाटली डोळ्यांत ॥ तरी घरी कुणी नाही ..’\nहे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या - ‘ आजचे आई - बाबा स्वत : मध्येच इतके व्यस्त असतात की , मुलांसाठी वेळ आहे कोणाला आजची मुलं फार एकटी झाली आहेत आजची मुलं फार एकटी झाली आहेत त्यांची व्यथा ॥ वगैरे वगैरे .. त्या कौतुक करत होत्या . पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की , वाटलं , आम्ही नाही हो इतके वाईट , नाही हो इतके स्वार्थी .. हतबल आहोत आम्ही त्यांची व्यथा ॥ वगैरे वगैरे .. त्या कौतुक करत होत्या . पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की , वाटलं , आम्ही नाही हो इतके वाईट , नाही हो इतके स्वार्थी .. हतबल आहोत आम्ही .. डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘ बाबा ’ सरकत होते .. खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं , म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला ‘ बाबा ..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘ बाबा ’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले , म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘ बाबा ..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘ हॅलो हॅलो . मी बाऽबा ’ म्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘ बाबा ’, घरापासून दूर सहा - सहा महिने बोटीवर , युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून , फोनमधून ‘ माझी आठवण काढतात ना मुलं .. डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘ बाबा ’ सरकत होते .. खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं , म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला ‘ बाबा ..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘ बाबा ’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले , म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘ बाबा ..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘ हॅलो हॅलो . मी बाऽबा ’ म्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘ बाबा ’, घरापासून दूर सहा - सहा महिने बोटीवर , युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून , फोनमधून ‘ माझी आठवण काढतात ना मुलं मी आठवतो ना त्यांना मी आठवतो ना त्यांना अशा प्रश्नांना बायकोच्या ‘ हो ..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘ बाबा ’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘ बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं , बाकी काही नाही ..’ असं म्हणणारा ‘ बाबा ’ अशा प्रश्नांना बायकोच्या ‘ हो ..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘ बाबा ’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘ बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं , बाकी काही नाही ..’ असं म्हणणारा ‘ बाबा ’ बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘ बाबा ’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला , पण घरी शाळा - शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘ बाबा ’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘ बाबा ’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘ बाबा ’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा , शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब - कॅमवर गप्पा मारताना ‘ तू बारीक का वाटतेस गं बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘ बाबा ’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला , पण घरी शाळा - शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘ बाबा ’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘ बाबा ’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘ बाबा ’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा , शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब - कॅमवर गप्पा मारताना ‘ तू बारीक का वाटतेस गं तिकडे खूप त्रास होतोय का तिकडे खूप त्रास होतोय का ’ म्हणत ‘ नाही तर सरळ परत ये भारतात ’ असं सुचवणारा बाबा .. या सगळ्या बाबांची ‘ हाक ’, त्यांची धडपड , करिअर , पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा - हे सगळं सांगावसं वाटलं ’ म्हणत ‘ नाही तर सरळ परत ये भारतात ’ असं सुचवणारा बाबा .. या सगळ्या बाबांची ‘ हाक ’, त्यांची धडपड , करिअर , पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा - हे सगळं सांगावसं वाटलं अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते . जेव्हा मित्र एकत्र जमतात , तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की , ‘ थोडा आराम कर , मुलांबरोबर मजा कर ’ कळतं , पण साधायचं कधी अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते . जेव्हा मित्र एकत्र जमतात , तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की , ‘ थोडा आराम कर , मुलांबरोबर मजा कर ’ कळतं , पण साधायचं कधी कसं ते कळत नाही . या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय माझा मुलगा मला जसं म्हणाला की , खूप गमती आहेत माझ्याकडे , आता नको पैसे , तू घरी थांब .’ .. कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात , पण आपल्यालाच समजत नाही . धावत राहतो आपण . आणि मनात ही भीतीही बाळगतो की , उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली माझा मुलगा मला जसं म्हणाला की , खूप गमती आहेत माझ्याकडे , आता नको पैसे , तू घरी थांब .’ .. कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात , पण आपल्यालाच समजत नाही . धावत राहतो आपण . आणि मनात ही भीतीही बाळगतो की , उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो . त्याचं आणि माझं नातं म्हणजे -\nन सांगता तू मला उमगते सारे\nकळतात तुलाही मौनातील इशारे\nदोघांत कशाला मग शब्दांचे बंध\nकळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद\n त्यालाही हे सारे असंच , इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली . माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती . दु : खापेक्षाही उद्विग्नता , फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं . प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से , वेगळ्या प्रतिक्रिया ॥ कार्यक्रमात छोटी - छोटी मुलं - मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली . कोणी ‘ माझ्या बाबाला का रडवलंस ’ म्हणून आमच्यावर चिडली . सासरी गेलेल्या मुलींनी ‘ बाबा गाणं ऐकलंत ' म्हणत फोन केले . सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या , हळव्या आणि दुखऱ्या .. हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी , आणि बाबांच्या बाबांसाठीही . हे गाणं जितकं बाबाचं , तितकंच ते आजच्या नोकरी - व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा .. प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से , वेगळी प्रतिक्रिया .. सगळ्या तितक्याच हळव्या , दुखऱ्या .. ( इथे वाढू शकतं ' म्हणत फोन केले . सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या , हळव्या आणि दुखऱ्या .. हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी , आणि बाबांच्या बाबांसाठीही . हे गाणं जितकं बाबाचं , तितकंच ते आजच्या नोकरी - व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा .. प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से , वेगळी प्रतिक्रिया .. सगळ्या तितक्याच हळव्या , दुखऱ्या .. ( इथे वाढू शकतं ) आम्हीही घरापासून दूर - दूर पुन : पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते . रोज ठरवितो की , या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं . मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात , पण बघता बघता हा महिना सरकतो .. मग स्वत : लाच पुढच्या महिन्याचं वचन .. हे चुकतंय , ते समजतं , पटतं . जे ठरवतो , ते हातून घडत नाही , यासारखी दुसरी बोच नाही . थोडं थांबायला हवंय . वेग कमी करायला हवाय .. पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत : ला टोचून टोचून रोज गायलाच हवं\n‘ असा गेलो आहे बाळा पुरा अडकून\nहल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून\nअसा कसा बाबा देव लेकराला देतो \nलवकर जातो आणि उशिरानं येतो\nसांगायची आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बाबाची या कहाणी तुला\nलेखक अमित कुलकर्णी वेळ 7:14 PM\nतारे जमीं पर (2)\nभारतीय क्रिकेट संघ (3)\nउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2013/", "date_download": "2018-04-21T21:15:32Z", "digest": "sha1:2TDMY3PNGFXTHWQ5RA4RPQ5NJFV7X37N", "length": 50793, "nlines": 193, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: 2013", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nडोंगराच्या कोंदणात लपलेले भीमाशंकर\nभारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्या विषयी.....\nसरत्या वर्षाच्या चौथ्या रविवारी सकाळी संपूर्ण परिवारासह भीमाशंकरला जाण्याचा बºयाच वर्षांनी योग आला. मंचरमार्गे भीमाशंकरला अवघ्या अडीच तासात पोहचलो. येथील निसर्गरम्य परिसर, शांत वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. भीमाशंकरचे मंदिर हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिर डोंगरावर नसून डोंगराच्या कोंदणात असल्याने सुमारे ३०० ते ३५० पायºया उतरून मंदिरात जाता येते. गाडीतळावर गाडी पार्क करून मी खाली उतरायला सुरवात केली. दहाच मिनिटात मंदिरासमोर पोहोचला देखील. आईला जास्त चालता येत नसल्याने प्रथम आम्ही डोली करणार होतो. मात्र, डोलीवाल्याने ६०० रुपये सांगितल्यावर जमेल तेवढे चालून मग डोली करण्याचा विचार आईने केला. मंदिराच्या बाहेर ट्रॅक्स आलेली पाहून मला आश्चर्य वाटले. आजुबाजूला चौकशी केल्यावर गाडीतळाशेजारून एक कच्चा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचतो असल्याचे समजले. मात्र गर्दीच्या वेळी हा रस्ता बंद असतो. कारण जायला व यायला अगदीच जेमतेम फोरव्हिलर बसेल एवढीच जागा मिळते. शिवाय कच्चा रस्ता, दगडधोंड्याचा असल्याने गाडीची वाट लागण्याचीही शक्यता आहे. आम्ही गेलो तेव्हा विशेष म्हणजे गर्दी नसल्यामुळे गाडीने आईला खाली घेऊन येण्यासाठी मी पुन्हा माघारी फिरलो. दहाच मिनिटात गाडीने मंदिरापाशी पोहाचलो.\nइतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव याही ठिकाणी आपल्याला ऐकावयास मिळते. पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने 'शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे', असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. दुसरी एक कथा अजून सांगितली जाते त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध केला. शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. अंगातून निघणाºया घामाच्या धारेतून ‘भीमा’ नदी उत्पन्न झाली.\nहेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाºयातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.\nरायगड जिल्ह्यातील खांडस गावातून पायी चालत पुढे गणपतीघाट किंवा शिडीघाट रस्त्याने भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता फक्त अनुभवी व ट्रेकिंग करणाºयांसाठी आहे. येथून जवळच असलेला भंडारधरा, हरिश्चंद्रगड, शिवनेरी, चावंड, हडसर, आदी किल्यांमुळे तसेच अष्टविनायकातील ओझर, लेण्याद्री या तीर्थस्थानांमुळे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते. मी १७ वर्षांपूर्वी ढाकचा बहिरी ते भीमाशंकर असा पावसाळा संपल्यानंतर पायी ट्रेक केला होता. जाम मजा आली होती. त्यानंतर आज पुन्हा हे मंदिर पाहण्याचा योग आला. त्यावेळचे डोळ्यासमोरील मंदिर व आजचे मंदिर यात खूपच फरक पडलेला दिसून आला.\nभीमाशंकर शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३४५४ फूट म्हणजे सुमारे पाऊण मैल आहे. सह्याद्रीच्या या भागात उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात नको होईल एवढा धो-धो पाऊस व हिवाळ्यात हाडे गोठविणारी थंड बोचरी हवा या ठिकाणी असते. भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो. आल्दादायक स्वच्छ वातावरणामुळे एकदा तरी आवश्यक भेट देण्याचे हे ठिकाण आहे हे निश्चित.\nभीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींचे पक्षी तसेच अनेक प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे. वनसंपदा संरक्षित करण्यासाठी १९८५ पासून हा संपूर्ण परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. निर्सगाने या ठिकाणी मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसून येते. नानाप्रकारचे पशुपक्षी, वेली, झाडे, औषधी वनस्पती खूप प्रमाणात दिसतात. रिठा, शिसम, आंबा, उंबर, हिरडा, बेहडा, रानजाई, रानतुळस, आपटा, आवळा, अडसुळा, डोंगरची काळी मैना असलेली करवंदे, जांभूळ या ठिकाणी आढळून येतात. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी ही औषधी वनस्पती घेऊन विक्री करणारे दुकानदार पहावयास मिळतात. बहुधा हे लोक कातकरी, ठाकर, आदीवासी असतात. किरकोळ किंमतीला ते विविध रोगांवर ही औषधी वनस्पती विकतात. याच जोडीला पशुपक्षी देखील पहावयास मिळतात. भीमाशंकरचं प्रतीक म्हणून वैशिष्टयÞपूर्ण असलेला दुर्मिळ प्राणी म्हणजे ‘शेकरू’. महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून शेकरू ला महत्व आहे. छोट्या खारीची ही मोठी बहीणच. त्याचबरोबर बिबळ्या, भेकर, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प या प्राण्यांबरोबरच सुतारपक्षी, दयाळ, पोपट, कोतवाल, जंगली कबुतरे, कोकीळ, तांबट, घुबड, मोर, खाटीक, चंडोल, रानकोंबडया, धनेश हे पक्षीही येथे पाहायला मिळतात.\nभीमाशंकर आधीच धार्मिक स्थळ. त्यात सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमुळे हे ठिकाण बाराही महिने गजबजलेले असते. मुख्य भीमाशंकरच्या एसटी स्टॅण्ड पार्किंगच्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे व संपूर्ण रस्ता एकपदरी (वन वे) असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुककोंडी होत असते. बारा ज्योर्तिलिंगची सफर घडविणारे टुरिस्ट मोठ मोठ्या गाड्या या ठिकाणी घेऊन येतात. शाळांच्या सहली, ट्रेकिंग व आमच्यासारखे हौशी पर्यटक या ठिकाणी येऊन आणखीनच गर्दी वाढवतात. तेव्हा श्रावणातील सोमवार, महाशिवरात्र, त्रिपुरी पौर्णिमा व अन्य धार्मिक समारंभ सोडून या ठिकाणी आल्यास कदाचित गर्दी कमी सापडेल. अन्यथा ट्रॅफिक जॅमचा चांगलाच दणका पडल्याशिवाय राहणार नाही. या विषयीच्या बातम्या पेपरात अनेक वेळा झळकताना दिसतात.\nभीमाशंकर भीमा नदीचे उगमस्थान :\nमहाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाºया भीमेचा उगम याचा भीमाशंकरच्या डोंगरातील ‘डाकिणीचे वन’ या भागात होतो. उगमस्थानापासून कृष्णा नदीला मिळेतेस्तोवर नदीची लांबी सुमारे ८६७ किमी एवढी भरते. 'भीमरथा', 'भीमरथी' ही या नावानेही तिला ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे दिसते. त्यामुळे तेथे ती ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखली जाते. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना आदी भीमेच्या उपनद्या आहेत. भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे. नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतून पुढे विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.\nभीमा नदीवर एकुण बावीस धरणे बांधली आहेत. त्यात डिंबे, कुकडी, चासकमान, उजनी सारखी मोठमोठी धरणे आहेत. भीमेच्या कठावर अनेक मोठी तीर्थक्षेत्रे देखील आहेत.\nपुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून तसेच नारायणगाव किंवा मंचरहून एसटी बसेस भीमाशंकरला जातात. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण अंदाजे १२५ किलोमीटर भरते. सकाळी लवकर निघून संध्याकाळपर्यंत एका दिवसात पुण्यात येता येण्यासारखे हे स्थळ आहे. कर्जतहून या ठिकाणी येता येते. पोखरा घाटातून येताना लाल माती, अवघड वळण, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे गाडीत बसून डोके चांगले हालते. हेलकावे घेत, एकमेकांच्या अंगावर जात आपण भीमाशंकरला येऊन पोहचतो. गाडी पार्किंगची जागा अजून थोडी सुधारल्यास होणारा मनस्ताप कमी होऊ शकतो. भगवान शंकराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.\nया ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येते. अनेकवेळा पेपरात या संदर्भातील बातम्या वाचण्यास मिळतात. मी गेलो तेव्हा मंचर पासून ते भीमाशंकरपर्यंतचा संपूर्ण रस्ता डांबरीकरण केल्याने सुसह्य वाटला. वाटेत काहीच ठिकाणी थोडा रस्ता उखडला आहे पण तेवढे पाहिजेच नाही का प्रशासनाने या ठिकाणी ‘प्लॅस्टिक’, कचरा न करण्याचे आवाहन केलेले जागोजागी लिहून ठेवलेले आहे. त्यासाठी रस्त्यात थांबून जेवणाचा आस्वाद घेणाºया पर्यटकांसाठी रस्त्याच्याकडेला कचरा टाकण्यासाठ आवश्यक त्या सोयी केलेल्या आहेत. एकूणच हे धार्मिक स्थळ इतर धार्मिक स्थळांपेक्षा जास्त स्वच्छ व निर्मळ वाटले हे नक्की.\nपुणे - नाशिक महामार्गावरून मंचर येथून भीमाशंकरकडे जाता येते.\nमुंबईहून येताना माळशेज घाट, आळेफाटा व तेथून नारायणपूर-मंचर-भीमाशंकर असा रस्ता आहे.\nपुणे ते भीमाशंकर : १२५ कि.मी.\nमंचर ते भीमाशंकर : ६५ कि.मी.\nअजून काय पहाल :\nट्रेकिंग करणाºयांसाठी हे क्षेत्र म्हणजे पंढरपूरच आहे.\nहडसर, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, ओझर हे अष्टविनायक गणपती.\nआपल्याला हा ‘भीमाशंकराचा’ फेरफटका कसा वाटला या विषयी जरूर या ब्लॉगवर लिहा. अथवा मेल करा. आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...\nरायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.\nब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.\nमाथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.\nइंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.\nमाथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.\nबाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.\nलहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’\nसंपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.\nमुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात. या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.\nबाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान.\nप्रदूषणापासून मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे.\nमाथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.\n‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’\nमाथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर आहे.\nपुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.\n(रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)\nपायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.\nयेथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.\nशक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.\nसर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.\nस्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.\nपाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\n(मी पाहिलेल्या पार्इंटबाबत माहिती काही दिवसातच)\nमाथेरानचा हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nडोंगराच्या कोंदणात लपलेले भीमाशंकर\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loan-waivers-scheme-distribution-usmanabad-maharashtra-2174", "date_download": "2018-04-21T21:11:17Z", "digest": "sha1:URRSGHUOK45HENQWOKMIXUYBYHNTXILA", "length": 16026, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, usmanabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकर\nराज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकर\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nउस्मानाबाद : राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कर्जमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीने राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.\nउस्मानाबाद : राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कर्जमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीने राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.\nराज्यात बुधवारपासून कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना श्री. जानकर यांच्या हस्ते कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचे वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, जिल्हा उपनिबंधक व्ही. एस. जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी २३ लाभार्थी शेतकरी कुटुंबांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप झाले.\nशासनातर्फे शेतकऱ्यांसाठीची ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण १ लाख ३९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरलेले असून पात्र सर्व शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमुक्‍ती देण्यात येणार असल्याचा विश्वास मंत्री जानकर यांनी व्यक्त केला.\nलाभार्थी शेतकरी असे ः उस्मानाबाद तालुका- चनबस शिवय्या कपाळे (रा. बावी), भारत तात्या तांबे (रा. बावी). तुळजापूर ः नागनाथ गुंड (रा. सुरतगाव), चंद्रकांत शेनमारे (रा. पिंपळा बु.), भीमा आंबुरे (रा. सुरतगाव). लोहारा ः तुकाराम साठे (रा. माकणी), शिवाजी करदुरे (रा. माकणी), रहेमान पठाण (रा. माकणी). कळंब ः शरद सावंत (रा. सौंदाणा ढोकी), नारायण कुलकर्णी (रा. सातेफळ), शिवहरी शेळके (रा. भोसा). वाशी ः गोरोबा तावरे (रा. जिन्नर), राजेंद्र शिंदे (रा. बावी), प्रताप घुले, (रा. वाशी). भूम ः दत्तात्रय चव्हाण (रा. वालवड). परंडा ः भास्कर तनपुरे (रा. खासापुरी), विक्रम देशमुख (रा. खासापुरी), सुरेश बारसकर (रा. अंदोरी).\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95/page/3", "date_download": "2018-04-21T20:48:40Z", "digest": "sha1:SR2ONAZLGWGB6N7KYOYA3RFFYKKRCRT7", "length": 17716, "nlines": 124, "source_domain": "amarpuranik.in", "title": "AMAR PURANIK | चौफेर : अमर पुराणिक", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक\n•चौफेर : अमर पुराणिक• देशाच्या सर्वोच्च मानले गेलेल्या संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरुचे समर्थन करत देशाचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरला भारतापासून तोडण्याच्या पाकिस्तान आणि चीनच्या कारस्थानाला खतपाणी घालणार्‍या सेक्यूलर आणि डाव्यांना भारतमातेचा जयघोष सहन होत नाहीये. याच अस्वस्थतेतून वाटेल तो युक्तीवाद करत जनतेच्या मनावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रप्रेमाबाबत जनतेच्या…\nपाच राज्यांच्या निवडणुकांत खरी परिक्षा कॉंग्रस आणि डाव्यांची\n•चौफेर : अमर पुराणिक• राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने किंवा केंद्राच्या दृष्टीने युतीच्या समिकरणाची वेगळी कारणे आहेत तर राज्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने वेगळी आहेत. केरळमध्ये माकपाच्या नेतृत्वातील एलडीएफ आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युडीएफ यांच्यात धृ्रवीकरण कायम आहे. या दोन्हीही युत्या केंद्रात सत्तेत असलेल्या रालोआचे विरोधक आहेत. तर या उलट तामिळनाडुत प्रमुख दोन पक्ष अण्णा…\nदेशभक्ती-देशद्रोह : सीमा रेषा पुसट करण्याचे कारस्थान\n•चौफेर : अमर पुराणिक• कम्यूनिस्ट आणि कॉंग्रेस देशभक्ती आणि देशद्रोह यातील सीमा रेषा पुसट करण्याचा उद्योग करत आहेत. केवळ पुसट करण्याचाच नव्हे तर पुर्णपणे पुसुन टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. आजपयर्र्त अनेक बाबतीत लक्ष्मण रेषा पुसट केल्या गेल्या आहेत पण देशभक्ती आणि देशद्रोहाच्या लक्ष्मणरेषा पुसट करण्याचा प्रयत्न या थरावर…\nछगन भुजबळ तो झांकी है…\n•चौफेर : अमर पुराणिक• राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या भानगडींची लख्तरं महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळा आता बाहेर आला आहे. आणखीही प्रकरणे पुढे बाहेर येतील. गेली पंधरा वर्षे सत्तेचा यथेच्च उपभोग घेताना राक्षसी भ्र्रष्टाचार करत जनतेचा पैसा हवा तसा लूटला आणि आपल्या तुंबड्‌या भरल्या. पण ‘भगवान के…\nमुलभूत बदलाचे संकेत देणारा अर्थसंकल्प\n•चौफेर : अमर पुराणिक• आजपर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पाहून हा अर्थसंकल्प खूप वेगळा आहे. या अर्थसंकल्पातून हे प्रतीत होते की, केंद्र सरकार कृषी क्षेत्रावर नव्या प्रणालीद्वारे ठोस कार्यक्रम आणि त्याच्या योग्य क्रियान्वयनावर आधारित कार्य करु इच्छिते. याचा अर्थ सरकार मूलभूत बदल घडवणार्‍या, दूरागामी परिणाम साधणार्‍या योजनांवरच नव्हे तर व्यवस्था परिवर्तन घडवणार्‍या…\n•चौफेर : अमर पुराणिक• विरोधकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य करुन गदारोळ केला. पण स्मृती इराणी यांनी विरोधकांच्या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरं दिली. विरोधकांच्या प्रश्‍नांना म्हणण्यापेक्षा गोंधळाला म्हणाव लागेल. स्मृती इराणी यांनी अक्षरश: विरोधकांची पळता भुई थोडी केली, बहुसंख्य विरोधकांनी पळच काढला.…\nराष्ट्रद्रोही पिलावळांना आता ठेचून काढा\n•चौफेर : अमर पुराणिक• सध्या ज्यापद्धतीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेसारख्या राष्ट्रविरोधी घटना घडत आहेत त्यावरुन देशात अराजक माजवण्याचाच हा प्रयत्न आहेत हे स्पष्टच आहे. पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचे समर्थन राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सेक्यूलर आणि कम्यूनिस्टनेते करत आहेत. पण आता सरकारने असली राष्ट्रविरोधी कृत्ये आणि राष्ट्रविरोधकांना निर्दयपणे ठेचून काढले पाहिजे. आपल्या…\nपश्‍चिम बंगालमधला युती-प्रतियुतीचा खेळ\n•चौफेर : अमर पुराणिक• युती-प्रतियुतीच्या राजकारणात जनता काय मागते याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कोणाची युती कोणाशी होते यापेक्षा जनतेचा कल कोणत्याबाजूने आहे यावर सर्वांचे यशापयश अवलंबून आहे. गठबंधन, महागठबंधन करुन काय होते ते पश्‍चिम बंगालची जनता बिहारमध्ये पहात आहे. तेथे नीतिश कुमार आणि लालू यांच्या नेतृत्वा जंगलराज सुरु झाले…\nमेक इन इंडियाची कृषि क्षेत्रातही भरारी\n•चौफेर : अमर पुराणिक• भाजपा सरकारने कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत विक्रमी भरारी घेतली आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हा पुरक निर्णयच म्हणावा लागेल. त्यामुळेच कृषीक्षेत्रातील गुंतवणुकीला मोठे यश मिळाले आहे. सरकारच्या औद्योगिक नीती आणि संवर्धन विभागाद्वारे दिनांक २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सन २०१५ मध्ये कृषी क्षेत्रात ५९०० अब्ज डॉलरची विदेशी…\nअमित शहा यांची दूसरी इनिंग आव्हानात्मकच\n•चौफेर : अमर पुराणिक• कोणत्याही पक्षाचे यश हे त्यापक्षाच्या पाळामुळांवर अवलंबून आहे. जितकी पक्षाची पाळेमुळे रुजतील तितके यश हुकमी ठरत असते. त्यामुळे भाजपाला आता पक्ष बळकटीवर संपुर्ण लक्ष केंद्रीत करण्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपाध्यक्ष अमित शहा हे कुशल संघटक आहेत, पक्षात आणि जनतेत त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. याचा लाभ त्यांना…\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://184.95.41.73/collectoraug/?r", "date_download": "2018-04-21T20:41:38Z", "digest": "sha1:EZSHVFSREVX3XDCDNYWVG5NWBQNQSRL4", "length": 2793, "nlines": 38, "source_domain": "184.95.41.73", "title": "ZPAUGWSS", "raw_content": "\nयादी व प्रतिक्षा यादी - लिपिक - टंकलेखक व तलाठी संवर्गातील रिक्‍त पदे सरळसेवा भरती परिक्षा- २०१६ निवड\nसरळसेवा भरती सन-2016 बाबत संबंधित उमेदवार यांना कागदपत्र पडताळणी बाबत बोलावणे बाबत.\nअंतिम गुणांची सुधारित यादी\nतलाठी अंतिम सुधारित उत्तर सुची\nऔरंगाबाद आस्‍थापनेवरिल तलाठी सरळ सेवा भरती गुणांची यादी\nऔरंगाबाद जिल्‍हा महसूल आस्‍थापनेवरील व सह जिल्‍हा निबंधक यांच्‍या आस्‍थापनेवरील लिपिक टंकलेखक सरळ सेवा भरती परिक्षा -२०१६ गुणांची यादी\nजिल्हाधिकारी कार्यालयाचे आस्थापनेवरील सरळसेवा भरती -2016 लिपीक- टंकलेखक आक्षेपाबाबत (Please send the objections on this Email Address : abdcoll@gmail.com [ Click Here ]\nसरळसेवा भरती सन-2016 बाबत संबंधित उमेदवार यांना कागदपत्र पडताळणी बाबत बोलावणे बाबत.\nतलाठी अंतिम सुधारित उत्तर सुची\nतलाठी अंतिम उत्तर सुची\nतलाठी पात्र उमेदवार यादी\nतलाठी अपात्र उमेदवार यादी\nलिपिक पात्र उमेदवार यादी\nलिपिक अपात्र उमेदवार यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82.html", "date_download": "2018-04-21T21:47:37Z", "digest": "sha1:YNPVMSFPEOEKFZRAZKF6OVT2X74ML67L", "length": 3632, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "भावा-बहिणीचा मृत्यू - Latest News on भावा-बहिणीचा मृत्यू | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nमुंबईत पुन्हा एकदा `हिट अॅन्ड रन`\nमुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/05/blog-post_19.html", "date_download": "2018-04-21T20:50:54Z", "digest": "sha1:7D7MCEDGQKNM4SX6XODNDE2YYLLHFSQK", "length": 19146, "nlines": 340, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: प्रिय अपर्णास....", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nमागच्या आठवड्यात चिरंजीवांचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने माझ्या बाबांनी बरेच दिवसांनी मला एक पत्र लिहिले. त्यातला काही भाग खास लक्षात ठेवावासा वाटतोय. ब्लॉगवर आला की आपसुक जास्त वेळा नजरेखालुन जाईल म्हणुन थोडं पर्सनल असलं तरी पब्लिक करतेय.\nचि. आरुषचा पहिला वाढदिवस म्हणून हा पत्रप्रपंच. त्याला सर्दी झाली हे मला कळलं. आई आपल्या बाळाला मोठं करते म्हणजे १.\"घार हिंडते आकाशी, चित्त तिचे बाळापाशी\" २. \"वानर हिंडे झाडावरी, पिले बांधुनि उदरी\". कविता म्हणणारे म्हणोत बापडे. पण जी माय म्हणजे आई हे करते धन्य ती\nचि. आरुषकडे तुझे भरपूर लक्ष आहे. मला अमेरिकेत आल्यावर कळले, मुलांना पंधरा वर्षे जपावे लागते. \"मुले ही देवाघरची फ़ुले आहेत\" हे साने गुरुजींना कळले. ब-याच लोकांनी तो सुविचार म्हणून फ़लकावर लिहिला. अनुभव मात्र आईला किंवा आजी-आजोबांना आला.\nपंधरा वर्षांपर्यंत मुल चंचल, अपक्व, नासमज असते. कान, नाक, डोळा, हातपाय कसे सुरक्षित ठेवावे हे त्याला कळत नाही. पडणे, झडणे, सायकल चालविणे इथे बारीक लक्ष ठेवावे लागते. अगदी डोळ्यात तेल घालून.\nमुलांविषयी थोडेसे....(सन्मा. चिपळूणकर सर)\n* मुलांवर डोळस प्रेम करा. त्यांच्या गुणदोषांसकट त्यांचा स्विकार करा.\n* मुलांना सतत धारेवर धरु नका. अपमानित करु नका.\n* गरज असेल तेवढेच त्यांना करु द्या.\n* मुलांना गरज असेल तेवढेच मार्गदर्शन करा.\n* मुलांना शिकवत राहण्यापेक्षा त्यांना सुचवा.\n* मुलांना स्वयंअध्ययनाची गोडी लावा.\n* खेळण्याची संधी द्या.\n* योग्य-अयोग्य. चांगले-वाईट, भले-बुरे ओळखण्याची दृष्टी त्यांना द्या.\n* मुलांना अवाजवी शिक्षा करु नका.\n* मुलांसमोर नकार घंटा सतत वाजवून त्यांचा उत्साह, उभारी खच्ची करु नका....\nवर लिहिलेलं वाचायला जरी सोपं असलं तरिही आचरणात आणणं फार कठिण वर दिलेली प्रत्येकच गोष्ट करतो आपण. एक अजुन गोष्टं, आपल्या मुलांची तुलना लोकांच्या मुलांशी करणं अगदी चुकिचं आहे.. कुठल्याही बाबतित.\nहो माहित आहे. आमच्या पिढीने तरी असे करु नये म्हणून लिहून ठेवले आहे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल पण माझ्या बाबांनी यातल्या ब-यापैकी गोष्टी पाळल्या आहेत...\nखूप काही शिकण्यासारखं आहे या पत्रातून....हे पाळ्णं जरी असलं तरी ते तसे केले गेले पाहिजे हे खरे.....\nआरूषचा या वर्षीच्या मे महिन्यात दुसरा वाढदिवस असेल, पण नेमकी तारीख नाही कळाली गं... बाय द वे, तुझ्या या पत्रातील बहुतेक गोष्टींना मी मुकलोय (माझ्या बालवयात).. पण तु मात्र तुझ्या आरूषचे खुप लाड करतेस हे वाचून खुप बरं वाटलं...\nविश्ल्या आरुष १६ मेचा आहे. सध्या तरी त्याचे लाड चाललेत पुढचं पुढे....:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/page/16", "date_download": "2018-04-21T20:49:31Z", "digest": "sha1:AB3JACFF6LRERURE2STAB25KOWZL5QEO", "length": 17922, "nlines": 124, "source_domain": "amarpuranik.in", "title": "AMAR PURANIK | स्थंभलेखक", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog, चौफेर : अमर पुराणिक, सांस्कृतिक, स्थंभलेखक\nएलएचपी : एकविसाव्या शतकातील भगिरथ\n• उद्योग भरारी : अमर पुराणिक• शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधकवृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात् ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरवणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक…\nबालाजी अमाईन्सची विक्रमी गरुडभरारी\n• उद्योग भरारी : अमर पुराणिक• स्वदेशी तंत्रज्ञानाने अमाईन्स उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव आणि जगातील पहिली कंपनी आहे. रेड्डी बंधूंनी १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करून आज १० प्लांट उभे करीत मोठी भरारी घेतली आहे. बालाजी अमाईन्सने सुरुवातीपासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असून, त्यांचे प्रत्येक नवीन उत्पादन…\nमहाराष्ट्राची संवादिनी झाली अबोल\n•अमर पुराणिक, सोलापूर• स्वर आणि स्वरसंवादाचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनन्य साधारण महत्त्व आहे. संवादिनी अर्थात हार्मोनियम हे ख्याल, ठुमरी, दादरा आदी गायनशैलींच्या साथीचे वाद्य. अशा संवादिनीशी स्वरसंवाद साधणारी व्यक्ती म्हणजे कै. अप्पा जळगांवकर. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हा स्वरसंवाद संपल्यासारखे वाटते. अप्पांनी अनेक दिग्गज गायकांना संवादिनीवर साथ करीत त्या गायकांच्या गाण्याला…\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\n•अमर पुराणिक, सोलापूर• कामगार आहे मी, तळपती तलवार आहे | सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे॥ अशा शब्दांत श्रमिक, कष्टकरी आणि कामगारांच्या वेदना कवितेतून मांडत शब्दाशब्दांतून क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कविवयर्र् नारायण सुर्वे यांनी गोड, गुलाबी भावभावना आणि शृंगार आदी परंपरागत पठडीतून मराठी काव्याला मुक्त करीत रोजच्या जगण्यातील जिते-जागते संघर्षमय वास्तव…\nचित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे\n•अमर पुराणिक, सोलापूर• पद्मभूषण मन्ना डे हे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. चित्रपट व संगीत क्षेत्रांतील ज्येष्ठ गायक. ज्यांनी हिंदी चित्रपटगीतांना शास्त्रीय गाण्याची बैठक दिली. त्यांच्या भावपूर्ण व शुद्ध गायकीने हिंदुस्थानासह सर्व जगभरातील गानरसिकांना भुरळ घातली. अशा मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या आधी पद्मश्री, पद्मभूषण…\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\n•अमर पुराणिक, सोलापूर• भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. ज्यांची जन्मशताब्दी आज आपण साजरी करत आहोत. भारताने केलेल्या अणु संशोधनाचा पाया याच होमी भाभांनी घातल्यामुळे आज आपला देश अण्वस्त्र संपन्न झाला आहे. अणु तंत्रज्ञानाचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत…\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\n•अमर पुराणिक, सोलापूर• सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य भारताच्या अभ्युदयासाठी विज्ञानवादाबरोबरच योगशास्त्राला महत्व देणे अपरिहार्य आहे. भारतातील प्राचीन योगी, ऋषी मुनींनी योगशास्त्रात असाधारण संशोधन व प्रगती केलेली होती. साधकांनी या मार्गाचा अवलंब करून राष्ट्रसाधनरूप आणि अमोघ अशा योगविद्येच्या माध्यमातून भारताच्या आणि विश्‍वाच्याही अभ्युदयासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.…\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\n•अमर पुराणिक, सोलापूर• इंदिरा गांधींविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणारे आणि इंदिरा गांधींना पराभूत केल्यानंतर निरिच्छपणे मंत्रिपद नाकारणारे आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्यानंतर चक्क राजकारण संन्यास घेणारे नानाजी देशमुख हे भारतीय राजकारणातील अतिशय वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना राजकारणातील ऋषी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राजकारणात कुठे जायचे नि नेमके कधी थांबायचे,…\nबुद्धीबळातील भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\n•अमर पुराणिक, सोलापूर• देशभक्ती, त्याग आणि निष्ठा या मूल्यांचे पवित्रपणे आचरण करणारी पिढी डॉ. हेडगेवारांनी घडविली. स्वयंसेवकांमध्ये ‘राष्ट्राय स्वाहा’ची वृत्ती पेरली व ‘इदं न मम’ची निष्ठा रूजविली. योगीपुरुष श्रीगुरुजींनी संघाची धुरा प्रतिकूल काळात समर्थपणे पेलली व वर्धीष्णू केली. संघाच्या मुशीतून अनेक सामान्य वाटणार्‍या पण असामान्य असणार्‍या विभूती निर्माण झाल्या. अशा…\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n•अमर पुराणिक, सोलापूर• आशाताईंनी ८ सप्टेंबरला शहात्तरी पार केली, या गोष्टीवर कोणाचा तरी विश्‍वास बसेल काय पण याचं रहस्य त्या जादुई आवाजात, चमत्कारात आहे. पाळण्यात असल्यापासून आजपर्यंत आपण आशाताईंचा मखमली आवाज ऐकतो आहोत, हिंदीतही आणि मराठीतही. गेली सदुसष्ठ वर्षं सर्वांनाच आशाताईंच्या आवाजाने वेडं करून टाकलंय. आज आशाताई फक्त देशातच नव्हे…\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://inreporter.com/block-UC9G6gpAo3tJcgrc5gCOoytw", "date_download": "2018-04-21T20:43:56Z", "digest": "sha1:TFLUD2RX43WXMO2Q5SWORWNHJLY6J7MJ", "length": 8444, "nlines": 106, "source_domain": "inreporter.com", "title": "NIROM मराठी", "raw_content": "\nपालतू पशु और जानवर\nकैसे करें और शैली\nशनाया उडवणार राधिकाच्या चारित्रावर शिंतोडे|Mazhya Navryachi Bayko|23 April 2018|Upcoming Twist|\nशीतलची आई व पुष्पा मामीच होणार जबरदस्त भांडण|Lagira Zhala Jee|23 April 2018|Upcoming Twist|\nपहा दोन वर्षात किती बदलला रिंकु राजगुरुचा लुक|Rinku Rajguru New Look|Siarat|Nirom Marathi\nअभिनेता मिलींद सोमण अडकला विवाहबंधनात|Unseen Pics Of Milind Soman Wedding ceremony\nआबांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अंजली घेणार मुख्यमंत्र्यांची भेट|Tuzhat Jeev Rangala|20 April 2018\nअखेर सत्य होणार उघड|शीतल घरच्यांसमोर कबुल करणार अज्यावरच प्रेम|Lagira Zhala Jee|20 April 2018|Update\nराधिकाचा राग होणार अनावर|उचलणार सौमित्रवर हात|Mazhya Navryachi Bayko|19 April 2018|Update\nजागो मोहन प्यारे मालिकेचे २०० एपिसोड झाले पुर्ण|Jago Mohan Pyare|Complited 200 Episode\nपहा रेशम टिपणीसच्या फॅमिलीचे कधीही न पाहिलेले फोटोज|BiggBoss Marathi|Resham Tipnis Unseen FamilyPics\nपहा बिग बाॅस फेम जुई गडकरीचे कधीही न पाहिलेले फोटोज|Bigg Boss Marathi|Jui Gadkari\nBig Boss Marathi|विनीत भोंडे झाला बिग बाॅसच्या घरातील पहिला कॅप्टन|Episode 1|16 April 2018\nअखेर फुटणार भय्या व शीतलच्या लग्नाची सुपारी|Lagira Zhala Jee|16 April 2018|Upcoming Twist|\nपहा शीतलची आई खरया आयुष्यात आहे इतकी माॅर्डन|Lagira Zhala Jee|Nirom Marathi\nगुरु व राधिकाला एकत्र आणण्याचा सौमित्रचा प्रयत्न|एक तासाचा विशेष भाग|Mazhya Navryachi Bayko|Update\nबेस्ट रिक्युरीट होण्याची अज्याची ईच्छा होईल का पुर्ण|Lagira Zhala Jee|14 April 2018|Upcoming Twist|\nगुरुच्या नाकावर टिच्चुन पार पडणार राधिकाच्या नव्या आॅफिसचा उदघाटन सोहळा|Mazhya Navryachi Bayko\n© 2010-2018 INreporter वीडियो देखें और डाउनलोड करें", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2012_09_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:10:10Z", "digest": "sha1:GTUK7LXH65RQVFINZ6VFNN4ZZ7B4BQHD", "length": 34682, "nlines": 325, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: September 2012", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nमला जायचं होतं कुठे\nआणि मधल्या मध्ये हे नॉर्थ इस्टात, डेट्रॉइटला एक तीन तासाचा हॉल्ट मिळतो काय...मला माझ्या भाच्याला फ़ोन करायचं सुचतं काय आणि मामीच्या इतक्या आयत्या वेळेच्या नोटीसीवर पण ते गूणी बाळ पाउणेक तास उशीराने का होईना पण येतंय काय आणि मग मला आग्रह करून \"शटिला\"ला नेतो काय....’दाने दाने पे लिखा है’ चा अनुभव आला की याच म्हणीची सार्थकता पटते तसंच काहीसं...\n मी काहीच बोलणार नाहीये...फ़क्त फ़ोटोच बोलणार आहेत......ते वर म्हटल्याप्रमाणे त्याने आग्रहाने \"तुला हे आवडेल\" म्हणून नेलेलं एक नवीन ठिकाण..पुन्हा जायचा योग येणं म्हटलं तर कठीण म्हणून संधीचा फ़ायदा घेऊन एक छोटं सेलेब्रेशन त्याच्याबरोबर तिथे आणि घरच्यासाठी पण एक पेस्ट्री...बॅगेत जागा नसल्याचं मोठ्ठं दुःख मला तिथे गेल्यावर झालं....हाय राम....या पोस्टच्या निमित्ताने समस्त फ़्रेंच बेकर्सचा विजय असो...आणि ते विकणार्‍या अरब कन्यकांचाही....आणखी काय....\nचला आहात नं तयार....एका योगायोगाने घडलेल्या खाद्ययोगाच्या छोट्या सफ़रीला...म्हणून वर खाद्ययोगायोग लिहिलंय :)\nडेट्रॉइट विमानतळापासून साधारण अर्धा एक तास ड्राइव्हवर असणार्‍या डिअरबोर्न नावाच्या गावातल्या एका रस्त्यावर बरीच मिडल इस्टर्न/अरेबिक पद्धतीची दुकानं आहेत. त्यातली एक प्रसिद्ध बेकरी म्हणजे \"शटिला\". इथे गेल्या गेल्या एक नंबर घ्यायचा आणि आपल्याला काय हवं (खरं तर मला सगळंच हवं होतं) याची मनातल्या मनात नोंदणी करायला सुरूवात करायची.\nगेल्या गेल्या दिसतात त्या आपल्याकडे परळला गौरीशंकरकडे वगैरे जसे काचेच्या आत मिठाया आणि वर जिलेबीचे डोंगर आणि आणखी काही निवडक मिठाया तसंच दृश्य. एक एक कप्पा विशेष प्रकारच्या गोडांसाठी. जसं वरचे सगळे मूसचे वेगवेगळे प्रकार. मूस हे साधारण थोडे कमी गोड आणि अत्यंत मुलायम म्हणून मला प्रचंड आवडणारं डेझर्ट.\nइथल्या केकच्या सजावटी मनमोहक तर आहेतच शिवाय काही प्रकार छोट्या सिंगल सर्व्हिंगमध्येही ठेवलेले दिसताहेत. बच्चे कंपनीसाठी एकदम यम्म ओ..\nहे टु गो बॉक्सेस आणि त्यातली अरेबिक मिठाई खरं तर मला फ़ार घ्यावीशी वाटत होती पण मला लॅपटॉप उचलून पाठदुखी वाढवायची नसल्याने बॅगमध्ये जागाच नव्हती. मग नाहीतरी मुलाला काही नट्सची अ‍ॅलर्जी आहे असं एक आंबट कारण मनात येऊन फ़ोटोवर समाधान मानलं ;)\nकेकच्या आणखी काही सजावटी पाहत बसता आमचा नंबर आल्याने भाच्याने मला भानावर आणलं. आता आम्हाला जे काही हवं होतं ते काचेपल्याडच्या मुलीला सांगून मग ती आमची ऑर्डर स्वतः चेक आउटकडे आणणार होती.\nइतक्या कमी वेळात या दुकानाला न्याय देणं तसं कठीण पण नेहमी न खाल्ला गेलेल्या पिस्ता मूसला संधी द्यायचं मी ठरवलं. शिवाय त्याच्याभोवतीचं चॉकलेटचं कुंपणही फ़ार मोहक दिसत होतं की हीच पेस्ट्री पाहिजे असं त्या ललनेला मी सांगितलं.\nमाझ्या भाच्याने पायनापल खाणार म्हणून आधीच सांगितलं. मी त्याची चव अर्थातच घेतलीच.\nखरं तर पाय निघत नव्हता पण आधीच त्याने यायला उशीर केल्यामुळे लगेच न निघाल्यास विमान चुकायची दाट शक्यता होती. म्हणून मुलांसाठी चॉकोलेट रोल्स घेऊन पटकन निघालो.\nतुमचं जर या भागात (माझ्यासारखंच चुकून का होईना) जाणं झालं तर हे दुकान अजीबात विसरू नका. खरं तर निव्वळ या दुकानासाठी पुढच्या एखाद्या ट्रिपसाठी व्हाया डेट्रॉइट जावं का असा विचारही मी करतेय.\nतळटीप: ही पोस्ट खरं तर कधीपासून लिहायची होती पण फ़ोटो धुवायला टाकायचा मुहुर्त शोधता शोधता आज आणखी एका चांगल्या योगायोगाचं निमित्त.आज ब्लॉगने एक लाख वाचकसंख्या ओलांडली.जेव्हा हा ब्लॉग सुरू केला तेव्हापासून आपण काय लिहिणार किंवा लिहिणार तरी का याचाही नीट अंदाज नव्हता आणि त्यापुढे जाऊन इतक्या वेळा तो वाचला जाईल वगैरे गोष्टी तर मनातही आणल्या नव्हत्या. त्यामुळे या निमित्ताने मी जास्त नियमीत न लिहिताही माझ्या जुन्या पोस्ट वाचून आणि नव्याला प्रोत्साहन देऊन या यशात सामील झाल्याबद्दल सर्वच वाचकांने मन:पूर्वक आभार. केक/पेस्ट्रीज आवडल्या असतील अशी आशा :)\nLabels: दीडीखा, देशोदेशी, शटिला, हलकंफ़ुलकं\n४५ - ३५ - २५\nतीन आकडे पाहिले की कोणाचं काय आणि कोणाचं काय सुरू होतं. तसं म्हटलं तर आमचा हेतू चांगला स्पष्ट, चांगला इ.इ. होता पण नेमका या तीन आकड्यांनी आणि मुख्य त्यांच्या क्रमाने केलेल्या घोळाने आम्ही नशीबाने हे आकडा प्रकरण महागात पडता पडता वाचलो.\nत्याचं झालं असं, म्हणजे घरातलं दूध जवळजवळ संपतंय आणि घरात दोन मुलं आहेत तर वेळकाळ न पाहता दूध आणायला जायचं होतं. आता हे एक वेळ समजलं आणि त्यात अनायासे गाडीची चक्कर होतेय तर मूलं झोपतील हा सुप्त हेतू होताच पण त्यातही सगळी काम करून संपली तरी दोन्ही मुलं जागी. अशावेळी आम्ही डोकं कुठे चालवावं\nतर आता इतक्या रात्री पार्किंग लॉटमधून गाडी काढता काढता नेमकं आइसक्रीम खायची इच्छा व्हावी याला अक्षरशः काही म्हणजे काही इलाजच नाही. बरं घरी बारा महिने कुठलं नं कुठलं आईस्क्रीम फ़्रीजमध्ये असतं, ज्या दुकानात दूध घेतलं तिथेच आईस्क्रीमही घेता आलं असतं. म्हणजे घरच्यापेक्षा काही वेगळा फ़्लेवर वगैरे...पण नाही \"खाईन तर तुपाशी\"वाली लोकं असतात त्यांना रात्रीचे सव्वा दहा वाजले तरी फ़क्त आणि फ़क्त \"डेअरी क्वीन\"चंच आइस्र्किम आणि तेही फ़क्त आणि फ़क्त \"हवायन ब्लिझर्डच\" हवं असतं. मग काय माणसानेच निर्मिलेल्या स्मार्ट फ़ोनच्या अ‍ॅपने अशावेळी पंधरा मिनिटांनी दुकान बंद होतंयची वॉर्निंग दिली तरी आणि त्यात आम्हाला तिकडून साधारण सारख्याच अंतरावर असलेल्या दोन दुकानांपैकी कधीही न गेलेल्या दुकानाचीच आम्ही निवड करावी हे निव्वळ संकेत.बरं मला काय घरी जाऊन झोपायचं खेरीज काही काम नसणार होतं. निदान तिथे पोहोचेपर्यंत मुलं झोपतील म्हणजे जरा निवांतपणे जुने दिवस आठवत आइस्र्कीम खाता येईल असा एक साधा सरळ (आणि स्वार्थी) विचार करून मी पण नव्या जागी पंधरा मिन्टात पोचायचं आव्हान स्विकारायला काही कटकट केली नाही (हो म्हणजे इतरवेळी कटकट करणे हा समोरच्या पार्टीचा लग्नसिद्ध हक्क असतोच नाही का \"खाईन तर तुपाशी\"वाली लोकं असतात त्यांना रात्रीचे सव्वा दहा वाजले तरी फ़क्त आणि फ़क्त \"डेअरी क्वीन\"चंच आइस्र्किम आणि तेही फ़क्त आणि फ़क्त \"हवायन ब्लिझर्डच\" हवं असतं. मग काय माणसानेच निर्मिलेल्या स्मार्ट फ़ोनच्या अ‍ॅपने अशावेळी पंधरा मिनिटांनी दुकान बंद होतंयची वॉर्निंग दिली तरी आणि त्यात आम्हाला तिकडून साधारण सारख्याच अंतरावर असलेल्या दोन दुकानांपैकी कधीही न गेलेल्या दुकानाचीच आम्ही निवड करावी हे निव्वळ संकेत.बरं मला काय घरी जाऊन झोपायचं खेरीज काही काम नसणार होतं. निदान तिथे पोहोचेपर्यंत मुलं झोपतील म्हणजे जरा निवांतपणे जुने दिवस आठवत आइस्र्कीम खाता येईल असा एक साधा सरळ (आणि स्वार्थी) विचार करून मी पण नव्या जागी पंधरा मिन्टात पोचायचं आव्हान स्विकारायला काही कटकट केली नाही (हो म्हणजे इतरवेळी कटकट करणे हा समोरच्या पार्टीचा लग्नसिद्ध हक्क असतोच नाही का\nरात्रीच्या पारी गावांमध्ये दिवाबत्तीची सोय कुणी करावी या भारतात कुठच्या तरी विषयात (इतिहास असणार बहुतेक) शिकलेलं \"ग्रामपंचायत किंवा मुन्सिपाल्टीने\" हे उत्तर उल्ट्या अमेरीकेत \"कुणीच नाही\" या धर्तीवरचे काळोखे रस्ते कापत गाडीवान आणि मिनिटांकडे पाहात मी घालमेल न दाखवता वेळ घालवत होते...म्हणजे एकीकडे जिपिएसची रिमेनिंग मिनिट्र्स आणि दुसरीकडे गाडीतलंच घड्याळ यांच्यात वजाबाकीचा खेळ खेळणारी मी आणि मनातल्या मनात नव्या जागचं दुकान शोधताना दहा एकतीस झाले की झालं सगळं मुसळ केरात अशा विचारात.\nखाली पाहता पाहता अचानक वळणावर गाडी वळणं आणि वेग यांच्यात \"अर्धगोल-अर्धगोल\" आणि \"जास्त-कमी-साट्कन कमी\" असा खेळ खेळल्याचा भास झाल्याचं वाटून एका प्रचंड काळोख्या वळणावर आता हा ठोकणार असं वाटून ती वजाबाकी सोडून वर पाहिलं आणि एक कावळा, आपलं ते मामा, आपलं ते पोलिस बाजुच्या रस्त्याला जवळजवळ चिकटून आणि प्रचंड काळोखात असलेल्या स्ट्रिप मॉलमधून त्याच्या गाडीत चढताना दिसला. त्याला गाडी लागू नये इतक्या लिलया वळणावर गाडी चालवणार्‍या नवर्‍याचं \"कसा दिसला रे तुला तो गाडीत चढताना\" असं म्हणून कौतुक करणार तोच अंधारात आमच्या एकमेव चालणार्‍या गाडीवर मागून आलेल्या पांढर्‍या-निळ्या-लाल प्रकाशझोताने माझी ट्युब एकदम पेटली. कौतुकाची जागा लगेच थोडा त्रागा आणि काउन्सिलिंगने घेतली. \"सांग त्याला. दोन मूलं आहेत मागे. ती त्रास देत होती.\" मजा म्हणजे मोठा अजून जागाच होता फ़क्त लहान्याचा निद्रादेवीने ताबा घेतला होता. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी \"आरुष पाहिलंस तू लवकर झोपत नाहीस म्हणून आला बघ पोलिस\" हेही म्हणून घेतलं.\nआमच्यामागे दिवे आणि गाडीत आधी मागून मग पुढपर्यंत टॉर्च मारत मामासाहेब अवतरले.बाकी काही विचारायच्या आधीच त्याने पंचवीसच्या स्पीड लिमिटला तुम्ही पस्तीसवर होता हे पाहिलंत का म्हणून आमची हवा काढून टाकली. आता कागदपत्रांचा पण थोडा झोल होता म्हणजे आमचं कार इंशुरन्सचं लेटेस्ट कागद आम्ही इंश्युरन्सच्या साइटवरुन प्रिंट करून ठेवलं नव्हतं. अंधारात चमकणार्‍या गोर्‍या मामासाहेबाने आधीच \"मी हे सगळं रेकॉर्ड करतोय सांगून\" माझ्या जागं असणार्‍या मुलाला झोपवायचं काम पण करून ठेवलं होतं.\nमग आधी गाडीचे कागदपत्र, लायसन्स क्रमांक हे जवळच्या वॉकी टॉकीवरुन त्याच्या गाडीतल्या सहकार्‍याला सांगून आमच्या आइस्क्रिमच्या बिलाची तयारी सुरू केली असं मी मनातल्या मनात विचार करत होते आणि कधी नव्हे ते नवर्‍याने त्याच्याकडे थोडी बाजू मांडायचा प्रयत्न केला. त्याने गाडी चालवताना पाहिलं होतं की त्या रस्त्यावर बराच वेळ असलेलं ४५ चं लिमिट ३५ आणि २५ असं पटापट उतरत होतं आणि नवा रस्ता असल्याने ते झटक्यात पंचवीसवर आणायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न फ़सला होता. हे तसं पटण्यासारखं होतं आणि बालबच्चेवाले म्हणून असेल नशीबाने त्याने विचारलं इथे इतक्या रात्री काय करताय त्यावेळी आम्ही डेअरी क्विनचा दाखला दिला आणि वर ते आता बंद झालं हेही सांगितलं.\nआइस्क्रीमचं नाव ऐकुन बहुदा त्याचं डोकं थंड झाल्याने आमचं लॉजिक पटलं असावं पण कर्तव्य म्हणून आम्हाला वॉर्निंग देऊन सोडलं. आणि ती वॉर्निंग अशी होती की रस्त्याचं लिमिट जरी झटाझट खाली येतंय तरी तुम्ही मुळातच नव्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तर वेगाला सांभाळून चालवा. आता आइस्क्रीम पण नाही तर या विषयावर आणखी काही बोलून नवी फ़ोडणी पडण्यापेक्षा आम्ही आपलं \"व्हय महाराजा\" म्हटलं आणि दुकानाचं अपेक्षीत बंद दार उगा आमच्यासाठी उघडतंय काचा क्षीण प्रयत्न करून घरी आलो.\nपरत जाताना मी व्यवस्थित पाहिलं २५ - ३५ - ४५ हे उलट्या दिशेचे वेगाचे बोर्ड आणि अर्थातचं दिवाबत्तीची सोय नसलेला वळणांचा रस्ता. गाडीमध्ये होती एक प्रवासाने आणि एक आपल्याला झोपत नाही म्हणून पोलिस पाहायला आला या विचाराने झोपलेलं, अशी माझी दोन छोटी बाळं त्यानंतर अर्थातच आताच वॉर्निंगने सुधारलेला अगदी पोटातलं पाणी न हलता वळण घेणारा सारथी आणि वजाबाकीचा खेळ संपूनही हातात आइस्र्किमचं ब्लिझर्ड न आल्याने काय करावं हे लक्षात न आल्याने ते आकडे पाहून झाल्या प्रसंगाची उजळणी करत खिदळणारी मी.\nLabels: इतर, इनोदी, उगीच, गमतीजमती, हलकंफ़ुलकं\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\n४५ - ३५ - २५\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/kavitesarkha/", "date_download": "2018-04-21T21:12:25Z", "digest": "sha1:U3DOCF6TG5SI4OVU7ZI7BY4CO2IZNWGI", "length": 6451, "nlines": 120, "source_domain": "www.marathimati.com", "title": "कवितेसारखा - मराठी कविता | Kavitesarkha - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » कवितेसारखा\nलेखन: संदेश ढगे | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५\nतो समोर डोंगर दिसतो आहे दूरवर\nतो तर कधीचाच दिसतो आहे\nमी वेगळं असं काय पाहिलं\nगळ्यातल्या कॅमेर्च्यानेही मला डोंगरच दिसतो\nमी तरी असा नवस फेडल्यासारखा\nका पुरा करत असतो\nकन्फेशन देऊन मोकळं व्हावं तर\nमाझ्या बरोबर मीच असतो अहोरात्र.\nप्रवासात कितीतरी प्रश्न जिव्हाळ्याचे...\nकिती तहानलेले मेल्यावर वाटेत एक विहीर\nदेवळावरचा झेंडा वारा नसताना\nदारू प्यायल्याशिवाय नशा येत नाही\nइतकी माझी संवेदना हरामी का असते\nमाझ्या सोबत असणारे हे जिव्हाळ्याचे प्रश्न.\nदमल्यावर पण चालत जाण्यात\nकिती खोटारडेपणा आहे या\nप्रश्न कन्फेशनच्या थडग्यावरचा पुटं चढलेला\nमजकूर मि चिवडत बसतो\nसमज आल्यानंतर लिहिलेल्या कवितेसारखा.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-04-21T21:07:10Z", "digest": "sha1:WFKCVWFSM4KI5EHLUY6OTN4WXG6HH7FT", "length": 3876, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरसावा वायुसेना तळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसरसावा वायुसेना तळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर येथे असलेला विमानतळ आहे. याचा वापर भारतीय वायुसेना करीत असली तरी अधूनमधून अतिमहत्वाच्या व्यक्तींना सहारनपूर येथे ये-जा करण्यासाठी या तळाचा वापर करण्यात येतो.[१]\nयेथे वायुसेनेच्या ३०व्या विंगमधील ११७ आणि १५२ क्रमांकाची हेलिकॉप्टर दले एम.आय.-१७ प्रकारची हेलिकॉप्टर उडवतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१४ रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR027.HTM", "date_download": "2018-04-21T21:24:46Z", "digest": "sha1:EJZWGQK54LW3QXV4ZOTOIB2TKYO2A42O", "length": 7712, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | शहरात = U gradu |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nमला स्टेशनला जायचे आहे.\nमला विमानतळावर जायचे आहे.\nमला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जायचे आहे.\nमी स्टेशनला कसा / कशी जाऊ\nमी विमानतळावर कसा / कशी जाऊ\nमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कसा / कशी जाऊ\nमला एक टॅक्सी पाहिजे.\nमला शहराचा नकाशा पाहिजे.\nमला एक हॉटेल पाहिजे.\nमला एक गाडी भाड्याने घ्यायची आहे.\nहे माझे क्रेडीट कार्ड आहे.\nहा माझा परवाना आहे.\nशहरात बघण्यासारखे काय आहे\nआपण शहराच्या जुन्या भागाला भेट द्या.\nयांच्या व्यतिरिक्त बघण्यासारख्या आणखी जागा आहेत का\nस्लाव्हिक भाषा 300 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे. स्लाव्हिक भाषा इंडो-यूरोपियन भाषांमध्ये मोडते. जवळजवळ 20 स्लाव्हिक भाषा आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख रशियन ही भाषा आहे. 150 दशलक्ष लोकांहून अधिक लोकांची रशियन ही मूळ भाषा आहे. यानंतर प्रत्येकी 50 दशलक्ष भाषिक पोलिश आणि युक्रेनियन आहेत. भाषाविज्ञानामध्ये, स्लाव्हिक भाषा विविध गटांमध्ये विभागलेली आहे. पश्चिम स्लाव्हिक, पूर्व स्लाव्हिक आणि दक्षिण स्लाव्हिक भाषा असे ते गट आहेत. पश्चिम स्लाव्हिक भाषा या पोलिश, झेक आणि स्लोव्हाकियन आहेत. रशियन, युक्रेनियन आणि बेलारूसी या पूर्व स्लाव्हिक भाषा आहेत. दक्षिण स्लाव्हिक भाषा, या सर्बियन क्रोएशियन आणि बल्गेरियन आहेत. याशिवाय इतर अनेक स्लाव्हिक भाषा आहेत. परंतु, तुलनेने या भाषा फार कमी लोक बोलतात. स्लाव्हिक भाषा ही एक पूर्वज-भाषा आहे. स्वतंत्र भाषा या तुलनेने उशीरा अस्तित्वात आल्या. म्हणून, त्या जर्मनिक आणि रोमान्स भाषांपेक्षा वयाने लहान आहेत. स्लाव्हिक भाषेचा शब्दसंग्रह बहुतांश समान आहे. कारण अलीकडल्या काळापर्यंत ते एकमेकांपासून दूर झाले नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्या, स्लाव्हिक भाषा पुराणमतवादी आहेत. याचा अर्थ असा की, या भाषेमध्ये अजूनही जुन्या रचना वापरण्यात येतात. इतर इंडो-यूरोपियन भाषांनी त्यांचे जुने रूप गमावले आहेत. यामुळेच संशोधनासाठी स्लाव्हिक भाषा ही अतिशय मनोरंजक आहेत. त्यांचे संशोधन करून, पूर्वीच्या भाषांबद्दल निष्कर्ष काढता येतील. अशा प्रकारे, संशोधकांना आशा आहे की, ते इंडो-यूरोपियन भाषांपर्यंत पोहोचू शकतील. स्लाव्हिक भाषा ही काही अक्षराने ओळखली जाते. यापेक्षा, या भाषेमध्ये इतके ध्वनी आहेत, की जे बाकी भाषांमध्ये नाहीत. विशेषतः पश्चिम युरोपियांना नेहमी उच्चारण करण्यामध्ये त्रास होतो. पण काळजी नको - सर्वकाही ठीक होईल पोलिशमध्ये Wszystko będzie dobrze\nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-cooperative-hospitals-opening-soon-nanded-osmanabd-and-kolhapur", "date_download": "2018-04-21T21:19:53Z", "digest": "sha1:MR2ESBR6FX6GX3USEAHGO3JBG45ISBKH", "length": 16353, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, cooperative hospitals opening soon in nanded, osmanabd and kolhapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...लवकरच सहकारी रुग्णालये उभारणार \n...लवकरच सहकारी रुग्णालये उभारणार \nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nराज्यात मुंबई, सोलापूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत मागील अनेक वर्षांपासून सहकारी रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमार्फत रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्यात येत आहेत.\nमुंबईः राज्यात नागरिकांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात आणि दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्याच्या हेतूने सहकारी तत्त्वावरील रुग्णालये सुरू करण्यासाठी सहकार खात्यात सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नांदेड, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या ठिकाणी ही रुग्णालये सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nजिल्हा सहकारी उपनिबंधकांकडे या रुग्णालयांची नोंदणीही झाली असून, सध्या त्यासाठी आवश्यक भागभांडवल उभारणीसाठी नागरिक, शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. राज्यात मुंबई, सोलापूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत मागील अनेक वर्षांपासून सहकारी रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमार्फत रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्यात येत आहेत. मुंबई येथील सुश्रूषा सहकारी रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यातील काही जिल्ह्यांत सहकारी रुग्णालय स्थापन करण्यास सहकार खात्याकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.\nरुग्णालयांना राज्य सरकारमार्फत शासकीय भागभांडवल देण्यासंदर्भातील धोरण ठरविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच नागरिक, शेतकरी आदी घटकांकडून शेअर्स गोळा केले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात स्थानिक डॉक्टर्सनी एकत्र येऊन रुग्णालय स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही सहकारी रुग्णालय सुरू करण्याचा विचार आहे. सध्या हे रुग्णालय नोंदणीच्या प्रक्रियेत आहे.\nभांडवल उभारणीचे मोठे आव्हान\nया सहकारी तत्त्वावरील रुग्णालयांपुढे भागभांडवल उभारणीचे मोठे आव्हान असणार आहे. रुग्णालयात पायाभूत, मूलभूत सुविधा, यंत्रसामग्री आदी बाबींसाठी मोठा निधी लागणार असल्याने राज्य सरकारकडून काही मदत देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. मात्र, या प्रस्तावात आरोग्य विभागाच्या एका कक्ष अधिकाऱ्याने खोडा घातल्याची चर्चा आहे. सहकारी रुग्णालयांमुळे सरकारी मालकीच्या इतर रुग्णालयांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा नकारात्मक शेरा संबंधित अधिकाऱ्याने मारल्याचे सहकार खात्यातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. मात्र त्यामुळे रुग्णालयांना सरकारी भागभांडवल देण्यात कोणतीही आडकाठी येणार नसल्याचेही संबंधितांनी स्पष्ट केले.\nआरोग्य उस्मानाबाद कोल्हापूर सरकार नांदेड पुढाकार\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2015/04/blog-post_27.html", "date_download": "2018-04-21T20:46:25Z", "digest": "sha1:Y76QD3VBPODWDTL5G6DQ7SDWRXT6GU35", "length": 35075, "nlines": 325, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: ज्युली आणि मी", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\n\"ही व्यक्ती अपघातानेच माझ्या आयुष्यात आली\", असे त्या वाक्याच्या शब्दश: अर्थाने कुणाबद्दल म्हणायचं असेल तर मी ज्युलीचं नाव घेईन. माझी आई जमेल तेव्हा मला सकारात्मक रहा म्हणते. म्हणजे थोडक्यात काय, तर वाईटात पण चांगलं काय असेल ते पहा. तसं मी मागे २०१३ मध्ये मला झालेल्या कार अपघाताकडे त्रयस्थ नजरेने पाहते तेव्हा मला माझी त्या निमित्ताने झालेली ज्युलीशी भेट आठवते.\nया अपघातानंतर माझं मुळात असलेलं कंबरेचं दुखणं अधिक वाढलं तेव्हा मला माझ्या डॉक्टरने फ़िजिओ थेरपीबरोबर थेरॅप्टिक मसाज घ्यायला सांगितला आणि मग त्यासाठी योग्य व्यक्ती शोधताना एका क्लिनिकमध्ये जायला लागले. मला त्यावेळी जितक्या वेळा जावं लागे त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळी थेरपीस्ट भेटे. असं करताना एक दिवस मला ज्युलीची अपाँइटमेंट मिळाली आणि मग मी अजून एक तिची स्वतःहून मागून घेतली मग नंतर लक्षात आलं की माझ्यासारखे असे तिला आधीच बुक करणारे बरेच लोकं आहेत मग तिलाच म्हटलं की मला तुझी अपाँइटमेंट हवी असेल तर काय करू आणि मग तिनेच मला सकाळी सातची अपाँइटमेंट द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे ती करून मग मला कामावरही वेळेवर जायला बरं पडे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे अपघाताने का होईना पण ज्युली माझ्या आयुष्यात आली.\nउंचीने साधारण पाच फूट सहा इंच वगैरे आणि हाडापेराने मजबूत. थोडा पसरट पण सदैव हसरा चेहरा आणि ज्या सर्विस इंडस्ट्रीमध्ये ती आहे तिथे काम करणारे, मी आजवर पाहिलेले अमेरिकन असतात तशी टापटीप राहणारी. चेहरा खूप छान रंगवलेला पण तरी तो रंग अवास्तव न होता जितकं प्रसन्न तिने दिसायला हवं तितकाच परिणाम साधणारा. ती साठीकडे येतेय हे तिने सांगितलं म्हणून मला कळलं नाही तर मला ती पन्नाशीच्या आतबाहेरच वाटली असती. तिचं बोलणं नीट कान देऊन ऐकलं की तो टिपिकल सदर्न अनुनासिक टोन अगदी थोडासा जाणवतो. त्याबद्दल कधीतरी बोलताना तिने ती टेक्ससमध्ये मोठी झाल्याचं सांगितलं आणि ओरेगावात आल्यानंतर ते उच्चार गेल्याचं पण तिथले नातेवाईक जमले तर पुन्हा तश्या सानुनासिक उच्चारात बोलू शकत असल्याचं सांगायला ती काही विसरली नाही. आणि गंमत म्हणून प्रात्यक्षिक दाखवायला पण ती लाजली नाही. मी त्यावर मनमुराद हसले होते.\nतिच्याबरोबरची पहिली भेट वगैरे ठळक आठवत नाही आणि त्याचं मूळ कारण तेव्हा मला होणाऱ्या वेदना हे असू शकेल. पण नंतर जसं दुखणं कमी होत गेलं तसं आमच्या भेटी म्हणजे दुखण्यावरचे उपाय आणि त्याबरोबर थोडी निर्हेतुक मैत्री असा संगम असे. तोवर माझ्या दुखण्याची तीव्रता आणि त्यासाठी कधी कुठे जास्त जोर जास्त स्ट्रेच दिला पाहिजे हे तिला मी न सांगता कळायला लागलं होतं. त्यादिवशी जसं सेशन असे त्याप्रमाणे सुरुवातीला आमचं बोलणं होई मग ती माझ्यावर काम करतानाही विषय निघाला तर थोडा संवाद होई आणि मग निघायच्या आधी तिला आणि मला वेळ असेल तर तेव्हाही थोडी चौकशी.\nइतर अमेरिकन लोकांना साहजिक वाटणारी भारताबद्दलची कुतूहलता किंवा मी इथे का आले/काय करते हे नेहमीचे विषय होते तसेच आपापल्या व्यवसायातले काही प्रश्नदेखील आमच्या बोलण्यात येत.गवत दुसऱ्या बाजूने कसं नेहमी हिरवं दिसतं हे नव्याने कळून घेताना कुठेतरी आमच्यातले बंध घट्ट होत होते.\nमला आठवतं तेव्हा एडवर्ड स्नोडेन चा विषय ताजा होता आणि त्याने नुकताच इतर देशात आसरा घेतला होता. माझ्या दुखण्यावर काम करताना मी अगदी स्वतःहून विचारलं नव्हतं पण बहुतेक कुठेतरी अमेरिकेची नागरिक म्हणून ती दुखावली गेली होती आणि माझ्या सारख्या त्रयस्थ व्यक्तीकडे तिला त्या दिवशी व्यक्त व्हावंसं वाटलं. ती म्हणाली \"All these years I used to hear that people from other countries think about Americans as Saitans and now looking at what Edward Snowden is saying looks like we are really cruel and our country people had hidden a lot of truth from us. I feel so ashamed of being an American.\"\nमला माहित आहे त्या दिवशी ती असं म्हणाली म्हणून काही तिचं तिच्या देशावरचं प्रेम कमी होणार नाही; पण त्याचवेळी तो रागही तिने कुठल्याही सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे व्यक्त केला. बरेचदा आपला देश म्हणजे आपलं सगळचं चांगलं, असं निदान दुसऱ्या देशाच्या लोकांसमोर तरी आपण बोलतो पण तिने तिचे हे विचार माझ्याकडे व्यक्त केले तेव्हा ती माझ्यासाठी व्यक्ती म्हणून खूप मोठी ठरली. मला वाटतं मी खूप पुस्तकं वाचली आणि त्यांनीही मला खूप शिकवलं पण भावनेच्या उद्रेकात आपण आपल्यातल्या वाईट गोष्टीला कसं तोलावं हे समजवायला मला ज्युलीने मदत केली.\nआम्ही इतक्या विविध विषयांवर बोललो आहोत की त्यातलं आठवून लिहायचं तर दर महिन्याला एक पोस्ट फक्त ज्युली या एकाच व्यक्तीवर लिहावी लागेल. पण तरी त्यातल्या काही निवडक सांगितल्याशिवाय ज्युली कळणार नाही.\nतर माझी ट्रीटमेंट सुरु झाली जूनमध्ये म्हणजे इकडचा घरगुती भाज्या लागवड करणे, जोपासणे थोडक्यात बागकामाचा सिझन. तिच हे घर नवीन होतं. म्हणजे तिचा हे सगळं करण्याचा हा त्या घरातला पहिला सिझन. गम्मत म्हणजे माझंदेखील माझ्या या घरातलं हे पहिलंच वर्ष. त्यावर्षी पहाटेची थंडी आणि थोड्याफार फ्रोझन रात्री अजून संपल्या नव्हत्या. तेव्हा मला कुठलीच appointment मिळत नव्हती म्हणून बुधवार सकाळी सातची वेळ तिने माझ्यासाठी निश्चित केली होती. माझ्यासाठी ती इतक्या सकाळी येउन क्लिनिक उघडत असे. मी पण लवकर निघून वेळेवर पोचत असे कारण पैसे घेऊन का होईना पण कुणी त्याची सर्विस माझ्यासाठी देतोय ही माझ्यासाठी मोठी बाब होती. त्यावेळी तुला लवकर उठावं लागत असेल न असं मी विचारलं तेव्हा ती म्हणे लवकर मला तसं पण उठावच लागे आणि थंडीत बाहेर जाऊन हमिंगबर्डचं खाणं ठेवावं लागतं नाही तर आता मी इथून परत जाईपर्यंत ते उपाशी राहतील आणि मी रात्रीच त्यांचं भांडं भरून ठेवलं तर ते फ्रीज होऊन जाईल. हमिंगबर्ड फीडर माझ्याकडे पण आहे पण तोवर हा फ्रीज व्हायचा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता.\nमग कधीतरी तिचं बागकाम, घर इ. बद्द्ल विषय निघाला होता तेव्हा तिने मला आवर्जून सांगितले होते की या इकोनॉमीमध्ये ती हे घर विकत घेऊ शकली कारण तिचे वडील जाताना तिच्यासाठी त्यांचं सगळं ठेवून गेले. मी नेहमी माझ्या आई वडिलांबरोबर चांगलं वागायचा प्रयत्न केला आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी सांभाळून त्यांच्याकडेही लक्ष देत गेले पण तरी त्यांनी इतकं माझ्यासाठी करावं हे काही मी धरून चालले नव्हते, हे तिचं मत, वाडवडील त्यांचं सगळं आपल्यासाठीच ठेवायला जन्माला आले आहेत अशा संस्कृतीत वाढलेल्यांना समजायला कठीण जाईल पण ज्यांची कर्मावर श्रद्धा आहे त्यांना तिला काय म्हणायचं आहे हे लगेच लक्षात आलं असेल. ती एकंदरीत कर्मवादी आहे आणि तिचं काम ती केवळ पैसा या एकमेव उद्देशासाठी करत नाही हे मला तिच्याबरोबरच्या काळात खूप वेळा जाणवलं.\nतिचा एक भाचा त्याच दरम्यान आमच्या बाजूच्या राज्यात शिकायला आला होता. त्याला तिने आवर्जून thanksgiving साठी बोलावले होते. त्यावेळी भाबडेपणाने ती म्हणाली की हा आता कसा दिसतो तेही मला आठवत नाही कारण मी तो लहान असल्यानंतर एकदा इंडियानाला गेल्यावर पुन्हा कुठे जाणं जमलच नाही. मी माझ्या भाचा-भाचीला इकडे येईपर्यंत दर आठवड्याला आणि आताही ऑनलाईन माझ्या मुलांना त्यांच्या मावशीशी बोलायला मिळेल हे पाहते हे मी सांगितलं आणि त्यासाठी दोन वर्षातून तरी आम्ही त्यांना भेटायला जातो हे मी सहज म्हटलं त्यावेळी जाताना मला एक हग देऊन ती म्हणाली आज तू मला हे सांगितलं म्हणून मला अचानक वाटायला लागलं की मी देखील पैसे साठवून तिथे एकदा जाऊन यायला पाहिजे. माझी नाती दुसऱ्या देशात आहेत पण तिची तर याच देशात आहेत हे तिला जाणवलं असावं. मग मी तिला शिक्षणाच्या निमित्ताने का होईना तुझा भाचा आता इथे तुझ्याकडे येउन जातोय याची आठवण करून दिली. तीही हसली.\nकधीकधी मला वाटतं तिचे आणि माझे प्रश्न, व्याप्ती आणि तपशील वगळता सारखेच आहेत. माझी मुलं मोठी होतानाची चिंता तर तिचा मुलगा शिक्षणात फार लक्ष न देता काहीबाही करत राहतो त्याचं कसं होणार याची तिला चिंता. मध्ये नवऱ्याची काँट्रॅक्टवाली नोकरी कायम होईल असं वाटता वाटता गेली मग नवी मिळेपर्यंत तिची घालमेल. मला स्वत:च्या करियरची धास्ती आणि आय टी या बेभरवशाच्या कामात दोघंही असल्याची टांगती तलवार नेहमीची. तिचेही नातलग आणि जवळची मंडळी याच देशात दूर गेलेली आणि माझी त्या बाबतीत काही वेगळी परिस्थिती नाही.\nमाझे तिच्याकडचे ऑफिशियल सेशन्स संपत आले तेव्हा मी एक दिवस तिला तू प्रायव्हेट प्रॅक्टिस करतेस का, असं विचारलं. त्याचं मुख्य कारण हे होतं की काहीवेळा असे थेरपीस्ट एकाच ठिकाणी राहत नाहीत आणि इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणे माझी डॉक्टर काही मला अशा थेरपीज नेहमी प्रिस्क्राइब करणार नाही. मग तिच्याकडे इतरवेळी जायचे असल्यास हा पर्याय मला उपलब्ध राहिला असता. तिने नंतरच्या एका विसिटला तिचं कार्ड मला दिलं पण त्या विषयावर तिथे माझ्याबरोबर काही बोलणी केली नाहीत.\nमग यथावकाश मी तिच्या पर्सनल सेशनला तिच्या घरी गेले. जुन्या काळी सगळं लाकडाचं काम दिसायचं त्यापद्धतीच्या त्या घरात पूर्ण लाकडाची आणि आपल्याकडे वार्डरोब असतात तसं आतमध्ये लाकडाचं काम असलेली एक छोटेखानी खोली आतमध्ये मंद संगीत आणि एसेन्शियल ऑइलचा मस्त वास. मला थंडी वाजेल म्हणून टेबलवर गरम blanket आणि माझ्या वस्तू ठेवण्यासाठी त्या लाकडी जमानिम्याला साजेल अशी एक सन्दुक आणि दागिने काढून ठेवण्यासाठी त्यात छोटी बांबुची विणलेली वाटी. सगळ्यात महत्वाचं तिचं प्रसन्न हसू. त्यादिवशी बरेच दिवसांनी आम्ही भेटलो आणि परत निघताना तिला लगेच दुसरी पेशंट नसल्याने मी थोडा वेळ थांबले आणि माझ्याही नकळत मी तिला म्हटलं, \"I missed you Julie more than my back missed you\". She smiled and hugged me tight saying \"I mised you too Aparna. You are such a special client of me.\"\nगरज, मैत्री आणि बरचं काहीशा अंधुक सीमारेषा असलेलं हे नातं. याला मी किंवा तिने काही नाव द्यायला नको. ज्युली आणि मी आपापल्या व्यक्तिगत आणि भावनात्मक लढाया आपल्या पद्धतीने लढत राहू, केव्हातरी त्यातल्या काही एकमेकाबरोबर शेयर करू आणि त्याने ज्या भावना व्यक्त होतील त्यात हे नाव नसलेलं नातं असंच परिपक्व होत राहील.\nहा लेख मी मराठी लाइव्ह च्या रविवार पुरवणीत प्रकाशीत झाला आहे.\nमी मराठी लाइव्ह च्या रविवार पुरवणीत \"ज्युली आणि मी\"\nLabels: अनुभव, आठवणी, देशोदेशी, नातेसंबंध, मैत्री\nयावर्षी थोडंफार जमतंय असं दिसतंय मंदार. वाचत रहा. :)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://scotsdalekatta.blogspot.com/2008/03/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:11:33Z", "digest": "sha1:6D2PFHNBR3UZO2RMNZCKQEJUBP22JD5L", "length": 4093, "nlines": 81, "source_domain": "scotsdalekatta.blogspot.com", "title": "स्कॉट्सडेलचा कट्टा: मराठी विकिपीडिया", "raw_content": "\nस्कॉट्सडेलचा कट्टा हा ब्लॉग २००५-२००८ मध्ये अमेरिकेत राहिलेल्या जागेची आठवण करून देण्यासाठी चालू केला आहे सर्व स्कॉट्सडेल वासीयांच्या विविध उद्योगांची सतत आठवण राहावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे\nविकिपीडिया कोणाला माहित नाही पण जर ती सगळी माहिती मराठी मध्ये मिळाली तर किती सुंदर\nतुमची ही इच्छा विकिपीडिया ने पूर्ण केली आहे. खाली दिलेली वेबसुची विकिपीडिया मधील सर्व माहिती मराठी मधून दर्शवते\nलेखक अमित कुलकर्णी वेळ 11:51 PM\nतारे जमीं पर (2)\nभारतीय क्रिकेट संघ (3)\nउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/farmers-self-determination-tomorrow-loni-opposition-leaders-vikhe-village-administration-denied/", "date_download": "2018-04-21T21:07:54Z", "digest": "sha1:GZYJTBIRCGTRJE7MSQB75SXJY2JKMNVY", "length": 24980, "nlines": 342, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Farmers In Self-Determination Tomorrow In Loni Opposition Leader'S Vikhe Village; Administration Denied The Permission | विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा उद्यापासून आत्मक्लेश; प्रशासनाने परवानगी नाकारली | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nविरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा उद्यापासून आत्मक्लेश; प्रशासनाने परवानगी नाकारली\nसाखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.\nअहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.\nप्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन भवनात साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांची संयुक्त बैठक पार पडली. प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डीचे प्रांतअधिकारी रवींद्र ठाकरे आदी बैठकीला उपस्थित होते. ऊसाला ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी उपोषण करण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वीच निवेदन दिलेले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी ही संयुक्त बैठक बोलविली होती. मात्र बैठकीत ऊसदराबाबत तोडगा न निघाल्याने संघर्ष समिती आंदोलनावर ठाम आहे. संघटनांनी आत्मक्लेष करण्यासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरील जागा निवडली आहे. या जागेत कुणीही आंदोलन करू नये, असा ठराव ३१ मार्च २०१४ मध्ये लोणी ग्रामपंचायतीने केलेला आहे. याची कल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बैठकीच्या शेवटी समितीच्या पदाधिका-यांना दिली. मात्र जागेच्या मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे डॉ. अजित नवले यांनी शेतक-यांच्या वतीने प्रशासनाला ठणकावून सांगितले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवले म्हणाले, आत्मक्लेष करण्याबाबत प्रशासनाला रितसर निवेदन दिलेले आहे. उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही सर्वचजण गुरुवारी सकाळी तिथे जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यास जेलमध्येही आत्मक्लेष केले जाईल. उपोषणाला राज्यातील ११ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील दररोज किमान ४०० ते ५०० शेतकरी उपोषणाला हजेरी लावतील, असे नवले यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे बाळासाहेब पटारे, कॉ़ बन्सी सातपुते, अजय महाराज बारस्कर, संतोष वाडेकर, अनिल देठे, हरिभाऊ तुवर, रवींद्र मोरे, अनिल इंगळे, विलास कदम, रुपेंद्र काले, चांगदेव विखे, अशोक पठारे, शिवाजी जवरे, युवराज जगताप, अनिल औताडे, रावसाहेब लवांडे, बच्चू मोढवे, ताराभाऊ लोंढे, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन आदी बैठकीला उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउद्घाटन होताच बीडमधील व्यसनमुक्ती साहित्य संमेलन रद्द\nगुन्हा मागे घेण्याकरिता राहात्यात मोर्चा\nपढेगावात दारुबंदीचा ठराव मंजूर\nराहुरी तहसील कार्यालयातूृन दहा वाळूच्या वाहनांची चोरी\nकोतुळमध्ये महाकाय गोगलगायींचे अस्तित्व\nश्रीरामपूर तालुक्यात खोदकामात आढळले मानवी सांगाडे\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/yojana/Page-4", "date_download": "2018-04-21T20:50:09Z", "digest": "sha1:6K3335EZPSC33BCIEQENRF7XOXAPP5ZA", "length": 14229, "nlines": 98, "source_domain": "bharat4india.com", "title": "योजना | Page 4", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसिंधुदुर्ग – सर्वसाधारणतः भेंडी म्हटली, की हिरवीगार भेंडी नजरेसमोर येते. पण एखाद्यानं तुम्हाला विचारलं, \"तुम्ही लाल-गुलाबी भेंडी पाहिलीत का\" तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. म्हणाल, \"अरे बाबा, अशी भेंडी असतात का कुठं\" तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. म्हणाल, \"अरे बाबा, अशी भेंडी असतात का कुठं एक तर ती रंगवलेली असावीत किंवा कृत्रिम असावीत.\" पण खरंच भेंडीची भाजी आवडीनं खाणाऱ्यांसाठी ही खूशखबर आहे. अशी भेंडी आता तुमच्या पानात वाढली गेलीत तर आश्चर्य वाटायला नको. या लाल-गुलाबी भेंडीचं उगमस्थान आहे कोकणातल्या वेंगुर्ला इथं...\nप्रदर्शनाच्या दुसरा दिवसही गर्दीचा\nपुणे - किसान कृषी प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यनगरीत येतायत. दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन स्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालीय. शिवाजीनगरहून येणाऱ्या बसगाड्या खच्चून भरून येतायत. अनेक शेतकरी परिवारासह मोठ्या उत्सुकतेनं प्रदर्शन पाहात आहेत. हे प्रदर्शन साधंसुधं नाही, संपूर्ण प्रदर्शन काळजीपूर्वक पाहायचं झालं तर दिवस पुरत नाही.\nमजूर टंचाईवर तोड म्हणजे 'बाहुबली'\nपुणे - शेतकऱ्याला नेहमीच येणाऱ्या नैसर्गिक संकटांना तोंड देत शेती करावी लागते. त्यातच मानव निर्मित संकटही त्याचा पाठलाग सोडत नाहीत. मजुरांची टंचाईचा प्रश्न त्याला नेहमीच भेडसावतो. परंतु यंदा मोशी इथं भरलेल्या किसान कृषी प्रदर्शनात या प्रश्नावर उत्तर सापडलेलं दिसतं. ऊस लागवडीसाठी कोपरगाव इथल्या कंपनीनं बाहुबली नावाचं यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. तर या यंत्राचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ अविनाश पवार यानं...\nएसी कॅबिन असलेला ट्रॅक्टर\nपुणे- मोशी इथं सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शनात अनेक शेती उपयोगी वस्तू्ंनी शेतकऱ्यांना आकर्षित केलंय. त्यामध्ये न्यू हॉलंडचा अत्याधुनिक ट्रॅक्टर सर्वांचा चर्चेचा विषय झालाय. या ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती उत्पादनाच्या दृष्टीने नवनवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. तसंच यामध्ये चालकासाठी सुसज्ज अशी एसी कॅबिनही देण्यात आली आहे. त्यामुळे हा विशेष ट्रॅक्टर चर्चेचा विषय बनलाय. या अत्याधुनिक ट्रॅक्टरचा आढावा घेतलाय आमची करस्पाँडंट रोहिणी गोसावी हिने...\nसुपारीपासून इको फ्रेंडली पत्रावळी\nमोशी - थर्माकोल, प्लास्टिक अशा निसर्गविघातक वस्तूंपेक्षा निसर्गदत्त सुपारी, केळीची पानं आणि खोडांपासून मिळणाऱ्या टाकाऊ भागांपासून अनेक सुंदर वस्तू बनवता येतात. पुण्याच्या संग्राम पाटील यांनी तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या मदतीनं अशाच टाकाऊपासून टिकाऊ आणि इकोफ्रेंडली वस्तू बनवल्या आहेत. पाहूयात या वस्तूंची खासियत...\nकृषी प्रदर्शनाला जत्रेचं स्वरूप\nपुणे - किसान कृषी प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यनगरीत येतायत. दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन स्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालीय. शिवाजीनगरहून येणाऱ्या बसगाड्या खच्चून भरून येतायत. अनेक शेतकरी परिवारासह मोठ्या उत्सुकतेनं प्रदर्शन पाहात आहेत. हे प्रदर्शन साधंसुधं नाही, संपूर्ण प्रदर्शन काळजीपूर्वक पाहायचं झालं तर दिवस पुरत नाही, याचा अनुभव गाठीशी असल्यानं अनेकांनी दशमीचं गाठोडं सोबत आणलंय. शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी पाहण्याची किती ओढ आहे, हेच यावरून पाहायला मिळत आहे.\nपुणे - भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकीक मिळवलेलं किसान कृषी प्रदर्शन आजपासून मोशीत सुरू झालंय. प्रदर्शन पाहण्यासाठी देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांची इथं एकच झुंबड उडालीय. या भव्य कृषी प्रदर्शनाबाबत आयोजकांकडून माहिती घेतलीय आमची करस्पाँडन्ट रोहिणी गोसावी हिनं... तर पाहूया काय आहे या प्रदर्शनामध्ये \nपुण्यात उद्यापासून किसान प्रदर्शन\nभारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकिक मिळवलेलं किसान कृषी प्रदर्शन पुण्यातील मोशी इथं सुरू झालंय. 16 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यात येत आहेत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांचं दहावीनंतरचं शिक्षण आणि परीक्षेची फी भरण्याची योजना समाजकल्याण खात्यातर्फे राबवली जाते. पाहूया या योजनेचं स्वरूप काय आहे...\nकेंद्र सरकारच्या निकषांनुसार राज्यातल्या ६५ वर्षांवरील निराधार, वृद्ध व्यक्तींना निवृत्तीवेतन देण्यात येते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, असं या योजनेचं नाव आहे.\nराजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजना\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/easyblog-3/2012-12-27-16-23-13", "date_download": "2018-04-21T20:55:54Z", "digest": "sha1:KBCUUBXSLIVQFVFM5GDKJ7GHRY5RGJJZ", "length": 17971, "nlines": 91, "source_domain": "bharat4india.com", "title": "वंशज थिबा राजाचे -", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nगुरुवार, 27 डिसेंबर 2012\nगुरुवार, 27 डिसेंबर 2012\nमहाराजा, महाराणी, राजकुमार आणि राजकुमारीचा सिनेमात पाहिलेला थाट माझ्या डोक्यात होता. थिबा राजाच्या कुटुंबीयांचा थाटही मला बघायचा होता. त्यामुळं मनात उत्कंठा, उत्सुकता अशी परिस्थिती होती. शोधत-विचारत अर्ध्या तासानं या राजवंशीय लोकांचं घर मला सापडलं. पण जे जे माझ्या मनात होतं त्याविरुद्ध इथं पाहायला मिळालं. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये गाड्या धुण्याच्या एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये हे राजाचे वंशज राबत होते. त्यांची अशी अवस्था बघून प्रचंड त्रास झाला मला. न राहून डोळे भरून येत होते. अंगावर शहारे येत होते. खरं तर माझा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता. पण तरीही दुःख, वेदना, आनंद या सगळ्याच भावना माझ्या मनात उचंबळून येत होत्या.\nथोडंसं थिबा राजाबद्दल... ब्रह्मदेशाचा (म्यानमार) शेवटचा राजा थिबा... अत्यंत लोकप्रिय, कर्तृत्ववान, उच्चविद्याविभूषित आणि शत्रूशी थेट टक्कर घेण्याची धमक या राजात होती. थिबाचा धोका वेळीच ओळखून ब्रिटिश सरकारनं त्याला १८८५ मध्ये कैदी बनवलं... चलाख ब्रिटिशांनी उठावाची भीती वेळीच ओळखून या राजाला ब्रह्मदेशात न ठेवता रत्नागिरीत त्याच्यासाठी राजवाडा बांधून त्यात त्याला नजरकैद केलं. नजरकैदेत असूनही त्याच्या आवडीनिवडीचा आदर ब्रिटिशांनी राखला होता. अत्यंत निसर्गरम्य परिसरात जिथून समुद्राचं दर्शन होईल अशा टेकडीवर हा राजवाडा त्या काळी सव्वालाख रुपये खर्च करून बांधला होता. या राजवाड्यात थिबा राजा १९१० साली वास्तव्यास आला... संस्थानाच्या नव्हे तर एका देशाच्या राजाचा नजरकैदेत असतानाच डायबिटीसमुळे १९१६ साली मृत्यू झाला. ही घटना ऐतिहासिक नक्कीच आहे, त्याची तशी नोंदही झाली आहे. पण यात एका हरलेल्या राजाची आणि ब्रिटिशांनंतरच्या व्यवस्थेनं पिचलेल्या त्याच्या कुटुंबीयांची दुर्दैवी दारुण कहाणी लपलेली आहे.\nराजाच्या याच घरात त्याच्या जाण्याआधी एका प्रेम कहाणीनंही जन्म घेतला होता. थिबा राजाची मुलगी म्हणजे फाया हिचं राजवाड्यात पहारा करणाऱ्या गोपाळ सावंतशी प्रेम जुळलं. खरं तर गोपाळ सावंतांचं आधीच लग्न झालं होतं. प्रेमात सर्व काही... जे आपण म्हणतो ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजकुमारी फाया. थिबा राजा गेल्यानंतर ब्रिटिश सरकारनं त्याच्या कुटुंबीयांना ब्रह्मदेशात पाठवलं, त्यात फायाही होतीच. पण ती काही तिथं राहिली नाही. गोपाळ सावंतांच्या ओढीनं ती भारतात परत आली. तिनं खऱ्या अर्थानं तख्तो ताजला ठोकर मारून सावंतांशी आपला घरोबा केला.\nफायाची एकमेव संतती म्हणे टुटू... टुटू ही थिबा राजाची नात. पण टुटूला इथल्या दुर्लक्षित करणाऱ्या वृत्तीला वेळोवेळी सामोरं जावं लागलं. क्षणोक्षणी तिचा अपमान होत होता. या राजघराण्याच्या वंशजांची काळजी घेण्यात भारतीय सरकार पूर्णतः अपयशी ठरलं, असं मला ठामपणं वाटतं. एखादा राजघराण्याचा वंशज किंवा थेट राजाची नात लोकांच्या घरात काम करते आहे. बदकं, कोंबड्या आणि गुरं पाळते. काय वेदना होत असतील तिला जरा विचार करा...\nटुटूच्या नंतरही परिस्थिती जैसे थे. काहीच बदल नाही. टुटूला पाच मुलगे आणि दोन मुली झाल्या. मी सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला ते चंद्रकांत पवार एमआयडीसीत राहतात. आम्ही प्रेमानं त्यांना चंदूमामा म्हणतो. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष रत्नागिरीत येणार म्हणून मी चंद्रकांत पवारांना भेटायला गेलो. त्यांची एकंदरीत परिस्थिती पाहून मला रडूच आलं. काय या राजघराण्याच्या वंशजांची ही व्यथा. त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. सर्व्हिसिंग सेंटर काय ते उदरनिर्वाहाचं साधन. पण एक मला जाणवलं. इस बंदे मे कुछ बात है. खानदान का असर जे आपण म्हणतो ना, त्याचा प्रत्यय मला यांना बघून आला. चेहऱ्यावर तेज, कायम हसतमुख, कोणासमोरही अत्यंत बुलंद आवाजात त्यांचं बोलणं. क्या बात है, मजा आ गया. मला क्षणोक्षणी असं जाणवत होतं की, मी राजासमोरच आहे. मनाचा राजा, वृत्तीनं राजा आणि थिबा राजालाही खऱ्या अर्थानं अभिमान वाटेल असाच त्यांचा अविर्भाव.\nमला आज बरं वाटतंय की, पत्रकारितेत असल्यामुळं मला या लोकांशी बोलता आलं, त्यांच्या व्यथा जाणून घेता आल्या. राजाच्या कुटुंबीयांकडूनच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या गोष्टी ऐकल्यानंतर अधिकच त्रास होतो. मायबाप सरकारनं या घटनेकडं जरा गांभीर्यानं पाहावं, असंच मला वाटतं. फक्त एखादा राष्ट्राध्यक्ष येतो आहे, म्हणून त्याची दखल घेऊ नका, तर इतर वेळीही त्यांच्याकडं लक्ष द्यावं एवढंच मला वाटतं.\nGuest (अतुल कुमार काळे,चास कमान,राजगुरुनगर,पुणे)\nया वर्षाच्या पूर्वसंध्येला म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांनी रत्नागिरी येथे समुद्र किनारी मोठ्या डौलात उभ्या असलेल्या थिबा राजवाड्याला भेट दिल्यानं थिबा राजवाडा पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. या राजवाड्यात ब्रह्मदेशाच्या तत्कालीन शूर व कर्तृत्व थिबा राजाला ब्रिटीशानी बंदीवासात ठेवलं होतं. एखाद्या घरातील कर्ताधर्ता पुरुष इहलोकी गेल्यानंतर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियाची काय अवस्था होते,याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे थिबा राजाचे वंशज. राजाचे वंशज असूनही आज ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. त्याना मदतीची खूप गरज आहे. त्यांचा मान राखला जावा. रत्नागिरी येथेच शिवाजीनगर भागात असलेल्या थिबाचे थडगे गेल्या महिन्या पर्यन्त दुर्लक्षित होते. त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष रत्नागिरित यायचे म्हणून त्या थडग्याची युद्धपातलीवर रंग रंगोटी करण्यात आली. एक सार्वभौम देशाच्या राजाच्या थडग्याची अशी हेटाळणी होत असेल तर, हे अनाकलनीय आहे. थिबाचे वंशज आज अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठित असून सरकारने न मागता त्यांचा यथोचित असा सन्मान राखला पाहिजे. रत्नागिरितच राहिलेल्या राजकुमारी फाया व तिची मुलगी टूटू या दोघीनी थिबा राजाच्या पश्चात जे काही भोगले, त्याची कल्पना करवत नाही. टूटूला दिगंबर,श्रीकांत,चंद्रकांत,सुरेश व नारायण ही पाच मुले आणि प्रमिला व सुनंदा अशा दोन मुली. पैकी प्रमिला,दिगंबर,सुरेश आज हयात नाहीत. नारायण अविवाहित आहे.\nपत्रकार म्हणून पाच वर्षांहून अधिक काळ मुंबईत काम. टीव्ही चॅनेलमध्ये अँकर, तसंच प्राध्यापक म्हणून कामाचा अनुभव. कविता सादरीकरणाचा छंद. सध्या `भारत 4इंडिया`चे रत्नागिरी ब्युरो चीफ म्हणून कार्यरत.\nकुणी नाही उरला वाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-04-21T21:21:06Z", "digest": "sha1:6V5CNLJXOGLDPHYZY4URAOKGSHWMC6X3", "length": 3902, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डीप ब्ल्यु (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nडीप ब्ल्यु (२००१ चित्रपट)\nडीप ब्ल्यु (२००३ चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१४ रोजी ०२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/maharashtra-team-released-kuchivihar-trophy/", "date_download": "2018-04-21T20:53:42Z", "digest": "sha1:4VOWK2QE7PU2S4JCOUWTGJ6VOCIVVY7R", "length": 19640, "nlines": 342, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Team Released For Kuchivihar Trophy | कुचबिहार करंडक लढतीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nकुचबिहार करंडक लढतीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर\nपुणे येथे गोवा संघाविरुद्ध ८ ते ११ डिसेंबदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट लढतीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे.\nऔरंगाबाद : पुणे येथे गोवा संघाविरुद्ध ८ ते ११ डिसेंबदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट लढतीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. ओम भोसले कर्णधारपद भूषवणार आहे.\nपुणे येथे महाराष्ट्राच्या संघाची घोषणा सचिव रियाज बागवान यांनी केली. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे- ओम भोसले (कर्णधार), हृषिकेश मोटकर, पवन शाह, अथर्व काळे (उपकर्णधार), यश क्षीरसागर, सिद्धेश वीर, स्वप्नील फुलपगर (यष्टिरक्षक), अतमन पोरे, समर्थ कदम, आकाश जाधव, यतीन मंगवानी, सिद्धेश वरघंटे, अक्षय काळोखे, तन्मय शिरोडे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउद्योगांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा- देवेंद्र फडणवीस\nऔरंगाबादमध्ये विमाननिर्मिती उद्योगाचा विचार\n‘बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती; शिक्षणव्रती’\nपैठणचे खुले कारागृह राज्यात प्रथम\nखुलताबादेत रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण\n‘ह्योसंग’सह १५० लघु उद्योग आणण्याचे प्रयत्न\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/any-given-moment-onset-nuclear-war-north-korea-threatens-again/", "date_download": "2018-04-21T20:54:46Z", "digest": "sha1:HXCXWKXKGKCHBABFF5TEJ5U3DGFQZUNS", "length": 31416, "nlines": 353, "source_domain": "www.lokmat.com", "title": "At Any Given Moment, At The Onset Of Nuclear War, North Korea Threatens Again | कोणत्याही क्षणी होईल अणुयुद्धाला सुरूवात, उत्तर कोरियाची पुन्हा धमकी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nकोणत्याही क्षणी होईल अणुयुद्धाला सुरूवात, उत्तर कोरियाची पुन्हा धमकी\nगेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्‍त सैन्‍य सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनचा पारा चढलाय त्यामुळे येथील तणाव कमालीचा वाढला आहे.\nसंयुक्त राष्ट्र - गेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्‍त सैन्‍य सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनचा पारा चढलाय त्यामुळे येथील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, अणुयुद्धाला कोणत्याही क्षणी सुरूवात होऊ शकते असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे.\nअमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्‍त सैन्‍य सरावामुळे उत्तर कोरियाचा चांगलाच संताप झालाय. त्यांनी अमेरिकेचं कॅरिबियाई क्षेत्र गुआम येथे मिसाइल हल्ला करण्याची पुन्हा धमकी दिली आहे. ब्‍लूमबर्गच्या वृत्तानुसार, आमचा देश संपूर्णपणे अणू संपन्न झालाय आणि अमेरिकेचा संपूर्ण मुख्य भूभाग आमच्या फायरिंग रेंजमध्ये आहे अशी प्रकारचा इशारा संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे उप-उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी सोमवारी दिला.\nउत्तर कोरिया एक जबाबदार अणू देश असल्याचं प्रमाणपत्रंही त्यांनी देऊन टाकलं. याशिवाय उत्तर कोरियाविरोधात अमेरिकी सैन्यासोबत कोणत्याही देशाने सराव करू नये अशी धमकीही त्यांनी दिली. इतर कोणत्या देशाविरोधात अणू हल्ला करण्याचा अथवा धमकी देण्याचा आमचा प्रयत्न नसल्याचंही ते म्हणाले.\nउत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही- चीन\nअमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील धमक्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली आहे. जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं आहे.\nविशेष म्हणजे उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांच्या इशा-यानंतर चीननं विधान केलं आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, ट्रम्प यांच्या विधानवरून त्यांनी युद्धाची घोषणा केली असून, उत्तर कोरिया या युद्धाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्यानंतर चीननंही या वादात युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. अमेरिका व उत्तर कोरियाचे राजकर्त्यांना कदाचित हे माहिती असेल की, सैन्याच्या माध्यमातून युद्ध करणं ही व्यवहार्य पद्धत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त लू कांग म्हणाले आहेत.\nउत्तर कोरियाच्या विदेश मंत्र्यांच्या विधानानंतर व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव साराह सेंडर्स यांनीही नवं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या पत्रकात अमेरिकेनं कोणत्याही पद्धतीच्या युद्धाची घोषणा केली नाही, उत्तर कोरियाचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती.\nसंयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री रि योंग हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचा उल्लेख रॉकेटमॅन असा केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या दिशेने रॉकेट सोडणे अनिवार्य झाले होते. दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर आम्ही अणुऊर्जा निर्मिती करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर निर्बंध घातल्याने आमच्या भूमिकेत बदल होईल असे मानणे चुकीचे ठरेल.\" गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकी वायूसेनेची बी-1बी ही बॉम्बवाहू विमाने उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरून घिरट्या घालून गेली होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अधिकचे निर्बंध घातले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली. ‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’ यानंतर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि यांग हो यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. यांग हो यांनी न्यू यॉर्क येथे युनायटेड नेशनच्या मुख्यालयाजवळ मीडियाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. यामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही- चीन\nअन् तिनं श्रीलंकेच्या अध्यक्षांना मोदी म्हटलं; बीबीसीनं मागितली माफी\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nकॅन्सरचे निदान आता वेदनारहित, बोन बायोप्सीपासुन होणार सूटका\nदक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना\nस्पायडर मॅन बनून करत होता लहान मुलांचं शोषण, कोर्टाने ठोठावली १०५ वर्षांची शिक्षा\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19187/", "date_download": "2018-04-21T20:59:10Z", "digest": "sha1:YATCPXDPNKGFCIY7JADPMZCTDDLDQMRU", "length": 2554, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-का मलाच तुझी इतकी आठवण येते,", "raw_content": "\nका मलाच तुझी इतकी आठवण येते,\nका मलाच तुझी इतकी आठवण येते,\nका मलाच तुझी इतकी आठवण येते,\nमाझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते,\nप्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते,\nतुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते,\nस्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते,\nबंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते,\nरोज रात्री निजतांना उचकी गं लागते\nतुलाही येते आठवण तेव्हा मज कळते,\nप्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते,\nहे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते....\nका मलाच तुझी इतकी आठवण येते,\nका मलाच तुझी इतकी आठवण येते,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=247&Itemid=439&limitstart=2", "date_download": "2018-04-21T21:20:52Z", "digest": "sha1:ZGVNHCPVPNLWCB2C4A5KYE4C7YJNPS7N", "length": 7147, "nlines": 48, "source_domain": "saneguruji.net", "title": "गुणांचा गौरव", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nप्रदर्शन उघडण्यात आले. तेथे नाना प्रकारची सुंदर कामे होती. तेथे मनोहर पुतळे होते; नक्षीकामे होती. मोठमोठया कलाविदांनी तयार केलेले उत्कृष्ट नमुने तेथे हारीने मांडलेले होते. परंतु त्या सर्व वस्तूंत एक मूर्तिसंघ अलौकिक ठरला; सर्वोत्कृष्ट ठरला. प्रत्यक्ष अपोला देवतेनेच तो घडवला असे सर्वांस वाटू लागले. त्या मूर्ती जिवंत होत्या; त्यांचे ओठ बोलत आहेत, मानेच्या शिरा उडत आहेत असे वाटत होते. त्या मूर्तिसंघाची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिल्पज्ञांचा राजा जो फिडियस याने मोकळया व असूयारहित वृत्तीने सांगितले, ''हे काम दैवी आहे, मनुष्याच्या हातून काम होणे कठीण.''\nत्या पुतळयास, त्या मूर्तिसंघास बक्षीस देण्याचे ठरले. परंतु कोणा अभिनव शिल्पकाराची ही उत्कृष्ट कृती कोणाच्या हातांनी ही दैवी स्वर्गीय सौंदर्याची कृती घडली गेली कोणाच्या हातांनी ही दैवी स्वर्गीय सौंदर्याची कृती घडली गेली भालदार चोपदारांनी पुन्हा पुन्हा पुकारा केला, परंतु शिल्पकार पुढे येईना व कोणास माहिती दिसेना, सर्व लोक अधीर झाले. ''हे काम एखाद्या गुलामाचे तर नसेल भालदार चोपदारांनी पुन्हा पुन्हा पुकारा केला, परंतु शिल्पकार पुढे येईना व कोणास माहिती दिसेना, सर्व लोक अधीर झाले. ''हे काम एखाद्या गुलामाचे तर नसेल'' असा पेरिक्लीसने प्रश्न केला.\nइतक्यात एका सुंदर मुलीला लोक ओढीत आणीत होते. सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तिचे केस विस्कळीत झाले होते; परंतु लोकांचे लक्ष तिच्या करुण स्थितीकडे नव्हते. त्या मुलीस अध्यक्षांसमोर आणून उभे करण्यात आले. सर्वांचे डोळे तिच्याकडे लागले. ती काय बोलते, काय प्रकरण आहे याबद्दल उत्कंठा वाढत होती. सर्व प्रेक्षकसागर हेलावत होता, गर्दीमुळे पुढेमागे होत होता. सरकारी अधिकारी ओरडून म्हणाला, ''या मुलीस त्या शिल्पकाराचे नाव माहीत आहे; परंतु ही हट्टी, उर्मट पोर ते सांगत नाही.''\nपेरिक्लीसने परोपरीने त्या मुलीस प्रेमळपणाने, धमकीने विचारले. परंतु ती मुलगी स्तब्ध राहिली. ती शिल्पकाराचे नाव सांगेना. तिच्या डोळयांत अढळ व अभंग निश्चय होता. मरणाची बेपर्वाई तिच्या चेह-यावर दिसत होती. ती पण एका पुतळयाप्रमाणे स्तब्ध उभी आहे हे पाहून पेरिक्लीस संतापला व म्हणाला, ''कायदा कठोर आहे. कायद्याप्रमाणे मला वागले पाहिजे. या मुलीला कारागृहात घेऊन जा. तिला हातकडया अडकवा.''\nपेरिक्लीसचा हुकूम. अधिकारी क्लिऑनला तुरुंगात घालण्यासाठी ओढीत नेणारा तोच, तो पाहा एक तरुण गर्दीतून पुढे आला. त्याचा देह कृश झाला होता; परंतु त्याचे ते डोळे पाहा-त्या डोळयांत सर्व सौंदर्यदेवताच अवतरल्या आहेत असे वाटत होते किती तेजस्वी, सुंदर ते दोन डोळे किती तेजस्वी, सुंदर ते दोन डोळे तो तरुण पुढे आला व म्हणाला, ''महाराज, या निरपराध मुलीस क्षमा करा; तिचा अपराध नाही. ती माझी प्रेमळ बहीण आहे; खरा अपराधी मी आहे; या मूर्ती ज्या हातांनी घडविल्या, ते हे माझे हात-हे गुलामाचे हात आहेत तो तरुण पुढे आला व म्हणाला, ''महाराज, या निरपराध मुलीस क्षमा करा; तिचा अपराध नाही. ती माझी प्रेमळ बहीण आहे; खरा अपराधी मी आहे; या मूर्ती ज्या हातांनी घडविल्या, ते हे माझे हात-हे गुलामाचे हात आहेत\nआई, मी तुला आवडेन का\nसत्य केव्हा तरी बाहेर येतेच\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://aviobilet.com/mr/world/Australia/AU/ADL", "date_download": "2018-04-21T22:20:43Z", "digest": "sha1:7Q7EPLBBCF4V5WWYVRFIRCZRJZF6A6YT", "length": 4373, "nlines": 150, "source_domain": "aviobilet.com", "title": "पर्यंत कमी दरातील उड्डाणे एडलेड - एडलेड उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग - aviobilet.com", "raw_content": "\nQuestionsमेलिंग यादी साठी साइन अप करा\nउड्डाणे कार भाड्याने हॉटेल्स\nहाँटेलमध्ये एडलेडRent a Car मध्ये एडलेडपहा मध्ये एडलेडजाण्यासाठी मध्ये एडलेडBar & Restaurant मध्ये एडलेडक्रीडा मध्ये एडलेड\n1 प्रौढ इकॉनॉमी क्लास तिकीट दर\nपासून एडलेड तारीख करून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nएडलेड पासून तारीख करून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nक्रम: किंमत € | प्रस्थान तारीख करून\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nगंतव्य: जागतिक » ऑस्ट्रेलिया » ऑस्ट्रेलिया » एडलेड\nमेलिंग यादी साठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2015. Elitaire लिमिटेड - सर्व हक्क राखीव\nआमच्या मोफत वृत्तपत्र मिळवा\nआपण सर्वोत्तम ऑफर प्राप्त होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://inreporter.com/v/mumbai-mulund-raj-thackeray-uncut-speech-15th-apr-2018-foaOCL23U2U.html", "date_download": "2018-04-21T20:50:00Z", "digest": "sha1:Q4TG35JA2BTOP6XHTCPVKXOGR2SVOQ7I", "length": 24861, "nlines": 350, "source_domain": "inreporter.com", "title": "Mumbai,Mulund Raj Thackeray Uncut Speech 15th Apr 2018", "raw_content": "\nपालतू पशु और जानवर\nकैसे करें और शैली\nराज ठाकरे साहेबाने सर्वात चागले भाषण दिले best top luck sir for future\nRONY J2 दिन पहले\nजय महाराष्ट्र जय मनसे\nZehra M3 दिन पहले\nसाहेब दादर स्टेशन ला railway reserwation form गुजराती भाषेत आहे\nZEE 24 TAAS तुमची एक चुक झाली... तुम्ही मनसे च्या जागी मनेस लिहीले आहे\nमाननीय राज साहेब आसिफा प्रकरण अजुन पूर्ण पने सोड़वल गेल नाही . ह्या प्रकरणात खुप गडबड आहे , हे प्रकरण आपण समजतो तेवढे सोपे नाही . मझा विश्वास नाही आपला हिन्दू 8 वर्षाच्या लहान मुलीला देवळात घेवून जावून तिच्या वर बलत्कार करेल ते पण 4 जने मिळून व तिकडे तिचा खून करेल ते पण देवा समोर ....... अशक्य आहे राज साहेब अशक्य , आज तुमच्यातले साहेब कुठे गेले आज साहेब असते तर त्यान्ही हे कधीच मान्य केले नसते .. ह्या सगळ्या प्रकरणाची सीबीआई ची जाच करण्याची मागणी करा .....कारण सीबीआई ची जाच जम्मू कश्मीर सरकारला नको आहे .... तुमचा आवाज जम्मू कश्मीर सरकार पर्यन्त पोहचवा .. हे फक्त तुम्ही व शिवसेनाच करू शकते..... जय महाराष्ट्र\nफ़क्त || राज साहेब ||\nहराम्खोराच सरकार आहे ये 2019 ला याना याची लायकी dhakva जय मनसे\nराज साहेब तुमची खूप गरज आहे महाराष्ट्र ला\nराज ठाकरे साहेब तुम्हीच मुख्य मंत्री होनार या राज्याचे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय असो\nमहाराष्ट्राचे महानेते सरसेनापती राज साहेब ठाकरेंचा विजय असो\nइस बेजरूरत (राज ठाकरे) आदमी को सुनने कौन आता है जमीन खिसक गई है लेकिन घमंड आसमान पर है\nएक गोष्ट नक्की, मनसे ची सत्ता आली की महाराष्ट्रातील बर्याच बेरोजगारांना रोजगार मिळेल.....आणि त्यासाठी रोजगार निर्माण करण्याची अवश्यक्यता भासणार नाही.... जे आपल्या हक्काचे आहे ते आपल्याला मिळेल... जय महाराष्ट्र.\n१०० महिलांना रिक्षा वाटप म्हणजे १०० घरांना रोजगार प्राप्त १०० महिला स्वावलंबी... खूप छान कल्पना साहेब. आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे सत्ता नसताना हा माणूस एवढं सगळं करू शकतो तर सत्तेवर आल्यावर महाराष्ट्राचं सोनं करेल #आताफक्तराजठाकरे\n*प्रिय राज* मुलुंडच्या मराठी महिलांना रिक्षा चे परवाने मिळवून देऊन गौरविण्यात आलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे मराठी बेरोजगार स्रियां ना खरोखर रोजगार मिळवून देण्याचा स्तुत्य ऊपक्रमाला फक्त मुलुंड पुरता न ठेवता मुंबईच्या सर्व ऊपनगरात राज यांनी राबवलाच पाहिजे. याचा दुहेरी फायदाच होईल परप्रांतीय मुजोर रिक्षा चालकांच्या अडेलतट्टूपणा पणाला आळा तर बसेलच शिवाय रोगावर रामबाण ऊपायमिळेल व *\"काठी भी ना तुटे और साप* *भी मर जाये\"* असा जालीम आहे. *परप्रांतीय* *रीक्षाचालकांच्या मुजोरी बाबत* *एफ एम रेडिओ पासुन ते प्रत्येक वेळी तज्ञांचे* *टोळकं गठीत करून प्रश्न* *सोडवण्यात* *धन्यता मांनणा-या नेत्यांकडून तसेच मुंबई* *पोलिसांनी केलेला प्रयत्न यशस्वी* *होऊ शकेल नाही* कामानिमित्त ऊपनगरात रिक्षा ने प्रवास करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने ह्या एका चांगल्या ऊपक्रमाला पाठींबा दिलाच पाहिजे राज आणी त्यांच्या शिलेदारांनी राबवलेल्या मुलुंडच्या महिलांना रिक्षा चे परवाना मिळवून देण्यासाठी केलेला मदतीचा ऊपक्रम फक्त मुलुंड पुरता न ठेवता मुंबईच्या सर्व ऊपनगरात राज यांनी राबवलाच पाहिजे. हा एक ऊपक्रम न समजता तीला बेरोजगारी व परप्रांतीय मुजोर रिक्षाचालक विरोधाततली चळवळ बनवून मुलुंडच्या शिलेदारांनी ईतर ऊपनगरातल्या आपल्या ऊत्साही मन सहका-यांना मदत करून तो राबवीण्यासाठी कंबर कसलीच पाहिजे. *आता ईतर दुस-या पक्षांचे **_पुढ्ढारी लोक_* *असे* *ऊपक्रम काँपी करतील व सभांमध्ये* *जाहीरपणे स्वतः ची पाठ थोपटवुन घेतील.* मी कोणत्याही पक्षाचा नसुन योग्यच गोष्टी ला पाठींबा देणा-या व्यक्ती पैकी आहे* कामानिमित्त ऊपनगरात रिक्षा ने प्रवास करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने ह्या एका चांगल्या ऊपक्रमाला पाठींबा दिलाच पाहिजे राज आणी त्यांच्या शिलेदारांनी राबवलेल्या मुलुंडच्या महिलांना रिक्षा चे परवाना मिळवून देण्यासाठी केलेला मदतीचा ऊपक्रम फक्त मुलुंड पुरता न ठेवता मुंबईच्या सर्व ऊपनगरात राज यांनी राबवलाच पाहिजे. हा एक ऊपक्रम न समजता तीला बेरोजगारी व परप्रांतीय मुजोर रिक्षाचालक विरोधाततली चळवळ बनवून मुलुंडच्या शिलेदारांनी ईतर ऊपनगरातल्या आपल्या ऊत्साही मन सहका-यांना मदत करून तो राबवीण्यासाठी कंबर कसलीच पाहिजे. *आता ईतर दुस-या पक्षांचे **_पुढ्ढारी लोक_* *असे* *ऊपक्रम काँपी करतील व सभांमध्ये* *जाहीरपणे स्वतः ची पाठ थोपटवुन घेतील.* मी कोणत्याही पक्षाचा नसुन योग्यच गोष्टी ला पाठींबा देणा-या व्यक्ती पैकी आहे\nराजगर्जना : भिवंडी सभा | मुस्लिम बहुल भागात काय बोलले बघाच\nमुंबई : राज ठाकरे यांचं मुलुंडमधील UNCUT भाषण\nपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरं\nराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार\nमाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पा\nनाना पाटेकर आणि राज ठाकरे यांचा प्रहार, पहा पूर्ण व्हिडिओ l Raj Thackrey and Nana Patekar Speech\nराज ठाकरे : हा पुरावा, मुख्यमंत्रीसाहेब आता राजीनामा द्याच | Raj Thackeray vs Devendra Fadanvis\nराज ठाकरेंची सभा सुरु होताच भगवे फेटे घालून महिला व्यासपीठावर Raj Thackeray Latest Speech UNCUT HD\nराजसाहेबांचं मनसे च्या स्थापनेनंतर च पहिल भाषण | Raj Thackeray\nराज ठाकरेंची नाना पाटेकरवर जोरदार टीका\nराज ठाकरें मोदीवर बरसले स्म्रती इराणीचा खरफूस समाचार स्म्रती इराणीचा खरफूस समाचार \n© 2010-2018 INreporter वीडियो देखें और डाउनलोड करें", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/blog/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3.php", "date_download": "2018-04-21T20:55:26Z", "digest": "sha1:54PKVEMBMZPPXZWGXSMACIUXBK523NBR", "length": 22131, "nlines": 101, "source_domain": "amarpuranik.in", "title": "कोणत्या प्रकारचा राजकारणी आहे हा? | AMAR PURANIK", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog » कोणत्या प्रकारचा राजकारणी आहे हा\nकोणत्या प्रकारचा राजकारणी आहे हा\nते एकदम स्तब्ध आणि आश्‍चर्यचकित झाल्यासारखे दिसत होते. एक युरोपियन मुत्सद्दी एका भारतीय मित्राच्या मदतीने तेथे सुरू असलेली चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. हे समजून घेताना तारांबळ उडाल्याने, त्यांनी मला विचारले, ‘हे भारतातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि हा कार्यक्रमदेखील त्यांच्याच पुस्तकाच्या प्रकाशनाचा आहे, तरीही त्यांनी, सोनिया आणि मननोहनसिंगांबद्दल चकार शब्द काढला नाही, असे का त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करून ते हवी तशी प्रसिद्धी मिळवू शकले असते, माध्यमांमध्ये त्यांची चर्चाही झाली असती. पण, सध्याच्या उत्तेजक आणि परस्पर आक्रमक राजकीय वातावरणात गडकरी गरिबी, ऊर्जा, शेती, शेतकरी, शिक्षण आणि जलसंधारणासह सुदूर भागातील, खेड्यांमधील मुलींना नव्या शाळांची कवाडं खुली करून देण्यासाठी कसा पुढाकार घेतला, याबद्दल भरभरून बोलत होते. आश्‍चर्य आहे त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करून ते हवी तशी प्रसिद्धी मिळवू शकले असते, माध्यमांमध्ये त्यांची चर्चाही झाली असती. पण, सध्याच्या उत्तेजक आणि परस्पर आक्रमक राजकीय वातावरणात गडकरी गरिबी, ऊर्जा, शेती, शेतकरी, शिक्षण आणि जलसंधारणासह सुदूर भागातील, खेड्यांमधील मुलींना नव्या शाळांची कवाडं खुली करून देण्यासाठी कसा पुढाकार घेतला, याबद्दल भरभरून बोलत होते. आश्‍चर्य आहे गडकरी कशा प्रकारचे राजकारणी आहेत गडकरी कशा प्रकारचे राजकारणी आहेत राजकारण्यांनी देशाच्या आणि पक्षाच्या ध्येय-धोरणांबद्दल बोलण्याचा नेहेमीचा प्रघात आहे. विरोधकांवर आरोप करा, त्यांच्यावर टीका करा, त्यांच्यातील कमतरतेवर बोट ठेवा आणि कसेही करून प्रसिद्धीच्या झोतात राहा. पण यांनी तर तो प्रघातच मोडीत काढला. अगदी नेहेमीचे संकेत डावलून उलट कृती केली. एखाद्या राजकारण्यासाठी स्वप्नवत ठरावा, असा तो कार्यक्रम होता. जीवनाच्या विविन्न क्षेत्रातील मातब्बर आणि दिग्गज मंडळी व्यासपीठावर विराजमान होती. विकासाच्या राजकारणाबद्दल तसेच विभिन्न विषयांवरील विशेषतः गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावरील त्यांनी दिलेल्या भाषणांचा समावेश असलेल्या हिंदी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो आगळावेगळा सोहळा होता. अनेक देशांचे राजदूत, मुत्सद्दी, पुढारी, राजकीय कार्यकर्ते, लेखक आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सभागृह गच्च भरलेे होते. अलंकारिक भाषाशैलीने तसेच हाय प्रोफाईल राजकीय ड्रामा करून गडकरी या संधीचा लाभ घेऊ शकले असते. त्याबद्दल कुणाची तक्रारही राहिली नसती. नेहेमी असेच होत असते, त्यामुळे त्याकडे स्वाभाविकतेनेच पाहिले गेले असते. फुशारक्या मारण्यास अनुत्सुक असलेल्या गृहस्थासारखे ते बोलले. मी लेखक नाही. आधी टिपणे काढून भाषण देण्याची माझी सवय नाही. माझे भाषण आयत्यावेळी तयार केलेले असते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर माझे अनुभवच मी कथन करीत असतो. हे पुस्तकदेखील त्यापेक्षा निराळे नाही. यात माझ्या अनुभवांचेच संकलन आहे. मी ना विद्वान आहे ना परिपूर्ण लेखक. तुम्ही मला एक सुमार बुद्धीचा सामान्य कार्यकर्ता संबोधू शकता, ज्याने एकेकाळी नागपुरातील भिंतींवर भारतीय जनता पार्टीची पोस्टर्स चिकटविली आहेत. अटलजी आणि अडवाणीजी यांच्या पोस्टर्सकडे पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतका भीतीयुक्त आदरभाव निर्माण झाला की, जेव्हा केव्हा हे नेते नागपुरात येत, तेव्हा मी त्यांच्या कारपर्यंत जाण्याचेही टाळत असे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. एकदा दारिद्र्याने गांजलेल्या आणि नक्षलवादाने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना, माझी नजर अंगावर साडीसारखे झिरझिरीत कापड पांघरलेल्या एका वृद्ध महिलेकडे गेली. तिची दशा पाहून मी अस्वस्थ झालो. तिची मुलगी आत, झोपडीत होती. आम्ही स्थानिक समस्यांबद्दल तिच्याकडे विचारणा करू लागताच, अनिच्छेनेच तिने होकार दिला आणि ती झोपडीच्या आत गेली. थोड्याच वेळात तिची मुलगी झोपडीबाहेर आली. आपल्या आईने परिधान केलेले साडीसारखे तेच वस्त्र तिने अंगावर घेतले होते. दारिद्र्य कुठल्या थरापर्यंत राहू शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव मला या प्रसंगातून आला. या घटनेने माझे हृदय पिळवटून निघाले आणि त्यातूनच मी गरिबांसाठी, वंचितांसाठी, वनवासींसाठी आणि रंजल्या-गांजल्यांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली. गडकरींचेच हे शब्द. ते त्यांच्या अंतःकरणातून बोलतात. बनावट कीर्ती अथवा न मिळवलेल्या शिष्यवृत्तीचे कवच धारण करण्याची गरज त्यांना कधीच भासत नाही. माझ्या माहितीनुसार भारत बालाने कधीच कोणत्याही व्यक्तीवर, त्यातल्या त्यात एखाद्या राजकीय नेत्यावर लघुपट तयार केलेला नाही. पण त्यांना गडकरींवर लघुवृत्तपट तयार करण्यात हशील आहे, असे वाटले. १० मिनिटांचा हा वृत्तपट सर्वांच्या डोळ्यात प्रकाश पाडणारा ठरावा. विदर्भातील होरपळलेली जमीन, वंचित आदिवासी आणि ग्रामीण लोकांना गडकरींच्या दूरदृष्टीमुळे कसा फायदा झाला, याचे सुरेख वर्णन यात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या चमत्कारिक आर्थिक व्यवस्थापनामुळे तापलेल्या मातीला पाणी मिळाले आणि तिच्यात प्राण आला. त्यांच्याच पुढाकारामुळे विकासाच्या मार्गावर शेवटच्या टोकाला उभी असलेली व्यक्ती लाभान्वित झाली. याला सामाजिक उद्योजकता म्हणतात, असे ते सांगतात. जनतेला ऊर्जेच्या बचतीचे महत्व पटवून देणे, खेड्यांमध्ये सौर दिव्यांचे वाटप, जंगली श्‍वापदे आणि तृणभक्षींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आदिवासी खेड्यांमध्ये सौर कुंपणांची उभारणी हे आतापर्यंत कुठेही न पाहिलेले प्रयोग त्यांनी विदर्भात करून दाखविले. नव्या शाळा सुरू करणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, शेतकर्‍यांना पाणी साठवण्यासाठी मदत करणे, धरणं बांधणे ही कामेही त्यांच्याच दूरदृष्टीमुळे सहज साकारू शकली. विदर्भातील सहा जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत. आतापर्यंत येथे कर्ज, सिंचनाचा अभाव आणि नापिकीला कंटाळून सात हजारांवर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेथील शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठीही त्यांच्या इच्छाशक्तीमुळे पावले उचलली गेली. लाखो टन इथेनॉलची निर्मिती ही त्यांच्याच कल्पनेतून साकार होऊ शकली. यामुळे आयातीत कच्च्या तेलावरील परावलंबित्व कमी झाले. पूर्ती ऍग्रोटेकच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्यातून अल्पशिक्षित महिलांना यशस्वी उद्योजिका करण्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल. गडकरी काय चीज आहे, हे यावरून पटकन ध्यानात येईल. सारे राजकारणी जी कामे नित्य करतात त्यापेक्षा निश्‍चितच ही कामगिरी मोलाची आणि जनतेच्या सर्वांगीण उन्नतीची आहे. सरकारनेच ही सारी कामे करावी, अशी सार्‍या राजकारण्यांची नेहेमीचीच अपेक्षा असते आणि तेच त्यांचे नित्याचे कर्म असते. ज्या ठिकाणी खरोखरीच राजकारण्यांनी कामे करावी, आगळे प्रकल्प उभारावेे, अशी ही परिस्थिती नाही का राजकारण्यांनी देशाच्या आणि पक्षाच्या ध्येय-धोरणांबद्दल बोलण्याचा नेहेमीचा प्रघात आहे. विरोधकांवर आरोप करा, त्यांच्यावर टीका करा, त्यांच्यातील कमतरतेवर बोट ठेवा आणि कसेही करून प्रसिद्धीच्या झोतात राहा. पण यांनी तर तो प्रघातच मोडीत काढला. अगदी नेहेमीचे संकेत डावलून उलट कृती केली. एखाद्या राजकारण्यासाठी स्वप्नवत ठरावा, असा तो कार्यक्रम होता. जीवनाच्या विविन्न क्षेत्रातील मातब्बर आणि दिग्गज मंडळी व्यासपीठावर विराजमान होती. विकासाच्या राजकारणाबद्दल तसेच विभिन्न विषयांवरील विशेषतः गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावरील त्यांनी दिलेल्या भाषणांचा समावेश असलेल्या हिंदी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो आगळावेगळा सोहळा होता. अनेक देशांचे राजदूत, मुत्सद्दी, पुढारी, राजकीय कार्यकर्ते, लेखक आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सभागृह गच्च भरलेे होते. अलंकारिक भाषाशैलीने तसेच हाय प्रोफाईल राजकीय ड्रामा करून गडकरी या संधीचा लाभ घेऊ शकले असते. त्याबद्दल कुणाची तक्रारही राहिली नसती. नेहेमी असेच होत असते, त्यामुळे त्याकडे स्वाभाविकतेनेच पाहिले गेले असते. फुशारक्या मारण्यास अनुत्सुक असलेल्या गृहस्थासारखे ते बोलले. मी लेखक नाही. आधी टिपणे काढून भाषण देण्याची माझी सवय नाही. माझे भाषण आयत्यावेळी तयार केलेले असते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर माझे अनुभवच मी कथन करीत असतो. हे पुस्तकदेखील त्यापेक्षा निराळे नाही. यात माझ्या अनुभवांचेच संकलन आहे. मी ना विद्वान आहे ना परिपूर्ण लेखक. तुम्ही मला एक सुमार बुद्धीचा सामान्य कार्यकर्ता संबोधू शकता, ज्याने एकेकाळी नागपुरातील भिंतींवर भारतीय जनता पार्टीची पोस्टर्स चिकटविली आहेत. अटलजी आणि अडवाणीजी यांच्या पोस्टर्सकडे पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतका भीतीयुक्त आदरभाव निर्माण झाला की, जेव्हा केव्हा हे नेते नागपुरात येत, तेव्हा मी त्यांच्या कारपर्यंत जाण्याचेही टाळत असे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. एकदा दारिद्र्याने गांजलेल्या आणि नक्षलवादाने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना, माझी नजर अंगावर साडीसारखे झिरझिरीत कापड पांघरलेल्या एका वृद्ध महिलेकडे गेली. तिची दशा पाहून मी अस्वस्थ झालो. तिची मुलगी आत, झोपडीत होती. आम्ही स्थानिक समस्यांबद्दल तिच्याकडे विचारणा करू लागताच, अनिच्छेनेच तिने होकार दिला आणि ती झोपडीच्या आत गेली. थोड्याच वेळात तिची मुलगी झोपडीबाहेर आली. आपल्या आईने परिधान केलेले साडीसारखे तेच वस्त्र तिने अंगावर घेतले होते. दारिद्र्य कुठल्या थरापर्यंत राहू शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव मला या प्रसंगातून आला. या घटनेने माझे हृदय पिळवटून निघाले आणि त्यातूनच मी गरिबांसाठी, वंचितांसाठी, वनवासींसाठी आणि रंजल्या-गांजल्यांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली. गडकरींचेच हे शब्द. ते त्यांच्या अंतःकरणातून बोलतात. बनावट कीर्ती अथवा न मिळवलेल्या शिष्यवृत्तीचे कवच धारण करण्याची गरज त्यांना कधीच भासत नाही. माझ्या माहितीनुसार भारत बालाने कधीच कोणत्याही व्यक्तीवर, त्यातल्या त्यात एखाद्या राजकीय नेत्यावर लघुपट तयार केलेला नाही. पण त्यांना गडकरींवर लघुवृत्तपट तयार करण्यात हशील आहे, असे वाटले. १० मिनिटांचा हा वृत्तपट सर्वांच्या डोळ्यात प्रकाश पाडणारा ठरावा. विदर्भातील होरपळलेली जमीन, वंचित आदिवासी आणि ग्रामीण लोकांना गडकरींच्या दूरदृष्टीमुळे कसा फायदा झाला, याचे सुरेख वर्णन यात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या चमत्कारिक आर्थिक व्यवस्थापनामुळे तापलेल्या मातीला पाणी मिळाले आणि तिच्यात प्राण आला. त्यांच्याच पुढाकारामुळे विकासाच्या मार्गावर शेवटच्या टोकाला उभी असलेली व्यक्ती लाभान्वित झाली. याला सामाजिक उद्योजकता म्हणतात, असे ते सांगतात. जनतेला ऊर्जेच्या बचतीचे महत्व पटवून देणे, खेड्यांमध्ये सौर दिव्यांचे वाटप, जंगली श्‍वापदे आणि तृणभक्षींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आदिवासी खेड्यांमध्ये सौर कुंपणांची उभारणी हे आतापर्यंत कुठेही न पाहिलेले प्रयोग त्यांनी विदर्भात करून दाखविले. नव्या शाळा सुरू करणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, शेतकर्‍यांना पाणी साठवण्यासाठी मदत करणे, धरणं बांधणे ही कामेही त्यांच्याच दूरदृष्टीमुळे सहज साकारू शकली. विदर्भातील सहा जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत. आतापर्यंत येथे कर्ज, सिंचनाचा अभाव आणि नापिकीला कंटाळून सात हजारांवर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेथील शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठीही त्यांच्या इच्छाशक्तीमुळे पावले उचलली गेली. लाखो टन इथेनॉलची निर्मिती ही त्यांच्याच कल्पनेतून साकार होऊ शकली. यामुळे आयातीत कच्च्या तेलावरील परावलंबित्व कमी झाले. पूर्ती ऍग्रोटेकच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्यातून अल्पशिक्षित महिलांना यशस्वी उद्योजिका करण्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल. गडकरी काय चीज आहे, हे यावरून पटकन ध्यानात येईल. सारे राजकारणी जी कामे नित्य करतात त्यापेक्षा निश्‍चितच ही कामगिरी मोलाची आणि जनतेच्या सर्वांगीण उन्नतीची आहे. सरकारनेच ही सारी कामे करावी, अशी सार्‍या राजकारण्यांची नेहेमीचीच अपेक्षा असते आणि तेच त्यांचे नित्याचे कर्म असते. ज्या ठिकाणी खरोखरीच राजकारण्यांनी कामे करावी, आगळे प्रकल्प उभारावेे, अशी ही परिस्थिती नाही का त्यांनी तसा नित्याचा धर्म का करू नये त्यांनी तसा नित्याचा धर्म का करू नये तुमच्याजवळ मुद्दे असतील, बोलायला काही जागा असतील तर त्यांच्यावर शंभर वेळा नव्हे तर हजार वेळा टीका करायला हरकत नाही. पण त्यांची विकासाची, प्रगतीची, जनतेच्या हाकेला ओ देत धावून जाण्याची आणि नवे काहीतरी करून दाखवण्याची बाब आगळीच म्हणावी लागेल. (लेखक राज्यसभा सदस्य आहेत)\nस्रोत: तरुण भारत : 10/14/2011\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\nभावना योग्य, मार्ग अयोग्य\nटीम अण्णामधील एक सदस्य आणि प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांना भर कोर्टाच्या आवारात काही लोकांनी मारहाण केली. भारतीय समाजमन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2012/05/", "date_download": "2018-04-21T21:15:23Z", "digest": "sha1:TLSGGCPMTF3L6SKYS65MZFN3TCRUCLWZ", "length": 33631, "nlines": 150, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: May 2012", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nचार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्याने 6.15 ला निमगाव केतकी सोडले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गे नातेपुते शिखर ¨शगणापूरला गेलो. रस्ताच्या बाजुबाजूला ओसाड रान आहे. तर काही ठिकाणी उसाची शेती केल्याचे दिसून आले. उन्हाळा असल्याने ब:यापैकी गरम होत होते.\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर पाहिले. भक्तांतर्फे येथे मोफत प्रसाद वाटप केला जातो. यासाठी आजुबाजूच्या गावातून तसेच अन्य ठिकाणांहून भाजीपाला, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये तसेच तेल टेम्पोच्या टेम्पो भरून मोफत वाटले जातात. या ठिकाणी दुपारी 12.30 वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाते. वेळ नसल्याने आम्ही तेथून निघालो. हे ठिकाण सातारा पंढरपूर रस्त्यापासून सुमारे 64 किलोमीटरवर आहे. तेथून आम्ही 9 ला निघालो. नवीन मार्ग व नकाशा जवळ नसल्याने नक्की कोठून आलो ते कळले नाही. मात्र, येथे येण्यासाठी रोटीबोटीचा घाट लागला. वाटेत एका ठिकाणी थांबून काकूंनी घेतलेला उपमा पोटभरून खाल्यावर पुढे निघालो. वाटेत एका बागेत कै:या तोडण्याचा कार्यक्रम केला. तेथून उंब्रजफाटय़ाला आलो. एव्हाना 10.30 वाजले होते.\nकोयना धरण परिसर पाहण्यासाठी निघालो. कुंभार्ली घाटाच्या खूप अलिकडे कोयना धरणाकडे रस्ता आहे. रस्ता चांगला बांधला आहे. कोयना धरणाच्या पाण्यावर फुलविलेली मोठी बाग पाहिली. बागेत जाण्यासाठी 10 रुपये प्रवेश फी तर पार्किग 20 रुपये आहे. बाग सुंदर असून, बागेतून धरण परिसर छान दिसतो. तेथून कुंभाली घाटातून चिपळूणला जायला निघालो. उन्हाळय़ाचे दिवस असल्याने वाटेत दोन मोठे फणस विकत घेतले. मात्र, मुक्कामी गेल्यावर खराब असल्याचे कळले असो. कुंभार्ली घाटातून चिपळूणला गेलो. वाटेत जाताना वाटते संगमेश्वर संभाजीमहाराजांना जेथे पकडले ते ठिकाण आहे. बरीच नावे अशी असल्याने पाहायचे राहून गेले.\nडेरवणला शिवसृष्टीचे शिल्प पाहण्यासाठी गेलो. चिपळूण डेरवण सावर्डमार्गे 2क् किमी अंतरावर आहे. श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर यांचे डेरवण गावात वास्तव्य होते. त्यांच्या निकटविर्तयांनी श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. दि. 5 मे 1981 रोजी श्री महाराजांनी शिवजयंतीच्या दिनी श्री शिवसमर्थ मंदिराचे उद्घाटन केले. कै. गणेश दादा पाटकर व सहका:यांनी पंधरा वर्षे अथक मेहनतीतून शिवशिल्पसृष्टी साकारली आहे. गडाच्या दरवाज्यासमोर दोन हत्ती आहेत. तटबंदीतून प्रवेश केल्यावर प्रथम दोन मावळे पहारा करताना दिसतात. स्वराज्याची शपथ, अफझलखान वध, बाजीप्रभू देशपांडे, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग येथे मूर्तीच्या स्वरूपात आहेत. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या ठिकाणी फोटो काढण्यास बंदी आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी अश्वारूढ झालेले मावळे आपले लक्ष वेधून घेतात. सुमारे 150 ते 200 मावळे या ठिकाणी आहेत. एव्हाना दुपारचे 2 वाजले होते. दुपारचे जेवण येथेच ओटापले.\nनंतर कळालेली माहिती - (डेरवणला शिवशिल्पसृष्टीपासून सुमारे दीड किमी अंतरावर एक मोठा राजवाडा आहे. राजेशिर्के यांचे वंशज येथे राहत असल्याचे समजले.)\nमार्लेश्वर जायला निघालो. मार्लेश्वरला जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो. वेडीवाकडी वळणो घेत. 3 ला मार्लेश्वरला पोहचलो. मार्लेश्वरला शंकराचे मंदिर आहे. मंदिराला जाण्यासाठी अंदाजे 250 ते 300 पाय:या चढून जावे लागतात. पावसाळय़ात या ठिकाणी खरे जायला हवे. समोरून 500 ते 1000 फुटांवरून धबधबा कोसळत असतो. आम्ही गेलो तेव्हा धबधबा ज्या ठिकाणावरून कोसळतो त्या ठिकाणी फक्त पाण्याची बारीक धार दिसून येत होती. सुमारे 3क् ते 35 मिनिटे चालण्यास लागतात. वाटेत पाय:या केल्यामुळे धमछाक चांगलीच होते. वरती शंकराच्या मंदिरात सापाचे दर्शन घडते असे म्हणतात. मंदिराभोवती माकडे भरपूर असल्याने चांगला वेळ गेला. मार्लेश्वरहून सायंकाळी 5 ला निघालो. एव्हाना गाडी लागल्यामुळे अनेक जागा बदल केले. शेवटी मलाही गाडी लागल्याने चांगलेच चक्करायला लागले. सायंकाळी 8. ला गाडी गणपतीपुळे येथे आली. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथून र}ागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे 40 कि.मी.चा मार्ग आहे.\nमग आला मुक्काम करण्याचा प्रश्न. काकांबरोबर गणपतीपुळेत आठ माणसांसाठी राहण्यास जागा मिळते का ते पाहायला गेलो. बराच ठिकाणी हुडकल्यावर एसटी स्टॅन्ड शेजारी दीक्षित यांचा हॉल मिळतो का ते पहा असे एका माणसाने सांगितले. त्यांचा फोन घेऊन त्यांना फोन केला. या म्हणाले. जागा म्हणजे मस्त पैकी एक मोठा हॉल होतो. मस्त सोय झाली. फॅमिली म्हणून एकूण 7क्क् रुपये त्यांनी घेतले. हॉलमध्ये सामान ठेऊन फ्रेश होण्यास गेलो. एव्हाना 9.30 वाजले होते. दिवसभर गाडीत बसून अंग चांगलेच चिंबून आले होते. 9.3क् जेवणासाठी म्हणून मालगुंडला एक चांगले हॉटेल असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. तेथून मालगुंड दोन किलोमीटरवर होते. पुन्हा गाडीत बसून मालगुंडला गेलो तर तेथे जागा नसल्याचा बोर्ड पहायला मिळाला. निराश होऊन पुन्हा गणपतीपुळेमध्ये पोटाबासाठी हॉटेल शोधायला निघालो. अखेर एका ठिकाणी कशीबशी जागा मिळाली. जेवण बेताचेच होते. परंतु चालले. रात्री 10.30 जेवण संपवून पुन्हा हॉलमध्ये आलो. गप्पाटप्पा करून सगळे झोपलो. आमच्याबरोबर आणखीन एक कुटुंब हॉलमध्ये राहायला आले होते. तेवढीच सोबत मिळाली.\nदुस:या दिवशी सकाळी 6 ला उठून 9 वाजेर्पयत सगळे मालगुंडला कविवर्य केशवसूतांचा वाडा पाहण्यासाठी गेलो. टिपकल कोकणी वाडा कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा वाडा. शेणाने सरावलेली जमीन, बाहेर लाकडी झोका, आतमध्ये गाई, गुरांसाठी बांधलेला गोठा, केशवसूत जन्मलेली खोली, तेथील पलंग, पाळणा तसेच शेजारील खोलीत महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी रचलेल्या कविता, लेखक व त्यांचे फोटो असे संग्राहालय पाहिले. एकूणच मलगुंडच परिसर शांत व नारळी, फोफळीच्या बागांनी सजलेला दिसला. तेथे समुद्रकिनारा पाहिला. समुद्रकिना:यावर अर्धा तास खेळून पुन्हा निघालो\nगणपतीपुळेला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तेथे गेलो तर ही भली मोठी रांग बहुदा एकादशी होती. त्यामुळे तब्बल दीड तास रांगेत उभे राहून गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर छान आहे. प्राचीन कलाकुसरीतील मंदिर व मूर्र्ती सुंदर आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ पिक्चरमध्ये येथील शुटिंग आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पॅडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिराशेजारील समुद्रकिना:यावर थोडा वेळ थांबून पोटाबा करण्यासाठी हॉटेल गाठले. एव्हाना दुपारचा 1 वाजला होता. तेथेच एका झाडावरून आंबे उतरवित होते. त्यातील एकाला गपचूप 50 रुपये दिले. त्याने पण खूश होऊन 1क् कै:या दिल्या. क:या कशाला देताय म्हटल्यावर तो म्हणाला,‘‘घरी घेऊनच जा मस्त पिकतील. आणि खरच घरी आल्यावर आठवडय़ात मस्त हापूस आंबा आणि तोही 50 रुपयांत. राईसप्लेट (शाकाहारी) खाऊन पावसाला जाण्यासाठी निघालो. येथील एकूणच सर्व जागा या नारळ, हापूस आंब्यांच्या बागांनी सजलेले.\nगणपतीचे दर्शन घेऊन पावसला निघालो. रत्नागिरीला कोतवडे मार्गे आलो. नाणंजमार्गे जायचे नाही. अंतर 12 ते 15 किलोमीटरने वाढते. येथे आल्यावर दोन बंदर पाहिले.\nएक भोगावती बंदर व दुसरे मार्गो बंदर येथे जवळच किल्ला आहे. पण वेळ नव्हता. येथे एका ठिकाणी समुद्राचे पाणी तापकीरी रंगाचे तर दुस:या ठिकाणी काळय़ा रंगाचे दिसले. मातीचा परिणाम. छोटय़ा बोटी दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी येथे आलेल्या होत्या. दुपारचे 4 वाजले होते. अजून पावसला व तेथून लांजाला मामांकडे मुक्कामाला जायचे होते.\nश्रीमत परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदमहाराजांचे येथे मंदिर आहे. मंदिर परिसर सुरेख असून, मंदिर मोठे आहे. येथे कमळाची फुले खूप लावलेली आहेत. वेळेअभावी पावस विषयी माहिती घेऊ शकलो नाही. या ठिकाणीही कोकणचा मेवा विकायला आलेला आपल्याला दिसतो. आंबे, कै:या, बोरं, फणस, फणस पोळी, आंबा पोळी, काजू, असे विविध कोकणमेवा आपणाला भुलवतो. पावसला देसार्इ् बंधूची आंब्यांची झाडी पाहिली. एवढय़ा लांबून हे आंबे येतात हे पाहून आश्चर्य वाटले. पावसवरून निघाल्यावर सायंकाळी 6.3क् लांजा एसटी स्थानकाशेजारी पोहचलो. तेथून मामांना फोन करून बोलावून घेतले. तेही लगेच आले. मामाकडे सगळय़ांनी मुक्काम केला. त्यांचे घर लोकवस्तीपासून दूर. शांत ठिकाणी. मामांकडे त्यांनी लावलेली आंब्याची कलमे पाहिली. काजुची बाग दाखवली. ब:याच वर्षानी काजुची बी खाल्ली. थोडी तुरट, आंबट, गोड काय मस्त चव. वा. रात्री पोटभर जेवण करून. सकाळी पाहुणचार घेऊन निघालो. 9 वाजता त्यांचे घर सोडले\nनंतर कळालेली माहिती : (लांजा - श्रीकालभैरव योगेश्वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, मिल्लकार्जुन आदी मंदिर येथे आहेत.)\nदुस:या दिवशी नाणजला जायचे असल्याचे काकांनी सांगितले. स्वामी नरेंद्र महाराज यांचे जन्मस्थान असलेले नाणीज हे गाव. नाणिजधाम म्हणून प्रसिद्ध आहे. नाणिजला तर अखंड डोंगरावर मंदिर पाहून आश्चर्यचकितच व्हायला होते. अतिशय प्रशस्त जागा, सुंदर हिरवळ, मोठमोठी मंदिरे, सर्वत्र टापटिप. येथे गोरगोरिबांसाठी मोफत रुग्णसेवाही उपलब्ध आहे. मंदिराचा आकार संपूर्ण रथाचा केला असून, हा रथ दोन हत्ती ओढत असल्याच्या मोठय़ा आकारातील 15 या ठिकाणी आहेत. रथाची चाके सुद्धा चांगलीच मोठी आहे. संपूर्ण मंदिरातील आतील काम कोरीव लाकडात आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास बंदी आहे. मंदिराशेजारी विश्व व काही पौराणिक देखावे आहेत. मंदिर पाहण्यास दीड तास लागतो. तेथून पुढे मार्लेश्वरला फाटा आहे. कोल्हापूरला 12क् किलोमीटर राहते. अंबा घाटमार्गे कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. देशावर व घाटाखाली जमिन, माती, दगड रंग बदलतात जातात. हे येथे दिसते.\nअंबा घाटातून कोल्हापूरकडे जाताना वाटेत 21 किलोमीटरवर जोतिबाचा डोंगर लागतो. श्री ज्योतिबाच्या दर्शनाला गेलो. चैत्र महिन्यात ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात होते. रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला भक्तगण देवदर्शनासाठी गर्दी करतात. सुमारे पाच हजार लोकवस्ती असणा:या या डोंगरावर बहुतांशी गुरव समाजातील लोक राहतात. दक्षिणा व शिधा हेच त्यांचे उत्पन्न आहे. ज्योतिबाला सकाळी 8 ते 9 या वेळेत अभिषेक केला जातो. दुपारी 12 व रात्नी 9 वाजता ज्योतिबाची आरती होते. मंदिर रात्नी 11 पर्यंत दर्शनासाठी खुले असते. आम्ही गेलो तेव्हा रविवार असल्यामुळे चांगलीच गर्दी होती. दर्शन न घेताच परत निघालो. वर्पयत गाडी जाते. काहीच अंतर चालवे लागते. डोंगरावर चांगलेच उन लागत होते. वारणा लस्सी पिऊन जोतिबाचा डोंगर सोडला.\nकोल्हापूरला 11 ला पोचलो. गाडी पार्किग करायला तब्बल अर्धा तास गेला. महालक्ष्मीचे मंदिर मोठे आहे. रांगा सुद्धा चांगलीच मोठी होती. 1 तासानंतर देवीचे दर्शन घेतले. फक्त 10 ते 15 सेकंदात पुढे ढकले की झाले दर्शन. कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन कोल्हापूरची बाजारपेठ हिंडलो. संध्यकाळी 5 ला कोल्हापूर सोडले. रात्री 9 ला घरी आलो.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपु...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2013/05/", "date_download": "2018-04-21T21:15:26Z", "digest": "sha1:CWL3NVN6E3VU6ZICC26XJ5JJYISX3BLX", "length": 36059, "nlines": 172, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: May 2013", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nमहादेवाचे दर्शन घेऊन जवळस असलेले निसर्गाचा चमत्कार पाहायला गेलो. बेगडेवाडी रेल्वे स्टेशनकडून पुणे-मुंबई महामार्गाकडे न जाता कुंडमळ्याकडे जाण्यास निघालो. हा संपूर्ण परिसर देहूरोड लष्करी तळाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे जागोजागी चौक्या उभ्या केलेल्या दिसतात. फोटो काढण्यास मनाई आहे. केल्यास लष्करी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जरा जपूनच. कुंडमळ्याचे फोटो काढण्यास हरकत नाही. कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेले हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटे गाव. सुमारे २ किलोमीटरवर असलेला हा कुंडमळा. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या खडकांवर कोसळून पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. परिसरही खूपच निसर्गरम्य आहे. मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी एक टू व्हिलर जेमतेम जाईल असा मजेशीर पूल पाहिला. हा पुलाखाली इंद्रायणी नदीचे पाणी पुढे जाते. हेच ते रांजणखळगे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रांजणखळगे पाहण्यास दिसतात. रांजणगावचे रांजणखळगे तर प्रसिद्धच आहेत. येथील खळगे मोठे जरी नसले तरी सुमारे ५०० मीटर अंतर विविध आकारातील रांजणखळगे पहाण्यास दिसतात. पावसाळ्यात येथे एकदातरी आवर्जुन जाण्यासारखे हे ठिकाण आहे. खरे तर महाराष्ट्र शासनाने अशा ठिकाणी पर्यटनाला वाव द्यायला हवा तेवढीच स्थानिक लोकांना रोजगाराची निर्मिती होईल. मागील दोन एक महिन्यापूर्वी कुंडमळा परिसरात बिबळ्या आल्याची घटना घडली होती. तसा हा परिसर दाट झाडीचा असल्याने बिबळ्या येणे शक्य आहे. कुंडमळ्यातून दिसणारा घोरावडेश्वरचा डोंगर मस्तच दिसला. मागील बाजूला असलेला भंडारा डोंगर साद घालत होता. मात्र वेळ कमी असल्याने व कामावर जायचे असल्याने पुढील वेळेस भंडारा व भामचंद्र डोंगर करण्याचे मनात पक्के करून परतीचा मार्ग धरला.\nपावसाळ्यात कुंडमळ्यावर टिपलेले चित्र. (२८ जुलै २०१३)\nपावसाळ्यात कुंडमळ्यावर टिपलेले चित्र. (२८ जुलै २०१३)\nबेगडेवाडी रेल्वेस्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर.\nवाहन पंक्चर झाल्यास दुकान नाही. हॉटेलची सोय नाही.\nशक्यतो अंधार व्हायच्या आत हा परिसर सोडलेला बरा.\nहा ब्लॉग आपल्याला कसा वाटला या विषयी दोन-चार शब्द जरूर लिहा.\nकुटुंबकबीला ‘मामाच्या’ गावाला गेल्याने एकटाच होतो. कुठे तरी जवळपास हिंडून यावे असा विचार करत बसलो होतो. ‘काखेत कळसा व गावाला वळसा’ अशीच परिस्थिती माझी झाली. त्यासाठी जुने फोटो अल्बम पाहत होतो. सुमारे १५ वर्षांपूर्वी साध्या रोलच्या कॅमेºयाने काढलेला एक फोटो दिसला. तेथे जाण्याचे पक्के केले. १० वाजता गाडी, पाण्याची बाटली व कॅमेरा घेऊन घराजवळच सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोरावडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो त्या विषयी....\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणेफाटा व तळेगाव मध्ये घोरावडेश्वर एक प्राचीन शंकराचे मंदिर असलेली तिसºया किंवा चौथ्या शतकातल्या दगडात कोरलेल्या बौद्धकालीन ११ लेण्यांचा समूह. घोरावडेश्वर देवस्थान पंचक्रोशीतल्या भाविकांचे श्रद्धास्थान. दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा असते. लाखो भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लांबून येतात.\nजुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड सोडल्यावर किंवा मुंबईकडून येताना तळेगावची खिंड ओलांडल्यावर एक मोठा डोंगर नजरेस दिसतो तोच हा घोरावडेश्वरचा डोंगर. डोंगर बराच मोठा असून या डोंगरात कालांतराने महादेवाचे मंदीर दिसून येते. या गुंफांमध्ये संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य होते. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५० ते ५०० मी उंच असलेला हा डोंगर. सध्या डोंगरावर जाण्यासाठी पायºया बांधलेल्या आहेत. खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही चांगलीच दमछाकच होते. पायथ्यापासून वर चढण्यास सुमारे २० ते २५ मिनिटे लागतात. वाटेत सुमारे २२५ पायºया चढून गेल्यावर पायºयांचे काम अर्धवट सोडून दिलेले दिसले. १० ते १५ वर्षांपूर्वी डोंगरावर जाण्याकरिता पाऊलवाट होती. त्यामुळे डोंगरावर जाण्यास चांगली दमछाक व्हायची. अर्थातच हौशी पर्यटकांची वर्दळ कमी होती. मी सरळ मार्गाने न जाता डोंगरच्या पाऊलवाटेने जाण्यास निघालो. १० मिनिटातच वर पोचलो. वाटेतून जाताना येथून दिसणारा परिसर मोठा सुंदर दिसतो.\nशेलारवाडीची लेणी-बौद्धधमार्तील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स. नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या. ११ लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. बेडसे, भाजे, कार्ले, भंडारा या डोंगरावरील बौद्धकालिन लेण्या या काळच्या. बौद्धकालिन असलेल्या या लेण्या खोदण्यासाठी पूर्वी राजे, व्यापाºयांकडून अनुदान दिले जात असते. बहुधा या लेणीसाठी निधी अभावी कमी नक्षीकाम व विहार बांधलेले दिसून आले. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना आहे. डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये राहण्यासाठी छोटे कक्ष, झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशी रचना आहे. माथ्यावर पोहचल्यावर उजवीकडच्या बाजूला एका विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज तेथे शिवमंदिर आहे. हाच येथील घोरावडेश्वर महादेव. मंदिराच्या आत एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. हे चैत्यगृह अगदी साधे दिसते. सभामंडप, त्यात विहार आत मध्ये ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकटही दिसते. हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर असलेली चौकट अशी चौकट कार्ला येथील लेण्यांमध्ये पाहावयास मिळते. या चैत्यगृहाच्या पुढे एक छोटी विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या बाजूला थोडे प्रस्तरारोहण करून एक मोठा प्रशस्त विहार खोदलेला आहे. इथली लेणी मोठी असून विहारात गणपती, शिवलिंग, देवी आदींच्या मूर्ती आहेत. डोंगरातील याच लेणीमध्ये थोडेफार कलाकुसर काम केलेले दिसते. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात. सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. या विहाराच्या बाहेर दोन नंदी दिसतात. एक जुना व दुसरा नवीन कोरलेला. येथून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे दिसतो. सुब्रतो स्टेडियम लक्ष वेधून घेते. बिर्ला मंदिराकडून बांधण्यात आलेली सोमाटणे फाट्याजवळील भव्य गणेशमूर्ती दिसते. हा परिसर सुमारे अर्धा पाऊण तासात पाहून होतो. महादेवाचे दर्शन घेऊन परत माघारी फिरलो. वाटेत डोंगराच्या माथ्यावर विटांचे बांधकाम व शेजारी कुठल्या महाराजांची पाटी दिसून आली. सध्या येथे कुणी राहत नसल्याचे दिसून आले. पुरातत्व विभागाने येथे बांधकाम कसे करू दिले हा प्रश्न पडतो. एका गुंफेमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती असून संत तुकाराम महाराजांचा एक फोटो ठेवलेला दिसला. येथे वारकरी समाजापैकी काही साधक चिंतन, मनन करताना दिसतात.\nडोंगराच्या माथ्यावर दगडात कोरलेले पाण्याची टाकी आहेत. संपूर्ण डोंगरावर पाण्याची ५ ते ६ टाकी आहेत. मे महिन्यात देखील येथील पाण्याची टाकी पाण्याने चांगलीच भरलेली होती. महाराष्ट्रात एवढा भीषण दुष्काळ पडून देखील येथे पाणी असल्याचे समाधान वाटले. पाण्याचे नियोजन आपल्या पूर्वाजांनी एवढे चांगल्यारित्या केले आहे. मात्र आज महाराष्ट्रातील अनेक खेड्यात पाण्याच्या थेंबासाठी मारामारी पाहताना दिसून येते. अवघड आहे. असो.\nप्रत्येक ऐतिहासिक व बौद्धकालिन लेण्यांवर पुरातत्व विभागाची एक पाटी दिसून येते. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत ही पाटी असते. लेण्यांविषयी माहिती देण्याची सोडून यावर लेणी परिसराचे विद्रुपीकरण केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. असी धमकीवजा विनंती लिहलेली असते. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणी लेण्यांची नासधुस जरी केली ती कळणार कशी कारण पुरातत्व विभागाचा कोणी माणूस अथवा चौकीदार येथे कुठेच आढळला नाही. नुसत्या पाटया लावून संवर्धन कसे होणार महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.\nपावसाळ्यानंतर घोरावडेश्वरचे रूपच पालटून जाते. सर्वत्र हिरवळ दिसून येते. मात्र उन्हाळा जासा सुरू होतो. तशी ही हिरवळ गायब होते. महाशिवरात्रीला तर हा संपूर्ण डोंगर परिसर शिवभक्तांनी फुलून निघतो. गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटतात तसे भाविक या डोंगराला चिटकतात. लाख दीड लाख भाविक या ठिकाणी दर महाशिवरात्रीला येतात. शिवशंकराचे दर्शन घेऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकाम्या पिण्याच्या बाटल्या व केरकचरा या डोंगराच्या कानाकोपºयात फेकून देऊन मला काय त्याचे म्हणत निघून जातात. सर्व मंदीर परिसर फॉरेस्ट खात्याच्या मालकीचा आहे. संपूर्ण डोंगरावर झाडे लावणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळावर असा कचरा करणाºया लोकांना दंड करायला हवा व या दंडाचे जमा झालेले पैसे येथील सुधारणेवर खर्च करायला हवेत. यासाठी लोकांची मानसिकता बदलायला हवी. पिंपरी, चिंचवड व देहूरोड, लोणावळा, तळेगाव येथे मोठी कॉलेज उभी राहिली. अर्थातच तरुण-तरुणी या ठिकाणी मोकळ्या व निवांत (एकांत) वातावरणाचा आनंद घेण्यासाठी या घोरावडेश्वराच्या डोंगरावर येतात. कुठे कोपºयात तर कुठे एखाद्या झाडाच्या सावलीत बसून काय गप्प मारत असतात कुणास ठाऊक अशा जोडप्यांवर गांभीर्याने कारवाई करायला हवी.\nघोरावडेश्वरवरून दिसणारा परिसर :\nया डोंगराच्या पायथ्यापासून जुना पुणे-मुबई महामार्ग गेलेला आहे. दिवाळीतील किल्यावर दिसणाºया चित्रांप्रमाणे वरून संपूर्ण देहूरोड परिसर दिसतो. देहूगावातील गाथा मंदिर, इंद्रायणीचे पात्र, तळेगावचा काही परिसर, तळेगावची खिंड, नवीन उभरण्यात आलेले सुब्रूतो मुखर्जी स्टेडिअम,पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे, भव्य गणेशमूर्ती, शिरगावचे साई मंदिर, भंडारा डोंगर, आयप्पा मंदिर, मुरगन मंदिर, लांबवर दिसणारा लोहगड व विसापूरचा किल्ला, हा संपूर्ण परिसर या डोंगराच्या अनेक विभागातून मोठा सुंदर दिसतो.\nघोरावडेश्वर की शेलारवाडीची लेणी :\nअनेकांना या डोंगराचे नाव घोरावडेश्वर की शेलारवाडीची लेणी असा प्रश्न पडतो. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडी गावामुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणू लागले. खरे पाहता ही लेणी पायथ्याच्या शेलारवाडीला चिकटून आहे. संपूर्ण डोंगरावर अग्निजन्य खडक विखुरलेले दिसतात. स्पटिकरुपी असलेले हे छोटे दगड लाखो करोडो वर्षापूर्वी या डोंगराची निर्मिती कशी झाली याची साक्षच देतात. परत येत असताना वाटेत एक छोटा सरडा दिसला मी फोटो काढायला कॅमेरा आॅन केला तर हे महाराज सुद्धा पोज देण्यास पुढे आले. अनेक अँगलमधून फोटो सेशन करून पुढे परतीच्या प्रवासाला निघालो. डोंगर उतरून पुढे बेगडेवाडी रेल्वेस्टेशनपासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रायणी नदीच्या शेजारील कुंडमळा पाहण्यास निघालो.\nपुण्यातून अथवा लोणावळ्याकडून रेल्वेने आल्यास बेगडेवाडी हे रेल्वे स्थानकावर उतरून डोंगरावर जाता येते. मात्र रेल्वे स्टेशनापासून डोंगर सुमारे २ ते ३ किलोमीटर आहे. पायी चालण्याशिवाय पर्याय नाही.\nस्वत:चे वाहन घेऊन आल्यास पुण्यातून येताना देहूरोड सोडल्यावर देहूरोड बायपासच्या थोडे पुढे घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी गाडी लावून जाता येते.\nमुंबई बाजूने आल्यास तळेगावची खिंड ओलांडल्यावर डाव्या बाजूला भव्य गणपती दिसतो. तेथून पुढे घोरावडेश्वराला येता येते.\nपुणे ते घोरावडेश्वर अंतर सुमारे ३५ किलोमीटर.\nहॉटेलची सोय आहे. जवळच पेट्रोलपंप सद्धा आहे.\nपावसाळ्यात कुंडमळ्यावर टिपलेले चित्र. (२८ जुलै २०१३)\nअजुन काय पहाल :\nडोंगराच्या पायथ्याजवळ अमरजाई मंदिर आहे.\nकुंडमळा - निसर्गाचा चमत्कार\nहा ब्लॉग आपल्याला कसा वाटला या विषयी दोन-चार शब्द जरूर लिहा.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nविज्ञानाची जिज्ञासा जागविणारे ‘सायन्स सेंटर’\n‘द ग्रेट मराठा’ महादजी शिंदेंची वानवडीतील छत्री\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=443&Itemid=633&limitstart=4", "date_download": "2018-04-21T21:24:54Z", "digest": "sha1:QQOU355MRMS7V2ZI4EUYC2BOO3FLHVZH", "length": 9691, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "महात्मा गांधींचें दर्शन", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nत्यांची चतुर्विध दृष्टि आहे. एकांगी नाही. या चारी गोष्टी सत्य व अहिंसेच्या पायावर उभारता आल्या तरच खरे स्वराज्य लाभेल असे त्यांचे मत आहे. यालाच ते स्वराज्याचा चौरस Square of Swara असे म्हणतात. या चौरसाच्या एका बाजूस अर्थकारण व राजकारण आहे. दुस-या बाजूस धर्म व नीति आहे. असा हा चौरस आहे. अर्थकारण आणि राजकारण यात धर्म व नीति आणणे हे महात्माजींच्या जीवनाचे ध्येय आहे. आजपर्यंत जे धर्मशिक्षक झाले त्यांनी राज्यव्यवहार करताना थोडीशी हिंसा अपरिहार्य आहे असे सांगितले. ही हिंसा ते गृहितच धरून चालले. ही हिंसा राजकारणातूनहि कशी कमी करता येईल व एक दिवस अजीबात कशी नष्ट करता येईल याचा विचार आजपर्यंत कोणी केला नाही. तसेच अर्थकारणात, व्यापारात खोटेपणा थोडा यायचाच, थोडी लबाडी असायचीच असे जणू आपण म्हणत होतो. सत्य, अहिंसा इत्यादि तत्त्वे आपण यतीच्या, साधुसंतांच्या कम्पाउडांत नेऊन ठेवून दिली व्यवहारात असे कसे चालेल असे म्हणत बसलो. परंतु महात्माजींनी ही परंपरा झुगारून दिली आहे. आजच्या अर्थकारणांत अन्याय, पिळवणूक असेल, खोटेपणा असेल तर निराळेच अथशास्त्र निर्मूया असे ते म्हणू लागले. चरका, ग्रामोद्योग वगैरेंच्या द्वारा अर्थकारणांत ते समता आणा असे शिकवू लागले. धर्मकारणातही सत्य व अहिंसा त्यांनी आणिली. ते सर्व धर्म समान मानतात. ज्या अर्थाने महात्माजी सर्व-धर्म-समानत्वाचा स्वीकार करतात त्या अर्थाने पूर्वी कधी केला गेला नव्हता. सर्व धर्म एकच आहेत; हिंदुधर्म, ख्रिश्चनधर्म, मुसलमानी धर्म, बुध्दधर्म इत्यादि धर्म एकाच भूमिकेवर उभे आहेत असे कोणी म्हटले तर आपणांस पटणार नाही, परंतु महात्मा गांधी ज्या दृष्टीने विचार करतात, त्या दृष्टीने सर्वधर्म समान आहेत, असे मानण्यास प्रत्यवाय वाटत नाही.\nअनासक्ति-योग लिहितांना महात्माजींनी कोणती दृष्टि घेतली आहे अर्जुन लढत नसतो. तो युध्द टाळू पाहातो. श्रीकृष्ण त्याला झगडा करायला उद्युक्त करतात. गीता ही युध्दार्थ प्रवृत्त करणारी आहे ही गोष्ट महात्माजी मानतात. कोणी म्हणतात की महात्माजी तर अहिंसा शिकवितात आणि पुन्हा गीतेला कसे मानतात अर्जुन लढत नसतो. तो युध्द टाळू पाहातो. श्रीकृष्ण त्याला झगडा करायला उद्युक्त करतात. गीता ही युध्दार्थ प्रवृत्त करणारी आहे ही गोष्ट महात्माजी मानतात. कोणी म्हणतात की महात्माजी तर अहिंसा शिकवितात आणि पुन्हा गीतेला कसे मानतात अर्जुन शस्त्र खाली टाकतो. महात्माजीहि शस्त्र दूर ठेवा सांगत आहेत. महात्माजींची भूमिका व अर्जुनाची भूमिका दोन्ही समान आहेत, असे काही प्रवचनकार अद्यापहि सांगतात. अर्जुन काय म्हणत होता\nधार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्'' ॥\nअर्जुन म्हणतो, ''हाती शस्त्र न घेतलेल्या व प्रतिकार न करणा-या मला जरी कौरवांनी मारले तरी तेही माझ्या कल्याणाचेच होईल.'' अर्जुन निःशस्त्र व अप्रतिकार असा आहे. परंतु महात्माजींची भूमिका निराळी आहे. ते हाती शस्त्र देत नाहीत, परंतु प्रतिकार करू नका असे त्यांनी कधीहि सांगितले नाही. अर्जुनाची भूमिका आपण जरा अशी मांडू या; हे इंग्रज आपलेच बंधु. आपण जाति, धर्म, देश यांचे भेद लक्षात आणता कामा नये; त्यांना बंधु म्हणूनच आपण मानले पाहिजे. त्यांनी आपला द्वेष केला तरी त्यांचा आपण नाही करता कामा. त्यांच्यावर प्रेम करावे. (भगवद्गीतेनेहि असा उपदेश ठायी ठायी केला आहे. त्यात काही नवीन नाही.) परंतु भगवद्गीतेच्या शिकवणीचा असा अर्थ नाही की अन्यायाने कोणी राज्य घेतले तरी स्वस्थ बसावे. आपल्या बंधूंनीच राज्य घेतले. घेईनात का. काय हरकत सर्वस्व घेतले तरी आपण प्रतिकार न करता स्वस्थ बसावे, असे अर्जुन म्हणतो. त्यांनी झगडा सुरू केला, तरी आपण निमुटपणे बसावे असे तो म्हणतो. परंतु अर्जुनाची ही भूमिका मान्य केली तरी जगाचे, समाजाचे, संस्कृतीचे रक्षण होणार नाही. म्हणून श्रीकृष्णानी अर्जुनास या नैर्ष्कम्यापासून परावृत्त केले. अर्जुनाने अहिंसावादाच्या दृष्टीने प्रश्न केलाच नाही. तो का अहिंसेला कंटाळला होता सर्वस्व घेतले तरी आपण प्रतिकार न करता स्वस्थ बसावे, असे अर्जुन म्हणतो. त्यांनी झगडा सुरू केला, तरी आपण निमुटपणे बसावे असे तो म्हणतो. परंतु अर्जुनाची ही भूमिका मान्य केली तरी जगाचे, समाजाचे, संस्कृतीचे रक्षण होणार नाही. म्हणून श्रीकृष्णानी अर्जुनास या नैर्ष्कम्यापासून परावृत्त केले. अर्जुनाने अहिंसावादाच्या दृष्टीने प्रश्न केलाच नाही. तो का अहिंसेला कंटाळला होता नाही. अहिंसेचा पूर्वपक्षहि त्याने केला नाही. अहिंसेचा मुद्दा त्याने काढलाच नाही म्हणून त्या मुद्याचे गीतेत खंडनहि नाही. अर्जुनाची भूमिका एवढीच होती की, नातलगांची, आप्तेष्टांची, गुरुजनांची हिंसा करावी की नाही. ज्ञानेश्वरीत अर्जुनाची भूमिका फार उत्कृष्ट रीतीने मांडलेली आहे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T20:48:45Z", "digest": "sha1:FVY5HSFKCBM6NZBPPZPGYY6VKXVZHULZ", "length": 4314, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्यो लीबरमन - विकिपीडिया", "raw_content": "\n(जोसेफ लीबरमन या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nज्यो लीबरमन (जन्म: २४ फेब्रुवारी १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व माजी सेनेटर आहे. तो १९८९ ते २०१३ दरम्यान कनेक्टिकट राज्यामधून सेनेटर होता. तो २००६ सालापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. २००० सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये तो ॲल गोरचा उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार होता.\nइ.स. १९४२ मधील जन्म\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%8C%E0%A4%A8_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-21T21:25:00Z", "digest": "sha1:EHYVMSCG4PF2HKJZ7IVX4JVOHFVPXI4X", "length": 4684, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जलौन (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजलौन हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जलौन (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी मजकूर). भारतीय निवडणूक आयोग. २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०७:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2015/05/", "date_download": "2018-04-21T21:14:38Z", "digest": "sha1:L7X4SM5TMEWEHHRQWWACIYXSOQNML7DH", "length": 59170, "nlines": 178, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: May 2015", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २\nतिरुपतीला जाण्याची सर्व तयारी जय्यत झाली होती. ट्रेनमध्ये खाण्यासाठी बिस्कीटे, चिवडा, लाडू, फुटाणा, वेफर्स, एकवेळचे जेवण, घेऊन सॅक चांगली जड झाली होती. पुणं स्टेशनात 6 ला पोहचलो. गाडी संध्याकाळी 7.15 ला होती. गाडी नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार याची चिंता लागून राहिली होती. अखेर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस येणार असल्याची घोषणा होताच प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो. तेथील अस्वच्छता पाहून नकळत हात नाकाला गेला. असो. त्यात आमचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. जागा मिळेल का नाही याची चिंता लागून राहिली होती. अखेर गाडी आली. डब्यात चढून प्रथम टिसीला शोधण्याची मोहीम सुरू झाली. अखेर पाच सहा डबे शोधल्यावर एकदाचा टिसी सापडला. पण आत्ताच काही सांगता येणार नाही. आहे तेथे जाऊन बसा असे सांगताच आम्ही परत डब्यात येऊन बसलो. दौंडला अखेर 3 बर्थ प्लेस देतो असे सांगताच आनंद झाला. तब्बल 18 तासांनंतर दुपारी 3 वाजता एकदाचे तिरुपती स्टेशनात पोहोचलो. स्टेशनाबाहेर येताच तिरुमलावर जाण्यासाठी प्रायव्हेट टुरिस्टवाले जमा झाले. शासकीय दरात घेऊन जातो. थेट हॉटेलवर सोडतो असे सांगून झाल्यावर आम्ही सर्व सुमोत बसलो. काही वेळातच तिरुमला डोंगरावर जाण्याच्या वाटेवर लागलो. घाटाखाली प्रथमत: सर्व बॅगांची तपासणी झाल्यावर पाऊण तासातच तिरुमलावरील कौस्तुभ हॉटेलमध्ये पोहचलो. मात्र, तेथे रुम शिल्लक नसल्याने रुम खाली होण्याची वाट पाहत बसावे लागले. अखेर संध्याकाळी 8 ला सप्तगिरी रेस्ट हाऊसमध्ये रुम मिळाली. फ्रेश होऊन कल्याण कट्टय़ावर जाऊन केसदान करून आलो. डोके हलके झाल्याने कसे तरी वाटत होते. रात्री 11 वाजता मुख्य मंदिरातील मोफत दर्शन रांगेत जायला निघालो. वाटेत एका ठिकाणी मोबाईल व चपला जमा करून पावती घेऊन दर्शन रांगेला लागलो. लांबच लांब चालायच्या प्रतीक्षा रांगा होत्या. अर्ध्या तासातच एका मोठय़ा हुंडीत येऊन बसलो. तेथे गरमागरम भाताची खिचडी तयार होती. तेथील पाय:यांवर मस्तपैकी पसरलो. पहाटे 3 वाजता एकदम गडबड झाली, सर्वच भाविक सावरून दर्शनासाठी तयार झाले होते. बालाजीच्या या हुंडीमध्ये एकवेळी किमान 500 भाविक सहज बसतात. अशा 50 हुंडय़ा आहेत. आम्ही गेलो तेव्हा नशिबाने गर्दी कमी होती. मुख्य मंदिरात पोहचण्यास पहाटेचे साडेचार वाजले. मात्र, दर्शनाची आस लागल्याने वेळ कसा गेला ते कळलेच नाही. वाटेत वीस रुपयांना दोन लाडूची कुपने घेतली. अखेर ज्यासाठी येथे र्पयत आलो ती वेळ आली. बालाजीचे मंदिर जुने असल्याने आतील सजावट, दगडी बांधकाम पाहत चांगला वेळ गेला. पहाटे 5 वाजता बालाजीचे दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झाले. गाभा:यात तुपाचे दिवे जळत होते. कुठलाही कृत्रिम प्रकाश त्या ठिकाणी नव्हता. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. एकदाचे दर्शन घडले. एवढय़ा सकाळी दर्शन घेण्याची वेळ पाहिल्यांदाच. आता झोप डोळय़ावर चांगलीच येऊ लागली होती. मंदिराबाहेरील लाडू वाटप केंद्रात लाडू घेऊन पुन्हा सप्तगिरी हॉटेल आलो. मस्तपैकी 11 र्पयत ताणून दिली. पुन्हा फ्रेश होऊन तिरुमलावरील पाच ठिकाणो पाहिली. संध्याकाळी बाजारपेठ हिंडून बाजारातील वस्तूंचे दर्शन घेतले. दुस:या दिवशी तिरुपतीला गाडी ठरवून तिरुपतीतील ठिकाणो पाहून रात्री 9 च्या हरिप्रिया एक्सप्रेस गाडीत बसलो. जातानाचे तिकीट कन्फर्म असल्याने चिंता नव्हती. तिरुपतीतील प्रचंड गरमीमुळे हैराण झालो होतो. गाडी सुरू झाल्यावर पहाटे गारवा आल्यावर बाकीच्यांना झोप लागली. प्रवास म्हटला की मला झोप अशी कमीच लागते. वाटेतील ठिकाणो पाहत पहाटे 5 ला थोडी झोप घेऊन सकाळी 8 ला उठलो. अजून मिरज बरेच अंतरावर होते. तेव्हा रेल्वेत फेरफटका मारायला सुरूवात केली. रेल्वेत टाईमपास करायचा असेल तर सर्व रेल्वे डब्यात हिंडून यायला पाहिजे. नानाविध लोक त्यांचे पेहराव, वागण्याच्या त:हा समजतात व आपला वेळही चांगला जातो. रेल्वेत विक्रेतेही किती प्रकारचे येतात. भेळ, चणो फुटाणा, कैरी, थंड पाण्याची बाटली, कटलेटवाले, कलाकंद विकणारे, वेगवेगळय़ा माळा, चहा, कॉफीवाले असे एक ना अनेक विक्रेतेही टाईमपास करतात. दुपारी 3 वाजता मिरजेला उतरलो. तेथून 4.45 ची महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याचा प्रवास सुरू झाला. रात्री 10.45 ला पुण्यात दाखल झालो.\nमंदिर परिसरात मोठी बाजारपेठ आहे. यासाठी संपूर्ण इमारत तसेच रस्त्याच्या कडेला ही बाजारपेठ आहे. तिरुपती बालाजीचे, लक्ष्मीचे विविध रुपातील फोटो, किचेन, लायटिंगचे फोटो, फुलमाळा येथे उपलब्ध होतात. 10 रुपयांपासून ते 3500 रुपयांपेक्षा जास्त हे बालाजीचे फोटो उपलब्ध आहेत.\nयाचबरोबर महिलांचे आकर्षण म्हणजे दागिने, बांगडय़ा, गळय़ातील, कानातील, श्रृंगाराचे साहित्यही येथे विक्रीस आहेत. लहान मुलांची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, विविध प्रकारच्या पर्स, बॅगा, कपडे, चादरी, साडय़ा, धार्मिक साहित्य, कॅसेटी, विविध प्रकारच्या टोप्या अशा विविध वस्तू पाहताना वेळ सहजच निघून जातो. विशेष म्हणजे येथील दुकानदार आपल्याशी हिंदीतून बोलताना दिसतात. दुकानदारांशिवाय अन्य व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून संभाषण केल्यास आपल्याला प्रतिसाद दिला जात नाही. संपूर्ण बाजारपेठेत विविध ठिकाणी एटीएमची सुविधा असल्या कारणाने जवळ पैसे बाळगायची गरज नाही. जवळच तिरुमला तिरुपती देवस्थानचे ग्रंथालय असून, तमिळ, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्रातून एवढय़ा लांबवर आलेल्या भाविकांना येथे जेवणाची थोडी अबाळ होताना दिसते. मात्र, आपल्या जेवणातील काहीसा भाग हा साऊथ व नार्थ इंडियन झाल्यामुळे ही गैरसोय दूर होते. मसाला डोसा, उत्तप्पा, इडली, मेदू वडा, मिरचीची भजी, मसाले भात, रस्सम, दही भात, आपल्याला खायला मिळतो. काही हॉटेल्स महाराष्ट्रीयन पदार्थ देताना दिसतात. मात्र, त्याला आपल्याकडील चव नाही. या ठिकाणी चक्क चायनीज व्हेज ही मिळते. फक्त व्हेजच कारण तिरुमलावर नॉनव्हेज खाण्यास बंदी आहे.\nमंदिर परिसरातील हॉटेल्स पाहून आपण नक्की कुठे आलो आहोत याचा विचार करण्यास भाग पडते. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक रेस्ट हाऊस या ठिकाणी आहेत. मात्र, त्या हॉटेल्समधील जेवण महाग आहे. त्यापेक्षा मंदिर परिसरातील दुकानांमध्ये स्वस्त आहे.\nदररोज हजारोंच्या संख्येने येणा:या भाविकांना राहण्याची सोय येथे माफक दरात उपलब्ध करून दिली जाते. आम्ही कोणतेही बुकींग न करता येथे गेलो होतो. त्यामुळे विश्रामगृह मिळण्यासाठी फार श्रम घ्यावे लागले. मात्र, ऑनलाईन विश्रामगृह बुकिंगची सोय उपलब्ध आहे. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक मोठी विश्रामगृह या भागात आहेत. अनेक धार्मिक संस्थांचीही खासगी विश्रामगृह येथे उपलब्ध आहेत. अ‍ॅडव्हान्स 600 रुपये भरून दिवसाला 100 रुपये व 24 तासानंतर 100 रुपये नंतरच्या 48 तासाला 300 रुपये जादा या दराने ही विश्रामगृह उपलब्ध आहेत. एसी, नॉन एसी, संडास बाथरूम अॅटच असल्यामुळे गैरसोय होत नाहीत. अतिशय माफक दरात असलेल्या या विश्रामगृहांमध्ये दररोज हजारो भाविक राहतात.\nप्रत्येक पर्यटनस्थळी काही ना काही तरी आर्कषण असते. तिरुमलावर श्रीवारी पादुला व सिला तोरणम् या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील पुतळा दिसतो. प्रथम दर्शनी हा पुतळा आहे अशी आपली समजूत होते. जेव्हा लोक त्याच्याबरोबर फोटो काढू लागतात तेव्हा हा पुतळा नसून, अंगावर कलर लावलेला खराखुरा माणूस असल्याचे कळते. विशेष म्हणजे पर्यटक नसतानाही केवळ पोटासाठी हा मनुष्य भर उन्हात अंगावर कपडे, पायात चप्पल नसतानाही पुतळ्यासारखा उभा असतो. लोक मात्र टिंगलटवाळी करत, कधी पुतळय़ाला चष्मा लावून, कधी टोपी लावून, चित्रविचित्र भाव दर्शवत फोटो काढत असतात. पण तरी सुद्धा चेह:यावरील भाव न बदलता, कशाचीही पर्वा न करता केवळ पोटासाठी हे काम करत असतात.\nहे ठिकाणी मुख्य मंदिरापासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुमला डोंगरावरील अजून थोडय़ा उंचीवर हे ठिकाण असल्यामुळे उंचावरून मंदिर परिसर सुंदर दिसते. पुरणकथेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भगवान वेंकटेश्वर स्वामींनी या ठिकाणी प्रथम पदस्पर्श केले. याला नारायणगिरी डोंगर असे म्हटले जाते. या ठिकाणी वेंकटेश्वराच्या पादुका ठेवण्यात आलेला आहे. सुमारे 300 पाय:या चढून गेल्यावर हे स्थळ आहे. वरून तिरुमला व बालाजीचे मंदिर दिसते. सुरूचीची झाडे या परिसरात मोठय़ाप्रमाणात दिसून येतात. वाटेत सिलातोरणम् हे पर्यटन स्थळ आहे.\nसिलातोरणम् / रॉक गार्डन :\nसिलातोरणम् या शब्दात दोन शब्द आले आहेत. सिला म्हणजे दगड व तोरणम् म्हणजे तोरण. मंदिरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. दगडी तोरण असलेला दगडांचा पूल या ठिकाणी दिसतो. या ठिकाणापर्यंत वाहने जातात. ज्युरासिक कालातील म्हणजे सुमारे 1.5 बिलियन वर्षापूर्वीचे हे पाषाण असल्याचे सांगितले जाते. सुमारे 25 फूट लांब व 10 फूट उंच असा हे तोरण आहे. त्याच बरोबर अंदाजे 26 फूट उंच दगड छोटय़ा दगडावर उभा असलेला दिसून येतो. तेथून खाली शंकराचे मंदिर आहे.\nआकाशगंगा जलप्रपात बालाजी मंदिरापासून उत्तरेला 3 किमी. अंतरावर आहे. या पाण्याने तिरुपती बालाजीला स्नान घातले जाते. मे महिन्यात सुद्धा या ठिकाणी चांगले पाणी पहायला मिळते. त्याचबरोबर मंदिर परिसरात श्री राधा-कृष्ण, शिव, हनुमान, गणोश आदी देवतांची मंदिरे आहेत. त्याचबरोबर , वैकुंठ, पांडव, जांबली इत्यादी तिर्थे आहेत. या शिवाय श्री वराहस्वामी मंदिर, श्री बेदी अंजनेयस्वामी मंदिर, स्वामी पुष्करिणी, श्री करिया मणिक्यस्वामी मंदिर, श्री चेन्नाकेशवस्वामी मंदिर, श्री वेणुगोपालस्वामी मंदिर, श्री प्रसन्ना वैंकटेश्वरस्वामी मंदिर आदी पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत.\nमुख्य मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटरवर हे स्थान आहे. या ठिकाणी छोटा डॅमही आहे. येथेच सिंहाच्या आकाराच्या मूर्तीतून बारामही पाणी पडत असते. या ठिक़ाणी स्नान केल्यास सर्व पापांचे विनाश होते असे सांगितले जाते.\nतिरुपती शहरापासून सुमारे 3 किलोमीटरवरील अंतरावर हे इस्कॉन मंदिर आहे. लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. मुख्य मंदिर रस्त्यालगत आहे. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर असून, मंदिरही सुंदर आहे. श्रीकृष्ण व गोपीका यांच्या सुबक मूर्ती या ठिकाणी आहेत. मंदिरातील नक्षीकाम व काचेच्या फ्रेमवरील चित्रकाम सुंदर आहे. दर्शन घेऊन झाल्यावर इस्कॉन मंदिरातील धंदेवाईकपणा आपणास कंटाळवाणा ठरतो. कारण परतीच्या मार्गावर धार्मिक ग्रंथ, श्रीकृष्णाचे चित्र असलेले लहान मुलांचे, मोठय़ा माणसांचे कपडे, विविध सुवासिक उदबत्त्या विक्रीस मांडण्यात आलेल्या आहेत. वस्तू पाहिल्यावर नको असल्यास त्या घेण्यासंबंधित प्रचंड आग्रह केला जातो. हा आग्रह नकोसा वाटतो. येथे जेवण्याची सोय होते. श्री पद्मावती मंदिराप्रमाणे याही ठिकाणी प्रसाद म्हणून डाळभात दिला जातो. एके ठिकाणी गाय व वासरू (गोशाला) तसेच अनाथ मुलांच्या संगोपनासाठी दान स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे.\nश्री कपिलेश्वरस्वामी मंदिर :\nतिरुपतीमधील हे एकमेव शिवमंदिर आहे. शहरापासून सुमारे 3 किलोमीटर असणा:या हे मंदिर तिरुमलाच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. कपिलातीर्थमला धबधबा आहे. यालाच अलवर तीर्थम असेही नाव आहे. या मंदिरात महाशिवरात्रीला उत्साह साजरा केला जातो. आम्ही मे महिन्याच्या अखेरीस गेलो होतो. आश्चर्य म्हणजे मे मध्ये ही येथील धबधबा अटलेला नव्हता. शेजारीच पाण्याचे कुंड आहे. परिसर सुंदर असून, धबधब्यार्पयत जाण्यासाठी डोंगराच्या खालील बाजूस खोदून आकर्षक मार्ग तयार केला आहे. भाविक लोक या ठिकाणी स्नान करून तिरुपतीच्या दर्शनासाठी जातात. प्रवेशद्वारापाशी मंदिर असून, त्यात त्यात विष्णूच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती सुरेख आहे.\nश्री पद्मावती समोवर मंदिर\nतिरु चनूर अर्थात अलमेलुमंगपुरम : तिरु पति शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असणा:या या मंदिराला खूप महत्त्व आहे. भगवान व्यंकेटशाची पत्नी पद्मावती हिचे हे पद्मावती मंदिर आहे. बालाजी हे भगवान विष्णूचे रूप असे मानले जाते आणि पद्मावती हे लक्ष्मीचे रूप आहे. बालाजीचे दर्शन झाल्यावर पद्मावतीचे दर्शन घेतले जाते नाहीतर ही यात्र संपूर्ण होत नाही. मंदिरात नारळ घेऊन जाण्यास परवानगी नाही. मंदिरा बाहेर नारळ फोडण्याची व्यवस्था केली आहे. मंदिर मोठे व प्रशस्त आहे. दर्शनानंतर प्रसाद म्हणून वाटीत गरम दहीभात दिला जातो. शेजारीच 10 रुपयांमध्ये प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. तिरुमला बालाजी म¨दरातील लाडू व या लाडूचा प्रसाद वेगळा आहे. शुद्ध तुपातील हा लाडू भाविकाचे नक्कीच पोट भरून जातो. मंदिरा बाहेरील परिसरात धार्मिक वस्तू विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nवरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.\nइतिहासाच्या पाऊलखुणा : राजा दिनकर केळकर संग्रहालय\nऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’\nप्रत्येकाला काही ना काही तरी छंद असतोच. जुनी नाणी, एकाच क्रमांकाच्या नोटा, विदेशी नोटा, दस्तऐवज, स्टँप, कविता करणो, नट नाटय़ांची चित्रे, क्रिकेटमधील खेळाडूंची चित्रे व स्कोर याचे रेकॉर्ड ठेवण्याचे छंद असतात. लहानपणी सुरू झालेला हा छंद पुढे अनेक कारणांमुळे मागे पडतो. मग घराच्या माळय़ावर, अडगळीत पडलेला हा छंद धुळ खात इतिहासजमा होऊन जातो. मात्र अनेकजण याच छंदाला आपले जीवन समर्पित करून आयुष्यातील अनेक वर्षे हा छंद जोपासतात. छंदाने वेडे झालेल्या काकासाहेब केळकर हे मात्र यातील ‘कोहिनूर’ हिराच ठरतात. ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’\nपुरातन भांडीकुंडी, चूल, वस्त्रे पाहताना हे काय पाहत आहेत. असा प्रश्न नवीन पिढीला पडल्यावाचून राहत नाही. या वस्तू प्रत्यक्ष पाहताना केवढा आनंद होतो. प्रदर्शनातील प्रत्येक वस्तू आपल्या इतिहासाची मूक साक्षीदार आपल्याची बोलल्याचा भास होतो. वन बीएचके व टू बीएचके, प्लॅट संस्कृतीत जुन्या वस्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. म्हणूनच या वस्तूंना एवढे महत्त्व आहे. पुणोकर म्हणजे इतिहासप्रेमी, परंपरा व जुना वारसा जतन करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. एका व्यक्तीच्या अफाट कष्टांतून, चिकाटी आणि अथक मेहनतीतून उभे राहिलेले हे संग्रहालय आहे. दैनंदिन जीवनातील पारंपरिक कलात्मक वस्तूंचा खजिना येथे आहे.\nपद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर तथा काकासाहेब केळकर\n10 जानेवारी, 1896 रोजी करंजे, पश्चिम महाराष्ट्र येथे जन्म :झाला. वास्तव्याला पुण्यातच होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. 1915 पासून अज्ञातवासी या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत. आपल्या हयातीची 70 वर्षे हे संग्रहालय उभे करण्यासाठी त्यांनी खर्च केली. पुरातन वस्तूंच्या प्रेमाने भारावलेल्या काकासाहेबांनी या वस्तूंचा संग्रह जमविला हा पुराणवस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी 1962 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याकडे हे सुपूर्द केला. हे त्यांचे दातृत्वही अनोखेच म्हणता येईल. इतिहास क्षेत्रतील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल 1978 साली पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला. हा संग्रह करताना त्यांच्या पत्नी कमलाबाई केळकर यांचीही मोलाची साथ मिळाली. डॉ. दिनकर केळकर यांनी आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ संग्रहालयाला ‘राजा’ केळकर असे नाव दिले आहे. संपूर्ण भारतभ्रमण करून जमवलेल्या 21,000 वस्तूंचा संग्रह या ठिकाणी आहे. या वस्तू जमवण्यासाठी किती वणवण केली असेल हे येथील वस्तू पाहून समजते. 1922 साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय वाडय़ातील सा:या खोल्यातून पसरले आहे. संग्रह जमा करण्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेही गहाण विकले. एवढेच नव्हे तर पत्नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले. अशा या संग्राहकाचे 1990 साली निधन झाले.\nसंग्रहालय एकूण 9 दलानामध्ये असून, तीन मजल्यांमधे विभागले आहे. वनिता कक्षामध्ये भारतीय नारीच्या जीवनशैलीवर आधारित आहे. भारतीय नारीच्या दिवसाची सुरूवात कशी होते. याची साधारण कल्पना या दालनात होते. पाय घासण्याचे दगड, केस वाळविण्याच्या व विंचरण्याच्या फण्या, कुंकवाचे करंडे आदी वस्तू येथे आहेत. भारतीय चित्रकला या विभागात भारतीय चित्रकला मांडण्यात आली आहे. ही चित्रे 17 ते 19 व्या शतकातील असून, त्यात कांचचित्रे, पटचित्रे आणि कागदावरील चित्रे यांचा समावेश आहे. स्वयंपाक घरातील भांडी या पहिल्या मजल्यावरील दालनात ठेवण्यात आली आहे. यात विवाहकार्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी लागणारी भांडी मांडण्यात आली आहे. यात पाणी आणि धान्य साठविण्याची सोय होत असे. विळय़ा, मसाला पाळी, विविध साहित्यातील लाकूड, धातू, पाषाण, भाजकी मातीपासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे.\nसंगीत वाद्ये पहिल्या मजल्यावर आहेत. यात तबला, बासरी, सनई, सितार, तानपुरा, टाळ, झांज, चिपळय़ा यांचा समावेश आहे. दुस:या मजल्यावरील मूर्तीकला आणि विवि प्रकारचे दिवे, समया, नेपाळ येथील सूर्यदिवा, कदंबवृक्ष दीप आपले लक्ष वेधून घेतात. याच बरोबर अडकित्ते ,दौती, हस्तिदंत, खेळणी, तसेच बाहेर जाण्याच्या मार्गावर मंदिरे आणि प्राचीन वाडे यांचे रेखीव, नक्षीदार दरवाजे व खिडक्या मांडण्यात आल्या आहेत. यात राजस्थानी शैलीतील दरवाजे आहेत. 13 व्या शतकातील श्री विष्णूची दगडातील कोरीव मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. तळमजल्यावरील ‘एल पॅसेजच्या प्रवेशद्वारपासून सुरेख कोरीव दरवाजे आणि खिडक्या आकर्षक आहेत. 1857 मधील स्वातंत्र्यसेनानी रंगो गुप्ते यांना इंग्लंडला मिळालेले चांदीचे तबक, 150 वर्षांपूर्वीचा नक्षीदार देव्हारा, 1782 मधील भक्तीविजय ग्रंथाच्या हस्तलिखिताची प्रत, पानिपत युद्धातील पेशवेकालीन पेटारा, पेशव्यांचे सरदार ओंकार यांचा लाकडी देव्हारा, 125 वर्षे जुना असलेला लाकडी पाळणा. चूल फुंकणीपासून ते उंटाच्या कातडीपासून तयार केलेल्या तेल्याच्या मोठय़ा रांजणार्पयत तसेच दैनंदिन वापरातील अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टी त्यांनी जमा केल्या आहेत. गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा ठिकठिकाणच्या लाकडी, दगडी कोरीव कामाचे नमुने, घरगुती वस्तू, दिवे, कुलपे, अडकित्ते, दौत, लेखणी संग्रह येथे पाहण्यास मिळतो. दिवे, जहाजावरील दिवे, गंजीफा , सोंगट्या, पानदाने, पेटारे, दरवाजे, विविध आकार व रुपातील गणोश मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या, लहान मुलांचे कपडे, धान्य साठवण्याचे कोठार, जुन्या काळातील टांगा पाहताना आपण ऐतिहासिक काळात जातो. याचबरोबर शस्त्रत्रे दालनात 18 व्या शतकातील तलवारी, मूठ, म्यान, खंजीर,कटय़ार, चिलखत, ढाल, ठासणीची बंदूक, बंदुकीची दारू ठेवण्याची कुपी, भाले आदी शस्त्रत्रे येथे आहेत.\nमस्तानी ही शूर सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची पत्नी. थोरले बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी पुण्याजवळ असलेल्या कोथरूड येथे 1734 मध्ये महाल बांधला. कालांतराने तो नामशेष झाला. पडझड झालेला मस्तानीचा महाल केळकरांनी आणून त्यातील काही भाग कुशल कारागीरांच्या मदतीने काढून आणून त्याची पुर्नरचना केली आहे. मोठ मोठे झुंबर, दिवे लावण्याचे झुंबर, कोरीव नक्षीकाम पाहताना त्यावेळचा पेशवाई थाट लक्षात येतो.\nमहाराष्ट्राचा व एकूणच संपूर्ण भारताचा गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास या माध्यमातून आणण्याचे महत्वाचे कार्य हे संग्रहालय करीत आहे. डॉ. केळकरांनी भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा वर्तमानकाळातही आपल्या पुढील पिढीच्या भविष्याकालासाठी उपलब्ध केला आहे. काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचे युग सुरू झाले. वस्तू वापरा व फेकून द्या ‘युज अॅंड थ्रो’ पद्धतीमुळे जुने ते सोने ही संकल्पना पडद्याआड जाऊ लागली आहे. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात.\nपुण्याची शान असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंचा ठेवा आता अधिक समृद्ध होऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत पाचशेपेक्षा अधिक वस्तू संग्रहालयाला भेट मिळाल्या आहेत. शिवकालीन तसेच पेशवेकालीन घराण्यांमध्ये तसेच त्यांच्याकडे असणा:या सरदार घराण्यांमध्ये अनेक दुर्मिळ व ऐतिहासिक पुरातन वस्तू असतात. मात्र, सर्वांनाच त्या वस्तूंचे मूल्य (पैशाचे नव्हे) कळतेच असे नाही. ज्यांना त्या वस्तूंचे महत्त्व कळते त्यांना त्या वस्तू भविष्यातही टिकाव्यात असे वाटते. हीच भावना मनात असलेल्या ब:याच जणांनी त्यांच्या घरातील दुर्मिळ आणि पुरातन वस्तू संग्रहालयाला भेट दिल्या आहेत. सध्या असलेल्या संग्राहलयाच्या जागेअभावी सर्वच वस्तू प्रदर्शनात मांडलेल्या नाहीत. पुण्यातील बावधनजवळ सुमारे सहा एकर जागेत राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी वर्तमानपत्रत आल्या होत्या.\nसंग्रहालयातर्फे माहितीपुस्तिका व पोस्टकार्डही विक्रीस उपलब्ध आहेत. तेव्हा जमेल तेंव्हा हा वारसा आपल्या पुढील पिढीला अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला म्हणून पुण्यात आलात किंवा खुद्द पुण्यातील असूनही देखील कधी हे संग्रहालय पाहिले नसेल तर आवजरुन पहावे. जेणोकरून भारतीय संस्कृती व त्यातून दिले जाणारे संस्कार जपले जातील. पुरातन वस्तू आपल्या संस्कृतीच्या पाऊलणखुणाच आहे. तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहिती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने केळकरांनी हा ठेवा पुढील पिढीसाठी राखून ठेवला आहे.\nकसे जावे : पुण्यातील प्रसिद्ध असा लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कु मठेकर रस्ता, मंडईपासून या ठिकाणाहून कोणाला विचारले असता सहज जाता येईल.\nप्रवेश फी : लहान मुले (3 ते 12 वर्षे) : 10 रुपये, प्रौढ : 50 रुपयेसंग्रहालयाची वेळ : सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 र्पयत (सायं. 5.30 नंतर तिकीट विक्री बंद)\nसुटीचे दिवस : 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, अनंत चतुर्दशीपत्ता : 1377/78 शुक्रवार पेठ, राजा केळकर संग्रहालय, नातूबाग,\nबघण्यासाठी लागणारा वेळ : सुमारे 1 तास (थोडी घाई), निवांत पाहण्यासाठी किती वेळा ही.\nवरील लेख आपल्याला कसा वाटला, काही चुका असल्यास त्या जरूर येथे कॉमेंटसमध्ये लिहून कळवा.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nइतिहासाच्या पाऊलखुणा : राजा दिनकर केळकर संग्रहालय\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sakhi/glass-competition-our-original-suffocation-no-one-see-it/", "date_download": "2018-04-21T21:09:28Z", "digest": "sha1:WC7PLG7P2U5RQHKW3VSC4IHXPJBXOHKI", "length": 25309, "nlines": 352, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Glass Of The Competition ... Our Original Suffocation, No One To See It? | स्पर्धेचा काच...आपलं मूल गुदमरतंय का, हे पाहण्याचं काम कुणाचं? | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nस्पर्धेचा काच...आपलं मूल गुदमरतंय का, हे पाहण्याचं काम कुणाचं\nपालक म्हणतात, आम्ही मुलांच्या भल्यासाठीच तर जिवाचं रान करतो; पण ते करताना आपलं मूल गुदमरतंय का, हे पाहण्याचं काम कुणाचं\nगुरुग्रामच्या शाळेतील घटना सर्वांना माहिती आहेच. लहान विद्यार्थ्याचा भोसकून खून केला म्हणून त्याच शाळेतल्या एका मोठ्या विद्यार्थ्याला पकडलं गेलं आहे. शाळेची परीक्षा, पेपर, ओपन डे पुढे जावा याकरिता काही घडावं या हेतूनं त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. विश्वास बसणार नाही असं हे कारण. त्या मुलाच्या मनात केवढी भीती आणि दहशत होती परीक्षेची\nअशा गुन्ह्यामागील कारणं अत्यंत साधी आणि अनेकदा बालीश असतात; पण परिणाम मात्र शहारे आणणारे, नृशंस असतात. त्या विद्यार्थ्याचं हे कृत्य भयंकर आहेच, पण येथे प्रथम हा विचार करायला हवा की त्याने हे का केलं एवढं टोकाचं पाऊल का उचललं एवढं टोकाचं पाऊल का उचललं मी येथे त्या कृत्याचं समर्थन मुळीच करत नाही, तर त्यामागील कारणं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. एवढी भीती त्या मोठ्या विद्यार्थ्याला का वाटली मी येथे त्या कृत्याचं समर्थन मुळीच करत नाही, तर त्यामागील कारणं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. एवढी भीती त्या मोठ्या विद्यार्थ्याला का वाटली\nपालकांनी आणि शाळांनी दोघांनाही हा विचार गंभीरपणे करण्याची वेळ आली आहे. अनेक गुन्हे जे घडतात त्यामागे कसली तरी भीती, असुरक्षितता, भय असतं. त्याच्यातून तत्काळ सुटका करण्यासाठी असं टोकाचं पाऊल उचललं जातं.\nवास्तविक पाहता शिक्षण हा १०० टक्के आनंददायी अनुभव जरी नसला तरी तो असा दहशती स्वरूपाचा तरी नक्कीच नसावा. गेल्या काही वर्षांत मार्क कमी मिळाले म्हणून, अभ्यास झेपत नाही म्हणून, ताण असह्य झाला म्हणून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आढळतात. सर्व वयोगटातील आणि परीक्षेच्या निकालाच्या आधी तर अशा घटना घडतातच.\nमुलांच्या भल्यासाठी, त्यांचं भविष्य उत्कृष्ट व्हावं याकरता पालक मार्कांची, विशिष्ट अभ्यासक्रमाची मुलांवर सक्ती करतात. अर्ध्या अर्ध्या टक्क्याचा हिशेब ठेवला जातो. शाळा पुरत नाही म्हणून कोचिंग क्लास लावले जातात. केजीपासून मुलांना ट्युशन लावणारे पालक आहेत. आपलं मूल अष्टपैलू व्हावं म्हणून बाकीचेही सक्तीचे उपक्रम असतातच. म्हणजे सकाळपासून विद्यार्थी जो घाण्याला जुंपला जातो तो पार रात्रीपर्यंत. आणि हे सर्व त्यांच्या चांगल्यासाठीच करतोय हे पालकांचं कारण तर अत्यंत चूक आहे.\nआपल्याला कुणी असं दावणीला बांधलं तर काय केलं असतं आपण\nशिस्त आणि दरारा, धाक यांच्यात एक धुसर रेषा असते. धाक, दरारा दहशत जेव्हा येते तेव्हा तेथे चुकवण्याची प्रवृत्ती वाढते. कळतही नाही की शिस्तीचा आग्रह, समजावणं संपून सक्ती कुठे सुरू होते ते. लहानपणी मुलं ऐकतात. साधारणपणे पाचवी-सहावीपर्यंत निमूट. तोपर्यंत मार्क पण रग्गड मिळत असतात. पण नंतर पाहिलं तर आढळेल घसरगुंडी सुरू होते. मग पालकांचा त्रागा, चिडचिड धाकदपटशा. मुलांचं उद्धट वर्तन. सगळं सुरू. पालक तुुलना करू लागतात. याचे मार्क, त्याची अ‍ॅडमिशन, अमकी तमकी नोकरी आणि पोस्ट. मुलं धुमसू लागतात. खोटं बोलतात. ते उघडकीला आलं की मग आगीत तेल. त्यात शाळेची, कोचिंगची जोड असतेच. अख्खं घर धुमसतं.\nमुलांचं हे वय अत्यंत वेडं असतं. आपला हेतू पालक म्हणून १०० टक्के चांगला असला तरीही त्याचा काच वाटतो मुलांना. त्यातून ती मग मार्ग शोधू पाहतात. ज्यातून गुन्हेगारी स्वरूपाच्या अशा भयंकर घटना घडतात.\nमग पालकांनी करायचं तरी काय कसं वागायचं अजिबात धाक दाखवायचा नाही का मुलांवर सर्व सोडून द्यायचं मुलांवर सर्व सोडून द्यायचं मुळीच नाही. याचेही मार्ग आहेत, असू शकतात... त्याविषयी पुढील लेखात.\n(लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउन्हाळ्यातली शिस्त, त्वचा मऊ मुलायम करणारी\nभर दुपारी गारेगार व्हा\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88_%E0%A4%9F%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1", "date_download": "2018-04-21T21:23:32Z", "digest": "sha1:AEF5DPE3FQH6GMDTF6TJOVY4KIOLCCLR", "length": 4101, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुई टँक्रेड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलुई जोसेफ टँक्रेड (ऑक्टोबर ७, इ.स. १८७६ - जुलै २८, इ.स. १९३४) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९०२ ते १९१३ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nटँक्रेडने तीन कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व केले.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १८७६ मधील जन्म\nइ.स. १९३४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:05:21Z", "digest": "sha1:E3RSJMCWYO457AY2NIHDKWRUVOLJXSLQ", "length": 5201, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शरीररचनाशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nशरीररचनाशास्त्राचे पुरातन काळी वर्ग\nशरीररचनाशास्त्र हे नावाप्रमाणे शरीरातील असणाऱ्या अवयवांच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. या मध्ये प्रतिके, आकृत्या, मृतशरीर विच्छदनाद्वारे अवयवांचा अभ्यास केला जातो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2009_07_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:06:43Z", "digest": "sha1:HJXGKSFY4MNPYIM5LK2I463BK23BNHIX", "length": 101592, "nlines": 405, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: July 2009", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nआज आई आली. बराच मस्का लावुन पण खरं तर नातवाला पाहायला म्हणून का होईना पण हो म्हणाली. गेले काही दिवस आम्ही दोघं बोलतं होतो की आरुष तिला ओळखेल का तसं जन्मल्यापासुन त्याने त्याच्या आसपास आम्ही दोघं सोडुन तिलाच पाहिलयं आणि नंतर मी थोडे दिवस भारतात तिच्याबरोबर राहुन त्यानंतर मात्र घरी फ़क्त आम्ही आई-बाबा या दोनच व्यक्ती. त्यामुळे आता जवळ जवळ आठ-नऊ महिन्यांच्या पोकळीनंतर तो तिला ओळखेल का हा थोडा आमच्यासाठी उत्कंठेचा भागही होता.\nविमानतळावर तसं काही कळत नव्हतं पण इतरवेळी नवीन माणसांना रडतो तसा रडला नाही म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं असं वाटलं. पण नंतर आम्ही ब्रेकसाठी थांबलो तिथं काउंटरला मी गेल्यावर तो तिच्याकडे एकटा थांबला तेव्हा नंतर गाडीत मी नवर्याला म्हटलं बहुतेक ओळखलंय. तोही म्हणाला तसचं वाटतय.\nमजा म्हणजे घरी आल्यावर तो त्याच्या एक एक गोष्टी तिला दाखवायला लागला तेव्हा जास्त जाणवलं. त्याच्यासाठी मी अग्गोबाईची गाणी लावली की तो गिरकी घेतो तशी गिरकी घेऊन त्या प्लेअरकडे बोटं दाखवतोय म्हणजे तिला ते माहित नाही पण आता मी तुला सांगतोय ना तसं काहीसं. मग मी गाणी लावल्यावर गिरकी घेऊन वगैरे प्रात्यक्षिक. दिवस कसा मस्त गेला. आजच्या दिवसात मी कितीदा तरी त्याने ओळखलंय ह्याचे वेगळे दाखले स्वतःलाच दाखवतेय.\nआई आली की घर कसं भरुन जातं. अमेरिकेत राहण्याचे कौटुंबिकदृष्ट्या बरेच तोटे असले तरी सगळयात मोठा फ़ायदा म्हणजे मुलींनाही आई-वडिलांना घरी काही महिने राहायला बोलावता येतं आणि तेही येतात. तशी ती दोघं माझ्या मुंबईतल्याच बहिणीकडे राहायला वगैरे जात नाहीत. गेली तर एखादी रात्र. इथे फ़क्त मुलीसाठी खास ते येतात. ते तेवढे महिने फ़ुलपाखरासारखे असतात. नेहमीचं जेवण गप्पांमुळे जास्त रंगतं. नेटवर मराठी सिनेमा पाहताना नेहमीपेक्षा जास्त बरं वाटतं. आपलं कौतुक,काळजी सगळं नेहमीपेक्षा जास्त. आणि नातवंडं असतील तर काय दुधात साखर. त्यांचे लाड, त्या मऊसुत पोळ्या, घरचं तुप, संकष्टीला मोदक आणि इतरवेळी न केलेल्या जिनसा. या सर्वात पुन्हा सगळीकडे भरुन राहिलेलं प्रेम.\nआज्जीच्या कुशीत झोपलेल्या माझ्या पिलाला पाहुन मला येते काही महिने तरी मुन्नाभाई मधल्या त्या चाचासारखं एवढंच म्हणावसं वाटेल \"अवे तो मज्जानी लाइफ़\".\n१ जुलैला अनेक कलावंतांचं स्वागत करण्याची संधी मिळाली. पण जास्त लक्षात राहिला तो नाना. खाजगीत त्याचा उल्लेख एकेरीत करतो म्हणून इथेही ते स्वातंत्र्य घेतेय. पण प्रत्यक्षात मात्र तुम्हीच म्हटलयं.\nमंदार जेव्हा नानाला घेऊन आमच्या स्वागतकक्षापाशी आला तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त लक्षं गेलं ते त्याच्या दोन्ही कानातल्या वाळ्यांकडे. एकतर नाना जे काही सिनेमामध्ये पाहुन मत केलंय त्या न्यायाने तर त्याची थोडी भितीच वाटायची. म्हणून विचारायचं म्हणून विचारलं कसा झाला प्रवास या प्रश्नाचं दिर्घ उत्तर अपेक्षित नसतानाही तो म्हणाला. झाला आपला. पायलट चालवत होता. पण मला रात्रीच्या वेळी प्रवासात झोप येत नाही. इतरवेळी मी ड्रायव्हर जागा आहे की नाही याचा विचार करता मला झोप लागत नाही. पण इथे आत कॉकपिटमध्ये जायची सोय नाही ना या प्रश्नाचं दिर्घ उत्तर अपेक्षित नसतानाही तो म्हणाला. झाला आपला. पायलट चालवत होता. पण मला रात्रीच्या वेळी प्रवासात झोप येत नाही. इतरवेळी मी ड्रायव्हर जागा आहे की नाही याचा विचार करता मला झोप लागत नाही. पण इथे आत कॉकपिटमध्ये जायची सोय नाही ना मनात म्हटलं हा वाटतो तसा भावखाऊ नाहीये. मग फ़ोटोसाठी विचारल्यावर मात्र नाही बिही काही म्हटलं नाही आणि आमच्या ग्रुपबरोबर फ़ोटोही काढुन घेतले. एक दोघांना मराठीत स्वाक्षरी देऊन मग मात्र रुमवर रवाना.\nआम्ही आमची तिथली कामं संपवत होतो आणि थोड्या वेळाने स्वारी पुन्हा मंदार बरोबरच बाहेर जाताना दिसली. मी हॉटेलच्या चेकाआऊटच्या इथे काही चौकशी करत होते आणि अजुन एक मराठी जोडपं होतं त्यांच्याशी हाय हॅलो करतानाच त्यांची नऊ-दहा वर्षांची मुलगी धावत धावत आली आणि एकदम गहिवरुन म्हणाली 'mama, that was Nana..He hugged me...oh that was the first bollywood personality I met\" आणि चक्क रडायला लागली. मला वाटतं लॉबीत नाना दिसला होता आणि तिला जवळ घेतल्यामुळे बाळ गहिवरली होती. मी असं फ़क्त आतापर्यंत ऐकलं होतं की लोकं रडतात, इथे ही अमेरिकेत जन्मलेली, नीट मराठीही न येणारी मुलगी चक्क आता हा टी-शर्ट धुवायचा नाही म्हणून आई-बाबांना सांगत होती. आपल्या संस्कृतीचा किती पगडा असतो माहित नाही पण बॉलीवुडचा मात्र जबरदस्त पगडा इथल्या नव्या पिढीवर आहे हे नक्की. असो.\nमलाही काही काम होतं बाहेर म्हणून रस्त्यावर गेले तर पुन्हा नाना सिग्नलपाशी भेटला आणि ओळखीचं हसला. मी म्हटलं कशी वाटली सिटी तो म्हणाला मस्त आहे. मी आता फ़क्त सब खाऊन आलो. मला काहीही चालतं पण आता मात्र रुमवर जाऊन झोपलं पाहिजे. हम्म माणसं काय किती मोठी, प्रसिद्ध झाली तरी शेवटी ती माणसंच. पण हा आपला सगळा रुबाब मुंबईत ठेऊन आला आहे असं मला उगाच वाटलं.\nमग कार्यक्रमाच्या गडबडीत मी विसरुनही गेले हे सर्व आणि ४ तारखेच्या शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे आणि पणशीकर यांच्या कार्यक्रमासाठी आम्ही जरा उशीरा पोहोचलो तेव्हा मी आणि सुजाता जरा बरी जागा शोधत होतो. काळोखात एका खुर्चिला एक बॅग ठेवली होती आणि बाकीची रांग रिकामी होती. सुजाताने रिकाम्या जागी बोट करुन मागच्या रांगेतल्यांना विचारलं ’इथे कुणी बसतंय\" घाईत आमचं लक्ष नव्हतं की मागे कोण आहे. मागुन तोच तो जरा खर्जातला आवाज आला. \"इथे कुणी दिसतंय का आहे\" घाईत आमचं लक्ष नव्हतं की मागे कोण आहे. मागुन तोच तो जरा खर्जातला आवाज आला. \"इथे कुणी दिसतंय का आहे काय तुम्ही पण.\" आणि कार्यक्रमात व्यत्यय न येईल इतपत हसणं. सुजाता म्हणाली अगं हा नाना आहे इथे. म्हटलं आता बसं आपण तसही लवकर उठणार आहोत. पण हा आता आमची पाठ सोडणार नव्हता बहुतेक. मग कुणीतरी त्याला कॉफ़ी आणून दिली. मला पाठुन विचारलं कॉफ़ी घेणार काय तुम्ही पण.\" आणि कार्यक्रमात व्यत्यय न येईल इतपत हसणं. सुजाता म्हणाली अगं हा नाना आहे इथे. म्हटलं आता बसं आपण तसही लवकर उठणार आहोत. पण हा आता आमची पाठ सोडणार नव्हता बहुतेक. मग कुणीतरी त्याला कॉफ़ी आणून दिली. मला पाठुन विचारलं कॉफ़ी घेणार मी म्हटलं खरचं नको. मग म्हणतो मी कुठे म्हणतोय खरंच घ्या म्हणून...ही..ही....आम्ही पण जरा निवांत झालो. थोड्यावेळाने पुन्हा..आता खरंच विचारतो. म्हटलं नको. मसाला चहा असता तर हो म्हटलं असतं. मग कार्यक्रमाबद्दल गप्पा सुरु झाल्या. नानाला शास्त्रीय संगीतातलं बरचं कळत हेही कळलं. मुख्य म्हणजे तो ते आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबर शेअर करत होता. त्यांच्या बाजुला खुद्द प्रसाद सावकार बसले होते. ते त्यांना बाबा म्हणतात असं दिसत होतं. जेव्हा पणशीकरांचं गाणं सुरु झालं तेव्हा विनोदाने म्हणतो या गाण्याला नावं ठेवु नका कारण यांची बहिण इथेच बसली आहे. अर्थात इतक्या ग्रेट लोकांना आम्ही कसले नावं ठेवतो म्हणा. मग राहुल आणि शौनक यांच्या बद्दल त्याचं सुरु झालं मी आपलं दोघांना चांगलंच म्हणते मुळात इतके तयारीचे आहेत ते की माझ्यासारखं कुणीतरी त्यांना नाव ठेऊ पाहाणार नाही. म्हणून मी त्या प्रकारे उत्तर देत होते तर मग शेवटी तो स्वतःच म्हणाला काय आहे मला नं राहुल जास्तच आवडतो ना मी म्हटलं खरचं नको. मग म्हणतो मी कुठे म्हणतोय खरंच घ्या म्हणून...ही..ही....आम्ही पण जरा निवांत झालो. थोड्यावेळाने पुन्हा..आता खरंच विचारतो. म्हटलं नको. मसाला चहा असता तर हो म्हटलं असतं. मग कार्यक्रमाबद्दल गप्पा सुरु झाल्या. नानाला शास्त्रीय संगीतातलं बरचं कळत हेही कळलं. मुख्य म्हणजे तो ते आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबर शेअर करत होता. त्यांच्या बाजुला खुद्द प्रसाद सावकार बसले होते. ते त्यांना बाबा म्हणतात असं दिसत होतं. जेव्हा पणशीकरांचं गाणं सुरु झालं तेव्हा विनोदाने म्हणतो या गाण्याला नावं ठेवु नका कारण यांची बहिण इथेच बसली आहे. अर्थात इतक्या ग्रेट लोकांना आम्ही कसले नावं ठेवतो म्हणा. मग राहुल आणि शौनक यांच्या बद्दल त्याचं सुरु झालं मी आपलं दोघांना चांगलंच म्हणते मुळात इतके तयारीचे आहेत ते की माझ्यासारखं कुणीतरी त्यांना नाव ठेऊ पाहाणार नाही. म्हणून मी त्या प्रकारे उत्तर देत होते तर मग शेवटी तो स्वतःच म्हणाला काय आहे मला नं राहुल जास्तच आवडतो ना असो अशा गप्पांनी हा कार्यक्रम आणि पर्यायाने नाना माझ्या चांगलाच लक्षात राहिला. थोड्या वेळाने त्याची दुसरीकडे मुलाखत होती त्यामुळे उसके जाने का वक्त आ गया था. आम्हीपण त्यानंतर दोन गाणी ऐकुन निघालो.\nत्यानंतर खाली मी नवर्याला सांगत होते तर त्याने मला त्याच्याकडच्या कॅमेर्यात माझ्या मुलाला नाना हाय करतानाचे फ़ोटो काढुन ठेवले होते. योगायोग, नाही नवरा म्हणतो मी त्याला म्हणालो तुम्ही नाना पाटेकर असाल पण हा काही तुम्हाला घाबरणार नाही. तोही म्हणाला बरोबर आहे. असो.\nत्यानंतर अर्थातच आम्ही त्या मुलाखतीला गेलो. इतका वेळ मला आणि सुजाताला प्रश्न पडंला होता की काय कारण असेल त्याने तो कार्यक्रम आपल्यासारख्यांबरोबर पाहिला.\nबर्याच प्रश्नांची उत्तरं मला त्या मुलाखतीत मिळाली. ती मुलाखत इथे आहे. मला मात्र नानाच्या आठवणी कायम राहतील.\nLabels: आठवणी, बी.एम.एम., व्यक्ती तितक्या प्रकृती\nएक असाच ओला दिवस...\nअसा पावसाळी दिवस आला की आपल्या मान्सुनी दिवसांची हमखास आठवण होते. आठवतात ते आयत्यावेळी मित्रमंडळाला गोळा करुन संजय गांधी नॅशनल पार्कात केलेले छोटे ट्रेल्स. गाड्या बान्द्र्याच्या पुढे जायच्या बंद पडल्या की एकमेकांना फ़ोन करुन घरी जायच्या ऐवजी आमचा अड्डा तास-दोन तासासाठी का होईना पण बोरीवलीच्या उद्यानात. आमच्यातला एक अति सुदैवी प्राणी या गेटच्या बाजुलाच राहायचा. तो बरेचदा चक्क पायात स्लिपर घालून येई. घरी अर्थातच नाक्यावर जाऊन येतो सांगितलं असणार हे नक्की.\nगाडीवाला कुणी असला तर कान्हेरी पर्यंत जाऊन मग हिरवं रान आणि थोडीशीच दिसणारी वाट हे हमखास आवडीच दृष्य. यासाठी इतर सर्व प्लान कुरबान.. कान्हेरीच्या पायरीवर चिंचा, पेरू, काकडी असं काहीबाही घेऊन न धुतल्या हाताने खाणं आणि एकमेकांना देणं. जास्त वर चढून नाही गेलं तरी हिरवा पिसारा लगेच नजरेच्या टप्प्यात येई आणि मग आपण एकटे असलो तरी चालेल. सगळीजणं बसून खूप गप्पा मारल्यात असही नाही. नुसतंच निसर्गाला ऐकायचं आणि हिरवा रंग डोळ्यात साठवून ठेवायचा. पावसाची जोरदार सर आली तरी तिला न जुमानता तसचं बसून राहायचं. घरी गेल्यावर बॅगमधलं काय काय ओलं झालंय ते पाहू...\nगाडी नसली तर मग चालवेल तिथपर्यंत चालायचं आणि कुठे काही हालचाल दिसली तर हिरव्या गर्द राईत घुसायचं. कितीदा अशा नसलेल्या रस्त्यांमध्ये आम्ही हरवलोही आहोत. एखाद्या पक्ष्याच्या मागे जाता जाता मग परत मुख्य रस्त्याला लागेपर्यंत ज्याच्या कडे जे काही खायला असेल त्याचा चट्टामट्टा करुन आणि पाण्याचं रेशनिंग केलेले ते दिवस विसरणं खरचं अशक्य आहे. मुंबईतल्या मुंबईत हा जंगल सहवास मिळणारे आम्हीच भाग्यवान म्हणायचे. खरतर मान्सून मध्ये पक्षीगण जास्त दिसतही नसे पण किटकांची चलती होती. तेवढ्यापुरता जी शास्त्रीय नावे कुणी सांगत ती लक्षातही राहात. पुन्हा काही दिवसांनी मात्र आम्हा द्विजगण प्रिय.... पावसाळ्याचे दिवसच काही और हे मात्र नक्की.\nपरतीच्या वाटेवर खुपदा रिपरिपच असे. मग चालत असू तर तसेच फ़्लोट्सचे चालताना येणारे वेगवेगळे आवाज ऐकत आज काय काय पाहिलं याची छोटी (कारण जास्त पक्षी दिसलेच नसत) उजळणी. आता उरला मान्सून या वर्षी कुठे कुठे जायचं या़चे बेत बनवण्यात उद्यानाचा मुख्य दरवाजा कधी येई ते कळतही नसे. पायाखालची वाट मात्र नेहमीची. सिलोंड्याच्या रस्त्याने आलं तर उजवीकडे हरणं दिसतायत का याचा वेध नाहीतर आत जायला मिळालं असतं तर किती बरं याचा विचार प्रत्येक वेळी तोच पण तरी नवा. गेटपाशी आल्यावर मात्र अगदीच सैरभैर झाल्यासारखं...आता पुन्हा ते वाहनांचे आवाज, गर्दी आणि लोकलचा प्रवास. सगळंच जंगलातून जायला मिळालं तर किती बरं असं प्रत्येकवेळी वाटायचं. पण पुन्हा इथेच यायचय हे मात्र नक्की.\nआज इथे असंच सारखं भरुन आलय. या हवेच्या नशेने का काय माहित नाही पण माझा मुलगा मस्त झोपलाय. त्याची झोप मोडुच नये असं लिहितानाच त्याचा आवाज यावा यापरिस योगायोग तो काय चला मुंबईतल्या नॅशनल पार्कमधून परतायला हवं नाही\nLabels: आठवणी, निसर्ग, पाऊस\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग - ४)\nकालच्या आशाच्या कार्यक्रमाच्या आठवणी संपता न संपतात तोच हा नवा आणि सम्मेलनाचा शेवटचा दिवस उजाडल्यासारखं वाटतय. आज कुठलीही साडी थीम नाही त्यामुळे ’झाले मोकळे आकाश’ सारखं गेले तीन दिवस साडी एके साडीतुन सुटल्यासारखं सलवार कमीजमध्ये कसलं सुटसुटीत वाटत होतं. म्हणजे मला साडी खूप आवडते पण त्यात वावरायची फ़ार सवय नसल्यामुळे तीन दिवस सतत म्हणजे थोडा ओव्हरडोस होतो. असो. आज हॉटेलमधुन चेक आऊटपण करायचं होतं त्यामुळे कसं-बसं ब्रेकफ़ास्ट संपायच्या आधी म्हणजे अगदीच साडे आठला एक दोन मिनिटे कमी असताना वगैरे पोहोचलो. पण कांदे पोहे आमच्यासाठी होते आणि कचोरी सुद्धा. कांदे पोह्यामध्ये शेंगदाणे का घातले नाहीत अशी तक्रार माझा नवरा करत होता. पण चव छान होती.\nआज कुठले कार्यक्रम पाहायचे ते काही नीट ठरत नव्हतं. पण आतापर्यंत गाणी आणि संगीताचेच जास्त कार्यक्रम पाहिले तर आज थोडंतरी वेगळं पाहुया असं करता करता सकाळी वरच्या बॉलरुमला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांचं काही आहेस पाहिलं आणि सर्वजण वरती गेलो. आधी आम्हाला वाटलं होतं की थोडं आधुनिक भाषण वगैरे असेल.पण हे आपलं टिपिकल किर्तन असतं ना तसं होतं. म्हणजे ’जय जय रामकृष्ण हरी’ वालं. त्यांचे दोन अभंग ऐकुन मग उठलो. मला वाटतं यांचं तसं भाषण आदल्या दिवशी झालं असणार कारण ते मुख्य वक्त्यांपैकी एक होते.\nमग खाली आलो. तर अर्चना जोगळेकर दिग्दर्शित ’विश्वनायिका’ चालु होतं. सहज म्हणून मी आणि सुजाता तिथे बसलो आणि मग त्यातले मधले विजय कदम आणि त्यांच्या सहकार्यांचे विनोद आवडून आमच्या नवर्यांना बोलावुन घेतले. हा कार्यक्रम छान होता. फ़क्त त्यातली गाणी आमच्यासाठीतरी एकदम नवी आणि पटकन आवडून जातील अशीही नव्हती म्हणून ते सर्व नाच पाहायला कंटाळा येत होता. पण यात बायकांच्या ज्या विविध जाती किंवा प्रकार सांगितेल आहेत ते एकदम अफ़लातून आहेत. मजा आली. आणि विजय कदमांनी त्यातले काही अमेरिकन रेफ़रन्सेस दिल्यामुळे तर सभागृह खूश होऊन जास्त टाळ्या आणि हशा चालु होत्या.\nमाझ्यासाठी अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे सुरुवातीला थोडसं खाता खाता स्ट्रोलरमध्ये आरुष मस्त झोपुन गेला होता आणि त्यामुळे त्याला पाहाव लागत नव्हतं.\nखरतर मला शेवट काय होतो हे पाहायची इच्छा होती पण आमच्या मेजॉरिटीत जेवणाच्या रांगेसाठी मत असल्यामुळे मीही उठले. आज बम्बैया बेत असणार होता. तो म्हणजे पावभाजी आणि गुजराथ्यांशिवाय ती जास्त छान कोण करणार बरोबर दही-भात आणि रव्याचा लाडुही होता. म्हणून आम्ही वेळ अजिबात चुकवली नाही. आज आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकत्र जेवायचंही ठरवलं होतं. आरुष झोपला असल्यामुळे बर होतं. पाव भाजी आणि गप्पा-टप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. जेवण खरंच टेस्टी होतं. मग एकएक करुन सर्वांचे पाव संपले. मिलिंद सर्वांसाठी पाव आणायला उठला. त्याला मदत करायला सुजाताही उठली. आमच्या बरोबर अजुन एक ओळखीचं जोडपं आता जॉईन झालं होतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो. तितक्यात सुजाता मिलिंद पाव घेऊन आले आणि ती तिचा मुलगा अश्विन कुठे आहे म्हणून विचारायला लागली. अरे बापरे बरोबर दही-भात आणि रव्याचा लाडुही होता. म्हणून आम्ही वेळ अजिबात चुकवली नाही. आज आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकत्र जेवायचंही ठरवलं होतं. आरुष झोपला असल्यामुळे बर होतं. पाव भाजी आणि गप्पा-टप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. जेवण खरंच टेस्टी होतं. मग एकएक करुन सर्वांचे पाव संपले. मिलिंद सर्वांसाठी पाव आणायला उठला. त्याला मदत करायला सुजाताही उठली. आमच्या बरोबर अजुन एक ओळखीचं जोडपं आता जॉईन झालं होतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो. तितक्यात सुजाता मिलिंद पाव घेऊन आले आणि ती तिचा मुलगा अश्विन कुठे आहे म्हणून विचारायला लागली. अरे बापरे म्हणजे हा त्यांच्याबरोबर गेला नव्हता म्हणजे हा त्यांच्याबरोबर गेला नव्हता ती म्हणाली मी त्याला इथेच थांब सांगुन गेले...शु.... हे काय नवीन आता ती म्हणाली मी त्याला इथेच थांब सांगुन गेले...शु.... हे काय नवीन आता एवढया मोठ्या जेवण्याच्या हॉलमध्ये याला कसं शोधायचं एवढया मोठ्या जेवण्याच्या हॉलमध्ये याला कसं शोधायचं पुन्हा हा हॉल मागच्या बाजुने एक्स्पोला जोडलेला होता. तिथे जर गेला असेल तर अजुन गुंतागुंत. आता हे दोघे पुरुष त्याला शोधायला बाहेर गेले कारण बाहेर जाउन एकदम बाहेर रस्त्यावर जाउन हरवायचा धोका जास्त होता. आरुष अजुन झोपलेला होता म्हणून त्या नवा जोडप्याला स्ट्रोलरकडे लक्ष द्यायला सांगुन मी आणि सुजाता याच हॉलमध्ये त्याला शोधायला लागलो. तितक्यात मिलिंदच्या नावासाठी अनाउन्समेन्ट ऐकु आली. आवाज एवढा घुमत होता की नीट काही कळत पण नव्हतं. मग एकाकडे चौकशी केली तेव्हा त्याने जिथे अनाउन्समेन्ट करतात तिथे मागच्या बाजुला जायला सांगितले. अर्ध अंतर चालतोय तोच एक स्वयंसेवक अश्विनला घेऊन समोरुन येताना दिसला. सर्वांची नजर चुकवुन कार्ट मागच्या बाजुला गेलं आणि मग रडत कुणाला तरी तिथे सापडलं. तरी त्याच्या गळ्यात बॅच होता आणि त्यावर मिलिंदने स्वतःचा सेलफ़ोनही लिहुन ठेवला होता. असो. आता उरलेलं जेवताना ’अश्विन हरवतो तेव्हा’ हा विषय आम्हाला भरपुर पुरला. आरुषही आता उठला आणि थोडा दही-भात खाऊन तरतरीत झाला.\nजेवल्यावर पुन्हा एकदा एक्स्पोला वळलो कारण मुख्य म्हणजे आता फ़ार काही कार्यक्रम नव्हते. माझ्या कॅमेर्यावी बॅटरीही संपली होती आणि फ़क्त शेवटचा \"मनात नाचते मराठी\" हा मराठी बाणा सारखा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी मराठी मंडळातही पाहिला होता आणि आता हळुहळु जायचे वेधही लागले होते. मी पुन्हा एकदा भातुकलीचा संसार पाहुन आले. सुजाताचं राहिलं होतं. तिलाही फ़ार आवडला. खरेदी आता काही करायची नव्हती पण तरी आयडीयलचा स्टॉल दिसला मग काही मराठी पुस्तके आपसुक आली. आणि थोडंसं झोपाळल्या डोळ्याने मुख्य सभागृहात आलो.\nआधी सर्व स्वयंसेवकांनाही मुख्य स्टेजवर एकदा (गर्दी करून) बोलावुन त्यांचे आभार प्रदर्शन झाले. मला उगाच मागे गेले असं झालं. टिमप्रमाणे बोलावुन फ़क्त डावीकडुन उजवीकडे जायला लावलं असतं तरी बरं दिसलं असतं कारण संख्याही बरीच होती. आणि मग शेवटचा \"मनात नाचते मराठी\" सुरु झाला. खूप मेहनतीने आणि भरपुर कलाकार घेऊन बसवलेला कार्यक्रम आहे. फ़क्त आम्ही आधी पाहुन झालाय म्हणुन चारेक वाजेपर्यंत उठलो. घर जास्त लांब नाही त्यामुळे तासाभरात पोहोचलो आणि एकदम जाणवलं की गेले दिडेक वर्ष जे चालु आहे, टिम मिटिंग, ऑल व्हॉलंटियर मिटिंग, कामानिमित्ताने केलेल्या इतर काही गोष्टी, ग्रुप इ-मेल्स आणि फ़ायनली खरंखुर सम्मेलन आज संपलय. आमच्यासाठी बरच काही शिकवुन गेलय. जाता जाता आमच्या गप्पा चालल्या होत्या त्यातलं सांगायचं तर दर दोन वर्षांनी तुमच्यासाठी कार्यक्रम, अस्सल मराठी खाणं, वाजवी दरात हॉटेल्स इ.इ. यांची सोय करायचे कष्ट कुणी दुसरं करत असेल तर अशी व्हेकेशन कुणाला नको\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग ३)\n४ जुलैच्या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण म्हणजे \"मी आशा\" हा कार्यक्रम. शिवाय मी आमच्या माहितीकेंद्रावर दहा ते बारा असं बसायचंही ठरलं होतं. पण आज हॉटेलवरुन यायचं असल्यामुळे तशी जास्त घाई नव्हती. खरं तर लग्नाचा शालु असा ड्रेस कोड होता पण आता माझ्या पिढीत फ़ार कुणी लग्नाचा शालु बिलु घेत असेल असं मला वाटत नाही मग मी ती हौस आपलं खास मराठी म्हणजे नाराय़ण पेठेने भागवुन घेतली.\nआज ब्रेकफ़ास्ट अजिबात सोडायचा नाही असा कालपास्नंचा ’पण’ होता त्यामुळे आम्ही अगदी वेळेत म्हणजे साधारण सव्वा आठच्या दरम्यान पोहोचलो. रांग होतीच. गरम गरम उपमा आणि मोतीचुराचा लाडु असा बेत होता. बाजुला बारीक शेव आणि इतर प्रकार म्हणजे अंडं,पाव,लोणी,सिरियल, दुध इ.इ. होतेच. यार हे तीन दिवस संपल्यावर अज्जिबात वजन करायचं नाही. असं मनातल्या मनात सांगत गोडाचाही माझा वाटा मी घेतला.\nआज सकाळी मला एकटीने थोडा वेळतरी मुलाला घेऊन राहावं लागणार होतं कारण यालाही हॉटेल शटलचं थोडं देखरेखीचं काम होतं. नाहीतरी नऊ वाजले होते आणि दहानंतर माझं स्वतःचं काम. एक तास काय करावं बरं असा विचार करत होते पण ओळखीच्या लोकांशी हाय हॅलो, \"अगं किती मोठा झाला हा किती मोठा झाला हा\", \"चालतो पण\", \"ए, साडीत तुला नेहमी नाही पाहिलं गं.\", \"संध्याकाळी आशाच्या कार्यक्रमाला आहेस ना\" या आणि अनेक छोट्या छोट्या संभाषणात कसा वेळ गेला कळलं नाही.\nमला खरं तर आरुषला ’अग्गोबाई, ढग्गोबाई’ दाखवायाचा होता कारण ती गाणी घरी नेहमी वाजत असतात पण तेवढा वेळ मिळेलसं वाटलं नाही. मग एक्स्पोकडे उगाच चक्कर टाकली. कारण कुठले कार्यक्रम जरी थोडे वेळेला हलले तरी एक्स्पो काय तिथेच ठाण मांडुन बसलेला असतो ना\nसुरुवातीलाच उद्धव ठाकरेंचं गड किल्ल्यांच्या छायाचित्रांच प्रदर्शन होतं. छान होते फ़ोटो आणि सर्वांचं हवाईदर्शन घेऊन काढलेले मग काय..बघताना आमची मात्र गोची झाली होती. कारण तिथे सगळीकडे पडदेच पडदे होते आणि चिरंजीवांनी त्यातुन आरपार जाण्याचा खेळ चालु केला होता. मग एकदा मी आणि एकदा नवर्याने असं मिळुन प्रदर्शन पाहिलं. बाकीचे स्टॉल्स नंतर पाहुया असं म्हणुन आम्ही तिथुन बाहेर आलो. कामंही होती ना\nबाळाला स्ट्रोलरमध्ये ठेवुन उर्फ़ डांबुन ही माहितीकेंद्रांची कामं करणं म्हणजे काय आहे ते मला विचारा. एकतर आजुबाजुला इतर लोकं, मुलं फ़िरताहेत आणि आपल्याला चालता येत असुन आपण बांधलेले म्हणजे काय पण कुठूनतरी सुजाता आणि तिचा मुलगा अश्विन उगवले आणि आम्हाला पुन्हा एकदा आमचा एंटरटेनर मिळाला. सम्मेलनाचा तसा दुसरा दिवस असल्याने लोकं बरीच सरावली होती पण काही एक दिवसासाठी येणारे लोकं बरेच प्रश्न घेऊन येत होते आणि शिवाय कार्यक्रमांच्या वेळेत थोडा बदल झाल्याने त्यासाठीच्या शंका-समाधानासाठीही लोकांना या माहितीकेंद्राचाच आधार होता. थोडक्यात काय दुकान सतत चालु होतं. माझ्याबरोबर मदतीला देवकी होती आणि ती खूपच धावपळ करत होती. कार्यक्रमाच्या नव्या श्येडुयलच्या प्रती काढण्यासाठी स्वतः गेली. मलाही सर्व माहिती दिली. शिवाय माझ्या बाजुलाच एक दिवसाचा पास विकण्याचा काउंटर होता त्या व्यक्तीचं मी नाव विसरले ते पण खूप कौतुक करत होते. पण मजा येत होती. एक दोन कार्यक्रम चुकले पण मला वाटतं कुणीतरी केलं नाही तर सर्वांना मजा कशी येणार पण कुठूनतरी सुजाता आणि तिचा मुलगा अश्विन उगवले आणि आम्हाला पुन्हा एकदा आमचा एंटरटेनर मिळाला. सम्मेलनाचा तसा दुसरा दिवस असल्याने लोकं बरीच सरावली होती पण काही एक दिवसासाठी येणारे लोकं बरेच प्रश्न घेऊन येत होते आणि शिवाय कार्यक्रमांच्या वेळेत थोडा बदल झाल्याने त्यासाठीच्या शंका-समाधानासाठीही लोकांना या माहितीकेंद्राचाच आधार होता. थोडक्यात काय दुकान सतत चालु होतं. माझ्याबरोबर मदतीला देवकी होती आणि ती खूपच धावपळ करत होती. कार्यक्रमाच्या नव्या श्येडुयलच्या प्रती काढण्यासाठी स्वतः गेली. मलाही सर्व माहिती दिली. शिवाय माझ्या बाजुलाच एक दिवसाचा पास विकण्याचा काउंटर होता त्या व्यक्तीचं मी नाव विसरले ते पण खूप कौतुक करत होते. पण मजा येत होती. एक दोन कार्यक्रम चुकले पण मला वाटतं कुणीतरी केलं नाही तर सर्वांना मजा कशी येणार शेवटी परक्या देशात आपलं काही करायचं म्हणजे बरचसं श्रमदानावरच होतं. माझा तर अगदी खारीचा वाटा. बरेच असे लोक मला माहित आहेत ज्यांनी इथे फ़क्त कामच केलं अगदी घरचं लग्न-कार्य असल्यावर कसं आपलेपणाने करतो तसं. असो. मला या बुथवरही खूप मजा आली. मध्ये कुणी नव्हतं तेव्हा मुलाला एकीकडे थोडं भरवुनही झालं.\nजेवायच्या आधी विशेष काही पाहाणं झालं नाही. एका ठिकाणी एकांकिका स्पर्धा पाहायला बसले पण बराच वेळ त्यांचं आवाजाचं तंत्र जुळत नव्हतं म्हणून उठले. \"स्वरबंध\" म्हणुन इथल्या कलावंतांचा विशेष म्हणजे इथे वाढलेली मुलंही सहभागी असणारा कार्यक्रम पाहायचा होता. पण तो चक्क हाऊसफ़ुल्ल होता. आणि मला वाटतं कदाचित असं पहिल्यांदाच झालं असेल की संपुर्ण कार्यक्रमाला वस्न मोअर मिळाला होता. म्हणजे पुन्हा चारला हाच कार्यक्रम असणार होता. आता जेवणाची रांग लावणे हाच उत्तम मार्ग होता. आणि कधी न ट्राय केलेलं नागपुरी जेवण असणार होतं.\nजेवणाचा बेत छान होता. कोंबडीची चव जरा वेगळी. ही वडा-भात भानगड मात्र कळली नाही. आमच्या रांगमैत्रीण म्हणाली की तिथे हा वडा आणि भात तेल घालुन खातात. खात असावेत. पण मला त्या भातावर वरण, कढी काहीतरी घेतल्याशिवाय गिळता येईल असे वाटत नव्हते. आणि वडा आपल्या मेदुवड्यासारखा आणि थोडा कोंबडी-वडे स्टाइलवाला पण तुकडे तुकडे करुन भातात घातलेला. जेवायला मजा आली कारण इथे घरी कुठे आपण रोज साग्रसंगीत जेवणावळीसारखं बनवतो. आज आम्ही सुजाताच्या कुटुंबाबरोबर एकत्र जेवलो त्यामुळे जेवणाबरोबरच गप्पाही रंगल्या. मग जेवणानंतर कुठले कार्यक्रम पाहायचे याचीही चर्चा झाली. त्यामुळे काही कार्यक्रम मी आणि सुजाता एकत्र पाहु शकु असे होते. रांगेत थकुन आमच्या बाळानेही एक डुलकी काढुन झाली होती. आता त्याचंही जेवण आटोपुन त्याच्या बाबाने त्याचा ताबा घेतला आणि मी उंडारायला मोकळी झाले.\nअजुन कार्यक्रम सुरु व्हायला वेळ होता त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा एक्स्पोकडे मुक्काम वळवला. थोडी छोटी मोठी खरेदी केली. एक्स्पोमध्ये माझ्यासाठी खास गम्मत होती ती म्हणजे भातुकलीचा संसार. एप्रिलमध्ये मी याबद्दल लिहीले होते इथे तर चक्क करंदीकरकाका आपल्या संसारातील थोडी भातुकली इथे घेऊन आले होते. आमच्या बाळाला खेळायला त्यांनी वेगळी ठेवलेली भातुकली दिली. मला तर पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटत होतं. फ़क्त पाहुन समाधान केलं आणि चिक्कार फ़ोटो काढले. बाकी इतर एक दोन स्टॉलवर चक्कर मारता मारता दोन वाजायला आले.\nआता कालचा अनुभव गाठीशी होता. पण आमची एक मैत्रीण वाद्यवृंदला निवेदन करणार होती म्हणुन प्रथम तिथे आम्ही एकत्र गेलो. कार्यक्रम सुरेख होता. मराठी गाणी फ़क्त वादकांनी बासरी,सतार, जलतरंग आणि तबला याच्या साथीने वाजवलेली. थोडा वेळ हा कार्यक्रम पाहुन उठलो कारण वरच्या माळ्यावर राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी आणि श्री. पणशीकर यांचा कार्यक्रम होता. आता आम्ही दोघीच फ़क्त वर गेलो. आणि आमचे पुरुषगण यात आम्हा दोघींना मुलगेच असल्याने तेही त्यांच्या आवडीचे कार्यक्रम पाहायला. हा कार्यक्रम वेगळ्या कारणासाठी लक्षात राहिला. पण ती आठवण वेगळी लिहेन. हाही कार्यक्रम खूप रंगला. थोड्या वेळात स्वरबंधसाठी पुन्हा रांग मोठी आहे असा फ़ोन आला मग इथुन उठलो. स्वरबंधचा कार्यक्रमही छान होता. पण मुख्य सभागृहात नाना पाटेकरची मुलाखत होती. मी इतका वेळ सारखेच गाण्याचे कार्यक्रम पाहातेय आणि रात्री आशा म्हणजे पुन्हा तेच म्हणून मी आणि माझा नवरा मुलाला घेऊन तिथे पळालो.\nमुलाखत इतकी छान रंगली की मजा आली. मी तसं नाना पाटेकरचं एकही मराठी नाटक पाहिलं नाही पण मुलाखतीमधुन बरीच माहिती कळली.\nआता मात्र मुलाला थोडं हॉटेलवर नेऊन कपडे बिपडे बदलुन आणुया असा विचार करुन दुसरे कार्यक्रम पाहायचा विचार रद्द करुन सरळ हॉटेलवर आलो. जरा ताजंतवानं होऊन जेवायला निघाल्यावर बरं वाटलं.\nरात्री जेवणाचा मालवणी थाट होता. कोंबडी होती वडे का ठेवले नव्हते माहित नाही. कदाचित सकाळी पण वडा-भात होता म्हणून असेल. कोलंबीचा रस्सा मस्त झाला होता. पण वाढताना थोडं रेशनिंग होतं. जेवताना आम्ही ज्या टेबलला बसलो होतो तिथेच सारेगमप मराठीचे सई, सायली आणि मंगेश हे कलाकारही भेटले. पैकी सईबरोबर आधीही गप्पा मारल्या होत्या. आता ती आमच्या कडे अमेरिकेत कसं असतं याबद्दल बोलत होती. त्यांना एकंदरित इथे आवडलं पण त्यांच्या विसामुळे त्यांना दुसर्याच दिवशी निघावं लागणार होतं त्यामुळे त्यांचं कुठे फ़िरणं झालं नव्हतं. मंगेशला बरेच प्रश्न होते आणि आम्हाला त्यांच्याकडुन कळलं की आशाच्या कार्यक्रमासाठी त्यांना कोरसला गायला आयत्यावेळी बोलावलं होतं.\nजेवुन खाउन बाहेर आलो तर कार्यक्रम एक तास उशीरा असल्याचा बोर्ड लावला होता. आता आली का कंबख्ती साड्या नेसुन हे असं ताटकळायचं आणि ते पण लहान मुलाला घेऊन म्हणजे जरा बाका प्रसंग होता पण आम्ही मग आरुषला खूप दमवलं. म्हणजे आमची ती कार्यक्रम पाहायला मिळावा यासाठी केलेली खास व्युहरचनाच म्हटली तरी चालेल. कार्यक्रम सुरु झाला आणि स्ट्रोलरमध्ये थोडावेळ इथे तिथे फ़िरवल्यावर स्वारी जी झोपली ती दुसर्या दिवशीच उठली.\nजवळ जवळ साडे नवाच्या सुमारास सुरू झालेल्या कार्यक्रमाबद्दल बोलायचे तर खरंच शब्द कमी पडतील. पहिल्याच गाण्याला जो सुर लागला त्याला पंच्याहत्तरीतील बाई गातेय असं म्हणणं कठीणच गेलं असतं आवाजातला गोडवा वयोपरत्वे कमी होणं साहजिक आहे पण सुरांचा साज अप्रतिम. सुधीर गाडगीळांचे प्रश्न आणि आशाताईंची एकामागुन एक येणारी सुमधुर गाणी अहाहा मध्ये त्यांना ब्रेक म्हणुन सुदेश भोसले आणि सारेगमप वाल्यांनी काही गाणी म्हटली. तीही छान होती. मग आशाजी आणि सुदेश यांनी गोमु संगतीनं चालु केलं आशाजी मस्त नथ आणि कोळणीसारखा हिरवा पदर लावुन नाचल्या. शिवाय त्यांनी थोडी फ़ार मिमिक्री केली. त्यातली गुलाम अलींची स्टाईल तर एकदम सही होती. आणि लता मंगेशकरांची तर नक्कल फ़ारच मजेदार फ़िल देते. साडेबारा वाजता मात्र आम्ही निघालो कारण आम्हाला आता चालत हॉटेलवर जायचे होते आणि शनिवारची रात्र सिटिमध्ये उगाच रिस्क नको. मला वाटतं त्यानंतर तीन-चार अजुन गाणी होऊन तो कार्यक्रम संपला.\nआता उद्या संपणार अशी रुखरूख वाटत पावलं हॉटेलच्या दिशेने चालत होती. काही कलाकार इतक्या रात्री हॉटेलबाहेर जेट लॅग मुळे किंवा बहुतेक फ़ुकायला जमले असावेत सचिन खेडेकर आणि इतर काही मंडळी...आज काम, कार्यक्रम, खाणं, खरेदी सगळं कसं अन्डर वन रुफ़ छान झालं होतं. आता मात्र डोळ्य़ावर झोपेचा अंमल चढु लागला. मनात आशाचा आवाज ...\"चांदण्यात फ़िरताना.....\"\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)\nहा तर काय सांगत होते पहिल्या दिवसाची सुरूवात तर उशीरा पोहोचल्यामुळे पेढाच जास्त गोड मानुन केली पण समोरुन येणारी अमेरिकेत वाढणार्‍या छोट्या पिढीची मिरवणुक पाहुन मात्र बाकीच्या चिंता विसरले.\nढोल, ताशे आणि अगदी पारंपारिक पद्धतीनं सजलेले बाळगोपाळ अगदी दृष्ट लागण्यासारखे गोड दिसत होते आणि त्यांनी एक छोटं नृत्य सादर केलं त्याने तर अजुनच बहार आली.\nआता मला माझी मैत्रीण सुजाता आणि तिचं कुटुंबही भेटलं होतं. त्यामुळे आरुषला हक्काचा एंटरटेनर मिळाला होता. मात्र स्वारी अजुन म्हणावी तशी रमली नव्हती आणि मलाही पैठणीमुळे उगाच दबल्यासारखं होत होतं; त्यामुळे मुख्य सभागृहात जायचं जरा टाळलं. उगाच इथे तिथे पाहुण्यांची रेलचेल पाहात बसलो. भारतातुन आलेली कलाकार मंडळी इथे तिथे बागडत होती. सलील, संदीप (हे म्हणजे जोडीनेच दिसतात हा), सारेगमप मधले काही कलाकार आणि इतर काही मंडळी होती. मी आपली नवर्‍याची वाट पाहात म्हणजे मुलाबरोबर काही करता येईल का म्हणून उगाच वेळकाढुपणा करत होते.\nमध्येच सुजाता आली आणि तिने आतमध्ये काय चालु आहे त्याची माहिती दिली. मी म्हटलं अग कुठलातरी कार्यक्रम पाहिला पाहिजे. पण मुलांच्या व्यापात काही सुचत नव्हतं. शेवटी जादुचा प्रयोग पाहावा असं ठरलं. जादुगार आणि लहान मुलांचे कार्यक्रम इ. एकदम दुसर्‍या टोकाला होते. त्यामुळे मध्ये मी सरळ कॉरिडॉरमध्ये ब्रेक घेऊन मुलाच्या पोटात थोडं काही ढकललं. जादुगार खुपच छान रमवत होता मुलांना पण एक वर्षाच्या मुलांना काय त्याचं कौतुक शेवटी तिथुनही बाहेर आलो आणि पुन्हा मुख्य सभागृहाच्या भागात गेलो.\nइतक्यात एका ठिकाणी रांग लागल्यासारखं वाटलं आणि घड्याळाकडे लक्ष गेलं. अरेच्या साडे अकरा होतील म्हणजे बरोबर आहे. पेशवाई पंगतीच्या थाटाची तयारी करायला हवी. नशीब की नवरा पण कुठुनतरी एकदाचा उगवला आणि आम्ही त्या न संपणार्‍या रांगेत थांबलो.\nत्या पेशवाई थाटाचं वर्णन म्या काय करावं. खादाडी हा आमचा दोघांचा विक पॉइन्ट त्यामुळे नावावरुन जरा हाय एक्सपेक्टेशन ठेवुन होतो आम्ही. म्हणजे आता वांग्याची भाजी, वालाची उसळ, बटाटा भाजी, पुरी, चपाती, मसालेभात, साधा वरण भात, श्रीखंड-पुरी, चपाती इ.इ. होतं पण उगाच पेशव्यांशी संबंध कळला नाही. नंतर कुणीतरी आम्हाला म्हणालं की अगं पेशवे को. ब्रा. होते ना त्यांच्यात हाच थाट... मला आपलं उगाच पु.लंच्या एका लेखातलं \"खा लेको मटार उसळ\" असं एक वाक्य आठवलं.\nसकाळपासुन व्यवस्थित असं पहिलच खाणं असो किंवा काय, मला चवी आवडल्या आणि आयतं कुणी इतर प्लान करुन इतके पदार्थ पानात असताना काय रडायचं. आमच्या पिलुनेही गरम गरम वरण भात तुप खाल्लं. त्यामुळे तर मला जास्तच समाधान वाटलं.\nआता एकतरी कार्यक्रम पाहुया असा विचार करत होते. पण मुलाची लक्षणं ठिक दिसत नव्हती. पण कसा काय तो नवरा स्वतःच म्हणाला मी याला हॉटेलवर घेऊन जातो तू बघ काहीतरी. हुश्श. आता जरा कार्यक्रमाची रुपरेषा पाहुया म्हणून बघते तर अगदी जंत्रीच होती. म्हणजे कुठे तरुणाई, कुठे मैतर, कुठे अवघा रंग...काय करावं म्हणजे सर्व एकाच वेळचे होते पण अजुन सुरु काहीच झालं नव्हतं.\nमैतरच्या इथे जरा लवकर सुरु होईलसं वाटलं म्हणून बसले. पण तिथेही छोट्या छोट्या गोष्टी चालुच. पण पुन्हा उठुन दुसरीकडे जायचाही कंटाळा आला होता. शेवटी अडीचच्या दरम्यान कार्यक्रम सुरु झाला पण वेळेत संपवायचा असल्या कारणाने त्यांनी मध्ये मध्ये तो (सांगुन) कापला त्यामुळे उगाच पुर्ण कार्यक्रम बसलो असं झालं. आणि नंतर प्रत्येकवेळी ही टिप वापरली, त्यामुळे थोडे थोडे बरेच कार्यक्रम कव्हर करता आले. म्हणजे इथेही टिकमार्क..:)\nअसो. चारच्या दरम्यान खाली आले तर तरुणाई बहुतेक वेळ बदलल्यामुळे आताच चालु झाला होता. पण अजुन घरची एक ट्रिप राहिली होती म्हणून सरळ हॉटेलवर जाऊन पुन्हा घरी गेलो आणि दोन दिवसांच्या बॅगा भरुन परत घरी आलो. परत आलो ते जवळ जवळ संध्याकाळच्या जेवणाच्याच वेळेला. कारण जेवण साडे-आठ पर्यंतच होतं. शिवाय आता जेवणाचा कोल्हापुरी थाट असणार होता. म्हणजे तांवडा नाहीतर पांढरा रस्सा असेल म्हणून पोटातले कावळे जरा जास्तच जोराने ओरडत होते. असो. जेवण मात्र खरच छान होतं. कोंवडीचा रस्सा रंग माहित नाही पण एकदम अस्सल होता. अहो म्हणजे गुजराथी केटरर आहे हे ज्यांना माहित आहे तेच हो म्हणतील. बाकी बेतही फ़क्कड होता. चला आता एकतरी कार्यक्रम दोघ (खर तर तिघं) मिळुन पाहुया असं म्हणत होते. म्हणजे मुलगा झोपला तरच.\nदुपारी हॉटेलवर जरा जास्तच झोप झाली होती की काय माहित नाही पण पोराची झोपेची लक्षण नव्हती. पण \"हास्य पंचमी\" सोडवत नव्हती. तिघही आपल्या जागा घेऊन बसलो. तिथे मागच्या लोकांना स्टेजवरचं दिसावं म्हणून दोन-तीन मोठ्या स्र्किन्स होत्या त्यातली एक आमच्या रांगेपासुन तशी जवळ होती आणि त्यावरची माणसं हलताना पाहुन मुलाला गम्मत वाटत होती. म्हणून मुलगाही आनंद घेत होता. कार्यक्रमाची सुरुवात मोठीच दिमाखदार आणि विक्रम गोखले, प्रभावळकरांसारखे दिग्गज कलावंत असल्यामुळे छान चालु होतं. मध्येच आमच्या मुलाने असहकार आंदोलन पुकारल्यामुळे मी शेवटी त्याला घेऊन मागे किंवा बाहेर जायचा विचार केला. नशीवाने मागच्या बाजुच्या जाजमावर माझ्या सारख्या इतर आया आणि त्यांची पोरे होती. त्यामुळे जमेल तेवढं स्क्रिनवर आणि मध्ये मध्ये इथे तिथे बागडणार्‍या बाळाला असा माझा दुहेरी प्रयोग चालु झाला.\nहा कार्यक्रम म्हणजे जुन्या विनोदी नाटक, नाटककार अशी थोडी माहिती सांगुन मग त्यातला एखादा भाग सादर होणार असं चाललं होतं. जोपर्यंत पु.लंची आणि इतर लोकपसंतीचे भाग चालु होते तोपर्यंत टाळ्या- हशा यांची रेलचेल होती. पण \"पळा पळा कोण पुढे पळेतो\" यातलं सादरीकरण चालु झालं तेव्हा मात्र आधी एक-दोन मग अर्धी रांग करता करता अर्ध्याहुन अधिक लोक अक्षरश: पळुन गेले. म्हणजे आम्ही मागच्या बाजुला होतो तर मध्ये मध्ये माझ्या मुलाला ही इतकी लोकं आपल्याशी पकडा पकडी खेळतायत का म्हणून तोही तुरुतुरु पळत होता. मध्ये एक दोन अपिरीचीत माणसांच्या मागेही गेला. बापरे.\nखर तर मलाही पळावसं वाटत होतं पण माझा नवरा त्याच्या टिमचा काही प्रॉब्लेम सोडवायला त्याचवेळी बाहेर गेला होता. आणि आयत्या वेळी निर्णय घेतल्यामुळे आम्हाला जवळचं हॉटेल मिळालं नव्हतं म्हणून माझी गोची झाली. असो. यथावकाश नवरा आला आणि तोपर्यंत प्रशांत दामलेंचं ’लग्नाची गोष्ट\" आणि संजय नार्वेकर इ. असलेलं \"यदाकदाचित\" असे दोन छान नाटकांमधले प्रसंग पाहायला मिळाले. पळालेल्या लोकांनी हे मिस केलं बघ. आम्ही एकमेकांना सांगत होतो.\nरात्रीचे अकरा साडेअकरानंतर घरी जायचं नव्हतं त्यामुळे इतकं बर वाटत होतं. पळुन पळुन दमलेलं माझं पिलु स्ट्रोलरमध्ये शांत झोपलं होतं. त्याची झोपमोड नको म्हणून आम्ही चालतच रुमवर निघालो. आता दुसर्‍या दिवशी कार्यक्रम पाहण्याची वेगळी व्युहरचना करण्याचे प्लान बोलता बोलता चालु झाले.\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग १)\nकाल माझा बी.एम.एम. संमेलनातला आशाजींचे स्वागत करण्याचा प्रसंग लिहिता लिहिता मनात आले की आता सर्वच आठवणी लिहुन काढुया. एकतर हे आमचे प्रथमच सहभागी झालेले संमेलन आणि त्यातुन आम्ही दोघही त्यात स्वयंसेवक म्हणून कामही केले. त्यामुळे थोडं हळवेपण जास्तच. बघुया जसं आठवेल, जमेल तसं थोडं थोडं लिहिन म्हणते. जर जास्त डोस झाला तर जसा जुलै महिना अमेरिकेत आईस्क्रीम खायचा महिना म्हणून समजला जातो तसा जुलैचा ब्लॉग संमेलना़चा ब्लॉग म्हणून ओळखुया झालं.\nतर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की रोज ड्राईव्ह करुन जाउया आणि गाडी फ़िलाडेल्फ़िया सिटीत पार्क करुया. तसं पाहायला गेलं तर अंतर फ़ार फ़ार तर अर्ध्या तासाचं असेल. शिवाय हॉटेलचे नाही म्हटलं तरी साधारण चारशे- साडेचारशे डॉलर्स वाचतील हा हिशोबही होताच. या संमेलनासाठी आशाजी येणार म्हणून त्यांचा एक हिन्दी गाण्यांचा कार्यक्रम २ तारखेला म्हणजे मुख्य संमेलन सुरु व्हायच्या आधी ठेवला होता. आयत्या वेळी स्वयंसेवकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य असणार असे जाहीर झाले आणि झालं माझा जीव खालीवर व्हायला लागला.\nआधी आम्ही आमचा मुलगा लहान असल्यामुळे ह्या कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवले होते. पण चकटफ़ुची पाटी पाहिल्यावर चान्स घेऊया असा विचार साहजिकच मनात आला. शिवाय पुढे संमेलनाचे तीन दिवस आमचा दिवटा काय पराक्रम करेल त्याची रंगीत तालीमही होईल म्हणून जाऊया असे ठरले.\n२ तारखेचा कार्यक्रम एकतर वेळेच्या खूपच उशीरा सुरू झाला, आमचा मुलगा गाडीत झोपला पण गाडीतुन स्ट्रोलरवर ठेवेपर्यंत जो ऊठला तो बराच वेळ झोपलाच नाही. शिवाय कार्यक्रमही विशेष रंगला नाही म्हणून शेवटी तिथुन निघालो.\nपण तरी घरी येइस्तो जवळ जवळ रात्रीचे साडे-बारा वाजले. मुलाचीही झोप नीट झाली नाही म्हणून इतर वेळी साडे सहालाच पांघरुणात उठणारं कार्ट ऊठलंच नाही. पहिल्या दिवशी सर्वजणी पैठणी नेसणार म्हणून मलाही तयार व्हायला उशीर झाला.\nआठला तरी निघु असं रात्री म्हणणारे आम्ही साडे-आठपर्यंत घरीच. नऊ पर्यंत नाश्त्याची वेळ होती. मिळेल असं काही वाटत नव्हतं पण आमची गाडी जरा कुठे ट्रॅफ़िक नसल्यामुळे हायवेवरुन भरधाव जात असताना अचानक समोर दोन्ही बाजुच्या मध्यभागी काही वेळा थोडी जागा सोडलेली असते तिथे गाडी घेऊन टपुन बसलेल्या मामाने त्याची गाडी सटकन आमच्या गाडीच्या पाठी आणली. मी म्हटलं नवर्‍याला कितीवर चालवत होतास रे. तर म्हणे पंच्याहत्तर. झालं आता मोठं तिकीट मिळणार असं वाटतंय तेवढयात मामासाहेबांनी आमच्यावरुन उडी पुढे मारली आणि समोरच्यासाठी दिवे चालु केले. हुश्श आमच्या नशीबाने आमच्या समोरचा जास्त जोरात होतं म्हणून कावळा पुढचं मोठं सावज पकडायला उडाला वाटतं.\nसुरुवातीचाच अनुभव हा असा. कसंबसं नऊच्या ठोक्याला आमचा स्ट्रोलर आत घेऊन पोहोचले पण अर्थातच न्याहरीची वेळ संपली होती आणि आमची दोघांची लाडकी साबुदाण्याची खिचडी (खास आषाढीचा बेत) आणि दुधी हलवा यांना आम्ही मुकलो. अर्थात थोडंफ़ार वेळेच्या आत येऊनही लोकांच्या भरगोस (की भरपेट) प्रतिसादामुळेही न मिळालेली लोकं होती मग आम्ही आपलं त्यातच समाधान केलं की आपण तसही उशीरा आलो होतो. स्वागतासाठी ठेवलेला पेढा खाउन तोंड गोड केलं आणि मुलाचा स्ट्रोलर घेऊन उरलेल्या दिवसातले कुठले कार्यक्रम हा पाहायला देईल याचा विचार करत राहिले. नवर्‍याने आपला मोर्चा कधीच कामावर वळवला होता. कारण ते लांबच्या हॉटेलमधुन लोकांना घेऊन येणारी शटलबद्द्ल काही अडचणी असतील तर त्यासाठी हॉटेलला थांबणार होते.\nथोड्या वेळाने नवर्‍याचा फ़ोन आला की बास झाली धावपळ. उरलेल्या दिवसांसाठी मी आपल्याला हॉटेल बुक केलय... तर अशी झाली सुरुवात ३ जुलैची.. उरलेली कहाणी उद्या. आतापुरता एवढेच.\nती आली, तिला पाहिले.....\n२००७ मध्ये अधिवेशनाची स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवताना किंवा अगदी ह्या ब्लॉगचे नामकरण करताना कुणी म्हटले असते की बाई तू आताच काही महिन्यांमध्ये ह्या नावाचा इतिहास ज्या व्यक्तीशी संबंधीत सांगतेस ती अशी तुझ्याशी समोरासमोर ऊभी राहुन गप्पा करील, तर मी ती गोष्ट उडवून लावली असती. पण १ जुलै माझ्या आतापासुन कायम स्मरणात राहिल हे मात्र खरे.\nम्हणजे झालं असं की या वर्षीचं बी.एम.एम.चं अधिवेशन आमच्या फ़िलाडेल्फ़ियात भरणार म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या समित्यांवर काम करत होतो आणि कलावंतांचं खास स्वागत करणारा आमचा गट जेव्हा शेवटच्या मिंटींगला काम वाटप होत होतं तेव्हा ३० जूनला मेरिऑटला माझी ड्युटी होती. पण शेवटच्या क्षणी काही इतर कलांवंतांचे बेत बदलल्यामुळे तू १ तारखेला येशील का असं आमची लिडर मला फ़ोनवर विचारू लागली तेव्हा मी जरा विचारात पडले. कारण मग घरी माझ्या एक वर्षाच्या मुलाला कोण पाहणार, नवरा आयत्या वेळी ३०च्या ऐवजी १ ला राहु शकेल का अनेक प्रश्न. पण नवरोबाने सहकार्य केल्यामुळे मी १ ला जायला तयार झाले.\nहॉटेलवर पोहोचले आणि त्या दिवशीच्या गेस्ट लिस्टवरचं एक नाव पाहिलं आणि दिल की धडकन एकदम तेज....मनात मोर नाचु लागला आणि चांदण्यात फ़िरवरणारा तो आवाज कानी घुमू लागला. अहो चक्क \"आशा भोसले\" हे नाव त्या यादीत होतं. हळुहळू एक एक कलावंत, ग्रॅंड स्पॉन्सर इ. इ. येत होते. त्यांचंही स्वागत करण्यात गम्मत होती. पण सगळीकडे आपला एकच प्रश्न \"ती आली का\nजरी लिस्टवर नाव असलं तरी अशा ठिकाणी स्वाभाविकपणे जे होतं तेच होईल असा साधारण अंदाज होता म्हणजे जी लोकं जरा जास्ती पुढे करणारी किंवा मोठ्या जागी काम करणारी असतात त्यांच्यापुढे आपण काय टिकणार\nआमचा स्वागतकक्ष आणि मेरिऑटचं फ़्रन्ट डेस्क यात तसं बरच अंतर होतं. म्हणजे ते हॉटेलच्या मुख्य दरवाजाला तर आम्ही लॉबीच्या दुसर्या टोकाला जिथे त्यांचं एस्कलेटर आणि एलेव्हेटरला जायचा रस्ता होता तिथं. साधारण दोनेकच्या सुमारास फ़्रन्ट डेस्कच्या इथे काही कामानिमित्त्त जाणं झालं तर काय अहो साक्षात आमची लहानपणापास्नंची गोड गळ्याची आराध्यदेवता समोर. तिला घेऊन येणारी व्यक्ती तिचं चेक इन करण्यासाठी पुढे होती आणि आशाजी तिथे उभ्या होत्या. प्रवासाने नक्कीच दमल्या असणार पण मला वाटतं एक चाहती म्हणून नमस्कार तर नक्कीच करावा. मी थांवले. नमस्कार करुन म्हणजे डोक्यात इतका गोंधळ चालु होता त्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत त्यांच्याशी बोलु लागले की मला विश्वासच बसत नाहीये की आपण आता माझ्यासमोर उभ्या आहात. त्या तरीही माझ्याशी खूप छान हसल्या. माझ्या नशीबाने त्यांना मी आधी कुठे तरी भेटल्यासारखं वाटत होतं म्हणून त्या मला तो संदर्भ द्यायचा प्रयत्न करत होत्या...इतक्यात किरण त्यांच्या चाव्या घेऊन आल्यामुळे अर्थातच भेट संपली. आणि अशा प्रसंगी जे नेहमी होतं तेच म्हणजे कॅमेरा आणि वही दुसरीकडे. किरणकडे उगाच मस्का मारुन पाहिलं की अरे एक फ़ोटो काढला पाहिजे आणि माहितीतलं उत्तर अगं ती आता पाच तारखेपर्यंत इथेच आहे..असो...\nआता मला फ़ोटो, स्वाक्षरी यासर्वांपेक्षा लक्षात राहिल ती शांतपणे हसुन माझ्याशी गप्पा मारणारी माझी लहानपणापासून गाण्यातुन शेवटी प्रत्यक्ष भेटलेली आशा....खरचं ती आली, तिला पाहिले आणि बास...मी धन्य झाले....\nLabels: आशा भोसले, बी.एम.एम.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nएक असाच ओला दिवस...\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग - ४)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग ३)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग १)\nती आली, तिला पाहिले.....\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2012_10_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:09:21Z", "digest": "sha1:VLAPB2ETOFZYWT2HKLAHWM25DMABCJUR", "length": 48689, "nlines": 340, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: October 2012", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nतिचं हरवलेलं आयुष्य अर्थात a Stolen Life\nपाचवीत असणार्‍या जेसीला साउथ लेक टाहोमधल्या आपल्या घरातून शाळेत जायचा रस्ता ओलांडताना फ़िलीप आणि त्याच्या बायकोने उचललं. त्यानंतरची एकोणीस वर्षे म्हणजे वय वर्षे ११ ते ३०, आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा, मोठं व्हायचा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन पुढचं जीवन समृद्ध करायचा काळ तिला त्याच्या घरामागच्या अंगणात एका छोट्या तंबुवजा घरात काढावा लागला. या काळात तिला दोन मुलीही झाल्या. तिची आत्ता म्हणजे २०१० मध्ये सुटका झाल्यानंतर, लिहिलेल्या \"अ स्टोलन लाइफ़\" या पुस्तकात जेसी डुगार्डने ही व्यथा मांडली आहे.\nहे पुस्तक वाचताना ती पाचवीतली मुलगी सारखी डोळ्यासमोर येते. तिचं लौकिक शिक्षण पाचवीच्या पुढे झालंच नाही हे तिच्या भाषेवरून कळतं. वाचताना तिचे शब्द, तिचं असणं त्याच वयात थिजल्याचा भास होतो. फ़िलिप तिच्याशी जसा वागला त्यातले ठळक प्रसंग मांडताना आता तिला काय वाटतं (reflection) याबद्दलही थोडं अशी ठळक प्रकरणं आणि मध्ये तिने चोरून लिहिलेल्या डायरीची पानातले उतारे अशी साधारण मांडणी आहे. तिच्याच शब्दात सांगायचं तर हे पुस्तक खूप विस्कळीत होणार याची जाणीव असतानाही ते तसंच केलंय..अत्याचाराच्या परिसीमेची एकोणीस वर्षे पुस्तकाच्या अमुक एक पानात मांडायची आणि खरं तर ते लिहिण्यासाठी पुन्हा आठवायचं, त्याच त्रासातून परत गेल्यासारखंच नाही का\nहा फ़िलिप दुसर्‍या कुठल्यातरी बलात्काराच्या आणि ड्र्गजच्या खटल्यामुळे खरं तर पॅरोलवर होता. त्याला नेहमी पोलीस स्टेशनात जावं लागणं, तुरूंगवास, पोलीसांचा घरी चेक अप इ.इ. सगळ्याचं रूटीन असताना आणि अमेरीकेसारख्या देशात अशा गुन्हेगाराने एकोणीस वर्षे एखाद्या मुलीला घरी डांबून ठेवलंय हे पोलिसांना न कळणं हे माझ्यासाठी थोडं न पटण्यासारखं आहे.म्हणजे अशा देशांतही कायदा हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतोच असं नाही, असंच म्हणायचं का\nआणखी एक न पटणारी गोष्ट म्हणजे हा फ़िलिप जर ड्रग्ज आणि मनोरूग्ण (सेक्सॉहॉलिक) म्हटला तरी हे कृत्य करताना त्याची बायको त्याच्यासोबत आहे. एक स्त्री म्हणून तिला कधीच जेसीला सोडवावसं वाटलं नाही का की ती पण ड्रग्ज घ्यायची म्हणून तिची मती गूंग झाली असं समजायचं, का तिला फ़िलिपने आणखी कुठलं भय घालून ठेवलंय की ती पण ड्रग्ज घ्यायची म्हणून तिची मती गूंग झाली असं समजायचं, का तिला फ़िलिपने आणखी कुठलं भय घालून ठेवलंय की तिला स्वतःला मूल झालं नाहीये म्हणून हिच्याकडून मूल हवंय की तिला स्वतःला मूल झालं नाहीये म्हणून हिच्याकडून मूल हवंयएक स्त्री म्हणून या प्रसंगाकडे पाहताना खरंच पुरूषांची शारीरीक ताकत हीच त्यांची मोठी शक्ती ठरते का असंही वाटतं. कारण एक अकरा वर्षांची मुलगी तिच्यासमोर एक बंदूक घेऊन बसलेल्या माणसापुढे आणि त्याच्या एका हाताच्या फ़टक्यासरशी पडणारं शरीर सांभाळून पळणार तरी कशी\nमुलं होणं ही बायकांचीच मक्तेदारी () असल्याने अशा अत्याचाराच्या प्रकरणात पदरात मूल आलं की आधीच आपलं नाव हरवून बसलेली जेसी कुठे जाणार) असल्याने अशा अत्याचाराच्या प्रकरणात पदरात मूल आलं की आधीच आपलं नाव हरवून बसलेली जेसी कुठे जाणार त्यांचं पालनपोषण करण्यासाठी लागणारी शक्ती गोळा करण्यापुरतातरी तिला अशाच नराधमाबरोबर राहावं लागणार, नाही का त्यांचं पालनपोषण करण्यासाठी लागणारी शक्ती गोळा करण्यापुरतातरी तिला अशाच नराधमाबरोबर राहावं लागणार, नाही का त्यात ही तर बंदीवानच. हे पुस्तक वाचताना निव्वळ तिने हे पुस्तक लिहिलंय म्हणून या अत्याचाराचा शेवट असेल अशी आशा वाटते नाहीतर हे असंच सुरू राहील आणि दुसरीकडे कुठेतरी आशा लावून बसलेली जेसीची आई आणि इथे जेसी यांची आयुष्य अशीच संपतील असं सारखं वाटतं. पण भगवान के घर असणारी देर कधीतरी हा अंधेरा दूर करते आणि एका पॅरोलच्या व्हिसिटमध्ये काही एजंट्सना संशय येऊन शेवटी जेसी आणि तिच्या दोन मुली यांची या नराधमाच्या तावडीतून सुटका होते. फ़िलिपने तिला खरं तर लहानपणापासून तिला इतकं घाबरवलेलं असतं की या एजंट्सनाही ती स्वतःविषयी खरं सांगायला सुरूवातीला ती कचरते आणि फ़िलिपलाच कव्हर करण्याचा प्रयत्न करते. अखेरीस एक एकोणीस वर्षे लपवून ठेवलेलं सत्य बाहेर येतं आणि फ़िलिप आणि त्याच्या बायकोवर खटला सुरू होतो. तो मला वाटतं अजूनही सुरू आहे किंवा बहुतेक त्याला शिक्षा झाली असावी.\nहे हरवलेलं आयुष्य जेसीला परत मिळणार नाहीच आहे त्यामुळे ही सुटका म्हणायची की आता पुन्हा एकदा जगाला स्वतःच्या नावाने सामोरं जायची नवी शिक्षा आपल्या मुलींना तिच्या आईबद्दलची माहिती जी मिडीयाच्या धिसाडघाईमुळे बर्‍यापैकी चघळली गेली आहे, त्यामुळे मिळणार्‍या नजरांपासून वाचवायचं हा एक नवाच प्रश्न. शेवटच्या प्रकरणांमध्ये हा सगळ्याच्या मानसिक परिणामामधून बाहेर येण्यासाठी ती घेत असलेल्या कौन्सिलिंग, बाह्य जगातल्या साध्यासाध्या गोष्टी जसं ड्रायव्हिंग,स्वतःच्या खर्‍या नावाने दुकानात जाणं याबद्दलचे तिचे अनुभव आणि एकंदरितच ही घटना वाचताना आपणही सून्न होऊन जातो.\nथोडंसं जेसीच्या पुस्तकाच्या स्टाईलमध्ये लिहायचं तर माझंही हे पुस्तक वाचतानाच्या वेळचं प्रतिबिंब:\n\"माझं हे पुस्तक वाचून झालंय. तुला हवंय का\nचार पाच तासाच्या विमान प्रवासात चार शब्द पण नीटसे न बोललेल्या शेजारणीकडून आलेल्या प्रश्नाने खरं तर थोडं आश्र्चर्यच वाटलं. पण नेहमी विमानात वर्तमानपत्र ठेवणारी लोकं असतात असं ही पुस्तक ठेवणारे असं वाटून मी फ़क्त कुठलं पुस्तक आहे त्याबद्दल विचारलं.\nतिच्या उत्तराने मागे ऐकलेल्या बातमीची आठवण झाली आणि एक गंभीर विषय वाचणार हे माहित होतं..पण माझ्या पुढच्या प्रवासात दीड तासाच्या पण धावपट्टीवरच पंधरा विमानांच्या मागे उभ्या असलेल्या विमानात द स्टोलन लाइफ़ सुरू केलं आणि नुस्तं गंभीर नाही तर एकाच वेळी तिचं काय होणार याची प्रचंड काळजी, अमेरीकेतल्या पोलीसांच्या निष्काळजीपणाबद्द्ल वाटणारं आश्र्चर्य, एक स्त्री म्हणून भोगायला लागलेल्या शारीरीक छळाबद्दलचा आणि पुरूषांच्या भोगलालसेच्या सीमेची परिसीमा पाहून झालेला संताप आणि हे जीव कळवळायला लावणारं सत्य वाचताना डोळ्यात आलेलं पाणी लपवताना कधी जेसीच्या आयुष्याने माझ्या मनाचा ताबा घेतला कळलंच नाही. खरं तर हे पुस्तक मी त्यादिवशी पूर्ण वाचूच शकले नाही.\nज्या अत्याचारांना ती एकोणीस वर्षे सामोरी गेली, त्यातूनही काही चांगले व्हावे म्हणून तिने जी जिद्द दाखवली त्याबद्दल कुंपणावरून वाचायचीही माझी हिम्मत होत नव्हती.\nमला हे पुस्तक देऊ करणारी ती बाई आठवली. तिने हे पुस्तक बहुतेक माझ्या पहिल्या फ़्लाईटला सुरू करून वाचून संपवलं. त्या प्रवासात जेव्हा केव्हा आमच्याकडे खाणं किंवा इतर काही कारणांसाठी एअरहोस्टेस आली तेव्हा तेव्हा ही बाई इतकी बावचळलेली असायची की प्रत्येकवेळी तिने मी जे मागवलं तेच मागवलं. थोडक्यात ती प्रचंड अपसेट होती किंवा काहीतरी ठीक नव्हतं असं तेव्हा मला वाटलं होतं. अगदी एक पर्सर आम्ही एक्झिट विंडोला होतो तर आधी उगाच गप्पा मारून आणि नंतर आग्रह करून आम्हाला वाईन हवी का असं चारेक वेळा विचारून गेला तेव्हाही तिने त्याच्याकडे फ़क्त पाहिलं पण पुन्हा पुस्तकात डोकं खुपसून राहिली. तिला ते पुस्तक नुसतंच संपवायचं नव्हतं तर तिला ते बरोबर घेऊनही जायचं नव्हतं. याचा उलगडा मला मी स्वतः हे पुस्तक वाचलं तेव्हा मला आपोआपच झाला.\nमाझं विमान पंधरा विमानांच्या पाठी उभं होतं असं कॅप्टनने सांगितलं. नक्की किती वेळ ते तिथे होतं मला काहीच माहित नाही. पण फ़िलिपने पहिल्यांदी जेव्हा तिच्या शरीराचा ताबा घेतला ते वाचून माझ्या आधीच्या सुकलेल्या अश्रुंवर पुन्हा पुन्हा ओघळणारे अश्रु पुसायला मी रुमाल काढायला लागले तोवर आम्ही हवेत होतो आणि माझा शेजारचा मेक्सिकन नशीबाने झोपून गेला होता. ही फ़्लाईट तशी दीडेक तासाचीच होती. मला जाम जड झालेलं पण तरी नेटाने मी वाचत राहिले, तिच्या प्रश्नात आणखी गुंतत गेले.\nनंतर मला मिडवेस्टच्या एका भागात विमानतळापासून तासभर ड्राइव्ह करून हॉटेलला पोचायचं होतं. दिवस मावळताना मी कार रेंट करून प्रवास सुरू केला आणि मैलोनमैल पसरलेली मक्याची आणि सोयाबीनची शेतं लागायला लागली. रस्ताला लोकवस्ती आणि दिवे नाहीत आणि माहितीचा रस्ता नाही म्हणून मी अप्पर लावून गाडी हाकत होते. एखादा ट्रक वगैरे अशी अगदीच तुरळक वाहतूक होती आणि माझ्या बर्‍याच वेळाने लक्षात आलं की समोर एक पिक अप ट्रक फ़ार हळू जातोय म्हणून मी त्याला पास करायला गाडी डावीकडे घेतली. त्याने मला पास होऊ दिलं आणि मग मी त्याच्या पुढे आले तशी तो एकदम त्याचा अप्पर माझ्या डोळ्यावर येईल अशा रितीने मला फ़ॉलो करायला लागला. थोडक्यात माझं अप्पर लावून त्याच्यामागे गाडी चालवण्याचं उट्टं काढत होता.\nमाझ्या डोक्यात जेसीची घटना इतकी ताजी होती आणि हा सुनसान भाग म्हणजे कदाचित मी ९११ केलं तरी कुणी येईपर्यंत माझं काय होईल या विचाराने मुकाट्याने मी पुढचे काही मैल तो अप्पर सहन करून चालवत राहिले आणि एकदाची एक्झिट घेऊन हॉटेलला पोहोचले. ती अख्खी रात्र मला अजिबात झोप आली नाही. उगाच माझ्या मुलांशी व्हिडीओ चॅट करण्यात मी दोनेक तास घालवले पण जीव रमत नव्हता. त्यानंतर ते ओझं घेऊन काम संपवून घरी आले आणि उरलेलं पुस्तक वाचायला घेतलं. एकेका प्रसंगाने मी मोडून जात होते.मध्ये काही दिवस मला अक्षरशः कुठल्याही पुरुषजातीशी बोलू नये इतकं पराकोटीचं विचित्र वाटायला लागलं होतं. त्याचवेळी देशातल्या एका गॅंगरेपबद्दलची बातमी वाचल्यामुळे माझ्या नवर्‍याला त्यातल्या स्त्रीसाठी कसंतरी वाटतंय असं त्याने मला सांगितलं आणि मी कोसळलेच..त्यालाही या पुस्तकाबद्दल सांगून कितीतरी वेळ आम्ही सून्न बसून होतो. यानंतरही पूर्ण पुस्तक वाचायला मला बरेच दिवस लागले. थोडं थोडं वाचलं की पोटात ढवळून येऊन मी सोडून द्यायचे. तिच्या डायरीचा कित्येक भाग मी वाचलाच नाहीये. I just could not take it.\nएक उदा. म्हणून तिच्या मांजरीसाठी एक डायरी लिहिली होती त्या प्रसंगात म्हटलंय,\nहे पुस्तक माझ्यासाठी स्त्रीअत्याचाराची पराकोटी होती. या चिमुरडीने जे सहन करून त्यातून बाहेर येऊन आज ती तिचं जग उभं करायचा प्रयत्न करतेय ते सगळं या पोस्टमध्ये मांडणं कठीण होणार आहे हे ठाऊक असतानाही मी याविषयी लिहायला सुरूवात करतेय. त्याचं कदाचित एक कारण हे पुस्तक अमेरिकेबाहेर किंवा स्पेसिफ़िकली भारतात येईल का मला माहित नाही. तरीही झालेल्या घटनेची थोडीफ़ार कल्पना आपल्या वाचकांनाही द्यावीशी वाटली. ही पोस्ट प्रचंड विस्कळीत असणार आहे याची खात्री असूनही प्रकाशीत करतेय.\nसध्या नवरात्रीच्या निमित्ताने एकंदरीत \"स्त्री शक्ती\" हा विषय थोड्या दिवसांसाठी का होईना पण चघळला जाईल. त्याचवेळी मला काही महिन्यांपूर्वी वाचलेलं हे पुस्तक माझ्या मनात घर करून बसलेली जेसीच नाही तर अनेक स्त्रिया आठवतात. म्हणजे पुरूषांची शारिरीक मक्तेदारी आणि त्यांना आमचं आव्हान देणं अशक्य असणं हे सगळं खरं असलं तरी कुठेतरी ती एक सूप्त शक्ती जात्याच प्रत्येक स्त्रीमध्ये निसर्गदत्त आहे. तिचा संयम, तिचं सकारात्मक असणं, या सगळ्याचा कुठेतरी अंत असेल असं स्वतःलाच सांगायची तिची प्रवृत्ती या सर्वांनीच जगायचं बळ तिला दिलंय..आणि तिची बाळं हेही तिचं बळ असतं. मग ती चाळीत संसार करणारी पण मुलांना शिक्षण देऊन मोठं करुन आता एकटीने अमेरीकेला नातवडांना भेटायला येणारी माझी आई असो की माझ्या मुलीसाठी मी डोंगरही चढेन असं म्हणणारी बेट्टी असो नाहीतर स्वतःच्याच देशात बंदीवान असणारी हाले आणि काही दिवसांपूर्वी पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या तालिबान्यांविरुद्ध लढणारी मलाला. या सार्‍या स्त्रियांप्रमाणेच जेसीने धीर धरुन आलेल्या संकटाला सामोरं जायचं ठरवलं. तिच्या हरवलेल्या जगातलं सगळंच परत मिळणं तर शक्य नाही पण निदान एक माणूस म्हणून जगायचा अधिकार तिला पुन्हा प्राप्त होतोय हेही नसे थोडके.\nनवदुर्गेच्या या सणाला अनेक संकटांना सामोरं जाऊन एका नराधमाला अखेरीस कायद्याच्या ताब्यात देऊन आपल्या पिलांसकट स्वतःची सुटका करणार्‍या या मातेला माझा त्रिवार प्रणाम. वाचकांना नवरात्र आणि दसर्‍याच्या माझिया मनातर्फ़े शुभेच्छा.\nतळटीप: या पुस्तकातला बराचसा भाग मी सहन होत नाही म्हणून वाचू शकले नाही आहे. हे पुस्तक कदाचित भारतात उपलब्ध नसेल. माझं वाचून झालेलं पुस्तक जेव्हा मी मायदेशी येईन तेव्हा माझ्या एक मैत्रीणीसाठी घेऊन येणार आहे. कुणालाही तिच्याकडून ते वाचायला हवं असल्यास संपर्क साधून ठेवा.\nLabels: The Stolen Life, जेसी डुगार्ड, नवदुर्गा, वाचाल तर...\nलहान असताना \"गुहेत जाणारी पावले\" अशी एक बालकथा वाचली आहे. ती फ़ार वेगळ्या कारणाने माझ्या लक्षात आहे कारण मला मुळात गुहा या प्रकाराचीच भीती वाटते. त्या गोष्टीत तो म्हातारा झालेला सिंह गुहेत आलेल्या प्राण्याला खातो म्हणून हुशार कोल्हा फ़क्त आत जाणारी पावले पाहून स्वतःचा जीव वाचवतो. मी या गोष्टीत असते तर गुहेत असंही गेलेच नसते कारण मला वाकून आत काळोखात खोल खोल जायला भीतीच वाटते. अशा ठिकाणी मी गुदमरून जाईन असं आधीपासूनच वाटायला लागतं आणि मग तिथे जायची सुरूवातच शक्यतो मी करत नाही.\nकुठल्याही किल्ल्यात वगैरे एखादं भूयार असलं की तिथे \"बघुया बरं\" करण्यार्‍य़ात मी कधीच नव्हते. तसंच ते सितागुंफ़ा, जीवदानीच्या देवीला गेलं की डावीकडे असणारं एक गुहेसारखं वाकून आत दर्शनाला जायचं ठिकाण या आणि छोट्या गुहांसारखं काहीही दिसलं तर तिथे जायला मी नाखूशच असते. जमेल तेव्हा अशी ठिकाणं मी खरं म्हणजे टाळलीच आहेत. अशावेळी लांबुनच पाहून \"हां हां\", \"हो हो\", \"वा वा\" असं काहीतरी बोलून वेळ मारून नेलेली बरं असं मी नकळत ठरवलं आहे.\nपण काही गुहा अशा असतात जिथे वरचं कुठचंच वाक्य मला बोलता येणार नसतं. सहा-सात वर्षांपूर्वी अशा गुहेत जायला मी जितकी घाबरले होते तितकीच यावेळीही मी घाबरले. दुखणं परवडलं पण गुहा नको असं आधीपासून विचार केला नव्हता तरी त्या गुहेचं तोंड पाहिलं आणि मला झालं.\nखरं मी एका अद्ययावत हॉस्पिटलच्या त्या विभागात चेक इन केल्यानंतर माझं काम करणारा त्या दिवशीचा अनालिस्ट मला मजेत म्हणाला\nकामाच्या दृष्टीने सोयीचं पडेल म्हणून रात्रीची वेळ घेतली होती. त्यात हा ट्रेलरपर्यंतचा रस्ता. त्याचं एका चालत्याफ़िरत्या एम आर आय युनिटमध्ये केलेलं रुपांतर. बाहेर त्याचा कॉम्प्युटर आणि एक काचेचं दार आत उघडून आतल्या एसीत माझी वाट पाहणारी ती गुहा. किती नाही ठरवलं होतं तरी पुन्हा ती सुरूवातीलाच म्हटलेली भीती अगदी अंग अंग शहारून गेली. ह्रदयाचे ठोके आणखी जलद झाले आणि मन सुन्न. परतीची वाट बंदच असते अशा ठिकाणी.\nउगाच आत गेल्यावर गोंधळ नको म्हणून एक दिर्घ श्वास घेऊन त्या अनालिस्टला म्हटलं आपण दोन मिनिटं थांबुया का आता तो थोडा संशयाने माझ्याकडे पाहू लागला. एकतर मी कदाचीत त्या रात्रीपाळीतली शेवटची पेशंट असेन आणि मीच उशीर केला तर झाल बोंबलली आजची ड्युटी असं किंवा हिच्यासाठी वेगळा डॉक्टर बोलवायला लागणार का म्हणूनही असेल.\nकिती वेळ वाट पाहणार न मी मनाचा हिय्या करून म्हटलं, \"Let's go.\"\nमधल्या कालावधीत फ़क्त आत जाताना डोळे बंद करायचे इतकंच ठरवलं होतं. जाईपर्यंत माझ्या पायाला पकडून त्याने मला धीर दिला. मग त्याचा आवाज माझ्या कानांन ऐकू आला. एका जागी स्थिर झोपायचं असतं. हललं तर मग स्कॅन नीट होत नाही. यंत्राची धडधड कानांना लावायला दिलेल्या हेडसेटमधून बर्‍यापैकी ऐकू येत होती. मध्येच चिपळ्या वाजवल्यासारखा पण एक आवाज सतत येत असतो. मला वाटतं ते त्यांचं आपल्याला बरं वाटावं म्हणूनचं संगीत असावं. अर्थात यंत्राच्या फ़्रिक्वेन्सीला अडथळा येऊ नये म्हणून बहुतेक गाणी वगैरे ऐकवत नसावेत.\nमाझा एक छोटा सुस्कारा. तिसर्‍या स्कॅनपर्यंत डोळे मिटून का होईना मला बहुतेक सवय होते. म्हणून चौथ्याला डोळे उघडायचा एक क्षीण प्रयत्न आणि पुन्हा ती सुरूवातीला म्हटली होती ती खोल खोल जायची भिती. चौथं स्कॅन चार मिनिटं. तोवर नीट विचार करून पाचव्याला चार पैकी तीनेक मिनिटं तरी डोळे उघडे ठेवायचे एक यशस्वी प्रयत्न.\nबाहेर आल्यावर अनालिस्टचं वाक्य थोडफ़ार अपेक्षितच.\nखरं तर ते त्याच्यापेक्षा जास्त मलाच वाटलं होतं. पण त्या खोल खोल जायच्या भीतीतून निदान एकदा तरून जायच्या विचाराने कदाचित आधीचं दडपण मी विसरू शकेन असं वाटतं. यासाठीच तो प्रयत्न केला गेला असावा बहुतेक. नाहीतर आजारांचं निमित्त. माझ्यापेक्षा जास्ती आजारातून माझ्या आसपासचे जाताहेत हे माझिया मनाला नक्कीच माहित आहे. त्या दडपणातून तरून जायचे त्यांचेही काही वेगळे मार्ग असतील\nLabels: अनुभव, आठवणी, खोल खोल, भिती\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nतिचं हरवलेलं आयुष्य अर्थात a Stolen Life\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/only-if-anchor-rotated-then-only-get-rid-bollworm/", "date_download": "2018-04-21T21:06:53Z", "digest": "sha1:4RPIHDHI3B65FMJJMEU6ALG2ZIJAPJJ4", "length": 24923, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Only If The Anchor Is Rotated, Then Only Get Rid Of The Bollworm | कपाशीवर नांगर फिरवा, तरच बोंडअळीतून सुटका | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nकपाशीवर नांगर फिरवा, तरच बोंडअळीतून सुटका\nराज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले.\nठळक मुद्देशेतकरी परिषद : फेलोमन ट्रॅप अन ट्रायकोकार्ड वापरा\nयवतमाळ : राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले. या संकटातून सुटका करवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता फरदडच्या मागे न लागता कपाशीवर नांगर फिरवून शेत साफ करावे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. यामुळे किमान पुढील हंगामात किडींवर नियंत्रण मिळविता येईल असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.\nबळीराजा चेतना अभियान आणि कृषी विभागातर्फे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात गुरूवारी शेतकरी परिषद घेण्यात आली. त्यात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन परिसंवाद आणि जलयुक्त शिवार अभियानावर विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कापसावर संशोधन करणारी मंडळी आणि शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे यांनी गुलाबी बोंडअळीच्या समूळ उच्चाटनासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सांगितल्या. बीटी तंत्रज्ञानाने विकसीत बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी काही संकेत पाळले नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची प्रतिकारशक्ती वाढल्याचे त्यांनी सांगितले.\nगुलाबी बोंडअळीला नियंत्रित करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना गरजेच्या असून नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यास डिसेंबर अखेरपर्यंत कपाशी उपटून फेकावी. त्याचा अंशही शेतात राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी कपाशी जाळावी. नंतर नांगरणी करून जमिनीची उलथापालथ करावी. यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा हल्ला होणार नाही, असे डॉ. नेमाडे यांनी स्पष्ट केले.\nशेतकºयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच या नुकसानीपासून बचाव करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. असाच सल्ला कापूस संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधक टी. एच. राठोड, सीआयसीआरचे किटकशास्त्रज्ञ डॉ. नगराळे यांनीही दिला. या परिषदेला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विश्लेष नगराळे, अ‍ॅड. रामकृष्ण पाटील, विनोद जिल्हेवार, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कैलास वानखेडे, डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.\nगुलाबी बोंडअळीचे माहेरघर भारत आहे. येथूनच या अळीने जगभर उद्रेक केला. इतर ठिकाणी त्याचा उद्रेक थांबला. मात्र भारतात त्याचा उद्रेक कायम आहे.\nगत तीन वर्षांपासून देशातील विविध राज्यात गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाला. गुजरातमध्ये त्यावर नियंत्रण करण्यात आले. त्याच पद्धतीने नियंत्रण केले, तर गुलाबी बोंडअळीवर मात शक्य आहे.\nशेतकऱ्यांनी कपाशीची मान्सून पूर्व पेरणी टाळावी\nशेतकऱ्यांनी शक्यतो अर्ली व्हेरायटीचा अवलंब करावा\nफरदडचे उत्पादन घेण्याचा मोह टाळावा\nशेतात फेलोमेन ट्रॅप लावावा, नुकसानाची पातळी ओळखावी\nडोमकळ्या दिसताच त्यांचा कुचकरा करावा\nट्रायकोकार्डचा जादा वापर करावा\nलाईट ट्रॅपचा वापर करावा, यामुळे गुलाबी बोंडअळीपासून होणारे नुकसान टाळता येईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nबसवेश्वरांचा महिला स्वातंत्र्यासाठी संघर्ष\nदारव्ह्यात सामाजिक संघटनांचा मूकमोर्चा\nआधी श्रमदान, नंतरच सप्तपदी\nबोरगावातील नागरिकांची ग्रामपंचायतीवर धडक\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1", "date_download": "2018-04-21T20:55:52Z", "digest": "sha1:ZCHKDNG63T4KPB7LZ62CU77GZDTHLZHW", "length": 14561, "nlines": 362, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आइसलँड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआइसलँडचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) रेयक्यविक\n- स्वातंत्र्य दिवस १ फेब्रुवारी १९०४\n- प्रजासत्ताक दिन १७ जून १९४४\n- एकूण १,०३,००० किमी२ (१०७वा क्रमांक)\n- पाणी (%) २.७\n-एकूण ३,१९,७५६ (१७२वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १२.६६४ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन आइसलॅंडिक क्रोना\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +354\nआइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.\n४ अमेरिकेचा शोध व वसाहत\nआकाश बहुतेक वेळा ढगाळ असते. हा देश अत्यंत उत्तरेला असला तरीही अटलांटिक महासागरातील प्रभावशाली व कोमट खाडी प्रवाहामुळे आइसलंडमधील हवामान तुलनेत उबदार राहिले आहे.\nऐयाफ्यथ्लायोकुथ्ल (Eyjafjallajokull) नावाचा ज्वालामुखी येथे आहे. आइसलंडमध्ये अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत.\nशेवटचे हिमयुगाचे अखेरचे अवशेष अजूनहि आइसलंडमध्ये शिल्लक आहेत. थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे नॉर्वेच्या राजापासून स्वत:ची सुटका करू पाहणार्‍या आणि शेती आणि पशुपालनासाठी नव्या जागा शोधणार्‍या वायकिंग लोकांनी ९व्या शतकात प्रवेश केला. इ.स. १२६२ साली नॉर्वेचे राज्य आइसलँड वर सुरू झाले. कालान्तराने नॉर्वेची जागा डेन्मार्कने घेतली आणि डॅनिश सत्तेखाली आइसलंड इ.स. १९४४ सालापर्यंत राहिला. इ.स. १९४४ साली परस्परसंमतीने आइसलंड स्वतंत्र देश झाला. या घटनेची घोषणा थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे करण्यात आली होती. रेकयाविक शहरामध्ये आइसलंड देशाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे.\nअमेरिकेचा शोध व वसाहत[संपादन]\nलेइफ एरिकसन हा प्रवासी कोलंबसच्या पूर्वी ५०० वर्षे हा आइसलंडमधून निघून सध्याच्या कॅनडाच्या न्यू फाईण्डलंड आणि लॅब्राडोर प्रान्ताच्या उत्तरेस विनलंड येथे उतरला आणि अमेरिकेतील पहिली युरोपीय वसाहत त्याने तेथे बांधली असे आता मानतात.\nआथक्रिमुर (इ.स १६१४- १६७४) (Hallgrímur Pétursson) हा आइसलंडचा सर्वात प्रख्यात कवी आहे.\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2014/", "date_download": "2018-04-21T21:14:42Z", "digest": "sha1:CJAG6GCPQTJWOA4BE5HFPFDMNLSCFYNE", "length": 75926, "nlines": 259, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: 2014", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nलेख मोठे करून पाहण्यासाठी खालील लिंक पहा.\nनेहमीच्याच ठिकाणी जाऊन कंटाळा आला होता. घरापासून अंदाजे ६५ किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरला जायचे ठरले. राशीचा स्वामी गुरु म्हणून दहावीत असल्यापासून श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यास जायचा उपक्रम सुरू झाला. त्या नादाने मंदिरामागील पुरंदर किल्यावरही ट्रेकिंगच्या निमित्ताने अनेकवेळा वारी झाली होती. जमेल तेव्हा गुरुवारी जातच होतो. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले. पंढरपूरला पालखी पोहचून सुद्धा पाऊस आलेला नव्हता. पावसाची सर्वच लोक चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. गुरुवार असल्यामुळे श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. वाटेत लागणारी प्रेक्षणीय स्थळे यापूर्वी पाहिलेली होती. त्यामुळे तिकडे न जाता मंदिरात दत्त महाराजांचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्यातील सासवडला अनेक प्राचीन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. यातील काही स्थळे यापूर्वी पाहिली होती. पण त्याचे फोटो पूर्वी काढले नसल्याने त्या विषयी नंतर कधीतरी. सध्या नारायणपूर व नारायणेश्वर मंदिरा विषयी....\nनारायणपूरला जाणारे दोन तीन मार्ग आहेत. त्यापैकी हडपसरमार्गे सासवडवरून गाडीने जाण्यास निघालो. हडपसरमधील प्रचंड वाहतुककोंडी सुधारते आहे असे वाटले. घरातून निघून ऐव्हना पाऊणतास झाला होता. वाटेत कुठेच पाऊसाचे चिन्ह दिसेना. ढग मात्र, भरून आलेले होते. मायबाप सरकारच्या कृपेने हडपसर ते दिवेघाटापर्यंतचा रस्ता चांगलाच खाचखळग्यांनी तयार केलेला दिसला.\nसासवडकडे जाताना वाटेत दिवे घाट लागतो. याच घाटाच्या पायथ्याशी एका कोपºयात पेशव्यांनी बांधलेला मस्तानी तलाव आहे. दोन वर्षांपूर्वी या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. बरेच ट्रक माती व गाळ काढण्यात आला होता. यंदा मात्र, तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिलेले दिसून आले. पेशवाईत या तलावातून पुण्याला पाणी आणण्यात यायचे. पंढरपूरच्या वारीत याच मार्गाने तुकाराममहाराजांची पालखीही जाते. घाट सुरू होण्याआधी भेळेची काही दुकाने आहेत. त्या ठिकाणी आवर्जुन थांबून मटकी भेळ खा व घाट चढा मजा येते. पुण्याची वाढती ‘सुज’ या घाटातून अनुभवयाला मिळते. लांबवर दिसणाºया उंच उंच इमारती, त्यात दिसणारी छोटी शेतजमीन, मस्तानी तलाव, समोर दिसणारा कानिफनाथाचा डोंगर पाहून पुढे निघालो.\nसासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सासवडला पूर्वी सहा वाड्या होत्या. कालांतराने त्या वाड्यांचे गावात रुपांतर झाले म्हणून ‘सासवड’ हे नाव पडले. प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते या सात वडांवरुन हे गाव ‘सातवड’ असे नावे पडले कालांतराने सातवडाचा उच्चार ‘सासवड’ बनला असावा अशी कहाणी सांगितली जाते. येथील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व सासवडला आहे. सासवड हे मंदिरे आणि प्राचीन वाडयांचे गाव आहे.\nज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान यांनी कºहा नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती. अश्या या सासवडला वटेश्वर, संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे आहेत. मंदिरे खरच पाहण्यासारखी आहेत. संतश्रेष्ठ सोपानदेव, संत चांगदेव, श्रीदत्त महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, होळकर, पुरंदरे, पानसरे यांच्या कर्तृृत्वाने पावन झालेले हे सासवड हे गाव आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे हे जन्मगाव. याच ठिकाणी प्रा. अत्रे यांनी ‘कºहेचे पाणी’ हे पुस्तक लिहिले आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची या ठिकाणी समाधी देखील आहे. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कºहेकाठची शिवमंदिरे तर मल्हारगड, पुरंदर असे किल्ले आहेत. कानिफथनाथ, प्रति बालाजी मंदिर, काही अंतरावरील जेजुरी, अष्टविनायकातील मोरगाव अशी विविध पर्यटनस्थळे येथे असल्याने एक दिवसात यातील काही स्थळांना भेट देणे शक्य होते.\nसासवड एसटीस्थानकापासून अंदाजे १ ते दीड कि.मी अंतरावर हे पांडवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. कºहा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे.\nसध्या नदीला पाणी नसल्याने फक्त दगडधोंडेच पात्रात पहुडलेले दिसतात. नुकतीच आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सासवड हे सांस्कृतिक केंद्र बनले होते. रस्त्यावरूनच संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढे नारायणपूरला जायला निघालो. या मंदिराविषयी परत कधीतरी. वाटेत सासवडमधून जाताना पुरंदरेंचा मोठा वाडा आपले लक्ष वेधून घेतो.\nदिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...\nनारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते. श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत. संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.\nपुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.\nमंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो.\nनारायणपूरचे मूळ नाव पूर. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.\nहे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे. मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो, सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.\nया दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात. मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.\nश्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.\nएक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.\nनारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे. या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.\nनारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.\nस्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)\nसासवड > नारायणपूर अंतर १२ किमी आहे.\nस्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.\nस्वारगेट > हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)\nअजून काय पहाल :\nप्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)\nबालाजी विश्वनाथ यांची समाधी\nपर्यटकांच्या भटकण्याच्या यादीत कोकण, महाबळेश्वर, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. या नेहमीच्या या ठिकाणांऐवजी एखाद्या नव्या व निवांत ठिकाणी हिंडायला प्रत्येकालाच आवडते. नेहमीच्या पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असतो. पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरातील मावळातील पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागला आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, पवना, भुशी डॅम, धबधबे, नवीन उभारण्यात आलेली मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक येथे येऊ लागला आहे. निर्सगाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण या परिसरावर केली आहे. मावळातील काही परिसर सोडला तर पर्यटनदृष्टया हा परिसर उपेक्षित राहिला आहे त्या विषयी....\nसध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. दोन-चार दिवस सलग सुटी आल्यास घरातील मंडळी कुठे तरी बाहेर जाण्याचा बेत आखतात. मग चर्चा सुरू होते ती नवीन ठिकाणे पाहण्याची पण तिच तिच ठिकाणे पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना नवे पर्यटनस्थळ पाहिजे असते. अशीच काही पर्यटन स्थळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मावळात आहेत. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर देशी- विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे स्वागतासाठी तयार होऊ लागली आहेत.\nछत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील सैनिकांना मावळे म्हणत. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या या मावळ्यांना ‘मावळे’ हे नाव पडले ते ‘मावळ’ सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोºयात पसरलेले आहे. सह्याद्रीला खेटून आणि देशावरचा भाग डोंगरावरून उतरणाºया नदीचे खोरे म्हणजे मावळ. पुणे जिल्ह्यात एकूण बारा मावळ आहेत. यात आंदर मावळ, कानद मावळ, कोरबारसे खोरे, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौड मावळ, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश होतो. यातील तीन मावळ लोणावळा-खंडाळा परिसरात येतात ते म्हणजे आंदर, पवन आणि नाणे मावळ. पवन मावळात पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून याला पवन मावळ म्हणतात. मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले या परिसरात आहेत. तर कार्ला, भाजे, बेडसे या बौद्धकालीन लेण्या देखील आहे. एकविरा देवी, भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली देहूनगरीही या परिसरात आहे. पवनामाई व इंद्रायणी नदी या परिसरातून वाहते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील १७ नवीन पर्यटन स्थळांना ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या यादीत मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, कार्ला, तुंग आणि तिकोना किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या किल्यांच्या विकासासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने वीस कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुरातन लेणी म्हणून ओळखल्या जाणाºया कार्ला लेणीला ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने कार्ला येथे सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपये खर्च करून जलक्रीडा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पर्यटनातून या भागातील लोकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.\nपर्यटकांना आकर्षित करणारे मोठे जलाशय तर मावळचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पवना, वळवण, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, शिरोता, ठोकळवाडी, वडीवळे धरणे मावळच्या समृद्धतेची साक्ष देतात. पावसाळ्यात मावळातील निसर्गसौंदर्य बहरू लागते. डोंगरातून धबधबे खळाळून वाहू लागतात व आपसूकच पर्यटकांचे पाय धरण क्षेत्राकडे वळतात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटक लोणावळ्याला येतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी येथील दुकानांतून ग्राहकांची गर्दी असते. धरणाच्या जलाशयात बोटिंग व्यवसाय, गाइड, फोटोग्राफी यांसारखे व्यवसाय सुरू झाले आहेत. या देखण्या परिसरामध्ये नौकाविहाराचीही व्यवस्था सुरू करण्यात झाली आहे. एक दोन दिवस निवांत पाहण्यासारखी ठिकाणे या परिसरात असताना लोणावळा व खंडाळ्यातील मोठ्या हॉटेलचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारसारखे आहे. हे दर आवाक्यात आल्यास या भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढू शकेल. यामुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित न राहता उर्वरित मावळातील पर्यटनाला चालना मिळू शकेल. संततधार पाऊसाने मावळातील आतील गावातील रस्ते खराब होतात. काही गावांचा संपर्कही तुटतो. पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजन ढासळते. पावसाळ्यात तर पोलिसांना गर्दी आवरता येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव येथे आलेल्या पर्यटकांना घ्यावा लागतो. यातून होणाºया दुर्घटना, पाण्यात वाहून जाणे, किरकोळ वादावादी आदी दुर्घटनांना पर्यटकांना सामोरे जावे लागते.\nआंदर मावळ व नाणे मावळाच्या परिसरातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंच डोंगर, शांत वातावरण, हिरवाईमुळे बॉलीवूडमधील चित्रपट निर्मातेही या भागाकडे आपला मोर्चा वळवितात. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे. नाणे व आंदर मावळामध्ये खास पावसाळ्यातील निर्सगाची देखणी सजावट पाहण्यासाठी या भागात येतात.\nथंड हवेचे ठिकाण म्हणून ‘लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाºया पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणांच्या चर्चेत येतो तो लोणावळा खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजीमहाराजांचे गडकोट. त्यांना येथील निर्सग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच. कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात, काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. हाडशी जवळील सत्यसाई मंदिर, लोहगडाजवळील प्रति पंढरपूर परिसर, देहूरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातली दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.\nयेथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही भटकंती करावी लागते.\nभरपूर पाऊस, सुपीक जमीन अशा जमेची बाजू असताना या भागात़ील शेतकºयांना मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या गोष्टींचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. धरणे आणि पाण्याचा मुबलक साठा असताना शेतकरी मात्र तहानलेले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा बरचसा भाग हा मावळातून गेल्याने हा परिसर ओळखला जाऊ लागला. गहुंजे येथील क्रिकेटप्रेमींचे सुब्रोतो स्टेडियमुळे तर मावळ आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले.\nपुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर येथील ठिकाण असल्याने साहजिकच या परिसरात गृहप्रकल्पांना वाढती मागणी होऊ लागले. ‘निसर्गाच्या कुशीत ‘स्वत:चे हक्काचे घर’ अशा जाहिरातींना प्रचंड प्रतिसाद येऊ लागला आहे. यासाठी शेतकºयांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करून बांधकाम होऊ लागले आहे. बांधकामासाठी वृक्षतोड, डोंगराच्या जवळील जागा खरेदी करून डोंगराची लचकेतोड थांबवली पाहिजे. धरणाच्या परिसरात बांधकामे होऊ लागली आहे. येथील झपाट्याने होणाºया विकासावर कोणाचातरी अंकुश असणे गरजेचे आहे. अन्यथा हे पर्यटनक्षेत्र धनाढ्य लोकांच्याच हाती राहून सर्वसामान्य पर्यटकांना मात्र, यापासून वंचित राहावे लागेल. लोणावळा, खंडाळात हळूहळू मानवी प्रदूषणाचा फटका बसत आहे. ऐतिहासिक किल्ले व नैसर्गिक वरदान असलेला हा परिसर आहे. हा ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरू लागलेल्या या क्षेत्रात दळणवळणाचा अजूनही अभाव दिसून येतो. या सर्व गोष्टींचा विचार पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे अन्यथा निर्सगाची हानी होऊन झालेले पर्यटन कायम कामाचे राहणार हाच प्रश्न आपणापुढे उभा राहतो.\nमावळातील प्रेक्षणीय पयर्टन स्थळे\nबेडसा, भाजे, कार्ला ही लेणी\nश्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी, पुणे\nदोन आठवड्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या सासुरवाडीला जाण्यासाठी निघालो. पुणे - सोलापूर महामार्गाने प्रथम सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राशिनमार्गे भिगवणला गेलो. वाटेत चिंचेच्या झाडावर घरटी केलेल्या या चित्रबलाक पक्षांनी आमचे स्वागत केले. मागील आठवड्यात या उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपिट झाली. रोहित पक्षी (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) यांचे सारंगागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदापूर, भिगवण व उजनी परिसरातील या क्षेत्राला अवकाळी गारांच्या पावसाचा तडाखा बसला. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यां वाचून मन्न खिन्न झाले. ऐन विणीच्या हंगामात गारांचा पाऊस झाल्याने पक्षांचा हंगाम वाया गेला आहे. सुमारे ५०० अंडी व ६०० च्या जवळपास पक्षी मृत्युमुखी पडले वाचून मन दु:खी झाले. इंदापूराहून या पक्षांना पाहून येऊन मला जेमतेम काहीच दिवस झाले होते. त्या विषयी....\nगजानानचे दर्शन घेऊन राशिन मार्गे भिगवणला जाण्यासाठी निघालो. रस्ता चांगला असल्याने पाऊण तासात डिकसळला पोहचलो. वाटेत चिंचेच्या झाडावर चित्रबलाक पक्षांची घरटी पाहिली. साधारणपणे २ ते अडीच फुट उंच असलेला हा पक्षी मुलाने प्रथम एवढ्या जवळून पाहिल्याने आनंदाने उड्याच मारल्या. दुसºया दिवशी सकाळी इंदापूरातील तहसील कार्यालयाच्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडांवरील चित्रबलाकाची घरटी पाहण्यासाठीही गेलो. शेजारी लोकवस्ती असून देखील चित्रबलाक पक्षी दर वर्षी आपले घरटी करतात. झाडाखाली पिल्लांसाठी आणलेल्या माशांचा सडा पडलेला दिसला. एवढ्या लांबून कोणत्याही नकाशाशिवाय हे पक्षी दरवर्षी कसे येतात याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. रोहित पक्षी मात्र धरणक्षेत्राच्या आतील बाजूस असल्याने मला पाहता आले नाही.\nपिवळ्या रंगाची मोठी आणि लांब चोच, चेहरा पिवळ्या रंगाचा त्यामुळे हा पक्षी मोठा मजेशीर व चेहºयाने गरीब दिसतो. उर्वरित अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा नर व मादी दिसायला सारखेच असतात. पिल्लांसाठी आणलेला खाऊ देत असताना त्यांचा होणारा आवाज मजेशीर होता.\nदोष निसर्गाचा का मानवाचा\nअवकाळी पावसाने महाराष्ट्रभर झालेला निसर्गाचा कोप व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे ओतोनात नुकसान झाले. हे नुकसान कदाचित भरूनही निघेल. मायबाप सरकार किरकोळ रकमा व दिलासा देऊन शेतकऱ्यांना तारेल देखील. विणीचा हंगामासाठी आलेल्या या पक्ष्यांची अंडी व नवजात पिले अवकाळी गारांच्या माºयाने मृत्यूमुखी पडली. उजनी जलाशयाला लागून असलेल्या भादलवाडी तलावावर या परिसरात चित्रबलाकांसह, ग्रे हेरॉन, करकोचा, फ्लेमिंगो (रोहित पक्षी) या शिवाय अन्य पक्षांची ये-जा सुरू असते. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मासे, बेडूक, साप, इतर कीटकांवर हे पक्षी गुजराण करतात. दर वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयात चित्रबलाक इंदापूरला येतात. उजनी धरणाच्या परिसरात त्यांची अनेक घरटी दिसून येतात. गवत, काड्या वगैरे वापरून ते मोठे घरटी बनवितात. चिंचेच्या झाडावर साधारणपणे पंचवीस ते तीस घरटी पाहून जणू ही त्यांची मोठी कॉलनीच आहे आहे असे वाटले. सोबतीला वटवाघूळ देखील स्वत:ला उलटे टांगून या पक्षांचा दिनक्रम पाहत बसलेली दिसली. कच्छच्या रणातून दर वर्षी विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या या सैबेरियन चित्रबलाक पक्षांना मानवनिर्मित प्रदूषणाचा चांगला फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढ, निसर्गातील हवामानाचे होणारे बदल, धरणातील जलप्रदूषणामुळे आवडते खाद्य नष्ट होऊ लागले आहे. सिमेंटची वाढत असलेली जंगले व मानवाची निर्सगामधील लुडबुडू या पक्ष्यांच्या अस्तित्वावर उठली आहेत.\nवर्तमानपत्रात आलेल्या अवकाळी पावसाच्या बातम्या व त्या विषयी विश्लेषण पाहून हे सर्व मानवनिर्मित उद्योग असल्याचे कळाले. इंदापूरला गेल्या ५० वर्षांपासून राहणाºया माझ्या सासºयांनी देखील अशा प्रकारचा पाऊस व तो देखील गारपीटाचा पहिल्यांदाच पाहिला. मी जे चिंचेचे झाड पाहून आलो होतो त्या झाडांवरील बहुतांश पक्षी मेल्याचे त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले. पुढील वर्षी हे पाहुणे दुसऱ्या ठिकाणी आपले नवे ठिकाण शोधायला नक्कीच जातील त्यामुळे हे पाहुणे परत पुढील वर्षी इंदापूरला येतील का नाही\nश्री सिद्धिविनायक अर्थात श्रीक्षेत्र सिद्धटेक\nअष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गेल्या शनिवारी श्रींचे दर्शन घेऊन पुढे गावी गेलो. अशा या अष्टविनायक गणपतीची माहिती थोडक्यात.\nअष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्रीक्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आहे. श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीकाठी दौंडच्या उत्तरेस सुमारे १९ किलोमीटरवर आहे. अहल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिर उत्तराभिमुख असून मंदिरापर्यंत पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी मार्ग बांधला आहे. बाहेरच्या बाजूस सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना आहे.\nसिद्घिविनायकाची स्वयंभू पाषाणमूर्ती असून सोंड उजवीकडे आहे. मूर्ती तीन फुट रुंद आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत. उजव्या-डाव्या बाजूंस जय-विजयांच्या मूर्ती आहेत. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे हे कडक दैवत मानले जाते. श्री मोरया गोसावी यांनी येथेच साधना केली होती व नंतर ते मोरगावी गेले. मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे. प्रदक्षिणेचा मार्ग खूप मोठा आहे. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते. सध्या या नदीवर पूल बांधल्यामुळे थेट नदी ओलांडून मंदिरापर्यंत येता येते. पूर्वी होडीतून नदीपार करावी लागत असे. मंदिरा बाहेर अर्थातच धार्मिक साहित्य, फुले विक्रीची दुकाने थाटलेली याही ठिकाणी दिसून येतात. भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात\nयात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर अंदाजे १९ कि.मी. आहे.\nपुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.\nपुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक अंदाजे १०० कि.मी. वर आहे. गजाननाच्या कृपेने रस्ता चांगला आहे. पुण्याहून निघून थेऊर, सिद्धटेक व रांजणगाव अशी गणपती यात्रा एक दिवसात होऊ शकते.\nअष्टविनायकातील अन्य गणपतींच्या स्थळांच्या माहितीसाठी क्लिक करा...\nहा फेरफटका आपणास कसा वाटला ते येथे जरूर लिहा...\nमोरया गोसावी समाधी मंदिर\nमहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे नावारुपाला आलेले आहे. याच पुण्याच्या जवळ सुमारे २० किलोमीटरवर भक्तीशक्तीची परंपरा जपणारे चिंचवड हे छोटेसे पूर्वीचे गाव. चिंच व वडाची झाडे पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात होती. त्यावरून चिंचवड हे नाव पडले. सध्या मात्र इमारतींच्या जंगलामुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. नवे पूल, नवे रस्ते, उंच इमारतींमुळे ही झाडे काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत. मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. याचबरोबर क्रांतिकारक चापेकरांचीही भूमी आहे. या मंदिरापासून काहीच अंतरावर चापेकरांचा वाडा आहे.\nचिंचवड गावाचा उल्लेख शिवाजीमहाराज व पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तऐवजात सापडतो. चिंचवडला महान साधू मोरया गोसावी यांची समाधी आहे. मंगलमूर्ती वाडा व मोरया गोसावी समाधी मंदिर आहेत. गणेश भक्तीसाठी गावकºयांनी मोरया गोसावी यांना ही जागा उपलब्ध करून दिली. याच कालखंडात निजामशाही, आदीलशाही यांच्याकडून मोरया गोसावी यांना वतनरूपी सदना मिळाल्या. पूर्वी गावाला तटबंदी होती. गावात अन्नछत्र सुरू झाले. हजारो गोरगरीब, रंजले गांजलेले, श्रीमंत लोक सुद्धा मोरया गोसावींच्या दर्शनासाठी येऊ लागले. पुढे छत्रपती शिवाजीमहाराज, पेशवे, होळकर यांनीही महाराजांना गावे, जमिनी इनामी दिल्या. चिंचवड देवस्थानाला रुपया मोहरा पाडण्यास टंकसाळ दिली. पेशव्यांचे कुलदैवत गजानन असल्यामुळे अष्टविनायक गणपतीच्या मंदिराचा विकास झाला. साताºयाचे शाहूमहाराज, तुकाराममहाराज, छत्रपती शिवाजीमहाराज या ठिकाणी दर्शनासाठी येत असते.\nहे मंदिर सुमारे ३० बाय २० फूट आकाराचे आहे. शेजारून पवना नदी वाहते. पावसाळ्यात पूर आल्यास अथवा पावसाळ्यात पवना धरणातून पाणी सोडल्यास या नदीला पूर येतो. अर्थातच हे मंदिर अर्धे पाण्याखाली जाते. दगडी आणि साध्या बांधणीचे हे मंदिर आहे . सभामंडपाच्या मागे गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांनी १६५५ ला जिवंत समाधी घेतली. त्या समाधीवरच १६५९ ला चिंतामणी गोसावीमहाराजांनी मंदिर बांधले. पवनेकाठी असलेल्या या मंदिरात मोरया गोसावींची पुण्यतिथी डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष वद्य तृतीयेपासून षष्ठीपर्यंत मुख्य महोत्सव म्हणून साजरी केली जाते. सध्या देवस्थान विश्वस्तांच्या देखरेखीखाली मंदिराचा कारभार चालतो. याचबरोबर मोरगाव, थेऊर व सिद्धटेक या अष्टविनायकांच्या मंदिराचे व्यवस्थापन श्री मोरया गोसावी मंदिराकडे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस पूजासाहित्य विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. या मंदिरापासून काहीच अंतरावर देऊळवाडा आहे. अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होते. वाढते औद्योगिकीकरणामुळे भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसीमुळे या ठिकाणी लोकवस्ती वाढली आहे. नवीन येणाºया नागरिकांना व खुद्द चिंचवड येथील स्थानिकांनाही देखील इतिहास व धार्मिकता यांचे महत्व नसते. माझ्या या फेरफटकाचा उपयोग अशा लोकांसाठी नवीन माहिती म्हणून उपयुक्त ठरेल.\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथून चिंचवडगावाकडे जाणारा रस्ता आहे.\nतसेच देहूरोड-कात्रज बायपासवरून डांगेचौकात येऊन येथे येता येते.\nअप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह\nबहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nमोरया गोसावी समाधी मंदिर\nश्री सिद्धिविनायक अर्थात श्रीक्षेत्र सिद्धटेक\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T21:14:29Z", "digest": "sha1:E22RTPRUOKWKVP5S3SKBKBNOKF7LECZZ", "length": 4814, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंजनी थॉमस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nइ.स. १९५९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://dhyaas.blogspot.com/2006_01_01_archive.html", "date_download": "2018-04-21T20:46:15Z", "digest": "sha1:WJIDPYLMZQU2A5BQHMFKTUGK55R7S55L", "length": 6997, "nlines": 75, "source_domain": "dhyaas.blogspot.com", "title": "स्पंदन: January 2006", "raw_content": "\nमराठीच्या प्रेमापोटी घातलेला लेखन-प्रपंच.....\nनवीन वर्षाची सुरूवात मी, माझ्या घरच्यांबरोबर कोकणच्या सफरीने केली. ५ दिवसांच्या आमच्या सफरीत आम्ही दिवेआगर, हरिहरेश्वर, जंजीऱ्याचा किल्ला आणि गुहागर ह्या ठिकाणांना भेट दिली. कोकण पिंजून काढायचा म्हटलं तर किमान १५ दिवस हाताशी असावेत असे मला वाटते. असो. ५ दिवस पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात व पूर्णवेळ घरच्यांसोबत, बाहेच्या जगाशी मर्यादित संपर्क - हे ही नसे थोडके\nमी अनुभवलेले कोकण इथे तुमच्यासमोर मांडत आहे; सोबत काही छायाचित्रही जोडत आहे.\nउतरत्या छपरांची जवळ-जवळ वसलेली कौलारू घरे.\nलाल माती उडवत, घुंगरांचा मंजुळ आवज करत जाणाऱ्या बैलगाडया.\nघनदाट वनराई; आंबा, फणस, काजूची असंख्य झाडे.\nलाकडच्या मोळ्या विकायला चाललेल्या बायका.\nमऊ रेतीचे, दिवसाच्या प्रहराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे भासणारे, कधी चमकणारे समुद्रकिनारे.\nगावातील नीट-नेटकी घरे आणि जवळपास प्रत्येक घरासमोर दिसणाऱ्या छोटया-मोठया पाटया. उदा. \"येथे कोकणचा मेवा मिळेल\" किंवा \"घरगुती रहाण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था\"\nनजर पोचेल तिथपर्यंत पसरलेला विस्तीर्ण समुद्र - कधी शांत, कधी अवखळ, तर कधी खवळलेला; सुर्यकिरणांच्या खेळामुळे वेगवेगळ्या वेळी वेगळे भासणारे त्याचे रूप - पांढरे, निळे, हिरवे तर कधी गढूळ\nबैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या घुंगुरमाळेचा मंजुळ नाद.\nकिनाऱ्यावरील पक्षांचा पाठलाग करणाऱ्या, भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्या.\nकिनाऱ्यावरील रेतीला लाटांनी चिंब करणारा, खडकांना लाटांनी धपाटे देणाऱ्या समुद्राचा अविरत नाद.\nमालवाहातूक करणाऱ्या जहाजांच्या, मच्छीमार बोटींच्या मोटारींची धगधग.\nनुकतेच सारवलेल्या फरशीचा सुगंध.\nमासळी बाजारातील ताज्या, सुकवलेल्या माश्यांचा वास.\nपाणी तापविण्यासाठी पेटवलेल्या बंबातून किंवा रात्री पेटवलेल्या शेकोटीतून येणाऱ्या धुराचा गंध.\nघरगुती खानीवळीतून दरवळणारा गरम-गरम अन्नचा वास.\nदेवळात तेवणाऱ्या समईचा आणि उद-धूपाचा मिश्र सुगंध.\nशहाळ्याचे थंडगार मधुर पाणी, त्यातले कोवळे, लुसलुशीत गोड खोबरे.\nकोकणचा गोड मेवा - सुकेळी, आंबा पोळी, फणस पोळी.\nआवळा-कोकमची सरबतं - त्यांची गोड-आंबट-तुरट अशी मिश्र चव.\nकेळीच्या पानावर वाढलेले, भरपूर ओलं खोबरं घातलेले, साधे, सौम्य जेवण.\nथंड वाटणारी सारवलेली जमीन.\nओल्या पायांनी अनवाणी चालल्यावर पायाला चिकटणारी, रवाळ लागणारी रेती.\nकिनाऱ्यावरचे काही खडबडीत, काही गुळगुळीत शंख-शिंपले, गोटे.\nपायांना अवखळपणे हलकेच स्पर्शणारे, अंगावर किंचित शहारा आणणारे समुद्राचे गार पाणी.\nLabels: आमचे अनुभव, प्रवास-वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/bhaskar-yamgar.html", "date_download": "2018-04-21T20:49:55Z", "digest": "sha1:NM4E6UD7CPPMAVT6C7QGS37DDH3WQUGR", "length": 15165, "nlines": 110, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nदि. 8 जानेवारी, २०१७ Back\nName : भास्कर गणपत यमगर\nConstituency : 151, बेलापूर विधानसभा मतदार संघ, वार्ड - ९४\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : नवी मुंबई जिल्हा महामंत्री, भाजपा भ.वि.जा.ज.\nName : भास्कर गणपत यमगर\nFather's Name : गणपत नाना यमगर\nMother’s Name : निला गणपत यमगर\nPlace of Birth: : वडाळा, मुंबई, महाराष्ट्र\nSpouse’s Name : जया भास्कर यमगर\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nProfession : रियल इस्टेट आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स\nHobby : गायन, क्रिकेट, चेस, वाचन\nResidence Address : रूम नं - ५, प्लॉट - १६१, सेक्टर १४, नवीन कुकशेत गाव, नेरूळ, नवी मुंबई – ४००७०६\nOffice Address : ७८ - १, ए - ३८ /३, सेक्टर १०, नेरूळ, नवी मुंबई. नेरूळ स्टेशन रोड - ४००७०६\nनवी मुंबई जिल्हा महामंत्री, भाजपा भ.वि.जा.ज.\nमाजी शाखा अध्यक्ष, मनसे\nजिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळ (१० वर्षं)\nउपाध्यक्ष - धनगर समाज कृती समिती, नवी मुंबई\nअध्यक्ष, सांगली जिल्हा रहिवासी सेवा संघ\nअध्यक्ष, धनगर हिताय धनगर सुखाय सेवा संस्था\nप्रभागात सालाबादप्रमाणे होळी पूजनाचे आयोजन.\nप्रभागातील बचतगटातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ.\nजनतेच्या संविधानिक हक्कासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची व उपोषण करण्याची तयारी.\nविभागातील सर्व जाती धर्माच्या वधु-वर सूचक मेळाव्याचे आयोजन.\nविभागात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.\nजनता व पोलीस यांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी पोलीस मार्गदर्शन शिबीर आयोजित केले.\nविद्यार्थ्यांचा व धाडसी युवकांचा गुणगौरव सोहळा आयोजित.\nप्रभागातील लोकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले.\nप्रभागात स्वच्छता मोहीम राबविली.\nसिडकोने बांधलेल्या दुकानांची अत्यंत दुरवस्था याची उपाययोजना करण्यासाठी सिडको व महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.\nडेंग्यू, स्वाईन प्लू, मलेरिया इ. रोगांवर जनजागृती व औषध फवारणी करून घेतली.\nलोकांचा महावितरण संदर्भातील प्रश्न सोडविला.\nफायरच्या संदर्भात नेरूळ स्टेशन येथील दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस व अग्निशामक दलास सहकार्य.\nशिव साम्राज रिक्षाचालक मालक संघटना यांच्या वतीने बेकायदा रिक्षा व रिक्षा चालकांवर चाप बसविण्यासाठी आर.टी.ओ. व ट्राफिक विभागाशी पाठपुरावा करून समस्या सोविण्याचा प्रयत्न केला.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nविभागातील महिलांचे आरोग्य सुधारण्याकडे भर देणे.\nविभागातील महिला सक्षमीकरणावरती भर देणे.\nविभागातील महिलांच्या सुरक्षितेला प्राधान्य देणार.\nविभागातील महिलांचा रोजगाराविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच विभागातील महिलांसाठी गृहउद्योग ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करणार.\nविभागातील समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार ही संकल्पना अमलात आणणार.\nविभागातील महिलांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करणे.\nविभागातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविषयी जनजागृती करणे व अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणे.\nविभागातील महिलांसाठी वेळोवेळी बैठका त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.\nविभागात स्वच्छता विषयी जनजागृती अभियान वेळोवेळी राबविणे.\nविभागातील नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिमेला पोलीस चौकीची मागणी करणे व त्याच ठिकाणी तक्रार नोंदणीची मागणी करणे.\nआपल्या विभागात जनतेच्या शासकीय कामांबद्दल मार्गदर्शन व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.\nराज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती करून देणे व त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत करणे.\nविभागातील बेरोजगार युवकांसाठी नोकरी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे.\nशासकीय कामगाजात होत असलेली दिरंगाई व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार.\nविभागातील पार्कींग विषयी वाढत असलेली समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.\nविभागातील वाहन चोरीचे प्रमाण वाढत आहे ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.\nविभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नियोजन करणे.\nविभागात फ्री वायफाय ची सुविधा उपलब्ध करून देणे.\nविभागात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.\nविभागातील आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजन करणे.\nविभागात उपलब्ध असलेल्या मैदानात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व सुशोभीकरण करून त्यांची देखभाल करण्यासाठी प्रयत्न करणे.\nविभागातील युवा वर्गाच्या व्यायामासाठी व्यायाम शाळा निर्माण करणे.\nविभागातील १० वी, १२ वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर भरविणे.\nविभागातील गोर गरीबांच्या पाल्यांसाठी शाळा / महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.\nविभागातील वाढत चाललेली मातीचे व कचऱ्याचे ढिगारे या समस्या सोविण्यासाठी प्रयत्न करणे.\nपदपथावरील मातीचे व कचऱ्याचे ढिगारे हटवून लोकांच्या वापरासाठी खुला करणे.\nविभागात संसर्गजन्य रोग वाढू नये म्हणून वेळोवेळी जनजागृती व उपाययोजना करणे. (उदा. डेंग्यू, स्वाईन प्लू, मलेरिया, डायरिया इ.)\nविभागातील वेळोवेळी रस्त्यांची खोदकामे झाल्यानंतर त्यांची त्वरित डागडुजी व दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करणे.\nविभागात अंतर्गत अत्याधुनिक दिवाबत्तीची सोय करणे.\nरिक्षाचालक व माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nवेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळींशी भेटून प्रश्न सोविण्याचा प्रयत्न केला.\nपक्षातील सर्व आंदोलनात, उपक्रमात, पक्षाच्या बैठका, विविध शिबीरात सर्क्रीय सहभाग.\nपक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.\nभास्कर यमगर यांचे छाया चित्र संग्रह...\nधनगर माझाच्या वतीने आयोजित केलेल्या प्रथम वधू-वर मेळाव्यास तमाम समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कौतुकाचा वर्षाव केला. धनगर माझा वर वधू वरासाठी जी सुविधा उपलब्ध केली आहे ती सुविधा माझ्या माहिती नुसार जगातील पहिली सुविधा आहे. असे वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच भटक्या विमुक्तांचे नेते मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे यांनी केले.\n एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण\nसन्माननीय मंत्री नाथा भाऊ यांच्याशी चर्चा करताना सोबत आमदार प्रकाश अण्णा शेंडगे सोबत ग्रामविकासमंत्री पंकजा ताई सोबत आमदार आशिष शेलार आणि मी स्वतः आणि सर्व सहकारी.......\nभास्कर यमगर यांचे पेपर बातम्या, लेख... comming soon\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8B_%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T21:15:54Z", "digest": "sha1:HZ3TBQWDLZ2EGNDO5DS6DKRC6QOEO25O", "length": 6731, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिरिमावो भंडारनायके - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसिरिमावो राट्वाट्टे डीयास भंडारनायके (सिंहला: සිරිමාවෝ බණ්ඩාරනායක ; तमिळ: சிறிமாவோ பண்டாரநாயக்கா ; रोमन लिपी: Sirimavo Ratwatte Dias Bandaranaike ;) (एप्रिल १७, इ.स. १९१६ - ऑक्टोबर १०, इ.स. २०००) ही श्रीलंकेतील एक राजकारणी होती. ती इ.स. १९६०-६५, इ.स. १९७०-७७ व इ.स. १९९४-२००० सालांदरम्यान तीनदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी आरूढ होती. तसेच तिने श्रीलंका फ्रीडम पार्टी या पक्षाचे नेतृत्वदेखील दीर्घकाळ केले.\nती श्रीलंकेचा माजी पंतप्रधान सॉलोमन वेस्ट रिजवे भंडारनायके याची पत्नी होती. श्रीलंकेची तिसरी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा व माजी कॅबिनेट मंत्री अनुरा भंडारनायके ही तिची मुले होती.\nश्रीलंका संसदेचे अधिकृत संकेतस्थळ[मृत दुवा] (इंग्लिश मजकूर)\nडॉ. सेनानायके • ड. सेनानायके • कोटेलावाला • सॉ. भंडारनायके • दहानायके • ड. सेनानायके • सि. भंडारनायके • ड. सेनानायके • सि. भंडारनायके • जयवर्धने • प्रेमदासा • विजेतुंगा • विक्रमसिंघे • कुमारतुंगा • सि. भंडारनायके • विक्रमनायके • विक्रमसिंघे • राजपक्ष • विक्रमनायके • जयरत्ने • विक्रमसिंघे\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०१७ रोजी २३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sadabhau-khot-and-ravikant-tupakar-criticizes-each-other-4680", "date_download": "2018-04-21T20:48:50Z", "digest": "sha1:5MKHRL4HC5JIPQR4SXOJRKYDOBQPPWVJ", "length": 17895, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sadabhau khot and Ravikant Tupakar criticizes each other | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘स्वाभिमानी-रयत क्रांती’मधील शीतयुद्धातून जनतेचे मनोरंजन\n‘स्वाभिमानी-रयत क्रांती’मधील शीतयुद्धातून जनतेचे मनोरंजन\nरविवार, 7 जानेवारी 2018\nअकोला : सध्या विदर्भातील शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये रंगलेल्या शीतयुद्धामुळे छानपैकी मनोरंजन होऊ लागले आहे. विशेष करून स्वाभिमानी संघटनेचे नेते व या संघटनेतून बाहेर केलेले सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे. कोरेगाव-भीमाप्रकरणी भाजपचा हात असल्याचा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आरोप केल्यानंतर दोनच दिवसांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तुपकर यांचा नामोल्लेख टाळत ‘पारावरच्या टपोरी पोरांनी असे भडक वक्तव्य करू नये’, असा सल्ला दिला.\nअकोला : सध्या विदर्भातील शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये रंगलेल्या शीतयुद्धामुळे छानपैकी मनोरंजन होऊ लागले आहे. विशेष करून स्वाभिमानी संघटनेचे नेते व या संघटनेतून बाहेर केलेले सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे. कोरेगाव-भीमाप्रकरणी भाजपचा हात असल्याचा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आरोप केल्यानंतर दोनच दिवसांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तुपकर यांचा नामोल्लेख टाळत ‘पारावरच्या टपोरी पोरांनी असे भडक वक्तव्य करू नये’, असा सल्ला दिला.\nसध्या विदर्भात स्वाभिमानी पाय पक्के करण्यासाठी धडपड करीत आहे. यामुळेच संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी वारंवार या विभागात दौरे करीत आहेत. तर याच संघटनेचे दुसरे नेते रविकांत तुपकर सातत्याने विदर्भाच्या विविध जिल्ह्यांत दौरे करून सारखे चर्चेत राहतात.\nशेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’ व खोत यांच्या ‘रयत क्रांती’ या संघटनांनी प्रामुख्याने वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांत फोकस केल्याचे दिसून येत आहे. स्वाभिमानी बुलडाणा व वाशीममध्ये बऱ्यापैकी विस्तारलेली आहे. मात्र अकोल्यात अद्यापही पाय रोवता आलेला नाही. ‘रयत क्रांती’ ही संघटना तर एकदम नवखी आहे. तरीही बुलडाणा जिल्ह्यातून संघटनेची या भागात पाळेमुळे पक्की करण्याची मोहीम सुरू झाली आहे. बुलडाणा हा तुपकर यांचा बालेकिल्ला असल्याने त्याच जिल्ह्यात ‘रयत’ला वाढवून सदाभाऊ सुरुंग लावण्याचे काम करीत आहेत. या कार्यात साहजिकच तुपकर यांच्या विरोधकांचे सहकार्य, पाठबळ त्यांना चांगले मिळत आहे.\nज्या भागात स्वाभिमानीच्या नेत्यांचे दौरे झाले त्या पाठोपाठ सदाभाऊ यांचे दौरे होत असताना दिसत आहेत. मूर्तिजापूर तालुक्‍यात शेट्टी-तुपकर यांनी नुकतीच कापूस प्रश्‍नावर सभा घेतल्यानंतर सदाभाऊंनी याच तालुक्‍यात शासकीय दौरा केला. यावेळी त्यांनी शासन शेतकरी हितासाठी कसे कटिबद्ध आहे हे जोरात सांगितले. सोबतच आपल्या जुन्या संघटनेतील सहकाऱ्यांच्या ‘उंची’ व वाढलेल्या सावलीचा मुद्दा उपस्थित केला. गावपारावर गप्पा करणाऱ्या पोरांनी आपली उंची पाहून बोलावे, असा सल्ला सदाभाऊंनी तुपकरांना दिला. या घडामोडी पाहता येत्या काळात ‘स्वाभिमानी’ व ‘रयत क्रांती’ संघटनांमध्ये आणखी आरोप-प्रत्यारोप बघायला मिळू शकतात.\nया संघटनांमधील आरोप-प्रत्यारोप मनोरंजन करीत असले तरी शेतकऱ्यांना याबाबत काहीही देणेघेणे नाही. नेत्यांनी आपापसात भांडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अधिक जोमाने लढावे, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.\nविदर्भ शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions मनोरंजन entertainment सदाभाऊ खोत रविकांत तुपकर खासदार विभाग sections वाशीम पूर कापूस\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-04-21T21:02:15Z", "digest": "sha1:3J5YK5RDYTSE4H23H4TDO2N5Z56IIKEZ", "length": 7585, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:मोहिमचौकट द्वीपकल्पीय युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपोर्तुगाल • माद्रिद • ब्रुक • वाल्दापेन्यास • अल्कोलेआ • काबेझॉन • गेरोना • ला रोमाना डिव्हिजनची सुटका • झारागोझाचा वेढा • गेरोनाचा वेढा • मेदिना दे रियोसेको • व्हालेन्सिया • कादिझ बंदर • बैलेन • रोलिसा • व्हिमैरो\nपांकोर्बो • व्हाल्मासेडा • बर्गोस • रोझेस • एस्पिनोसा • टुडेला • सोमोसियेरा • कार्दाद्यू • मोलिन्स दि रे • साहागुन • बेनाव्हेंते • झारागोझा (दुसरा वेढा) • कास्तेलॉन • मान्सिया • कोरुना\nपोर्तुगाल व उत्तर स्पेन १८०९\nव्हियाफ्रांका • ब्रागा • अमारांते • लुगो • पोर्तोची पहिली लढाई • व्हिगो • ग्रिहो • पोर्तोची दुसरी लढाई • सांतियागो • सानपायो\nकास्तिल आणि आंदालुसिया १८०९-१०\nउक्लेस • मियाहादास • येवेनेस • सिउदाद-रेआल • मेदेयीन • आल्कांतारा • तोराल्बा • तालाव्हेरा • आल्मोनासिद • बान्योस • तमामेस • ओकान्या • कार्पियो • आल्बा दि तोर्मे • कादिस • मुर्सिया\nआरागॉन आणि कातालोनिया १८०९-१४\nकास्तेयो दे'एंपुरीस • व्हाल्स (१) • माँझोन • गेरोना (३) • आल्कान्यिझ • मरिया • बेल्चिते • ओस्तालरिच (१) • मोले • व्हिच • मान्रेसा • लेरिदा • सान क्विंतिन • ला बिस्बाल • तोर्तोसा • व्हाल्स (२) • तारागोना (१) • सेर्व्हेरा • फिगेरास • सागुंतुम • मासाने दे काब्रेनिस • व्हालेन्सिया • कास्ताया (१) • कास्ताया (२) • तारागोना (२) • सांता एंग्रेसिया • झारागोझा (३) • ओर्दाल\nकास्तिल व उत्तर स्पेन १८११-१३\nविटोरिया आणि पिरेनीज १८१३-१४\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१६ रोजी ००:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2015_07_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:09:37Z", "digest": "sha1:BYYLMTYJ3V4HGSNT6IL3NUPOLO7OGRZ5", "length": 21656, "nlines": 301, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: July 2015", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nदिसामाजी काहीतरी ते लिहावे (नेटके)\nठिकाण होतं बीएमएम २०१५ मध्ये आयोजीत केलेली लेखनकार्यशाळा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपादक आणि लेखक मंडळींकडून शिकायला मिळायची, त्यांना ऐकायची संधी होती. ती कशी सोडायची ही पोस्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं स्वतःलाच लक्षात राहावं म्हणून केलेला प्रपंच.\n\"लमाल\" हा एक एलए स्थित ग्रुप लिखाणाच्या निमित्ताने एकत्र भेटतो त्याबद्द्ल थोडी माहिती सांगतानाच कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात ग्रंथालीच्या लतिका भानुशाली आणि मॅजेस्टिकचे अतुल कोठावळे यांच्याबरोबर मायबोलीचे अजय गल्लेवाले आणि नंदन होडावडेकर सहभागी झाले होते.\nलतिका भानुशाली यांनी कमीत कमी वेळात प्रकाशन व्यवसाय, एखादं पुस्तक प्रकाशीत करताना केले जाणारे संस्कार आणि त्याचं मार्केटिंग यावर घेतले जाणारे कष्ट यावर प्रकाश टाकला. त्यांच्यामुळे व्यवसायाचं गणित नाही म्हणणार पण प्राथमिक मेहनत आणि ती प्रोसेस याबद्दल आधी माहित नसलेली माहिती मिळाली. म्हणजे कुठलंही लेखन जेव्हा पसंत केलं जातं त्यानंतर त्यावर सुरुवात, मध्य आणि शेवट यातल्या लेखनावर काही संस्कार जसं कुठे कमी लिहिलं असेल तर त्याचा विस्तार आणि याउलट काही ठिकाणी थोडा आटोपशीरपणा आणावा लागतो. इतरही काही संपादकीय संस्कार करून हे लेखन वाचकांपर्यंत पोहोचावं म्हणून साधारण वर्षभर ते पुस्तक गाजवत ठेवायचं काम प्रकाशनसंस्था करते. त्यानंतर त्या त्या पुस्तकाला स्वबळावर उभं राहायचं, तर ते काम त्या लेखकावर आणि त्याच्या सशक्त लेखनावर असतं. आपलं पुस्तक पुढची वीसेक वर्षे लोकांच्या आठवणीत राहील का ही जबाबदारी एक प्रकारे लेखकावर जास्त असल्याने आपलं लिखाण त्या ताकदीचं आहे का हे त्या त्या लेखकाने तपासून पहावे असा एक मुद्दा जाता जाता त्यांनी मांडला. साधारण त्यांना अनुमोदन देणारे विचार कोठावळे यांचेही होते.\n\"मायबोली\" ही मराठी साईट् कशी सुरु झाली त्याबद्दल थोडक्यात मजेशीरपणे सांगून अजय यांनी सध्या वेगवेगळ्या मराठी साईट्स, ब्लॉग्स इथे मराठी लेखन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातयं याबद्दल समाधान व्यक्त केले. इथे एक दोन प्रश्नांच्या उत्तरांच्या चर्चेत कुठेतरी लेखन सशक्त व्हावं किंवा त्याचा दर्जा वगैरेचा उहापोह होतानाच अजय यांनी अतिशय उपयुक्त मुद्दा मांडला, तो म्हणजे यात कुठे हे असचं लिहिलं गेलं पाहिजे वगैरे झालं तर मग नवनिमिर्ती कशी होणार थोडक्यात आपल्याला भावतं तेही लिहावं.\nयानंतरचं सत्र होतं ते जितेंद्र जोशी आणि चिन्मय मांडलेकर या दोघांचं \"लिहावे नेटके\" याबद्दल. सगळ्यात पहिले म्हणजे ही दोघं खूप मोकळं, जितेंद्रच्या शब्दात अघळपघळ बोलले. प्रेक्षकांना गुंतवून ठेवायची कला या दोघांमध्ये आहे आणि शिवाय यांचं वाचन (आणि लिखाणही) चांगलं आहे हे जाणवत होतं. सुरुवातीलाच जितेंद्रने चिन्मयकडे पाहून,\"अरे मोठी मोठी प्रकाशक मंडळी समोर बसलीत आणि आपण काय बोलायचं पुन्हा आपलं काही प्रकाशीत झालं नाहीये. ते होणार असेल तरी होणार नाही\" असं म्हणून मोठाच हशा पिकवला.\nलिहिण्यासाठी खूप वाचलं पाहिजे यावर जितेंद्रचं म्हणणं होतं की, \"उत्तम प्रतीचं दूध देण्यासाठी गायीला दूध प्यावं लागत नाही तर चाराच खावा लागतो\"; त्यावर चिन्मयचं उत्तर होतं, \" उत्तम प्रतीचा चारा खाल्ला तरच उत्तम प्रतीचं दूध येईल.\" लिहिणाऱ्या नवोदित माझ्यासारख्या लोकांचं दडपण दूर करताना जितु म्हणाला \"अरे लिहा रे. तुकारामांनी गाथा लिहिली ती नदीतून वर आली आणि आपण अजून वाचतो. आपलं लिखाण कुठे वर यायला लिहितोय आपण हवं तर शाईने लिहा म्हणजे बुडालं तर विरघळून जाईल.\" चिन्मयने लिखाण ही येताजाता करण्यासारखी गोष्ट नसून त्यासाठी एक बैठक लागते आणि एका जागी शांतपणे बसून लिखाण करावं आणि त्याचबरोबर आपलं लिहिलेलं आपल्याला आवडतं का हे सर्वात आधी तपासून घ्यावं हा मोलाचा सल्ला दिला. तर एक कोपरखळ्या मारत हसत हसत समजवणारा आणि दुसरा आपल्याला वास्तवाचं भान देत स्वनुभावातून शिकवणारं असं हे सत्र संपताना बरचं काही शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाचं हे की अशा प्रकारचं स्वान्तसुखाय लिखाण सुरु ठेवायचं की नाही याबद्दल गेले वर्षभर एक द्वंद्वं सुरु होतं ते कुठेतरी थांबलं.\nइतका सुंदर कार्यक्रम बीएमएममध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधीत समितीचे आभार.\nLabels: BMM2015, अनुभव, लिहावे नेटके, लेखनकार्यशाळा\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nदिसामाजी काहीतरी ते लिहावे (नेटके)\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/ahmadnagar/31-people-rescued-safely-ahmednagar-1/", "date_download": "2018-04-21T20:45:36Z", "digest": "sha1:BZ4E3KRESKG6JVX2VWTQLV5B6WLBFU7Z", "length": 33598, "nlines": 426, "source_domain": "www.lokmat.com", "title": "31 People Rescued Safely From Ahmednagar -1 | अहमदनगरमधील तलाव फुटून अरणगावाला पुराचा वेढा, 31 जणांची सुखरुप सुटका | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nअहमदनगरमधील तलाव फुटून अरणगावाला पुराचा वेढा, 31 जणांची सुखरुप सुटका\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nनगरमध्ये जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय\nAnna Hazare Andolan : राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन\nराळेगणसिद्धी ग्रामस्थांचा खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव\nसंगमनेरमध्ये बसची दुचाकीला धडक, चालकास मारहाण\nअहमदनगर : महावितरण कंपनीविरोधात शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन\nअहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध\nअहमदनगर : अश्व प्रदर्शनात घोड्यांचा लक्षवेधी डान्स\nसंगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र देवगड यात्रेनिमित्त अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने आयोजीत अश्व व पशु प्रदर्शनात अश्वांच्या चित्तथरारक कसरतींनी व त्यांच्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.हिवरगाव पावसा येथे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचे देवस्थान आहे. येथे माघ पौर्णिमेदिवशी भरणा-या यात्रोत्सवानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून संगमनेरअश्वीप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अश्व व पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.\nअहमदनगर- कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण-गोंधळ करत अनोखं आंदोलन\nकर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण गोंधळ घालून अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी अनेकदा आश्वासन देऊनही डेपोचं काम होत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिक मंचाने बस स्थानकावर हे अनोखं आंदोलन सुरू केलं आहे.\nअहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युुद्धसरावाचा थरार\nअहमदनगर - नगर जवळील के. के. रेंज या लष्काराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर सोमवारी (दि. १५) निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला. लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला.\nअहमदनगर : अजनूजमधील वाळू उपशाचे 'लोकमत'कडे चित्रिकरण\nअहमदनगर, न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्ती भंग करत अजनुज ( श्रीगोंदा )येथे वाळू उपसा सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. या वाळू उपशाचे चित्रिकरण ‘लोकमत’ने सोमवारी ( 18 डिसेंबर) केले होते. यंत्राद्वारे वाळू उपसा होत असल्याची कबुली श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी ‘लोकमत’ला दिली होती. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वाळू उपसा करणा-यांनी यंत्र घेऊन पळ काढला.\nराधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत आहेत, शेतक-यांचा आरोप\nअहमदनगरमधील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर गुरुवारपासून (7 डिसेंबर) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत असल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला.\nज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार\nज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार ट्रेनचा मार्ग गुजरातमधून जात असल्याने घातपाताचा उद्देश होता की बेजबाबदारपणा ट्रेनचा मार्ग गुजरातमधून जात असल्याने घातपाताचा उद्देश होता की बेजबाबदारपणा, शेतक-यांच्या भरकटलेल्या ट्रेनबद्दल खा. राजू शेट्टी यांनी मोदींवर टीका केली आहे.\nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा योग्य - उज्ज्वल निकम\nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला आहे. कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत, असाही युक्तिवाद निकम यांनी केला. दरम्यान, दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nपुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://scotsdalekatta.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:50:32Z", "digest": "sha1:VF4NTJLCHCXDU4ZRMIZ7JHSNDIF3HISC", "length": 6053, "nlines": 90, "source_domain": "scotsdalekatta.blogspot.com", "title": "स्कॉट्सडेलचा कट्टा: सूर्य ग्रहण", "raw_content": "\nस्कॉट्सडेलचा कट्टा हा ब्लॉग २००५-२००८ मध्ये अमेरिकेत राहिलेल्या जागेची आठवण करून देण्यासाठी चालू केला आहे सर्व स्कॉट्सडेल वासीयांच्या विविध उद्योगांची सतत आठवण राहावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे\nजेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणार्‍या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.\nसूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येला दिसते\nजेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.\nजेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात\nचंद्र पृथ्वी पेक्षा लहान असल्या मुळे खग्रास ग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वी पर्यंत पोहचू शकत नाही अश्या ठिकाणी कंकणाकृती सूर्य ग्रहण\nखाली दाखवलेल्या चित्रात ही माहिती अधिक विस्तारुन सांगितली आहे\nलेखक अमित कुलकर्णी वेळ 1:26 PM\nवर्गवारी: ठळक घडामोडी, मंतरलेल्या तंत्रबनात, शिदोरी\nतारे जमीं पर (2)\nभारतीय क्रिकेट संघ (3)\nउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/khamgaon/", "date_download": "2018-04-21T21:01:56Z", "digest": "sha1:ATKH6BAHQCNWSXCGLCRZYIKUYYXZXHBY", "length": 26356, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest khamgaon News in Marathi | khamgaon Live Updates in Marathi | खामगाव बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nखामगाव- अकोला महामार्गावर उलटला तेलाचा टँकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ... Read More\nखामगावात युवकाची ‘शिवशाही’ बसखाली आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही बचावलेल्या युवकाने अखेर मंगळवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर सकाळी ७.१५ वाजता घडली. ... Read More\nखामगाव : पाण्याअभावी होणार अनेक कारखाने बंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव : खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद ... Read More\nमुख्याधिकारी पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते. ... Read More\nवरवट बकाल येथे चार वर्षाच्या बालिकेचा अपहरणाचा प्रयत्न फसला\nवरवट बकाल: येथील एका चार वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ... Read More\nबुलडाणा जिल्ह्यातील रेशन घोटाळ्याची मंत्रालय स्तरावरून चौकशी होणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराने बरबटेल्या रेशन घोटाळ्याची अखेर मंत्रालय स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उप सचिव सतीश सुपे यांनी दिले आहेत. संबंधीत आदेशाचे पत्र गुरूवारी धडकताच जिल्ह्यातील रेशन माफीयांसोबतच पुरवठा विभागात ख ... Read More\nपीक कर्ज वितरणाची कार्यवाही त्वरित सुरू करा - फुंडकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा: खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच जिल्हय़ातील बँकांनी पीक कर्ज वाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. सोबतच पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. त्यांचे शेतकरी खातेदारही अधिक आहे. परिणामी या बँकांनी पीक कर्ज वाटप ... Read More\nबुलडाणा जिल्हय़ात धान्याच्या गळतीवर शिक्कामोर्तब\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव: रेशनच्या धान्याला वाटेतच मोठी गळती लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. या प्रकाराच्या वृत्ताची ‘शाई वाळते ना वाळते’ तोच अपेक्षित नियतनापेक्षा मालाची कमी आवक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महसूल प्रशासनाने ... Read More\nखामगाव तालुक्यात अंगणवाडी सेविकेची आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव : राहत्या घरात ३८ वर्षीय अंगणवाडी सेविकेने गफळास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील किन्ही महादेव येथे १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. ... Read More\nखामगावात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगाव : क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश दादा फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. ... Read More\nकृषी महोत्सवाच्या प्रचार व प्रसारार्थ खामगावात बैलगाडी दिंडी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nKhamgaon Agro FestivalkhamgaonBhausaheb Phundkarखामगाव कृषि महोत्सवखामगावभाऊसाहेब फुंडकर\nबंदमुळे खामगाव बसस्थानकावर प्रवाशांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखामगावात वाहनांची तोडफोड, सौम्य लाठीचार्ज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T20:49:45Z", "digest": "sha1:L7MPUCLZW62OTCVZMZMSVIRYBENCW3LP", "length": 3261, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अशांत डिमेल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nश्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/buldhana/delhi-chief-minister-arvind-kejriwal-will-visit-sindkhed-raja/", "date_download": "2018-04-21T21:14:06Z", "digest": "sha1:SNDZH33GDXWNEZR76RTKR5T6ZR2L2AWP", "length": 24782, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Delhi Chief Minister Arvind Kejriwal Will Visit Sindkhed Raja | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातृतिर्थात; सिंदखेड राजातून आप '२०१९' बिगुल फुंकणार | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातृतिर्थात; सिंदखेड राजातून आप '२०१९' बिगुल फुंकणार\nठळक मुद्देपत्रकार भवनाच्या सभागृहात आज २७ डिसेंबर रोजी आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली.मॉ जिजाऊंच्या जन्मस्थळावरुन २०१९ मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीचा बिगुलही फुंकण्यात येणार. वेगवेगळ्या आघाड्यांवर निवडणुका लढविण्याची आम आदमी पार्टीची तयारी आहे.\nबुलडाणा : आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येथे येत असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षिने महाराष्ट्रामध्ये २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांचा बिगुल फुंकणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे लक्ष्मण कोल्हे यांनी दिली.\nपत्रकार भवनाच्या सभागृहात आज २७ डिसेंबर रोजी आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. नितिन नांदुरकर, सुनिल मोरे, अकोला निरिक्षक प्रशांत मोरे, कमांडर अलिम पटेल, वानखेडे, तालुका संयोजक विष्णु दांडगे, प्रसाद घेवंदे, इरफान शेख, ज्ञानेश्वर पाटील, मुकुंद चोपडे, संजय जैन, गजानन धांडे, भानुदास पवार, अंबादास माळी, भालेराव, अ‍ॅड. मापारी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, आमच्या पक्षाने दिल्लीच्या शैक्षणिक, वैद्यकीय कामात दोनच वर्षात विलक्षण प्रगती करुन सामान्य मानसांच्या मनात जागा निर्माण केली आहे. पक्षाचे पुढील लक्ष महाराष्ट्र असून विविध अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर निवडणुका लढविण्याची आमची तयारी आहे. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारीला मातृतिर्थ सिंदखेड राजात येत आहे. त्यांच्या आगमनामुळे कार्यकर्ते नव्हे तर सामान्य माणसामध्येही नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असून मॉ जिजाऊंच्या जन्मस्थळावरुन २०१९ मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीचा बिगुलही फुंकण्यात येणार असल्याचे सांगत सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही कोल्हे यांनी केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nbuldhanaAam Admi partyArvind Kejriwalबुलडाणाआम आदमी पार्टीअरविंद केजरीवाल\nबुलडाणा जिल्हा: महावितरण कार्यालयांची जाळपोळ प्रकरणी आमदार राहुल बोंद्रे, मलकापूर नगराध्यक्षांना अटक\nबुलडाणा जिल्ह्यातून वैध मापन विभागास मिळाला ३० लाखांचा महसूल\nचिखली तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या\nबुलडाणा : शेतकर्‍यांद्वारा केळवद येथील महावितरणच्या कार्यालयात जाळपोळ\nबुलडाणा : मोताळा तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरण; आरोपींच्या कोठडीत वाढ\nबुलडाणा : परजिल्ह्यातून रेतीची चोरटी वाहतूक; तहसीलची पथके रात्र गस्तीवर\nखामगाव शहर पोलिसांची धडक कारवाई, बेशिस्त वाहतुकीला बसणार चाप\nदहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात\nखामगाव- अकोला महामार्गावर उलटला तेलाचा टँकर\nमेहकर शहरात एटीएम मध्ये खणखणाट; एटीएमला हार घालुन काँग्रेसने केला निषेध\nबुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, पाऊस चांगला होणार असल्याचं भाकीत\nसुबोध सावजींनी उपोषण मंडपात घातले अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे श्राद्ध\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manthan/thaliva-shivajirao-gaikwad-what-are-you-going-do-today/", "date_download": "2018-04-21T21:14:41Z", "digest": "sha1:CKUHUJDOYUL4JH4FKJVWPS26ZAYMWEBP", "length": 52419, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Thaliva ... Shivajirao Gaikwad, What Are You Going To Do Today? | थलैवा...शिवाजीराव गायकवाड, आज काय करणार आहात तुम्ही? | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nथलैवा...शिवाजीराव गायकवाड, आज काय करणार आहात तुम्ही\n‘राजकारण मला नवं नाही. मी अधिकृतपणे कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नसला, तरी १९९६ पासून मी आहेच की राजकारणात’ असं सांगून रजनीकांतने आपला ‘फायनल’ निर्णय जाहीर करण्यासाठी आजचा मुहूर्त निवडला आहे... ‘दीपोत्सव २०१७’ या ‘लोकमत’च्या बहुचर्चित दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या प्रदीर्घ लेखातला हा संपादित अंश त्यानिमित्ताने...\nआज जो दिसतो, त्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे, देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. सफेद लुंगी आणि शर्टातल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही - असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या डिझायनर राजकारणात उतरेल का - असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या डिझायनर राजकारणात उतरेल का उतरला तर चालेल, टिकेल का उतरला तर चालेल, टिकेल का राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते. ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते. ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का तामिळ जनता गेली २२ वर्षं त्याच्या आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे...\nनान एप्पो वरूवेन एप्पडी वरूवेन यारुक्कुम तेरूयादु. आणा वर वेण्डिय नेरित्तले नान करेक्टा वरूवेन. - मी कधी येणार, कसा येणार, हे कोणालाही माहीत नसतं... मात्र, योग्य वेळी मी नक्कीच येतो.\nत्यानं त्याच्या खास मिस्कील शैलीत हे आश्वासन दिलं होतं, त्यालाही आता बावीस वर्षं उलटून गेली... तरीही अख्खा तामिळनाडू त्याच्यावर विश्वासून त्याची वाट पाहतोय...\nजवळपास दरवर्षी दबक्या आवाजात काही चर्चा होतात, लोक एकमेकांना अगदी खातरीनं सांगतात, यंदा नक्की. आता तो येणार म्हणजे येणारच. तोही काही सूचक हालचाली करतो. कधी पक्षाच्या ध्वजाची चर्चा सुरू होते, कधी नावाची. कधी दिल्लीतल्या काही हुशार मंडळींना वाटायला लागतं की आपल्या पक्षाचा झेंडा आता तोच खांद्यावर घेणार तामिळनाडूमध्ये. लोक तयारीला लागतात. सगळ्या प्रस्थापितांची धाबी दणाणतात. पण, ऐनवेळी काहीतरी वेगळीच चक्रं फिरतात आणि तामिळनाडूच्या भाग्यावकाशातला सुपरमेगा महानायक रजनीकांतचा उदय पुन्हा एकदा लांबणीवर पडतो... आपल्या लाडक्या थलैवाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत पाहण्याची तामिळनाडूच्या जनतेची इच्छा अधुरीच राहते... पडद्यावर जनतेच्या सगळ्या सगळ्या समस्यांचा चुटकीसरशी निकाल लावणारा हा महामानव वास्तवातही तोच चमत्कार घडवेल आणि एका रात्रीत, अगदी त्याच्या सिनेमातल्यासारखा सुखी, आनंदी, समस्यामुक्त तामिळनाडू उभा करेल, याची खातरी असलेल्या त्याच्या कोट्यवधी चाहत्यांचा पुन्हा एकदा हिरमोड होतो... - खरं तर रजनीकांतच्या ‘मुथ्थू’ या १९९५ सालच्या सुपरहिट सिनेमातला हा संवाद... निवळ एक टाळ्याखेचक पल्लेदार डायलॉग... त्यातून एवढा मोठा अर्थ का काढायचा पण, तामिळ सिनेमा इतक्या सोप्या पद्धतीनं चालत नाही... रजनीकांतचा सिनेमा तर नाहीच नाही... तामिळनाडूत सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम नाही, जीवन आहे...\nआपल्या रितेश देशमुखच्या भाषेत सांगायचं तर, तामिळ जनता भारी, तिचं सिनेमाप्रेम भारी, राज्याचं वास्तवही फिल्मी बनवून घेण्याची तिची हौस भारी आणि सिनेमातून सगळ्या अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं देणारी मंडळी प्रत्यक्षातही आपल्या राज्याचे तारणहार बनतील, हा तिचा दुर्दम्य आशावाद तर लय भारी\nसिनेमाच्या कचकड्याच्या जगाकडून त्यांनी केवढ्या मोठ्या अपेक्षा किती काळापासून बाळगल्या आहेत. दरवेळी त्या जगानं त्यांचा आधीपेक्षा मोठा अपेक्षाभंग केला तरी त्यांची ‘भक्ती’ काही ढळत नाही. उर्वरित भारतात अगदी अलीकडेपर्यंत अशी निस्सीम भक्ती पाहायला मिळत नव्हती. कदाचित इतका ‘फिल्मी’ महानेता अगदी अलीकडेपर्यंत उदयाला आला नव्हता, हे त्याचं कारण असेल.\nतामिळनाडूमध्ये मात्र ही ‘भक्ती’ परंपरा किमान साठ-सत्तर वर्षांपासून बरकरार आहे.\n‘पराशक्ती’ ते ‘पराशक्ती हीरो’ असा तामिळ जनतेच्या चिकाटीचा अद्भुत प्रवास आहे.\n‘पराशक्ती’ हा १९५२ साली आलेला तामिळमधला क्रांतिकारक सिनेमा. पराशक्तीचा हीरो म्हणजे थलैवा द ग्रेट- रजनीकांत.\n‘पराशक्ती’ हा दक्षिणेतल्या द्रविड चळवळीतला एक महत्त्वाचा अध्याय. नंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले एम. करु णानिधी हे या सिनेमाचे लेखक होते आणि त्यांच्या लेखणीतून उतरलेले फुलोरेबाज संवाद हे या सिनेमाचं एक प्रमुख आकर्षण होतं. मुळात दक्षिणेतला - मल्याळी जनतेचा काहीसा अपवाद वगळता - एकंदर प्रेक्षकवर्ग भयंकर भावनाशील. दक्षिणेत तर प्रतिमा आणि प्रत्यक्ष यांची अद्भुत सरमिसळ झालेली आणि देवांच्या भूमिका साकारणारे नट देवासमान मानले जाऊ लागलेले... ‘पराशक्ती’ने तर सगळे आयामच बदलून टाकले... तत्कालीन राजकीय-सामाजिक नॅरेटिव्ह थेट सिनेमावाल्यांच्या हातात आलं आणि तत्कालीन सगळ्या चळवळी जणू सिनेमातून व्हायला लागल्या... करुणानिधी आणि मंडळींचे सगळे सिनेमे काही अनुबोधपट किंवा प्रचारपट नव्हते. मात्र, दाक्षिणात्यांच्या आवडीचा कौटुंबिक, सामाजिक आशय मनोरंजनाच्या भडक मालमसाल्यामध्ये घोळवून त्यांनी चटकदार सिनेमे तयार केले आणि त्यांच्यातून आपल्या विचारांचा अगदी व्यवस्थित प्रचार केला... - या सिनेमाच्या राजकारणातूनच द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे आजचे दोन प्रमुख पक्ष उदयाला आले. करुणानिधी आणि एम.जी. रामचंद्रन, जयललिता यांच्या राजवटीही सिनेमाच्या ‘पराशक्ती’मधूनच निर्माण झाल्या. सिनेमातला कोणताही नायक सक्रिय राजकारणात असो-नसो ‘राजकारणा’त नव्हता, असं कधीच नव्हतं. दक्षिण भारतातल्या या अद्भुत जगात पडद्यावरून सिनेमांच्या रूपानंही राजकारण आणि समाजकारणच चालतं.\nत्यामुळेच, आता ‘पराशक्ती हीरो’ रजनीकांत सक्रिय राजकारणात केव्हा पाऊल टाकतो, याकडे तामिळ जनता डोळे लावून बसली आहे...\nएम.जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर जयललिता यांनी अण्णा द्रमुकवर पकड बसवली आणि १९९१ साली त्या सत्तेत आल्या. त्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर सत्तेत आलेल्या जयललिता यांचा लहरी हैदरसारखा कारभार रजनीकांतच्या फारसा पसंतीला उतरला नसावा. त्यांना सत्तेची नशा चढली आणि त्या तारेत त्या बेताल झाल्या. त्यांच्या विरोधात जो असंतोष उसळला त्याला रजनीकांतनं पडद्यावरून वाट करून दिली.\nतामिळनाडूसारख्या सिनेमातच जगणाºया राज्यामधले सिनेमालेखक समकालीन परिस्थितीवर भाष्य करणाºया कथाच सांगू पाहत असतात. त्यात रजनीकांतसारखा जनमानसावर अचाट पकड असलेला नायक हाताशी असला, तर तडतडणाºया लाह्यांसारखे संवाद फुटाफुटाला फुटत जातात. त्या सगळ्यांत खासकरून संवाद आणि गीतांमध्ये रजनीकांतचा सक्रिय सहभाग असतोच. म्हणून तर १९९१ साली जयललिता सत्तेत आल्यानंतर आणि अवघ्या वर्षभरात त्यांचे गुण दिसल्यानंतर १९९२ साली रजनीकांतच्या ‘मन्नन’ या सिनेमात नायकाचा संघर्ष होतो तो एका गर्वोन्नत महिलेशी. हा योगायोग नसतो. त्याच वर्षी ‘अण्णामलै’ या सिनेमात नायक रजनीकांत एका मंत्र्याला जनतेनं दिलेली सत्ता जनतेसाठी वापरण्याचा सल्ला देताना दिसला होता, तो योगायोग नव्हता. हा जयललितांना दिलेला इशाराच होता. या सिनेमात सायकलवर बसलेल्या रजनीकांतची छबी लोकप्रिय झाली होती. सायकल हे तामिळ मनिला काँग्रेसचं निवडणूक चिन्ह. त्यांची द्रमुकबरोबर युती होती. त्यामुळे, रजनीकांतच्या या रूपाचा वापर कोणी कसा केला असेल, हे सांगायला नकोच.\n१९९५च्या ‘मुथ्थू’मध्ये राजकीय अर्थ भरलेल्या संवादांच्या फैरीच्या फैरी झाडल्यानंतर १९९६ साली रजनीकांतनं जयललिता यांना एकाच विधानानं पायउतार करून दाखवलं. ‘जयललिता पुन्हा सत्तेवर आल्या तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही’, असं ते विधान होतं. हा सिनेमातला संवाद नव्हता, थेट विधान होतं. त्यावर द्रमुकनं झडप घातली नसती, तरच नवल. द्रमुकची सत्ता आल्यानंतरही रजनीकांतचा जयललितांवरचा ‘लोभ’ कायम असावा म्हणूनच १९९९च्या ‘पडैयप्पा’मध्येही मन्ननप्रमाणेच खलभूमिकेत एक स्त्री आहे. त्यामुळे, तो टिपिकल दक्षिणी नायकांप्रमाणे सिनेमाभर स्त्रियांवर तोंडसुख घेताना दिसतो. ‘पोंबळ पोंबळेया इरूक्कनुम’ म्हणजे बाईनं बाईसारखं राहावं, असा परंपरावादी पुरुषांच्या टाळ्या-शिट्या घेणारा संवाद म्हणजे जयललितांशी त्यानं घेतलेल्या शत्रुत्वाचा कळसाध्याय. ‘तुझ्याकडे सत्तेची शक्ती आहे, माझ्याकडे जनतेची शक्ती आहे. माझ्या शक्तीपुढे तुझी शक्ती फुटकळ आहे’, असंही त्यानं या सिनेमात थेट बजावलं होतं.\nजयललितांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रजनीनं खास त्याच्या पद्धतीनं त्यांना दिलेला झटका म्हणून एक किस्सा सांगितला जातो.\nचेन्नईच्या एका रस्त्यावरून रजनीकांतची कार चालली होती. मध्ये ट्रॅफिक जॅममध्ये अडकली. ड्रायव्हरनं चौकशी केल्यावर कळलं की मुख्यमंत्री जयाबार्इंच्या ताफ्यासाठी पुढचा रस्ता अडवण्यात आला आहे.\nत्या कुठूनतरी विमानानं येणार आहेत. विमानतळावरून त्यांना घरी विनात्रास जाता यावं, यासाठी वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. विमान अजून विमानतळावर उतरायचं असताना काही किलोमीटर दूरचा हा रस्ता बंद करण्यात आला होता.\n- रजनीनं गाडीतून उतरून पोलिसांना गाठलं. त्यांनी नम्रपणे त्याला त्यांची अडचण सांगितली. रजनीनंही नम्रपणे ‘हे बरोबर नाही’, असं पोलिसांना सांगितलं आणि एक सिगारेट शिलगावून तो आपल्या गाडीच्या बॉनेटवर येऊन बसला...\n- साक्षात थलैवा या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलाय, हे कळल्यावर त्याच्या दर्शनासाठी अडलेल्या रस्त्यांवरचे सर्व भाविक मोकळ्या रस्त्यावरून धावत निघाले. पोलीस रस्त्यातून चालणाºया माणसांच्या लोंढ्यांना कसा आवर घालणार आता सगळ्या बंदोबस्ताचा बोºया वाजणार हे लक्षात आल्यावर रजनीकांतची मनधरणी करून त्याला गाडीत बसवलं गेलं. सगळे रस्ते मोकळे केले गेले. रजनीकांतची गाडी बाहेर पडल्यानंतर मग पुन्हा बंदोबस्त लागला आणि रस्ते बंद झाले\n- तर वास्तवातही रजनीकांतची ही ‘थलैवा स्टाइल’ आहे प्रश्न सोडवण्याची.\nरजनीकांतच्या उघड राजकीय भूमिकांमुळे जयललितांचा कट्टर विरोधक असलेल्या द्रमुकचीही अभूतपूर्व गोची झालीच होती. त्यांना रजनीच्या जयाविरोधाचा तात्कालिक फायदा होत होता; पण उद्या हा स्वत:च राजकारणात उतरला तर आपलं काय होईल, या भीतीची तलवारही करुणानिधींच्या डोक्यावर कायमस्वरूपी टांगली गेली होती. रजनी तेव्हा राजकारणात आला असता, तर जयललिता यांना त्यानं भुईसपाट केलंच असतं; पण त्या वावटळीत द्रमुकचाही पालापाचोळाच झाला असता. पण, का कोण जाणे, समकालीन राजकीय परिस्थितीवर सिनेमांच्या माध्यमातून चपखल भाष्य करणारा आणि सत्ताधीशांना ‘तामिळनाडूत त्यांच्यावरही एक महाशक्ती बसलेली आहे’, याची जाणीव करून देणारा रजनीकांत त्या शक्तीचा प्रत्यक्ष प्रयोग करायला मात्र अजूनपर्यंत तरी कचरला आहे.\nखरं तर त्याच्यात तामिळच नव्हे, भारतीय जनतेला मोहात पाडणारे सगळे गुण आहेत. तो स्वत:च्या बळावर मोठा झाला आहे. एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबातून खस्ता खात प्रचंड कर्तबगार, यशस्वी, धनवान व्यक्ती बनण्याचा त्याचा प्रवास त्याच्या कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाट्यमय आणि स्फूर्तिदायी नाही. यशाच्या शिखरावर विराजमान झाल्यानंतरही त्याच्यात कमालीचा साधेपणा आहे. औपचारिक नम्रता आणि ऋजुता तर अमिताभमध्येही आहे; पण ते सुसंस्कारित अलंकृत व्यक्तिमत्त्व आहे. तो त्याचा स्वभाव नाही. रजनीकांतला सिनेमाच्या पडद्यापलीकडे पाहिल्यानंतर आकर्षून घेतं ते त्याचं दिलखुलास हसणं आणि अगदी आतबाहेर नितळ वागणं. ऐन तारुण्यात त्यानं अफाट यश उपभोगलं आहे. यशाबरोबर आलेली सगळी सुखंही मन:पूत भोगून झाली आहेत. या सुखांच्या पलीकडे काहीतरी शाश्वत आहे, असलं पाहिजे, अशी आंतरिक जाणीव असलेल्या माणसाचा हा तृप्त, निर्लेप संन्यास आहे... तोही राजस. देवानं आपलं काम नेमून दिलंय; तो सांगतो, तसं आपण वागतो; तो ठरवतो, त्या मार्गानं आपण चालतो; जे काही करायचं ते मन:पूर्वक करतो, असा त्याचा खाक्या आहे. सुपरस्टारपदाचे कसलेही तामझाम तो मिरवत नाही, पार्ट्या करत नाही. रंगरोगन थापून, खोटे केस लावून, वय लपवून फिरत नाही. क्र ॉफर्ड मार्केटच्या कोणत्याही गाळ्यावर सहज खपून जाईल, असं त्याचं खरंखुरं रूप घेऊन तो बिनधास्त सगळीकडे फिरतो.\nतामिळ जनतेनं नायकात किंवा पडद्यावरून राज्याच्या सिंहासनावर पोेहचलेल्या कोणत्याही महानायकात अशी परिपक्व निरिच्छा आणि प्रांजळपणा पाहिला नसेल. म्हणूनच ही जनता ‘मुथ्थ’ूमध्ये त्यानं ‘नान एप्पो वरूवेन एप्पडी वरूवेन यारूक्कुम तेरूयादु. आणा वर वेण्डिय नेरित्तले नान करेक्टा वरूवेन’ असं वचन दिल्यापासून २२ वर्षं त्याच्या आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे...\nभारतातल्या घातक अस्मितावादी राजकारणात करेक्ट वेळ यायची वाट पाहायची नसते; आपण जी वेळ साधू ती करेक्ट बनवून दाखवायची असते, हे रजनीकांतला तेव्हाही कळलं नसावं, अजूनही कळलेलं दिसत नाही...\n- नाहीतर लोखंड तापलेलं असताना हातोडा मारायला तो चुकला असता का\nराजकारणात प्रचंड ऊर्जा लागते, ती त्याच्यात आहे. लोकांच्या मनात प्रचंड मोठं स्थान आहे. पण, किलर इन्स्टिंक्ट आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण, आत्ताच्या टप्प्यातल्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे... ती आशकमस्त टाइप बोलघेवडी फकिरी नाही... सर्व प्रकारची सुखं हात जोडून समोर उभी असताना आणि त्यांचा एकेकाळी रसिकतेनं मन:पूत आस्वाद घेतलेला असताना त्याच्यामधला साधा माणूस हरवला नाही. देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे. पडद्यापलीकडे तो जसा असतो तसा दिसतो. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. दक्षिणेचा हा महानायक उत्तरेत अगदी फाटक्या माणसासारखा हिमालयात तीर्थाटन करून येतो, तेव्हा तिथे त्याला कोणीही ओळखत नाही. सफेद लुंगी आणि शर्ट घातलेल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही. कुटुंबाचं खासगी आयुष्य तो प्राणापलीकडे जपतो. सार्वजनिक शोबाजीसाठी कुख्यात असलेल्या दक्षिण भारतात तो कुठल्याही समारंभात चमच्यांची फौज घेऊन जात नाही. शक्य तिथं गाडी स्वत: ड्राइव्ह करत जातो. सेटवरही त्याचे नखरे नसतात. झोप आली, तर एसी व्हॅनमध्ये न जाता तो सेटवरच एखाद्या कोपºयात डोळ्यांवर थंड पाण्याची घडी ठेवून आडवा होतो. असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या, दिवसातून सतरा वेळा परीटघडीचे कपडे बदलण्याच्या डिझायनर राजकारणात कसा चालेल राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते. ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते. ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का की ते ‘बस कंडक्टर ते महानायक’ या भल्या मोठ्या झेपेमध्ये संपून गेलं\n२००२ साली, फारशा न चाललेल्या ‘बाबा’ सिनेमातल्या गाण्यात त्यानं म्हटलं होतं,\n‘कच्चगलाई पथविगलाई नान विरूम्बमात्तेन, कालाथी कट्टलईयाई नान मरक्कमात्तेन.’\n- म्हणजे मला पक्ष आणि पद यांची आवड नाही, पण मी परमेश्वराचा आणि काळाचा आदेश कधीही विसरणार नाही\nतो आदेश त्याला कधी मिळणार याची तामिळ जनता वाट पाहते आहे.\nवयाच्या ६७व्या वर्षी, आपल्या फॅन क्लब्जच्या संमेलनात, आपल्या खास शैलीत तो संवादांची फैर झाडतो. म्हणतो, ‘राज्यव्यवस्था भ्रष्ट झाली आहे. तामिळनाडूमध्ये लोकशाही सडली आहे आणि योग्य वेळी युद्ध छेडायची तयारी ठेवली पाहिजे...’ त्यावर त्याचे फॅन अत्यानंदानं वेडे होतात... आता हृदयसिंहासनाधिष्ठित थलैवा तामिळनाडूच्या सर्वोच्च आसनावरही विराजमान होणार, या भावनेनं त्यांच्या मनात हर्षाची कारंजी उसळू लागतात...\nतर हे सगळं असं आहे\n...रजनीकांतनं आता विद्यमान सत्ताधीशांना नान वारा वेंदिया नेरम वंधुदिची नी पोगा वेंदिया नेरम नेरुन्गिदिची, म्हणजे माझी येण्याची वेळ झाली आहे, तुझी जाण्याची वेळ झाली आहे, असं सुनावून टाकावं, बस्स... त्याचा हा पंच डायलॉगही नेहमीप्रमाणे सुपरहिट ठरेल... या एण्ट्रीवरही टाळ्याशिट्यांची बरसात होईल आणि हा महानायक वास्तवातही अधिराज्य प्रस्थापित करील यात शंका नाही...\nपुढे काय होईल, हे पाहायला रजनीचा देव समर्थ आहे... तो ठरवतो आणि रजनी करतो, हा करार तर पक्काच आहे ना\n(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘बिगुल’ या पोर्टलचे संपादक आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nता थै...दोन शब्दांमधून निर्माण झालेल्या विश्वाची जादू उलगडताना...\nनगरला झालेय तरी काय\n ‘बिन पाण्याचा’ राक्षस आपल्याही दारात..\nप्लॅस्टिकबंदी : महाराष्ट्रात हे शक्य आहे का\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/07/blog-post_28.html", "date_download": "2018-04-21T21:02:28Z", "digest": "sha1:O353OS3TODE2XSRKKODZSN7ATEYEFBU3", "length": 25048, "nlines": 319, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: ’ नाना’ आठवणी", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\n१ जुलैला अनेक कलावंतांचं स्वागत करण्याची संधी मिळाली. पण जास्त लक्षात राहिला तो नाना. खाजगीत त्याचा उल्लेख एकेरीत करतो म्हणून इथेही ते स्वातंत्र्य घेतेय. पण प्रत्यक्षात मात्र तुम्हीच म्हटलयं.\nमंदार जेव्हा नानाला घेऊन आमच्या स्वागतकक्षापाशी आला तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त लक्षं गेलं ते त्याच्या दोन्ही कानातल्या वाळ्यांकडे. एकतर नाना जे काही सिनेमामध्ये पाहुन मत केलंय त्या न्यायाने तर त्याची थोडी भितीच वाटायची. म्हणून विचारायचं म्हणून विचारलं कसा झाला प्रवास या प्रश्नाचं दिर्घ उत्तर अपेक्षित नसतानाही तो म्हणाला. झाला आपला. पायलट चालवत होता. पण मला रात्रीच्या वेळी प्रवासात झोप येत नाही. इतरवेळी मी ड्रायव्हर जागा आहे की नाही याचा विचार करता मला झोप लागत नाही. पण इथे आत कॉकपिटमध्ये जायची सोय नाही ना या प्रश्नाचं दिर्घ उत्तर अपेक्षित नसतानाही तो म्हणाला. झाला आपला. पायलट चालवत होता. पण मला रात्रीच्या वेळी प्रवासात झोप येत नाही. इतरवेळी मी ड्रायव्हर जागा आहे की नाही याचा विचार करता मला झोप लागत नाही. पण इथे आत कॉकपिटमध्ये जायची सोय नाही ना मनात म्हटलं हा वाटतो तसा भावखाऊ नाहीये. मग फ़ोटोसाठी विचारल्यावर मात्र नाही बिही काही म्हटलं नाही आणि आमच्या ग्रुपबरोबर फ़ोटोही काढुन घेतले. एक दोघांना मराठीत स्वाक्षरी देऊन मग मात्र रुमवर रवाना.\nआम्ही आमची तिथली कामं संपवत होतो आणि थोड्या वेळाने स्वारी पुन्हा मंदार बरोबरच बाहेर जाताना दिसली. मी हॉटेलच्या चेकाआऊटच्या इथे काही चौकशी करत होते आणि अजुन एक मराठी जोडपं होतं त्यांच्याशी हाय हॅलो करतानाच त्यांची नऊ-दहा वर्षांची मुलगी धावत धावत आली आणि एकदम गहिवरुन म्हणाली 'mama, that was Nana..He hugged me...oh that was the first bollywood personality I met\" आणि चक्क रडायला लागली. मला वाटतं लॉबीत नाना दिसला होता आणि तिला जवळ घेतल्यामुळे बाळ गहिवरली होती. मी असं फ़क्त आतापर्यंत ऐकलं होतं की लोकं रडतात, इथे ही अमेरिकेत जन्मलेली, नीट मराठीही न येणारी मुलगी चक्क आता हा टी-शर्ट धुवायचा नाही म्हणून आई-बाबांना सांगत होती. आपल्या संस्कृतीचा किती पगडा असतो माहित नाही पण बॉलीवुडचा मात्र जबरदस्त पगडा इथल्या नव्या पिढीवर आहे हे नक्की. असो.\nमलाही काही काम होतं बाहेर म्हणून रस्त्यावर गेले तर पुन्हा नाना सिग्नलपाशी भेटला आणि ओळखीचं हसला. मी म्हटलं कशी वाटली सिटी तो म्हणाला मस्त आहे. मी आता फ़क्त सब खाऊन आलो. मला काहीही चालतं पण आता मात्र रुमवर जाऊन झोपलं पाहिजे. हम्म माणसं काय किती मोठी, प्रसिद्ध झाली तरी शेवटी ती माणसंच. पण हा आपला सगळा रुबाब मुंबईत ठेऊन आला आहे असं मला उगाच वाटलं.\nमग कार्यक्रमाच्या गडबडीत मी विसरुनही गेले हे सर्व आणि ४ तारखेच्या शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे आणि पणशीकर यांच्या कार्यक्रमासाठी आम्ही जरा उशीरा पोहोचलो तेव्हा मी आणि सुजाता जरा बरी जागा शोधत होतो. काळोखात एका खुर्चिला एक बॅग ठेवली होती आणि बाकीची रांग रिकामी होती. सुजाताने रिकाम्या जागी बोट करुन मागच्या रांगेतल्यांना विचारलं ’इथे कुणी बसतंय\" घाईत आमचं लक्ष नव्हतं की मागे कोण आहे. मागुन तोच तो जरा खर्जातला आवाज आला. \"इथे कुणी दिसतंय का आहे\" घाईत आमचं लक्ष नव्हतं की मागे कोण आहे. मागुन तोच तो जरा खर्जातला आवाज आला. \"इथे कुणी दिसतंय का आहे काय तुम्ही पण.\" आणि कार्यक्रमात व्यत्यय न येईल इतपत हसणं. सुजाता म्हणाली अगं हा नाना आहे इथे. म्हटलं आता बसं आपण तसही लवकर उठणार आहोत. पण हा आता आमची पाठ सोडणार नव्हता बहुतेक. मग कुणीतरी त्याला कॉफ़ी आणून दिली. मला पाठुन विचारलं कॉफ़ी घेणार काय तुम्ही पण.\" आणि कार्यक्रमात व्यत्यय न येईल इतपत हसणं. सुजाता म्हणाली अगं हा नाना आहे इथे. म्हटलं आता बसं आपण तसही लवकर उठणार आहोत. पण हा आता आमची पाठ सोडणार नव्हता बहुतेक. मग कुणीतरी त्याला कॉफ़ी आणून दिली. मला पाठुन विचारलं कॉफ़ी घेणार मी म्हटलं खरचं नको. मग म्हणतो मी कुठे म्हणतोय खरंच घ्या म्हणून...ही..ही....आम्ही पण जरा निवांत झालो. थोड्यावेळाने पुन्हा..आता खरंच विचारतो. म्हटलं नको. मसाला चहा असता तर हो म्हटलं असतं. मग कार्यक्रमाबद्दल गप्पा सुरु झाल्या. नानाला शास्त्रीय संगीतातलं बरचं कळत हेही कळलं. मुख्य म्हणजे तो ते आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबर शेअर करत होता. त्यांच्या बाजुला खुद्द प्रसाद सावकार बसले होते. ते त्यांना बाबा म्हणतात असं दिसत होतं. जेव्हा पणशीकरांचं गाणं सुरु झालं तेव्हा विनोदाने म्हणतो या गाण्याला नावं ठेवु नका कारण यांची बहिण इथेच बसली आहे. अर्थात इतक्या ग्रेट लोकांना आम्ही कसले नावं ठेवतो म्हणा. मग राहुल आणि शौनक यांच्या बद्दल त्याचं सुरु झालं मी आपलं दोघांना चांगलंच म्हणते मुळात इतके तयारीचे आहेत ते की माझ्यासारखं कुणीतरी त्यांना नाव ठेऊ पाहाणार नाही. म्हणून मी त्या प्रकारे उत्तर देत होते तर मग शेवटी तो स्वतःच म्हणाला काय आहे मला नं राहुल जास्तच आवडतो ना मी म्हटलं खरचं नको. मग म्हणतो मी कुठे म्हणतोय खरंच घ्या म्हणून...ही..ही....आम्ही पण जरा निवांत झालो. थोड्यावेळाने पुन्हा..आता खरंच विचारतो. म्हटलं नको. मसाला चहा असता तर हो म्हटलं असतं. मग कार्यक्रमाबद्दल गप्पा सुरु झाल्या. नानाला शास्त्रीय संगीतातलं बरचं कळत हेही कळलं. मुख्य म्हणजे तो ते आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबर शेअर करत होता. त्यांच्या बाजुला खुद्द प्रसाद सावकार बसले होते. ते त्यांना बाबा म्हणतात असं दिसत होतं. जेव्हा पणशीकरांचं गाणं सुरु झालं तेव्हा विनोदाने म्हणतो या गाण्याला नावं ठेवु नका कारण यांची बहिण इथेच बसली आहे. अर्थात इतक्या ग्रेट लोकांना आम्ही कसले नावं ठेवतो म्हणा. मग राहुल आणि शौनक यांच्या बद्दल त्याचं सुरु झालं मी आपलं दोघांना चांगलंच म्हणते मुळात इतके तयारीचे आहेत ते की माझ्यासारखं कुणीतरी त्यांना नाव ठेऊ पाहाणार नाही. म्हणून मी त्या प्रकारे उत्तर देत होते तर मग शेवटी तो स्वतःच म्हणाला काय आहे मला नं राहुल जास्तच आवडतो ना असो अशा गप्पांनी हा कार्यक्रम आणि पर्यायाने नाना माझ्या चांगलाच लक्षात राहिला. थोड्या वेळाने त्याची दुसरीकडे मुलाखत होती त्यामुळे उसके जाने का वक्त आ गया था. आम्हीपण त्यानंतर दोन गाणी ऐकुन निघालो.\nत्यानंतर खाली मी नवर्याला सांगत होते तर त्याने मला त्याच्याकडच्या कॅमेर्यात माझ्या मुलाला नाना हाय करतानाचे फ़ोटो काढुन ठेवले होते. योगायोग, नाही नवरा म्हणतो मी त्याला म्हणालो तुम्ही नाना पाटेकर असाल पण हा काही तुम्हाला घाबरणार नाही. तोही म्हणाला बरोबर आहे. असो.\nत्यानंतर अर्थातच आम्ही त्या मुलाखतीला गेलो. इतका वेळ मला आणि सुजाताला प्रश्न पडंला होता की काय कारण असेल त्याने तो कार्यक्रम आपल्यासारख्यांबरोबर पाहिला.\nबर्याच प्रश्नांची उत्तरं मला त्या मुलाखतीत मिळाली. ती मुलाखत इथे आहे. मला मात्र नानाच्या आठवणी कायम राहतील.\nLabels: आठवणी, बी.एम.एम., व्यक्ती तितक्या प्रकृती\nमोठी माणसं जेव्हा मोठेपणा बाजुला ठेवुन आपल्यात मिसळतात तेव्हा त्यांचा मोठेपणा अधिक जाणवतो, होना\nखरंय अगं इथे अशा कार्यक्रमातल्या सक्रिय सहभागांमुळे खरंच मोठ्या व्यक्ती किती साध्या असतात हे जवळून पाहायला मिळालं...\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nएक असाच ओला दिवस...\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग - ४)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग ३)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग १)\nती आली, तिला पाहिले.....\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSK/MRSK015.HTM", "date_download": "2018-04-21T21:19:25Z", "digest": "sha1:UEZZX37CZTPU5332SLI3BCPQXSYDT7CB", "length": 6840, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्लोवाक नवशिक्यांसाठी | काम = Činnosti |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्लोवाक > अनुक्रमणिका\nती कार्यालयात काम करते.\nती संगणकावर काम करते.\nती एक चित्रपट बघत आहे.\nतो कॉफी पित आहे.\nत्यांना कुठे जायला आवडते\nत्यांना संगीत ऐकायला आवडते.\nत्यांना कुठे जायला आवडत नाही\nत्यांना नाचायला आवडत नाही.\nतुम्हांला हे माहित आहे का की जर्मन ही दक्षिण प्रशांतमध्ये बोलली जाते हे खरोखरच सत्य आहे हे खरोखरच सत्य आहे पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया भागांमध्ये, लोक उन्झेरदोईश [Unserdeutsch] बोलतात. ती एक क्रेओल भाषा आहे. भाषा संपर्क परिस्थितीत क्रेओल भाषा दिसून येतात. हे तेव्हा होते जेव्हा खूप भाषा एकत्र येऊन भेटतात. आतापर्यंत, अनेक क्रेओल भाषा जवळजवळ अस्तित्वात नाहीत. पण जगभरात 15 दशलक्ष लोक अजूनही क्रेओल भाषा बोलतात. क्रेओल भाषा ह्या मुलरूपी भाषा आहेत. हे पिजिन भाषांसाठी वेगळे आहे. पिजिन भाषा ह्या संभाषणासाठी अतिशय सोप्या स्वरूपातील भाषा आहेत. त्या फक्त प्राथमिक संवादासाठी अगदी चांगल्या आहेत. बर्‍याच क्रेओल भाषांचा जन्म वसाहतींच्या युगामध्ये झाला आहे. म्हणून, क्रेओल भाषा ह्या अनेकदा युरोपियन भाषांवर आधारित असतात. क्रेओल भाषांचा एक वैशिष्टपूर्ण असा मर्यादित शब्दसंग्रह आहे. क्रेओल भाषांचे स्वतःचे उच्चारशास्त्रसुद्धा आहे. क्रेओल भाषांचे व्याकरण हे अतिशय सोपे आहे. गुंतागुंतीचे नियम हे बोलणार्‍याद्वारे सरळ दुर्लक्षित केले जातात. प्रत्येक क्रेओल भाषेची राष्ट्रीय ओळख हा एक महत्त्वाचा घटक आहे. परिणामी, क्रेओल भाषांमध्ये लिहिलेले साहित्य भरपूर आहे. क्रेओल भाषा ह्या विशेषतः भाषातज्ञ लोकांसाठी मनोरंजक आहेत. कारण असे की, ते भाषा कशा विकसित होतात आणि कालांतराने कशा नाश पावतात हे सिद्ध करतात. त्यामुळे क्रेओल भाषांचा अभ्यास करुन भाषेचा विकास केला जाऊ शकतो. त्यांनी हेसुद्धा सिद्ध केले आहे की, भाषा बदलूही शकतात आणि परिस्थितीशी जुळवूनही घेऊ शकतात. क्रेओल भाषेच्या अभ्यासाला क्रिओलिस्टीक्स किंवा क्रिओलॉजी असे म्हणतात. एक सर्वोत्तम नामांकित क्रेओल भाषेतील वाक्य जमैकामधून येत. बॉब मार्ले याने हे जगप्रसिद्ध केले- तुम्हांला हे माहित आहे का पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया भागांमध्ये, लोक उन्झेरदोईश [Unserdeutsch] बोलतात. ती एक क्रेओल भाषा आहे. भाषा संपर्क परिस्थितीत क्रेओल भाषा दिसून येतात. हे तेव्हा होते जेव्हा खूप भाषा एकत्र येऊन भेटतात. आतापर्यंत, अनेक क्रेओल भाषा जवळजवळ अस्तित्वात नाहीत. पण जगभरात 15 दशलक्ष लोक अजूनही क्रेओल भाषा बोलतात. क्रेओल भाषा ह्या मुलरूपी भाषा आहेत. हे पिजिन भाषांसाठी वेगळे आहे. पिजिन भाषा ह्या संभाषणासाठी अतिशय सोप्या स्वरूपातील भाषा आहेत. त्या फक्त प्राथमिक संवादासाठी अगदी चांगल्या आहेत. बर्‍याच क्रेओल भाषांचा जन्म वसाहतींच्या युगामध्ये झाला आहे. म्हणून, क्रेओल भाषा ह्या अनेकदा युरोपियन भाषांवर आधारित असतात. क्रेओल भाषांचा एक वैशिष्टपूर्ण असा मर्यादित शब्दसंग्रह आहे. क्रेओल भाषांचे स्वतःचे उच्चारशास्त्रसुद्धा आहे. क्रेओल भाषांचे व्याकरण हे अतिशय सोपे आहे. गुंतागुंतीचे नियम हे बोलणार्‍याद्वारे सरळ दुर्लक्षित केले जातात. प्रत्येक क्रेओल भाषेची राष्ट्रीय ओळख हा एक महत्त्वाचा घटक आहे. परिणामी, क्रेओल भाषांमध्ये लिहिलेले साहित्य भरपूर आहे. क्रेओल भाषा ह्या विशेषतः भाषातज्ञ लोकांसाठी मनोरंजक आहेत. कारण असे की, ते भाषा कशा विकसित होतात आणि कालांतराने कशा नाश पावतात हे सिद्ध करतात. त्यामुळे क्रेओल भाषांचा अभ्यास करुन भाषेचा विकास केला जाऊ शकतो. त्यांनी हेसुद्धा सिद्ध केले आहे की, भाषा बदलूही शकतात आणि परिस्थितीशी जुळवूनही घेऊ शकतात. क्रेओल भाषेच्या अभ्यासाला क्रिओलिस्टीक्स किंवा क्रिओलॉजी असे म्हणतात. एक सर्वोत्तम नामांकित क्रेओल भाषेतील वाक्य जमैकामधून येत. बॉब मार्ले याने हे जगप्रसिद्ध केले- तुम्हांला हे माहित आहे का ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही (= स्त्री नाही तर मग रडणे नाही (= स्त्री नाही तर मग रडणे नाही\nContact book2 मराठी - स्लोवाक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/entertainment/interviews/shivaji-lotan-patil-interview/", "date_download": "2018-04-21T20:55:57Z", "digest": "sha1:TFUWWFZD5CLUU37R6UZQW7VQQ2MYKL3L", "length": 19645, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "शिवाजीची यशोगाथा | Shivaji Lotan Patil interview", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » मुलाखती » शिवाजीची यशोगाथा\nलेखन: स्वप्नाली अभंग | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ एप्रिल २०१३\n‘शिवाजी लोटन पाटील’ या नावाला आज एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. आपल्या ध्येयासाठी जळगाव जिल्ह्यातल्या मांदुर्णे या छोट्याश्या खेड्यातून मायानगरी मुबंईत दाखल झालेल्या शिवाजीचा स्ट्रगल खरोखरीच अंगावर काटा आणणारा आहे.\nयंदाच्या राष्ट्रीय चित्रपटांवर छाप होती ती मराठी मुद्रांची. चार राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘धग’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच गाजत असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली आहे. गावातल्या घाटावर प्रेतांवर उर्वरित अत्यंसंस्कार आणि सेवा करणार्‍या कुटुंबाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता शिवाजी लोटन पाटील या हुन्नरी दिग्दर्शकाने केवळ मराठीच नव्हे अमराठी प्रेक्षक, माध्यमं आणि चित्रपट सृष्टी या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘शिवाजी लोटन पाटील’ या नावाला आज एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. आपल्या ध्येयासाठी जळगाव जिल्ह्यातल्या मांदुर्णे या छोट्याश्या खेड्यातून मायानगरी मुबंईत दाखल झालेल्या शिवाजीचा स्ट्रगल खरोखरीच अंगावर काटा आणणारा आहे. कुठलही आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ नसताना केवळ चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणारा शिवाजी पाटील आज या क्षेत्रात स्ट्रगल करणार्‍या अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. लहाणपणापासूनच लिहिण्याची, वाचनाची आणि अभिनयाची आवड असणारा शिवाजी गावातील तमाशे आणि लग्नातील गाणी ऎकून गावात, शाळेत छोटी छोटी नाटकं बसवायचा. घरातल्या मंडळींना आदल्या दिवशी तमाशात पाहिलेले प्रसंग हुबेहुब परत करून दाखवायचा.\nध्येयाने पछाडेल्या शिवाजीने मुंबई गाठायची हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. एका छोट्याश्या कंपनीत नोकरी करण्यासाठी शिवाजी मुबंईत दाखल झाला. त्यानंतर शिवाजीने दुधाचा व्यवसाय केला त्यात तोटा झाल्यानंतर प्रसंगी रस्त्यावर कांदे-बटाटे विकून शिवाजीने आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. एका मित्राच्या मदतीने मालिकेच्या दिग्दर्शकांचा असिस्टंट म्हणून शिवाजीला नोकरी मिळाली आणि इथूनच शिवाजीच्या आयुष्यातील नव्या पर्वाला आरंभ झाला. या काळात शिवाजीने भरपूर वाचन केलं, एडिटींग शिकून घेतलं. शिवाजी सांगतो कि, मला मराठी नीट येत नव्हते. माझी भाषा अहिरणी असल्यामूळे मराठी केवळ शाळेपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे मराठी सुधारण्यावर भर दिला.\nएकीकडे व्यावसायिक स्ट्रगल चालू असतानाच शिवाजीच्या व्यक्तीगत आयुष्यात ही चढ उतार होत होते.\n२०१० साली ‘वावटळ’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शिवाजीला काम मिळालं. वावटळच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी शिवाजीच्या वडिलांचे निधन झाले. शिवाजीला अंत्यविधीलाही जाता आलं नाही. शूटिंग दरम्यान शिवाजीच्या पत्नीला कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि चित्रपटाच्या प्रिमीयरच्या दिवशीच पत्नीचं निधन झालं. पण या संघर्षाने शिवाजी कधीच डगमला नाही. ‘नाही जमलं तर नाही ही काय आपल्या बापाची लाईन हाय काय’ या अस्सल रांगडी आत्मविश्वासानेच धग ची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटली. साधं सरळ व्यक्तीमत्व आणि भाषेतला ग्रामीण लहेजा या शिवाजीच्या वैशिष्ट्यामुळे सामान्य माणसांना तो आपल्यातलाच एक वाटतो.\nया हुन्नरी दिग्दर्शकांबरोबर साधलेला संवाद इथे आम्ही मराठीमाती.कॉमच्या वाचकांसाठी देत आहोत\nपहिला प्रश्न अगदीच कॉमन आहे पण विचारावासा वाटतोय, पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतयं\nशिवाजी पाटील : नक्कीच आनंद वाटतोय पण त्याहीपेक्षा ही न्युज मिळल्यानंतर कितीतरी वेळ विश्वासच बसत नव्हता. ही न्युज मिळाली तेव्हा मी पुण्यात होतो. मित्राने फोनवर जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं तेव्हा रस्त्यावरच चारपाच उड्या मारल्या. गाव ते मुबंई असा सगळा प्रवास डोळ्यासमोर आला.\n‘धग’ ची कथा कशी सूचली\nशिवाजी पाटील : मी डोंबविलीत असताना माझ्या शेजारी राहणार्‍या गृह्स्थांचं निधन झालं होतं त्यांच्या अंत्यविधीच्या तयारीत मी मदत करत होतो. स्मशानात गेल्यानंतर तिथे एक कुटुंब दिसलं. हे कुटुंब प्रेताचा उरलेला सोपस्कार करायचे, त्यांच्याकडे लहान मुले ही होती. या लहान मुलांनाच पाहूनच कथा सूचली. कोणी मेलं तरी रात्र भर झोप लागत नाही. लहानपणी तर कोणाची प्रेत यात्रा पाहिली तरी रात्री घाबरून आईच्या कुशीत शिरायचो पण या मुलांवर प्रेत जळत असताना कसलाच परिणाम जाणवला नाही उलट ती खेळत होती.\n‘धग’ मध्ये ग्रामीण जीवनशैली दाखवण्यात आली आहे.\nशिवाजी पाटील : चित्रपटांमध्ये बजेट हा मुद्दा असतोच. त्याच दृष्टीकोनातून माझ्याच गावात सेट उभारायचा ठरला. त्यामूळे कथा ही ग्रामीण भागातलीच दाखवण्यात आली आहे. माझचं गाव असल्याने सगळ्या गोष्टी करणं सोप्या झाल्या.\nचित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होतय. हे सगळं कसं जुळवलं\nशिवाजी पाटील : उपेंद्रला कथा ऎकवली त्याला आवडली आणि उषा जाधव मला भूमिकेसाठी योग्य वाटली पण या चित्रपटाच्या खर्‍या नायकासाठी मात्र मला १०० ते १५० ऑडिशन्स घ्यावा लागल्या शेवटी बीड च्या माझ्या असिस्टंटनी तिकडुन हंसराज जगताप या मुलाला बोलावलं, त्याच्या ऑडिशन नंतर तो मला योग्य वाटला. मग आम्ही त्याला १५ -२० दिवसांचं ट्रेनिंग दिलं. उपेंद्रला त्याच्याबरोबर मैत्री करायला लावली कारण हे सगळं त्याच्यासाठी सगळं नविन होतं.\nचित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान घडलेले काही किस्से.\nशिवाजी पाटील : किस्से तसे भरपूर आहेत. एके दिवशी शूटिंग पहाटे ४.३० पर्यंत चालू होतं आणि त्या शॉट मध्ये हंसराज ही होता. सीन सुरू होतो आणि काही वेळाने हंसराजवर कॅमेरा आला की, हंसराज झोपलेला असायचा. या सीनचे कितीतरी टेक झाले. प्रत्येक वेळेला कॉमेरा त्याच्यावर आला की तो झोपलेला असायचा मग त्याच्या तोंडावर पाणी मारुन त्याला उठवायला लागायचे. चित्रपटात हंसराजचा टक्कल केल्याचा सीन आहे पण जेव्हा त्याची टक्कल करायची वेळ आली तेव्हा तो खूप रडत होता. केस कापतानाही त्यांनी बराच गोंधळ घातला.\nया क्षेत्रातलं कूठलही व्यासायिक प्रशिक्षण तू घेतलेलं नाही. तुला कधी अशा प्रकारच्या प्रक्षिणाची गरज वाटली का\nशिवाजी पाटील : नाही, मी मूळात १२ वी पास आहे पण थिअरी करण्यापेक्षा प्रॅक्टिलवर भर दिला. चांगल्या साहित्याचं वाचन केलं. माझी भाषा अहिराणी असल्यामूळे मला मराठी शिकण्यासाठी विषेश प्रयत्न घ्यावे लागले. जे वाचनाने सहज साध्य झालं.\nमुंबईत स्ट्रगल करताना कधी तरी कटांळून परत गावी जावसं वाटलं का\nशिवाजी पाटील : नाही कारण मी कधीच दडपणाखाली नव्ह्तो. च्यायला हे माझ्या बापाची लाईन हाय का जमलं जमलं नाही तर दिलं सोडून. पण अनेक मुलं पाहिलीत जी फ्रस्टेट होऊन परत गेली आहेत.\nग्रामीण भागातून या इडंस्ट्रीत येणार्‍या तरूणांना तू काय सल्ला देशील\nशिवाजी पाटील : आपली आवड जोपासा आणि १००% मेहनत करा.\nमराठी सिनेमे आशयघन होऊ लागले आहेत, दर्जा ही सूधारला आहे तरीपण काही कमतरता वाटते का\nशिवाजी पाटील : आज अभिमान वाटतो मराठी सिनेमा पाहल्यानंतर. कॉन्सेप्ट वाईज खूपच जबरदस्त असतात. पण आजही मराठी चित्रपटांचं मार्केटींग कमी पडतंय.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/'-'-19210/", "date_download": "2018-04-21T20:56:57Z", "digest": "sha1:MJD23V7JTGEOBVYPKK3VWQNIQN2I4X2I", "length": 4084, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-\"अपमान एका स्त्रीचा\"", "raw_content": "\nअपमान एका स्त्रीचा आपण नेहमी कसे करतो\nउदाहरणच दयायचे झाले तर संदर्भ पार इतिहासातून मिळतो\nया अपमानातून सुटली नाही द्रौपदी असो कि सीता\nअपमान केल्याने काय होते यावर कृष्णालाही सांगावी लागली गीता\nअजूनही होत आहेत स्त्रीचे वस्त्रहरण\nका याच साठी मुली जन्म घेतात कि मिळावे “निर्भया” सारखे मरण\nअजून किती करुण अंत करणार आहात ''अरुणा '' नावाचा\nका आसाच इतिहास वाचला जाईल स्त्री असण्याचा\nकुठल्याही घटनेनंतर आपले राजकारणी आणि मिडिया होते नेहमी हजर\nअरे पण अश्या घटना घडूच नये म्हणून पहिले बदला आपली नजर\nस्त्री साठी बरेच काही करणार आहोत असे नेहमी दिले जाते आश्वासन\nपण तरीही का नाही मरत आपल्यातला दुस्शासन\nस्त्रीचा अपमान करण्याची सुरवात करतो आपण तिच्या जन्मापासून\nआई मुलगी बहिण बायको किती नाती अपुरी राहतील तिच्या वाचून\nकुठलीच आई शिकवत नाही चुकीचा संस्कार\nमग का नाही वाईट वागतांना येत एकदा तिचा विचार\nअपमान एक स्त्रीचा आपण अजून किती दिवस करणार आहे\nमाणूस म्हणून जगण्याचा तिलाही अधिकार आहे\nमाणूस म्हणून जगण्याचा तिलाही अधिकार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t12366/", "date_download": "2018-04-21T21:12:02Z", "digest": "sha1:W7T47CUFFUJE6J6O5VF6WT4AI3YWCF3I", "length": 3247, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ते एक माणूस", "raw_content": "\nतुटले जरी सारे जग\nएक माणूस तुटू नये\nआपण उरी फुटू नये\nगच्च भरता वर्षा ऋतू\nपाणी कमी पडणार नाही\nघागर कुणी ओतणार नाही\nघराचा दिवा विझवू नको\nवनात काठी हरवू नको\nशिणून भागून येता ती\nRe: ते एक माणूस\nतुटले जरी सारे जग\nएक माणूस तुटू नये\nआपण उरी फुटू नये\nगच्च भरता वर्षा ऋतू\nपाणी कमी पडणार नाही\nघागर कुणी ओतणार नाही\nघराचा दिवा विझवू नको\nवनात काठी हरवू नको\nशिणून भागून येता ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%82", "date_download": "2018-04-21T21:23:01Z", "digest": "sha1:F4M26FT7CUCPTDCM2BJ352S64L5WHAWD", "length": 5311, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताल बेन हैं - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n३१ मार्च, १९८२ (1982-03-31) (वय: ३६)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १८:४४, ९ एप्रिल २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:४५, २९ डिसेंबर २००७ (UTC)\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:22:55Z", "digest": "sha1:5PL7BWUKIBZ5RYAQXWIQEDX2NDMPC3WE", "length": 3691, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्तनशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१४ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/04/blog-post_09.html", "date_download": "2018-04-21T20:48:46Z", "digest": "sha1:RTHYEBE5G3WN7JVLIZBG5X7NA6ZLMZRL", "length": 27033, "nlines": 410, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: फ़ुलोरा झुकझुक झुकझुक...", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nया गाण्यामागे प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतील..आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिकवताना त्यांच्याही..तशाच माझ्याही कारण पळती झाडे पाहात मामाकडे जायचे दिवाळी आणि मे असे दोन सुट्ट्यांचे माझे लाडके महिने होते...या वर्षी त्याची मजा माझा लेकही चाखील...तसंही घोडा मैदान फ़ार दूर नाहीये...पण आम्ही तयारी कधीची केलीय..फ़क्त काळ बदलला तसं आमचं बछडं झुकझुक गाडीच्या ऐवजी घुंघुं विमानाने (निदान मला तरी चार + पंधरा तास हाच आवाज येणारे असं वाटतं..) जाणार...काश मुझे कविताए आती...नाहीतर \"घरघर विमान करी, बेल्ट बांधा म्हणे सुंदरी, ढगात गिरकी घेऊया मामाच्या गावाला जाऊ या\"...(हम्म्म कळतंय जुळलंय...) असं या गाण्याचंही काही वेगळं करुन मांडता आलं असतं..\nपण तसं नकोच..कारण तसंही सुट्टीकी याद में हे गाणं मी आजकाल त्याला (कदाचित स्वतःसाठी) म्हणते...आणि हा चक्क या गाण्यावर झोपीही जातो..म्हणजे इतकं मी छान आळवू शकते असला काहीही गैरसमज व्हायच्या आधी मी मायाजालावर चेक केलंय..हे गाणं भैरवीतलं आहे..(म्हणजे नॉर्मल आहे तर ..माझं गाणं आणि काय) आणखी एक ग.दि.माडगुळकरांचं माझं आवडतं आणि गायिका अर्थातच आशा भोसले आणि संगीत आहे वसंत पवार यांचं हे गाणं यावेळच्या फ़ुलोरात..आणि सुट्टीमध्ये गाणी म्हणायची का हे ठरवलं नाही म्हणून पुढच्या महिन्यात एकंदरितच विराम असू शकेल....\nझुकझुक झुकझुक अगीन गाडी\nधुरांच्या रेघा हवेत काढी\nपळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया\nशोभा पाहु्नी घेऊया मामाच्या गावाला जाऊया\nभाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया\nरोज रोज पोळी शिकरण\nगुलाबजामन खाऊया मामाच्या गावाला जाऊया\nरेशीम घेईल हजार वार\nकोट विजारी घेऊया मामाच्या गावाला जाऊया\nसहीये मस्त गाणं आहे एकदम.. पण य गाण्यात मामाच्या बायकोला एवढे टोमणे का मारलेत कळलं नाही... तुला माहित्ये का ते\nहा हा हा हेरंब..मलाही माहित नाही पण अरे तिच्या स्वयंपाकाचं कौतुकही आहे नं..(म्हणजे मलातरी ते तसं वाटतंय...)\nहमम्म....मस्त गाण आहे. . .लहानपणी आम्ही जेव्हा मामाकडे सट्टीला असायचो तेव्हा मामीला चिडवण्यासाठी सगळे एकासुरात हे गाण म्हणायचो\nहा हा हा...योगेश मामीला चिडवायची युक्ती छान शोधलीत...मग हेरंबच्या प्रश्नाचं उत्तर थोडफ़ार मिळालं म्हणायचं...\nअग कौतुक कुठलं. रोज शिकरण पोळी खायला लागते.. अशी ही सुगरण मामी.. असं म्हटलंय.. :-)\nअरे हो रे...बघ मला पोळी(आणि तेही रोज) करणारी म्हणजे सुगरण असं वाटलं तर त्यात नवल नको...काय\nमाझ्या मुलाला हे गाणे खूप आवडते. पण तो ’मामी मोठी तालेवार’ असेच म्हणतो नेहमी कितीहि वेळा सांगितले तरीहि....कदाचित मामीची चेष्टा त्यालाहि आवडत नसावी.youtube असे बरेच व्हिडिओ पण सापडतात.\nशैलजा, मला तरी तुमच्या मुलाचं मामी तालेवार प्रकरण आवडलं बुवा..तसंही आता दोघं कमवण्याच्या युगात हेच खरंही आहे...हे हे..\nआणि हो माझा मुलगा अजून बोलतही नाही तर मला कुठे ताई-बिई उगाच..तसंही मी या ब्लॉगसाठी तरी अपर्णा म्हणूनच बरी...असो..\nबरीच वर्षे झाली मामाच्या गावाला जाउन... लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. लिहेन कधीतरी... शेवटचा गेलो ते आजी गेली तेंव्हा ... तो दिवस विसरु शकत नाही मी कधीच.\nरोहन खरं सांगु का अजुनही मामाच्या घरी जाते, पण तरी आजी गेली तेव्हाचा दिवस विसरणं शक्य नाही आणि मग ते आजोळ संपल्याची एक वेगळी भावना...जाऊदे आजचा तो विषय नाही पण मलाही तसंच काहीसं आठवलं...\nखूप मिस करतोय मी पण मामाचा गाव..माझ्या गावाची सफर मला आता फक्त स्वप्नातच होतेय\nआजोबा गेले तेव्हा गेलो होतो, ८ वर्ष झाली त्याला...\nगेल्या चोवीस वर्षात मामाच्या गावापासून लांब जायची वेळ आली नव्हती. आज मात्र गाण्याचा अर्थ नव्यानं शिकतोय \nमामा गाव सोडुन शहरात आलाय आता त्यामुळे जुनी मजा गेली... पण गाण्यामुळे ते लहानपणीचे ते गोड दिवस आठवले.\nसुहास, अशी बरीच घरं त्यातली कर्ती/मोठी व्यक्ती गेली की आपल्यासाठी काहीवेळा दुरावतात आणि मग फ़क्त आठवणीच उरतात..माझ्यासाठी तसं एक माझ्या एका मावशीचं सासरचं घर जे ती गेल्यावर कधीच पाहिलं गेलं नाहीये आणि त्याला आता जवळजवळ पंचवीस वर्षे होतील...\nनॅकोबा अगदी वर्मावर बोट ठेवलंत...\nआनंद, खरंय मामाच गाव सोडून शहरात आल्यामुळे आपल्या मुलांना ती मजा करता येणार नाही...माझ्या भाचीलाही त्याऐवजी माझ्या मामाकडे जायला आवडतं कारण ते अजुन गावात आहेत...\nया गाण्यातली ओळ अन ओळ माझ्या मामाच्या संदर्भात लागू व्हायची. (अजूनही होते \nत्याचा गाव आता छोटा वाटतो. पण तेव्हा मोठाच होता ...\nमामी मात्र खरी खुरी सुगरण.\nथेट ८ वर्षांचा करून टाकलंत तुम्ही मला \n आता मोठा कसा होऊ \nशार्दुल, माझंही वय मी अशा गाण्यांनी आणि आगेमागे गडबड करणार्‍या माझ्या मुलाच्या संगतीने कमीच करुन टाकलंय...:)\nब्लॉगवर स्वागत आणि आवर्जुन लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद...\nकोई लौटा दे वो प्यारे प्यारे दिन.....\nकाय दिवस होते गं ते.... आता तीनही मामा देवाघरी गेलेत... उरल्यात आठवणी. हे गाणे जेव्हां जेव्हां ऐकते तेव्हां तेव्हां पोटात तुटते. ह्म्म्म... तरिही गाणे आवडतेच. बालपणीचा रम्य काळ सोबत घेउन येणारे गाणे.\nहम्म्म..अगं म्हणूनच या पोस्टच्या सुरूवातीलाच लिहिलं की या गाण्याच्या प्रत्येकाच्या आठवणी असणार...आणि खरंय ते जुने दिवस आठवतात..मामाचा गाव प्रिय म्हणून हे गाण माझंही खूप प्रिय आहे...\nमाझ्याइतकं लेटकमर कोणी नाही.. होय नं\nशिकरण आणि सुगरण हे कॉम्बिनेशन बाकी यमक जुळवण्यापुरतंच असावं\nअगं मीनल लेटकमर काय इतकं काही फ़ार्फ़ार महत्वाचं इथं नस्तंच..त्यासाठी दुसरे रग्गड ब्लॉग्ज आहेत...\nआणि तुला शिकरण मला फ़क्त ती टमटमीत (आणि रोजची) पोळीच दिसतेय..ही ही ही...\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nब्लॉगिंग विश्व आणि मी\nगाणी आणि आठवणी २ - तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान ...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8B_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T21:24:10Z", "digest": "sha1:YIVCHE53SJYXIFVIE36YLKJ2WJVVTGYM", "length": 3836, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वियेर्मो फ्रांको - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nग्वियेर्मो फ्रांको (स्पॅनिश: Guillermo Franco; जन्म: ३ नोव्हेंबर १९७६, कोरियेंतेस, आर्जेन्टिना) हा एक निवृत्त आर्जेन्टाईन-मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो २००५-२०१० दरम्यान मेक्सिको संघाचा भाग होता.\nइ.स. १९७६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T21:24:21Z", "digest": "sha1:FR7KAC5HHJIL4JJ5MRWJBS4QYJKCB2E2", "length": 4099, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतिपोप बेनेडिक्ट तेरावा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्रतिपोप बेनेडिक्ट तेरावा याचे पोपपदावरील आरोहण\nबेनेडिक्ट तेरावा अथवा पेद्रो मार्टिनेझ दि लुना (इ.स. १३२८ - मे २३, इ.स. १४२३) हा आविन्यॉन पोपशाहीच्या गादीवर आरूढ झालेला पोप होता, ज्याला रोमन कॅथॉलिक चर्चाच्या मते प्रतिपोप मानले जाते.\nइ.स. १३२८ मधील जन्म\nइ.स. १४२३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जानेवारी २०१८ रोजी ०९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/na-sapadlela-prem/", "date_download": "2018-04-21T20:56:17Z", "digest": "sha1:XBOARM5QCVFBMBGL5UG7J3FQBPB2KLHU", "length": 5367, "nlines": 110, "source_domain": "www.marathimati.com", "title": "न सापडलेलं प्रेम - मराठी कविता | Na Sapadlela Prem - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » न सापडलेलं प्रेम\nलेखन: ऋचा मुळे | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जुलै २०१५\nपण आरशात मात्र दिसलेलं\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/special-reports/2013-04-18-17-19-35/22", "date_download": "2018-04-21T21:00:26Z", "digest": "sha1:WGPU25YDT6SA2Z4FJKLIJPZ5SCMZB36V", "length": 15523, "nlines": 114, "source_domain": "bharat4india.com", "title": "गुंठ्यात पिकली एक टन मिरची | स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nमुश्ताक खान, रामपूर, चिपळूण\nकोकण आता पूर्वीसारखो राह्यलो नाय...पुण्या, मुंबईतसून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळं लावान आता इथली माणसा बसनत नाय. मातयेत राबताना नवनवं प्रयोगही कराक लागलीत. माड, काजी, आंब्याचं बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात आता चांगलोच पैसो खुळखुळाक लागलो आसा. बागायती नसली तरी मालामाल करणारी माती आहे, याची पक्की खात्री आता शेतकऱ्यांना झालीय. चिपळूणच्या ज्योती रावराणे यांनी आपल्या 10 गुंठे शेतीत मिरचीची लागवड केली. अभिनव पद्धत अवलंबल्यानं त्यांना गुंठ्यात एक टन याप्रमाणं दहा टन उत्पन्न मिळालंय. हा आकडा ऐकून भल्याभल्यांना ठसका लागलाय. त्यातूनच बरेच जण आता त्यांची शेती पाहण्यासाठी येतात.\nमिरची उत्पन्नाची परिभाषाच बदलली\nकोकणात शेती करणाऱ्यांची संख्या आता हळूहळू का होईना, पण वाढू लागलीय. त्यात आंबा, काजू, सुपारी, माड यांच्या पारंपरिक लागवडीबरोबरच भाजीपाला, कलिंगड, मिरची, यांचं प्रमाण मोठं आहे. चिपळूणमधील (जि. रत्नागिरी) ज्योती रावराणे यांनी तर पॅथेलॉजीचा व्यवसाय सांभाळून शेतीत पाऊल टाकलं. सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या छोट्या जमिनीच्या तुकड्यात राबताना आधुनिकतेची कास धरली. त्यांना मिरचीच्या सितारा या जादा उत्पन्न देणाऱ्या जातीची माहिती मिळाली. मग त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर त्याची दहा गुंठ्यांत लागवड केली. आतापर्यंत त्यांना दहा टनांपर्यंत उत्पन्न मिळालंय. शेतीत सर्वसाधारणपणं उसाच्या उत्पन्नासाठी टनाचा वापर होतो. पण त्यांनी गुंठ्यात मिरचीचं एक टन उत्पन्न मिळवून मिरची उत्पन्नाची परिभाषाच बदलून टाकलीय.\nज्योती रावराणे यांना शेतीची लहानपणापासून आवड होती. वडिलांकडूनच त्यांनी शेतीचे धडे गिरवले आणि लग्नानंतर सासऱ्यांनी आणि पतीनं त्यांना शेती व्यवसायात उतरण्यास प्रोत्साहन दिलं. त्यांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या जागेतच आधुनिक पद्धतीनं शेती करायचं ठरवलं. त्यांच्याकडे असलेल्या 10 गुंठे जागेत मिरचीची लागवड केली आणि भरघोस उत्पन्न मिळवलं. जसं उत्पन्न वाढू लागलं तसं शेतीमध्ये मला अधिक रस येऊ लागला, अशी भावना ज्योती रावराणे यांनी व्यक्त केली.\nकमी भांडवलात होते मिरचीची शेती\nमिरचीच्या लागवडीत फार काळजी घ्यावी लागत नाही. भांडवलही जास्त लागत नाही. एकटी व्यक्तीही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून मिरचीचं उत्पादन घेऊ शकते. सितारा मिरचीचं बियाणं कृषी विभागाकडून देण्यात आलं. डिसेंबरमध्ये लागवड करण्यात आलेली ही मिरची मे महिन्यापर्यंत उत्पादन देते. सितारा मिरची चवीला एकदम तिखट नसली तरी अगदी फिकटही नाही. दिसायला अत्यंत सुंदर आणि लांबलचक अशी ही मिरची असते. रोपं, ओषधं, खतं, ठिबक सिंचन सामग्री आणि मिरची काढण्यासाठीच्या मजुरी असा मिळून ज्योती रावराणे यांना दहा गुंठ्यांसाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च आला. पण 10 गुंठ्यांमध्ये 10 टनाचं उत्पन्न मिळालं. घाऊक बाजारपेठेत मिरचीला 25 रुपये किलोचा दर सहज मिळतो. म्हणजे फक्त दहा गुंठे जागेत व्यावसायिक पद्धतीनं मिरचीची लागवड केल्यानंतर त्यांना अडीच लाखांचं उत्पन्न मिळालं. याचाच अर्थ असा होतो की, तुम्ही एकरात मिरचीची लागवड केली तर आठ लाखांचे धनी सहज होऊ शकता.\nमिरची ही जेवणात दर दिवशी लागणारी गोष्ट आहे. त्यामुळं ही मिरची मुंबई-पुण्याच्या मार्केटमध्ये पाठवण्याची वेळ ज्योती रावराणे यांच्यावर आली नाही. स्थानिक बाजारपेठेतच त्यांच्या मिरचीला चांगली मागणी आहे. गावचीच मिरची असल्यामुळं चिपळूण, गुहागरचे भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक किंवा ज्यांच्या घरात लग्नकार्य असेल त्यांच्याकडून ही मिरची उचलली जाते.\nपरसबागेतूनही मिळू शकतं उत्पन्न\nस्वत:च्या मालकीची जमीन असेल तर ती न विकता त्या जागेत तुम्हाला घरात लागतात तेवढ्या भाज्या तुम्ही केलात तर घराची गरज भागवू शकता आणि दोन पैसेही मिळू शकतात, असा सल्ला त्यांनी परिसरातील महिलांना दिला आहे. महिलांकडे थोडी जास्तीची जमीन असेल तर त्यांनी व्यावसायिक शेतीत उतरावं, असं आवाहनही ज्योती रावराणे यांनी केलं आहे.\nराज्यभरातील शेतकरी देतायत भेटी\nकोकणातल्या लाल मातीत एका गुंठ्यात एक टन मिरची पिकवण्याची किमया ज्योती रावराणे यांनी साधलीय. इथल्या महिला शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरत आहे. त्यांची ही यशोगाथा पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक शेतकरीही त्यांच्या मळ्याला भेट देण्यासाठी येतात आणि भरघोस उत्पन्नाचा ठसका घेऊनच माघारी जातात.\nसंपर्क – ज्योती रावराणे - 09423047565\nमी सध्या आर्मी मध्ये आहे पण मला मिरची लागवड करायची आहे प्लीज तुमची मार्गदर्शनयाची गरज आहे.\nGuest (संदीप पवार नाशिक)\nखूप छान इतक्या कमी जागेत एवढ उत्पन्न ....\nखूप छान, मी सुद्धा शेती करतोय, आपल्या शेताला भेट देण्याची इच्छा आहे आपल्याकडून मार्गदर्शन मिळेल.\nकामयाबी सर झुकाके पीछे आयेगी...\nलेक असावी तर अश्शी\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nभराभरा बांधूया गवताच्या गंजी\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\nडाळिंबाची बाग बहरली मांडवावरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/08/blog-post_10.html", "date_download": "2018-04-21T20:42:31Z", "digest": "sha1:6EIXBYUXZGNDTCOQ5F7HOO5AFH2BY4L4", "length": 31845, "nlines": 330, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: अशीही एक मंगळागौर", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nअमेरिकेत आल्यावर पंढरीच्या वारीचा बुक्का कपाळी लावावा तसं पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स पदरात पाडून घेतलं आणि मग नवनवीन ठिकाणी जायच्या आधी \"आधी वंदु गणराया\" उक्तीप्रमाणे पहिला नमस्कार मॅपक्वेस्ट्ला करुन रस्त्याचा नकाशाचं (इथल्या भाषेत डिरेक्शन्सचं) दान पदरात पाडून घ्यायचं. हे नमन झालं की मग एकदा गाडीत बसलं की मग बहुतेक करुन मुक्कामाच्या जागीच गाडीतुन उतरायचं. अर्थात कधी एखादा रस्त्याचं नाव नेमकंच वाचलं गेलं नाही की मग मारा गिरक्या नाहीतर कुणाच्या घरी जात असु तर करा त्यांना फ़ोन. आणि मैलोनमैलचे हायवे बिनबोभाट तुडवल्यावर गाडी अडायची ती मुक्कामाचं ठिकाण हातभर अतंरावर असताना.\"डुबी जब दिल की नैया सामने थे किनारे\" सारखं.\nतसं प्रवासाचं मला भारी वेड. आणि योगायोगाने नोकरीसाठीही बरचं भटकावं लागलं. आठवडाभर क्लायंटकडे आणि विकेन्डसाठी फ़क्त घरी. त्या पहिल्या चार वर्षात नवनव्या ठिकाणी रेन्टल गाडी घेऊन हिंडण्यात फ़ार मजा होती. दरवेळी रस्ते चुकायचे आणि नवे रस्ते शोधायचे. कधीकधी अगदीच नाही सापडलं तर मग एखाद्या दुकानात नाहीतर पेट्रोल पंपाला थांबुन विचारायचं.पण तरी बर्याच ठिकाणी मी या माझ्या वर उल्लेखलेल्या मॅपक्वेस्ट नामे दैवताच्या कृपेने नीट पोहोचायचे. आता नाही म्हटलं तरी जरा अतिआत्मविश्वास आल्यासारखं झालं होतं. आणि अशातच आमच्या ओळखीत एका ठिकाणी मंगळागौरीचा कार्यक्रम (अर्थातच फ़क्त महिलांसाठी) एका बाईंच्या घरी करण्याचं ठरलं. त्यांनी एक शनिवार पक्का केला आणि झाडून सगळ्यांना बोलावलं. हो शनिवारच कारण मंगळागौर मंगळवारी साजरी करायला अर्थातच कुणालाही जमणार नव्हतं.\nआमच्या पेन्सिल्व्हेनियात आधीच उतार-चढावामुळे डोंगरासारखं वाटणारे भाग जास्ती आहेत. आणि टिपिकल अमेरिकन मेंटेलिटीची अति एकांतवासाची घरंपण भरपुर. ही अशी घरं जितकी एकांतात तितकी जास्त महागही असतात त्यामुळे आम्ही त्यांना सरसकट मिलियन डॉलर हाऊसेस म्हणतो. असो.\nत्यामुळे माझी एक मैत्रीण मला म्हणालीही की एकत्र जाऊया. पण त्यासाठी मला आधी तिच्या घरी एक तास जा मग तिच्या घरुन पुन्हा इथे या. आणि परत जाताना तिच्या घरुन माझ्या घरी. विचारानेच कंटाळा आला. आणि मॅपक्वेस्टवर डिरेक्शन्स पाहिली तर हे घर माझ्या घरापासुन जास्त जवळ पडणार होतं. फ़क्त माझ्या बाजुने जाणारं दुसरं कुणी तिथे नसणार होतं म्हणून मग मी एकटीनेच येईन असं ठरवलं.\nसगळ्यांनी जागरण करायचं ठरवलं होतं आणि रात्रीच्या जेवणाचा बेत होता त्यामुळे निघायची वेळ संध्याकाळची होती. मी माझ्या घरचं आटोपुन निघाले आणि नेहमीप्रमाणे रस्त्याला लागले. गाडीत आवडीची गाणी लावली. सुरुवात बरी झाली आणि लोकल हायवे संपल्यानंतर तो तसा टिपिकलवाला भाग चालु झाला. मुख्य म्हणजे सिंगल लेन आणि थोडे छोटे रस्ते आणि दोन्ही बाजुला शेतं.थोडं कंट्रीसाईड सारखं. काही मोठी-मोठी रॅंचेस. एक घर गेलं की बर्याच वेळाने दुसरं घर. रस्त्यावर कुठेही पेट्रोलपंप किंवा दुकानं नाहीत. गाड्यांची रहदारीदेखील जेमतेम.\nपोहोचायला एक-दोन मैल उरले असताना मला एका ठिकाणी डावीकडे वळायचं होतं ते काही केल्या मिळेना. मग चुकले असेन असं समजुन आधी तसच सरळ थोडं पुढे जाऊन पाहिलं. छ्या असं-कसं झालं मग पुन्हा उलट्या बाजुने तसंच जाऊन पाहिलं तरी मिळेना. नंतर विचार केला की फ़ोन करुया तर पाहते तर फ़ोनला लिंकच नाही. आता कठीणच होतं. मग विचार केला की परत घरी जाऊया. पण हे उलट-सरळ जायच्या नादात रानभूल पडल्यासारखं तेही वळण कळत नव्हतं. सगळेच रस्ते सारखे वाटायला लागले. आता फ़ोनला लिंक येईपर्यंत सरळचं जात राहुया असा विचार केला. सहज म्हणुन गाडीच्या गॅस इंडिकेटरकडे नजर टाकली तर शेवटचा क्वार्टर बापरे एकतर शेवटचा क्वार्टर लवकर संपतो आणि इथे तर कुठे इंधनाची सोयही दिसत नाही. त्यामुळे एका ठिकाणि फ़ोनला लिंक आल्यावर सरळ एका घराच्या एँट्रन्समुळे उजवीकडे जरा जास्त जागा होती तिथे सरळ हजार्ड लाइट्स लावुन गाडी बाजुला घेतली आणि फ़ोन लावायला सुरुवात केली. आता अंधारही पडायला लागला होता. आणि इथे तसही बर्याच रस्त्यांवर दिवेही नसतात.\nमाझ्या सेलमध्ये माझ्या माहितीत तिथे जाणार्या सर्व मैत्रीणींचे नंबर होते त्यामुळे शहाणपणा करुन मी ज्यांच्या घरी ही मंगळागौर असणार होती त्यांचा घरचा नंबर घ्यायलाही विसरले होते. एक-एक मोबाईल नंबर फ़िरवायला सुरुवात केली आणि माझे धाबे दणाणले. बहुतेक तिथे इतक्या लोकांच्या आवाजात कुणालाही रिंग ऐकु येत नव्हती. सगळ्यांचे नंबर व्हॉइस-मेलमध्ये जात होते. आणि इथेतर माझ्या काळजाचे ठोके वाढायला लागले होते. कारण मला कळतही नव्हते की मी नक्की कुठे आहे म्हणजे मी नवर्याला तरी फ़ोन करुन मला घ्यायला बोलावु शकेन. काय करावं कळत नव्हतं नशिबाने एका मैत्रीणीने तिचा फ़ोन उचलला आणि हाय कंबख्क्त ती त्या मंगळागौरीच्या इथे नव्हती कारण तिच्या मुलाचा वाढदिवस होता. आणि मुख्य म्हणजे तिला जेव्हा कळलं की मी कुणाकडे जातेय तेव्हा तिलाही माझ्यासाठी टेंशन आलं कारण तिच्यामते त्यांचं घर थोडं असं फ़ोनवरुन समजावुन सांगुन मिळण्यासारखं नाही. ती स्वतः बाहेर जेवायला असल्याकारणाने ती मला दुसरे कुठले नंबर देऊ शकणार नव्हती. पण मला परत फ़ोन करायला सांगुन हा फ़ोन मी ठेवला. आता मात्र मला जरा जास्त दडपण आलं. शेवटी मी माझ्या अजुन एका मैत्रीणीच्या घरी फ़ोन केला कारण ती जरी मंगळागौरीला असली तरी तिचा नवरा घरी असणार म्हणजे तो काहीतरी करुन मला त्या घरचा नंबर शोधुन देईल असं मला वाटलं. माझा त्याला फ़ोन लागला तेवढ्यात माझ्या मैत्रीणीनेच त्याला फ़ोन करुन सांगितलं होतं की ती मला फ़ोन करायचा प्रयत्न करतेय पण तिचा लागत नाहीये. ही स्वतः कोणाबरोबर जेव्हा त्या घरी गेली तेव्हा तिला रस्ता पाहुन कल्पना आली की हा थोडा ट्रिकी रस्ता आहे आणि एकटीने येणारी मीच होते.\nहे होइस्तोवर बराच वेळ झाला होता. मी ज्या घराबाहेर थांबले होते तिथुन बहुतेक एक अमेरिकन बाई बराच वेळ मला गाडीत पाहात असणार. मी साधारण सेफ़ व्यक्ती आहे अशी काही कल्पना झाल्यावर ती आपल्या गेटच्या बाहेर आली आणि मला दिसली. मी खिडकीची काच खाली केली आणि तिने मला विचारलं की मी बराच वेळ तुला इथं पाहातेय काही मदत हवी आहे का मग मी तिला रस्त्याचं नाव सांगुन विचारलं की मी कुठे आहे म्हणुन. तिने जी खूण मला सांगितली ती मला साधारण कळली कारण इतका वेळ जा ये करताना मी एका सेव्हन वे स्टॉप साइनला दोनदा तरी थांबले होते आणि माझं डावं वळण त्या स्टॉप साइनच्या एका कोनाला होतं जे आरामात चुकतं. तिचे आभार मानतेय तोच माझ्या मैत्रीणीचाच मला फ़ोन लागला आणि मी सुटकेचा निश्वास टाकुन तिला सांगितलं मला त्या स्टॉप साईनपाशी यायला.\nयावेळी मी जरा नीट पाहिलं. साधारण चार रस्त्याला स्टॉप साइन असेल तर एकच डावं वळण असतं आणि रस्त्यांची नावंही नीट दिसतात. इथे जरा प्रकरण थोडं ट्रिकी होतं. म्हणजे मुख्य\nचार रस्तेच होते पण अजुन थोडं पुढे जाऊन डावीकडे दोन आणि उजवीकडेही वळणं होती. ती थोडी दूर असल्याने त्या रस्त्यांची नावंही दिसत नव्हती. म्हणजे इथं पहिल्यांदी येणारा प्रत्येकजण चुकतच असेल अशी निदान मी माझी समजुत करुन घेतली आणि साधारण डावीकडे बाजुला थांबले.याला आपण सात रस्ता म्हणुयात असंही डोक्यात आलं.\nथोड्याच वेळात मला घ्यायला आमच्या होस्टबाईच त्यांची गाडी घेऊन आल्या आणि पुढे त्यांना फ़ॉलो करत जाताना मी म्हटलं या घरी कुणी हरवलं तर फ़क्त त्याच आणू शकतील. एकदाची पोहोचले आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊनच काय ती पहिल्यांदी भेटले.\nजमलेल्या सगळ्या बायकांच्या गप्पा-गाणी यांना ऊत आला होता. मी मात्र आता रात्री पुर्ण जागुन सकाळीच निघण्याचं स्वतःच ठरवुन टाकलं कारण पुन्हा रात्रीच्या पारी हरवण्याची माझी बिल्कुल इच्छा नव्हती. नंतर उरलेली रात्र खरचं खूप मजा आली. सर्वांनी पुस्तकं, इंटरनेट वरुन माहिती काढुन सगळं साग्रसंगीत मंगळागौरीचं जागरण केलं. अगदी बसफ़ुगडी, गाठोडं इ. सुद्धा. म्हणजे मुंबईत राहिल्यामुळे किंवा आमच्याकडे अशा काही प्रथा नसल्याने मला स्वतःला मंगळागौर भानगड तशी माहित नव्हतीच. बरेच खेळही तिथेच कळले. खूप मजा आली. खायचं पण सर्व छान-छान आणि आयतं होतं.\nसकाळी मला त्या काकु अगदी मुख्य रस्त्यापर्यंत सोबतीला आल्या; तरीही सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो हा त्यांच्या घरी जाण्याचा प्रवास आणि तो सात रस्ता.\nहो खरंय. आता GPS आल्यापासुन ती हरवण्यातली मजा गेली असंही कधीकधी वाटतं. :)\nनविन ठिकाणी ते सुद्धा अश्या अडनिड्या वेळी हरवलं तर किती वाट लागत असेल ना\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nफ़ुलोरा अ आ ई\nफ़ुलोरा... छोट्यांसाठी पण चारोळीच\nझी मराठीचं चुकतंय बुवा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T21:19:47Z", "digest": "sha1:6ORFO4T5T7MQLUNKUBBWH6YEVVP5OFUB", "length": 7205, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युनानी औषधोपचार पद्धती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयुनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन पद्धती आहे. त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. ही तत्त्वे आरोग्याच्या देखभालीसाठी व जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. यापैकी कोणत्याही घटकाचा अपव्यय किंवा त्यांच्या भौतिक स्थितीतील बदल आजाराला किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. ही सात घटकतत्त्वे खालीलप्रमाणे आहेत.\n१) अल्‌-अरकान किंवा अल्‌-अनासीर (मूलद्रव्य)\n२) अल्‌-मिजाज (स्वभाव किंवा प्रवृत्ती)\n३) अल्‌-अखलात (शारीरिक द्रव्ये)\n५) अल्‌-अखाह (जीवनावश्‍यक स्फूर्ति)\n७) अल्‌-अफआल (शारीरिक क्रिया)\nयुनानी रोगनिवारक शास्त्राच्या तत्त्वानुसार, युनानी चिकित्सकाला रोग्याच्या खालील बाबी नेहमीच लक्षात घेतल्या पाहिजेत. उदा. रोग्याची प्रवृत्ती, स्वभाव, भावना, वागणूक, सवयी, मूलस्थान, राहणीमान, जीवनपद्धती, जात, व्यवसाय, हवामान व पर्यावरण.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nप्रमुख आणि पर्यायी उपचारपद्धती\nॲलोपॅथी · शल्यचिकित्सा · होमिओपॅथी ·आयुर्वेद · युनानी · निसर्गोपचार · बाराक्षार पद्धती ·प्राणायाम · योगासन ·ॲक्युपंक्चर · ॲक्युप्रेशर · चुंबकिय उपचार · मेटामॉर्फिक तंत्र ·रेडिऑनिक्स · प्रतिमा तंत्र ·शरीर-मनोवैद्यक ·कायरोप्रॅक्टिक · शारीर तंत्र · मसाज · रोल्फिंग · फेल्डेनक्रेस · ऑस्टिओपॅथी · उर्जावैद्यक · किरणोपचार · ताई ची व ची गाँग · संगीतोपचार · जलोपचार · सायमाथेरपी · आयरिडॉलॉजी · कायनेसिऑलॉजी ·रसायनोपचार · आहारशास्त्र · पूर्णोपचार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t16386/", "date_download": "2018-04-21T20:52:46Z", "digest": "sha1:QQ3PJ573GBWMZAEA6FX4BTLXBMIDJR7E", "length": 2829, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-पाऊस", "raw_content": "\nआज माझ्या दु:खाची चाहूल त्यास\nम्हणून डोळ्यातून नव्ह,े नभातून\nमनाची आर्त हाक मनातच मीटली,\nपण मनातून नव्हे तो ढगंातून\nशत्रूला झुंज देण्यास मीच\nमग मला साथ देण्यासाठी तो वीजेतून कडाडला...\nएकटेपण सोबतीला होते, दूसरं नव्हतं\nआडोशाला मज थांबऊन मग,\nमाझ्याकडे बघून तो हसला....\nएकटी समजू नकोस स्वत:ला,\nनीरोप माझा घेतांना, हीतगूज\nथंडगार सरींनी मज सूखाऊन मग,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/recipes/tikhat-mithachya-purya/", "date_download": "2018-04-21T21:11:43Z", "digest": "sha1:U3DXONEJT6ZML3G32P45OKCN2IW4OQSB", "length": 3021, "nlines": 38, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "Tikhat Mithachya Purya (Spiced Puris) - Diwali Pangat", "raw_content": "\nरविवारची सकाळ. नाश्त्याला काहीतरी वेगळं खायची इच्छाही आणि जरा उसंतही. त्या दिवशी तिखटमिठाच्या पुऱ्या करायचं ठरलं. दोन वाट्या कणीक घेतली. आणि बेसन, तांदळाचं पीठ, काॅर्नफ्लोर, नाचणी व ज्वारीचं पीठ मिळून दोन वाट्या असं फूड प्रोसेसरमध्ये ओतलं. पुऱ्यांची कणीक मी नेहमी त्यातच मळते कारण पुऱ्यांना आवश्यक तेवढी घट्ट कणीक हाताने भिजवणं जरा कठीणच असतं. या पिठात तीनचार चमचे कसुरी मेथी घातली. सातआठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलं. हळद आणि दोन चमचे ओवा घातला. दोनतीन चमचे तेल घातलं. आणि थोडं थोडं पाणी घालत कणीक भिजवली. १५ मिनिटं झाकून ठेवली. नंतर तेल लावून जरा मळून घेतली आणि लाट्या केल्या. गरम तेलात तळून काढल्या.\nत्याच सुमारास अंगतपंगतवर दिवाळी अंकासाठी फोटो पाठवण्याचं आवाहन वाचलं होतं. मग लेकीला म्हटलं फोटो काढ. तिने तिच्या मोटो जी फोनवरच हे फोटो काढले आहेत. लाट्या, लाटलेली पुरी, कढईतली पुरी आणि तयार टम्म फुगलेल्या पुऱ्या असं सगळं एका फ्रेममध्ये घेतल्याबद्दल गार्गीचे आभारच मानायला हवेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/justice-rahul-gandhi-should-be-properly-examined-loya/", "date_download": "2018-04-21T20:55:06Z", "digest": "sha1:TLQ3BUQSFR7F5JJOSKIMLBSGESVYDMF6", "length": 27887, "nlines": 369, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Justice Rahul Gandhi Should Be Properly Examined By Loya | न्या. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- राहुल गांधी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nन्या. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- राहुल गांधी\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे.\nनवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. लोकशाही धोक्यात असून, वेळीच खबरदारी घेतली पाहिजे.\nचार न्यायाधीशांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. यावर योग्य विचार होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटना याआधी कधीही घडल्या नाहीत. हे एक अभूतपूर्व प्रकरण आहे. भारताच्या सर्व नागरिकांचं न्यायव्यवस्थेवर प्रेम आहे, न्यायाधीशांच्या प्रश्नांचं लवकरच निराकरण व्हायला हवं. न्या. लोया मृत्यू प्रकरणात योग्य चौकशी व्हावी, तसेच हे प्रकरण न्यायमूर्तींनी योग्य प्रकारे हाताळण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे.\nन्यायाधीशांच्या वादाचा लोकशाहीवर होणार परिणाम- सुरजेवाला\nकाँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनीही न्यायाधीशांच्या वादामुळे काँग्रेस अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. याचे लोकशाहीवर दूरगामी परिणाम होतीत. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूवरही न्यायाधीशांनी सवाल उपस्थित केले आहेत, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि पी. चिदंबरम सहभागी झाले होते.\nदोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही\nन्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली.\nसुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनंतर दुस-या क्रमांकावर असलेले जे चेलमेश्वर यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचं म्हटलं. पहिल्यांदाच न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागत असल्याचं ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाचं प्रशासन नीट काम करत नाही असं म्हणत त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कामकाजावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.\nआम्ही आमचा आत्मा विकला असं उद्या कोणी म्हणू नये\nसुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही, कारभार व्यवस्थित चालत नाही. यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी कधीच घडल्या नाहीत. याबाबत सरन्यायाधीशांसोबतही बोललो पण काही उपयोग झाला नाही'' अशा शब्दांमध्ये आज सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कारभारावर हल्लाबोल केला.\nगेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nRahul GandhiSupreme CourtCBI judge B.H Loya death caseSohrabuddin Sheikh encounter caseराहुल गांधीसर्वोच्च न्यायालयन्या. लोया मृत्यू प्रकरणसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण\nसरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील\n'आपली वाटचाल अराजकतेकडे, लोकशाही धोक्यात , न्यायधीशांच्या पत्रकार परिषदेवरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र\nन्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींच्या घरी काँग्रेसची बैठक\nदोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच न्यायाधीशांची पत्रकार परिषद\nभारतीय न्यायव्यवस्थेसाठी आज काळा दिवस - उज्ज्वल निकम\n''आम्ही आमचा आत्मा विकला असं उद्या कोणी म्हणू नये, न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकणार''\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nविरोधकांचादेखील सन्मान व्हावा; वरुण गांधींनी स्वपक्षीयांना दिला घरचा अहेर\nयशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम\nकर्नाटकात काँग्रेसच्या प्रचारात शरद पवार, अखिलेश यादव उतरणार\nउद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T21:14:56Z", "digest": "sha1:3E7YG7JY4JKOLGBU2MG4XSJV5DQW5FXO", "length": 5525, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्बेर्तो उंदियानो मॅयेंको - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआल्बेर्तो उंदियानो मॅयेंको (ऑक्टोबर ८, इ.स. १९७३:पाम्पलोना, स्पेन - ) हा स्पेनचा फुटबॉल पंच आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसामना अधिकारी, २०१० फिफा विश्वचषक\nखलील अल घमदी · रावशान इर्मातोव्ह · सुबखिद्दीन मोहम्मद सल्लेह · युइची निशिमुरा\nकोमान कूलिबाली · जेरोम डेमन · एडी मैलेट\nजोएल अग्विलार · बेनितो अर्चुंदिया · कार्लोस बत्रेस · मार्को अँतोनियो रोद्रिगेझ\nहेक्टर बाल्दासी · होर्हे लारिओंदा · पाब्लो पोझो · ऑस्कर रुइझ · कार्लोस युजेनियो सिमॉन · मार्टिन वाझ्केझ\nमायकेल हेस्टर · पीटर ओ'लियरी\nओलेगारियो बेन्क्वेरेंका · मासिमो बुसाका · फ्रँक डि ब्लीकेरे · मार्टिन हॅन्सन · व्हिक्टर कसाई · स्टेफाने लॅनॉय · रॉबेर्तो रॉसेटी · वोल्फगांग श्टार्क · आल्बेर्तो उंदियानो मॅयेंको · हॉवर्ड वेब\n२०१० फिफा विश्वचषक सामना अधिकारी\nइ.स. १९७३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ डिसेंबर २०१३ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://chavishtpakkruti.blogspot.com/2014/02/blog-post_17.html", "date_download": "2018-04-21T20:40:21Z", "digest": "sha1:IYMEQMAMBCUR7RBUGP6IXET5UCBIVJOB", "length": 3126, "nlines": 33, "source_domain": "chavishtpakkruti.blogspot.com", "title": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती: लिंबाचे लोणचे", "raw_content": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती\nहिरवी , पिवळी लिंब झाडावर ,बाजारात , फ्रीज मध्ये कोठेही नजरेस पडली तरी मनाला उत्साह देऊन जातात. लिम्बातून. 'सी' विटामीन मिळते असा श्स्त्रीय विचार मनात न आणता देखील लिंबाचे पदार्थ आवडीने सेवन केले जातात . शिवाय लिंबाच्या सेवनाचे 'side effects' काहीच नाहीत . थोडेसे आंबट , थोडेसे तुरट चवीचे लिंबू न आवडणारा विरळाच .सध्या बाजारात लिंब भरपूर मिळत असल्याने ,सलग तिसरी पाककृती लिम्बाचीच आहे .माझी आई फक्त 'लिंबाचे पदार्थ करण्यात माहीर आहे' असा कृपया गैरसमज करून घेऊ नये .\nलिम्बाच्या लोणच्याचा मसाला १०० ग्राम [बाजारात उपलब्ध असलेला ]\nलिंब चिरून ,बिया काढून MIXER मधून बारीक करून घ्यावीत , त्यात लोणच्याचा मसाला ,मीठ आणि साखर घालून , हलवून रात्रभर पातेल्यात ठेवावे .दुसर्या दिवशी नीट हलवून बरणीत भरून ठेवावे .... १-२ दिवसात खायला तयार लोणचे मिळते .\nटीप : एकही बी जाता कामा नये ,अन्यथा लोणचे कडू होते .\nनमन [नमनाला घडाभर (\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/easyblog-3/2013-03-12-05-46-35", "date_download": "2018-04-21T20:49:16Z", "digest": "sha1:TWFPRHJ4WVW3IREYCKZ7AQ4W5VDZCD2R", "length": 12522, "nlines": 78, "source_domain": "bharat4india.com", "title": "भाजप-मनसेत कलगीतुरा -", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nमंगळवार, 12 मार्च 2013\nमंगळवार, 12 मार्च 2013\nविधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात झाली ती विरोधकांमधल्या फुटीवरून... सभागृहाबाहेरचा इश्यू, पण वातावरण मात्र तापलं ते विधिमंडळ परिसरातलं... राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केले आणि मग त्याला उत्तर मिळणार हे अपेक्षितच होतं. त्याप्रमाणं खडसेंनी त्याला उत्तर दिलंच... अगदी थेट सेटलमेंट केली असती तर कोहिनूर मिल खरेदी केली असती, असा थेट टोलाही लगावला. या आरोप-प्रत्यारोपांनंतर राजकीय समीकरणं बदलली. मनसेचा आमदारांचा गट विधानसभेत वेगळा बसणार हे स्पष्ट झालं. अखेर भाजप-मनसेमध्ये कडवटपणा निर्माण झाला. आता तो कुठल्या थराला जाणार याची चुणूक दिसायला लागलीच आहे. नाशिक महानगरपालिकेत भाजपचा पाठिंबा मनसेला मिळालाय. त्याचा फेरविचार सुरू झाल्याची चर्चाही विधिमंडळ परिसरात सुरू झाली.\nराज ठाकरे हे राजकीय शत्रूंना थेट शिंगावर घेतात, त्याचाच हा अनुभव आता आलाय. खरं तर शिवसेनेनं विधिमंडळात अनेकदा मनसे कसा बाजूला पडेल, हेच पाहिलं होतं. विरोधी पक्षांच्या पंगतीतनं मनसे कसा बाजूला पडेल, याची काळजीही शिवसेनेनं घेतली होती. पण विरोधकांच्या दुफळीचा फायदा सत्ताधारी पक्षांना मिळू नये, यासाठी भाजपनं मनसेला जवळ घेण्याची कृती अनेकदा आपला शिवसेना हा मोठा मित्र नाराज झाला तरी केली होती. आता मात्र थेट खडसेंवरच आघात झाल्यानं भाजप मनसेला दूर ठेवेल हे स्पष्टच झालंय. खरं तर आता मनसेला जवळ करणं पक्ष म्हणून भाजपला परवडणारं नाही. शिवसेना-भाजप-आरपीआयच्या युतीत मनसेला सामील करून महायुती निर्माण करण्याचा प्रयत्नही भाजप नेते मुंडे यांनी केला होता. तो अपयशी ठरल्यानंतर मुंडे गप्प झाले होते.\nराज ठाकरे यांनी सध्या तरी अजित पवार यांना अंगावर घेतलं आहे. अगदी हमरीतुमरीपर्यंत हे भांडण गेलं होतं. यापूर्वी त्यांनी अनेकांना अंगावर घेतलंय. त्या अंगावर घेण्याच्या स्वभावामुळं राज ठाकरे हे राज्यात चर्चेत राहिले. त्याचा फायदा काही अंशी त्यांना झाला खरा, पण त्याचा नकारात्मक परिणामही त्यांच्यावर झालाय. पण एखादं भांडण टोकाला गेल्यानंतर त्याची चर्चा बंद करण्याचं कसबही राज यांच्याकडे आहे, त्यामुळंच जेव्हा पुण्यात येऊन दाखवाच, असा एनसीपीनं इशारा देताच त्याला प्रतिआव्हानही त्यांनी दिलं. मात्र जेव्हा मोठ्या पवारसाहेबांनी एनसीपीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले, तेव्हा राज यांनीही आपण पुण्याला जाणार नव्हतो, मात्र मला आव्हान दिल्यानं मला उत्तर द्यावं लागलं, असं सांगत तो वाद तिथंच थांबवला. आता भाजपला अंगावर घेतल्यानं राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला मनसेला पडावं लागेल. मात्र त्याचा फायदा त्यांना जळगावात रिकाम्या झालेल्या राजकीय पोकळीत शिरकाव करताना होईल, असाही काहींचा अंदाज आहे.\nखरं तर एका बाजूला नरेंद्र मोदी यांचं गुणगान गात त्यांच्याशी राज ठाकरे यांनी जवळीक साधलीय. तर दुसऱ्या बाजूला राज्यातल्या भाजपच्या नेत्याच्या विरोधात शिंग फुंकलंय. पण भाजपसारखा पक्ष ज्याकडं कुजबुज कार्यकर्त्यांची मोठी फौज राज्यात आहे, त्याचा तोटा होऊ शकतो, याचाही ठाकरे यांनी विचार केला असणारच. पण एक नक्की झालंय, राज्यात दुष्काळ पडलाय, सिंचनासारखे घोटाळे झालेत, त्यात अजूनपर्यंत काही पुढं आलं नाही, अशा वेळी सरकारची कोंडी करण्याऐवजी विरोधकांमधली भांडणं पहिल्याच दिवशी समोर आल्यानं, सत्ताधारी खुशीत गाजरं खात असणार.\n1995 पासून पत्रकारितेत. चित्रलेखा, लोकप्रभा, नवशक्ति, अक्षर भारत यांमध्ये लेखन. ई टीव्ही मध्ये राजकीय रिपोर्टिंग. 'झी न्यूज'मध्ये राजकीय प्रतिनिधी म्हणून चार वर्षे काम. लोकसभा, विधानसभा निवडणुका तसंच विधीमंडळ अधिवेशनाचं रिपोर्टिंग. 'आयबीएन लोकमत'मध्ये डेप्युटी न्यूज एडिटर, 'सहारा समय'चे इनपूट एडिटर म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या `भारत 4इंडिया`मध्ये पॉलिटिकल एडिटर म्हणून कार्यरत.\nआपण स्वतःला तपासायला हवं\nसामान्यांचं जगणं सुखकर होणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=174&Itemid=366&limitstart=1", "date_download": "2018-04-21T21:18:59Z", "digest": "sha1:IQC5Q6GBPXZ3KQTQNTZZQMZ3EWPEQ2KY", "length": 6434, "nlines": 50, "source_domain": "saneguruji.net", "title": "दोघांचा बळी", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\n‘होय, हे बरोबर आहे. हया दुसर्‍याची चौकशी करू या. सारी कृष्णकृत्ये बाहेर येऊ देत. त्यांचे इतर साथीदार कोण आहे हेही कळेल. त्यांचाही नायनाट करता येईल. असे लोक म्हणू लागले. हे दुसरे प्रधान कोठे पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे व न्यायधिशांनी त्यांची चौकशी लवकर करावी अशाही मागण्या लोकांनी सभांतून केल्या.\nत्या दुसर्‍या प्रधानास तुरुंगात ठेवण्यात आले. स्वदेशातील ही सारी घडामोड राजाला कळविण्यात आली. केव्हा येणार राजा राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळणार तर नाही ना राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळणार तर नाही ना खवळली तर हया प्रधानास कसे वाचविता येणार\nतो दुर्दैवी प्रधान तुरुंगाच्या कोठडीत होता. इतक्यात कोणी तरी तेथे आले. कोण होते ते समजावयाला मार्ग नव्हता. त्या व्यक्तिच्या तोंडावरुन बुरखा होता. त्या अज्ञात व्यक्तीने त्या प्रधानाच्या हातात चिठ्ठी दिली. काय होते त्या चिठ्ठीत\n‘आज रात्री आठ वाजता तुरुंगाच्या दाराबाहेर घोडयाची गाडी असेल. तीत तुम्ही बसा व शहराच्या दक्षिण दरवाजाकडे जा. तुम्ही तेथे पोचताच दरवाजा उघडला जाईल. आपण त्याच गाडीतून देशाबाहेर निघून जाऊ’. तो प्रधान विचार करू लागला. घोडयाच्या गाडीतून जाणे धोक्याचे होते. कोणी गाडी थांबवली तर कोणाला संशय आला तर कोणाला संशय आला तर पंतु प्राण वाचविण्याचा हाच एक मार्ग होता. आलेली संधी घ्यावी. पुढचे कोणाला कळणार\nतो प्रधान रात्र केव्हा होते व आठ केव्हा वाजतात हयाची वाट पाहात होता. शेवटी एकदाचे आठ वाजले. कोणी तरी कोठडीजवळ आले. प्रधानाला त्या अज्ञान व्यक्तीने तुंरुगाबाहेर नेले. तेथे पडदे सोडलेली गाडी होती. प्रधान तीत बसला. गाडी भरधाव निघाली. रात्रीची आठ-साडेआठची वेळ. रस्ते गजबजलेले होते; परंतु त्या गर्दीतून ही गाडी वेगाने जात होती. गाडी दक्षिणेकडच्या दरवाजाकडे वळली. तिकडे गर्दी कमी होती. रहदारी कमी होती. गाडी दरवाजाजवळ येऊन थांबली; परंतु दरवाजा बंद. तेथील पहारेकरी दरवाजा उघडीना.\n‘अरे, दरवाजा लवकर उघड-’ गाडीवान म्हणाला.\n‘तसा हुकूम नाही.’ पहारेकरी म्हणाला.\n’ गाडीतून प्रधानाने विचारले.\n‘नाही. कोण आहे गाडीत’ पहारेकर्‍याने प्रश्न केला.\n‘त्याची तुला उठाठेव नको. आधी दरवाजा उघड. प्रत्येक क्षण मोलाचा जात आहे. देशाचे काम आहे.’ गाडीवान म्हणाला.\n‘काही तरी फितुरी दिसते. कोण आहे गाडीत मी दरवाजा उघडणार नाही,’ पहारेकरी जोराने म्हणाला.\nराजा आला, फुला वाचला\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T20:59:06Z", "digest": "sha1:YDEFNVFUN7L6AMDVI44IFT55KZBHVVXO", "length": 12693, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरण बेदी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनवज्योती आणि इंडिया व्हिजन फाउंडेशन : दोन्ही बिगरसरकारी समाजसंस्था.\nब्रिज बेदी (१९७५ पासून)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकिरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. त्यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. दिल्लीतील तिहार जेलच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) होत्या. तेथे असताना त्यांनी जेलमध्ये अनेक सुधारणा केल्या.\nनिवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. right|thumb|अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांचे समवेतचे एक चित्र\n४ किरण बेदी यांनी लिहिलेली पुस्तके\n५ किरण बेदी यांच्यावरील चित्रपट, मालिका\n६ पुरस्कार आणि सन्मान\nकिरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परकाशलाल असे होते. त्यांच्या आईचे नाव लग्नाआधी जनक व लग्नानंतर प्रेमलता असे होते. किरण यांना एक बहिण होती तिचे नाव शशी असे होते. किरण बेदी यांच्यात स्पष्टपणा,निर्भीडपणा हे गुण होते.\nत्यांच्या शाळेचे नाव सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल असे होते. ही शाळा अमृतसर येथे होती. ही शाळा घरापासून १५ किलोमीटर दूर असल्यामुळे त्यांना कष्ट करावे लागत होते. शिक्षणाबरोबरच किरण बेदी या खेळातही चपळ होत्या. त्या टेनिसपटू होत्या. एन.सी.सी. विभागातही त्यांचा सहभाग होता. ग्रंथालयाचा त्या खूप उपयोग करायच्या. त्यानंतर त्यांनी 'गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमेन' यामाध्ये प्रवेश घेतला.\nटेनिस कोर्टवर किरण बेदी यांची ब्रिज बेदी यांच्याशी भेट झाली. त्यांचा विवाह १९७२ साली झाला. त्याच वर्षी त्यांची आय.पी.एस.येथे निवड झाली. ब्रिज बेदी किरण बेदी यांना सरकारी नोकरीसाठी प्रोत्साहित करीत राहिले. किरण बेदी यांच्या मुलीचे नाव साईना बेदी असे आहे.\nकिरण बेदी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nआय डेअर (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक - सुप्रिया वकील). हे पुस्तक गुगल बुक्सवर उपलब्ध आहे.\nBe The Change (भ्रष्टाचाराशी लढा). मराठी अनुवादक - सुप्रिया वकील\nकिरण बेदी यांच्यावरील चित्रपट, मालिका[संपादन]\nकर्तव्यम्‌ (तेलुगू चित्रपट, १९९०)\nविजयाशांती आयपीएस (तमिळ चित्रपट)\nस्त्री (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)\nइन्स्पेक्टर किरण (दूरचित्रवाणी मालिका)\n (मेगन डॉनेमन या ऑस्ट्रेलियन चिर्मात्याने बनवलेला इंग्रजी चित्रपट) : या चित्रपटाला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा एक लाख डॉलरचा पुरस्कार आणि बार्बारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २५०० डॉलरचा पुरस्कार मिळाला.\n’हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या जनमत चाचणीत सर्वात लोकप्रिय समाजसेवक म्हणून निवड, २००९)\n’द वीक’ या नियतकालिकाच्या जनमत चाचणीत ’द मोस्ट ॲडमायर्ड वूमन इन इंडिया’ म्हणून पहिल्या क्रमांकाची ४६६ मते मिळाली (१५ सप्टेंबर २००२). (लता मंगेशकर ३८५, सोनिया गांधी २६१, सुषमा स्वराज २५३ मते.)\nत्याच नियतकालिकाच्या ’द मोस्ट ॲडमायर्ड इंडियन’ जनमत चाचणीत देशातून पाचवा क्रमांक (२००२)\nपोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (शौर्यपदक, १० ऑक्टोबर, १९८०)\nरेमन मॅगसेसे पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार\nमहान स्त्रिया : लेखिका - अनुराधा पोतदार , परी प्रकाशन कोल्हापूर, आवृत्ती- २०१३\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९४९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१८ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/aashecha-hindola/", "date_download": "2018-04-21T21:12:09Z", "digest": "sha1:RE3BDYM2MPRPDR275VZENJZN4I4B6ZJB", "length": 5875, "nlines": 123, "source_domain": "www.marathimati.com", "title": "आशेचा हिंदोळा - मराठी कविता | Aashecha Hindola - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » आशेचा हिंदोळा\nलेखन: अनुराधा फाटक | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८\nपुन्हा बसले. त्या निर्जीव\nवाटतं त्या हिंदोळ्याचे दोर\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82", "date_download": "2018-04-21T21:12:12Z", "digest": "sha1:LGDBTQ53TRASUUPXZNFTQGQJGUSAXKL4", "length": 3720, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टेंटू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nटेटू किंवा टेंटू ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१४ रोजी १४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T21:13:32Z", "digest": "sha1:Q55VGD4IJBKS5EYE6EU7YR3H6727O7AV", "length": 45226, "nlines": 328, "source_domain": "www.agrowon.com", "title": "गणेश कोरे | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भाव\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ वाढण्यास सुरवात होते. यंदा मात्र त्या पार्श्वभूमीवर कोकणासह कर्नाटकातून पुणे बाजार समितीत आंब्याची आवक मागील वर्षांच्या तुलनेत कमीच आहे. त्याचे कारण म्हणजे हवामान बदल, तापमानातील माेठ्या प्रमाणावरील चढउताराचा फटका आंब्याला बसला आहे. परिणामी उत्पादन घटले आहे. कमी आवकेमुळे आंब्याचे दर मात्र तेजीत आहेत. येत्या काळात हे दर सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्यात येतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.\nअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ वाढण्यास सुरवात होते. यंदा मात्र त्या पार्श्वभूमीवर कोकणासह कर्नाटकातून पुणे बाजार समितीत आंब्याची आवक मागील वर्षांच्या तुलनेत कमीच आहे. त्याचे कारण म्हणजे हवामान बदल, तापमानातील माेठ्या प्रमाणावरील चढउताराचा फटका आंब्याला बसला आहे. परिणामी उत्पादन घटले आहे. कमी आवकेमुळे आंब्याचे दर मात्र तेजीत आहेत. येत्या काळात हे दर सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्यात येतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.\nपुणे - शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री याेजनेंअंतर्गत बालगंर्धव रंगमंदिर येथे आंबा महाेत्सव भरला आहे. यावेळी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आंब्याची चव चाखुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.\nपुणे बाजार समिती- अक्षयतृतीयेनिमित्त आंबा खरेदीसाठी आलेले कुटूंब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरविवार, 25 मार्च 2018\nदुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम पर्याय आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविल्या जातात.\nमहामंडळाची राज्यामध्ये पडेगाव (जि. औरंगाबाद), बिलाखेड (जि. जळगाव), दहीवडी, (जि. सातारा), महूद (जि. सोलापूर), रांजणी (सांगली), अंबेजोगाई (जि. बीड), मुखेड (जि. नांदेड), तीर्थ (जि. उस्मानाबाद), पोहरा (जि. अमरावती), बोंद्री (जि. नागपूर) ही केंद्रे कार्यरत आहेत.\nदुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम पर्याय आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविल्या जातात.\nमहामंडळाची राज्यामध्ये पडेगाव (जि. औरंगाबाद), बिलाखेड (जि. जळगाव), दहीवडी, (जि. सातारा), महूद (जि. सोलापूर), रांजणी (सांगली), अंबेजोगाई (जि. बीड), मुखेड (जि. नांदेड), तीर्थ (जि. उस्मानाबाद), पोहरा (जि. अमरावती), बोंद्री (जि. नागपूर) ही केंद्रे कार्यरत आहेत.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nउन्हाळी काकडीचे मास्टर सचिन भोर\nबुधवार, 21 मार्च 2018\nसचिन भोर सांगतात की काकडीला किलोला १२ रुपये तरी किमान दर मिळतो. उत्पादन २० ते २५ टन गृहीत धरले तर दोन लाख २४ हजार रुपये ते तीन लाख रुपये हाती येतात. एकरी ८६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात किमान दोन लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. असे दोन हंगाम गृहीत धरले तरी दुप्पट उत्पन्न हाती येऊ शकते.\nसचिन भोर सांगतात की काकडीला किलोला १२ रुपये तरी किमान दर मिळतो. उत्पादन २० ते २५ टन गृहीत धरले तर दोन लाख २४ हजार रुपये ते तीन लाख रुपये हाती येतात. एकरी ८६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात किमान दोन लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. असे दोन हंगाम गृहीत धरले तरी दुप्पट उत्पन्न हाती येऊ शकते.\nठिबक सिंचन व मल्चिंग पेपरवर बहरलेले काकडीचे पीक.\nकाढणीनंतर मार्केटला पाठवण्याआधी काकडी स्वच्छ धुतली जाते.\nगाेणींमध्ये भरून काकडी वाशी मार्केटला पाठवली जाते.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nवर्षभर विविध हंगामांत चक्राकार पद्धतीने बीटरूट\nमंगळवार, 6 मार्च 2018\nबीट रूट हे पीक म्हटले की मंचरचे (जि. पुणे) नीलेश बांगर हे जणू समीकरणच झाले आहे.\nगेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्यांनी या पिकात सातत्य ठेवत त्यात मास्टरी मिळवली आहे.\nवर्षातील दोन ते तीन हंगामांत हे पीक चक्राकार पद्धतीने ते घेतात. उत्पादन एकरी १० टनांपासून २० टनांपर्यंत घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. बाजारपेठेतही आपल्या मालाची अोळख तयार करीत त्यातून अर्थकारण सक्षम केले आहे.\nबीट रूट हे पीक म्हटले की मंचरचे (जि. पुणे) नीलेश बांगर हे जणू समीकरणच झाले आहे.\nगेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्यांनी या पिकात सातत्य ठेवत त्यात मास्टरी मिळवली आहे.\nवर्षातील दोन ते तीन हंगामांत हे पीक चक्राकार पद्धतीने ते घेतात. उत्पादन एकरी १० टनांपासून २० टनांपर्यंत घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. बाजारपेठेतही आपल्या मालाची अोळख तयार करीत त्यातून अर्थकारण सक्षम केले आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nजातिवंत पशू संगोपन, प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nपशुधन वाढीबराेबरच पशुधनाची उत्पादकतावाढीचे शासनाने धाेरण आहे. यासाठी गायी बराेबरच शेळी- मेंढ्यांचा अानुवंशिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे.\nपशुधन वाढीबराेबरच पशुधनाची उत्पादकतावाढीचे शासनाने धाेरण आहे. यासाठी गायी बराेबरच शेळी- मेंढ्यांचा अानुवंशिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nपुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.\nपुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nपुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल\nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nसध्या बोरांचा हंगाम सुरू झाला असून, राज्याच्या विविध भागांतून चेकनट, चमेली, उमराण आणि चण्यामण्या बाेरांची आवक सध्या पुणे बाजार समितीमध्ये सुरू आहे. पुणे बाजारासह, कर्डूवाडी जवळील माेडनिंब उपबाजारातही विविध बाेरांच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेत आहे. बाेरांच्या उलाढालीचा घेतलेला आढावा.\nसध्या बोरांचा हंगाम सुरू झाला असून, राज्याच्या विविध भागांतून चेकनट, चमेली, उमराण आणि चण्यामण्या बाेरांची आवक सध्या पुणे बाजार समितीमध्ये सुरू आहे. पुणे बाजारासह, कर्डूवाडी जवळील माेडनिंब उपबाजारातही विविध बाेरांच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेत आहे. बाेरांच्या उलाढालीचा घेतलेला आढावा.\nपुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल\nपुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\n‘ई-नाम’द्वारे शेतमालाचे ‘आॅनलाइन’ लिलाव\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीच्या पारंपरिक पद्धतीतील फसवणूक राेखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ‘ई-नाम उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार विविध बाजार समित्यांंमध्ये आॅनलाइन लिलाव सुरू झाले आहेत. दाैंड (जि. पुणे) बाजार समितीतील ‘आॅनलाइन लिलाव विक्रीचा हा प्रातिनिधिक वृत्तांत...\nबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीच्या पारंपरिक पद्धतीतील फसवणूक राेखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ‘ई-नाम उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार विविध बाजार समित्यांंमध्ये आॅनलाइन लिलाव सुरू झाले आहेत. दाैंड (जि. पुणे) बाजार समितीतील ‘आॅनलाइन लिलाव विक्रीचा हा प्रातिनिधिक वृत्तांत...\n‘ई-नाम’द्वारे शेतमालाचे ‘आॅनलाइन’ लिलाव\n‘ई-नाम’द्वारे शेतमालाचे ‘आॅनलाइन’ लिलाव\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nपशुपालक कंपन्या राज्यात स्थापन होणार\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nपुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. शेळी-मेंढी महामंडळाच्या वतीने या कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक काेटी रुपयांची तरतूद महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.\nपुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. शेळी-मेंढी महामंडळाच्या वतीने या कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक काेटी रुपयांची तरतूद महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nभाजीपाल्याच्या नुकसानीमुळे पुण्यात आवक मंदावली\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अत्यंत कमी आवक झाल्याने बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. ही झालेली भाववाढ पुढील तीन आठवडे तरी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.\nराज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे माेठे नुकसान झाल्याने आवक मंदावली आहे. तर खरिपाच्या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, नवीन उत्पादन सुरू हाेण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने बाजारातील भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अत्यंत कमी आवक झाल्याने बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. ही झालेली भाववाढ पुढील तीन आठवडे तरी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.\nराज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे माेठे नुकसान झाल्याने आवक मंदावली आहे. तर खरिपाच्या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, नवीन उत्पादन सुरू हाेण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने बाजारातील भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/06/blog-post_21.html", "date_download": "2018-04-21T20:53:19Z", "digest": "sha1:HUYDITDZQQFUQXXI7KM4LJF56QSOMEGR", "length": 23662, "nlines": 358, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: गाणी आणि आठवणी ४ - मी एकटीच माझी असते कधीकधी", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nगाणी आणि आठवणी ४ - मी एकटीच माझी असते कधीकधी\nकाही गाणी आठवण्यासाठी ती मुद्दाम ऐकावीही लागत नाहीत.अशा गाण्यांनी मनाचा एकदा ठाव घेतला की यांचे शब्द अकस्मात आठवतात आणि जणु काही आपण ते गाणं त्या क्षणासाठी जगतो. माझ्यासाठी अशाच काही गाण्यांपैकी एक म्हणजे \"मी एकटीच माझी असते कधी कधी\".\nहे गाणं मी प्रथम कधी ऐकलं ते खरंच आठवणार नाही पण शाळेतल्या न कळत्या वयात संध्याकाळी रेडिओवर सांजधारामध्ये हुरहुरत्या संध्याकाळीच ऐकलं असणार हे नक्की.\nयातलं \"गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी\" हे खूप स्पर्शून गेलं होतं ते बारावीच्या निकालाच्यावेळी. माझ्या ग्रुपमधल्या सगळ्या मुली पीसीबीमध्ये सुस्थितीत असल्याने निर्धास्त होत्या आणि काहींना पैसे भरून खाजगी मेडिकल कॉलेजला जाता येईल याची खात्री. मला मात्र या सगळ्यात राहुन इतकं एकटं वाटत होतं की बस..आता पुढे काय पेक्षा जे ठरवलं होतं ते नाही याचं ते दुःख. मजा म्हणजे आता आठवलं तर त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे गेलं त्याचं वाईट वाटतं पण त्यानंतरही फ़ार काही वाईट झालं नाही. दुसरी रांग आणखी काय असो..पण तरी असे गर्दीत नसण्याचे प्रसंग येतच राहतात. अशावेळी मनाला एका वेगळ्याच शांत जागी नेऊन सोडण्याची करामत या गीताने माझ्यासाठी बर्‍याचदा केलीय.\nमागच्या मायदेश दौर्‍यात मामाच्या घरी गेले होते...लहानपणीच्या मे आणि दिवाळीच्या सुट्टीत चार मावश्या, मामे-मावस भावंडं यांच्या गोतावळ्यात गप्पा मारत वाड्यातल्या चिंचेखाली बसलेलो आम्ही याचे भास त्यावेळी उगाच झाले आणि काय वाटत असेल या आजोबांच्या काळातील चिंचेला असं एकटीच शांतपणे दुरून येणारा नदीच्या वार्‍याचा इवलुसा आवाज ऐकताना उगाच वाटुन गेलं...मन मागचं काहीबाही आठवत राहिलं आणि \"होतात भास मजला नुसते कधी कधी\" हे प्रत्यक्षात जगलं गेलं..या आणि अशा अनेक प्रसंगांच्यावेळी हेच गाणं आठवलं...\nथोडे आणखी बिकट प्रसंग येतात, जुन्या जखमांवरची खपली काढली जाते, एखादा परिचय दूर जाताना दिसतो तेव्हा माहित असतं की काही ओळखी जन्मजन्मांतरीच्या नसतात किंवा हे आधीही घडलंय तरी \"जखमा बुजुन गेल्या सार्‍या जुन्या तरीही, उसवीत जीवनाला बसते कधी कधी\" असं होतंच. त्यावेळी या गाण्याचा आसरा वाटतो.\nइथे अमेरिकेत तर अगदी प्रत्यक्षात एकटं असण्याचे प्रसंगच जास्त. त्यामुळे इथे आल्यापासुन तर हे गाणं खरं सांगायचं तर विसरायचे प्रसंग कमी. माझ्याकडे हे गाणं आता नाहीये. अजुनही पुर्वीसारखं जर रेडिओवर वगैरे लागलं तरंच ऐकलं जाणार पण स्वतः स्वतःलाच इतक्यांदा ते ऐकवलं गेलंय की प्रत्यक्ष न ऐकल्याची कमी भासत नाही. आठवणीत येऊन सारखं सारखं रुंजी घालणार माझं हे एक फ़ार लाडकं गीत आहे.\nसुरेश भटांची ही गझल, श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केली आहे आणि निर्मला देवींचा स्वर या गाण्याला लाभला आहे.खाली पूर्ण गीत दिलं आहे.\nमी एकटीच माझी असते कधीकधी\nगर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी\nयेथे न ओळखीचे कोणीच राहिले\nहोतात भास मजला नुसते कधीकधी\nजपते मनात माझ्या एकेक हुंदका\nलपवीत आसवे मी हसते कधीकधी\nमागेच मी कधीची हरपून बैसले\nआता नकोनकोशी दिसते कधीकधी\nजखमा बुजून गेल्या सा‍र्‍या जुन्या तरी\nउसवीत जीवनाला बसते कधीकधी\nLabels: गाणी आणि आठवणी\nकाय गं... अजून रमलेली दिसत नाहीस तिकडे... :)\nआठवणीतील गाणी मानून माह्याकडे मी एक अल्बम बनवलेला आहे..तो ऐकतो कधीकधी... :)\nअपर्णा...हे गाण्याबद्दल प्रथमच ऐकतोय...तुझ्याकडे असेल तर सेन्डव.\nएकदम हळुवार. अनेक गाण्यांतल्या ओळीओळींशी आठवणी जडलेल्या असतात. तसंच काहीसं झालंय तुझं.\nरोहन, असंही नाहीये पण काही तसंच घडलं की अशी गाणीच सहारा असतात..\nयोगेश माझ्याकडे नाहीये आता पुढच्यावेळी रिदम हाऊसला वगैरे जाऊन शोधीन..\nमी कधी एकल नाही ग हे गाण....पण तुझ्या भावना पोहोचल्या हं...\nआठवणींशी निगडीत गाणी की गाण्यांशी निगडीत आठवणी इतके काहींशी आपले नाते घट्ट जुळलेले. \" होतात भास मजला नुसते कधी कधी व जखमा बुजुन...\" ही दोन्हीही गाणी ब~याच दिवसात ऐकलीच नाहीत. आता शोधतेच.\nअपर्णा, बरी आहेस नं\nश्रीताई, अगं एकच गाणं किंवा खरं तर गझल आहे. आता पोस्टमध्ये पूर्ण दिली आहे.मला mp3 मिळाली नाही. आता पुढच्या मायदेश दौर्‍यात मिळालं तर. नक्की ऐक तुला आवडेल...अशी गाणी असावीत आपल्याबरोबर...मला ही लहानपणापासुन ऐकल्याबद्द्ल मला रेडिओ आणि माझे घरचे दोघांचं कौतुक करायला हवं.\nप्रत्येकाची आवड वेगळी असते, पण माणूस एकटा असलाकी हि गाणी आपलीच वाटतात ,प्रत्येकचे अनुभवपण वेगळे असतात ,महेशकाका\nएकटेपणासाठी गाणी, पुस्तकं असे सोबती जरुर असावेत. धन्यवाद महेशकाका.\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nन भूतो न भविष्यती\nगाणी आणि आठवणी ४ - मी एकटीच माझी असते कधीकधी\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2013/06/", "date_download": "2018-04-21T21:16:35Z", "digest": "sha1:WNXP7XH6CSBLHI6REPWY4LKSXV3N5WNU", "length": 69122, "nlines": 263, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: June 2013", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nदाभाडे सरकारांचा इंदोरीतील भुईकोट किल्ला\nतळेगाव दाभाडेपासून पूर्वेस ५ कि.मी. अंतरावर चाकण-तळेगाव मार्गावर इंदोरी गाव आहे. येथे इंदोरीचा हा भुईकोट किल्ला आहे. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या भुईकोट किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. सध्या किल्ल्यामध्ये कडजाई देवीचे मंदिर असून हे देवस्थान जागृत असल्याचे मानले जाते. पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने गाव सैन्यासह तटबंदीच्या आत किल्ल्यात वसलेले होते. कालांतराने गाव किल्ल्याबाहेर आले.\nइंदोरीच्या किल्ल्याला दहा बुरुज, घोड्यांचा तबेला आणि किल्ल्याची तटबंदी एवढेच अवशेष तग धरून अजूनही इतिहासाची साक्ष देत आहेत. उत्तर-दक्षिण वाहणाºया इंद्रायणी नदीच्या पूर्व तटावर नैसर्गिक उंच खडकावर हा भुईकोट किल्ला आहे.\nछत्रपती शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांना तळेगाव हे वतन म्हणून मिळाले. या तळेगावात पाण्याची तळी आहेत म्हणून तळेगाव नाव पडले. कालानंतराने यालाच तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. दाभाडे घराण्याचे मूळ पुरुष बजाजीराव दाभाडे. त्यांचे नातू सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी १७२०-२१ मध्ये भुईकोट किल्ला बांधला. दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात झाले. त्यांची समाधी इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. वेळेअभावी मला तेथे जाता आले नाही.\nकिल्ल्याच्या आतील अनेक ऐतिहासिक वास्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड झाल्या असल्या, तरी तटबंदीसह भव्य प्रवेशद्वार अजून अभिमानाने उभे आहे. जागोजागी तटबंदीची पडझड झालेली आहे. इंदोरीहून १५ किलोमीटरवर असलेल्या चाकणचा भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे या किल्ल्याला संरक्षणदृष्ट्या फार महत्व प्राप्त झाले. तटबंदीच्या आतील क्षेत्र अंदाजे ६ एकर असे विस्तृत क्षेत्र आहे. सध्या किल्ल्यात थेट मंदिरापर्यंत वाहन जाते. आतमध्ये जागृत ग्रामदैवत कडजाई मातेचे मंदिर, बापुजीबुवांचे मंदिर व बंद पडलेल्या शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या दुरवस्था झालेली इमारत आहे. वैशाख महिन्यात अक्षयतृतीयेनंतर येणाºया मंगळवारी कडजाई मातेचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो.\nपूर्व दिशेला असलेले किल्ल्याचे दुमजली भव्य प्रवेशद्वार आहे. कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. प्रवेशद्वाराच्या मध्यावर देवीची कोरीव मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बुरुजांसह एकूण चौदा बुरूज आहेत. प्रवेशद्वाराचे दोन्ही बुरूज घडीव दगडात बांधलेले आहेत. दरवाज्याच्या कमानींमध्ये दोन्ही बाजूस दोन ओवºया असून, पहारेकºयांसाठी दोन दोन देवड्या आहेत. वरच्या मजल्यावर नगारखाना होता. तिथे हत्तीचे दगडी चित्र कोरलेले आहे. तटबंदी सुमारे ५ फूट रुंदीची आहे. शत्रूने हल्ला केल्यास जागोजागी तोफा व बंदुकांसाठी मोठमोठी छिद्रे शत्रूचा ठाव घेण्यास सज्ज आहेत. किल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणाºया इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो.\nइंदोरीचा हा भुईकोट किल्ला केवळ इंदोरीचे नाही, तर अवघ्या मावळाचे वैभव व स्वाभिमान आहे. मावळातील कार्ला, भाजे व बेडसे येथील जगप्रसिद्ध लेण्या, तसेच लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची या गडांप्रमाणेच इंदोरी येथील सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा भुईकोट किल्ला याची साक्ष आहे.\nनंतर तळेगावाला जाण्यास निघालो. तळेगावात श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याने जपलेले एक मंदिर पाहण्यास निघालो. मंदिराचे नाव पाच पांडव मंदिर.\nतळेगाव दाभाडेमधून चाकणकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटरवर इंद्रायणीनदीवर दोन पुल उभारलेले आहे. यातून छोट्या पुलाने इंदोरीच्या या भुईकोट किल्ल पाहता येतो.\nअजून काय पाहाल :\nपौराणिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या तळेगावात पाच पांडवांचे मंदिर आहे. पौराणिक कथेमध्ये द्रौपदीने दिलेल्या एका शितावर भगवान श्रीकृष्णाचे पोट भरले व त्यामुळे दुर्वास ऋषींचेही काही न खाता पोट भरले असा उल्लेख आहे. ही घटना जेथे घडली ते हे पाच पांडव मंदिर असल्याची आख्यायिका आहे. मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे. मंदिर छोटे आहे. दरवाज्यातून पाच पांडवांच्या बैठ्या मूर्ती दिसून येतात. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव असे पांडव मूर्ती येथे आहे. आतमध्ये एक छोटा दरवाजा असून, द्रौपदीची निजलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे. वषार्तून दोन वेळा, सहा महिन्याने पूर्वेकडे व पश्चिमेकडे मुख करून विश्रांती घ्यायची अशी ही कथा आहे. हे स्थान पाहण्यासाठी लोक आवर्जून येत असतात. या मूर्तींना रंगरंगोटी करून हा ऐतिहासिक वारसा टिकावा म्हणून श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याने मंदिराची रंगरंगोटी व डागडुजी केली आहे.\nमंदिरातून निघालो व पुणे-मुंबई महामार्गाने सोमाटणे फाट्यावरील शिरगावला जाण्यास निघालो.\nतळेगावात पाच पांडव मंदिर आहे.\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगरावर आवर्जुन गेलो. त्या विषयी...\nमराठी चित्रपटात तुकाराममहाराजांची पत्नी जिजाबाई एका डोंगरावर भोजन घेऊन जात असल्याचे दाखविले आहे. तोच हा भंडारा डोंगर. भल्या पहाटे उठून तुकाराममहाराज आपली आध्यात्मिक साधना, भजन, लिखाण, चिंतन करण्यासाठी येथे जात असत. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर. देहूगावातील संत तुकाराममहाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे सहा किलोमीटरवर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत मोटार रस्ता तयार केलेला आहे.\nया डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साºया विश्वाला मार्गदर्शक असणाºया गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपºयांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात. येथे येणाºया सर्व भाविकांना तसेच वारकºयांना सप्ताहकाळात रात्रीपर्यंत महाप्रसाद दिला जातो. नित्यनेमाने दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली आहे.\nया डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितली जाते. एकदा छत्रपती शिवाजीमहाराज तुकाराममहाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. छत्रपतींच्या समवेत शेकडो मावळे वीर होते. एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेल्या शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही. तरीही शेकडो मावळे छत्रपतींसह पूर्ण जेऊन तृप्त झाले. या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले. भंडारा डोंगरावरही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले आहे.\nभंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता मस्तपैकी नागमोडी वळणे घ्यायला लावणारा आहे. घाट चढताना दिसणारा आजुबाजूचा परिसर सुरेख दिसतो. एक मोठे वळण घेऊन आपण माथ्यावर पोहोचतो. तिथे गाडी पार्क करून मुख्य मंदिरात जाण्यास निघालो. येथे तुकाराममहाराजांचे एक मंदीर असुन, काही वारकरी मंडळी त्याची देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराममहाराज, विठोबा-रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मुर्ती आहेत. डोंगरावरील एकांत, आजूबाजूचा सुंदर निसर्ग, वाºयाची झुळूक आपल्याला प्रसन्न करते. पावसाळा सुरू झाल्यामुळे आजूबाजुला हिरवाई दिसून येत होती.\nतुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडयात झाला असल्याने याही ठिकाणी विकासकामे सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून या क्षेत्राला निधी मिळतो. सध्या भंडारा डोंगरावर जाणारा रस्ता मोठा व प्रशस्त बांधलेला आहे. अंदाजे ४० फुट रुंद असा हा रस्ता आहे. सुमारे २ ते अडीच किलोमीटर रस्ता डोंगरपायथ्यापासून मंदिरापर्यंत तयार केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकºयांना पदपथ निर्माण केला आहे. शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडी केल्याचे दिसून आले. भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूला जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे, सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.\nट्रीप, पिकनिक, मौजमजा, हुल्लाडबाजी करण्यासाठी येणार असाल तर हे ठिकाण नक्कीच नाही. असे करताना आढळल्यास भाविक भक्तांकडून ‘प्रसाद’ नक्की मिळेल.\nडोंगर उंचावर असल्याने छान गार हवा वाहते. एकदा तरी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसगार्चा आनंद घ्यावा.\nभंडारा डोंगर उतरून तळेगावकडे जाताना इंदोरी हे छोटे गाव लागते. तेथे इंदोरीचा भुईकोट किल्ला पाहिला.\nभंडारा डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भामचंद्र डोंगर, इंद्रायणी नदी, इंदोरीगाव, जाधववाडी धरण परिसर, तळेगाव परिसर, घोरावडेश्वर डोंगर व अय्यप्पा स्वामींचा डोंगर व त्यामागे पसरलेले पिंपरी-चिंचवड शहर दिसते.\nमुंबई-पुणे रेल्वेमार्गावर तळेगाव हे रेल्वे स्टेशन आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर ५ किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वाहनाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.\nदेहूगावातून येथे जाण्यासाठी व्यवस्था आहे. स्वत:चे वाहन असल्यास गाडी वर पर्यंत नेता येते.\nपायथ्यापासून पायी जायचे झाल्यास अर्धा ते पाऊणतास लागतो.\nअजून काय पाहाल :\nरविवार होता. लोणावळ्यातील निसर्गाचे सौंदर्य पाहून ६.३० परतत होतो. धो-धो पाऊस पडत होता. मध्येच काही काळ पाऊस विश्रांतीसाठी थांबत होता. चहा पिण्यासाठी म्हणून देहूरोड बायपासवरील हॉटेलमध्ये थांबलो असता समोरील डोंगरावरील मंदिराकडे लक्ष गेले. चौकशी केली असता ‘मुरुगन हिल्स’ असे नाव कळले. त्या विषयी....\nदेहूरोड हे पिंपरी-चिंचवड शहरालगतचे एक छोटेसे गाव. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इथला परिसर. शेलारवाडीच्या (घोरावडेश्वर)च्या डोंगराच्या पश्चिम बाजुस एक छोट्याश्या टेकडीवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींचे हे मंदिर आहे. ‘मुरुगन हिल्स’ नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपले काही अभंग गायले आहेत. सुब्रमण्यम स्वामी हे मंदिर देहूरोड आणि पंचक्रोशीतील भक्तांचे एक धार्मिक स्थळ आहे. देहूरोड बायपास संपल्यानंतर डाव्या बाजूला घोरावडेश्वराचा मोठा डोंगर दिसतो. याच्या कुशीत हे मंदिर आहे.\nसमुद्रसपाटीपासून हे मंदिर ३५०० फूटावर निसर्गरम्य ठिकाणी आहे. परिसरातील अनेक भक्तांच्या प्रयत्नातून १९७४ पासून या मंदिराचा विकास झालेला आहे. मंदिराची कोनशिला १४ मार्च १९७५ मध्ये देहूरोड लष्करी भागातील सीआयएसबीचे नियंत्रक ब्रिगेडियर सी. सुंदरम् यांच्या हस्ते बसविण्यात आली आहे. शारदापीठाचे जगद्गुरू शंकराचार्यमहाराज यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन २८ मे १९९५ मध्ये झाले होते. मंदिरातील मूर्ती तामिळनाडूतील वेलूर जिल्ह्यातील रत्नागिरी गाव स्थित बालमृगन मंदिराच्या कार्तिक स्वामींचे परमभक्त श्री बालमुरुगन स्वामीद्वारा दान मिळाल्या आहेत. दरवर्षी सुब्रमण्यम स्वामींच्या होणाºया सर्व उत्सवात हजारो भक्त सहभागी होतात. सुब्रमण्यमस्वामी मंदिर हे साऊथ इंडियन लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन या मंदिरात दिसून येते.\nमुरगन हिल्सवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींच्या मंदिराबरोबरच गणपती, हनुमान, बालाजी, पद्मावती, नवग्रह मंदिर, साईबाबा मंदिरे ही आहेत. धार्मिक विधी करण्यासाठी येथे मोठा हॉलही उभारलेला आहे. साईबाबांची काकड आरती दररोज होते.\nडोंगरावर जाण्यासाठी पायºयांचा रस्ता आहे. तसेच फोर व्हिलर वरपर्यंत जाते. मंदिराच्या परिसरातून देहूरोड परिसर मोठा छान दिसतो. मागे असलेला घोरावडेश्वराचा डोंगर पुढे देहूगावातील गाथा मंदिरही दिसते. एकदा तरी आवश्य जाण्यासारखे हे ठिकाण आहे.\nसोमवार ते शुक्रवार (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)\nसकाळी ६.३० ते १०.३०\nसंध्याकाळी ५.३० ते ८.३०\nशनिवारी (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)\nसकाळी ६.३० ते ११.३०\nसंध्याकाळी ५.३० ते ८.३०\nधार्मिक कार्यक्रम असल्यास :\nसकाळी ६.३० ते संध्याकाळी ८.३०\nजुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड ओलांडून तळेगावच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घोरावडेश्वर डोंगर दिसतो. याच्या पायथ्याशी छोट्याच्या टेकडीवर हे मंदिर आहे. त्यासाठी डाव्या बाजूला वळून डोंगरावर जाता येते.\nकात्रज-देहूरोड बायपासवर तळेगावला जाण्यासाठी रस्ता लागतो. वरील प्रमाणे जाता येते.\nमुंबईकडून येताना घोरावडेश्वर डोंगर ओलांडल्यानंतर देहूरोड बायपासच्या अलिकडे डाव्याबाजूला हे मंदिर दिसते.\nअजून काही जवळील प्रेक्षणिय स्थळे :\nश्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी\nगतवैभवाची साक्ष देणारा बोरगेवाडा\nशाळेला सुट्टी लागली की लहानपणी आमचा मोर्चा पवना नदीवर असायचा. चिंचवडगावातील फत्तेचंद शाळेच्या पाठीमागील नदीवर, रावेत बंधाºयावर आम्ही पोहायला जायचो. मस्त मजा यायची. रावेत बंधाºयावरून पलिकडील काठावर एक जुनी गढी दिसायची. फिरता फिरता या ठिकाणी गेल्याचे आठवते आहे. आज सकाळी पाऊस कमी होता. वातावरण स्वच्छ असल्याने पुनावळेचा बोरगेवाडा पाहण्याचे मनात आले. त्या विषयी...\nपिंपरी-चिंचवड शहर फोफाट्याने चारही बाजुला पसरत आहे. पूर्वीची लहान-लहान गावे आता चक्क मोठ्या इमारती, अलिशान बंगले व मोठे पुलांनी सजत आहे. अशाच रावेत गावात पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही जायचे तेव्हा संध्याकाळनंतर येथे थांबण्यास भीति वाटायची. दुर्गादेवी टेकडीची हिरवीगार झाडी, रावेत येथील झाडी व यामुळे संध्याकाळनंतर या ठिकाणी भयाण शांतता असायची. कालांतराने येथील पुनावळे, रावेत ही गावे रुप पालटू लागली. गावाचे महानगरात रुपांतर होऊ लागले. डीवायपाटील सारखी महाविद्यालये, आकुर्डी रेल्वेस्टेशन, अलिशान इमारती यामुळे वाल्हेकरवाडी, पुनावळे, रावेत या गावांचा कायापालट काहीच वर्षात झाला.\nअशाच पुनावळे या गावी एक छोटा गढीवजा वाडा आहे. त्याचे नाव बोरगेवाडा. नव्याने समाविष्ट झालेल्या पुनावळे गावात ही शिवकालीन गढी आहे. इतर ऐतिहासिक इमारतींप्रमाणे या ही वाड्याची दुरवस्था झाल्याचे येथे गेल्यावर दिसले. ऐतिहासिक ठेवा असणारी ही गढी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. अंदाजे १ एकरावर असलेला वाडा मोठा प्रशस्त आहे.\nसातारा जिल्ह्यातील खटाव या भागातील बोरगेंना शिवकाळात पुनावळे गाव वतन म्हणून मिळाले होते. तळेगावातील दाभाडे सरदार आणि पुनावळेत बोरगे सरदार या वतनदारांचा खूप नावलौकिक होता. हे दोन्ही वतनदार छत्रपतींच्या पदरी काम करीत असत. दाभाडे सरकार पुण्यात शनिवारवाड्यावर जेव्हा जात, तेव्हा त्यांना पुनावळेतून जावे लागे. म्हणजेच छत्रपतींच्या कालखंडात, अर्थात साडेतीनशे वर्षांपूर्वी या गढीची निर्मिती बोरगे सरकारांनी केली.\n१७७१ म्हणजेच म्हणजे उत्तर पेशवाईतील हा वाडा असल्याचे येथील नागरिक सांगतात. गढीचा इतिहास फारसा माहित नसल्याने नक्की कोणत्या वर्षी या गढीची निर्मिती झाली, याची माहिती देणे अशक्य आहे. गढीस मोठे चार बुरुज असून, दोन मोठे दरवाजे आहेत. गढीमध्ये एक तुळशी वृंदावन आणि एक छोटीशी विहीर सुद्धा आहे. तुळशी वृंदावनावर सुंदर नक्षीकाम केले आहे. तसेच राहण्यासाठी एक छपरवजा घर आहे. त्या समोर एक चावडी आहे. सध्या गढीच्या चारही भिंतींची पडझड झाली आहे. मुख्य दरवाजाची चौकट ही त्यामुळे काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट आहे. काही ठिकाणी ही चौकट खराब होण्याच्या मार्गावर आहे. गढीची पडझड मोठ्या प्रमाणावर झाल्याने आतमध्ये कोणीही राहत नाही. गेल्या काही वर्षांत या गढीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.\nबोरगे सरदारांचे घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोगलांच्या सैन्याबरोबर पुनावळे येथे मोठी लढाई झाली होती. या लढाईत बोरगे घराण्यातील सैन्य मोठ्या प्रमाणावर धारातीर्थी पडले होते.\nइतिहासाची आवड असणाºयांनी या वाड्याला भेट देण्यास हरकत नाही. अन्य हौशी पर्यटकांना मात्र, येथे काहीही विशेष वाटणार नाही. उगाच काहीतरी. या ब्लॉगवर वाचून तेथे गेलो व आपली सुट्टी वाया घालावली अशी टीका मात्र हौशी पर्यटक करतील. जवळच रावेतचा नवीन आकर्षक पूल बांधलेला आहे. ऐतिहासिक ठेवा असणाºया या वास्तूचे जतन व्हावे यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. येथून जवळच असलेल्या रावेतच्या बंधाºयावर गेलो. नुकताच पावसाळा सुरू झाल्याने पवना नदीत वाहून आलेली मोठ्याप्रमाणावरील जलपर्णी सर्वत्र पसरलेली दिसली.\nवाड्याशेजारी सिमेंट क्राँकिटच्या बिल्डिंग उभा राहिलेल्या आहेत. त्यामुळे अंग चोरून बसल्यासारखा हा वाडा सध्या दिसत आहे. चिखलीतील जाधववाडी, इंदोरीची गढी, बोरगेवाडा, चाकणचा भुईकोट किल्ला, खेड वाफगावजवळील होळकर यांचा वाडा असे अनेक वाडे पुणे जिल्ह्यात आहेत. जुनं ते सोनं म्हणतात. पण आपल्याकडे ऐतिहासिक वस्तूंची जपणूक केली जात नाही. जिल्ह्यात अनेक असे छोटे वाडे, गढी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. जीर्ण झालेले हे पडके वाडा आपल्या गतवैभवाची साक्ष देत उभे आहेत. लवकरच संवर्धन न केल्यास या वास्तू केवळ मातीचे ढिगारे होऊन राहतील.\nचिंचवड गावातून वाल्हेकरवाडीमार्गे रावेत पुलावरून पुनावळे गावाकडे जाताना येते.\nपुण्याकडून येताना डांगे चौकातून चिंचवडगावाकडे न वळता सरळ येऊन पुनावळे गावाकडे जाता येते.\nदेहूरोड-कात्रज बायपास या गावाच्या शेजारूनच जातो. तेथूनही येता येईल.\nअजिंक्यतारा - साताºयाचा मानाचा तुरा\nमे महिना असल्यामुळे लग्नसराई जोरात सुरू होती. मेहुणीचे लग्न साताºयाला होते. आपोआपच साताºयातील प्रसिद्ध किल्ला पाहण्याचा योग आहे. त्याविषयी...\nअजिंक्यतारा हा साताºयातील एक किल्ला. अजिंक्यतारा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या नावाने ओळखला गेला आहे. सातारचा किल्ला, आझमतारा, हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा अशा विविध नावाने ओळखला गेला.\nप्रतापगडापासून निर्माण झालेल्या बामणोली रांगेवर हा किल्ला उभारलेला आहे. हा किल्ला म्हणजे मराठी साम्राज्याची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. किल्ला शिलाहार वंशातल्या दुसºया भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे बहामनी सत्तेनंतर मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती.\nगाडी मार्गाने वर जात असताना रस्ता छान आहे. मी पावसाळ्याआधी गेल्याने कदाचित असेल. काही टर्न फारच शार्प असल्याने गाडी चालविण्याचे कौशल्य पणाला लागते. पायथ्यापासून केवळ दहा मिनिटातच गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहचलो. भगवान भरोसे गाडी लावून गड पाहण्यास निघालो. गाडीतळापासून गडावर प्रवेश करताना दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. ट्रेकिंग करणाºयांसाठी हे मंदिर राहण्यास उत्तम आहे.\nसमोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. हे टॉवर सातारा शहरातूनही चांगलेच मोठे दिसतात. याबाबतीत अजिंक्यतारा हा सिंहगडाची आठवण करून देतो. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व मंगळादेवी मंदिराकडे असे तिथे लिहिलेले आहे. वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. किल्यावर प्रवेशकरताना दरवाज्याच्या थोडे पुढे महाराष्ट्र शासनाने किल्याची छान माहिती लिहून ठेवली आहे. असा उपक्रम प्रत्येक पर्यटन स्थळावर करावयास हवा.\nअजिंक्यतारा किल्ल्याचे मूळचे नाव सातारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून या किल्याची उंची ३२२० फूट आहे. शहरापासून हा किल्ला ९०० फूट उंचीवर आहे. या किल्याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फूट व दक्षिण-उत्तर रुंदी १८०० फूट आहे. हा किल्ला त्रिकोणी असून, याचा पाया दक्षिण-उत्तर पूर्वेस आहे.\nकोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने इ. स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला. शिलहाराकडून देवगिरीच्या यादववंशीय सिंधन राजाने हा किल्ला जिंकून घेतला. त्यांच्या ताब्यात इ. स. १२०० ते १३०० पर्यंत हा किल्ला होता. त्यानंतर दिल्लीच्या खिलजी सुलतानाने हा किल्ला जिंकला. त्याच्याकडून तुघलक घराण्याने हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर इ.स. १३४७ पासून १४९८ पर्यंत हा किल्ला बहामनी राजाकडे होता. विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला. या किल्यावर इ. स. १५७९ मध्ये चांदबेबीला तीन वर्षे या ठिकाणी कैद करून ठेवले होते. विजापूरकराने फलटणचे मुधोजी नाईक-निंबाळकर यांना १६४० पर्यंत याच किल्यावर सात वर्षे कैद करून ठेवले होते. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मोगली अक्रमणांमुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी तह करून हा किल्ला मोगलांना दिला. १६६६ नंतर हा किल्ला विजापूरांकडे गेला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. शहाजीमहाराजांची विजाूपरांच्या कैदेतून सुटका झाल्यावर जेजुरी येथे व त्यानंतर या किल्लयावर शहाजी व शिवाजी या दोघांची भेट घडली. पुन्हा किल्ला विजयपूरांकडे गेला. त्यांच्याकडून हा किल्ला इ. स. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी जिंकून छत्रपती शिवाजीमहाराज १ डिसेंबर १६७६ पासून २५ जानेवारी १६७७ पर्यंत वास्तव्य करून होते. छत्रपती राजाराम महाराजांनी २३ मे १६९८ रोजी सातारा ही राजधानी घोषित केली. २ मार्च १७०० रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर अजिमशहाने या किल्ल्यावर हल्ला चढविला. फंदफितुरीमुळे हा किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. या लढाईत किल्लेदार प्रयागजी अनंत फणसे याने पराक्रम धर्माची शर्थ केली. २००० सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. मुघल बादशहाने या विजयाचे स्मारक म्हणून गोलाकार विजय स्तंभ करंजे, ता. सातारा येथे उभारला.\n३ नोव्हेंबर १६८९ रोजी मोगलांनी रायगड ताब्यात घेऊन मातोश्री येसुबाई व बाळराजे शाहू यांना कैद केले. २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब पैंगबरवासी झाल्यावर त्याचा मुलगा अजिमशहा याने शाहू राजाची कैदेतून सुटका केली. त्यानंतर १२ जानेवारी १७०८ रोजी त्यांचा याच किल्यावर राज्याभिषेक झाला. त्यांच्या कालखंडांनंतर छ. रामराजे, छ. आबासाहेब ऊर्फ दुसरे शाहूमहाराज आणि छ. प्रतापसिंहराजे यांचे राज्याभिषेक याच किल्यावर झाले.\nअजिंक्यतारा हा किल्ला पन्हाळ्याचे भोजराज द्वितीय यांनी सन ११७८ ते ११९३ या काळात बांधला व मराठेशाहिची राजधानी सातारा ही सन १६९८ साली जाहीर केली गेली. सन १५८० ते १५९२ या काळात प्रसिद्ध चांदबिबी या किल्यावर कैदेत होती. या किल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगासारखाच केला जाई. सन १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला विजापूरकरांचेकडून ताब्यात घेतल्याचा दाखला असून सन १७०० ते १७०६ तो औरंगजेबाचे ताब्यात गेला होता. सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले.\nया किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले.\nसाताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला.\nभोजराजाची राजधानी पन्हाळगड येथे होती. या गडाचे ईशान्येस पूर्वीचे सातर हे गाव होते. सातर म्हणजे भरपूर देणारे. या सातरचे सातारा झाले. सातारच्या किल्ल्यावर सप्तर्षीचे देऊळ होते. सप्तर्षीपासून सप्तर्षीपूर हे सातारचे जुने नाव रुढ झाले. जुन्या संस्कृत ग्रंथात सप्तर्षीपूर असा या गावाचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक व राजकीय पत्रव्यवहारात सातारे असा उल्लेख आढळतो. सातारच्या किल्ल्याला तट, बुरुज आणि वेशी यांची संख्या सतरा आहे. सतरावरून सातारा, सातदरेपासून सातारा, सप्ततारापासून सातारा अशा साताराच्या इतिहासाशी छत्रपती शिवाजीमहाराजांचा ऋणानुबंध आहे. शिवरायांचा सातारा, समर्थांचा सातारा, कर्मयोग्यांचा आणि कर्मवीरांचा सातारा, अजिंक्यताºयाचा सातारा, स्वातंत्र्यसंग्रामाचा अग्रदूत सातारा, अजिंक्यताºयाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला सातारा शहराला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘जय सातारा’ म्हणून गौरवले आहे.\nसातारा शहर किल्यावरून छान दिसते. तसेच समोरचे यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्यांची जोडगोळी, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.\nपुणे-बेंगलोर महामार्गावर सातारा हे मोठे शहर लागते. येथून जवळच अजिंक्यतारा आहे. अंदाजे ५ ते ६ किलोमीटर रस्ता आहे. स्वत:चे वाहन असल्यास किल्ल्यावर थेट जाता येते. रस्ता चांगला आहे.\nएसटीने साताºयाला उतरल्यावर अदालत वाड्यामार्गे जाणारी कोणतीही गाडीतून अदालत वाड्याजवळ उतरावे. अदालत वाड्याच्या शेजारील वाटेने आपण गडावर जाणाºया गाडी रस्त्याला लागतो व त्या रस्त्याने चालत गेल्यावर आपण गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो.\nगडावर थेट गाडी रस्ता असल्याने पायी जाण्याऐवजी गाडीने गेलेले बरे.\nसंपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत: दीड तास लागतो.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nअजिंक्यतारा - साताºयाचा मानाचा तुरा\nगतवैभवाची साक्ष देणारा बोरगेवाडा\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chavishtpakkruti.blogspot.com/2014/02/blog-post_21.html", "date_download": "2018-04-21T20:45:10Z", "digest": "sha1:ZQJL6K2MHV4HUMOMUOKGP6VJEGHYGQDP", "length": 5907, "nlines": 41, "source_domain": "chavishtpakkruti.blogspot.com", "title": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती: इडली,डोसा .उत्तप्पा ,ई", "raw_content": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती\nसाउथ इंडियन पदार्थ शक्यतो सगळ्यानाच आवडतात . एकदा इडली चे पीठ फ्रीज मध्ये करून ठेवले की इडली , डोसा . उत्तप्पा , ई. पदार्थ पटकन करता येतात . थोडी हरबर्याची डाळ भिजत घालून [२ ते ३ तास] ,वाटून इडलीच्या पिठात कालवली की ढोकला आणि आप्पे पण सुरेख होतात . आप्पे करण्यासाठी सगळ्या डाळी एकत्र भिजवल्या तरी चालतात. इडलीच्या पिठाला 'इडलीचेच पीठ ' का म्हणत असतील डोस्याचे पीठ भिजवले किंवा उत्तप्याचे पीठ भिजवले असे चुकुनही ऐकू येत नाही . परंतु साउथ इंडिअन्स मध्ये मात्र इडली , दोसा, उत्तप्पा , आप्पे , आप्पम , ई सगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळे पीठ बनवले जाते . नुसत्या दोस्याचेच कितीतरी प्रकार आहेत . साधा दोसा ,नागलीचा डोसा , पालक दोसा , मेथी डोसा , नीर डोसा , ई .\nउडदाची डाल १ वाटी\nमेथीचे दाणे एक चमचा [चहाचा चमचा ]\nडाळ , तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजवणे , पोहे व मेथीचे दाणे पण एका वाटीत भिजवणे . ८ तास भिजवल्यावर सर्व पदार्थ एकत्र वाटून घेणे .[उन्हाळ्यात ५-६ तास भिजवले तरी चालते ] . मीठ घालून ,चांगले हलवून परत ८ तास अम्बवण्यासाठी झाकून ठेवणे .\nपीठ तयार झाले की ईडलीच्या भांड्यातील ताटल्यांना थोडेसे तेल लावून त्यावर पीठ टाकून १५ मिनिट मोठ्या आचेवर आणि ५ मिनिट मंद आचेवर वाफावणे . इडली stand थोडे थंड झाल्यावर सुरीने इडलीच्या कडा सुट्ट्या करून इडली काढून घेणे .\nडोसा बनवन्या साठी नॉनस्टिक तव्यावर तयार पीठ अर्धा डाव घेऊन पातळ डोसा बनवणे . वरून थोडेसे तेल टाकून चांगले पसरवून घेणे . लाकडी उचटण्याने कडा सोडवून डोसा दोन्ही बाजूने शेकून घेणे .\nउत्तपा बनवण्या साठी तयार पीठ [साधारण २ वाट्या ] घेऊन त्यात १ कांदा [उभा चिरलेला ], अर्धा टोमेटो [बारीक चिरून ] , थोडी कोथिंबीर , अर्धा चमचा किसलेले आले ,४ मिरच्या [ बारीक चिरून ] ,चवीप्रमाणे मीठ [मीठ जास्त लागत नाही कारण पिठात घातलेले असते ] घालून चांगले हालवून घेणे . नॉनस्टिक तव्यावर दोस्याप्रमाणेच परंतु जरा जाडसर उत्तप्पा बनवून , दोन्ही बाजूने शेकून घेणे .\nअगदी तंतोतंत चव हवी असेल आणि २ वेगळी पीठे भिजवण्याची तयारी असेल तर :\nइडलीसाठी : ४ वाट्या तांदूळ\n२ वाट्या उडदाची डाळ\nदोस्यासाठी : ३ वाट्या तांदूळ\n१ वाटी उडदाची डाळ\nनमन [नमनाला घडाभर (\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2015/06/", "date_download": "2018-04-21T21:16:21Z", "digest": "sha1:LDMZGASFEFH63UOHBCDFZK4MKQ6IGBRI", "length": 54452, "nlines": 181, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: June 2015", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\n‘क्रांतितीर्थ’ - क्रांतिवीर चापेकर\nमहान क्रांतिकाराक चापेकर बंधूंचे ‘क्रांतितीर्थ’\nआज दामोदर हरि चापेकर यांचा आज (18 एप्रिल) बलिदानदिन. तीन सख्ख्या भावांनी राष्ट्रकायार्साठी केलेले हे बलीदान जगात एकमेव आहे भूमातेला स्वतंत्र करण्याच्या प्रेरणेने ऐन तारुण्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणाºया चापेकरांना आदरांजली.\nचापेकर बंधूना त्रिवार अभिवादन\nपुणे हे स्वातंत्र्यकाळात क्रांतिकाराकांचे माहेरघर बनले होते. अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक या पुण्याने दिले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यात चापेकर बंधूंचे नाव उल्लेखनीय आहे. एकाच घरातील तिघा बंधुंना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती. चापेकर बंधू राहत असलेले चिंचवडगावातील त्यांचे ठिकाण मोरया गोसावी मंदिरापासून काहीच अंतरावर आहे. मी लहान असताना चापेकर बंधूंविषयी मराठी चित्रपट पाहिला होता. चित्रपटाचे नाव आठवत नाही. पण चित्रपटातील ‘रँड’ या इंग्रज अधिकाराला चापेकर बंधूंनी ठार केल्याचे दृश्य पाहिले होते. चिंचवडगावातील त्यांच्या या वाडय़ाजवळून अनेकवेळा गेलो. परंतु वाडय़ात गेलो नव्हतो. आज आवजरुन वाडा पाहण्याचे ठरवून गेलो.\nवासुदेव हरी चापेकरांचा जन्म 1879 मध्ये कोकणात झाला. कालांतराने ते चिंचवड येथे स्थायिक झाले. 1897 पुण्यात प्लेगची मोठी साथ आली होती. या साथीत अनेकांचे बळी घेतले गेले. प्लेगच्या साथीमध्ये रोगी शोधून काढून त्याला उपचारासाठी अमानवीय पद्धतीने नेले जात असे. तसेच ज्यांना या रोगाची बाधा झाली नाही अशा व्यक्तींना देखील केवळ संशयावरून अत्याचार करण्यात आले. प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने भारतात पाठविलेल्या वॉल्टर चार्ल्स रॅन्डने रोग नियंत्रणाच्या नावाखाली जनतेवर अत्याचाराचे सुरु केले. रॅडने सामाजिक रुढी परंपरांना पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. या बिटिश अधिका:याने लोकांचा छळ केला. हिंदूंची घरे जाळणो, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणो, तपासणीच्या नावाखाली महिलांशी असभ्य वर्तन करणो अशा त्याच्या क्रूर कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. याचा चापेकर बंधूच्या (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) मनात राग निर्माण झाला. हे अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड होता.\nरँडचा सूड घेण्याची योजना तयार करु न त्याची अंमलबजावणीही केली गेली. यात दामोदरांच्या ‘दादा गोंद्या आला रे आला’ या आरोळी ऐकून बाळकृष्ण चापेकरांनी रॅडची बग्गी आली आहे. अशा समजाने चुकून लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. ती चूक कळल्यावर रँडची बग्गी आल्यावर दामोदर चापेकरांनी रँडवर गोळीबार केला. २२ जून १८९७ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. यात लेफ्टनंट आयरिस्ट जागीच ठार झाला तर रॅडने 3 जुलै 1897 रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली. दामोदर चापेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना 8 मे 1899 तसेच बाळकृष्ण चापेकर यांना 12 मे 1899 रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.\nआज चापेकर वाडय़ात ठेवलेला चापेकर यांचा पुतळा 4 ते 5 वर्षापूर्वी चिंचवड भाजी मंडईतील मुख्य चौकात उभारलेला होता. 1978 मध्ये चिंचवड गावातील मुख्य चौकात एका हातात पिस्तुल घेऊन उभे असणा:या दामोदर चापेकरांचा सहा फुटी पुतळा उभारण्यात आला होता. या चौकात घडय़ाळ टॉवर व पुतळय़ाचे भूमीपूजन समारंभ कै. बॅ. विठठलराव गाडगीळ व शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. सध्या या पुतळाच्या चौकात मोठा पूल निर्माण झाला आहे.\nचापेकर बंधू राम आळीतील ज्या वाड्यात राहत होते त्याची फार दुरवस्था होती. या वाडय़ाची आतापर्यंत समाजकंटकांनी दोन वेळा जाळपोळ केली. 1930 च्या सुमारास हा वाडा पेटवण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 1948 मध्ये ही हा वाडा पेटविण्यात आला होता. स्मारक समितेने तेथे प्रथम व्यायामशाळा सुरू केली.\nचिंचवड गावात क्रांतिवीर हुतात्मा चापेकर बंधू 125 वर्षांपूर्वी ज्या वाडय़ात राहात होते त्या जागेवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या प्रथम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे. या चौघा क्रांतिकारकांचे स्मारक चापेकर बंधूंच्या जुन्या वाडय़ात उभारण्यात आले आहे. त्याला शोभेल असेच ‘क्रांतितीर्थ’ असे नाव दिले आहे. येथे अजून काही काम बाकी आहे. स्मारक उभारण्याचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्याचे 1998 मध्ये महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मान्य केले. सध्या समितीचे कार्यवाह गिरीश प्रभुणे आहेत. चापेकरांचा वाडा 1857 च्या सुमारास उभारला असावा. स्मारक म्हणून जुना वाडा त्याच पद्धतीने उभारण्यात येत आहे. सध्या हा वाडा 30 फूट लांब व 150 फूट रूंद आहे. जुन्या वाड्यांचा अभ्यास करून स्मारकाची रचना करण्यात आली आहे. लाकूड, दगडकाम, कोरीव काम हे दुस:या टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. स्मारकामध्ये चापेकरांच्या वस्तू, त्यांच्याविषयी लेखन साहित्य ठेवण्यात येणार आहे. स्मारकाच्या दुस:या मजल्यावर देशातील विविध क्रांतिकारकांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत. यात संत मुक्ताई, संत मीराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजनी नायडू, पुण्शोल्क अहल्याबाई होळकर आदीं विषयी माहिती दिलेली आहे.\nदामोदर चापेकर यांचा स्मृतिदिन 1972 पासून दर 18 एप्रिल रोजी चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड गावात साजरा केला जातो. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रतिकारकांमधे चापेकर बंधु यांना आद्य क्रांतीकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चापेकर बंधूंचे ‘गौरव भारतातील क्रांतीचे जनक’ असा केला आहे.\nरँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते 27 वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते 24 वर्षे व वासुदेवरावांचे वय होते 18 वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरु णांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन.\n‘‘स्वदेशिहताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोटय़वधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय.’’\n- दामोदर हरी चापेकर\nक्रांतिवीर बाळकृष्ण हरी चापेकर\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहोळ येथील प्रतिबालाजीला अनेकवेळा गेलो. मात्र, तिरुपतीला प्रथमच जाण्याचा योग जुळून आला. या प्रवासाविषयी..\nभारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.\n‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राrाोत्सव साजरा केला जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो.\nमंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतक:यास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.\nबालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठय़ा देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात. हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रतून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाहय़रूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे.\nकल्याण कट्टा / केसांचे दान :\nतिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.\nमंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.\nयेथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.\nतिरुमला वर जायचा रस्ता\nहुंडी / दान :\nअलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार चर्चा होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात. भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठय़ा, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.\nखरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन व्हीआयपी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात. कधी काळी शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू लागली आहे. त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणा:यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे. वैष्णोदेवी वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान 200 कोटींच्या वर आहे. हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का हा प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात, सोन्याच्या स्वरुपात देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर गोरगरीबांसाठी अन्नछत्रलय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल, पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठय़ा प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली. त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना खरच स्वागताहर्य़ म्हणावी लागेल.\nलाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवस्थानची सुरक्षाही तितकीच कडक आहे. डोंगर चढण्यापूर्वी वाहनातून तसेच पायी चालत जाणा:या भाविकांची तपासणी केली जाते. यासाठी बॅग स्कॅन करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. जवळपास अमली पदार्थ बाळगणो हा गुन्हा आहे. सिगरेट, तंबाखू, गुटका, दारू यासारखे व्यसने तिरुपती देवस्थानावर करणो गुन्हा आहे व अर्थात हे पदार्थ वरती मिळत ही नाहीत. मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरही सर्वत्र कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पुन्हा स्कॅनर मशीन लावण्यात आलेले आहे. जागो जागी कॅमेरा लावण्यात आले आहेत. एकूणच येथील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. मात्र, भाविकांना याचा त्रस होताना दिसत नाही.\nतिरुपतीप्रमाणो आपल्याकडे ही अशा देवस्थानचा विकास होण्याची गरज आहे. तिरु पती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान हे केंद्रस्थानी मानून सभोवतालचा परिसर सुशोभीत केलेला आहे. देशभरातून येणारा पर्यटक निदान चार दिवस तरी येथे मुक्कामी राहिला पाहिजे. अशी यंत्रणा केलेली आहे. परिसरातील अनेक ठिकाणो पर्यटन स्थळे म्हणून घोषित केलेली आहेत. यासाठी अशी प्रेक्षणीय स्थळे विकिसत केली. तिरु पतीचे महत्व, माहात्म्य सांगणारी माहिती केंद्रे देशभरात उभी केली. येणा:या लाखो पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भक्तांसाठी सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संशोधन केंद्र, धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स हे सर्व आपल्याकडेही होणो सहज शक्य आहे. संपूर्ण डोंगरावर जाताना व येताना एकेरी मार्ग, संपूर्ण रस्ता डांबरी (खड्डे नाहीत), संपूर्ण डोंगरावर हिरवळ, स्वच्छता हे पाहून नक्कीच आपल्याकडेही असे देवस्थान होण्याची गरज आहे.\nतिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळाल्यास डोंगरावरील पर्यटन स्थळे व काही मंदिरे पाहण्यास विसरू नका. सुमारे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेली ही ठिकाणो नयनरम्य परिसरामुळे देखणी व चिरस्मरणात राहणारी ठरतात. देवस्थानतर्फे स्वत:ची पर्यटकांसाठी बस आहे. मात्र, तिची वेळ माहिती करून घेणो गरजेचे आहे. केवळ 45 रुपयांत ते काही मंदिरे दाखवितात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे आम्ही ही बस नाकारली.मंदिर परिसरात सुमो, जीप गाडय़ा, तवेरा, क्वॉलिस यांसारख्या गाडय़ा भाडय़ाने उपलब्ध आहेत. डोंगरावरील पर्यटनस्थळे ते आपणास दाखवून आणतात. सुमारे 1000 रुपयांमध्ये 5 पर्यटनस्थळे दाखविली जातात. एका सुमोत 11 जण सहज बसतात. ही स्थळे पाहण्यास सुमारे तीन ते चार तास इतका वेळ लागतो. जादा पर्यटक मिळावेत यासाठी ड्रायव्हर आपल्यामागे घाई करताना दिसून येतो. आपण मात्र, मनसोक्त ही पर्यटनस्थळे पाहवीत. खाली तिरुपतीमध्ये सुद्धा अनेक पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत. तिरुपतीला जाऊन तेथून गाडी ठरविल्यास ते फायदेशीर ठरते. कारण वरून गाडी ठरविल्यास एकतर ते जादा दर सांगतात. आपली अडचणीची वेळ लक्षात घेऊन वाटेल तो दर सांगतात. खाली तिरुपतीला जाण्यासाठी सुमारे 1500 रुपये असा दर सांगतात. आम्ही तिरुपतीवरून तिरुमलावर 700 रुपयांत वर आलो. मात्र, खाली जाण्यासाठी 67 टर्न असल्याचे कारण व जादा माणसे घेऊन जाता येत नसल्याचे कारण सांगून हे ड्रायव्हर अडवणूक करतात.\nएकूणच धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंटय़ा, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते. जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंडय़ा ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. पुणो स्टेशनावर गाडीची वाट पाहत असताना नाकाला रुमाल बांधल्याखेरीज बसणो मुश्किल जाते. मात्र, तिरुपती स्टेशनवर गाडी गेल्यावर रेल्वे ट्रॅक पाण्याने स्वच्छ धुतला जातो. हे पाणी तेथील गटारातून वाहून जाण्याची सुविधाही उत्तम केलेली दिसून येते. तिरुमला डोंगरावर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे.\nतिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.\nविमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.\nशक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.\nकुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.\nतिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणो पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.\nतिरुपती हे ठिकाण लोहमार्ग (रेल्वे) व द्रुतगती (रस्ता) मार्गाने पुणो, चेन्नई व बंगळूर या शहरांशी जोडलेले आहे.\nजवळचे रेल्वेस्टेशन: तिरुपती, रेणीगुंठा. येथे उतरून मोटारीने डोंगरावर जाता येते.\nपुण्याहून संध्याकाळी 7.15ला सुटणा:या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस गाडीने सुमारे 18 तासांचा प्रवास करावा लागतो. या शिवाय दादर ते चेन्नई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी ते चेन्नई मेल आहेत.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २\nवरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\n‘क्रांतितीर्थ’ - क्रांतिवीर चापेकर\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://iskilar.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:48:18Z", "digest": "sha1:BCUFJHCZHVDQK4AUJX7NIJKFMJO5DZNM", "length": 11202, "nlines": 31, "source_domain": "iskilar.blogspot.com", "title": "इस्किलार: सूर्य उजळणारा संशोधक-उद्योजक - सकाळ -सप्तरंगमधील माझा लेख , ३१ जुलै २०११", "raw_content": "\nसूर्य उजळणारा संशोधक-उद्योजक - सकाळ -सप्तरंगमधील म...\nसूर्य उजळणारा संशोधक-उद्योजक - सकाळ -सप्तरंगमधील माझा लेख , ३१ जुलै २०११\nहरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा या दोघांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने बचत गट चळवळीला आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना बळ मिळणार आहे. या दोन दिग्गजांचा परिचय....\nयंदाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. हरीश हांडे यांचे कार्य हे भारतात सौरऊर्जा ही ग्रामीण भागात तळा-गाळापर्यंत यशस्वीपणे उपलब्ध करू शकण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेत पी.एच.डी.चे शिक्षण घेत असताना हांडे यांच्या सौरऊर्जा क्षेत्रातील प्रवासाची सुरवात झाली. त्याआधी हांडे यांनी आयआयटी खरगपूरहून पदवी संपादन केली. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स प्रांतातील युमास- लॉवेल विद्यापीठात \"हीट-ट्रान्स्फर' हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्या संबंधातील काही कामानिमित्त ते डॉमिनिक रिपब्लिकला गेले असताना त्यांच्या असे लक्षात आले, की त्या देशात भारतापेक्षा अधिक गरिबी असूनही तेथील खेड्या-पाड्यांत सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत...असे असताना मग भारतातील गरीब लोकांना याचा फायदा का होऊ नये या विचाराने त्यांचा ध्यास घेतला. नव्वदच्या दशकाच्या साधारण सुरवातीचा हा काळ होता. डॉमिनिक रिपब्लिकमधून अमेरिकेत परतताच त्यांनी या विचाराचा अक्षरशः पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रबंधाचा जुना विषय केराच्या कुंडीत टाकला आणि पुनश्‍च हरिओम करून सौरऊर्जेत पी.एच.डी. करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील शिक्षण संपताच त्यांनी 1995 मध्ये भारतात \"सेल्को-सोलर' या आपल्या कंपनीची स्थापना केली. कंपनीची स्थापना तीन मूलभूत तत्त्वांवर आधारभूत होती : 1) ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना स्थायी (सस्टेनेबल) तंत्रज्ञान परवडू शकते. 2) हे लोक त्या तंत्रज्ञानाची देखरेख करू शकतात. आणि 3) व्यावसायिकता व सामाजिक दृष्टिकोन यांची मेळ घालता येऊ शकते.\nतेव्हापासून गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांत 25 सर्व्हिस सेंटर व साधारण 170 कर्मचाऱ्यांसह कंपनीने आपला विस्तार केला आहे आणि एक लाखाहून अधिक सोलर सिस्टिम्स विकल्या आहेत. केवळ चाकोरीबद्ध उत्पादन करून ते विकण्यापेक्षा त्याही पलीकडे जाऊन एखाद्या खरेदीकर्त्याची नक्की गरज काय आहे त्यानुसार आपल्या प्रॉडक्‍टमध्ये काय बदल करता येईल, की जेणेकरून ते त्या-त्या व्यक्तिसापेक्ष अधिक किफायतशीर आणि अधिक उपयोगी ठरेल, या गोष्टींकडे कंपनीचे लक्ष असते. कर्नाटकातील प्रत्येक भागात त्या-त्या भागातील बोली भाषा बोलणारे तंत्रज्ञ हे तत्पर तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तसेच, कंपनीच्या सहकार्याने माफक व्याजदरात अनेक वित्तीय संस्थांमार्फत कर्ज मिळण्याची सोय आहे. सोलर लाइट, हिटर, कुकर अशी अनेक उत्पादने \"सेल्को-सोलर' मार्फत केली जातात. कर्नाटक राज्यात सौरऊर्जेबाबत तळा-गाळापर्यंत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. हरीश हांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे. साधारण 95000 घरे, शाळा आदी सौरदिव्यांमुळे उजळल्या गेल्या आहेत; तसेच सौरऊर्जेवर अनेक छोटे-मोठे उद्योग-धंदेही यशस्वीपणे चालत आहेत. 2011 संपेपर्यंत ग्रामीण भागातील साधारण दोन लाख घरांत सौरदिवे लावण्याचा हांडेंचा मानस आहे. दिवे लावण्यासाठी वापरण्यात येणारी सोलर सिस्टिम ही पंखे, रेडिओ आदींसाठीसुद्धा सहज वापरता येऊ शकते. आजही जगातील वीस टक्के, दक्षिण आशियातील चाळीस टक्के आणि भारतातील साठ टक्के लोक नियमित विजेपासून वंचित आहेत आणि त्यांतील बहुतांश लोक हे ग्रामीण भागात आहेत. या पार्श्‍वभूमीवर हांडेनी केलेली सुरवात अतिशय मोलाची आहे. जगभरात ग्रामीण भागातील करोडो लोग आजही इंधन म्हणून लाकूड किंवा केरोसिनचा वापर करतात. ग्रामीण भागात सौरऊर्जा सहजरीत्या उपलब्ध करून दिल्यास लाकूड जाळण्यातून किंवा केरोसिनच्या वापरातून होणारी पर्यावरणाची हानी नक्कीच टाळता येईल.अमेरिकेत स्थायिक होण्याचा आणि तेथील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा मोह टाळून डॉ. हरीश हांडे साधारण पंधरा वर्षांपूर्वी भारतात परतले. ज्या काळात सौरऊर्जेचा आजसारखा बोलबालाही नव्हता, त्या काळात ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी सौरऊर्जेची उत्पादने सुरू करण्याचे द्रष्टेपण त्यांनी दाखविले आणि कर्नाटक राज्यात आपल्या कार्याचे रोप रुजवून; तसेच वेळप्रसंगी तोटा सहन करूनही आपले काम नेटाने पुढे नेले. डॉ. हांडे यांच्या कार्याची यथायोग्य दखल घेऊन यंदाचा अतिशय प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. आपल्या पावलावर पाऊल ठेवून देशातील इतर राज्यांतील तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या कार्याचे लोण देशभर पसरावे, अशी डॉ. हांडे यांची मनापासून इच्छा आहे.\n(लेखक सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधक आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=440&Itemid=630&limitstart=5", "date_download": "2018-04-21T21:27:49Z", "digest": "sha1:BJ744HHTWUYVY52WCGOBPWVNUJ6EEWPM", "length": 10781, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "ईश्वरचंद्र विद्यासागर", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\n“तुम्ही मला ओळखत नाही, मला जे दहा रुपये हल्ली मिळतात, त्यातील पाच रुपये माझ्या मुलाच्या शिक्षणार्थ मी खर्च करीन आणि उरलेल्या पाच रुपयांतच आपल्या कुटुंबाचे कसे तरी मला भागविले पाहिजे.” असे ठाकुरदास म्हणाले. विद्यासागरांच्या वडिलांचे हे धीरोदात्त उद्गार ऐकून प्रत्येक जणास सानंद विस्मय वाटला.\nजरी प्रत्येकजण विद्यासागर यांस इंग्रजी शिकविण्यास सांगत होता, तरी ठाकुरदास यांच्या मनात निराळीच गोष्ट होती. आपल्या मातामहाप्रमाणे व इतर काही संबंधी लोकांप्रमाणे विद्यासागराने संस्कृत पंडित व्हावे, आपल्या खेड्यात एक संस्कृत पाठशाळा चालवावी, आणि तेथे लायक व योग्य विद्यार्थ्यांस मोफत शिक्षण द्यावे अशी ठाकुरदास यांस इच्छा होती.\nपरंतु तात्पुरते ईश्वरचंद्र यांस जवळ असलेल्या एका प्राथमिक शाळेत त्यांनी पाठविले. तीन महिन्यांतच ईश्वरचंद्र याने त्या शाळेतील शिक्षण संपविले. परंतु याच सुमारास विद्यासागर फार आजारी पडला. कलकत्त्याचे अनेक उपचार त्यास खडखडीत बरे करू शकले नाहीत. त्यांची आजी खेड्यातून कलकत्त्यास आली व आपला नातू बरोबर घेऊन ती खेड्यात गेली.\nस्थानत्यागाने विद्यासागर यास लवकरच बरे वाटू लागले. हवा-पाणी, घरचे खाणे, खेळगडी यामुळे लवकरच विद्यासागर नीट खणखणीत झाले. एका पंधरवड्यानेच ठाकुरदास हे पुनरपि आपल्या पुत्रास घेऊन कलकत्त्यास गेले. आता त्यास संस्कृत महाविद्यालयात घालण्यात आले. मुलास बरोबर घेऊन त्यास ठाकुरदास विद्यालयाच्या द्वारापाशी नेऊन पोचवायचे. असा कित्येक दिवस क्रम चालला होता. मुलास दुसर्‍या मुलांची वाईट संगती न लागावी म्हणून ठाकुरदास ही अशी खबरदारी घेत असत. पुष्कळ मुले कुमार्गास लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करून घेतात. उलट बुद्धी, कणखर शरीर, पैसा या तिन्ही गोष्टी सन्निध असूनही व्यसनशताने घेरले जाऊन निराशेच्या अंधकारात त्यास खितपत पडावे लागते. आपल्या मुलासंबंधीच्या आई-बापांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या उड्या, त्यांच्या मनातील सुखाचे सोन्याचे दिवस पाहाण्याची स्वप्ने, या सर्वांवर पाणी पडते. उज्ज्वल भविष्यकाळ दुःखमय होतो. असे होऊ नये म्हणून ठाकुरदास फार जपत. आपला मुलगा निष्कलंक, निर्मळ, धुतल्या तांदळाप्रमाणे राहावा यास ठाकुरदास फार जपत. विद्यावैभवापेक्षा शीलास प्राधान्य आहे हे ते जाणून होते. It is true that knowledge is power but character is power is truer still. हे त्यांच्या डोळ्यांसमोर असे. आणि म्हणून ते मुलाच्या बाबतीत फार काळजी घेत.\nखेडेगावातील शाळेप्रमाणे येथेही विद्यासागर सर्व वर्गबंधूंत पहिले येण्याचा सदैव प्रयत्‍न करीत व त्यास त्यांच्या प्रयत्‍नामुळे व बुद्धिसामर्थ्यामुळे यश पण मिळत असे. पल्यापेक्षा आपल्या बरोबरीचा, ज्ञानाने, विद्वत्तेने, उद्योगशीलतेने वरचढ आहे असे त्यांनी जर पाहिले तर त्यास चैन पडावयाचे नाही. आपण कमी का त्यांच्यासारखे आपणही प्रयत्‍न केल्यास होऊ असे त्यास वाटे व ते जास्त प्रयत्‍न करावयाचे. यात द्वेष किंवा असूया नव्हती तर आपल्या प्रयत्‍नांतील शैथिल्याचा त्यास तिटकारा येई. आपला उणेपणा नाहीसा करण्यासाठी, दुसर्‍याच्या मांडीशी मांडी लावून बसता यावे यासाठी ते दिवस-रात्र मग पाहावयाचे नाहीत; सारखा उद्योग अखंड चालावयाचा. अशा दीर्घ व सतत प्रयत्‍नांनी काय प्राप्त होणार नाही त्यांच्यासारखे आपणही प्रयत्‍न केल्यास होऊ असे त्यास वाटे व ते जास्त प्रयत्‍न करावयाचे. यात द्वेष किंवा असूया नव्हती तर आपल्या प्रयत्‍नांतील शैथिल्याचा त्यास तिटकारा येई. आपला उणेपणा नाहीसा करण्यासाठी, दुसर्‍याच्या मांडीशी मांडी लावून बसता यावे यासाठी ते दिवस-रात्र मग पाहावयाचे नाहीत; सारखा उद्योग अखंड चालावयाचा. अशा दीर्घ व सतत प्रयत्‍नांनी काय प्राप्त होणार नाही उद्योगरतास पृथ्वी ही कामधेनू आहे. तरुणपणातच नव्हे, तर वयातीत झाल्यावरसुद्धा ईश्वरचंद्रांची ही ज्ञानलालसा अशीच तरतरीत होती. जो जो विषय आपणास माहीत आहे, त्या त्या विषयात नवीन ज्ञान नेहमी संपादन करण्यासाठी ते समुत्सुक असावयाचे. वृद्धावस्थेतही तरुणास लाजविणारी त्यांची ही ज्ञानपिपासा पाहिली म्हणजे आम्ही लज्जेने माना खाली घालाव्या असेच प्रांजलपणे बुद्धीस वाटते. मोठेपणीची विद्यासागर यांची एक गोष्ट सांगतात की, एकदा एक सुशिक्षित गृहस्थ विद्यासागरांजवळ फ्रेंच तत्त्वज्ञ कॉम्टे याच्या तत्त्वज्ञानासंबंधी चर्चा करीत होते. चर्चा संपल्यावर विद्यासागर उठून गेले. तेव्हा तो गृहस्थ जवळ बसलेल्या आपल्या मित्रास म्हणाला, “केवढ्या गाढ्या पंडिताशी आज माझी गाठ पडली.” ‘My Lord उद्योगरतास पृथ्वी ही कामधेनू आहे. तरुणपणातच नव्हे, तर वयातीत झाल्यावरसुद्धा ईश्वरचंद्रांची ही ज्ञानलालसा अशीच तरतरीत होती. जो जो विषय आपणास माहीत आहे, त्या त्या विषयात नवीन ज्ञान नेहमी संपादन करण्यासाठी ते समुत्सुक असावयाचे. वृद्धावस्थेतही तरुणास लाजविणारी त्यांची ही ज्ञानपिपासा पाहिली म्हणजे आम्ही लज्जेने माना खाली घालाव्या असेच प्रांजलपणे बुद्धीस वाटते. मोठेपणीची विद्यासागर यांची एक गोष्ट सांगतात की, एकदा एक सुशिक्षित गृहस्थ विद्यासागरांजवळ फ्रेंच तत्त्वज्ञ कॉम्टे याच्या तत्त्वज्ञानासंबंधी चर्चा करीत होते. चर्चा संपल्यावर विद्यासागर उठून गेले. तेव्हा तो गृहस्थ जवळ बसलेल्या आपल्या मित्रास म्हणाला, “केवढ्या गाढ्या पंडिताशी आज माझी गाठ पडली.” ‘My Lord What a giant did I meet today’ आणि सर्वात आश्चर्य म्हणजे हे की, कॉम्टे यांचे तत्त्वज्ञान नुकतेच कोठे इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती. आणि इंग्रजी भाषेची मुळाक्षरे शिकण्यास तर विद्यासागरांनी जवळजवळ पंचविशीनंतर आरंभ केला; परंतु या कठीण परकी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, त्यांचे प्राविण्य म्हणजे पुष्कळ इंग्रज लोकांस एक कोडे असे. हे सर्व कोडे उद्योग, श्रमसातत्य, दृढ ज्ञानलालसा, दुर्दमनीय हेतू, यांच्या योगे स्पष्ट होते.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/p/blog-page.html", "date_download": "2018-04-21T21:13:10Z", "digest": "sha1:JIK6KL2RE2YCJZPOQS7RHLZVP6IP53MA", "length": 19459, "nlines": 280, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: एरवीच्या कविता", "raw_content": "\nमहाविद्यालयीन जीवनात माणसाला कविता होतात. आपोआप मलाही झाल्या. नंतर कधीतरी तो बहर ओसरला. आता कधीतरी एखादी ओळ, एखादी कविता सहज सुचून जाते. पण तेवढेच. कवितांपासून मी आता खूप दूर आलो आहे...\nमाझ्या कविता कशा होत्या त्या 'माझ्यातल्या माझ्या' तरी होत्या का त्या 'माझ्यातल्या माझ्या' तरी होत्या का माहित नाही. आतापर्यंत एखाद-दुसरा अपवाद वगळता मी त्या कुठे प्रसिद्धही केल्या नव्हत्या. पण आता का कोण जाणे त्या येथे लिहून ठेवाव्यात असे वाटू लागले. म्हणून त्या येथे लिहितोय. बस्स. त्याहून सिरियस काहीच नाही.\nसबंध वैश्विक गांडूपणाचा अर्क पिल्यावर\nकुणीही उपसंपादकच होईल सहज\nतेव्हा त्याच्या श्वासाला येईल\nआणि हसेल क्लासिफाईडच्या मर्यादेत\nगहाण ठेवून आपल्या लेखण्या\nत्याला लिहावीच लागेल हेडलाईन\nदरबानाकडे सराईत दुर्लक्ष करून\nतो घुसेल उंची हॉटेलात\n(नंतर मग शोधत फिरेल मुतण्यासाठी\nतटलेल्या पोटाने सार्वजनिक मुतारीच)\nपत्रकारितेचा हा फायदाच म्हणायचा की\nत्याला मिळतात फुकट सिस्टिमॅटिक पेनं\nनसबंदी केलेल्या कुत्र्याच्या शिस्नासारखी\nसोपंच होतं मग त्याला\nझोपड्याचाळींवर झालंच तर स्वतःच्या मेंदूबिंदूवर\nसबंध वैश्विक गांडूपणाचा अर्क पिल्यानंतर\nइथल्या मातीचा गंधही सुकासुका\nलेडच्या घनदाट धुक्याने करपलेला\nमाणूस गर्दीत चिंब घामाने\nवासनांचा देह त्याचा भुकाभुका\nमी घेईन अंगावर इथली हवा\nतर श्वास बंद होवो\nप्रदूषित माणसांच्या कवेत फुलं\nमला काट्यांचा छंद होवो\nका सुखाचा होत आहे भास आता\nजीवना रे, मस्करी ही बास आता\nमीच आहे लावलेली वाट माझी\nश्रेय हे देऊ कसे कोणास आता\nगाव हे होते सुरंगी पाखरांचे\nहिंडती येथे कुलंगी डास आता\nसोड रे, सांगू नको त्या देवळांचे\nतेथल्या तीर्थास येतो वास आता\nरोज सूर्याला इथे खग्रास आहे\nबातमी त्याची कशाला खास आता\nभरू दे ना ऊस\nझोंबू नको रे वाढ्याला\nओठांत सांग माझ्या ओठांतली कहाणी\nऐकेल चोर कोणी दोघांतली कहाणी\nछेडून तार गेली एकेक पावसाची\nओली अधीर वेडी स्पर्शातली कहाणी\nवेड्या नभा तुला ना हेही कळून आले\nसांगून वीज गेली भेटीतली कहाणी\nहे बंध इंद्रियांचे तोडून इंद्रियांनी\nमस्तीत गात जाऊ मुक्तीतली कहाणी\nही पालखी सुखाची अश्रूंत आज न्हाता\nआनंदकंद झाली रक्तातली कहाणी\nकधी तुला समजले जरासे\nतरी भरूनी मला पावले\nमला हवी ती दाद समेवर\nएकांती अन् कौतुक हळवे\nआणि तुझी ही थंड रूक्षता\nकसे जुळावे नाते हिरवे\nखिन्न अशी तू नकोस होवू\nतुला सखी काळजी कशाची\nमला दिसे पालवी उद्याची...\nपाहता मी लागले मागे पळाया आरसे\nकाय मी आता करू माझे नव्याने बारसे\nभेटतो तो पुसतो या प्रकृतीची कारणे\n(वेदना खाऊन आलेले मला हे बाळसे\nइवलेसे पाय त्यांनी बूट मोठे लाटले\nफेंगडी ही लोकशाही दात काढूनी हसे\nऐकतो मी बातमी की दंगली झाल्या सुरू\nपण मराया मात्र तेव्हा राहिली ना माणसे\nदुपार किरटी स्तब्ध वा-याचा झोपाळा\nकरपले झाड खाली निष्पर्ण पाचोळा\nसुस्तावल्या पारावर सुस्ती पांगुळली\nडोळ्यांतली आग सा-या गावभर झाली\nलाहीलाही सैरभैर अनावर मन\nउन्हाची झळई : तिचं माहेराला जाणं\nऊन तव्यावर पाणी तशी झाली झोप\nसा-या अंगाला डसतो राणी लालजर्द साप\nजरी नाहिशी चांदरात आहे\nतुझे चांदणे अंगणात आहे\nकसे गीत गाऊ गडे सुखाचे\nतुझी वंचना अंतरात आहे\nबरे हेच की दूरदूर झालो\nबरे हेच तू आठवांत आहे\nमला लाभले दान वेदनांचे\nअता ना कशाची ददात आहे\nकसे मानभावी रडू जनांचे\nमला ओरबाडून जात आहे\nजरी रोज दारात हे निखारे\nपुढे आगळा पारिजात आहे\nपिसाटल्या वा-यामधे भान राहिना पदरा\nतिच्या यौवनरथाचा ध्वज उडाला भरारा\nसावरिता सावरेना पोर बावरून गेली\nवावटळीच्या मिठीत अशी आपसूक आली\nभान हरपले तिचे एक हलेना पाऊल\nगो-यामो-या पापणीला आली वर्षेची चाहूल\nतुला शोधता अशा कोरड्यावेळी\nतृष्णेला माझ्या फिरूनी येई झळाळी\nडोह अनावर हृदयामधला वेडा\nदेह शोधतो गोकुळातला माळी\nदूर उदेला पाऊसकाळा मेघ\nमयूरांचे चंद्रक पैंजण होऊन जाई\nपरि फिरले नभ अक्रूर जीत झाला\nअन् पुन्हा कोरडी तहानवेडी सराई\nकसं भरून येईना आभाळ मेघांनी\nपावसाच्या वाटेवर डोळ्यांच्या कमानी\nमेघ वा-याचा पाहुणा आभाळी भिंगोरी\nकाळ्या मातीचं जळीत डोळ्यांच्या किनारी\nफेर धरूनिया मेघ वाकुल्या दाविती\nडोळां रूतूरूतू येती करपली पाती\nमेघ येती आणि जाती फिरूनी दिशांनी\nकसं आवरावं आता डोळ्यांतलं पाणी\nगेले फिरून एकदा उजाडून मेघ\nगेली शिवून डोळ्यांना काजळाची रेघ\nसारखी माझी लढाई - संपलो नाही\nहारतानाही तसा मी हारलो नाही\nठेविली गुंडाळूनी पैशांवरी त्यांनी\nमी पुन्हा त्या संस्कृतीला भाळलो नाही\nजिंदगीची ही कमाई केवढी माझी\nशोषकांच्या उंब-यांशी वाकलो नाही\nमान्य की माझी फुले कोमेजली थोडी\nहे नसे का थोडके मी पेटलो नाही\nहासती सारेच येथे तोंडदेखले\n मी कित्येक वर्षे हासलो नाही\nमारतो जो तो बढाई - राहिलो जिंदा\nजीवना, तेव्हाच का मी वारलो नाही\nजाहला तुरूंग तुझाच संग\nसभोवती माझ्या उठली जंगले\nजिच्या प्रितीसाठी शीर हे कलम\nलावी ती मलम इतरांना\nमन आज झाले जळता निखारा\nसांत्वनाचा वारा फुंकती ते\nइतके सोसून कसा मी जीवंत\nम्हणावे का संत मीच मला\nमाणसे आता कुठे गावात या\nराहिली नुसती घरे गावात या\nरे नको जाऊस त्या पारावरी\nआज ना त्या मैफली गावात या\nहे विचारूही नये येथे कुणी\nखुंटली का पाखरे गावात या\nतीच डेरेदार झाडे वाकली\nताठ जी होती कधी गावात या\nलोटुनी पायात पिल्ले आपली\nश्वास सारे मागती गावात या\nलागली येथे लढाया मंदिरे\nराम नाही राहिला गावात या\nकोणते चेटूक झाले ना कळे\nफाटले आभाळही गावात या\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nमस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.holmbygden.se/mr/foreningar/holms-sportklubb/fotbollskalender/", "date_download": "2018-04-21T20:57:53Z", "digest": "sha1:A7JGZDEB674GTOLSD5EAXC3CIJ3TIQDR", "length": 11780, "nlines": 174, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "Holm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nसर्व आकर्षण फुटबॉल येथे फुटबॉल रस त्या एक सानुकूल पृष्ठ – Holms सुरेश, GIF सुंदसवल्ल आणि स्वीडिश राष्ट्रीय संघ. खाली बाण मार्गे ” ” आपण देखील तपासू शकता कॅलेंडर आणि बाहेर बाहेर आपण पाहू इच्छित. पुढील खाली आपण देखील एक यादी किंवा मासिक विहंगावलोकन म्हणून कॅलेंडर पाहू शकता.\nआपण माध्यमातून सर्वात सहज सापडेल फुटबॉल कॅलेंडर holmbygden.se/fotbollskalender.\nटिपा: शॉर्टकट जतन करा\nHOLMS सुरेश + GIF सुंदसवल्ल + स्वीडिश फुटबॉल संघ\nबॉक्स मध्ये आपले बोट ड्रॅग किंवा स्क्रोल बार दाबा / टीव्ही चॅनेल आणि अधिक माहिती पाहण्यासाठी आयटम वर क्लिक.\nआपण मासिक स्वरूपात कॅलेंडर प्राधान्य नका येथे क्लिक करा.बंद करा.\nटीव्ही चॅनेल आणि अधिक दर्शविण्यासाठी कॅलेंडर नोंदी क्लिक करा.\nखाली निळ्या बटणे / मागास पुढे स्क्रोल करा.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nविषयी HOLMBYGDEN.SE अनुसरण येथे\nशॉर्टकट / ताज्या बातम्या:\nHolm फायबर - माहिती आणि नोंदणी\nअधिक: लफडे घरे / आश्रय निवास.बंद करा.\n15/8: स्थलांतर मंडळ: सहारा नाही ...\n16/3: ग्रामस्थांनी 'चिंता साकार ...\n Aros जेथे कोठे राहाल तेथे खरेदी ...\n11/12: सचिन: कामगार बाकी ...\n26/11: Aros शेतकऱ्यांनी बाहेर फेकून ...\n21/11: पुनरावलोकन मँडेट पहा ...\n12/11: \"लफडे घरे\" टीव्ही मध्ये ...\n11/11: मार्क: कोणत्याही आश्रय निवास ...\n7/11: सुंदसवल्ल एस asylb प्राप्त ...\n25/10: आणीबाणी सेवा गंभीर ...\n17/10: Aros ऊर्जा. आग अंतर्गत ...\n4/10: स्थलांतर मंडळ तपासणी ...\n17/9: 156 Holm मध्ये \"लफडे घरे\" ला आश्रय साधक\nएक पोस्ट लिहिण्यासाठी / अधिक वाचा\n9/4: Holms च्या वार्षिक सभेत ...\n3/3: Sledging आणि चटकदार मांसाचे खाद्य कबाब ...\n17/12: Hol संगीत व्हिडिओ ...\n4/7: आंद्रेस Sahlin आणि टी ...\nहवामान इशारे (SMHI, सचिन):\nचर्च / तेथील रहिवासी\n18/3: स्नोमोबाइल देव Tjänste ...\n19/12: पोलीस थांबले ...\nमुख्य पान → देत\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2014_01_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:11:18Z", "digest": "sha1:PPEGJIC25UC4WEZDXMDXTSQUZP5EM4OG", "length": 46681, "nlines": 333, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: January 2014", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nमागच्या आठवड्यात मार्टिन लुथर किंग (ज्यू) दिन साजरा झाला. खरं तर माझा या घटनेशी अगदी सुट्टीपुरताही संबंध नाही. म्हणजे असणार होता पण नेमकं एका मोठ्या रिलीजचा भाग म्हणून काही महिने सगळ्या ऑफिशियल सुट्ट्या (अन)ऑफिशियली रद्द आहेत. त्यामुळे खरं शाळा बंद असल्यामुळे कसं करायचं या विचारात आणि मग नंतर त्याचं रुपांतर कुणी तरी एकाने ऑफिशियली सुट्टी घेण्यात झालं. प्रत्येकवेळी घरून काम करू द्यायला काय मी तिथला किंग आहे की काय - इति अर्थातच अर्धांग.\nतर हे प्रकरण वाटलं तसं संपलं नव्हतं. आमचं (किंवा खरं तर मोठ्या मुलाचं) हे पाहिलं शालेय वर्ष असल्याने आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतोय तर त्यातली ही एक सुट्टी किंवा घटना म्हणूया. सोमवारची शाळेची सुट्टी संपल्यावर शाळेच्या बाई ज्या खरं तर (अपेक्षेप्रमाणे) ई मेलवर कमीच असतात. त्यांचा भर मुख्य शिक्षणावर आहे हे मला आवडत उगाच रोज रोज मेलवर लिहून मुलगा अचानक हायस्कूलवासी होऊ शकणार आहे का तर हे कधी तरी येणारं मेल, ज्यात एक सुंदर संदेश होता म्हणजे काय ते I was highly impressed वगैरेवाला. शाळेत 100 acts of kindness थोडक्यात \"सौजन्य सप्ताह\" साजरा होत होता आणि प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याने घरी काही चांगली कृती केल्यास त्याबद्दलची नोट शाळेच्या नेहमीच्या फोल्डरमध्ये पाठवायची. मग वर्गात ते हार्ट शेप्ड नोटवर लिहून वाचून दाखवणे आणि सर्वांच्या मिळून शंभर चांगल्या गोष्टी मुलांसमोर मांडणे. किती छान कल्पना. म्हणजे तुम्ही हे करा ते करा पेक्षा तुम्ही जे करताय त्यातल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून त्या सारख्या सारख्या करून थोडं आणखी समंजस व्हा हे त्या गोष्टीच जास्त अवडंबर न माजवता केला जाणारा एक सुंदर प्रोजेक्ट. मला तर वर म्हटल्याप्रमाणे highly impressed च झालं. आणि आपण आपल्यातर्फे आपला खारीचा वाटा पाठवायचा असं मी मंगळवारी ऑफिसमधून निघताना ठरवलं. माझ्याकडे निदान दोन पूर्ण दिवस होते.\nइतरवेळी मुलांना रागावणे, मुलांना त्यांचं पोट भरलं हे आपल्या मापाने मोजून त्याप्रमाणे कोंबणे, मध्ये मध्ये त्यांच्या आवडीच्या कार्स इ. मुवीज सारख्या पहायच्या ऐवजी आपल्या राहिलेल्या matches पाहणे आणि त्यांना माझ्या लाडक्या खेळांची गोडी लागते का ते पाहणे अशी सध्याच्या पालकांनी करावयाची महत्वाची कामं आम्ही दोघं आठवणीने करत असतो. अर्थात यात मुलांचं कौतुकही जमेल तसं सुरु असतच पण शाळेत जायला लागल्यावर तिथे थोडा भाव मारायला मिळाला की मुलांना तो हवा असतो हे साहजिक आहे त्यामुळे पालक म्हणून मिळालेली ही संधी तशी गमवायची नव्हती. \"मोटिवेशन हेल्प्स\" हे मी कामाला लागल्यापासून मला जास्त जाणवलं आणि आजकालच्या पिढीला ते जन्मापासून हवं असेल तर त्यात काही गैर नाही.\nनेमकं मंगळवारी संध्याकाळी मुलाचा मूड जर यथा तथाच होता त्यामुळे शोधूनही मला काही लिहून पाठवण्याजोगं मिळालं नाही; पण अजून बुध आणि गुरुवार आहेत म्हणून मी शांत होते. मला उगाच ते जुळवून आणायचं नव्हतं. मग गुरुवारी अचानक चमत्कार झाला. (आई इकडे असती तर नक्की म्हणली असती \"मी तुला सांगते न माझी सगळी चांगली कामं गुरुवारी होतात) आल्याआल्या चक्क त्याने सगळ्यांच्या चपला उचलून नेहमीच्या जागेवर ठेवून दिल्या, बाबाने मला मी घरात घुसल्याघुसल्या बातमी दिली. त्या दिवशी नेमकं मला खूप ट्राफिक लागलं म्हणून मी मनातून वैतागले होते आणि माझ्या पाठीने छोटा संप पुकारायला सुरुवार केली होती. पण अर्थात आधी ठरवलं होतं आपणही सौजन्य पाळायचं, त्यामुळे मी लगेच कौतुक केलं. मग मला बरं वाटत नाही म्हणून डिश वॉशर रिकामी करायला छोटे हात मदतीला आले, झालचं तर छोट्या भावाला एबीसी शिकवायचं आणखी एक पवित्र कार्य जेवल्यावर लगेच सुरु झालं. (मी लहान होतो तेव्हा तो नव्हता त्यामुळे मी तुम्हाला used to होतो पण माझा लहान भाऊ तुमच्यापेक्षा मला जास्त used to आहे हा एक इतक्यात जुना झालेला युक्तिवाद आहे आमच्याकडे. तो पुढे करून आणखी 100 acts of kindness करून घ्यावे का असा मीच विचार करतेय. )\nकामाचा तडाखा पाहून आता मी पडणारच होते म्हणजे शंभर गोष्टी आमच्याच घरून जाणार की काय. मी नोट पाठवायचं मनातल्या मनात विचार केला आणि त्या दिवशी बरं नव्हतं म्हणून विसरूनच गेले. गुरुवारी आमच्या घरी काही विशेष नोंद करण्यासारखं घडलं नाही. पण हे मी वेळेत नोट न पाठवल्याचं डिमोटिवेशन वाटून आज मात्र लिहायलाच हवं असं मी म्हटलं आणि त्या घर बांधणाऱ्या माकडाप्रमाणे विसरून गेले.\nशुक्रवारी सकाळी तरी लिहावं नं तर मी मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये वेळ काढला आणि नंतर उशीर होतोय म्हणून जी पळाले ती आठच्या स्टेट्स मिटिंगमध्ये असताना मला माझा घरगुती स्टेट्स आठवला आणि एकदम जिवाचं पाणी झालं. म्हणजे विचार करा तिकडे शंभर गोष्टी लिहिल्या जाणार त्यात आपल्या मुलाचं काहीच नसेल तर त्याचं तोंड कसं होईल तर मी मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये वेळ काढला आणि नंतर उशीर होतोय म्हणून जी पळाले ती आठच्या स्टेट्स मिटिंगमध्ये असताना मला माझा घरगुती स्टेट्स आठवला आणि एकदम जिवाचं पाणी झालं. म्हणजे विचार करा तिकडे शंभर गोष्टी लिहिल्या जाणार त्यात आपल्या मुलाचं काहीच नसेल तर त्याचं तोंड कसं होईल कदाचित इतर मुलं चांगल्या गोष्टी करतात हे शाळेत कळून तो घरी आवर्जून चांगला वागला असेल आणि आता आपण हे साधं कळवण्याचं काम करू शकलो नाही म्हणजे संध्याकाळी त्याचा मूड काय होईल वगैरे विचाराने मला इतकं कसं तरी झालं की आणखी काही न सुचून मी शिक्षिकेच्या मूळ मेलला रिप्लाय करून आधी दिलगिरी व्यक्त करून त्याच्या सौजन्याने वागलेल्या कृती लिहून पाठवल्या. शुक्रवार तसाच गेला. माझी घालमेल काही जाईना मग मी आडून चौकशी करून पाहिली कसा झाला kindness विक वगैरे, तर नेमकं शुक्रवारी वर्गशिक्षिका आजारी असल्याचं कळलं. त्यामुळे आता आपला मेल बहुतेक केरात गेला तरी चालावा असा विचार करून मी स्वत:वरच वैतागून हात चोळत बसले.\nसोमवारी त्याच विचारात ऑफिसला गेले आणि दुपारी जेवताना स्वतःचे मेल तपासताना माझ्या आधीच्या मेलला उत्तर आलेलं दिसलं. हुश्श त्या दिवशी संध्याकाळी मुलाला थोडं confidently विचारताना आणि आम्ही कळवलेल्या त्याच्या चांगल्या गोष्टी त्याच्याच तोंडून ऐकताना मला घरच्या extended सौजन्य सप्ताहात त्याला नेहमीप्रमाणे वेठीशी न धरता उगीच जास्त चांगलं वागावंस वाटलं.\nLabels: अनुदिनी, चकए चष्टगो, देशोदेशी, हलकंफ़ुलकं\nगाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे\nउदय आणि मी कॉलेजमध्ये असताना तो माझा मित्र वगैरे नव्हता. म्हणजे असायचं काही काम नव्हतं. पण त्याचा एक मित्र माझा अतिशय चांगला मित्र आहे, त्यामुळे ते कॉमन मैत्री वगैरे का काय म्हणतात तसं असावं. मग यथावकाश कामाला लागल्यावर त्या कॉमन मित्रामुळे आमचे निदान मुंबईत असेपर्यंत contacts राहिले. आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात स्वतःची गाडी असण्याचा मान उदयकडे. म्हणजे तशी सगळी जण सेटल होतहोती पण गाडी घ्यावी हे बहुतेक फक्त उदयच्याच डोक्यात पहिले आलं असावं. कदाचित त्याचा भाऊ actor आहे त्याची थोडी बॉलीवूड पार्श्वभूमी त्याला कारण असू शकेल. मला आठवतं कॉलेजमध्ये हा त्याने घातलेल्या कुठल्या कुठल्या कपड्यांचे ब्रान्ड सांगत असे. आणि प्रत्येकवेळी त्याचं एक पालुपद असे की \"एकदम ओरिजिनल है\" म्हणून. आम्हाला काय कळतंय ओरिजिनल काय आणि फेक काय. खरं तर आता आठवलं की मज्जा वाटते. आता खरं काही प्रसिद्ध brand बरोबर काम वगैरे पण करून झालं तरी त्या दिवसातली गम्मत वेगळीच. बालपणीचा काळ सुखाचा टाईप.\nहम्म तर काय सांगत होते आमची मैत्री. तर मग कामाला लागल्यावर आमच्या त्या कॉमन मित्रामुळे पुन्हा उदयबरोबर पुन्हा कधीकधी भेट होत असे. ही दोघं आणि आमचा एक कामावर भेटलेला आणखी एक मित्र अशी एक त्रयी होती. ही लोकं प्रत्येक शनिवारी दुपारी त्या आठवड्यात लागलेल्या सिनेमाला जात आणि नाही आवडला की सरळ बाहेर येत. आता कुठला चित्रपट आठवत नाही पण त्यातून ते पाच मिनिटात बाहेर आले होते. आणि तो त्यांचा रेकॉर्ड होता. त्यादिवशी नेमकी मी माझं ऑफिस सुटल्यावर त्यांना अंधेरीला भेटून मग आम्ही जेवायला गेलो असताना यांचे असे चित्रपट पाहताना बाहेर यायचे रेकॉर्ड याविषयीच्या परिसंवादाची मी मूक (किंवा खर नुसती हा हा करून मोठ्याने हसणारी) श्रोती होते. यातून दुर्बुद्धी सुचून मी पुढच्यावेळी नाटकाला जाऊया म्हणून या त्रयीला सांगून पायावर धोंडा मारून घेतला होता.\nनाटकाची पहिल्या रांगेची तिकिटं काढली आणि याचं दहाव्या मिनिटापासून \"चला\", \"उठुया\", \"बोअरिंग होतंय\", सुरु झालं. नाटक सोसोच होतं पण तरी असं पहिल्या रांगेतून उठून कलावंतांच्या मेहनतीचा जाहीर अपमान करणं मला पटत नव्हतं त्यामुळे मी एकटीच बसणार म्हणून सगळे कसेबसे थांबले मग मध्यंतरात उठलो तोपर्यंत \"मी तुला आज ट्रेनने जायच्या त्रासाऐवजी घरी सोडतो\" म्हणून त्याने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन झालं होतं. आणि तेव्हा मी वसईला राहत होते. मग शेवटी ही लोकं मला सोडायला आणि मला विसरून माझ्याच बाबांशीच खूप वेळ गप्पा मारून परत गेली.\nतर अगदी घट्ट नाही पण तेव्हा आमची चांगली मैत्री होती. एकमेकांचे घरगुती प्रश्न सांगण्याइतपत. आमच्या आणखी एका मित्राचा मी थोडा सिरीयसली विचार करावा वगैरे सांगण्याइतपत. आम्ही मध्ये काही महिने एकाचवेळी मुंबईत सिप्झमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं त्यावेळी संध्याकाळी वेळेवर निघणार असू तर त्याच्या गाडीने तो मला बोरिवलीला सोडत असे. कंपनीच्या बसपेक्षा थोडा वेळ वाचत असे पण त्याच्याबरोबर फुल टाईमपास गप्पा होत. एकदा समोरच्या माणसाने काहीतरी चूक केली तर हा पुढच्या सिग्नलला गाड्या थांबल्या तेव्हा हा तरातरा आपल्या गाडीतून उतरून समोरच्याला चांगला झापून आला होता. आणि वरून त्याची \"भा\"राखडी मी ऐकली की काय म्हणून मला, \"अशावेळी कान बंद करत जा\" हा सल्ला देऊनही पार.\nएकदा मी खूप वाईट मूडमध्ये होते. काय झालं होतं मला आठवत नाही, कॉर्पोरेट जगतातला एखादा पोलिटिकली वाईट दिवस असावा. बहुतेक मी नीट बोलत किंवा ऐकत नसेन त्यामुळे त्याला ते जाणवलं असावं. अचानक तो म्हणाला तू सुनिधीचं हे गाणं ऐकलंय का आणि त्यादिवशी बोरीवली येईपर्यंत आम्ही ते गाणं ऐकून एकंदरीत सुनिधी या विषयावर गप्पा मारल्या होत्या.\nहे गाणं ज्या लयीत स्वरबद्ध केलयं त्यात गाण्यात म्हट्ल्याप्रमाणेच एक जादू आहे. कधीही ऐकलं तरी डोलायला लावणारं. तसं पाहिलं तर त्याच्या त्या \"ओरिजिनल\"च्या आवडीत त्याच्याकडे नेहमी चांगल्या सीडी असत. गप्पा मारत असलो तरी त्याचं गाण्याकडे (अर्थात driving कडे) लक्ष असे. यान्नी आणि मला त्याकाळी माहित नसलेले विशेष करून बाहेरच्या देशातले काही कलाकार त्याच्याबरोबर बरेचदा ऐकले तरीही सुनिधीचं \"दिले में जागी\" ऐकलं की मला उदय आठवतो.\nआता आमच्या वाटा खुपच वेगळ्या झाल्यात. जसं मी वर म्हटलं की त्याने गाडी लवकर घेतली तसचं आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात लग्न, मुल हेही बहुतेक त्याचंच लवकर झालंय. मागे तो इस्टकोस्टला आल्याचं कुणीतरी कळवलं आणि नेमकं आमचं packing सुरु झालं होतं. पण मला खात्री आहे की आम्ही पुन्हा कधीही भेटलो तर नक्की तासभर तरी गप्पा मारू आणि तेच या अशा मैत्रीकडून अपेक्षित असतं.\nसुनिधीचा स्वर, निदा फाजली यांचे शब्द आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम. एम. क्रीम (खरं ते Keervani आहे) या संगीतकाराची कामगिरी, या त्रयीची कमाल या गाण्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवते. यातील एकाने जरी थोडं डावंउजवं केलं असतं तर हे गाणं कोलमडू शकलं असतं. पण तसं ते झालं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर,शब्दाच्या लयीत आपण पाच मिनिटं झुलत राहतो आणि हे दोन तीन वेळा ऐकलं की त्यादिवशीचा आपला जर खराब झालेला मूड असेल तर तेही विसरून जातो. मला हा अनुभव जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा तेव्हा येतो आणि मग आपसूक उदय आणि त्यादिवशीची संध्याकाळ आठवते. पुन्हा मी सिप्झच्या घामेजल्या ट्राफिकमध्ये त्याच्या गाडीतला एसी, गाणी आणि गप्पांमध्ये हरवते. ही पोस्ट या साऱ्या आठवणी जागवण्यासाठी.\nLabels: अनुदिनी, गाणी आणि आठवणी, मैत्री, हलकंफ़ुलकं, हलकंफ़ुलकं\nएक छोटं खाद्यवर्तुळ पूर्ण होतंय….\nआपले मराठी सण जवळ आले की मला मज्जा वाटते. म्हणजे त्यावेळी ब्लॉगचे स्टॅट पाहिले की कुणीतरी त्या त्या सणाची जूनी पोस्ट वाचून गेलेलं असतं. मी पण ती पोस्ट पुन्हा वाचते आणि शक्य असेल तेव्हा अर्थात यंदाच्या सणाच्या तयारीला लागते. आपल्याकडे सणांना तोटा नाही. आपलं मनोधैर्य का काय म्हणतात ते नेहमी उंच ठेवायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या सणांना पर्याय नाही.\nमागचे काही वर्षे जेव्हा आम्ही इस्टकोस्टला होतो तेव्हा आसपासची एक दोन मराठी मंडळ आपले सण आवर्जून साजरे करायची परंपरा कायम ठेवत आमचं मनोधैर्य मध्येमध्ये उंच व्हायला बळ देत. नॉर्थवेस्टला आल्यावर मात्र मराठी मंडळ हे प्रकरण फारसं अंगी लागलं नाही. कदाचित अजून मुलं लहान आहेत, तिकडे असलेल्या जुन्या ग्रुप्समध्ये जाउन घुसायचं वगैरे मुदलात अंगात नाही, पुन्हा ते ठिकाणही थोडं लांब वगैरे असण हे सगळं जे काही असेल त्याने आमच्या मुलांना आपले सण कसे समजवायचे असे प्रश्न यायला लागले आणि मग ठरवलं की यंदा आपलं आपण करायचं. जिथे ते इतरांबरोबर वाटता येईल तिकडे तेही करावं आणि नसेल तर निदान आपली चार डोकी तरी खुश झाली पाहिजेत.\nमागच्या वेळी जानेवारीत मुंबईत असल्याने निदान संक्रांत तर व्यवस्थित साजरी झाली. आमच्यात, \"सणाला काय\" या प्रश्नाचा स्पष्ट उद्देश, \"खायला स्पेशल काय\" या प्रश्नाचा स्पष्ट उद्देश, \"खायला स्पेशल काय\" असा असल्याने परत येताना चांगल्या डझनभर गूळपोळ्या घेऊन आलो आणि चवीचवीने खाल्ल्या.\nत्यानंतर होळीला आयुष्यात पहिल्यांदाच पुरणाची पोळी बनवली. ती माझ्या अंदाजापेक्षा बरीच पोळीसदृश्य लागलीदेखील.\nश्रीखंड हा एक पदार्थ जास्त गुंतागुंतीचा नसल्याने आणि दही लावायचं काम आउटसोर्स केल्याने पाडव्याची चिंता नव्हती.\nउकडीच्या मोदकाचं आठवणीने आणलेलं आणि घरातल्या घरात हरवू नये (आणि अर्थात खराब होऊ नये) म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाने गणेश चतुर्थीला चक्क एकवीस मोदक करता आले आणि ते ज्या वेगाने करू त्याच्या प्रचंड जास्त पटीने संपलेही.\nदिवाळीला सगळा फराळ करणार होते, पण यंदा आमच्या दोघांच्याही घरून बरेच आधी फराळाचे डब्बे आले. त्यात चकलीने थोडा घोटाळा केला होता त्यामुळे नेहमीच्या हुकुमी चिवड्याबरोबर चकली करायचा प्रयोग केला आणि तुफान यशस्वी झाला. आता पुन्हा एकदा आम्ही संक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे राहिलो.\nकरू करू आणि इकडे चिकीचा गूळ मिळत नसल्याने होणार नाही होणार नाही हे माहित असतानाही प्रयत्न म्हणून तिळगूळ बनवून पहिला अगदी समदे नाहीत पण सात आठ लाडू झाले आणि मग चुरा जिंदाबाद म्हणून राहिलो.\nया सगळ्याचा उल्लेख काही वेळा मागच्या वर्षीच्या पोस्ट्समध्ये किंवा ब्लॉगच्या फेसबुक पानावर नुसता फोटो टाकून केला आहे.\nमाझी स्वतःची स्वयंपाकघरातली एकंदरीत प्रगती, रस इ.इ. पाहता मला स्वतःला हे एक सणांच्या निमित्ताने पूर्ण केलेलं खाद्यवर्तुळ पाहताना समाधान वाटतंय. अजून बरेच खास आपले मराठी पदार्थ आहेत ते कधी जमेल तसं करून पाहिन.घरात खायची आवड सर्वांना असणं हे आमच्या घरात वेगवेगळ्या पाककृती स्वतः करून पाहण्यामागचं मुख्य कारण आहे.नेहमी सगळं मी एकटी करत असते असं नाही. कारण शेवटी आम्ही दोघ या भागातले शिकाऊ उमेदवार आहोत. ज्याला जे जमतं तो ते करून पाहतो. शिवाय एखादा वेगळा पदार्थ करताना काय किंवा नेहमीची न्याहारी बनवताना काय, माझी मुलं आसपास असतात. पैकी आरुष आता जरा \"हेल्पर जॉब\" करायचा आहे या उत्साहात असतो. म्हणून त्यालाही काहीबाही दिलं जातं. त्याचे हजार प्रश्न, त्या गप्पांतून होणाऱ्या गमती जमती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पदार्थ सगळ्यात पहिले चाखताना त्याने दिलेली पसंतीची पावती या सगळ्यावर एक वेगळी किंवा प्रत्येक कृतीमागे एक पोस्ट लिहिता येईल.\nमहत्वाचं हे आहे की आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ त्या त्या सणांच्या निमित्ताने आपण स्वतः बनवण्याची प्रोसेस एन्जॉय करणे. आमचं खाद्यवर्तुळ आम्ही हळूहळू पूर्ण करतोय आणि आपण\nअरे हो मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. सूर्याचं हे संक्रमण आपण सर्वांना लाभदायी होवो हीच सदिच्छा.\nLabels: खाद्यवर्तुळ, दीडीखा, शुभेच्छा, सण, हलकंफ़ुलकं\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nगाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे\nएक छोटं खाद्यवर्तुळ पूर्ण होतंय….\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiradhamohan-singh-says-state-governments-go-decentralised-procurement-pulses", "date_download": "2018-04-21T20:57:47Z", "digest": "sha1:ZUFPIGZQFAVQDIXBX4CVBXFGFLXZP4NY", "length": 15262, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,Radhamohan singh says, state governments to go in for decentralised procurement of pulses, oilseeds and cotton, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडधान्य, तेलबिया, कापसाची विकेंद्रित खरेदी करावी : राधामोहन सिंह\nकडधान्य, तेलबिया, कापसाची विकेंद्रित खरेदी करावी : राधामोहन सिंह\nरविवार, 31 डिसेंबर 2017\nराज्यांनी कडधान्य, तेलबिया आणि कापसाची विकेंद्रित खरेदी करावी, अशा सूचना केल्या आहेत. तसेच केंद्र मागील दोन वर्षांपासून कडधान्याला हमीभावाच्या वर बोनस देत असल्याने कडधान्याचा दर उत्पादनखर्चाच्या दीडपट होतो.\n- राधामोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री\nनवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना हमीभावाची शाश्वती मिळावी यासाठी कडधान्य, खाद्यतेल आणि कापूस या उत्पादनांची राज्य सरकारांनी विकेंद्रित खरेदी करावी, असे केंद्र सरकराने सर्व राज्यांना लेखी कळविले आहे, आणि केंद्र याविषयीचे विधेयक लवकरच काढेल, अशी माहिती केंद्रिय कृषी व सहकारमंत्री राधामोहनसिंह यांनी राज्यभेत दिली.\nराज्यसभेत शुक्रवारी (ता. २९) प्रश्नोत्तराच्या तासात समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रिय कृषी व सहकारमंत्री राधामोहनसिंह यांनी ही माहिती दिली.\nमंत्री सिंह म्हणाले, की याविषयी काही राज्यांकडून आम्हाला सकारात्मक उत्तर मिळाले आहे. मात्र अजून अनेक राज्यांनी याविषयी आपली भूमिका मांडली नाही. सर्व राज्यांनी याविषयी सकारात्मक भूमिका दाखविल्यास केंद्र कडधान्य, तेलबिया आणि कापूस या उत्पादनांच्या विकेंद्रित खरेदीचे विधेयक संसदेत आणेल. तसेच मध्य प्रदेश आणि हरियाना यांसारखी राज्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास त्याचा फरक देत आहे.\nकेंद्राने अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्रालयांतर्गत किंमत स्थिरीकरण निधीची स्थापना करून मुबलक अन्नधान्याचा साठा केला आहे. बाजारात कडधान्याचे दर हमीभावाच्या खाली गेल्यास केंद्र सरकार किंमत मदत योजनेअंतर्गत राज्यांनी मागणी केल्यास खरेदी करते. तसचे सरकारने मागील दोन वर्षांपासून कडधान्यांसाठी हमीभावाच्या वर बोनस जाहीर केला आहे आणि ही किंमत उत्पादनखर्चाच्या दीडपट आहे, असेही मंत्री सिंह यांनी स्पष्ट केले.\nकडधान्य हमीभाव सिंह सरकार कापूस विषय विधेयक रामगोपाल यादव मध्य प्रदेश कल्याण ग्राहक कल्याण मंत्रालय मंत्रालय\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/resistance-changes-new-medical-law-2-thousand-doctors-solapur-have-no-impact-strike-essential/", "date_download": "2018-04-21T21:15:18Z", "digest": "sha1:DKYJA7QWS7HKQUFVSRG4E5OJS3ZZ3OPU", "length": 25873, "nlines": 366, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Resistance To The Changes In The New Medical Law, 2 Thousand Doctors In Solapur Have No Impact On The Strike, Essential Services! | नव्या वैद्यकीय कायद्यातील बदलांना विरोध करीत सोलापूरातील २ हजार डॉक्टर संपावर, अत्यावश्यक सेवेवर परिणाम नाही ! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nनव्या वैद्यकीय कायद्यातील बदलांना विरोध करीत सोलापूरातील २ हजार डॉक्टर संपावर, अत्यावश्यक सेवेवर परिणाम नाही \nकेंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़\nठळक मुद्देलोकसभेत सादर झालेले बिल रुग्ण वैैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांनाही नुकसानीचे सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत १२ तास बाह्यरुग्ण विभाग बंद राहणारआंतररुग्ण आणि तातडीची सेवा सुरुच राहणार\nसोलापूर दि २ : केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़ या संपात सोलापूरातील २ हजार डॉक्टरांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले़ मात्र अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु असल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी रूग्णांना होत नसल्याचेही दिसत आहे़\nकेंद्र सरकारच्या वतीने नॅशनल मेडिकल कमिशन बिलांतर्गत मोठे फेरबदल केले जाणार आहेत़ त्यात डॉक्टरांचे प्रतिनिधी घटवण्यात येणार असून, शासन नियुक्त प्रतिनिधी वाढवण्यात येणार आहेत़ त्यामुळे सरकारच्या चुकीचे धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे़ वैैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देतानाही चुकीची धोरणे राबविली जाण्याची शक्यता आहे़ त्यासोबतच नीटसारख्या सामाईक परीक्षातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे़ याचा त्रास वैद्यकीय व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांना होणार आहे़ केंद्राचे हे नवे विधेयक २ जानेवारी रोजी संसदेत मांडले जाणार आहे़ या लोकशाही विरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी आयएमएने हा एक दिवसाचा बंद पुकारला आहे़ यादरम्यान निवेदन देऊन आंदोलन केले जाणार आहे़ आंदोलनादरम्यान बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे़ शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत़ अत्यावश्यक शस्त्रक्रिया मात्र केल्या जातील अशी माहिती आयएमएच्या शाखेने दिली़\nदोन हजार डॉक्टरांचा सहभाग...\n- सोलापूर शहरातील ७५० डॉक्टर आयएमएचे सदस्य आहेत़ ग्रामीण भागातील अकलूज, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, कुर्डूवाडी येथील बहुतांश रुग्णालये बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवून तेथील डॉक्टर संपात सहभागी होत आहेत़ जवळपास दोन हजार डॉक्टरांचा यात समावेश असणार आहे़\nलोकसभेत सादर झालेले बिल रुग्ण वैैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांनाही नुकसानीचे आहे़ त्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत १२ तास बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे़ आंतररुग्ण आणि तातडीची सेवा सुरुच राहणार आहे़\n- डॉ़ ज्योती चिडगुपकर\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकामगार नेते श्रीशैल गायकवाडसह दहा जणांना पोलीसांचा बेदम चोप, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार\nसोलापूरातील आंदोलक घंटागाडी कर्मचाºयांवर पोलीसांचा लाठीमार, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला \nभिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन\nनागपुरातही ‘आयएमए’चा आज काळा दिवस : ६५० इस्पितळांची ओपीडी राहणार बंद\nगणेशमुर्ती विसर्जन, संभाजी आरमार संघटनेचे सोलापूर महापालिकेत आंदोलन, आयुक्त कार्यालयासमोर केली गणेशपुजा\nबाभुळगाव - बार्शी रोडवरील आगळगाव हद्दीत टेम्पो पलटी, १४ कामगार जखमी\nलाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला ८५ लाखांचा दंड\nवीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत\nसोलापूरातील नव्या ड्रेनेज योजनेचा २ लाख ६१ हजार नागरिकांना फायदा\nएमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला\nवाळू वाहतूक करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द\nसोलापूरच्या तापमानात वाढ, पारा ४२.२ अंशांवर\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:23:07Z", "digest": "sha1:75QX4SCQFDTSC7DSVYS4ONV64F4R3ED7", "length": 6842, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मण्यार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसाचा:जीवचौकट nikhil मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे[१]. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात. [२]\nअन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली व सरडे, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे[३]\nमण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते. [४]. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो[५]. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.\n↑ |मण्यारच्या उपजाती व वावर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१६ रोजी १६:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/recipes/bittya/", "date_download": "2018-04-21T21:12:24Z", "digest": "sha1:X23LYJ5SKTICZEOJ4ZOLI3QNJ7CNVJBW", "length": 3185, "nlines": 58, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "Bittya: A Vidarbha Delicacy - Diwali Pangat", "raw_content": "\nबिट्ट्या +आलू वांगे + साधे वरण\nबिट्ट्या – बाटी / रोडगे यांच्यातला एक प्रकार ज्याला आमच्या विदर्भामध्ये पानगे पण म्हणतात .\n१.कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्या ,\n२. नंतर त्याच्या छोट्या पासून मोठ्या पर्यंत पोळ्या लाटून घ्या आणि एकावर एक ठेऊन बांधून घ्या .\n३. तयार केलेला गोळा कुकर मध्ये १२-२० मिनिटे शिजवून घ्या .\n४.नंतर त्या गोळ्याला ४ भागात कापून घ्या .\n५.कापलेले गोळे तेलामध्ये तळून घ्या\n१. सर्वप्रथम आलू वांगे मोठ्या आकारामध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवा\n२. वाटण बनवायसाठी – खडा मसाला + खोबरे + कांदा तेलामध्ये हलकासा तळून घ्या आणि हे वाटण मिक्सर मध्ये बारीक करून घ्या\n३. तेल गरम करून त्यामध्ये मोहरी ,जिरे आणि कांदा घाला नंतर अद्रक लसूण ची पेस्ट घाला ,थोडावेळ झाल्यावर त्यामध्ये वाटण घालून घ्या , वाटण थोडे शिजल्यावर (तेल सोडू लागल्यावर) त्यामध्ये तिखट ,हळद धने पावडर आणि मीठ घाला .\n४.नंतर त्यामध्ये आलू , टमाटे आणि वांगे टाका . झाकण ठेऊन कमी पॉवर वर १५ मिनिटे ठेवा नंतर त्यामध्ये गरम पाणी घालून उकळून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2011/", "date_download": "2018-04-21T21:14:03Z", "digest": "sha1:5I4I5ETYZ5QJ66WVEH4QNEDYYK5P36JA", "length": 15431, "nlines": 114, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: 2011", "raw_content": "\nपुलं इतिहासजमा झाले आहेत काय\n(पूर्वप्रसिद्धी - रविवार लोकसत्ता, ६ नोव्हेंबर २०११)\nपुलं इतिहासजमा झाले आहेत काय, हा प्रश्न तसा संतापजनक आहे. पुलं म्हणजे मराठी संस्कृतीची समृद्ध साठवण आहे. आजच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचे 'आयकॉन' आहेत. मराठी रसिकतेचे मानिबदू आहेत. 1942 पासून आजतागायत मराठी वाचकांच्या काही पिढ्यांना त्यांच्या विनोदाने शहाणीव दिलेली आहे. अशा परिस्थितीत ते, म्हणजे त्यांचे लेखन इतिहासजमा झाले आहे काय, असे विचारणे कुणासही वाह्यातपणा वाटू शकतो. पण आज अनेक ठिकाणांहून, खासगी वाड्मयीन चर्चातून हा प्रश्न समोर येताना दिसतो. त्या प्रश्नाचा सोपा अर्थ एवढाच असतो, की पुलंचे साहित्य आजच्या, समाजातील मध्यमवर्ग नामशेष होऊ घातलेल्या काळात शिळे झाले आहे काय\nया क्षणी मनात फक्त प्रश्‍नांचं जंजाळ आहे...\nमाहीत आहे, की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिच्यावर घाव घातला, की तो सर्वांच्याच वर्मी बसतो. पण तरीही का\nम्हणजे घाव घालायला काही कारण तर पाहिजे. नुसतीच दहशत पसरवायची निरुद्देश पण हेही माहीत आहे, की उद्देशहीन काहीही नसतं. पण \"त्यांना' जे हवंय ते देणं कुणाच्याही हाती नाही. कोणालाच ते शक्‍य नाही, हे तर लख्ख स्पष्ट आहे; पण तरीही ते जीव खाऊन घाव घालत आहेत.\nते कोण करतं, म्हणजे कोणती संघटना करते, इंडियन मुजाहिदीन की लष्कर-ए-तय्यबा याला खरं तर तसा काहीही अर्थ नाही. दहा तोंडांचा साप. कोणत्या तोंडानं चावला, यानं काय फरक पडतो सगळे सारखेच आहेत. सगळे एकच आहेत. प्रश्‍न इतकाच आहे, की त्यांना हवंय तरी काय सगळे सारखेच आहेत. सगळे एकच आहेत. प्रश्‍न इतकाच आहे, की त्यांना हवंय तरी काय फक्त सूड कुठल्या तरी क्रियेवरची केवळ प्रतिक्रिया सध्या तरी तसंच दिसत आहे; पण हे सूडचक्र असं किती काळ फिरत राहणार सध्या तरी तसंच दिसत आहे; पण हे सूडचक्र असं किती काळ फिरत राहणार\nप्रश्‍न आणि बरेच प्रश्‍न...\nकसा लागला लादेनचा पत्ता\nदहा वर्षे अमेरिका लादेनच्या शोधात होती.\nकोणी म्हणत होते, तो अफगाणिस्तानातल्या तोराबोराच्या पहाडांमध्ये लपला आहे. त्या पहाडांमध्ये अंडरग्राऊंड बंकर्स आहेत, टनेल्स आहेत. त्यात तो आहे.\nकोणी सांगे, तो पाकिस्तानतल्या वायव्य सरहद्द प्रांतात आहे. तेथील आदिवासी टोळ्यांचं संरक्षण त्याला आहे.\nकोणी सांगे, तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला आहे. मधूनमधून अशाही बातम्या उठायच्या, की त्याला किडनीचा गंभीर आजार आहे. त्यातच औषधोपचाराअभावी त्याचा मृत्यु झालाय.\nपण अशा बातम्या आल्या, की काही दिवसांनी अल् जझीरावर लादेनची टेप झळकायची. मग ती टेप खरी की खोटी अशी चर्चा सुरू व्हायची...\nएकूण सगळाच गोंधळ होता.\nत्या दिवशी कचेरीला सुटी. तेव्हा काय करायचं, कुठं जायचं, कुणाबरोबर जायचं, कुणाला टाळायचं, याचे बेत ठरू लागलेत... अशा वेळी सहजच मागे एकदा होळीवर खरडलेलं काही आठवलं...\nसाम मराठीवरच्या काय सांगताय काय या स्टॅण्डअप कॉमेडी शोसाठीचं ते स्क्रिप्ट होतं... वाटलं ते पुन्हा इथं टाकावं... (त्या शिमग्याची याद म्हणून)\nआज सकाळची गोष्ट. असा नुकताच उठून, स्नान वगैरे करून मी चहाच्या कोपाबरोबर पेपर घेऊन बसलो होतो. तोच दारावर टकटक झाली. अशी दारावर सुतारपक्षासारखी टकटक करणारांचा मला अतोनात संताप येतो.\n नाही नाही, का नाही येणार\nएवढी हौसेने आम्ही दारावर नवी बेल बसवलीय. पण हे लोक ती घंटी नाही वाजवणार. दार बडवणार\nबरं दार वाजवण्याचीही काही एक पद्धत असावी ना असं कर्ज वसूल करायला आल्यासारखे थपथप वाजवणार. आमचे एक शेजारी आहेत... त्यांचा समज असा, की आमच्या घराचे दार म्हणजे झाकीर हुसेनचा तबला आहे असं कर्ज वसूल करायला आल्यासारखे थपथप वाजवणार. आमचे एक शेजारी आहेत... त्यांचा समज असा, की आमच्या घराचे दार म्हणजे झाकीर हुसेनचा तबला आहे आपण उघडेपर्यंत दारावर एकताल धरलेला असतो त्यांनी आपण उघडेपर्यंत दारावर एकताल धरलेला असतो त्यांनी मागे एकदा घरी एक पोलिस आला होता.... प्लीज गैरसमोज नको... पासपोर्टसाठी चौकशीला आला होता... तो हातातल्या काठीने दरवाजाला झोडपत होता... म्हटलं, काय मागे एकदा घरी एक पोलिस आला होता.... प्लीज गैरसमोज नको... पासपोर्टसाठी चौकशीला आला होता... तो हातातल्या काठीने दरवाजाला झोडपत होता... म्हटलं, काय दरवाजाच्या भक्कमपणाची परीक्षा घेताय काय\nया लोकांची दारावरच्या घंटीशी काय दुश्मनी असते कोण जाणे याच्या-त्याच्या घरी रोज बेल घालायला गेल्यासारखे न बोलावता जाता ना याच्या-त्याच्या घरी रोज बेल घालायला गेल्यासारखे न बोलावता जाता ना मग तुम्हांला साधी बेल नाही वाजवता येत मग तुम्हांला साधी बेल नाही वाजवता येत पण म्हणतात ना - पडिले वळण... पण म्हणतात ना - पडिले वळण... याच्या उलट सोसायटीतली पोरं. हात पोचत नसला, तरी उड्या मारमारून बेल वाजवणार.\nअसाच एकदा दुपारचा झोपलो होतो. तर बेल पाहतो तो सोसायटीतला एक नाकतोडा. म्हटलं, बेटा, आपको कौन चाहिये\nतर तो म्हणाला, कोई नही\nम्हटलं, अरे मग द्वाडा, बेल का बडवलीस\nतर तो मख्ख आवाजात म्हणाला, चालू आहे की नाही पाहात होतो\nतर दारावर टकटक झाली. आम्ही कवाड खोललं, तर समोर एक हिरवा-निळा-नारिंगी-सोनेरी चेहरा\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nपुलं इतिहासजमा झाले आहेत काय\nकसा लागला लादेनचा पत्ता\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-change-inlaw-ragarding-use-devsthan-land-maharashtra-4770", "date_download": "2018-04-21T20:53:07Z", "digest": "sha1:6XYV2PVTW7QQI262RQOXKOBCJNMBJASE", "length": 16889, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, change inlaw ragarding use of devsthan land, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेवस्थान जमिनींच्या कालानुरूप वापरासाठी अधिनियमात सुधारणा\nदेवस्थान जमिनींच्या कालानुरूप वापरासाठी अधिनियमात सुधारणा\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nमुंबई : देवस्थान इनाम जमिनींना सार्वजनिक उपयोगात आणून त्यांचा विकास करणे शक्य व्हावे, यासाठी हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम-१९५२ मधील कलम ६ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.९) मंजुरी देण्यात आली. परिणामी, या जमिनी अतिक्रमणापासून संरक्षित करून शासनाच्या मान्यतेने त्यांचा सार्वजनिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपयोगासाठी विकास करता येणार आहे.\nमुंबई : देवस्थान इनाम जमिनींना सार्वजनिक उपयोगात आणून त्यांचा विकास करणे शक्य व्हावे, यासाठी हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम-१९५२ मधील कलम ६ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.९) मंजुरी देण्यात आली. परिणामी, या जमिनी अतिक्रमणापासून संरक्षित करून शासनाच्या मान्यतेने त्यांचा सार्वजनिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपयोगासाठी विकास करता येणार आहे.\nमराठवाड्यातील तत्कालीन शासकांनी एखाद्या देवस्थानाचा दिवाबत्ती, देखभालीसह दैनंदिन खर्च करण्यासाठी देवस्थानांना ज्या जमिनी सोपवल्या होत्या, त्या जमिनींना खिदमतमाश इनाम जमिनी असे म्हटले जाते. या जमिनींना हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम-१९५२ मधील तरतुदी लागू होतात. या अधिनियमातील कलम ६ नुसार अशा जमिनींचे हस्तांतरण करता येत नाही. कारण, या जमिनींवर प्रामुख्याने शेती करुन मिळणाऱ्या उत्पन्नातून देवस्थानांचा खर्च भागविण्यात येतो.\nमात्र, वाढत्या शहरीकरणामुळे देवस्थानांकडील या जमिनी शहरी भागांमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. या जमिनींवर विकास आराखडा, प्रादेशिक योजना अंतर्गत विविध स्वरुपाची आरक्षणे टाकण्यात आली आहेत. मात्र, अधिनियमातील तरतुदींमुळे या जमिनींचे हस्तांतरण शक्य होत नाही. तसेच नागरी भागात जमिनी समाविष्ट झाल्यामुळे देवस्थानांना त्या जमिनींवर शेती करता येत नाही. परिणामी, देवस्थानांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होतो आहे. हस्तांतरणाच्या अडचणींमुळे जमिनींचा आरक्षणाशी सुसंगत विकासही होत नाही आणि विनावापर राहिल्यास त्याजागी अतिक्रमणे होण्याचा धोका निर्माण होतो. या सर्व बाबींमधून मार्ग काढण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.\nकलम ६ मधील सुधारणेनुसार, ज्या इनाम जमिनी प्रारुप किंवा अंतिम विकास आराखड्यामध्ये सार्वजनिक उपयोगांसाठी आरक्षित केल्या आहेत आणि संबंधित प्राधिकरणास किंवा नियोजन प्राधिकरणास त्यांची गरज आहे, त्याचप्रमाणे ज्या इनाम जमिनी वैद्यकीय किंवा शैक्षणिक कारणांसाठी आवश्यक असतील, अशा जमिनींचे हस्तांतरण राज्य शासनाच्या मान्यतेने करता येईल. या सुधारणेमुळे खिदमतमाश इनाम जमिनींचा विकास होऊन जनतेला त्या सेवा-सुविधांचा लाभ घेता येणार आहे.\nमंत्रिमंडळ विकास हैदराबाद अतिक्रमण आरक्षण\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनसमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध...\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2015/09/blog-post_80.html", "date_download": "2018-04-21T21:10:55Z", "digest": "sha1:J6V6FJCTRNH6VTC3AEIFZXPVMUXMEGYG", "length": 34842, "nlines": 125, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: कोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते?", "raw_content": "\nकोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते\nज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रूचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.- मुंबई उच्च न्यायालय, ता. २८ ऑगस्ट २०१५\nसण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट. उत्सवप्रिय मंडळांचे म्हणणे असे की ही बाब धार्मिक. परंपरेने चालत आलेली. आम्ही याबाबतीत कोणाचेही ऐकणार नाही. उत्सव दणक्यात साजरे होणारच. विरोधी मंडळींचे म्हणणे असे की या उत्सवांनी सर्वसामान्य शहरी नागरिकांना त्रास होतो. तो होता कामा नये. यात प्रश्न गणेशोत्सवाचा आला की लोकमान्य टिळकांची आठवण सर्वांनाच येते. लोकमान्यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणपत्युत्सवास चालना दिली. ते श्रेय त्यांचेच. हा उत्सव सुरू करण्यामागे त्यांची भावना निव्वळ धार्मिक होती असे मात्र नाही. ते स्वतःही काही फार मोठेसे आचारमार्गी नव्हते. तेव्हा हा उत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढवावी या हेतूने. साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी या उत्सवाला राष्ट्रीय घटना म्हणून गौरविले आहे. तेव्हा एक बाब स्पष्ट व्हावी की हा उत्सव सुरूवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी तो होतच होता. राजेरजवाडे वगैरे लोक तो मोठ्या धामधुमीने तो करीत. दहा दहा दिवस तो चाले. त्यासाठी वाडे शृंगारले जात. हत्ती, घोडे लावून मिरवणुका निघत. मंडपांत गाणे-बजावणे, पुराण-कीर्तने, लळीते सोंगे वगैरे प्रकार होत. पण त्यामागील भावना धार्मिक असे. टिळकांनी त्या धार्मिक भावनेला राजकारणाची जोड दिली.\nही बाब नीट समजून घेण्याची आहे. कारण अगदी आजच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपाचे मूळ त्यातच कुठेतरी आहे. गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर येतो तो ११ ऑगस्ट १८९३चा मुंबईत झालेला हिंदु-मुसलमान दंगा. मुंबईतल्या दंग्यांचा इतिहास तसा जुनाच. १८५० साली तेथे पारशी-मुसलमानांत दंगा झाला. १८७४ मध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. वातावरणात ही विद्वेषाची हवा होतीच. १८९३च्या दंग्यानंतर पुण्यात नागपंचमीचा सण आला. तेव्हा ही हवा अधिकच तापली. दंगा होता होता राहिला. यावर ‘केसरी’चे (१५ ऑगस्ट, १८९३) म्हणणे असे होते, की “मुसलमान लोक शेफारून गेले आहेत व ते जर शेफारले असले तर त्याचें मुख्य कारण सरकारची फूस हें होय.” केळकर ‘टिळक चरित्रा’त सांगतात, की या दंग्यानंतर सुमारे सहा आठवड्यांनी गणपती उत्सव सुधारून वाढविण्याची कल्पना प्रथम निघाली. “हिंदूंच्या वेगळ्या सभा भरवून दंग्यांसंबधांचे स्पष्ट मत जाहीर करण्याची चळवळ सुरू असता एक दिवशी, टिळक, नामजोशी वगैरे मंडळी बाबामहाराजांच्या वाड्यांत जमली व तेथे उत्सवास नवीन वळण देण्याची कल्पना मुक्रर झाली... या ब्राह्मण मंडळींना दगडूशेट हलवाई, भोरकर वकील, बंडोबा तरवडे, गावडे पाटील, भाऊसाहेब रंगारी वगैरे ब्राह्मणेतर मंडळी हौसेने मिळाली व सालच्या उत्सवास नमुनेदार स्वरूप झाले.”\nएकंदर सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदू-मुस्लिम वादातून निर्माण झालेली प्रतिक्रियात्मक घटना होती. केळकरांनी स्पष्टच म्हटले आहे, की\n“मुसलमानांच्या चढेलपणाच्या वृत्तीमुळेंच काही अंशी हा उत्सव हाती घेण्याची कल्पना सुचली, व जे हिंदु लोक ताबुतांची पूजा करितात त्यांना सलोख्याने वागवून घेण्यास मुसलमान लोक तयार नसल्याने, हिंदूंना ताबुतांपासून परावृत्त करावें, व उत्साहनिवृत्त केलेल्या या लोकांना स्वधर्माशी संबंध असलेली अशी कांही तरी नवीन करमणूक मिळवून द्यावी, असा टिळकांचा बोलून चालून उद्देशच” होता.\nयाला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचाही दुजोरा मिळतो. ते म्हणतात,\n“६० वर्षांपूर्वी लो. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची टूम काढली. हिंदूंचे एकजीव संघटन व्हावे, त्यांनी मुसलमानांच्या मोहरमसारख्या परधर्मी फिसाटांत भाग घेऊ नये आणि नाच गाणे उत्सव चव्हाट्यावर जामावाने करायचे तर ते गणेशोत्सवाच्या निमित्ताने करावे, एक दोन नव्हे तर तब्बल दहा दिवस रात्री करावे आणि मनाची हौस पुरवावी असा तो हेतू होता.”\nयानंतरचा त्यांचा सवाल महत्त्वाचा आहे. ते विचारतात,\n“गेल्या ६० वर्षांत ते संघटन किती झाले, हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे. मोहरमवरचा बहिष्कार अखेर हिंदु मुसलमानांची राजकारणी चुरस आणि अखेर पाकिस्तान भस्मासुराचा जन्म यात उमटला. धर्मबुद्धी झाली म्हणावी तर तिचाही काही थांगपत्ता नाही. उलट उत्सव आणि मेळ्यांतून टिळकपक्षीय प्रतिस्पर्ध्यांच्या हुर्रवडीचे, बदनामीचे आणि समाज-राजकारणी दडपणींचे प्रकार मात्र मुबलक होत गेले.”\nयेथे प्रबोधनकारांनी ज्या मेळ्यांचा उल्लेख केला आहे ते नेमके काय प्रकरण आहे हे पाहणे आवश्यक आहे.\nमेळे म्हणजे फिरता ऑर्केस्ट्राच म्हणा ना. जुन्या जमान्यातले विख्यात भावगीतगायक गजाननराव वाटवे (१९१७-२००९) हे या मेळ्यांचे साक्षीदार. त्या काळात ते स्वतःही गणेशोत्सवांत गात असत. १९९१ मध्ये एका लेखाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. या मेळ्यांबद्दल ते अगदी भरभरून बोलले. “लोकजागृतीचे प्रमुख साधन म्हणून मेळा ही संस्था निघाली. मेळ्यांत साधारण दहा ते बारा जण असायचे. एखादा डफ, ढोलकी, तबला, तुणतुणी आणि सायकलरिक्षावर ठेवलेली बाजाची पेटी घेऊन ते प्रत्येक गणपतीपुढे जाऊन कार्यक्रम करायचे. पुण्यामध्ये असे अनेक मेळे तयार झाले होते. यांतील अहिताग्नी राजवाडे, दादा भिडे, शंकरराव महाजन आदींचा सन्मित्र समाज मेळा, १९२५ ते १९४० चा काळ अक्षरशः गाजवणारा भारतमित्र समाज मेळा, वज्रदेही तालीम हुतूतू मंडळाचा वज्रदेही शूर मेळा, काँग्रेसचा रणसंग्राम मेळा, पैसा फंड मेळा, समर्थ मेळा हे मेळे अतिशय लोकप्रिय होते.”\nते लोकप्रिय असणारच होते. कारण त्यातील अनेकांचा संबंध गणेशोत्सवापेक्षा शिमग्याशीच अधिक होता. प्रबोधनकार सांगतात,\n“माझ्या आठवणीप्रमाणे अगदी पहिल्या वर्षापासून या मेळ्यांनी म-हाटी इतिहासातले हिंदु-मुसलमान विषयक मुकाबले निवडून त्यावर मुसलमानांची कठोर निंदा करणअयाचा सर्रास धूमधडाका चालवला होता.... आस्ते आस्ते ती टिंगल निंदेची महामारी सुधारक स्त्री पुरूष, रानडे, गोखले, परांजपे इत्यादि नामांकित नेत्यांवरही वळली. टिळकपक्षीय राजकारणाच्या एकूणेक विरोधकांचा निरर्गल शब्दांत शिमगी समाचार घेण्याचे सत्र म्हणजे हे गणेशोत्सवी मेळे बनले.”\nप्रारंभी ब्राह्मणी मेळे इतरांची टर टिंगल उडवीत. पुढे छत्रपती मेळा त्यांना प्रत्युत्तर देऊ लागला. हा सगळा दंगा एवढ्या थराला गेला की त्यात ब्रिटिश सरकारला हस्तक्षेप करावा लागला. मेळ्यांच्या पदांवर सरकारी सेन्सॉरशिप लावण्यात आली. पुढे तर परवाना पद्धत सुरू करण्यात आली. प्रत्येक मेळ्याबरोबर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊ लागला. हे सगळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पहिल्या २५-३० वर्षांतले चित्र. एका मेळ्यातलेच पद आहे –\n“या मेळ्यांनी महाराष्ट्रात बेकीचा आणि हेव्यादाव्यांचा मनस्वी वणवा पेटवण्याचेच दुष्कर्म आजवर केले आहे.”\nतेव्हा हे स्पष्टच आहे की गणेशोत्सवाचे स्वरूप पहिल्यापासूनच राजकीय गोंधळाचे आहे. हा उत्सव लोकप्रिय झाला खरा. प्रबोधकार सांगतात,\n“गणेशोत्सवात रंगणारे बामणेतर केवळ उत्सवप्रियतेच्या मानवी भावनेमुळेच त्यात भाग घेऊ लागले. यापेक्षा त्यात विशेष काही कधीच नव्हते आणि आजही नाही. वर्षाकाठी करावयाची काही मजा, ठीक आहे. बसवा एक मूर्ती. घाला मंडप. जमवा वर्गण्या. काढा मेळे. होऊन जाऊ द्या दहा दिवसांची गम्मत जम्मत. देवतेचा मान, काही भक्ती, भाव, पापभीरूत्व, पावित्र्याची चाड, कोठे काही नाही... केवळ करमणूक म्हणून किंवा अनेक पंडितांची पांडित्यपूर्ण कथा, कीर्तने, व्याख्यानें, प्रवचने होतात म्हणून गणेशोत्सवाचा मुलाजा राखायचा तर तसली तहानभूक भागवण्याची शेकडो क्षेत्रे आज लोकांना उपलब्ध आहेत. तेवढ्यासाठी गणेशोत्सवाची काही जरूर नाही... वर्षाकाठी लोकांचे खिसे पिळून काढलेल्या पैशांच्या खिरापतीने दहा दिवस कसला तरी जल्लोस करून काही मतलबी सज्जनांच्या बहुमुखी स्वार्थाची भूक भागविण्यापलीकडे आजवर तरी या गणेशोत्सवाने जनतेच्या कल्याणाची एकही सिद्धी साधलेली नाही.”\nहे प्रबोधनकार ठाकरेच म्हणतात म्हणून बरे. थोर विचारवंत राजारामशास्त्री भागवत यांनीही त्याकाळी धर्मोत्सवाऐवजी सार्वजनिक गणेशोत्सव करण्यास विरोध केला होता. आज असे कोणी म्हणेल तर त्याची खासच धडगत नाही. त्या ‘सिक्युलरा’स ‘कलबुर्गीनंतर तुमचाच नंबर’ म्हणून प्रेमपत्रे येण्याचीच शक्यता जास्त. मुद्दा असा, की प्रबोधकारांनी हे सगळे लिहून ठेवल्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही गणेशोत्सवाच्या आशयात काही फरक पडला आहे का तर तसे मुळीच दिसत नाही. तो आपापले राजकारण साधण्याचाच काही जणांचा मार्ग राहिलेला आहे. टिळकपंथीयांनी त्यांच्या राजकारणासाठी त्याचा वापर केला. तो भला की बुरा या फंदात जाण्याचे येथे कारण नाही. पण आजचा गणेशोत्सव टिळकांना भावला नसता हे म्हणण्यातही काही अर्थ नाही. तेव्हाच्या या उत्सवाच्या टिकाकारांना उत्तर देताना टिळकांनी ‘केसरी’त लिहिले होते –\n“धर्मबुद्धी ज्यांच्या मनाला शिवत देखील नाहीं, जडाच्या पलीकडे ज्यांची बुद्धी जाऊंच शकत नाहीं त्या अभागी व्यक्तींची कींव करण्यापलीकडे आम्हांस त्यांच्यासंबंधानें कांहीच म्हणावयाचे नाहीं. श्रीमंगलमूर्तीच्या महोत्सवाच्या वेळीं दिवाभीताप्रमाणें ह्या दोन-चार मंडळींनीं खुशाल आपल्या खोलींत दडून रहावें.”\nआज गणेशोत्सवातील गोंगाटाविरोधात बोलणारांना हेच ऐकविले जात आहे. फरक काही पडलेलाच नाही.\nआपल्या हे लक्षातच येत नाही की याचे कारण गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणात आणि राजकियीकरणात दडलेले आहे. तो राजकारण्यांचा राजकीय हेतूंसाठीचाच उत्सव आहे. त्याकडे धार्मिक दृष्टीने पाहणे हा आपल्या धर्मभोळ्या दृष्टीचा आणि त्या उत्सवामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये असे म्हणणे हा आपल्या धर्मद्रोही विचारसरणीचा दोष. तो स्वीकारून हल्लीच्या काही मतलबी सज्जनांच्या बहुमुखी स्वार्थाची भूक भागविण्याचे कार्य त्यातून घडत असेल तर ते सार्वजनिक हिताचे मानण्यात एवढी काय अडचण आहे\n(पूर्वप्रसिद्धी - लोकप्रभा, टाचणी आणि टोचणी, १० सप्टें. २०१५)\nटिळकांवरील या लेखावर एका ब्लॉगवर आलेली प्रतिक्रिया... त्यात त्यांनी माझ्यावर कसला तरी कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप केला आहे. स्पष्टपणे बोलले नाहीत. पण त्यांना काय म्हणायचे ते नीटच कळते. रवि आमले ब्राह्मणांच्या विरोधात लिहित आहेत असे त्यांना म्हणायचे आहे. जात कशी पक्की बसलेली असते ना डोक्यात त्यातही आपल्या जातीचा प्रश्न आला की माणसे कशी खवळतात नाही त्यातही आपल्या जातीचा प्रश्न आला की माणसे कशी खवळतात नाही\nकुणीही उठावे आणि लोकमान्यांवर बोलावे\nमराठीत लिहिणाऱ्यांच्या जगात गेले काही दिवस एक नवा रवि उगवला आहे. त्याचे आडनाव आमले. रवि आमले. हे गृहस्थ फार हुशारीने एक कार्यक्रम राबवीत असतात. तो कोणता हे त्यांचे लिखाण वाचून कुणालाही कळेल. एक नवी संस्कृती महाराष्ट्रात रुजू घातलेली आहे. तिचे हे एक पाईक. त्यांच्यावर हे स्फुट लिहिण्याचे कारण लोकप्रभेत आलेला त्यांचा लेख. त्या लेखाचे शीर्षक आहे : कोण म्हणतो हे टिळकांना रुचले नसते\nह्या नव्या रविने टिळक हे कसे होते ह्यावर त्यांचा नवा प्रकाश टाकला आहे. लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सव आला की लोकांना टिळकांची आठवण होते. हे खरे आहे. खुद्द रविसाहेबांनाही टिळकांवर लिहावेसे वाटले. त्यांच्यासाठी निमित्त झाले न्यायालयाच्या निर्णयाने. त्यात न्यायालय म्हणते –\nज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रुचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.\n– मुंबई उच्च न्यायालय,\nता. २८ ऑगस्ट २०१५.\nटिळकांबद्दलचे जे आकलन न्यायालयाला झाले त्याच्या नेमके उलट आकलन रवि आमल्यांना झाले आहे.\nशीर्षकावरूनच कळेल की लेखकाचे हेच म्हणणे आहे की : टिळकांना आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप खचितच रूचले असते\nएकदा एक सिद्धांत मांडायचा ठरवला की तो सिद्ध करणे अगदी सोपे असते. आता ह्याच लेखाचे पाहाल तर टिळकांचे बोलणेच टिळकांवर उलटवून दाखविलेले दिसेल. ही किमया अाजकाल अनेकांना जमते. त्यात टिळक विषय असेल तर आपली बुद्धी परजायला अनेक तयार असतात. ज्यांची विकृती पूर्णावस्थेला पोचलेली असते ते आपल्या मनची वाक्ये त्यांच्या तोंडी घालतात. आमल्यांनी तो उघड मार्ग न पत्करता अधिक कौशल्याचा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे आता अनेकांना सिद्ध करता येईल की धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कामही टिळकांच्या नावे जमा आहे\nकाल एका जबाबदार व्यक्तीच्या या विषयावरील स्फुटावर तशी प्रतिक्रियाही आली थोडक्यात आमल्यांचा लेख प्रभावी आहे\nहे रवि आमले कोणीही असतील, असे निघायचेच पण लोकप्रभेसारख्या साप्ताहिकाला न शोभणारी ही गोष्ट झाली. ही चूक त्यांना आता दुरुस्त करता येणार नाही.\nरवि आमले यांचा लेख प्रतिवाद करण्याच्या लायकीचा नाही. त्याचा निषेध करावा आणि सोडून द्यावे. समाजाची काळजी करण्यास श्री गणराय समर्थ आहेत.\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nगांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर\nकोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते\nराधेमाँचे कुठे काय चुकले\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/adhyatam/", "date_download": "2018-04-21T21:17:30Z", "digest": "sha1:NTUHXNGIRMPCDZHPJJUZ7LDYMU7W2LHV", "length": 29615, "nlines": 206, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Adhyatma news, Vastu News in Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nया 8 गोष्टींकडे पाय करून बसल्यास गरिबी आणि दुर्भाग्य कधीही सोडणार नाही पाठ\nहिंदू धर्मामध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिष्टचार संबंधित ज्ञान दिले जाते. यामध्ये सांगतिले जाते की, देवता, गुरु, अग्नी, वयाने मोठ्या लोकांकडे पाय करून बसू नये. या संदर्भात सविस्तर माहिती कूर्म पुराणात सांगण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या 8 लोकांकडे पाय पसरवून बसल्या तुमचा वाईट काळ सुरु होऊ शक्ती शकतो आणि का श्लोक नाभिप्रसारयेद् देवं ब्राह्मणान् गामथापि वा श्लोक नाभिप्रसारयेद् देवं ब्राह्मणान् गामथापि वा वाय्वग्निगुरुविप्रान् वा सूर्यं वा शशिनं प्रति वाय्वग्निगुरुविप्रान् वा सूर्यं वा शशिनं प्रति श्लोकानुसार जाणून घ्या, कोणत्या 8 गोष्टींकडे पाय...\nजाणून घ्या, भगवान महावीरांची पाच नावे आणि जीवनाला दिशा देणारा त्यांचा कर्मसिद्धांत...\nभगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीरांचा जन्म अन्यायी, अत्याचारी, दुर्बल लोकांचे शोषण, स्त्रियांचा छळ, हिंसाचार, रूढी, परंपरा या सर्व गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी झाला. महावीरांना पाच नावे होती. ही नावेसुद्धा त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळेच मिळाली. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान महावीरांची पाच नावे आणि त्यामागील रहस्य...\nकोणाचाही भाग्योदय करू शकतात श्रीकृष्णाचे हे मंत्र, सकाळी उठताच म्हणावेत\nप्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्यासोबतच देवाचे नाम-स्मरण करतो. जीवनात देवाशी संबंधित असेच काही छोटे-छोटे काम मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सकाळी उठताच देवाचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने मनुष्याचा दिवस शुभ जातो आणि त्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाच्या अशाच काही खास मंत्रांचा नियमितपणे जप केल्यास व्यक्तीला आयुष्यातील सर्व सुख प्राप्त होतात....\nसकाळी उठताच करा या 12 नावांचे स्मरण, जागे होईल झोपलेले भाग्य\nधर्म ग्रंथानुसार चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 31 मार्च, शनिवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित एक खास उपाय सांगत आहोत, जो केल्याने व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होऊन भाग्योदय होऊ शकतो. हा उपाय गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित हनुमान अंकामध्ये सांगण्यात आला आहे. हा उपाय हनुमानाच्या 12 नावांचे स्मरण करणे असा आहे. रोज सकाळी स्नान करून या 12 नावांचे स्मरण केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हनुमनाच्या 12 नावांची स्तुतीची...\n​पैशांची कमी आणि अडचणी दूर करतील हे खास मंत्र, नेहमी राहाल फायद्यात\nसध्या चैत्र नवरात्री सुरु असून या काळात भक्तिभावाने देवीची उपासना केल्यास देवी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतेच. यासोबतच देवीच्या खास मंत्राचा जप नियमितपणे केल्यास साधकाला कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागत नाही. त्याच्या सर्व आर्थिक आणि शारीरिक समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, देवीचे असेच काही खास मंत्र...\nसुख-शांती हवी असल्यास देवी भागवतामधील या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nमनुष्याने काय करावे आणि काय करू नये याचे वर्णन विविध ग्रंथ आणि शास्त्रामध्ये करण्यात आले आहे. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे पालन केल्यास जीवन सुखी होऊ शकते. देवी भागवत महापुराणामध्ये स्वतः देवी भगवतीने 10 नियमांविषयी सांगितले आहे. या नियमांचे पालन प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या आयुष्यात करणे आवश्यक आहे. देवी भागवत महापुराणामधील एक श्लोक- तपः सन्तोष आस्तिक्यं दानं देवस्य पूजनम् सिद्धान्तश्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो हुतम् सिद्धान्तश्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो हुतम् अर्थ- तप, संतोष, आस्तिकता, दान, देवपूजन,...\nनवरात्रीमधील देवीचे 9 रूप, प्रत्येक तिथीनुसार विशेष देवीच्या पूजेचे महत्त्व\nचैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत चैत्र नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाईल. या वर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात १८ मार्च रविवारपासून होत असून 25 मार्च रविवारी समापन होईल. नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची क्रमानुसार पूजा केली जाते. जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरुपाची पूजा केली जाते... देवी शैलपुत्री - नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी. मार्कंडेय पुराणानुसार देवीचे नाव हिमालय राजाच्या येथे जन्म झाल्यामुळे पडले...\nलिव्ह-इनमध्ये राहतील लोक, या आहेत हजारो वर्षांपूर्वी केलेल्या 10 भविष्यवाणी\nश्रीमद्भागवत पुराण हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ मानण्यात आला आहे. या ग्रंथाची रचना जवळपास 5000 वर्षांपूर्वी झाली होती असे सांगण्यात येते. तुमचे हे वाचून आश्चर्य वाटेल की, कलियुगात काय-काय होणार या संदर्भातील भविष्यवाणी या पुराणामध्ये पूर्वीपासूनच करून ठेवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या पुराणात सांगण्यात आलेल्या 10 भविष्यवाणी सांगत आहोत. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कलियुगाशी संबंधित काही खास भविष्यवाणी...\nहे 4 काम करणाऱ्यांचे रक्षण करतात देवता, भोगाव्या लागत नाहीत नरक यातना\nश्रीमद्भगवतमध्ये स्वतः श्रीकृष्णाने सुखी जीवनासाठी काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार, जो मनुष्य हे 4 सोपे काम नियमितपणे करतो त्याला निश्चित स्वर्ग प्राप्त होतो. मनुष्याने कळत-नकळत केलेले पाप कर्म माफ होतात आणि त्याला नरकात जावे लागत नाही. यामुळे प्रत्येकाने ही 4 कामे अवश्य करावीत. श्लोक दानेन तपसा चैव सत्येन च दमेन च ये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गामिनः ये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गामिनः इतर 3 कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nरोज करावेत हे 5 काम, यामुळे घरात नेहमी राहते सुख-समृद्धी\nमनुस्मृतीनुसार, मनुष्याने कळत-नकळतपणे झालेल्या पाप दोषातून मुक्त होण्यासाठी रोज 5 यज्ञ करावेत. येथे यज्ञाचा अर्थ आहुती देणे असा नाही नसून अध्ययन, अतिथी सत्कार इत्यादी गोष्टींशी आहे. हे 5 यज्ञ अशाप्रकारे आहेत - श्लोक अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम् होमो दैवो बलिर्भौतोनृयज्ञोतिथिपूजनम् पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा सविस्तर अर्थ...\nहे 6 काम करत राहिल्याने उजळू शकते कोणाचेही भाग्य, दूर होतील अडचणी\nसुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रामध्ये विविध नियम आणि प्रथा सांगण्यात आल्या आहेत. या नियम आणि प्रथांचे पालन केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती तसेच धन-संपत्ती प्राप्त होते. भाग्याशी संबंधित बाधा दूर होतात. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की... विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:: असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी:: या श्लोकामध्ये सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास जीवनतील सर्व प्रकारच्या बाधा दूर होऊ शकतात...\nकोणता आहे सर्वात मोठा धर्म आणि मोठे पाप, प्रत्येकाला माहिती असावेत हे 5 रहस्य\nमहादेवाने पार्वतीला वेळोवेळी अनेक ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये मनुष्याच्या सामाजिक जीवनापासून तर कौटूंबिक आणि वैवाहिक जीवनाच्या गोष्टींचा समावेश आहे. महादेवाने पार्वतीला 5 अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक मनुष्यासाठी उपयोगी आहेत. ज्या जाणुन प्रत्येकाने याचे पालन करायला हवे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 4 गोष्टींविषयी...\nअत्यंत खास लोकांना मिळतात हे 4 लाभ, तुम्हाला मिळणार की नाही\nखरे बोलणे फक्त मनुष्याचा चांगुलपणा नाही तर जीवनात अनेक गोष्टी मिळवण्याचा एक रस्ता आहे. जो मनुष्य नेहमी खरे बोलतो, खरेपणाची साथ देतो आणि रागाला दूर ठेवतो त्याला अनेक प्रकारचे सुख मिळते. महाभारताच्या या श्लोकने जाणुन घ्या अशा लोकांना कोणकोणते फायदे होतात. श्लोक सत्यावादी लभेतायुरनायासमथार्जवम् अक्रोधधनोनसूयश्च निर्वृतिं लभते पराम् अक्रोधधनोनसूयश्च निर्वृतिं लभते पराम् पुढील स्लाईडवर जाणुन घ्या महाभारताच्या या गोष्टींविषयी...\nगंभीर आजारही मुळापासून नष्ट करतील यजुर्वेदामधील हे 3 चमत्कारी मंत्र\nसंस्कृत भाषेतून उत्पन्न झालेल्या मंत्रांमधून असेकाही ध्वनी बाहेर पडतात, जे मेंदूमधील महत्त्वपूर्ण बिंदूंना जागृत करतात. यासोबतच हे ध्वनी आपले मनही शांत करतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत महादेवाशी संबंधित यजुर्वेदामधील 3 मंत्र. या मंत्र प्रभावाने गंभीर आजारही ठीक होऊ शकतात. या मंत्र उच्चाराने आपले आरोग्य निरोगी राहते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हे मंत्र....\nश्रीकृष्णाच्या गीता ज्ञानाचे हे 1 रहस्य, नष्ट करू शकते तुमचा वाईट काळ\nश्रीमद्भागवत गीता हिंदू धर्मातील सर्वात महत्तपूर्ण ग्रंथांमधील एक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडतील अशा खास नीती सांगण्यात आल्या आहेत. गीतेमध्ये सांगण्यात आलेल्या ज्ञानाच्या गोष्टी आणि रहस्य कोणत्याही मनुष्याला मोठ्यातील मोठ्या अडचणीतून बाहेर काढू शकतात. यासोबतच त्याचे आयुष्यही बदलू शकतात. गीतेचे ज्ञान प्रत्येकासाठी एक वेगळे महत्त्व ठेवते. एखाद्या व्यक्तीने गीता कोणत्या उद्येशाने वाचावी किंवा ऐकावी याविषयी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे....\nघरामध्ये ही 1 गोष्ट ठेवल्याने प्रसन्न होते लक्ष्मी, दूर करते गरिबी\nशाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीमध्ये आढळून येणारा काळ्या रंगाचा एक दगड आहे. यावर शंख, चंद्र, गदा आणि पद्म म्हणजे देवाच्या पायांचे चिन्ह अंकित असतात. या दगडाला हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. विविध ग्रंथामध्ये याचे महत्त्व आणि पूजा विधिविषयी सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला शाळीग्राम विषयी काही खास गोष्टी सांगत आहोत. शाळीग्राम पूजेचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nखूप तणावात असल्यास श्रीकृष्णाच्या या 10 गोष्टींचे करा स्मरण, दूर होईल प्रत्येक दुःख\nप्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी न कधी असा काळ येतो, जेव्हा तो खूप तणावात आणि असह्य असतो. अशा वेळी काही बरोबर आणि काय चूक हे लक्षात येत नाही. या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही गोष्टींचे स्मरण केल्यास तुमचे सर्व दुःख दूर होऊ शकते. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही अनमोल वचनांचे पालन करून कोणताही व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक सुख आणि मोक्ष प्राप्त करू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या इतर काही खास गोष्टी...\nतुमचेही असेल एखाद्याशी वैर तर अवश्य जाणून घ्या, ग्रंथामधील ही 1 गोष्ट\nआपले शास्त्र आणि ग्रंथ ज्ञानाचा खजिना आहेत. धर्म ग्रंथात अनेक ज्ञानाच्या गोष्टी समजवून सांगितल्या आहेत. या गोष्टी आपण आपल्या जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे. यामुळे जीवन सुखी होऊ शकते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कोणी ना कोणी असे असते, जे त्यांच्या स्वभावाला समजू शकत नाही. आपसातील विचार न जुळाल्यामुळे दोन्ही लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण होते. तो एकटा असला तरी त्याला कमकुवत समजू नये. एकटा शत्रु देखील मनुष्याचे सर्व काही नष्ट करु शकतो. या गोष्टीला आपण रामचरित मानसमधील काही ओळींच्या...\nप्रत्येक वयात तुमचे रक्षण करतील महान ऋषींनी सांगितलेले हे 3 काम\nमहर्षी मार्कंडेय यांनी सांगितलेले तीन कार्य सर्वात उत्तम मानले गेले आहेत. हे तीन कार्य करणारा मनुष्य कोणत्याही संकटाचा सामना सहजपणे करतो आणि त्याला शुभफळही प्राप्त होते. श्लोक - पुण्यतीर्थाभिषेकं च पवित्राणां च कीर्तनम् सद्धिः सम्भाषणं चैव प्रशस्तं कीत्यते बुधैः सद्धिः सम्भाषणं चैव प्रशस्तं कीत्यते बुधैः पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...\nजीवनातील सर्वात खास 4 सुख हवे असल्यास, नेहमी करत राहा हे एक काम\nवाल्मिकी रामायणामध्ये मनुष्याला सर्व सुख प्रदान करून देणाऱ्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणानुसार, आपल्या गुरूंची आणि घरातील वडीलधारी मंडळींची सेवा करणाऱ्या मनुष्याला या चार गोष्टी निश्चितपणे प्राप्त होतात. श्लोक- स्वार्गो धनं वा धान्यं वा विद्या पुत्राः सुखानि च गुरुवृत्तयनुरोधेन न किंचदपि दुर्लभम् गुरुवृत्तयनुरोधेन न किंचदपि दुर्लभम् पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणते आहेत ते 4 लाभ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T20:58:17Z", "digest": "sha1:442RN2CBSAXEDHVCUI6W5KKCQNAWXWTJ", "length": 7468, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विरार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविरार हे भारतातील महाराष्ट्रामधील मुंबई शहराचे एक उपनगर असून वसई-विरार महानगरपालिकेच्या अखत्यारित येते. विरार-मुंबई विद्युत रेल्वे सेवा १९२५ पासून सुरू झाली. विरार शहराच्या पूर्वेला फुलपाडा परिसरात असणारे पापडखिंड तलाव हे शहरातील सर्वात मोठे जलाशय आहे. धार्मिक व पर्यटन स्थळे - अर्नाळा, जीवदानी, बारोंडा देवी मंदिर, अर्नाळा किल्ला\nआमदार क्षितीज ठाकूर {मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक=विरार, दक्षिणेकडचे स्थानक=नालासोपारा, उत्तरेकडचे स्थानक=वैतरणा, स्थानक क्रमांक=२९, अंतर=५९.९८}\nकुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहीम · महालक्ष्मी · मरीन लाईन्स · चर्चगेट · चर्नी रोड · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · एल्फिन्स्टन रोड · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर\nपूर्व मुंबई उपनगर परिसर\nमुलुंड · नाहूर · भांडुप · कांजुरमार्ग · घाटकोपर · विक्रोळी · कुर्ला · विद्याविहार · चेंबूर · शीव · अणुशक्ती नगर · मानखुर्द · पवई · तुर्भे · धारावी · माहुल\nपश्चिम मुंबई उपनगर परिसर\nअंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रूझ · विले पार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ · माटुंगा\nवाशी · नेरूळ-सीवूड्स · घणसोली · कोपरखैराणे · सानपाडा · तुर्भे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · रबाळे · नवीन पनवेल · ऐरोली · जुईनगर · मानसरोवर (नवी मुंबई) · कळंबोली · खांदेश्वर · कामोठे\nघोडबंदर रोड · मुंब्रा · कळवा · गावंड बाग · वागळे इस्टेट · कोपरी · वसंत विहार\nमीरा रोड · भाईंदर\nकल्याण · डोंबिवली · मोहोने · टिटवाळा\nनायगांव · वसई · वसई रोड · नवघर · माणिकपूर · नालासोपारा · विरार\nअंबरनाथ · बदलापूर · कर्जत · खोपोली · माथेरान · पनवेल · उरण · पेण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१६ रोजी १७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://moonsms.com/2015/06/sankashti-chaturthi-image-photo-wishes/", "date_download": "2018-04-21T21:21:16Z", "digest": "sha1:CJLJ5UK3JGNN2AHE7OH6WBVDLPUZEQIB", "length": 13646, "nlines": 101, "source_domain": "moonsms.com", "title": "sankashti chaturthi image photo wishes quotes wallpaper pooja vidhi vrat sms message Marathi Hindi English - Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp", "raw_content": "\nमाघ मास के कृष्ण पक्ष को आने वाली चतुर्थी को संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थी या तिल चौथ कहा जाता है बारह माह के अनुक्रम में यह सबसे बड़ी चतुर्थी मानी गई है बारह माह के अनुक्रम में यह सबसे बड़ी चतुर्थी मानी गई है इस दिन भगवान गणेश की आराधना सुख-सौभाग्य की दृष्टि से श्रेष्ठ है\nकैसे करें संकष्टी गणेश चतुर्थी :-\n* चतुर्थी के दिन सुबह स्नान आदि से निवृत्त होकर स्वच्छ वस्त्र धारण करें\n* इस दिन व्रतधारी लाल रंग के वस्त्र धारण करें\n* श्रीगणेश की पूजा करते समय अपना मुंह पूर्व अथवा उत्तर दिशा की ओर रखें\n* तत्पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर भगवान गणेश का पूजन करें\n* फल, फूल, रौली, मौली, अक्षत, पंचामृत आदि से श्रीगणेश को स्नान कराके विधिवत तरीके से पूजा करें\n* गणेश पूजन के दौरान धूप-दीप आदि से श्रीगणेश की आराधना करें\n* श्री गणेश को तिल से बनी वस्तुओं, तिल-गुड़ के लड्‍डू तथा मोदक का भोग लगाएं ‘ॐ सिद्ध बुद्धि सहित महागणपति आपको नमस्कार है ‘ॐ सिद्ध बुद्धि सहित महागणपति आपको नमस्कार है नैवेद्य के रूप में मोदक व ऋतु फल आदि अर्पित है नैवेद्य के रूप में मोदक व ऋतु फल आदि अर्पित है\n* सायंकाल में व्रतधारी संकष्टी गणेश चतुर्थी की कथा पढ़े अथवा सुनें और सुनाएं\n* तत्पश्चात गणेशजी की आरती करें\n* विधिवत तरीके से गणेश पूजा करने के बाद गणेश मंत्र ‘ॐ गणेशाय नम:’ अथवा ‘ॐ गं गणपतये नम: की एक माला (यानी 108 बार गणेश मंत्र का) जाप अवश्य करें\n* इस दिन अपने सामर्थ्य के अनुसार गरीबों को दान करें तिल-गुड़ के लड्डू, कंबल या कपडे़ आदि का दान करें\nजीवन के समस्त कष्टों का निवारण करने वाली संकष्टी गणेश चतुर्थी का हिंदू धर्म में बहुत महत्व है\nफार पूर्वी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा.\nसत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला.\nपुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला.\nइकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला.\nप्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली.\nगोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.\nश्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला.\nश्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.\nश्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली.\nदर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.\nश्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…….\nआजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाचे चरणी प्रार्थना.\nवक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा \n ॐ गं गणपतये नमः \n|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||\nतुमचा दिवस आनंदात जाओ\n‘बागी 3’ का हिस्सा बनने के बारे में पूछा गया तो कृति ने कहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/surekha-kadam/", "date_download": "2018-04-21T20:50:44Z", "digest": "sha1:B2RHGS5IQL3LOFA4UWOGP3RCJ7JWBYOC", "length": 18447, "nlines": 337, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Surekha Kadam News in Marathi | Surekha Kadam Live Updates in Marathi | सुरेखा कदम बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nमहापौरांनी साधला जॉगिंग ट्रॅकवरील लोकांशी संवाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरात स्वच्छतेची पाहणी सुरु होणार असल्याने आज महापौर सुरेखा कदम यांनी सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकवर लोकांशी संवाद साधला. यावेळी लोकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, स्वच्छता दूत शारदा होशिंग उपस्थित हो ... Read More\nअहमदनगर मनपाच्या सभेतून नगरसेवकांनी तीन अधिका-यांना हाकलले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआज सभा सुरु झाल्यानंतर नगसेवकांनी गोंधळ घालत संबधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत महापालिकेच्या सभेतून तीन अधिका-यांना हाकलत बाहेर काढले. त्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी संबधित अधिका-यांची चौकशी करुन निलंबन करण्याचे आदेश प्रशासन ... Read More\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2012/09/01/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9D/", "date_download": "2018-04-21T20:46:40Z", "digest": "sha1:ITMA24QF3YHVNVWB6I5EDVGPNYC3V7KX", "length": 17285, "nlines": 228, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "प्रपोझ | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nin गंमतीशीर विधाने, पांचट\nअसा प्रपोझ कधी केलाय का \nनाही ना मग करुन पहा एकदा…\nबे एके बे ,\nबे दुने चार …\nवेडा झालो मी …\nजेव्हा पाहिलं तुला यार ….\nबे त्रिक सहा ,\nबे चोक आठ ,\nरात्रं दिवस करत राहतो तुझाच विचार …\nमला वाटतं आता लागली माझी वाट …\nबे पंचे दहा ,\nबे सक बारा ,\nवाटतो मला हा सारा ….\nबे साती चौदा ,\nबे आठी सोळा ,\nफसवणार नाही तुला कधीच…\nआहे मी साधा भोळा …\nहो म्हण मला …\nमाझा करू नको बकरा …\nनाही म्हणशील मला तर …\nनंतर करत राहशील मला miss…\nआहे बे दाहे वीस …\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/p/blog-page_1.html", "date_download": "2018-04-21T21:16:10Z", "digest": "sha1:KR2RZ6JA23PAW74XPI5QBZ54KICASY2U", "length": 13574, "nlines": 141, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: पिंपरी चिंचवड परिसर", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका म्हणून नावारुपाला आली आहे. मोठमोठे रस्ते, मोठे पूल, मोठे औद्योगिक प्रकल्प त्यामुळे औद्योगिकनगरी म्हणूनही जगाच्या नकाशावर उदयास आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पर्यटनाला मोठा वाव आहे.\nशहराला सांस्कृतिक, तसेच धार्मिक वारसाही लाभला आहे. देहू, आळंदी यासारखी तीर्थस्थाने तर लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या सारखे गड काहीच अंतरावर आहे. खडकीपासून ते लोणावळय़ार्पयत असे शहर विस्तारले आहे. देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, लोणावळा, तळेगाव नगर परिषद व अन्य शासकीय संस्थाही येथे आहेत.\nपिंपरीला इंद्रायणी, डेक्कन, सिंहगड अशा रेल्वेगाडय़ाही थांबतात. संत तुकारामनगरला असलेले एस.टी बसस्थानक व पुणे शहरापासून सातत्याने असणारी बसची सेवा यामुळे पर्यटक सध्या येथे वळू लागले आहेत.\nमुंबईकडून येताना जुन्या पुणे - मुंबई रस्त्यावर निगडी हे प्रवेशद्वार मानले जाते. येथे जकात नाक्याशेजारीच भक्ती-शक्ती शिल्पाची निर्मिती करण्यात आली. थेरगावातील डांगे चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, भोसरी येथे लांडेवाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नवीनच उभारलेली सायन्स सिटी शहराची वैशिष्टय़े आहेत.\nशहरात सर्वाना आवडणारी पर्यटन स्थळे आहेत. त्या विषयी.\nमोरया गोसावी समाधी मंदिर\nअप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह\nबहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय\nराजमाता जिजाऊ उद्यान (पिंपळेगुरव)\nशिवसृष्टी उद्यान (सांगवी जयमालानगर)\nसंत गोरोबा कुंभार उद्यान\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/atm/", "date_download": "2018-04-21T21:05:16Z", "digest": "sha1:HI5BVOZTI7I42K7HNJZJHE2BCYL7T5HK", "length": 24063, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest atm News in Marathi | atm Live Updates in Marathi | एटीएम बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nएटीएम यंत्रे कॅशलेस : अर्थकारणाचे पुन्हा शीर्षासन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभारतात १0 राज्यातली एटीएम यंत्रे अचानक कॅशलेस झाली. ८0 टक्के एटीएममधे नोटांचा खडखडाट झाला. मार्च महिन्यात बाजारपेठेत १९.४ लाख कोटींची रोख रक्कम असायला हवी होती. प्रत्यक्षात १७.५ लाख कोटींचीच रक्कम उपलब्ध होती. ... Read More\nचलन पुरवठ्याने टंचाईचे संकट टळले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसंपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या चलनटंचाईच्या झळा नाशिकरांनाही सहन कराव्या लागत असून, जवळपास आठवडाभरापासून जाणवत असलेले चलनटंचाईचे आणखी गडद होत असताना गुरुवारी रात्री बँकांना चलनपुरवठा झाल्याने शुक्रवारी (दि.२०) दुपारनंतर परिस्थिती काहीशी सुधारणा दिस ... Read More\nपुरेसा चलन पुरवठा नसल्याने परभणी जिल्ह्याची आर्थिक नाडी मंदावली \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हा मध्यवर्ती बँकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़ ... Read More\nमेहकर शहरात एटीएम मध्ये खणखणाट; एटीएमला हार घालुन काँग्रेसने केला निषेध\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमेहकर : गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील एटीएम मध्ये पैशांचा खणखणाट आहे. बँकेमधुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ एप्रिल रोजी शहरातील एटीएमला हार घालुन भाजप सरकारचा निषेध करण ... Read More\nएटीएमसाठी नोटांचा पुरवठा निम्माच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n१८९ ‘करन्सी चेस्ट’ ठप्प : कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्रीचा दावा ... Read More\nनोटांच्या छपाईचे काम रात्रंदिवस सुरू; २00 व ५00च्या नोटांवर आता भर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनोटाटंचाईमुळे देशाच्या अनेक भागांतील एटीएम बंद आहेत. ... Read More\nदुसऱ्या बँकेचं एटीएम वापरताय जास्त शुल्क मोजण्यास तयार रहा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या यासाठी प्रति व्यवहारामागे 15 रुपये आकारले जातात ... Read More\nएटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले; स्टेट बँकेचे संशोधन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n२०१७-१८ आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अर्ध वर्षात एटीएममधून पैसे काढण्याचा वेग १२.२ टक्क्यांनी वाढला असून, हे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक आहे. ... Read More\nएटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर न ... Read More\nनागपुरात पैशासाठी नागरिकांची भटकंती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटक ... Read More\nऔरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऔरंगाबाद : नोटबंदीनंतर वर्ष उलटून गेल्यानंतरही एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा. ... Read More\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T21:03:44Z", "digest": "sha1:LJRN7MUAKPMJY4S5R6HJZFPVQLQ3VWXY", "length": 4483, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७८२ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १७८२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T21:20:02Z", "digest": "sha1:IRM6EGKC2RNVGIEHO3GNNVY4ZJKEUE5Y", "length": 6103, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वुपर्टाल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nक्षेत्रफळ १६८.४ चौ. किमी (६५.० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)\n- घनता २,०७७ /चौ. किमी (५,३८० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nवुपर्टाल (जर्मन: Wuppertal) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर रूर भागाच्या दक्षिणेस व ड्युसेलडॉर्फच्या पूर्वेस वसले आहे.\nविकिव्हॉयेज वरील वुपर्टाल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2014/01/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T21:06:03Z", "digest": "sha1:KYRABQPWM24WAAFGKC75NWL4QQIFLDXX", "length": 26461, "nlines": 90, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: 'रॉ' मटेरियल !", "raw_content": "\n(पडद्यामागचे राजकारण समजावून घेण्यासाठी)\n(पुस्तक परिचय - पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता बुकअप, शनिवार, १८ जाने. २०१४)\nराजकारण हा जगातील एक असा विषय आहे, की त्यात सगळेच तज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढ्या आधारावर त्यांची तज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ञता पाजळताही येते. वाईट असे, की पुढे त्यांना स्वतःलाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी पुस्तके वाचली की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात.\nप्रत्येक राजकीय घडामोडींमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी पुस्तके हे भान देतात, की उदाहरणार्थ\nगॅट करारातून अवतरलेले जागतिकीकरण, सगळ्याच माध्यमांचे आवृत्तीकरण, कुटुंबव्यवस्थेचे व्यक्तिकेंद्रीकरण, मोठ्या प्रमाणावर निमशहरांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय व्यापार असा एक गुंता असतो. आपणांस तो दिसत नाही. दिसते ते आघाड्यांचे राजकारण. ते ऐंशीच्या दशकात फारसे यशस्वी झालेले नसते. आता मात्र त्याला पर्याय नसतो. आणि हे का हे काही आपल्याला कळत नसते. आपण याची उत्तरे कुणाच्या करिष्म्यात, कुणाच्या राग-लोभ-द्वेषात, महत्वाकांक्षांत शोधत असतो. किंवा उदाहरणार्थ वाढलेल्या दहशतवादाची उत्तरे केवळ धार्मिक तत्वज्ञानात शोधत असतो. किंवा भारत-पाकिस्तानातील शत्रूत्त्वाचा आंतरराष्ट्रीय कंगोरा आपल्या नजरेसमोरच नसतो. आपली अवस्था हत्तीच्या कथेतल्या आंधळ्यांसारखी असते.\nअर्थात राजकारणाचे हे पदर उलगडून दाखविणे हा काही ‘कावबॉईज ऑफ रॉ’चा हेतू नाही. हा राजकारणावरचा सटीप प्रबंध नाही. रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (आर अँड एडब्ल्यू - रॉ) ही भारतीय गुप्तचर यंत्रणा. देशाबाहेरील हेरगिरीचे काम करणारी. पण हे रोचक आणि सुरम्य हेरकथांचे पुस्तकही नाही. डाऊन मेमरी लेन हे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. तेव्हा हे सरळसोटच आठवणींचे पुस्तक आहे. बी. रमण हे रॉच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख होते. अशा व्यक्तीच्या आठवणी या नुसत्याच आठवणी राहात नसतात. तो इतिहासाचा भाग असतो. या पुस्तकातून भारताच्या राजकीय प्रवाहाला वेगळी वळणे लावणा-या अनेक महत्वाच्या घटना-घडामोडींचा अज्ञात पट आपणांसमोर उलगडतो. राजकीय घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन विस्तारत जातो. या पुस्तकाच्या मथळ्यातला कावबॉईज हा शब्द मोठा गमतीचा आहे. काव म्हणजे भारतातील गुप्तचरांचे पितामह रामेश्वर नाथ काव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाहिलेली श्रद्धांजली असेही या पुस्तकाचे स्वरूप आहे.\nतसे काव यांचे नाव फारसे कुणाला माहित असण्याची शक्यता नाही. कारणही नाही. पण हा गुप्तचरांच्या विश्वातला बापमाणूस होता. आज रॉ जी दिसते आहे, ती त्यांच्यामुळे. प्रारंभी देशांतर्गत आणि बाहेरील हेरगिरीचे काम इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या एकाच संस्थेकडे होते. पण ६२चे चीनयुद्ध, ६५चे पाकिस्तानयुद्ध आणि त्याच काळात ईशान्येकडील राज्यांतील बंडखोरांच्या कारवाया यामुळे देशाबाहेरील हेरगिरीसाठी स्वतंत्र संस्था असावी असा विचार सुरू झाला. रामनाथ काव हे तेव्हा आयबीच्या बाह्यहेरगिरी विभागाचे प्रमुख होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना पाचारण केले. त्यांनी रॉची उभारणी केली. ते वर्ष होते १९६८. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षांत भारताने पाकिस्तानची फाळणी केली. बांगलादेशची निर्मिती झाली. त्याला बांगलादेशातील जनतेइतकीच रॉ कारणीभूत ठरली. मुक्तिबाहिनीची स्थापना, बंडखोरांना प्रशिक्षण, शस्त्रपुरवठा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानसिकयुद्ध – सायवॉर अशा मार्गांनी आपण पाकिस्तान फोडले. याचे मोठे श्रेय काव यांच्याकडे जाते. पण त्यांनी ते कधीच घेतले नाही. हा त्यांचा मोठेपणा. या संदर्भात रमण यांनी एक छान किस्सा दिला आहे. ७१च्या भारत-पाक युद्धाचा २५व्या स्मृतिदिनानिमित्ताने नवी दिल्लीत एक कार्यक्रम झाला. त्या युद्धाशी संबंधित अनेक जण त्यात बोलले. त्यात प्रेक्षकांमध्ये अगदी पाठीमागच्या बाजूला एक उंच, रुबाबदार वृद्ध बसलेला होता. ते काव होते. दिल्लीत राहणा-या एका बांगलादेशी व्यक्तीने त्यांना ओळखले. ती व्यक्ती त्यांना म्हणाली, सर तुम्ही तिथं व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये असायला हवं. तुमच्यामुळे तर १९७१ चा विजय शक्य झाला. त्यावर काव अगदी कोषातच गेले. म्हणाले, मी काहीच केलं नाही. सगळा मोठेपणा त्यांचा आहे. आणि मग हळूच कुणाचे लक्ष नाही असे पाहून ते मागच्या मागे बाहेर पडले. आपल्याला कोणीतरी ओळखले हे पाहून त्यांनाच लाजल्यासारखे झाले होते\nहा माणूस अखेरपर्यंत इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासातला होता. अगदी आणीबाणीच्या काळातही संजय गांधीसुद्धा त्यांना आडवे जावू शकत नव्हते. ही त्यांची ताकद होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा धक्का मात्र ते पचवू शकले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी काव यांनी ज्या आयबीच्या आणि दिल्ली पोलिसांच्या अधिका-यांवर टाकली होती, त्यांनी त्यांचा अपेक्षाभंग केला होता. त्या घटनेनंतर काव यांनी पंतप्रधानांच्या ज्येष्ठ सल्लागारपदाचा राजीनामा दिला. मात्र रॉमध्ये असताना काव यांनी अनेक अधिकारी घडविले. अनेक कामगि-या पार पाडल्या. या सगळ्याचे रमण हे साक्षीदार होते. कधी प्रत्यक्ष. कधी अप्रत्यक्ष. त्या सगळ्या कहाण्या आपणांस या पुस्तकात वाचावयास मिळतात. आणि त्यातून भारताच्या एका वेगळ्याच, बातम्यांमधून फारशा न आलेल्या इतिहासाचे काही अंश आपणांस दिसतात.\nरॉची स्थापनेनंतरची पहिलीच यशस्वी कामगिरी म्हणून बांगलादेशचे नाव घेतले जाते. बांगलादेशमुक्तीचा तो लढा, त्यानंतर ईशान्येकडील राज्ये, तसेच पंजाबमधील दहशतवाद, श्रीलंकेतील तमिळ प्रश्न, इंदिरा आणि राजीव गांधी यांची हत्या, बोफोर्स, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरीचे पतन, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट अशा विविध घटनांतील गूढ आणि गुप्त प्रवाह या पुस्तकातून समोर येतात. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चंद्रशेखर, राजीव गांधी, व्ही. पी. सिंह, नरसिंहराव या पंतप्रधानांची कार्यपद्धती, स्वभाव, त्यांच्या काळातील काही महत्त्वाच्या घटनांची पडद्यामागील कहाणी हाही या पुस्तकातील मोठा रोचक भाग आहे. मुंबई बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार यांनी ज्या तडफेने तेथील परिस्थिती हाताळली त्यावरची, तसेच राव आणि तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री राजेश पायलट यांच्याबाबतची रमण यांची अनुकूल निरिक्षणे पाहिली, की आपण अशा गोष्टींकडे किती झापडबंद पद्धतीने पाहात असतो ते जाणवते. हीच बाब आणीबाणीच्या कालखंडातील इंदिरा गांधी यांच्या प्रसिद्ध परकी हात सिद्धांताची. संघिष्ठ आणि समाजवाद्यांच्या टिंगलीचा तो विषय होता. हे पुस्तक वाचताना त्या टिंगलीतील अडाणीपणा लख्खपणे समोर येतो. पंजाबमधील दहशतवादाचेही तसेच. त्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय कंगोरे होते. त्याचे इंदिरा गांधी आणि झैलसिंग यांनी भिंद्रनवालेंचा भस्मासूर उभा केला, असे सुलभीकरण करणे विरोधी पक्षांच्या राजकारणास उपयुक्त ठरते. त्यात तथ्य आहेच. पण ते सर्वांगिण विश्लेषण नसते. तो जागतिक सत्तास्पर्धेतला भीषण हिंसक खेळ होता. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर पाश्चात्य राष्ट्रांचेही त्यात हितसंबंध होते. पंजाब प्रश्नाचा संबंध काश्मीरइतकाच बांगलादेशाशीही होता. एकंदरच अमेरिकेचे डावपेच, भारताला सतत गुडघ्यावरच ठेवण्यासाठी सुरू असलेले पाश्चात्य देशांचे प्रयत्न याचा भारतातील दहशतवादाशी निकटचा संबंध होता आणि आहे. रमण यांनी हे सगळे येथे व्यवस्थित उलगडून दाखविले आहे.\nअमृतसरमधील सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या वेळी ब्रिटनने भारताला मदत केली होती. दोन ब्रिटिश गुप्तचरांनी सुवर्णमंदिरात जाऊन पाहणी केली होती, असा ‘गौप्यस्फोट’ नुकताच ब्रिटनमधील एका खासदाराने केला. वस्तुतः त्यात नवे काहीही नाही. काव यांच्या विनंतीवरून ब्रिटिश एमआय-फाइव्हने तशी मदत केल्याची आपलीही माहिती असल्याचे रमण यांनी या पुस्तकात आधीच नमूद केले आहे. आता अशा गोष्टींना काही नेहमीच ठोस पुरावे देता येत नसतात. तेव्हा रमण यांच्यासारखी जबाबदार व्यक्ती जेव्हा ती नोंदविते तेव्हा त्यात किमान तथ्यांश असलाच पाहिजे असे मानून चालावे लागते. याच प्रकरणी रमण यांनी दिलेली माहिती अधिक उद्बोधक आहे. इंदिरा गांधी यांनी या कारवाईस उशीर केला. फेब्रुवारी १९८४ मध्ये ब्रिटिश गुप्तचरांची मदत घेण्यात आली होती. यावरून ही समस्या सुरुवातीलाच खुडून काढावी वा सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी अन्य पर्याय शोधावेत असे भारत सरकारला वाटत नव्हते, ही बाब अधोरेखीत होते, असा आरोप अलीकडेच भाजपनेते अरूण जेटली यांनी केला आहे. तो किती भंपक आहे हे या पुस्तकातून कळते. इंदिरा गांधी आणि रॉने ही कारवाई टाळता यावी यासाठी मनापासून प्रयत्न केले होते, याचे काही दाखलेच रमण यांनी येथे दिले आहेत.\nएक प्रकारे कावबॉईज ऑफ रॉ हा या गुप्तचर संस्थेचा अल्पेतिहास आहे. हेरकथांमध्ये रस असणारांसाठी हे पुस्तक अनिवार्य वाचनाचा भाग आहेच. पण राजकारणाच्या अभ्यासकांनी आणि ‘चर्चीलां’नीही ते वाचले पाहिजे. माध्यमांतून समोर येत असलेल्या घटना-घडामोडींच्या अंतरंगात खोलवर खूप काही घडत असते. त्या गोष्टी आपणांसमोर कधी येतीलच असे नाही. पण त्या कशा असतात याची किमान जाणीव तरी अशा पुस्तकांतून होत असते. आपली समज वाढण्यासाठी ते बरे असते.\nद कावबॉईज ऑफ आर अँड एडब्ल्यू : डाऊन मेमरी लेन\n- बी. रमण, लॅन्सर पब्लिशर्स, २००७, पाने २९४, मूल्य ७९५ रु.\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A1.html", "date_download": "2018-04-21T21:51:55Z", "digest": "sha1:KGNK7XBVB2SUYABXNDDWOQPGDTMG52OT", "length": 4179, "nlines": 75, "source_domain": "zeenews.india.com", "title": "महिलांची छेड - Latest News on महिलांची छेड | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nएसटी धावणार महिलांच्या सुरक्षेसाठी...\nमहिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीनं पुढाकार घेतला आहे.\nछेडछाडीत मुंबई नंबर वन\nदेशाची आर्थिक राजधानी बिरूद मिरवणारी मुंबई आता गलिच्छतेच्याबाबतीत अग्रेसर असल्यानंतर छेडछाडीतही नंबर वन असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात महिलांची छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-crop-advice-4599", "date_download": "2018-04-21T21:02:02Z", "digest": "sha1:OGJUE2O32AM3WYH4Q4JEN3YEIAHDVHG5", "length": 18572, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, crop advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत,डॉ. एस. जी. पुरी\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nकपाशीची फरदड घेण्याचे टाळावे. काढलेल्या पऱ्हाटी जाळून नष्ट कराव्यात.\nजमिनीत ओलावा कमी झाल्यास तसेच पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे.\nकपाशीची फरदड घेण्याचे टाळावे. काढलेल्या पऱ्हाटी जाळून नष्ट कराव्यात.\nजमिनीत ओलावा कमी झाल्यास तसेच पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे.\nबागायती करडई पीक फुलावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जमिनीला भेगा पडण्याच्या अगोदर हलके पाणी द्यावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो एक आड एक सरी पाणी द्यावे. .\nमावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० टक्के) १.३ मि.लि. किंवा अॅसिफेट (७५ टक्के) १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nहरभरा पिकास ज्या ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला असेल तेथे सिंचन करावे. पीक फुलाेरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यास हलके पाणी द्यावे.\nघाटेअळीची आर्थिक नुकसान पातळी बघण्यासाठी प्रतिएकरी दोन कामगंध सापळे लावावेत.\nघाटेअळीच्या व्यवस्थापनाकरीता एकरी वीस या प्रमाणात इंग्रजी ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे ठिकठिकाणी शेतात उभे करावेत.\nघाटे अळीचा नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर\nइमामेक्टीन बेंझोएट ०.५४ ग्रॅम किंवा\nक्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.२५ मि.लि.\nपिकाची निंदणी, कोळपणी करून पीक स्वच्छ ठेवावे.\nपेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे निंबोळी पेंडीत मिसळून द्यावे.\nपिकास बाेंडे लागणे, फुले व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nपाने खाणारी अळी तसेच केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास अंडीपुंज व अळ्यांची जाळी असलेली पाने तोडून गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावीत.\nपाने खाणारी/ केसाळ अळी रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर\nसायपरमेथ्रीन (१० टक्के इ.सी.) १ मि.लि. किंवा\nनिंबोळी अर्क ५ टक्के किंवा\nअझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि.\nलागवडीसाठी टी.ए.जी.-२४, टी.जी. -२६, टीएलजी-४५, टीजी -५१, टीपीजी -४१, टीजी-३७ किंवा एसबी-११ या जातींची निवड करावी.\nपेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे त्यानंतर स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी)२५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक व त्यानंतर जिवाणू खतांची करावी.\nपेरणीसाठी प्रतिहेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.\nरासायनिक खते : पेरणीवेळी प्रतिहेक्टरी नत्र २५ किलो, स्फुरद ५० किलो पेरुन द्यावे. जमिनीत पालाश व गंधकाची कमतरता असल्यास पेरणीवेळीच पालाश ५० किलो व गंधक २० किलो प्रतिहेक्टरी द्यावे. स्फुरदयुक्त खते सिंगल सुपर फॅास्फेटद्वारे दिल्यास त्यामध्ये असलेल्या गंधकाचा (१२ टक्के) भुईमुगासारख्या पिकास चांगला फायदा होतो.\nपेरणी : प्रथम रान ओलावून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी करावी. तिफणीने पेरणी करून उपट्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व निम पसऱ्या जातींसाठी ४५ सें.मी. ठेवावे.\nपाणी व्यवस्थापन : पेरणी नंतर त्वरित सारा यंत्राच्या साह्याने पिकास पाणी देण्यासाठी सारे पाडावे. नंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या नियमित पाळ्या द्याव्यात.\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nबागायत यंत्र machine सिंचन युरिया urea भुईमूग groundnut कीटकनाशक खत fertiliser\nकरडईला फुलोरा अवस्थेत पाणी द्यावे\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sushila-gharat.html", "date_download": "2018-04-21T20:48:33Z", "digest": "sha1:PSLFQXV3WGMQ6QZ7GKHKBS7UVEASMI5X", "length": 7483, "nlines": 74, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सौ. सुशीला जगदीश घरत\nConstituency : प्रभाग क्र. १७, पनवेल महानगरपालिका\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : नगरसेवक - प्रभाग क्र. १७ ब, पनवेल म. न. पा.\nE-mail : उपलब्ध नाही\nName : सौ. सुशीला जगदीश घरत\nFather's Name : कै. अनंत बाळाराम पाटील\nMother’s Name : गं. भा. वत्सला अनंत पाटील\nPlace of Birth: : गावठाण चिर्ले, महाराष्ट्र\nLanguages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी\nHobby : वाचन, पर्यटन स्थळे फिरणे, समाजसेवा\nResidence Address : ऑरा टॉवर, बी - ६०२, सेक्टर - १७, बांठिया हायस्कुल समोर, नवीन पनवेल , ता. पनवेल, जि. रायगड\nOffice Address : पी. एल. ५/३०, रुम नं. ४, सेक्टर - १७, नवीन पनवेल , ता. पनवेल, जि. रायगड\nनगरसेवक - प्रभाग क्र. १७ ब, पनवेल महानगरपालिका\nविशेष कार्यकारी अधिकारी (SEO)\nमा. सदस्य, पनवेल नगरपरिषद शिक्षण मंडळ\nसल्लागार, अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ\nसंस्थापक / अध्यक्षा, प्रियदर्शनी महिला मंडळ\nसंस्थापक / अध्यक्षा, श्री शांतादेवी रोजबाजार मंडळ\nअध्यक्षा, वरदविनायक महिला बचत गट\nसुशीला घरत यांचे पेपर बातम्या, लेख...\nप्रभाग क्र. १७ मध्ये भाजपच्या उमेदवारांची प्रचारात जोरदार आघाडी\nएसईओ पदाचा मान वाढवा : रामशेठ ठाकूर\nप्रभाग क्र १७ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन\nभाजपला एकहाती सत्ता द्या\nसंकल्प व सामाजिक कार्य\nपनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. १७ मधील मूलभूत नागरी समस्या सोडविणे.\nमहिला सक्षमीकरण ध्येय असून त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणणे.\nमागील काळात प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे टाकण्याचे काम करीत असून सर्व सोयी-सुविधायुक्त प्रभाग बनविण्यासाठी, नागरिकांच्या राहणीमानाचा स्तर उंचवावा यातून सर्वस्तराचा विकास साध्य व्हावा यासाठी प्रयत्न करणे.\nसामाजिक जाणिवेच्या दृष्टिकोनातून महिलांचा विकास व्हावा यासाठी महिला मंडळ, बचत गटांची निर्मिती केली.\nमहिला मंडळ आणि बचत गटाच्या माध्यमातून हळदी-कुंकू समारंभ, लघु उद्योजक मार्गदर्शन शिबीर, नवरात्रोत्सवामध्ये विविध स्पर्धा, आरोग्य शिबिरे यांसारखे विविध उपक्रमांचे आयोजन केले.\nलहान मुलांच्या शैक्षणिक, क्रीडा विभागाचा स्तर उंचावण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या.\nरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहकार्यातून वह्या वाटप, शालेय साहित्य वाटप तसेच जेष्ठ नागरिकांचे सत्कार असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले.\nएकीतून सर्वांगीण विकास हा मूलमंत्र घेऊन पनवेल महापालिकेत निवडणूक लढवत असून सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा व येथील नागरिकांचा विकास साधणार.\nअनेक महिला बचत गटांची स्थापना करून त्यांचा महाराष्ट्र बचतगट महासंघामध्ये समाविष्ट करण्याचे काम मी व माझ्या सहकारी महिलांनी केला आहे.\nसौ. सुशीला जगदीश यांचे छाया चित्र संग्रह...\nप्रभाग क्र. १७ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन\nनवीन पनवेल, कचरा समस्या\nमा. आमदार प्रशांत ठाकूर प्रभाग क्र. १७ मध्ये लोकांना आवाहन करताना\nसौ. सुशीला जगदीश घरत भाषण करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/kapuraarti/", "date_download": "2018-04-21T21:11:52Z", "digest": "sha1:EB45NN3ELCMCOEFKKCIE2I4AYIQB25TI", "length": 5799, "nlines": 116, "source_domain": "www.marathimati.com", "title": "कापूरआरती - मराठी कविता | Kapuraarti - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » कापूरआरती\nलेखन: अनुराधा फाटक | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८\nमनी मानसी दिसू लागले\nस्पटिकासम शुभ्र रंग तो\nउग्र भेदक तरी हवेसे\nसारे गंध उडून गेले\nआठवण कसली, श्वास कसले\nक्षण सुगंधी विरून गेले\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-price-increased-domestic-market-will-affect-export-maharashtra-4498", "date_download": "2018-04-21T21:04:16Z", "digest": "sha1:UINF4YH22Y25IDYO6VXYOQJWTZQRZUER", "length": 16761, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Cotton price increased in domestic market will affect export, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशांतर्गत कापूस दरवाढीचा निर्यातीला फटका\nदेशांतर्गत कापूस दरवाढीचा निर्यातीला फटका\nरविवार, 31 डिसेंबर 2017\nदेशांतर्गत कापसाचे दर वाढल्याने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत कापूस किमतीत फरक निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना निर्यातीचे करार पूर्ण करण्यास किंवा नवीन व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. आॅक्टोबरमध्ये झालेले अनेक करार आता रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.\n- अतुल गनात्रा, अध्यक्ष, काॅटन असोशिएशन आॅफ इंडिया.\nमुंबई ः देशात सुरवातीला बंपर कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि काही भागांतील दुष्काळसदृश स्थितीमुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर वाढले आणि त्यातच आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया मजबूत झाल्याचा फटका कापूस निर्यातीला बसणार आहे.\nया दोन्ही कारणांमुळे पुढील दोन महिन्यांत ५ लाख गाठी (एक गाठ = १७० किलो) कापूस निर्यातीचे करार रद्द होऊ शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nव्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘देशांतर्गत कापसाचे दर वाढल्याने कापूस महाग झाला आहे. त्यातच रुपया मजबूत झाल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होणार आहे. करार झाले त्याच किमतीला कापूस निर्यात परवडणारी नाही. सध्या १० लाख गाठींच्या दरासाठी पुन्हा वाटाघाटी सुरू आहे आणि त्यातील निम्मे म्हणजेच ५ लाख गाठींचे करार रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.’’ मल्टिकमोडिटी एक्सचेंज आॅफ इंडियानुसार, मागील सहा ते सात आठवड्यांत कापसाचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये निर्यातीवर परिणाम झाला आहे.\nमुंबई येथील एका व्यापारी म्हणाला, ‘‘या हंगामातील कापूस आवक सुरू होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी कापूस निर्यातीसाठी ७३ ते ७७ सेंट्सप्रमाणे आगाऊ करार केले होते, त्यांना आता कापसाचे दर ८२ ते ८३ सेंट्सवर गेल्याने आपल्या कराराप्रमाणे कापूस निर्यात करणे अवघड झाले आहे.’’ आणखी एक व्यापाऱ्याने सांगितले, ‘‘आॅक्टोबरच्या सुरवातीपासून भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ६४ रुपयांवर डॉलरचे मूल्य आले आहे. आॅक्टोबरपासून २२ ते २५ लाख गाठींच्या व्यवहाराचे करार झाले आहेत आणि त्यापैकी जवळपास १३ लाख गाठींची निर्यातसुद्धा केली आहे.’’\nदेशांतर्गत बाजारात दर वाढल्याने सरकारने २०१७-१८ मध्ये निर्यात कमी होऊन ६७ लाख गाठी निर्यातीचे लक्ष ठेवले आहे. भारतीय कापूस महामंडळाने आधीच्या ६३ लाख गाठी निर्यातीच्या अंदाजात १३ टक्के घट करून ५५ लाख गाठी निर्यात होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. भारतीय कापसाचे बांगलादेश, व्हिएतनाम, चीन आणि टर्की हे मुख्य आयातदार देश आहेत.\nकापूस भारत मुंबई बोंड अळी व्यापार आग बांगलादेश चीन\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-still-no-entry-reliance-maharashtra-sugar-industry-4656", "date_download": "2018-04-21T21:03:08Z", "digest": "sha1:MRCRQKBNXPWVJUXSTHY3JLQBHRHGASSD", "length": 19658, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, still 'No Entry' for reliance in Maharashtra Sugar Industry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाराष्ट्राच्या साखर उद्योगात रिलायन्सची सध्यातरी ‘नो एन्ट्री’\nमहाराष्ट्राच्या साखर उद्योगात रिलायन्सची सध्यातरी ‘नो एन्ट्री’\nशनिवार, 6 जानेवारी 2018\nपुणे : राज्याच्या साखर उद्योगात रिलायन्स उद्योग समूह प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज्यात नवा साखर कारखाना किंवा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याबाबत रिलायन्सकडून अद्याप तरी कोणताही पत्रव्यवहार नाही, असा निर्वाळा साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिला आहे.\nपुणे : राज्याच्या साखर उद्योगात रिलायन्स उद्योग समूह प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज्यात नवा साखर कारखाना किंवा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याबाबत रिलायन्सकडून अद्याप तरी कोणताही पत्रव्यवहार नाही, असा निर्वाळा साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिला आहे.\nराज्यात 200 साखर कारखान्यांकडून दरवर्षी 25 ते 35 हजार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल केली जाते. देशात दरवर्षी अडीचशे लाख टनांच्या आसपास साखर विकली जाते. साखरेची हमखास बाजारपेठ आणि कच्चा माल म्हणजे उसाची भरपूर उपलब्धता, तसेच इथेनॉलचे वाढते महत्त्व विचारात घेत रिलायन्सकडून साखर किंवा इथेनॉल उद्योगात उतरण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा साखर उद्योगा क्षेत्रात आहे.\nसाखर आयुक्तलयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स उद्योगाला साखरनिर्मितीत नव्हे; तर इथेनॉलनिर्मितीत रस होता. रिलायन्सने स्वतःचेच पेट्रोल पंप उघडले आणि त्याच वेळी केंद्राकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण धोरणाचा जोरदार पाठिंबा दिला होता. त्यामुळे रिलायन्सकडून 2006 मध्ये इथेनॉलनिर्मितीत उतरण्यासाठी चाचपणी केली होती. मात्र, त्याबाबत अधिकृत प्रस्ताव साखर आयुक्तलयाकडे येण्यापूर्वीच रिलायन्सने इथेनॉलनिर्मितीचा विचार सोडून दिला.\n'2006 नंतर आता पुन्हा रिलायन्स उद्योगाच्या साखर धंद्यात शिरकाव होण्याच्या शक्यतेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आमच्याकडे कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. रिलायन्सला इतर राज्यांत युनिट सुरू करण्यासाठी नियमांचा अडसर आहे की नाही याची माहिती आम्हाला नाही; मात्र महाराष्ट्रात इथेनॉल किंवा साखरनिर्मिती करण्यासाठी कायद्यातील नियमानुसार साखर आयुक्तालयाकडेच पत्रव्यवहार करावा लागेल. तसा कोणताच पत्रव्यवहार अद्याप तरी झालेला नाही, असेही आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्र राज्य इथेनॉल उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सची सोलापूरच्या कुरकुंभ भागात स्वमालकीची जागा असून, तेथे 14 कोटी लिटर्स क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा विचार रिलायन्सचा होता. त्यासाठी रिलायन्स अॅग्रो आणि रिलायन्स पेट्रो अशा दोन्ही विभागांकडून माहिती गोळा केली जात होती. मात्र, पुढे कोणताही ठोस निर्णय कंपनीला घेता आलेला नाही.\nरिलायन्सच्या माध्यमातून कॉर्पोरेट उद्योगाचा साखर धंद्यात शिरकाव झाल्यास राज्याची सहकारी साखर कारखानदारी धोक्यात येईल, अशी चर्चा त्या वेळी सुरू झाली होती. ‘‘सहकाराला धोका असल्याचे पाहून रिलायन्सने आपले प्रकल्प टाकण्यासाठी महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांचा विचार करावा, असा जाहीर सल्ला तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला होता. त्यामुळे रिलायन्सने साखर धंद्यात घुसण्याचा नाद सोडून दिला,’’ असे साखर कारखानदार सूत्रांचे म्हणणे आहे.\nइथेनॉलपासून ‘मेग’निर्मितीची वाट खडतरच\nइथेनॉलापासून इथेलिनच्या माध्यमातून मोनोइथाईल ग्लायकोल अर्थात मेग (एमईजी) तयार करण्याचा प्रयत्न रिलायन्सचा होता. मेगनिर्मितीत त्या वेळी नफा होता. त्याचा वापर इंधनात होतो. एसएम डायकेम या कंपनीने जपानच्या तंत्रज्ञानातून कुरकुंभमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मेग प्रकल्प उभारला होता. प्रकल्पाचे काम सुरू असताना कच्चा माल म्हणून इथेनॉल सहा रुपये प्रतिलिटर दरात उपलब्ध होते. मात्र, प्रकल्प झाला आणि इथेनॉलच्या किमती बारा रुपये प्रतिलिटर झाल्या. त्यामुळे हा प्रकल्प तोट्यात गेला व तोच प्रकल्प पुढे रिलायन्सने विकत घेतला. त्यासाठी इथेनॉल आणून मेगदेखील तयार केले जात होते. मात्र, नफा होत नसल्याचे पाहून रिलायन्सने शेवटी मेगनिर्मिती प्रकल्प बंद केला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nसाखर रिलायन्स महाराष्ट्र शरद पवार इंधन\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%A2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3.html", "date_download": "2018-04-21T21:29:09Z", "digest": "sha1:6QCAPG2L7A5GR23YN7C67UIRCKIJAEWW", "length": 12137, "nlines": 106, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नामदेव ढसाळ - Latest News on नामदेव ढसाळ | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n`दलित पँथर` अनंतात विलीन\nमराठी कवितेतील प्रतिभाशाली साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ अखेर अनंतात विलीन झाले.\nमहाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार\nसाठोत्तरीतील मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहेत. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nआय-बहीण आजही विटंबली जाते\nकवि नामदेव ढसाळांनी जातिप्रथा, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द कवितेतून आवाज उठवला. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द आजही विद्रोह करतो, शिकवतो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो ही त्यांची कविता आजही जातीव्यवस्थेचं आणि स्त्रीयांवरील अन्यायाचं उत्कट चित्र मांडते.\nनामदेव ढसाळ यांचा अल्पपरिचय\nदलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.\nते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय.\nढसाळांनी लिहिलेली कविता,'मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे'\nमुंबई आणि नामदेव ढसाळांचं एक अनोखं नातं होतं. म्हणून नामदेव ढसाळ यांच्या निधनाची बातमी मुंबईकरांच्या जीवाला चटका लावणारी आहे.\nमहाकवी नामदेव ढसाळ यांना द्या श्रद्धांजली\nमराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज दिवसभर वडाळ्यातील सिद्धार्थ हॉस्टेल इथं अंत्यदर्शनासाठी ढसाळ यांचं पार्थिव ठेण्यात येणार आहे.\nमहाकवी दलित पँथर नामदेव ढसाळ यांचे मुंबई निधन\nमराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.\nबाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही हे दुर्दैव- ढसाळ\nमुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या जागा वाटपांबाबत नामदेव ढसाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं वचन पाळलं नाही हे दुर्दैव अशी प्रतिक्रिया नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केली.\nमहायुतीत धुसफूस.. पाच जागांसाठी ढसाळ आग्रही\nकाल आघाडीचा मेळ बसला. मात्र महायुतीमध्ये अजुनही धुसफूस ही सुरूच आहे. दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांनी मुंबईत पाच जागांची मागणी केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे.\nशिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.\nमहायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम\nरामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे\nRPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ\nआरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/swapn-swati-dalvi/", "date_download": "2018-04-21T21:10:48Z", "digest": "sha1:BJZXXGU6ASYAVKF7BFDFGQUJLSUJN7EY", "length": 5801, "nlines": 110, "source_domain": "www.marathimati.com", "title": "स्वप्न - स्वाती दळवी - मराठी कविता | Swapn by Swati Dalvi - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » स्वप्न\nलेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ सप्टेंबर २००८\nमाझ्या जिवनाला कुणी आता ओळखावे\nमाझ्या हसण्याला कुणीतरी समजावे\nमाझ्या जिवनाचे कुणीतरी गीत गावे\nमाझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा\nमाझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा\nमाझ्या अश्रुनांही आता मोल यावे\nआयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे\nजगही लाजेल असे आता घडावे\nमाझे जिवनगाणे मीच आता आळवावे\nप्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे\nमैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे\nमीच माझे स्वप्न व्हावे...\nमीच माझे स्वप्न व्हावे...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2013/07/", "date_download": "2018-04-21T21:14:50Z", "digest": "sha1:2U23KIQXKHO7C3PWAWUDIXLQXTXMO3VX", "length": 42109, "nlines": 184, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: July 2013", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nबेडसे लेणे - ‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’\nकाही कामानिमित्त मागील गुरुवारी कामशेतला जावे लागले. काम कधी होईल याची कल्पना नव्हती. एवढ्या लांब जाणार असल्याने कुठेतरी फेरफटका करावा असे मनात होते. पुणे जिल्ह्यात विशेष करून कामशेत मळवली परिसरात अद्भूत अशा काही लेण्या आहेत. पूर्वी (आताही) किल्यांवर भटकंती करायला मला खूप आवडायचे. गडांवर हिंडताना तेथील परिसरातील या लेण्या पाहण्याचा योग आला होता. तेव्हा हिंडताना या लेण्या कोणी कोरल्या, त्याचे प्रयोजन काय असेल असे अनेक प्रश्न पडायचे. त्या विषयी थोडा बहुत अभ्यास ही केला. भाजे, कार्ला व बेडसे लेणी या त्यापैकीच काही. दुपारी १ पर्यंत काम संपले. वेळ मिळाला. कामशेतपासून जवळच असलेली बेडसे लेणी पाहण्यासाठी निघालो त्या विषयी...\nपुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे एक वाट गेली आहे. पावसाची भूरभूर थोड्या प्रमाणात काही अंतरावर होती. रस्ता एवढ्या पावसात सुद्धा अजून चांगला होता. त्यामुळे दुचाकी चालवायला त्रास झाला नाही. पवनानगरकडे जाणाºया कामशेतच्या खिंडीत पोहोचल्यावर तर पाऊस धो-धो कोसळण्यास सुरूवात झाली. काही वेळ तेथल्या मंदिरात एकटाच या पावसाचे रूप पाहत होतो. एकटाच असल्याने आणि त्यात धो-धो वरून पाऊस कोसळत असल्याने लेणी पाहायला जायचे का नाही असा मनात विचार करत होतो. पूर्वी या लेणीवर तीन-चार वेळा गेलो असल्याने जायचा रस्ता माहित होता. त्रास काही त्रास सुद्धा होणार नसल्याचे मनात होते. पण उगच मनात भीती. पूर्वी एकट्याने अनेकवेळा या परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोन्यावर गेलो होता. पण आता परिस्थिती वेगळी होती. आता दोनाचे चार हात झाले होते. बघू काय होते असे मनात म्हणत एकदाचा निश्चिय करून निघालो. कामशेत खिंडीतून पवनानगरकडे जाणारा हा रस्ता चांगला आहे. वरून मावळ परिसर छान दिसतो. भातशेतीची काम जोरात सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. २० मिनिटांतच बेडसे या गावच्या वळणावर पोहाचलो. तेथून १.५ किलोमीटरवर लेणी डोंगरात कोरलेली आहे. विशेष म्हणजे लेणीच्या पायºयांपर्यंत जाणारा हा रस्ता सुद्धा एकदम डांबरी. ‘गाव तेथे एसटी व एसटी तेथे रस्ता’ ही योजना महाराष्ट्र सरकारने चांगलीच राबविलेली दिसली. ५ मिनिटांतच लेण्यांच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. पलिकडच्या शेतात शेतीची कामे जोरात सुरू होती. धो-धो पाऊस काही वेळ थांबत तर काही वेळ भूरभूर सुरू होती. अशातच खेकडे पाकडणारा बगळा दिसला. मस्त पांढरा शुभ्र कॅमेरा काढून त्याला कॅमेºयात टिपले. गाडी पायºयांपाशी लावून वर जाणारी वाट धरली. पाऊसचा जोर काहीचा कमी जास्त होत होताच.\nबेडसेच्या लेण्यांपर्यंत पोहचण्यासाठी शेवटपर्यंत पायºयांची सोय करण्यात आलेली आहे. काहीवर्षांपूर्वी पायºयांची दुरवस्था झाली होती. पुरातत्व विभााने आता मात्र या पायºया छान दगड कापून बांधलेल्या आहेत. आजुबाजूला डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या ओहळासाठी मधेच काही ठिकाणी वाट करून देण्यात आलेली होती. तेथील थंडगार पाणी ओंजळीत भरून ‘प्वॉट’भरून पिलो व पुढे निघालो. किल्यांवर, डोंगरावर जाताना अशा काही पायºया असल्या दम लागल्याने आपोआप गप्पा-टप्पा बंद होतात व मनात १, २, ३,४ .... असे आकडे सुरू होतात. येथे तर गप्पा मारायला कोणीच नव्हते. त्यामुळे पायºया मोजण्याचा कार्यक्रम सुरू झाला. वर चढताना बाजूने विश्रांतीचे ओटे असल्यामुळे मध्येच थांबून खालील निसर्गदृश्य न्हाहळत बसलो. १५ मिनिटांतच बेडसा लेणीच्या प्रवेशदारात येऊन पोहोचलो. आकडा आठवत नाही परंतु ३५० ते ४०० पायºया सहज मोजल्या.\nहुश्श....हुश्श....आता बस झाले वर्णन. आता लेण्यांविषयी सविस्तर लिहितो.\nकार्ला, भाजे अशा लेणीसमुहामधील बेडसे ही एक लेणी. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतातील हे बौध्दकालीन लेणं. आडवाटेवरील हे लेणी असल्याने सर्व सामान्यांपासून ती आजवर तुटलेली व अपरिचित अशी राहिली. बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने अर्थातच येथे खूप शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. याचे खरे श्रेय येथे न येणाºया पर्यटकांनाच द्यायला हवे. पुरातत्व विभागाने बेडसेची निगा चांगली राखली आहे. वरपर्यंत चांगल्या पायºया तयार करून घेतल्या आहेत. कार्ला लेणीप्रमाणे या ठिकाणी प्रवेश तिकीटघर नाही. एक रखवालदार असतो तेवढाच.\nआपल्याकडे पायथ्याच्या गावावरून किंवा डोंगराच्या नावावरून, मंदिराच्या नावावरून एखाद्या ठिकाणाला नाव देण्याची परंपरा आहे. या ही लेण्यांना डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेडसे या गावावरून बेडसे लेणी असे नाव मिळाले. याचा अनेकजण ‘बेडसा’ असा चुकीचा इंग्रजीत उल्लेख करतात. या गावाजवळ भातराशी नावाच्या दुर्गम पहाडात ही बौद्ध लेणी आहेत. लेणी पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्योद्याच्या वेळी संपूर्ण आसमंत सुंदर दिसतो. पूर्वी लोहगडला जाण्यासाठी एकदा आम्ही येथे मुक्काम केला होता. सकाळी सूर्योदय पाहूनच पुढे निघालो होतो.\nभव्य खांब मंडपामधील समोरील दोन्ही भिंतींवर कलाकुसर केलेली आहे.\nइ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. साधारण २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी. हीनयान पंथाची ही लेणी आहेत. पायथ्यापासून ते वरपर्यंत २० ते २५ मिनिटातच आपण शैलगृहाच्या प्रांगणात येतो. दक्षिणोत्तर शंभर-दोनशे मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेल्या या लेण्या असून, एक चैत्यगृह, काही विहार, खोदीव स्तूप, पाण्याची कुंडे असा बेडसे लेणीचा अमूल्य खजिना आहे. पायºया चढून वर आल्यावर प्रथम दिसते एक लहानसा स्तूप. याच्या डावीकडे २-३ पाण्याची टाकी. टाकीवरच पाली भाषेतील एक शिलालेखही कोरलेला आहे.\nप्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे, गवाक्षे, वेदिकापट्टी.\nप्रवेशाद्वारातून आत गेल्यावर समोरच व्हरांडा असलेले भले मोठे चैत्यगृह दिसते. हा व्हरांडा चार अष्टकोनी स्तंभावर उभारलेला आहे. मध्यभागी दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धे अशा या स्तंभांनी जणू काही हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा सारा व्हरांडा आपल्या खांद्यावर तोलून धरला आहे. हे खांब पायापासून थेट छताला भिडलेले. अंदाजे २५ फूट उंचीचे स्तंभ आहे. हे स्तंभ म्हणजे बेडसे लेणीचे वेगळेपण ठरतात. अशा प्रकारचे स्तंभ इतरत्र आढळत नाहीत. भव्य दिव्य अशा स्तंभांना पर्सिपोलिटन धतीर्चे स्तंभ असे म्हणतात. प्राचीन पर्शिया (इराण) इथल्या एका ठिकाणाचे नाव पर्सिपोलिस. तिकडून अशा प्रकारची कला निर्माण आली.\nदोन मोठे खांब, षटकोनी बांधणीचे, रांजणाच्या आकाराचा मोठा गोल, घंटेच्या आकाराचा शीर्षभाग, त्यावर असलेला चौरंग व त्यावर घोडे व बैलांवर बसलेल्या स्त्रीपुरुषांच्या जोड्या असे शिल्प येथे कोरलेले दिसते. विशेष म्हणजे घोड्यांना लगाम नाही बहुधा हे काम रंगकामातून दाखवले जात असावे. हत्तींना सुळे नाहीत, पण त्याजागी खोबणी दिसतात, तिथे खरेखुरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज बांधता येतो.\nबाजूच्या दोन्ही भिंतीनाही असेच अर्धे खांब कोरलेले आहेत. त्यावरही असेच कोरीव काम. दोन खांबाच्या बरोबरमध्ये चैत्यगृहाचे पिंपळ पानाकृती कमान असलेले प्रवेशद्वार असून त्यावर नक्षीदार जाळी कोरलेली आहे. बाजूच्या दोन्ही भिंतींवर अनेक मजली प्रासादांचे देखावे. त्यामध्येच गवाक्ष, एकावर एक चढत जाणारे सुंदर असे कोरीवकामाने सजलेले. याच्या खालील बाजूस विश्रांतीसाठी दोन विहार आहेत. लेणीचे आणखीन वेगळेपण म्हणजे त्याचा सजलेला अलंकृत भव्य दर्शनी भाग. आखीव, रेखीव प्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे, गवाक्षे, वेदिकापट्टी सारं काही प्रमाणबद्ध आहे. व्हरांडाच्या अन्य भागावरही चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले. या व्हरांडातच शेजारच्या भिंतीत प्रत्येकी दोन विहार आहेत.\nउजवीकडच्या एका विहाराच्या वरती एक लेख कोरलेला आहे.\n‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’\nम्हणजे ‘नाशिकमध्ये राहणाºया आनंद श्रेष्ठीचा पूत्र पुष्पणक याचे दान.\nघोडे, हत्ती, वृषभांवरती युगुल अशी कलाकुसुर.\nचैत्यगृहामध्ये प्रवेश केल्यावर अष्टकोनी २४ स्तंभ आहेत.\nचैत्यगृह बाहेरून नीटसे दिसत नाही. कारण ते खोदत असतानाच त्याच्या पुढ्यातील कातळ तसाच ठेवला असावा बहुधा छताकडील काम करण्यास आधार मिळावा, पाऊस, वादळ आत चैत्यगृहात येऊ नये म्हणून तो ठेवलेला असावा. भाजे किंवा कार्ले लेण्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था दिसत नाही. येथील प्रवेशमार्ग डोंगर मधोमध फोडून त्याचे दोन भाग केले आहेत. जनावरे आत येऊ नये म्हणून पुरातत्व विभागाने छोटेसे एक लोखंडी गेटही येथे उभारले आहे. प्रवेशमार्गावर लेणीच्या वरती जाण्यासाठी कातळात काही पायºया खोदलेल्या आहेत. परंतु पावसाने घसरडे झाल्याने मला या ठिकाणी जाता आले नाही. नाहीतर स्तंभावरील मूर्तींचे छान दर्शन घडते. आत जाताच चैत्यगृहाचे विशाल स्वरूप समोर येते. याच्या आत आहेत ४ अभूतपूर्ण स्तंभ या स्तंभाच्या मागे चैत्यगृह आहे.\nचैत्यगृहाच्या दरवाजापाशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळपानाची मोठी कमान कोरलेली आहे. त्या खाली पुन्हा खाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या आहेत. उजवीकडच्या कमानीखाली छोट्या-छोट्या छिद्रांच्या नक्षीतून एक सुंदर गवाक्ष कोरलेले आहे. प्रत्येक चैत्यकमानीमध्ये पुन्हा फुला-पानांची सुंदर नक्षी गुंफलेली दिसून येते. या गवाक्षांचा उपयोग सूर्यप्रकाश येण्यासाठी केला जात असे. पिंपळाकृती कमानीतून आत एका ओळीत दिसणारे स्तंभ दिसत होते. व मध्यभागी चैत्य दिसत होता. चैत्यगृहात प्रवेश केला जर जपूनच न जाणो एखादे जनावर पावसामुळे बसलेले असायचे. पण तसे काही नव्हते. एकदा खात्री करून बिनधास्त आत शिरलो. येथील सुरुवातीचे दोन खांब सोडले तर बाकी सर्व स्तंभ अष्टकोनी आहेत. यातील उजवीकडच्या काही खांबांवर त्रिरत्न, कमळ, चक्र आदी बौद्ध शुभचिन्हे कोरली आहेत. गजपृष्ठाकृती छत असून २६ स्तंभ आहेत. पूर्वी बेडशाच्या छतालाही लाकडी तुळया होत्या. तुळया पुढे चोरल्या गेल्या असे वाचण्यात आले. चैत्याची हर्मिका अजूनही चांगल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे हर्मिकेवरचे लाकडी छत्र सुमारे २२०० वर्षांपूवीर्चे असूनही चांगल्या स्थितीत आहे. कमलपुष्पांसारखी रचना असलेले. चैत्यगृहातील स्तंभावर काही बौद्ध प्रतिकंही कोरलेली आहेत. चक्र, कमळ व कोरीवकाम हे सारे पाहून क्षणभरात डोळ्यांचे पारणे फिटते. अन्य लेण्यांप्रमाणे बौद्धमूर्ती या ठिकाणी नाही.\nया चैत्यगृहात १८६१ पर्यंत हा प्राचीन सुंदर चित्रकाम केलेले टिकून होते. त्यावर्षी कुणी मोठा इंग्रज अधिकारी ही लेणी पाहण्यास येणार होता. त्याच्यासाठी साफसफाईचे करण्यात आली. सरकारी लोकांनी ही लेणी साफ केली. त्यामध्ये तग धरून असलेली चित्रेही पुसून गेली.\nकार्ला व भाजे, लेण्याद्री येथील लेण्यात चैत्यगृहात आढळणारी लोकांची गर्दी मी गेलो तेव्हा नव्हती. एकांत होता. माझ्याच हालचालींचा आवाज चैत्यगृहात घुमत होता. सारेच काही विस्मयकारी व अदभूत असे होते. जरा वेळ आतमध्ये बसलो काही फोटो काढले व परत बाहेर येण्यास निघालो.\nपाण्याचा ऐक थेंब ही नाही\nआर्श्चय कारण्यासारखी गोष्ट बेडसेतील चैत्यगृहात व विहारात पहावयास मिळाली ती म्हणजे एवढा जोराचा पाऊस गेले दीड महिना पडतोय परंतु आतमध्ये पाण्याची ओल, कुठे तरी टिपटिप पाणी पाजरणे असा प्रकार येथे दिसला नाही. यावरून त्याकाळच्या स्थापत्यकारांचे कौतुकच करावयाचे वाटते.\nस्तंभांवर फुले, धर्मचक्र, कमळ इ. बौद्ध चिन्हे कोरली आहेत.\nहर्मिका व तिच्यावरील लाकडी कमलपुष्पाकृती छत्र\nबेडसे लेणी ही पुरातत्त्व विभागाच्या अंर्तगत येतो. अन्य ठिकाणांपेक्षा (कार्ला लेणी) या ठिकाणीची ही लेणी खूपच स्वच्छ व टापटीप ठेवलेली आहे. वरपर्यंत पायºया, कुठेही मानवी कचरा नाही. प्लॅस्टिक च्या पिशव्या नाही बाटल्या नाही.\nचैत्यगृहाच्या उजवीकडील मोठा विहार\nबेडसेच्या चैत्यगृहाप्रमाणे विहारही आगळा-वेगळा आहे. चैत्यगृहाप्रमाणे त्याची चापाकार रचना आणि बाजूने भिक्षुकांसाठी राहण्यासाठी खोल्या. वेदिकापट्टी आणि चैत्याकार कमानींनी या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या. प्रत्येक विहारात झोपण्यासाठी दगडी ओटा. येथे ९ विहार आहेत. या विहाराचे बाहेरील काही भाग काळाच्या ओघात पडल्याचे स्पष्ट दिसून येते.\nलेणीच्या बाहेर ओळीने थंडगार पाण्याची कुंडे आहेत. पुरातत्व विभागाने सध्या तरी या ठिकाणी लोखंडी जाळी टाकून बंद केलेले आहेत. चांगले आहे. कुंडा शेजारी बसण्यासाठी ओटे खोदलेले आहेत.\nबेडसे येथे जाण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई हायवेवरुन कामशेत येथे डावीकडे वळावे (पुण्याकडून मुंबईकडे जाताना) तेथून दहा किलोमीटरवर बेडसा लेणी आहे. पवना धरणाच्या रस्त्याने गेल्यास पवना धरणच्या आधी दहा किलोमीटरवर बेडसे लेण्यांकडे जाता येते.\nपुण्यापासून बेडसे लेणी ६० ते ६५ किलोमीटरवर अंतरावर. पुणेकरांना पौडमार्गे हडशी, पवना धरण पाहून बेडसे लेणीकडे जाता येईल.\nएस.टी. किंवा खाजगी वाहनाने यायचे झाल्यास पवनानगर (काळे कॉलनी) येथे जााºया रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. करुंजगावच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातच ही बेडसे लेणी आहे.\nपावसाळ्यात हिवाळ्यात आवश्य जावे. साधारणपणे पाऊस कमी झाल्यावर नाहीतर धो-धो पाऊस. शक्यतो उन्हाळ्यात टाळावे. हिवाळ्यात डोंगरावर नाना प्रकारची फुल झाडे उगवतात. पळस, पांगारा, चाफ्याची पांढरी फुलांनी हा परिसर फुलून जातो. पावसाळ्यात व हिवाळ्यात बेडसेचा हा परिसर निसर्गरम्य दिसतो.\nनेहमी पेक्षा काहीतरी वेगळ पाहायचे असेल तर नक्कीच बेडसेला या. अत्यंत शांत, निवांत अस हे ठिकाण आहे. पर्यटकांची अगदी क्वचितच हजेरी यामुळे या लेणीत सदैव निरव शांतता नांदत असावी. शांतीचा संदेश जगभर पोचविणाºया बुद्धाप्रमाणेच शांततेचा संदेश जणू काही ही बेडसे लेणी आपल्यापर्यंत पोहोचवित आहे. आतापर्यंत तीन चार वेळा बेडसे लेणीला भेट दिली. प्रत्येक वेळी बौद्ध लेण्यांविषयी नवीन ज्ञान लेणी माझ्यापुढे उलगडते आहे की काय असे वाटते.\nपाऊस अजूनही येतच होता. या लेणीच्या बाजूलाच मोठा धबधबा वाहत होता. पायºया चढत असताना मध्येच तो आपले दर्शन देत होता. त्यामुळे काही काळ तेथे थांबून परतीची वाट धरली १५ मिनिटांतच खाली आलो. गाडीला किक मारून घर गाठले.\nअजून काय पाहाल :\nकार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, पवनानगर येथील पवना धरण, प्रति पंढरपूर, नारायणी धाम\nलेणीचे काही फोटो मुद्दामहून प्राचीन काळाची आठवण यावी यासाठी कृष्णधवल करून टाकले आहे.\nकाही फोटो मोठे करावयाचे वाटले त्यासाठी या लिंकवर क्लिक करा.\nवरील बेडसा लेणीवरील लेख आपणास कसा वाटला काही चुका / त्रुटी आढळल्यास येथे जरूर लिहा.\n‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’\nबेडसे लेणे परिसरातील काही अन्य चित्रे.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\n‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’\nबेडसे लेणे - ‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=288&Itemid=498", "date_download": "2018-04-21T21:21:02Z", "digest": "sha1:4EYX6XCEO2G6IRILPF3OZO7WDKHHCINM", "length": 7889, "nlines": 44, "source_domain": "saneguruji.net", "title": "* सामर्थ्य", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nश्रेष्ठ वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी हलक्या वस्तूचा त्याग करावयाचा; तुच्छ वस्तू सोडून उच्च वस्तूंचा स्वीकार करावयाचा, म्हणजे संन्यास होय. पावित्र्य म्हणजे चिर यज्ञ. उत्तरोत्तर अधिक पवित्र होण्यासाठी अधिकाधिक त्याग आपण करीत असतो, नीच वस्तूसाठी उच्च वस्तूचा त्याग करणे याला संन्यास म्हणत नाहीत. कठीण करण्यासाठी सोपे सोडावयाचे; वरती चढण्यासाठी खालचे टाकावयाचे; उथळ व वरपांगी सोडून गंभीर व गगनाला मिठी मारावयाची; मिळमिळीत सोडून उत्कट, भव्य घ्यावयाचे. याला संन्यास म्हणतात. संन्यास म्हणजे नवीन जबाबदारी घेणे; संन्यास विश्रांतिसुखाच्या वार्ता न करता नवीन कर्तव्य आणून देतो.\nपोरांनी ढेकळे मारमारून हीनदीन होऊन गेलेल्या सर्पाची जी अद्भुतरम्य गोष्ट श्रीरामकृष्ण सांगत असत, त्या गोष्टींतील सर्पाला जो उपदेश केलेला आहे, त्या उपदेशाच्या एका वाक्यात धीरोदात्तता व स्वाभिमान म्हणजे काय, सामर्थ्य व संयम म्हणजे काय, हे सुंदरपणे सांगण्यात आले आहे. “फणा वर कर, फुत्कार कर, परंतु दंश करू नको.” आपल्या जीवनात पदोपदी असे प्रसंग येत असतात की, ज्या वेळेस हेच वर्तन आपण करावयास पाहिजे असते. पुष्कळ लोक आपणाजवळ चांगले वागतात; त्यांचे व आपले संबंध सलोख्याचे असतात, याचे कारण हे की, त्या लोकांना पूर्णपणे जाणीव असते की, जर का आपण नीट वागलो नाही, समजुतीने घेतले नाही, जर का आपण योग्य मर्यादेचे अतिक्रमण करून अरेरावी करू, तर मग कठीण प्रसंग आहे. तर मग काही सुटका नाही. साप फणा उभारील याची त्यांना भीती असते व म्हणून ते जपून गुण्यागोविंदाने वागतात. फणा उभारणे म्हणजे सात्त्विक दिव्य संताप प्रकट करणे होय. तो क्रोध अपवित्र नसून पवित्रच असतो.\nक्रोधो हि निर्मलधियां रमणीव एव \nउठल्या-बसल्या फणा वर करावयाची नसते. जरा काही खुट्ट झाले की केली फणा वर असे करण्यात स्वारस्य नाही. महत्त्व नाही. सर्पामध्ये जातिवंद नागांमध्ये- संतापही विकास पावलेला असतो; क्रोधाचीही नीट वाढ झालेली असते. सर्प आपला संताप मर्यादेत व संयमात राखतो. शेवटचा क्षण येईपर्यंत तो सहन करतो. स्वत:च्या सामर्थ्याचा विश्वास असल्यामुळे तो उतावीळ होत नाही. ‘प्रसंग पडेल तेव्हाच जगातील अत्यंत प्रखर व अजिंक्य शस्त्र धारण कर,’ अशी स्वत:च्या शक्तीला, स्वत:च्या सामर्थ्याला त्याने शिकवण दिलेली असते. योग्य क्षण येईपर्यंत स्वत:च्या शस्त्राला, स्वत:च्या शक्तीला, स्वत:च्या संतापाला तो संयमात राखतो आणि एकदा का संयम दूर झाला की भात्यांतून बाण सणसण करीत निघालाच, मग दयामाया नाही. तो बाण आपले काम पूर्ण करावयाचाच. भोळा सांब आधी संतापत नाही; परंतु संतापला म्हणजे तो रुद्र होतो व त्रिभुवनाचे भस्म करतो. नागामध्ये ही जी निश्चयाची व संयमाची शक्ती आहे, त्यामुळेच तो फार भयंकर झाला आहे, अजिंक्य झाला आहे. जग त्याला भिते, वचकते. मूर्खांनी व भित्र्यांनी फणा वर करण्याचे बोलू नये. कारण दुर्बळाच्या, त्याचप्रमाणे अनिश्चयी, अनिग्रही अशा लहरी माणसाच्या संतापाचे उलट हसे मात्र होते.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/09/blog-post_12.html", "date_download": "2018-04-21T20:49:31Z", "digest": "sha1:ML2WHOMTMEEIEAYQ3QCIZYZYBMTEVUNC", "length": 36344, "nlines": 401, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: आमचं \"फ़ार्मविले\"", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nकाही वर्षे फ़िलीमध्ये स्वतःच्या घरात राहिल्यामुळे वसंत आला की बागकामाच्या मागे लागायची सवय होती..तरीही अर्थात मूळ मुंबईचं पाणी अंगात असल्यामुळे आमची मजल फ़ुलझाडं, टॉमेटो, मिरच्या आणि गेला बाजार वांगं यापलिकडे कधी गेली नाही. पण तरी एकदा रोपं रुजली की मग उन्हाळ्यात घरचं, बिनखताचं खायला मजा यायची. यावर्षी मात्र तसलं काही नाही याची खंत मार्चपासुनच सुरु होती. कुठल्याच दुकानाच्या गार्डन सेक्शनकडे पाहावंसंही वाटत नव्हतं.पण बहुधा माझ्या शेजारणीला, साशाला, माझी व्यथा कळली असावी त्यामुळे मग आपण कम्युनिटी गार्डनमधला एक वाफ़ा घेऊया का असं तिनं सुचवून पाहिलं.माझी अर्थात ना नव्हती पण तरी आमची सरड्याची धाव माहित होती म्हणून मग तिच्यासोबत एक वाफ़ा घेऊया असं ठरवलं.\nअमेरिकेत बर्‍याचशा गावात हे असं कम्युनिटी गार्डनचं प्रस्थ आहे. म्हणजे काही जागांमध्ये वाफ़े नाममात्र शुल्लक भरुन त्या सिझनपुरता भाड्याने घ्यायचे, ते सुरुवातीला पेरणीयोग्य जमीन उखळून वगैरे ठेवलेले असतात आणि पाण्याची सोयही केलेली असते. आपण फ़क्त आपल्याला हवी ती रोपं लावणे, त्यांची निगा घेणे आणि अर्थातच पीक काढणे हे करायचं. काहीठिकाणी विशेषतः चर्चेसच्या वगैरे जागा असतील तर त्यांची उपकरणीही ठेवलेली असतात आणि एखाद-दोन जागा कम्युनिटी स्पॉट्स म्हणून राखीवही ठेवल्या असतात. आपल्याकडे जास्तीची रोपं असतील तर ती तिथं लावायची आणि एखाद्या गरजुने त्यातुन हवं तितकंच स्वतःसाठी घ्यायचं असा फ़ंडा आहे.\nमला खरं सांगायचं तर इतकी वर्षे अमेरिकेत राहून याबद्दल विशेष माहितीच नव्हती त्यामुळे साशाने याबद्दल सांगितलं तेव्हा चला पाहुया कसं जमतंय ते असं तर वाटलंच शिवाय असा काही कन्सेप्ट असू शकतो हेच मला कौतुकास्पद वाटलं. नेमकं ज्या दिवशी आमच्या गावच्या कम्युनिटीतर्फ़े जे वाफ़े होते त्यांचं सुरु वाटपं होणार होतं आम्हा दोघींपैकी कुणालाही त्याच दिवशी जाणं जमणार नव्हतं आणि दुसर्‍या दिवशी गेलो तर अर्थातच सगळे वाफ़े संपले होते. मग काय वेटिंग लिस्टवर आमचं नाव देऊन परत आलो.पण तसं त्यातुन काही निष्पन्न व्हायची शक्यता नव्हती. मग जवळजवळ मनातुन हे सारं काढलंच होतं तितक्यात मी एका शनिवारी एका लोकल फ़ेअरला गेले होते तिथे एका चर्चचा एक स्टॉल होता तिथे काही वाफ़े उपलब्ध असल्याचं कळलं आणि मुख्य त्यांनी काही शुल्क असं लावलं नव्हतं. फ़क्त आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावं अशी विनंती होती. नेकी और पुछ पुछ वेटिंग लिस्टवर आमचं नाव देऊन परत आलो.पण तसं त्यातुन काही निष्पन्न व्हायची शक्यता नव्हती. मग जवळजवळ मनातुन हे सारं काढलंच होतं तितक्यात मी एका शनिवारी एका लोकल फ़ेअरला गेले होते तिथे एका चर्चचा एक स्टॉल होता तिथे काही वाफ़े उपलब्ध असल्याचं कळलं आणि मुख्य त्यांनी काही शुल्क असं लावलं नव्हतं. फ़क्त आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावं अशी विनंती होती. नेकी और पुछ पुछ मी लगेच साशाला हे कळवलं आणि मग तिने अजुन माहिती काढली.\nया चर्चची जागा थोडी गावाच्या शेवटाला होती पण तरी दहा-पंधरा मिन्टं ड्राइव्ह म्हणजे ओके होतं आणि ते अजुन वाफ़े बनवत होते त्यामुळे मग एप्रिलमध्येच लगेच त्यांना डोनेशनचे पैसे देऊन आम्ही आमचा वाफ़ा पक्का केला.\nएप्रिलच्या शेवटाला वगैरे वाफ़े आपल्या ताब्यात देतात आणि मग लगोलग लावणी केली की मग काय लावताय त्याप्रमाणे जुन,जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत घरच्या भाज्या खायच्या. याबाबतीत माझा अनुभव तसाही वर उल्लेखलेला आहेच त्यामुळे माझ्या बेकिंग गुरुलाच मी माझी गार्डन गुरुही मानलं आणि तिनं सांगितल्याप्रमाणे आधी घरीच माझ्याकडे ज्या काही टॉमेटो इ.च्या बिया होत्या त्या लावल्या. नेमकं मेमध्ये आम्ही मायदेशवारी केली त्यामुळे थोडीफ़ार प्रत्यक्ष लागवड तिनेच केली पण परत आल्यावर जे काही करु शकत होतो ते आम्हीही केलं..\nआरुषकरता तिने दोन-तीन स्ट्रॉबेरीचीही लागवड केली होती. पण यावर्षी वसंतातला सुरुवातीचा पाऊस साधारण जुनच्या सुरुवातीपर्यंत लांबल्यामुळे विशेष स्ट्रॉबेरी आल्या नाहीत पण नंतर मात्र झुकिनी (ही आपल्या दुधीची चुलत-बहिण) ने मात्र थैमान घातलं..\nमी माझ्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यात एवढ्या झुकिन्या खाल्या नसतील. काकडीही अधुन-मधुन आपले रंग दाखवत होती. वांगं, मका छान तरारत होते. तर टॉमेटोबद्द्ल काहीच बोलायला नको. इतकं सगळं आपल्या आपण उगवुन लावु शकतो शिवाय जास्तीच कुणाबरोबर शेअरही करु शकतो ही कल्पनाच काय छान आहे नं ही बाग लावताना साशाने खास स्पेशल इफ़्केट्स खूप सारे झेंडू गोलाकार लावुन आणि काही सुर्यफ़ुलाची झाडंही लावुन केली . त्यामुळे मला देवासाठी ताजी फ़ुलं तर मिळतातच आहे पण त्याचा मुख्य उपयोग आपल्या बागेत नकोसे किटक येत नाहीत हेही मी शिकले.\nमक्याच्या बाजुला झेंडूचं कुंपण\nमागे फ़ेसबुकमधल्या बर्‍याच मित्रमैत्रीणींनी मला त्यांच्या त्या फ़ार्मविलची आमंत्रणं, भेटवस्तु, शेजार काय पाठवायचा सपाटा लावला होता.तशीही सोशल नेटवर्किंग साइटवर फ़ार सोशल व्हायला मला जमत नाही; पण नेमकं त्याचवेळी माझं खरखुरं फ़ार्मविले, खरी शेजारीण आणि सध्या खर्रखुर्र पीक असं सुरु आहे. त्यामुळे त्या व्हर्च्युअल फ़ार्मविलमध्ये मी फ़ार नव्हते हे आणखी वेगळं सांगायला नकोच...असा काही प्रकार मुंबईबाहेर जरा वसई-विरार किंवा कर्जत वगैरेच्या इथे राबवला तर एखाद्या पावसाळ्यात थोडी शेती तिथेही करायला काय मजा येईल नं असं ही पोस्ट लिहिताना सारखं वाटतंय....\nघरगुती फ़ार्ममधली ताजी ताजी भाजी\nLabels: अनुभव, आठवणी, घरगुती\nसही, काय मजा आहे ग\nखरखुरं फार्मव्हीले. मला फेसबुक वरचे पण खुप आवडायचे, मी खुप खेळायचे.\nचिपळुणला रहात होतो तेव्हा मी घरची भाजी आणि फळे खाण्याचा आनंद खूप अनुभवलेला आहे. खूप मज्जा वाटते स्वतःच्या कष्टाचे फळ बघायला.\nअरेवा.. हे तर खरोखरचच फार्म विले.. मस्त आहे झुकिन्या.. अजून काय काय पिकवलं शेतात\nइथुन एखादं बी बियाणं हवं असेल तर सांगा .. पाठवतो इथुन कुरीयरने.\n एकदम रसदार भाजी दिसतेय हो बरेच दिवस फेसबुकवर लोकांच्या लुटूपुटूच्या पिकांबद्दल वाचल्यावर ही खरी पिके पाहून बरं वाटलं :) मला वाटतं काही दिवसांनी ह्या फर्माविले मुळे पिकं शेतात कष्ट करून उगवता येतात ह्यावर मुलांचा विश्वास बसणार नाही.\nमी पण हा प्रकार केला होतो. खूप छान वाटते भाजी काढायला. आता मात्र घरीच लावते.\nभारतात असे करता येईल हा विचार इथे सारखा येत रहातो.\nते थोबाडपुस्तिकेवरचं फार्मव्हिले बघून बघून एवढा कंटाळा आला होता की हे ताजं खरंखुरं फार्मव्हिले बघून खूप बरं वाटलं..\nआणि ही 'घरगुती फार्ममधली ताजी ताजी भाजी' कुठे पाठवायची तो 'पत्ता' तर तुला माहित आहेच ;)\n डोळे आणि जीव सुखावला घरची भाजी पाहून. जुन्या घरच्या बागेची तीव्रतेने आठवण आली गं. आरुषही रमलेला दिसतोय. :)\nलहानपणी घरी दोडका,वांग इत्यादी गोष्ठी घरच्या बागेत लावायचो .कोवळा दोडका जेवताना तोंडी लावायचा म्हंटल की पटकन तोडून आणायचो.खूप सही वाटत ते.अन हि खऱ्या खुऱ्या फार्मविले ची कल्पना तर एकदम मस्त\nएकदम भारी कन्सेप्ट आहे हा...\nआपल्याकडे छोट्या शहरांमध्ये सहज राबवता येण्याजोगा.. पण तेव्हढी इच्छाशक्ती हवी ना लोकांची\nमस्तच माहिती.. आणि एन्जॉय घरगुती भाजी\nहो विक्रम टॉमेटो आणि झुकिनी केव्हा विकता आणले होते ते आता आठवावे लागेल...प्रतिक्रियेबद्दल आभारी...\nखरंय सोनाली...आपल्याकडच्या भाज्यांची चव तर आणखी छान असते..पावसाळ्यात माझ्या मामाच्या वाड्यातल्या काकड्या, भेंड्यांची चव पुन्हा नाही मिळाली....तू चिपळूणची नक्की आठवण काढत असशील...\nमहेंद्रकाका, आभारी पण agricultural असल्याने बिया मला वाटतं कुरियर करता येत नाही..काकड्या, टॉमेटोशिवाय इथल्या पालेभाज्या,सॅलड असं काही काही पण आहे...पुढच्यावेळी नीट प्लान करुन छान छान भाज्या लावु असं वाटतंय....\nनिरंजन अगदी खरंय..आपण मुलांना हे जर प्रत्यक्षात दाखवु शकलो नाही तर काही खरं नाही पुढच्या पिढीच्या जनरल नॉलेजचं....माझे बाबा मला नेहमी एक विनोद सांगायचे की मुंबईची मुलं म्हणतात दूध भैया देतो...:)\nमाधुरी, ब्लॉगवर स्वागत. आम्ही घरी लावायचो त्यापेक्षा इथे जास्त लावल्यात म्हणून माझं मलाच हसू आणि कौतुक..पण भारतात पण असा कन्सेप्ट हवा असं जाम वाटतंय.\nहेरंब मी ते फ़ार्मविले जाऊन पाहिलं पण नाही पण तोंडावर येऊन पडायची ती आमंत्रण....:)\nअरे हो ते मोदक मिळाले की त्यावरचा पत्ता वाचुन लगोलग भाज्या पाठवुन देते कसं\nसागर तुला तर घरच्या भाज्यांची चव आमच्यापेक्षा जास्त माहित असेल...मला तर फ़क्त भाज्याच नाही माझ्या मावशीची आंबा-चिकुची वाडी, मामाच्या परसदारातला पेरु या सर्वांची चव बाजारात मिळणार्‍या वस्तुंपेक्षा कैक पटींनी छान लागते आणि आठवते....इथे थोडी झलक मिळाली घरगुती चवींची...\nबाबा, खरंय तुझं..आपल्याइथे विचार कर असा कन्सेप्ट आला तरी ते पीक लावणार्‍याच्या तोंडी लागेल का इथे आम्ही केव्हाही गेलो तर सगळं जसच्या तसं असतं आणि आम्हीही चुकुनही शेजारच्या पीकातलं काही घ्यावं असं मनात आलं नाही...आपल्याइथे जागा, पाणी त्याचबरोबर सचोटी आणि अशा बर्‍याच गोष्टींची कमी आहे....काय करणार\nमेघा, ब्लॉगवर स्वागत. अगं तुमच्या भागातही असेल असं..आतापासुन माहिती काढ म्हणजे पुढच्या स्प्रिंगपर्यंत तुम्हीही तयार असाल. मी आधी कुंडीतही टॉमेटो लावायचे आणि मजा यायची.आता तर काय रान आपलं बाग मोकळी...धमाल येते...\nभाग्यश्रीताई, तुझी प्रतिक्रिया आधी दिसतंच नव्हती म्हणून कळत नव्हतं उत्तर देताना.चला आता दिसतेय.\nअगं घरची आठवण मलाही येते..त्यातही ते अजुन आमचं आहे म्हणून कदाचित जास्त...पण असो..\nइथलं म्हणायचं तर हेही नसे थोडके...आणि आरुष तर काय फ़ुल टू फ़ॉर्मात असतो \"आउष, नानाना पानी\" असा गाडीत गजर सुरु असतो....\nपोस्ट, फोटो आणि हे फार्मव्हिले खरचं खूप छान. मला ही कल्पना फार आवडली. अगदी कसेल त्याची जमीन नसलं तरी कसेल त्याचे पीक तरी. आमच्या घरी कोकणात बाबा पावसाळ्यात काकडी, पडवळ, भेंडी, भोपळा, चिबूड तेंड्ली, कारली अश्या भाज्या पिकवतात आणि खूप सारी गोंड्याची (झेंडू) झाडे. दोन तीन महिने का होईना घरची भाजी खातोय म्हटलं की एक वेगळीच मजा असते.\nकसेल त्याचे पीक, अगदी बरोबर सिद्धार्थ. मला वाटत तुझ्या ब्लॉगवर मागे कोकणातल्या भाजी की झाडे यांचा उल्लेख होता....मला पुढच्या वेळी भेंडी वगैरे होतात का पाहिलं पाहिजे...आमच्या शेजारचा वाफा होता त्यात निगुतीने पातीचा कांदा कोथिंबीर इ. पण लावलं होत\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nकामगार जीवनातील एक दिवस\nगाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T20:44:43Z", "digest": "sha1:U3BBA6OC74YFXRBXRLRSIS35YP3PVZTD", "length": 9389, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:इस्रायल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१ इस्रायेल/ इस्राइल/ इस्राएल\n३ अजून एक भर: 'इझ्त्राएल' (संदर्भ: मराठी विश्वकोश)\nयोग्य नाव काय आहे\nमराठीत इस्राइल असा शब्द बहुतांश वृत्तपत्रांत रूढ आहे.\nसंकल्प द्रविड 18:51, 19 ऑगस्ट 2006 (UTC)\nमलाही इस्राइल हे जास्त सयुक्तिक वाटते.\nहिब्रू भाषेत \"इस्राएल\" असा उच्चार आहे. इस्रायली लोक \"इस्राएल\" उच्चार करतात हे इस्राएल मध्ये मी स्वतः अनुभवलेले आहे. (क्वचित कोणी \"इस्रेऽल\" असा is-rail ला जवळ जाणारा (बहुदा अमेरिकन) उच्चार करतात).\nपण मराठीत \"इस्रायल\" आणि \"इस्राइल\" हे्ही मी वाचलेले आठवतात. महाराष्ट्रात अनेक मराठी ज्यू लोक आहेत. त्यापैकी कोणाला विचारता आले तर छान संदर्भ मिळेल.\n\"इस्राइल\" हा रूढ शब्द असेल तर मात्र तोच वापरावा. काही संदर्भ मिळाले तर पाहतो.\nपाटीलकेदार 13:20, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)\nआपण उच्चारण इस्राईल असे करतो,निदान मी तरी महाराष्ट्र एक्सप्रेस 14:44, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)\nअभय नातू 20:30, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)\nपाटीलकेदार 20:42, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)\nअजून एक भर: 'इझ्त्राएल' (संदर्भ: मराठी विश्वकोश)[संपादन]\nया चर्चेकरिता संदर्भ शोधत असताना अजून एक पर्यायी लेखन आढळून आले: इझ्त्राएल (संदर्भ: 'महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ' यांनी प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोश शीर्षकांची सूची - (खंड २) (PDF फाईल)\n'मराठी विश्वकोश' हा उपक्रम तज्ञ मंडळींच्या सहभागातून घडला आहे. त्यामुळे त्यातील मत दुर्लक्षित करता येणार नाही. माझ्याकडे विश्वकोशाचा सध्यातरी पहिलाच खंड आहे. कुणाकडे याचा खंड क्र. २ असेल/ कुठूनतरी मिळू शकत असेल तर मजकूर वाचून खात्री करून घेऊ शकतील का\n--संकल्प द्रविड 06:12, 1 डिसेंबर 2006 (UTC)\nपरंतु आम-जनता हा शब्द वापरत नाही. त्यामुळे मुख्य लेख इझ्त्राएलवर ठेवावा व इतर उच्चार redirect करावेत.महाराष्ट्र एक्सप्रेस 06:20, 1 डिसेंबर 2006 (UTC)\nप्रत्यक्ष विश्वकोशात काय लिहिले आहे ते जाणण्यास मी उत्सुक आहे. त्या PDF फाइल मध्ये चूक असू शकते. आताच मी \"इंफाळ\" ला \"इफाळ\" असे लिहिलेले त्यात पाहिले. (\"इफाळ\" असे जगात कुठे ठिकाण असेल तर क्षमस्व).\nतसेच, \"त्र\" ला माझा विरोध आहे. हिब्रू भाषेतल्या मूळ उच्चाराला कितीही ओढले-ताणले तरी \"स्र\" चा \"स्त्र\" (किंवा \"झ्र\" चा \"झ्त्र\") करावा हे पटत नाही. (जरी विश्वकोशात असले तरीही).\nपाटीलकेदार 07:52, 1 डिसेंबर 2006 (UTC)\nहिब्रूमधील मूळ उच्चार माझ्या मते महत्वाचा नाही. इस्राइल हे मूळ उच्चाराचे मराठीकरण समजावे. ज्याप्रमाणे आपण कन्नडला कानडी म्हणतो (जरी कोणीही कानडी माणूस असा उच्चार करीत नसला तरीही) तसाच नियम इस्राइलला लावावा.\nया लेखात नुकतेच करण्यात आलेले बदल कृपया उलटवा.\nवि. नरसीकर (चर्चा) ०८:५५, ६ एप्रिल २०१० (UTC)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०११ रोजी ०२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T20:45:29Z", "digest": "sha1:WKCZFGJ7JSOVPCVZYHPISFH46VVYDNM5", "length": 7569, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नगरी संबिलान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनगरी संबिलानचे मलेशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,६४५ चौ. किमी (२,५६६ चौ. मैल)\nघनता १५२.६ /चौ. किमी (३९५ /चौ. मैल)\nनगरी संबिलान (भासा मलेशिया: Negeri Sembilan; चिनी: 森美兰 ; जावी लिपी: نڬري سمبيلن ; सन्मान्य नाव: दारुल खुसुस (खासा प्रदेश) ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. नगरी संबिलानाच्या उत्तरेस सलांगोर व क्वालालंपूर, पूर्वेस पाहांग, तर दक्षिणेस मलाक्का व जोहोर ही राज्ये आहेत. सरेंबान येथे नगरी संबिलानाची प्रशासकीय राजधानी असून क्वाला पिला जिल्ह्यातील सरी मनांती येथे शाही राजधानी आहे.\nनगरी संबिलान हे नाव सध्याच्या इंडोनेशियातील पश्चिम सुमात्र्यातून आलेल्या मिनांकाबाऊ लोकांनी या परिसरात सर्वप्रथम वसवलेल्या नऊ नगरांवरून पडले, असे मानले जाते. येथील स्थापत्यावर व मलय भाषेच्या बोलीवर अजूनही मिनांकाबाऊ अस्तित्वाच्या खुणा आढळतात.\nमलेशियाच्या संघातील अन्य राज्यांहून नगरी संबिलानाचे राजतंत्र आगळे आहे - अन्य राज्यांप्रमाणे येथे वंशपरंपरागत राजेशाही नसून सुंगई उजोंग, जलेबू, जोहोल, रंबाऊ या चार जिल्ह्यांच्या उंदांगांमधून, म्हणजे संस्थानिकांमधून, नगरी संबिलानाचा यांग दि-पर्तुआन बसार, म्हणजे अध्यक्ष, निवडला जातो.\nनगरी संबिलान शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (भासा मलेशिया मजकूर)\nनगरी संबिलान पर्यटनाविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nमलेशियामधील राज्ये व संघशासित प्रदेश\nकदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक\nक्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2014/07/", "date_download": "2018-04-21T21:14:19Z", "digest": "sha1:7E7DWQK3NTLRI45KLHPGEXNH6235SXT6", "length": 31808, "nlines": 174, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: July 2014", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nलेख मोठे करून पाहण्यासाठी खालील लिंक पहा.\nनेहमीच्याच ठिकाणी जाऊन कंटाळा आला होता. घरापासून अंदाजे ६५ किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरला जायचे ठरले. राशीचा स्वामी गुरु म्हणून दहावीत असल्यापासून श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यास जायचा उपक्रम सुरू झाला. त्या नादाने मंदिरामागील पुरंदर किल्यावरही ट्रेकिंगच्या निमित्ताने अनेकवेळा वारी झाली होती. जमेल तेव्हा गुरुवारी जातच होतो. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले. पंढरपूरला पालखी पोहचून सुद्धा पाऊस आलेला नव्हता. पावसाची सर्वच लोक चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. गुरुवार असल्यामुळे श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. वाटेत लागणारी प्रेक्षणीय स्थळे यापूर्वी पाहिलेली होती. त्यामुळे तिकडे न जाता मंदिरात दत्त महाराजांचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्यातील सासवडला अनेक प्राचीन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. यातील काही स्थळे यापूर्वी पाहिली होती. पण त्याचे फोटो पूर्वी काढले नसल्याने त्या विषयी नंतर कधीतरी. सध्या नारायणपूर व नारायणेश्वर मंदिरा विषयी....\nनारायणपूरला जाणारे दोन तीन मार्ग आहेत. त्यापैकी हडपसरमार्गे सासवडवरून गाडीने जाण्यास निघालो. हडपसरमधील प्रचंड वाहतुककोंडी सुधारते आहे असे वाटले. घरातून निघून ऐव्हना पाऊणतास झाला होता. वाटेत कुठेच पाऊसाचे चिन्ह दिसेना. ढग मात्र, भरून आलेले होते. मायबाप सरकारच्या कृपेने हडपसर ते दिवेघाटापर्यंतचा रस्ता चांगलाच खाचखळग्यांनी तयार केलेला दिसला.\nसासवडकडे जाताना वाटेत दिवे घाट लागतो. याच घाटाच्या पायथ्याशी एका कोपºयात पेशव्यांनी बांधलेला मस्तानी तलाव आहे. दोन वर्षांपूर्वी या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. बरेच ट्रक माती व गाळ काढण्यात आला होता. यंदा मात्र, तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिलेले दिसून आले. पेशवाईत या तलावातून पुण्याला पाणी आणण्यात यायचे. पंढरपूरच्या वारीत याच मार्गाने तुकाराममहाराजांची पालखीही जाते. घाट सुरू होण्याआधी भेळेची काही दुकाने आहेत. त्या ठिकाणी आवर्जुन थांबून मटकी भेळ खा व घाट चढा मजा येते. पुण्याची वाढती ‘सुज’ या घाटातून अनुभवयाला मिळते. लांबवर दिसणाºया उंच उंच इमारती, त्यात दिसणारी छोटी शेतजमीन, मस्तानी तलाव, समोर दिसणारा कानिफनाथाचा डोंगर पाहून पुढे निघालो.\nसासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सासवडला पूर्वी सहा वाड्या होत्या. कालांतराने त्या वाड्यांचे गावात रुपांतर झाले म्हणून ‘सासवड’ हे नाव पडले. प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते या सात वडांवरुन हे गाव ‘सातवड’ असे नावे पडले कालांतराने सातवडाचा उच्चार ‘सासवड’ बनला असावा अशी कहाणी सांगितली जाते. येथील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व सासवडला आहे. सासवड हे मंदिरे आणि प्राचीन वाडयांचे गाव आहे.\nज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान यांनी कºहा नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती. अश्या या सासवडला वटेश्वर, संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे आहेत. मंदिरे खरच पाहण्यासारखी आहेत. संतश्रेष्ठ सोपानदेव, संत चांगदेव, श्रीदत्त महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, होळकर, पुरंदरे, पानसरे यांच्या कर्तृृत्वाने पावन झालेले हे सासवड हे गाव आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे हे जन्मगाव. याच ठिकाणी प्रा. अत्रे यांनी ‘कºहेचे पाणी’ हे पुस्तक लिहिले आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची या ठिकाणी समाधी देखील आहे. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कºहेकाठची शिवमंदिरे तर मल्हारगड, पुरंदर असे किल्ले आहेत. कानिफथनाथ, प्रति बालाजी मंदिर, काही अंतरावरील जेजुरी, अष्टविनायकातील मोरगाव अशी विविध पर्यटनस्थळे येथे असल्याने एक दिवसात यातील काही स्थळांना भेट देणे शक्य होते.\nसासवड एसटीस्थानकापासून अंदाजे १ ते दीड कि.मी अंतरावर हे पांडवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. कºहा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे.\nसध्या नदीला पाणी नसल्याने फक्त दगडधोंडेच पात्रात पहुडलेले दिसतात. नुकतीच आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सासवड हे सांस्कृतिक केंद्र बनले होते. रस्त्यावरूनच संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढे नारायणपूरला जायला निघालो. या मंदिराविषयी परत कधीतरी. वाटेत सासवडमधून जाताना पुरंदरेंचा मोठा वाडा आपले लक्ष वेधून घेतो.\nदिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...\nनारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते. श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत. संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.\nपुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.\nमंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो.\nनारायणपूरचे मूळ नाव पूर. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.\nहे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे. मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो, सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.\nया दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात. मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.\nश्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.\nएक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.\nनारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे. या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.\nनारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.\nस्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)\nसासवड > नारायणपूर अंतर १२ किमी आहे.\nस्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.\nस्वारगेट > हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)\nअजून काय पहाल :\nप्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)\nबालाजी विश्वनाथ यांची समाधी\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2016/07/", "date_download": "2018-04-21T21:16:12Z", "digest": "sha1:7MCT3VUUCH2HTIRLSTDFYDMRKAJ6H5GA", "length": 51683, "nlines": 161, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: July 2016", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nपुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल... ¸\nनुकतीच पाऊसला सुरूवात झाली होती. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळातील अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. नेहमीच्या लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात गर्दीमध्ये जाऊन मनस्ताप सहन करत बसण्यापेक्षा या वेळी लोणावळ्याच्या अलिकडे असणाऱ्या मळवली येथील प्रसिद्ध भाजे लेणी पाहून वर्षाविहारासाठी जाण्याचे ठरले. मळवली येथील भाजे गाव तसे शेकडो वर्षांपूर्वी वसलेले. याच गावातील डोंगरावर ही लेणी कोरून ठेवलेली आहेत. लेणीच्या मागील बाजूला असलेल्या विसापूर किल्याच्या कुशीत भाजे लेणीचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास दडलेला आहे. येथूनच विसापूर व लोहगड किल्यावरही जाता येते. लेणीच्या पायथ्यापर्यंत चांगला गाडीमार्ग असल्याने मळवली स्थानकापासून चालत अथवा स्वत:च्या गाडीने येथपर्यंत दहा मिनिटातच पोहचता येते. भाजेगाव मळवली रेल्वे स्थानकापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. पायथ्यापासून लेणीचे दर्शन होत नाही. पुरातत्व विभागाने लक्ष दिल्याकारणाने लेणी पाहयला जाण्याच्या मार्गावर चांगल्या पायºया तयार केल्या आहेत. या पाय-यांवरून सुमारे २५० ते ३०० फुटांवर असलेल्या लेण्यांपर्यंत जायला वीस मिनिटं लागतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सुमारे १२० पायºया चढून तिकीट घराकडे आपण पोहचतो. दगडी बांधकाम केलेले एक तिकिट विक्री केंद्र डाव्या बाजूला लेणीच्या थोडे खाली उघडण्यात आले आहे. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणीला गेट उभारले आहे. वाटेत आपण चढून आलेला मार्ग व गावातील छोटी-छोटी होत गेलेली घरे, मंदिर व आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो. पावसाने तुंडूब भरलेली खाचरे, शेतात सुरू असलेली शेतकामाची लगबग न्याहाळत आपण पोहचतो. ते मुख्य लेणीपर्यंत. मावळातील या लेणींना मी अनेकवेळ विविध मित्रांबरोबर तर कधी एकटाच भेटी दिल्या आहेत. विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना या किल्यांवर जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. पावसाळा असल्याने अनेक हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. अनेकजणांना वर काय आहे याची माहितीही नव्हती. केवळ धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेली यातील काही मंडळी होती. लेणीच्या आवारात प्रवेश केला. समोर उभा होता. २००० वर्षांपूर्वीचा आपला इतिहास.\nप्रवेश केल्यानंतर प्रथम लक्ष जाते ते भव्य चैत्यागृहाकडे. भाजे येथील चैत्यकमान फार अप्रतिम आहे. १२ क्रमांकाची ही गुफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह २७ फूट रूंद आहे आणि साधारण ६० फूट लांब आहे. एकूण २९ लेणी आहेत. चैत्यगृह आणि चैत्यागृहाच्या आजूबाजूला असलेले एकवीस विहार. चैत्यगृहाला व्हरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थातच पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये ही चूक सुधारल्याचे दिसून येते. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षांनी खोदल्या गेल्या असव्यात असे सहज लक्षात येते. पिंपळपानाच्या आकाराचे भव्य प्रवेशद्वार असून, अशीच रचना कर्जत येथील कोंडाणे लेणीची सुद्धा असल्याचे आपल्या लक्षात येते. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे आहेत. पूर्वी चैत्यगृहाच्या बाहेर जमिनीपासून ते वरच्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी दरवाजा असला पाहिजे. हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या आतील भागात खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा अभाव आहे.\nचैत्यागृहाच्या बाहेरील बाजूस कातळात कोरलेल्या कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, चैत्य गवाक्षांच्या माळा, कातळात खोदलेल्या सुंदर कड्या, भिक्षुंसाठी निवासस्थाची केलेली सोय, सुंदर कोरीवकामातून सूर्यप्रकाश येण्यासाठी तयार करण्यात आलेली जाळी आणि पडदे दिसून येतात. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड दिसते. तेथील कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत. या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. अशीच शुभचिन्हे बेडसे येथील लेणीमध्येही पाहण्यास मिळतात. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे. चैत्यगृहात शेवटच्या भिंतीसमोर वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप आहे. प्राचीन काळी लेण्यांना चैत्यगृहात आतील बाजुने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. बेडसे लेणी जेव्हा इंग्रजांच्या कालावधीत सापडली. तेव्हा तेथे साहेब येणार म्हणून तेथील कर्मचाºयांनी चैत्यगृहातील ही अनमोल रंगकाम पुसून, खरडून काढले. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. बॅटरीच्या प्रकाशात मुख्य स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वतंत्र दगडात कोरून बसवलेले आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य म्हणावे लागेल. बावीस अर्धवतुर्ळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा लाकडी तुळयानी हे छताला आधार दिलेला आहे. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. वेगवेगळ्या गुफेत एकूण १२ शिलालेख आहेत. या लेखांमुळे या तुळयांबरोबर या लेण्यांनाही इसवी सन पूर्व दुसºया शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला असलेल्या पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी आधार दिलेला आहे. या लाकडी तुळया प्राचीन असण्याचा उल्लेख मात्र मनाला पटेनासा वाटतो. कारण जेथे किल्यातील दगड परिसरातील लोक घेऊन जातात. तेथे या लाकडाचे काय. चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील थोड्या कलत्या ठेऊन तासून काढलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील हा बहुदा कारागिरींचा उद्देश असावा. अर्थात नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये मात्र, अशा स्वरुपाची कलत्या स्तंभांची गरज नसल्याचे लक्षात आल्याने तशी रचना दिसत नाही.\nचैत्यगृह पाहून बाहेर मुख्य प्रांगणात आल्यानंतर शेजारी, दुमजली विहारांकडे जाता येते. काही विहार साधे तर काही कोरीव कामाने नटलेले दिसून येतात. भिक्षुंच्या योग्यतेप्रमाणे बहुधा हे कोरीवकाम केलेले असावे. येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी दगडी कट्टा सुद्धा आहेत. काही कट्टांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसून येतात. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसºया शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली व पुढे तब्बल सातशे ते आठशे वर्षे ही लेणी कोरण्यासाठी छिन्नी व हाथोडे काम करत होते. ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली.\nमहाराष्ट्रात असलेल्या लेणी बांधण्यासाठी खर्च येणारच. बेडसे लेणीत, भाजे लेणीत अशा कामांसाठी देण्यात आलेले दानाचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या एका विहारातील एक लेख ब्राह्मी लिपीतील असून, या लेखांचे वाचन व आकलन इतिहासतज्ज्ञांना झाल्याने अनेक गोष्टींवर प्रकाश पडलेला आहे. या संपूर्ण लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसºया शतकात कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निमिर्तीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात.\n‘बाध या हालिकजयांना दान’ याचा अर्थ असा, की ‘बाध या शेतकºयाच्या बायकोचे दान\nलेणी तयार करताना मुख्य प्रश्न पडतो. तो पिण्याच्या पाण्याचा भाज लेणीमध्ये ४ ते ५ पाण्याची टाकी आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेला पाण्याचे एक जुळे टाके आहे. ‘महारठी कोसिकीपुत विन्हुदत’ असा दानधर्माचा ब्राम्ही लिपीतील लेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे. या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत ओळीने कोरलेला १४ स्तूपांचा समूह दिसतो. या लेण्यात राहून गेलेल्या बौद्ध भिक्षूंची ही स्मारके आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. यालाच डागोबा असेही म्हणतात. डागोबा किंवा डागाबा हा सिंहली शब्द सामान्यपणे स्तूप या बौद्ध धर्मीय वास्तूचा निर्देश करण्याकरिता श्रीलंकेमध्ये रूढ आहे. हा शब्द ‘धातुगर्भ’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजतात. धातू याचा अर्थ अवशेष. असा अवशेष ज्याच्या गर्भात तो धातुगर्भ स्तूप = डागोबा. स्तूपाच्या अंडाकृती भागास हा विशेषकरून वापरतात, कारण त्यात अवशेषांचा लहान करंड असतो.\n१४ स्तूपांच्या समुहावर सध्या शेड टाकल्याने थोडे संरक्षण मिळाले आहे. तसे संपूर्ण लेणीभोवती संरक्षण जाळी टाकल्याने परिसरातील जनावरांना अटकाव मिळतो. येथून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कातळात दिसते ते ‘सूर्यलेणे’. १८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले हे लेणे सापडले. ‘सूर्यलेणे’ असे त्याचे नाव. व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. सध्या पर्यटकांसाठी आतील ठिकाण कुलूप लावून बंद करण्यात आलेल्याने थोडेतरी संरक्षित झाले आहे. हे लेणे म्हणजे विहार (बौद्ध भिक्षुंसाठी आरामाची जागा) आहे.\nसूर्य आणि इंद्राचा देखावा\nशस्त्रधारी द्वारपाल, हिंदु पौराणिक प्रसंग आणि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम येथे कोरून ठेवले आहे. या विहाराच्या उजव्या भिंतीवर देखावा आहे. सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात मागे-पुढे दोन स्त्रिया असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. रथाचे चाक, हातातील चाबुक, पुरुष व स्त्रिया या नीट न्याहाळल्यास आपल्या त्यातील अर्थ कळू लागतो. दुसºया बाजुला असलेल्या शिल्पात इंद्र हत्तीवर बसलेला दिसून येतो. एका हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर दाखवले आहेत. तबला वाजवताना एक इसम ही दाखवला आहे. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर त्यावेळच्या शिल्पकारांनी कोरून ठेवलेली आहेत.\nसूर्यलेणीच्या थोड्याश्या अंतरावर दोन विहार आहेत. विहारासमोरच वरील डोंगरातून येणारा धबधबा आपले मन मोहून टाकतो. पुरातत्व विभागाने जाळी लावून लेणीला संरक्षण दिले आहे. मात्र, काही पर्यटकांनी येथील जाळी तोडून डोंगरावरून येणाºया या धबधब्याखाली जाण्यासाठी वाट केली आहे. मात्र, हे किती धोकादायक आहे हे येथे येऊनच कळते. घसरडे असल्या कारणाने आम्ही काही खाली उतरलो नाही.\nसुमारे अर्धा ते पाऊणतासात लेणीचे दर्शन घेऊन आम्ही लेणी उतरलो. वाटेत असलेल्या धबधब्यातून येणाºया पाण्यामध्ये बसून, चिंब ओले होऊन वर्षाविहाराचा आनंद लुटला.\nएकदा तरी वेळेत वेळ काढून पाहून येण्यासारखी हे जागा आहे.\nइसवी सन पूर्व दुसºया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या. लेणींचे हे प्रसिद्ध लेणं महाराष्टÑात सर्वदूरपर्यंत पोहचले. पुण्याच्या जवळ असलेली कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, तसेच भंडारा डोंगरावरील लेणी, घोरावडेश्वरावरील लेणी तसेच जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कºहाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची प्रसिद्ध लेणी. प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके बंंदरावरील माल देशावर आणण्याचा हा मार्ग होता. बौद्ध भिक्षुंसाठी हा नेहमीचा वापरात येणारा व्यापारी मार्ग होता. थेट कोकण ते घाटमार्ग जोडणारा हा मार्ग आपल्याला जुन्नर, नाणेघाटात जायचा. अर्थातच विश्रांतीसाठी तसेच ध्यानधारणा करण्यासाठी अशा अनेक लेणी खोदण्यात आल्या. डोंगरातील कपारींमध्ये गुफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून अन्य ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले असावेत. भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व २०० च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व २७२) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत. लेणींमध्ये स्तूप उभारले गेले. स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम करण्यात येई. आदर दर्शविण्यासाठी एक छोटी छत्री उभारली जाई. चैत्यगृहाच्या आत असलेला दगडी स्तूप बांधलेला आहे. हे स्तूप जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे. हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जाते. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.\nपुरातत्व विभागाच्या फलकावरील माहिती :\nलेणीच्या मुख्य दरासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाने माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीतील ही माहिती पर्यटकांना माहिती देण्यास चांगलीच मदत करते.\n'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या २९ गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखालचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण १२ शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दि. २६-५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'\nकाही इतर गोष्टी :\nचैत्यगृहाच्या स्तूपावर तीन प्रयत्नात नाणं फेकून आपली मनोकामना पूर्ण करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. हे फेकलेले नाणे स्तुपावर राहील्यास अथवा घरंगळ्यास त्याची मनोकामना पूर्ण होते. अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी सर्वच लेणींमध्ये होत असतात. अर्थातच अशा अंधश्रद्धेला काय अर्थ आहे.\nअशा पर्यटन स्थळी येताना तरी कपडे घालून येण्याचे साधे भान सध्याच्या तरुणीईला नसल्याचे पाहून वाईट वाटते. पुरुषांना सुद्धा लाजवेल अशा हाफ पॅन्ट घालून, अंगात तोकडे कपडे घालून विक्षिप्तपणे वागत, लेणी परिसरात हिंडत होते. बाहेरील स्तूपांबरोबर सेल्फी काढणारे पाहून वाईट वाटले. केवळ पावसात भिजण्याचा आंनद घेणाºयांना लेणीविषयी जरा सुद्धा माहिती घेण्याची इच्छा होत नाही. महाराष्ट्रातील या लेणी आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची मंदिराप्रमाणे पूजा जरी होत नसली तरी मंदिरासारखे पावित्र्य नक्कीच जपायला हवे. पेपरात पावसाळा सुरू झाला की धबधब्यात वाहून जाणारे तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या यायला लागतात. पावसाळा नक्कीच आनंदाने साजरा करा. मात्र थोडेतरी भान ठेवायला हवे. आम्ही धबधब्यातून येणाºया पाण्याखाली उभे होतो तर काही महाभाग जेथे धबधबा कोसळतो त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात मग्न होते. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय सटकतो. याचे जराही भान न ठेवता पावसाळा एन्जाय केला जातो.\nभाजे हे एक लहानसे गाव. पुणे जिल्ह्यातील वडगाव पासून काहीच अंतरावर असलेल्या मळवली येते. पुण्याहून जुन्या हायवेने मुंबईला जातांना कार्ला फाटा लागतो. येथून डाव्या बाजुने मळवली रेल्वेस्टेशनाचा ओव्हर ब्रीज ओलांडून भाजे गावात जाता येते. या गावातून डाव्या बाजूने लोहगडकडे जाणा-या रस्त्याला लागूनच डाव्या बाजूच्या विसापुर किल्याच्या डोंगराला लागून असलेल्या डोंगरात भाजे लेण्यांचा समूह आहे. भाजे येथे २३ जुलै १९८९ रोजी अतिवृष्टीमुळे डोंगरपायथ्याला असलेल्या चार घरांवर दरड कोसळून ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.\nपुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर भाजे लेणी आहे.\nपुण्याहुन लोकलने लोणावळ्याकडे जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनिटांच्या अंतरावर ही लेणी आहेत.\nमुंबईहून एक्सप्रेस वे मार्ग येत असल्यास लोणावळ्याला बाहेर पडून मळवलीपर्यंत येता येईल. तेथून मळवली गावाकडे जाताना रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुलावरून भाजे गावात येत येईल.\nजुन्या पुणे-मुंबई रस्त्याने गेल्यास कार्ला (एकवीरा माता) कडे जाण्यासाठी एक चौक लागतो. येथून डावीकडे वळून कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणी आहेत.\nमळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर येथून जवळच असलेले लोहगड व विसापूर किल्ले आपले स्वागत करतात. वाहन असल्यास सुमारे अर्धा तासात लोहगडवाडीपर्यंत गाडीरस्ता आहे. मात्र, काहीसा वळणावळण असल्याने गाडी जपून चालवलेली चांगलीच. येथून पुढे उजव्या बाजूने लोहगडाला वळसा घालून गेल्यास उर्से येथील खिंडीतून पवना धरण, तुंग, तिकोना, पौड रस्त्याला जाता येते. मात्र, पावसाळ्यात शक्यतो हा मार्ग नवख्यांनी वापरू नये कारण या खिंडीत अनेकवेळा दरड कोसळत असते.\nभारतीयांसाठी प्रत्येकी १५ रुपये नाममात्र, तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये.\nभाजे गावात पोहचल्यावर मोठ्या पटांगणात मोफत पार्किंगची सुविधा आहे.\nपर्यटन स्थळ विकसीत झाल्यामुळे गावात चौकशी केल्यास जेवणाची सोय होऊ शकते.\n...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://scotsdalekatta.blogspot.com/2011/11/blog-post_01.html", "date_download": "2018-04-21T21:04:21Z", "digest": "sha1:L6CAIR7H3V3ZLDJKFO6UAHTEPK27XGQ3", "length": 13202, "nlines": 107, "source_domain": "scotsdalekatta.blogspot.com", "title": "स्कॉट्सडेलचा कट्टा: स्मरण 'फर्स्ट गिअर'चे !", "raw_content": "\nस्कॉट्सडेलचा कट्टा हा ब्लॉग २००५-२००८ मध्ये अमेरिकेत राहिलेल्या जागेची आठवण करून देण्यासाठी चालू केला आहे सर्व स्कॉट्सडेल वासीयांच्या विविध उद्योगांची सतत आठवण राहावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे\nत्या दिवशी गाडी चालवत होतो. Punyat गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.\nगाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र...\nहा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.\nइथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका कमी वेग पुरेसा नसतो.\nआपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.\nसमोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो. गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.\nआपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..\nया वेगाची नशाच काही और गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व......रुपये नाहीत, गरजा गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व......रुपये नाहीत, गरजा हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, 'लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....\n... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.\nगाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....\nखाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.\nपाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...\nआज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.\nगाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल \nसुसाट वेगाचा पाचवा गिअर की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर' \nआयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ कोणी दिला होता आधार कोणी दिला होता आधार आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने नव्या कोऱ्या गाडीने 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने \nमी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने \nआर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित' म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको' नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात आपल्या frustration चा ‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का \nDon't get me wrong. माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण ठेवूया.\nआयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.\nसुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.\nत्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर \nजाता जाता आणखी एक.\nस्वत:लाच एक प्रश्न विचारूया - दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट गिअर’ \nलेखक अमित कुलकर्णी वेळ 6:41 PM\nतारे जमीं पर (2)\nभारतीय क्रिकेट संघ (3)\nउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/samsungs-noise-concessioned-earphones/", "date_download": "2018-04-21T21:03:46Z", "digest": "sha1:U5GTHJEPPKWGLUQDSU7SBFA5XY5QFSJI", "length": 22552, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Samsung'S Noise Concessioned Earphones | सॅमसंगचे नॉइस कॅन्सलेशनयुक्त इयरफोन्स | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nसॅमसंगचे नॉइस कॅन्सलेशनयुक्त इयरफोन्स\nसॅमसंग कंपनीने भारतीय बाजारपेठेत नॉइस कॅन्सलेशन या सुविधेने सज्ज असणारे इयरफोन्स उतारण्याची घोषणा केली आहे.\nसॅमसंग कंपनीने भारतीय बाजारपेठेत नॉइस कॅन्सलेशन या सुविधेने सज्ज असणारे इयरफोन्स उतारण्याची घोषणा केली आहे.\nअलीकडच्या काळात अनेक प्रिमीयम इयरफोन्सचे मॉडेल्स हे नॉइस कॅन्सलेशन या तंत्रज्ञानाने सज्ज असतात. यामुळे बाहेरील आवाजाचा अडथळा न येता कुणीही संगीताचा आनंद घेऊ शकतो. या अनुषंगाने सॅमसंगच्या 'लेव्हल इन इयरफोन्स' या मॉडेलमध्येही हीच सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात सुमारे २० डेसीबल्स इतक्या बाह्य ध्वनीला अटकाव करण्यात येत असल्याचा दावा सॅमसंगतर्फे करण्यात आला आहे. यात बाह्य आवाजांचा त्रास कमी करण्यासाठी अभिनव मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये दोन संवेदशील मायक्रोफोन्स लावण्यात आले आहेत. ते बाहेरील सर्व आवाज एकत्र करून याचे विश्‍लेषण करतात. यानंतर यातील अनावश्यक आवाज आणि अर्थातच या ध्वनींची तीव्रता कमी करून ते युजरपर्यंत पोहचवतात.\nसॅमसंगच्या 'लेव्हल इन इयरफोन्स' यामध्ये ११० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज झाल्यानंतर सुमारे १० तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यात इन-लाईन या प्रकारातील रिमोट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने ध्वनी कमी-जास्त करणे, म्युझिक ट्रॅक बदलणे तसेच कॉल रिसीव्ह वा रिजेक्ट करणे आदी बाबींचे कार्यान्वयन करता येते. हे इयरफोन्स काळा आणि पांढरा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ३,७९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक\nवाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट\nसॅमसंगचे ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन्स\nसॅमसंगचे ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन्स\nलवकरच येणार बिक्सबीवर आधारित स्मार्ट स्पीकर\nमोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स\n... मग 'या' जबरदस्त संधीचं सोनं कराच\nअसुसचे दोन गेमिंग लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nमोटो जी ६, जी ६ प्लस व जी ६ प्ले स्मार्टफोन्सची घोषणा\nसॅन डिस्कचे ४०० जीबी क्षमतेचे मेमरी कार्ड\nसॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आता नवीन रंगाच्या पर्यायात \nव्हर्लपूलचे वाय-फाय कनेक्टिव्हिटीयुक्त एयर कंडिशनर्स\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/special-reports/2013-04-27-09-34-08/22", "date_download": "2018-04-21T21:08:34Z", "digest": "sha1:XZS6ILLQJ6SHLGX6LMR7RWXKKUZ4JAQK", "length": 16294, "nlines": 108, "source_domain": "bharat4india.com", "title": "थेंब, थेंब पाणी वाचवा हो...! | स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\n ही आपली संस्कृती. त्यामुळं अनाहूतपणं आलेल्या पाहुण्याचंसुद्धा आपण स्वागतच करतो. यंदाचा दुष्काळ हा असाच अनाहूत पाहुणा बनून आलाय. हवामान खात्यानं आता चांगल्या मान्सूनची वर्दी दिली असली, तरी अजून महिनाभर या पाहुण्याची सरबराई करावी लागणार आहे. त्याला बळ देण्याचं आगळंवेगळं काम औरंगाबादचे श्याम खांबेकर करतायत. संगीतकार, गीतकार असलेल्या खांबेकरांनी पाण्याचं महत्त्व सांगणारी गाणी तयार केली असून स्वखर्चानं ते त्याचा प्रचार करतात. या पाण्याच्या जागरातून दुष्काळाची आपत्ती इष्टापत्तीत बदलण्यासाठी बळ मिळेल, अशी त्यांना खात्री आहे.\nकुठंही गेलं की खांबेकरांची टेप सुरू होते ती...\nया करू सरबराई \"\nमहाराष्ट्रात सध्या दुष्काळाचं गंभीर सावट पडलंय. पाणी टंचाईमुळं लोकांचे हाल होतायत, पाण्याअभावी कित्येकांवर स्थलांतराची वेळ आलीय. गावांमधूनच नव्हे तर शहरामध्येही दोन-चार दिवसाआड पाणी सोडण्यात येतंय. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येत तर तिपटीनं वाढ झालीय. आज सरकारी पातळीवरून तसंच अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमांतून पाण्याचा जागर होतोय. 'भारत4इंडिया'नं तर अगदी सुरवातीपासूनच 'जागर पाण्याचा' सुरू केलाय. त्यात खांबेकरांसारखी माणसंही आघाडीवर आहेत.\n…आणि आयुष्याला मिळाली कलाटणी\nऔरंगपुरा भागातील राधा-मोहन म्युझिक सेंटर हे जुन्याजाणत्या संगीताची आवड असणाऱ्या दर्दी रसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे मालक श्याम खांबेकर हे मूळचे वैजापूरचे. १९७२ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात वैजापूर-येवला भागातील लोकांची पाण्यासाठी होणारी तगमग त्यांनी पाहिलीय. दुष्काळाची दाहकता अनुभवलीय. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळं त्यांच्या आईला पायपीट करून लांब पल्ल्यावरून पाणी आणावं लागे. या त्रासामुळं आईला आतड्याचा कॅन्सर झाला. ही बाब खांबेकरांच्या आयुष्यालाच कलाटणी देणारी ठरली. तेव्हापासून त्यांनी संपूर्ण आयुष्य पाणी बचत करण्याचं व्रत अंगीकारलं आणि ते आजतागायत सुरूच आहे.\nपाणी बचत आणि जनजागृती करण्यासाठी खांबेकर यांनी आगळीवेगळी शक्कल लढवलीय. यासाठी त्यांनी पाणी बचतीच्या संदर्भातील कविता आपल्या पांढऱ्याशुभ्र शर्टवर छापून घेतल्या आहेत. पाण्याचा तुटवडा असताना आजही अनेक लोकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात नासाडी होते. अशा लोकांचं मन परिवर्तन व्हावं यासाठी त्यांनी ही शक्कल लढवलीय. आज ते याद्वारे चालता चालता हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. मग तो औरंगाबाद परिसरातील सिग्नल असो, दुकान परिसर, विविध वसाहती, लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, बाजारपेठ असो. आपसूकच सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. अनेक जण त्यांच्या शर्टवरील कविता निरखून पाहतात, तर अनेक जण या कविता तिथल्या तिथं लिहून घेतात. त्यांच्या या कामाची आज प्रशंसा होतेय. अनेकदा भर बाजारातही खांबेकर सरांचा पाणी बचतीचा तास सुरू होतो. पाण्याचं महत्त्व जाणा, पाणी अनमोल आहे, पाण्याचा प्रत्येकानं जपून वापर केला पाहिजे, असा प्रचार आणि प्रसार ते करत असतात.\nपाणी प्रश्नावर मोफत व्याख्यानं\nपाणी बचतीच्या जागृतीसाठी त्यांच्या कवितांच्या ध्वनिमुद्रिका (सी.डी) त्यांनी काढल्या आहेत. ते या सीडीचं वाटप करतात. याशिवाय त्यांनी या विषयावरील अनेक पुस्तकंही प्रकाशित केलीत. आज खांबेकर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वखर्चानं प्रवास करून पाणी प्रश्नावर मोफत व्याख्यानं देतात ते कोणतंही मानधन न घेता.\nसृष्टी को बचाना होगा...\nमहाराष्ट्राबाहेर जाताना खांबेकर हिंदी कविता छापलेला शर्ट घालून जातात. 'सृष्टी को बचाना होगा...' हा संदेश त्यांनी परराज्यातही पोहोचवला आहे. आकाशवाणीवरही पाणी बचतीवरील त्यांच्या कविता संदेश देत आहेत.\n'तहानलेल्या जनांची विनवणी ही ऐका हो,\nथेंब थेंब साठवा हो, थेंब थेंब वाचवा हो...'\nत्यांची ही कविता आज प्रत्येकाला अंतर्मुख करतेय. आपल्या सर्वांना आता अंतर्मुख होण्याची वेळ आलीय, असं ते म्हणतात. पाण्याचा एकेक थेंब वाचवण्याचा कानमंत्र वैद्य आजोबांनी त्यांना लहानपणीच दिलाय. आजोबांच्या सहवासातील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर (तात्या), मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे संस्कार लहानपणीच खांबेकर यांच्यावर झालेत, तीच त्यांच्या कवितांमागील प्रेरणा असावी.\nपाण्याचा थेंब थेंब साठवण्याचा संदेश\nमहाराष्ट्रात पाहुणा म्हणून आलेल्या दुष्काळाची दखल घेत पाण्याचा एकेक थेंब साठवून त्याची सरबराई करू या, असा संदेश आपल्या कवितांतून देत... निसर्ग हा चहुअंगानं मानवास भरभरून देत असतो, मात्र आम्ही अविचारानं त्याची नासाडीच करतो. आता निसर्ग कोपण्याच्या उंबरठ्यावर आलाय. पाणी हा सृष्टीचा महत्त्वाचा घटक आहे, जगात पाणी नसल्यास काहीच शिल्लक राहणार नाही. पृथ्वीचं अस्तित्व राखण्यासाठी डोळ्यांत तेल घालून पाणी जपलं पाहिजे. पेरल्याशिवाय उगवत नाही, हे सूत्र माहीत असताना तुम्ही जर पेरलंच नाही तर उगवेल कसं निसर्गाचं पर्यावरण जाणून घ्या, थोडं गीतातून समजून घ्या. असं आर्जवच आज श्याम खांबेकर सर्वांना करताहेत.\nलेक असावी तर अश्शी\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nभराभरा बांधूया गवताच्या गंजी\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\nडाळिंबाची बाग बहरली मांडवावरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2016/", "date_download": "2018-04-21T21:15:14Z", "digest": "sha1:6VZ2WHO5O6TYPKLTZMIWK6DNFNYU3M5N", "length": 125872, "nlines": 254, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: 2016", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nतिरुपती - सुवर्ण मंदिर\nतिरुपतीला जाण्याचे यंदा दुसरे वर्ष. मागील वर्षीचा अनुभव असल्याने यंदा लवकर रेल्वे बुकिंग करून ठेवले. पंजाबमधील अमृतसरप्रमाणे वेल्लूर (तमिळनाडू)मध्ये देखील लक्ष्मीचे सुवर्ण मंदिर पाहायचे असल्याने ४ दिवसांची रजा घेऊन तिरुपती, सुवर्ण मंदिर व श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क पाहून आलो. त्या विषयी...\nसोमवार, दि. ३१ आॅक्टोंबरला पुणे स्टेशनला जाण्यास निघालो. अर्ध्या तासातच पुणे स्टेशनात पोहचलो. 17411 महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला आमच्या पाहुण्यांकडे उतरलो. सकाळी आवरून मिरजकडे जाण्यासाठी एसटीने निघालो. १२.३० पर्यंत मिरजला पोहचलो. तेथून दुपारी १.२५ च्या 17416 हरिप्रिया गाडीने आमचा प्रवास सुरू झाला. दुपारी २.३० ला घरून आणलेले जेवण झाले. रात्री ९ वाजता लोंढा जॅक्शनवर बाहेरील जेवण केले. सकाळी ९ वाजता गाडी तिरुपतीला पोहचली. चार महिने अधिच बुकिंग केले होते. त्यामुळे दिवाळीची गर्दी असून देखील गर्दी जाणवत नव्हती. तिरुपतीमधील राहण्याची सोय आॅनलाईन करून ठेवली होती. तिरुपतीमधील विष्णु निवासममध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. अतिशय सुंदर, स्वच्छ असलेली रुम पाहून सर्व थकवा क्षणात निघून गेला. संपूर्ण इमारतीमध्ये लिफ्टची सोय होती. आमची रुम चौथ्या मजल्यावर होती. इमारतीवरून तिरुमला देवस्थानचा डोंगर, पर्यटकांसाठी टीटीडीच्या बसेस, रेल्वे स्टेशन परिसर दिसत होता.\nआवाराअवर करून सकाळी ११ वाजता खालील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यास गेलो. उत्तपे, डोसा, इडली असा नाष्टा करून आम्ही तिरुमलावरील तिरुपती दर्शनासाठी निघालो. हॉटेलच्या बाहेरच असलेल्या टीटीडी तिरुमला बससेवेचे कर्मचारी बसलेले होते. खासगी गाडी न करता तिकीट काढून बसमध्ये बसलो. दहाच मिनिटात गाडी तिरुमला डोंगराच्या मुख्य चेकपोस्टपाशी येऊन थांबली. तेथे प्रवाशांच्या बॅगांचे स्कॅनिंग, तसेच वैयक्तिक झाडाझडती देऊनच प्रवेश दिला जात होता. एवढी गर्दी असताना देखील पाच मिनिटात तपासणी प्रक्रिया लवकर झाली. वळणदार रस्त्यांवरून गाडी धावत होती. तिरुपतीमधील छोटे घरे, उंच इमारती, रस्ते, झाडे हळूहळू लहान होताना दिसत होती. एकेरी रस्ता असल्याने समोरून येणाºया वाहनांची चिंता ड्रायव्हरला नसल्याने गाडी सुसाट वेगाने धावत होती. पाऊण तासातच आम्ही तिरुमला डोंगरावरील बसस्टॅण्डमध्ये येऊन पोचलो. मुख्य मंदिराबाहेरील हॉटेलमध्ये चहा, नाष्टा करून कल्याण कट्टा येथे जाऊन केस दान करून झाले. कुठल्याही प्रकारचा जादा दर न देता केवळ मोफत दर्शन घेण्याचे ठरवले होते. थोड्यावेळ मार्केटमध्ये हिंडून देवदर्शनासाठी हुंडीमध्ये जाण्यास निघालो. दुपारी ३ वाजता हुंडीमध्ये जाऊन बसलो. हुंडीमध्ये गेल्यावर ७० रुपयांमध्ये ४ लाडूचे कुपन दिले जात होते. पूर्वी दर्शन घेतल्यावर प्रत्येकी दोन लाडू दिले जात होते. परंतु काही कारणामुळे आता ही प्रक्रिया बंद करून हुंडीतच पैसे व कुपून देण्यात येत होते. मीही रांगेत उभे राहून कुपून घेतले. संध्याकाळी ६ ला भाविकांसाठी दूध आले. पाहिजे तेवढे दूध प्या विनामूल्य. रात्री ९ वाजता भाविकांसाठी पोटभरून भाताची खिचडी आली. पुन्हा रांगेत उभे राहून पोटभर प्रसाद खाल्ला. हुंडीमध्येच खालील बाजुस प्रसाधनगृहाची सोय असल्याने गैरसोय झाली नाही. रात्री १०.३० ला हुंडीचे दरवाजे उघडण्यात आले.\n‘गोविंदा गोविंदा’च्या नमघोषात सर्व भाविक मुख्य मंदिराकडे जाण्यास निघाले. गर्दी असून, देखील योग्य व्यवस्थापनामुळे तिरुपती व्यंकेटशाचे चांगले दर्शन झाले. रात्री १२.३० मंदिराशेजारील असणाºया लाडू विक्री केंद्रावर जाऊन कुपन देऊन लाडूचा प्रसाद घेतला. सर्व वातावरणात साजूक तुप, वेलचीच्या वास पसरलेला होता. रात्रभर केलेल्या प्रतिक्षेचा क्षीण केव्हाच निघून गेला होता.\nदर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत बसस्टॅण्डकडे येण्यास निघालो. पहाटे तीननंतर बस सुरू होणार असल्याने आम्ही बाजारपेठेत खरेदी करण्यास निघालो. विविध प्रकारचे बालाजीचे फोटो, धार्मिक साहित्य, टोप्या, लहान मुलांची खेळणी, विविध दगडी सामान, महिलांसाठी गृहपयोगी वस्तू, शोभिवंत वस्तूंनी ही बाजारपेठ भरलेली असते. पहाटे ३.३० ला पुन्हा तिरुपतीला जाण्यासाठी असणाºया बसमध्ये जाऊन बसलो. पाऊण तासातच आम्ही राहत असलेल्या विष्णू निवासमपासून काही अंतरावर बसने आम्हाला सोडले. रुममध्ये येऊन सकाळी ९ पर्यंत विश्रांती घेतली. सकाळी निवासस्थानाचे कर्मचारी तुमची १ दिवसाची मुदत संपल्याचे सांगण्यासाठी आला. आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते. पुढे एक्सटेंशन देण्यासाठी पुन्हा नवीन रुम व प्रोर्सिजर करावी लागते. थोडीफार मिन्नतवारी केल्यानंतर आम्हाला १ दिवसाचे एक्सटेंशन देण्यात आले.\nसकाळी नाष्टा करण्यासाठी आम्ही पुन्हा निवासस्थानम्च्या हॉटेलमध्ये आलो. कंबो पॅक म्हणून इडली, डोसा, उत्तपा, मेदूवडा असा भरपूर नाष्टा (जेवण) करून आम्ही हॉटेल बाहेर पडलो. आज आम्हाला वेल्लूर(तमिळनाडू) येथील श्रीपुरम येथील धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जायचे होते. त्यासाठी आम्ही गाडीची चौकशी करण्यासाठी निघालो. बाहेर पडल्याबरोबरच टुरिस्ट गाड्यांचे चालक चौकशीसाठी आले. चक्क हिंदीमधून संवाद साधून ते आमच्या बरोबर ‘हमारे साथ चलिऐ’ असे सांगत होते. तवेरा, सुमो, ट्रॅक्स अशा विविध गाड्या यासाठी येथे सज्ज असतात. बरीच घासाघीस करून झाल्यावर ३००० रुपयांत ओल्ड बालाजी, गोल्डन टेंपल व गणपती मंदिर दाखवण्याचे ठरवून आम्ही अखेर सुमोमधून प्रवासाला निघालो. गोल्डन टेंपल मंदिर तिरुपतीपासून (रेल्वेस्टेशनपासून) सुमारे १२० ते १३० किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी ११ वाजता आमचा प्रवास सुरू झाला. प्रथम ओल्ड बालाजीचे मंदिर दाखवण्यात आले. हे मंदिर म्हणजे तिरुमला मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका छोट्याश्या गावातील मुख्य रस्त्यावरील मंदिर. मंदिर तसे छोटे परंतु नक्षीकाम, सुंदर सुबक मूर्तीने नटलेले, मोठाले गोपुर, सर्वत्र स्वच्छता असलेले हे मंदिर आहे. मंदिरातील बालाजीची मूर्ती देखील आकर्षक आहे. बहुतांश पर्यटकांना याबाबत माहिती नव्हती. या मंदिराच्या काही अंतरावर तिरुमलावर जाण्यासाठी पायी मार्ग होता. मंदिरातील खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही वेल्लूरकडे जाण्यास निघालो. वाटते चंद्रगिरीचा किल्ला दिसतो. आपल्याकडे असणाºया सह्याद्रीच्या उंचंच उंच रांगा येथे दिसत नाही. छोट्या डोंगरावरती प्रचंड मोठे असे दगड तेही एकावर एक जणू कोणी तरी आणून ठेवले असावेत अशा प्रकारे येथील डोंगर दिसतात. हिवाळा असून देखील हवेत गारठा नव्हता. वाटेत विक्रेत्यांकडून सोनकेळी घेऊन आम्ही पुढे निघालो. वेगळ्याच प्रकारची ही केळी होती. चवीला एकदम गोड. आपल्याकडे असणाºया सोनकेळीला थोडी वेगळीच चव असते.\nड्रायव्हरशी गप्पा मारताना त्याने पोलिसांकडून चाललेल्या हप्त्यांविषयी सांगितले. प्रवाशी पाच भरा अथवा सहा भरा. हप्ता हा ठरलेलाच असतो. किमान २०० रुपये हातावर टेकवल्याशिवाय गाडी पुढे जाऊन देत नाही. कारण तमिळनाडू हद्दीत हे मंदिर येते. तमिळनाडूमध्ये चंदनचोरी मोठ्याप्रमाणात होत असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी टोलनाके, चौक्या बसविल्या होत्या. नशिबाने आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. वेल्लूरजवळील असलेल्या वेल्लूर किल्ला बाहेरूनच पाहिला. नॅशनल हायवे असल्याने रस्ता चांगला होता. दुपारी ३ वाजता आम्ही सुवर्णमंदिराच्या बाहेर पोहचलो. एव्हाना पुन्हा भूक लागल्याने आम्ही जेवण करण्यासाठी मंदिराच्या बाहेरून बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन महाराष्ट्रीयन जेवण जेवलो. दोन दिवसांपासून पोळीचे दर्शन न झाल्याने जेवण न जेवल्यासारखे वाटत होते. मनसोक्त पोळ्या पोटात ढकलून भूक भागवली.\nहे मंदिर वेल्लूर शहराच्या दक्षिण भागात आहेत. थिरूमलाई कोडी या गावात या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास १५०० किलोग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. २४ आॅगस्ट २००७ रोजी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री लक्ष्मी नारायणी मंदिर श्रीपुरम नावाने ही मंदिर ओळखले जाते. या मंदिराच्या बांधकामासाठी ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. मंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये सोन्याचा वापर करण्यात आला आहे. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी होती. वर्षभर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. १०० एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चारीबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना चांदणीच्या आकारात आहे. या आकारातून तयार केलेल्या मार्गातूनच आपल्याला जावे लागते. संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालूनच आपण मुख्य मंदिरात येतो. संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेले हे मंदिर आहे. वाटेत भाविकांसाठी धार्मिक तसेच मंदिर ट्रस्टतर्फे बनविण्यात आलेल्या कलाकुसर गोष्टी विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘सर्व तीर्थम’ नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे. पाण्यासारखा पैसा कसा वाहतो ते या ठिकाणी दिसून येते. या पाण्यात भाविकांनी नोटा, चिल्लर भरमसाठ टाकून दिलेली दिसते. विशेषत: १००, ५०० च्या नोटांचा येथे खच पडलेला आहे. मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते. नारायणी अम्मा नावाच्या संन्यासीने हे मंदिर बनविले आहे. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. भाविकांसाठी बसण्याची, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी ६.३० ला मंदिर पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. येताना वाटेतील गणपतीचे मंदिर पाहून रात्री १० ला आमच्या मुक्कामी परत आलो.\nदेशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून महालक्ष्मी मंदिर सात किलोमीटर अंतरावर आहे.\nतिरुपतीवरून १२० ते १३० किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. येथून खासगी बस, ट्र्ॅक्स, रेल्वेने येता येते. वेल्लूर येथे उतरून पुन्हा बसने, रिक्षाने येथपर्यंत पोहचता येते.\nसकाळी ९.२० ला विष्णू निवासम्मधून रुम सोडली. आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यासाठी निवासमच्या काउंटरवर जाऊन अनामत रक्कम परत मिळाली. रेल्वे स्टेशनवर जाऊन आमच्याकडील बॅग्ज या लगेज रुममधे जमा केल्या. २४ तासाला २० रुपये असे किरकोळ रक्कम भाडे असल्याने आमची चांगली सोय झाली. तेथून रिक्षा करून एसव्ही नॅशनल पार्क पाहण्यासाठी निघालो.\nश्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क\nतिरुमला डोंगराच्या डाव्या बाजूला असणाºया डोंगराच्या पायथ्याशी हे एस. व्ही झू पार्क आहे. सुमारे २९० हेक्टर परिसरात हे पसरलेले आहे.\nश्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क हे त्याचे पूर्ण नाव. अतिशय योग्य व्यवस्थापनामुळे व सर्व प्रकारचे प्राणी पहायला ठेवले असल्याने प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी मार्जर वर्गातील म्हणजेच वाघ, सिंह, ब्लॅक पँथर, चित्ता, बंगल टायगर असे विविध हिंस्त्र पशु मोकळ्या वातावरणात आपल्याला पाहण्यास मिळतात. याप्रमाणेच जिराफ, गवे, लांडगा, हत्ती, बंगाल टायगर, चित्ता, वाघ, सिंह, सिंहीण, बिबळ्या, हाईना, तरस, निलगाय, रानडुकरे, हरिण, काळवीट तसेच पक्ष्यांमध्ये मोर, काकाकुवा, पोपट, मैना, पांढरा मोर, कासव तसेच विविध जातीचे छोटे पक्षीही पिंजºयात आपणास पहायवास मिळतात.\nया ठिकाणी २५ रुपयांत प्रति व्यक्तीला वाघ व सिंह गाडीत बसून मोकळ्यावरील सिंह व वाघ पाहता येतात. आपण पिंजºया असलेल्या गाडीतून सुमारे २ किलोमीटरचा प्रवास करतो. या प्रवासात रस्त्यावर बसलेले वाघ व सिंह पाहून आपली चांगलीच तारांबळ उडते. मात्र, आपण गाडीत असल्याने व रोजची सवय वाघ सिंहांना असल्याने मनातील थोडी भिती कमी होते. जवळून हे प्राणी पाहिल्याने एकदम वेगळ्याच विश्वात आपण जाऊन येतो. प्रवेशद्वाराजवळच संपूर्ण पार्क मधील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी २५ रुपयांत इलेक्ट्रीकवर चालणाºया गाडीची सोय केली आहे. ४५ मिनिटांत संपूर्ण पार्कची सफारी आपल्याला करता येते. मात्र, आम्ही सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरामध्ये पसरलेले प्राणी संग्रहालय पायीच हिंडलो. मनसोक्त विविध प्राणी पाहून एकदम नॅशनल जिओग्राफी चॅनलवरील प्राणी पाहत असल्याचा भास झाला.\nउद्यान पाहून दुपारी ३ ला आम्ही परत तिरुपतीला आलो. तेथून जवळच असलेला निद्रा मुद्रेत असलेला बालाजीचे मंदिर पाहण्यास निघालो. तिरुपतीमधील कुठल्याही मंदिरात जा. भाताची खिचडी प्रसाद म्हणून भाविकांना खायला मिळते. तेव्हा बाहेरच्या हॉटेलमधील नाहक खर्च आपल्याला वाचवता येतो. येथेही मी खिचडी खाऊन तृप्त झालो. मी प्रसादाच्या रांगेत उभा होतो. प्रसाद द्रोणामध्ये देण्याची येथली पद्धत आहे. मी हात पुढे केल्यावर अचानक वाढप्याने माझ्या दोन्ही हातात भसकन खिचडी टाकली. बहुधा द्रोण संपले होते. गरम गरम खिचडी तशीच हातात घेऊन पटकन संपूनही टाकली.\nदुपारी ४ ला पद्मावतीचे मंदिर पाहण्यास रिक्षेने निघालो. तिरुमलावरीत तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर पद्मावतीचे दर्शन घेण्याची किंवा कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत असे म्हणतात.\nयेथे पोहचल्यावर २५ रुपये देऊन विशेष पासाने दर्शन रांगत उभे राहिलो. पाऊण तासाने एकदाचे दर्शन झाले. या ठिकाणी देवीचा प्रसाद म्हणून दहीभात दिला जातो. थोडावेळ बाजारपेठ फिरून संध्याकाळी ७ ला तिरुपतीला रेल्वेस्टेशनमध्ये येऊन आमच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली.\nतिरुमला बसस्टँण्डवरून तिरुपतीला जाण्यासाठी पहाटे ३ वाजता बसेस सुरू होतात. रात्री १२ वाजता बंद होतात. (तिरुमला म्हणजे डोंगरावर व तिरुपती म्हणजे डोंगराखाली)\nतिरुमला व तिरुपतीचे रुमचे आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते. दुसºया दिवशी रुम खाली करण्याची वेळ येते. तेव्हा वेळेअधीच काउंटरला जाऊन रुम एक्सेटेंशनसाठी चौकशी करावी लागते. बहुधा गर्दीच्या वेळी एक्सेटेंशन दिले जात नाही.\nप्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये त्यांच्याकडील बाहेर बाजूस असलेल्या काउंटरवर आपल्याकडील मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बॅगा ठेवाव्या लागतात. या बॅगा काही ठिकाणी मोफत ठेवण्यात येतात. परंतु या ठेवाताना तेथील कर्मचारी प्रवाशांकडून पैशांची मागणी करतात. ‘खुशी से देना’ असे ही वर करून सांगतात. १० रुपये दिले तर परत देतात. किमान ५० रुपये तरी मागतात. बर ही (अ)सुविधा फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच. त्यांच्याकडील लोकांना मोफत सुविधा पुरवली जाते.\nतिरुपतीमध्ये दुकानदार, विक्रेते सोडल्यास आपल्याला भाषेचा प्रचंड अडथळा येतो. एकतर ते काय बोलताहेत ते आपल्याला कळत नाही. तेलगु, मल्याळी, कन्नडी अशा विविध भाषेत येथे संवाद साधतात. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी. ‘हिंदी नही आती’ असे स्पष्ट येथील लोक सांगतात. तेव्हा मार्ग चुकल्यास, गाडीसाठी चौकशी केल्यास खूप अडथळा येतो. फक्त हॉटेल मालक, कर्मचारी, विक्रेते केवळ धंदयासाठी आपल्याशी हिंदीतून बोलतात.\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २\nवरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.\nपुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल... ¸\nनुकतीच पाऊसला सुरूवात झाली होती. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळातील अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. नेहमीच्या लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात गर्दीमध्ये जाऊन मनस्ताप सहन करत बसण्यापेक्षा या वेळी लोणावळ्याच्या अलिकडे असणाऱ्या मळवली येथील प्रसिद्ध भाजे लेणी पाहून वर्षाविहारासाठी जाण्याचे ठरले. मळवली येथील भाजे गाव तसे शेकडो वर्षांपूर्वी वसलेले. याच गावातील डोंगरावर ही लेणी कोरून ठेवलेली आहेत. लेणीच्या मागील बाजूला असलेल्या विसापूर किल्याच्या कुशीत भाजे लेणीचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास दडलेला आहे. येथूनच विसापूर व लोहगड किल्यावरही जाता येते. लेणीच्या पायथ्यापर्यंत चांगला गाडीमार्ग असल्याने मळवली स्थानकापासून चालत अथवा स्वत:च्या गाडीने येथपर्यंत दहा मिनिटातच पोहचता येते. भाजेगाव मळवली रेल्वे स्थानकापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. पायथ्यापासून लेणीचे दर्शन होत नाही. पुरातत्व विभागाने लक्ष दिल्याकारणाने लेणी पाहयला जाण्याच्या मार्गावर चांगल्या पायºया तयार केल्या आहेत. या पाय-यांवरून सुमारे २५० ते ३०० फुटांवर असलेल्या लेण्यांपर्यंत जायला वीस मिनिटं लागतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सुमारे १२० पायºया चढून तिकीट घराकडे आपण पोहचतो. दगडी बांधकाम केलेले एक तिकिट विक्री केंद्र डाव्या बाजूला लेणीच्या थोडे खाली उघडण्यात आले आहे. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणीला गेट उभारले आहे. वाटेत आपण चढून आलेला मार्ग व गावातील छोटी-छोटी होत गेलेली घरे, मंदिर व आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो. पावसाने तुंडूब भरलेली खाचरे, शेतात सुरू असलेली शेतकामाची लगबग न्याहाळत आपण पोहचतो. ते मुख्य लेणीपर्यंत. मावळातील या लेणींना मी अनेकवेळ विविध मित्रांबरोबर तर कधी एकटाच भेटी दिल्या आहेत. विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना या किल्यांवर जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. पावसाळा असल्याने अनेक हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. अनेकजणांना वर काय आहे याची माहितीही नव्हती. केवळ धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेली यातील काही मंडळी होती. लेणीच्या आवारात प्रवेश केला. समोर उभा होता. २००० वर्षांपूर्वीचा आपला इतिहास.\nप्रवेश केल्यानंतर प्रथम लक्ष जाते ते भव्य चैत्यागृहाकडे. भाजे येथील चैत्यकमान फार अप्रतिम आहे. १२ क्रमांकाची ही गुफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह २७ फूट रूंद आहे आणि साधारण ६० फूट लांब आहे. एकूण २९ लेणी आहेत. चैत्यगृह आणि चैत्यागृहाच्या आजूबाजूला असलेले एकवीस विहार. चैत्यगृहाला व्हरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थातच पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये ही चूक सुधारल्याचे दिसून येते. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षांनी खोदल्या गेल्या असव्यात असे सहज लक्षात येते. पिंपळपानाच्या आकाराचे भव्य प्रवेशद्वार असून, अशीच रचना कर्जत येथील कोंडाणे लेणीची सुद्धा असल्याचे आपल्या लक्षात येते. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे आहेत. पूर्वी चैत्यगृहाच्या बाहेर जमिनीपासून ते वरच्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी दरवाजा असला पाहिजे. हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या आतील भागात खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा अभाव आहे.\nचैत्यागृहाच्या बाहेरील बाजूस कातळात कोरलेल्या कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, चैत्य गवाक्षांच्या माळा, कातळात खोदलेल्या सुंदर कड्या, भिक्षुंसाठी निवासस्थाची केलेली सोय, सुंदर कोरीवकामातून सूर्यप्रकाश येण्यासाठी तयार करण्यात आलेली जाळी आणि पडदे दिसून येतात. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड दिसते. तेथील कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत. या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. अशीच शुभचिन्हे बेडसे येथील लेणीमध्येही पाहण्यास मिळतात. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे. चैत्यगृहात शेवटच्या भिंतीसमोर वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप आहे. प्राचीन काळी लेण्यांना चैत्यगृहात आतील बाजुने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. बेडसे लेणी जेव्हा इंग्रजांच्या कालावधीत सापडली. तेव्हा तेथे साहेब येणार म्हणून तेथील कर्मचाºयांनी चैत्यगृहातील ही अनमोल रंगकाम पुसून, खरडून काढले. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. बॅटरीच्या प्रकाशात मुख्य स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वतंत्र दगडात कोरून बसवलेले आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य म्हणावे लागेल. बावीस अर्धवतुर्ळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा लाकडी तुळयानी हे छताला आधार दिलेला आहे. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. वेगवेगळ्या गुफेत एकूण १२ शिलालेख आहेत. या लेखांमुळे या तुळयांबरोबर या लेण्यांनाही इसवी सन पूर्व दुसºया शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला असलेल्या पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी आधार दिलेला आहे. या लाकडी तुळया प्राचीन असण्याचा उल्लेख मात्र मनाला पटेनासा वाटतो. कारण जेथे किल्यातील दगड परिसरातील लोक घेऊन जातात. तेथे या लाकडाचे काय. चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील थोड्या कलत्या ठेऊन तासून काढलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील हा बहुदा कारागिरींचा उद्देश असावा. अर्थात नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये मात्र, अशा स्वरुपाची कलत्या स्तंभांची गरज नसल्याचे लक्षात आल्याने तशी रचना दिसत नाही.\nचैत्यगृह पाहून बाहेर मुख्य प्रांगणात आल्यानंतर शेजारी, दुमजली विहारांकडे जाता येते. काही विहार साधे तर काही कोरीव कामाने नटलेले दिसून येतात. भिक्षुंच्या योग्यतेप्रमाणे बहुधा हे कोरीवकाम केलेले असावे. येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी दगडी कट्टा सुद्धा आहेत. काही कट्टांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसून येतात. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसºया शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली व पुढे तब्बल सातशे ते आठशे वर्षे ही लेणी कोरण्यासाठी छिन्नी व हाथोडे काम करत होते. ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली.\nमहाराष्ट्रात असलेल्या लेणी बांधण्यासाठी खर्च येणारच. बेडसे लेणीत, भाजे लेणीत अशा कामांसाठी देण्यात आलेले दानाचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या एका विहारातील एक लेख ब्राह्मी लिपीतील असून, या लेखांचे वाचन व आकलन इतिहासतज्ज्ञांना झाल्याने अनेक गोष्टींवर प्रकाश पडलेला आहे. या संपूर्ण लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसºया शतकात कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निमिर्तीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात.\n‘बाध या हालिकजयांना दान’ याचा अर्थ असा, की ‘बाध या शेतकºयाच्या बायकोचे दान\nलेणी तयार करताना मुख्य प्रश्न पडतो. तो पिण्याच्या पाण्याचा भाज लेणीमध्ये ४ ते ५ पाण्याची टाकी आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेला पाण्याचे एक जुळे टाके आहे. ‘महारठी कोसिकीपुत विन्हुदत’ असा दानधर्माचा ब्राम्ही लिपीतील लेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे. या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत ओळीने कोरलेला १४ स्तूपांचा समूह दिसतो. या लेण्यात राहून गेलेल्या बौद्ध भिक्षूंची ही स्मारके आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. यालाच डागोबा असेही म्हणतात. डागोबा किंवा डागाबा हा सिंहली शब्द सामान्यपणे स्तूप या बौद्ध धर्मीय वास्तूचा निर्देश करण्याकरिता श्रीलंकेमध्ये रूढ आहे. हा शब्द ‘धातुगर्भ’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजतात. धातू याचा अर्थ अवशेष. असा अवशेष ज्याच्या गर्भात तो धातुगर्भ स्तूप = डागोबा. स्तूपाच्या अंडाकृती भागास हा विशेषकरून वापरतात, कारण त्यात अवशेषांचा लहान करंड असतो.\n१४ स्तूपांच्या समुहावर सध्या शेड टाकल्याने थोडे संरक्षण मिळाले आहे. तसे संपूर्ण लेणीभोवती संरक्षण जाळी टाकल्याने परिसरातील जनावरांना अटकाव मिळतो. येथून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कातळात दिसते ते ‘सूर्यलेणे’. १८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले हे लेणे सापडले. ‘सूर्यलेणे’ असे त्याचे नाव. व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. सध्या पर्यटकांसाठी आतील ठिकाण कुलूप लावून बंद करण्यात आलेल्याने थोडेतरी संरक्षित झाले आहे. हे लेणे म्हणजे विहार (बौद्ध भिक्षुंसाठी आरामाची जागा) आहे.\nसूर्य आणि इंद्राचा देखावा\nशस्त्रधारी द्वारपाल, हिंदु पौराणिक प्रसंग आणि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम येथे कोरून ठेवले आहे. या विहाराच्या उजव्या भिंतीवर देखावा आहे. सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात मागे-पुढे दोन स्त्रिया असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. रथाचे चाक, हातातील चाबुक, पुरुष व स्त्रिया या नीट न्याहाळल्यास आपल्या त्यातील अर्थ कळू लागतो. दुसºया बाजुला असलेल्या शिल्पात इंद्र हत्तीवर बसलेला दिसून येतो. एका हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर दाखवले आहेत. तबला वाजवताना एक इसम ही दाखवला आहे. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर त्यावेळच्या शिल्पकारांनी कोरून ठेवलेली आहेत.\nसूर्यलेणीच्या थोड्याश्या अंतरावर दोन विहार आहेत. विहारासमोरच वरील डोंगरातून येणारा धबधबा आपले मन मोहून टाकतो. पुरातत्व विभागाने जाळी लावून लेणीला संरक्षण दिले आहे. मात्र, काही पर्यटकांनी येथील जाळी तोडून डोंगरावरून येणाºया या धबधब्याखाली जाण्यासाठी वाट केली आहे. मात्र, हे किती धोकादायक आहे हे येथे येऊनच कळते. घसरडे असल्या कारणाने आम्ही काही खाली उतरलो नाही.\nसुमारे अर्धा ते पाऊणतासात लेणीचे दर्शन घेऊन आम्ही लेणी उतरलो. वाटेत असलेल्या धबधब्यातून येणाºया पाण्यामध्ये बसून, चिंब ओले होऊन वर्षाविहाराचा आनंद लुटला.\nएकदा तरी वेळेत वेळ काढून पाहून येण्यासारखी हे जागा आहे.\nइसवी सन पूर्व दुसºया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या. लेणींचे हे प्रसिद्ध लेणं महाराष्टÑात सर्वदूरपर्यंत पोहचले. पुण्याच्या जवळ असलेली कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, तसेच भंडारा डोंगरावरील लेणी, घोरावडेश्वरावरील लेणी तसेच जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कºहाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची प्रसिद्ध लेणी. प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके बंंदरावरील माल देशावर आणण्याचा हा मार्ग होता. बौद्ध भिक्षुंसाठी हा नेहमीचा वापरात येणारा व्यापारी मार्ग होता. थेट कोकण ते घाटमार्ग जोडणारा हा मार्ग आपल्याला जुन्नर, नाणेघाटात जायचा. अर्थातच विश्रांतीसाठी तसेच ध्यानधारणा करण्यासाठी अशा अनेक लेणी खोदण्यात आल्या. डोंगरातील कपारींमध्ये गुफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून अन्य ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले असावेत. भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व २०० च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व २७२) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत. लेणींमध्ये स्तूप उभारले गेले. स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम करण्यात येई. आदर दर्शविण्यासाठी एक छोटी छत्री उभारली जाई. चैत्यगृहाच्या आत असलेला दगडी स्तूप बांधलेला आहे. हे स्तूप जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे. हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जाते. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.\nपुरातत्व विभागाच्या फलकावरील माहिती :\nलेणीच्या मुख्य दरासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाने माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीतील ही माहिती पर्यटकांना माहिती देण्यास चांगलीच मदत करते.\n'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या २९ गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखालचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण १२ शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दि. २६-५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'\nकाही इतर गोष्टी :\nचैत्यगृहाच्या स्तूपावर तीन प्रयत्नात नाणं फेकून आपली मनोकामना पूर्ण करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. हे फेकलेले नाणे स्तुपावर राहील्यास अथवा घरंगळ्यास त्याची मनोकामना पूर्ण होते. अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी सर्वच लेणींमध्ये होत असतात. अर्थातच अशा अंधश्रद्धेला काय अर्थ आहे.\nअशा पर्यटन स्थळी येताना तरी कपडे घालून येण्याचे साधे भान सध्याच्या तरुणीईला नसल्याचे पाहून वाईट वाटते. पुरुषांना सुद्धा लाजवेल अशा हाफ पॅन्ट घालून, अंगात तोकडे कपडे घालून विक्षिप्तपणे वागत, लेणी परिसरात हिंडत होते. बाहेरील स्तूपांबरोबर सेल्फी काढणारे पाहून वाईट वाटले. केवळ पावसात भिजण्याचा आंनद घेणाºयांना लेणीविषयी जरा सुद्धा माहिती घेण्याची इच्छा होत नाही. महाराष्ट्रातील या लेणी आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची मंदिराप्रमाणे पूजा जरी होत नसली तरी मंदिरासारखे पावित्र्य नक्कीच जपायला हवे. पेपरात पावसाळा सुरू झाला की धबधब्यात वाहून जाणारे तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या यायला लागतात. पावसाळा नक्कीच आनंदाने साजरा करा. मात्र थोडेतरी भान ठेवायला हवे. आम्ही धबधब्यातून येणाºया पाण्याखाली उभे होतो तर काही महाभाग जेथे धबधबा कोसळतो त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात मग्न होते. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय सटकतो. याचे जराही भान न ठेवता पावसाळा एन्जाय केला जातो.\nभाजे हे एक लहानसे गाव. पुणे जिल्ह्यातील वडगाव पासून काहीच अंतरावर असलेल्या मळवली येते. पुण्याहून जुन्या हायवेने मुंबईला जातांना कार्ला फाटा लागतो. येथून डाव्या बाजुने मळवली रेल्वेस्टेशनाचा ओव्हर ब्रीज ओलांडून भाजे गावात जाता येते. या गावातून डाव्या बाजूने लोहगडकडे जाणा-या रस्त्याला लागूनच डाव्या बाजूच्या विसापुर किल्याच्या डोंगराला लागून असलेल्या डोंगरात भाजे लेण्यांचा समूह आहे. भाजे येथे २३ जुलै १९८९ रोजी अतिवृष्टीमुळे डोंगरपायथ्याला असलेल्या चार घरांवर दरड कोसळून ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.\nपुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर भाजे लेणी आहे.\nपुण्याहुन लोकलने लोणावळ्याकडे जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनिटांच्या अंतरावर ही लेणी आहेत.\nमुंबईहून एक्सप्रेस वे मार्ग येत असल्यास लोणावळ्याला बाहेर पडून मळवलीपर्यंत येता येईल. तेथून मळवली गावाकडे जाताना रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुलावरून भाजे गावात येत येईल.\nजुन्या पुणे-मुंबई रस्त्याने गेल्यास कार्ला (एकवीरा माता) कडे जाण्यासाठी एक चौक लागतो. येथून डावीकडे वळून कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणी आहेत.\nमळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर येथून जवळच असलेले लोहगड व विसापूर किल्ले आपले स्वागत करतात. वाहन असल्यास सुमारे अर्धा तासात लोहगडवाडीपर्यंत गाडीरस्ता आहे. मात्र, काहीसा वळणावळण असल्याने गाडी जपून चालवलेली चांगलीच. येथून पुढे उजव्या बाजूने लोहगडाला वळसा घालून गेल्यास उर्से येथील खिंडीतून पवना धरण, तुंग, तिकोना, पौड रस्त्याला जाता येते. मात्र, पावसाळ्यात शक्यतो हा मार्ग नवख्यांनी वापरू नये कारण या खिंडीत अनेकवेळा दरड कोसळत असते.\nभारतीयांसाठी प्रत्येकी १५ रुपये नाममात्र, तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये.\nभाजे गावात पोहचल्यावर मोठ्या पटांगणात मोफत पार्किंगची सुविधा आहे.\nपर्यटन स्थळ विकसीत झाल्यामुळे गावात चौकशी केल्यास जेवणाची सोय होऊ शकते.\n...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\nमहाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या सागरी किनाऱ्याजवळ प्रेक्षणीय, ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी अनेक पर्यटनस्थळे आहेत. अनेक गिरीदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग या ठिकाणी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी शतकानुशतके उभे आहेत. या समुद्र किनाऱ्यावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळा वेगळा आनंदच. हा आनंद घ्यायचा झाल्यास सुरूवात होते ते रेवस बंदरापासून व संपते तेरेखोलला. अलिबाग-मुरुड परिसरात अनेक पर्यटनस्थळे विकसित झालेली आहेत. मांडवा, सासवणे, आवास, किहीम, अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, काशिद, नांदगाव, रेवदंडा, मुरुड या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची ये-जा सुरू असते. नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी माणसाचे, समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहूबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी अजेय जंजिरा किल्ला आहे. त्या विषयी...\nजुन्या द्रुतगती मार्गावरून खोपोलीला आलो. तेथून अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीच्या गजाननाचे दर्शन घेऊन रोह्याला गेलो. पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते मात्र, साळवला न जाता वाटेत डावीकडे असणाऱ्या फणसाड अभयारण्यातून सुपेगावमार्गे गेलो. एव्हाना दुपारचे १२.३० वाजले होते. सुपेगावमार्गे जाण्याचा माझा हा तिसरा अनुभव होता. वाटेत फणसाड अभयारण्य स्वागत करते. सोबतीला गुगल मॅपची मदत होतीच. त्यामुळे वाट चुकण्याचा प्रसंग नव्हता. घनदाट अभयारण्यातून चांगला काळा डांबरीरोड तयार केलेला आहे. एकदम शॉर्प टर्न असल्याने शक्यतो गाडी नवीन चालविणाºयांनी या ठिकाणाहून जाणे टाळावेच. वाटेत घनदाट जंगल असल्याने शक्यतो दिवसाढवळ्या येथून बाहेर पडणेच चांगले. अर्ध्या तासातच वेडीवाकडी वळणे घेत आम्ही मोºया बंदराजवळ पोहचलो. येथून जंजिºयाला जाण्यासाठी बोटीची सोय होऊ शकते. या खेरीज राजपुरी गावातूनही शिड्याच्या बोटीने जंजिºयाला जाता येते.\nरायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसमुद्र पसरलेला आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव. गावाचा परिसर निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा परिसर हिरवागार झाला आहे. परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा ‘नवाबा’चा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी दंडा आणि राजपुरी ही गावे आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या पश्चिमेला समुद्रात सुमारे २ किलोमीटरवर एका बेटावर जंजिरा किल्ला आहे. राजपुरीहून येथे जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.\nथोडा कंटाळवाणा; पण हवाहवासा वाटणारा प्रवास :\nआजपर्यंत शत्रूला पटकन वश न झालेला हा अजिंक्य सिद्दयांचा जंजिरा किल्ला. आमच्या ताब्यात येण्यासही सुमारे ३ तासांचा वेळ गेला. उन्हाचा मारा सोसत, कंटाळलेल्या स्थितीत ही मोर्ऱ्या बंदरात तिकीट रांगेत उभे होतो. मोर्ऱ्या बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी दर अर्धा तासाने बोटीची सोय होते. आम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी डिझेलच्या लाँचमध्ये बसून गेलो. प्रथमत: भल्या मोठ्या रांगेत उभे राहून तिकीट घ्यायचे. तिकीट तसे किरकोळच आहे. २२ रुपये प्रौढांसाठी तर ११ रुपये १२ वर्षांखालील लहान मुलांसाठी. एक वेळेस फक्त ४५ तिकीटेच दिली जातात. तिकीट देणाऱ्या माणसाशी कुठलीही चौकशी केली असा वाट पाहावी लागेल. सांगता येत नाही, राजपुरी बंदरातून जा ना, अशी उत्तरे दिली जातात. तिकीट काढल्यानंतर तासभर वाट पाहावी लागते. नावाड्यांनी सोसायटी स्थापन केली आहे. जास्त कटकट करणाऱ्या प्रवाशांना सोसायटीकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो. नावाड्यांचा धंदा व्हावा म्हणून पर्यटकांची छान दमवणूक करतात. जास्त घाई करणाऱ्यांना फक्त ५० रुपये देऊन किल्ल्याच्या भोवताली फिरवून आणण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र त्यासाठी ४५ माणसांची तयारी हवी. किल्ल्यावर सोडण्यासाठी येणाऱ्या लाँच परतीचे पॅसेंजर घेऊन येते. मग तिकीटे काढलेली नवीन पर्यटक लाँचमध्ये बसतात. तेथून ही लाँच जंजिºयाकडे जाण्यासाठी निघते. किल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर अनेक शिड्याच्या होड्या पर्यटकांनी भरून थांबलेल्या दिसतात. मग एक-एक करीत आपल्या लाँचमधील माणसे दुसऱ्या शिडाच्या होडीत बसवली जातात. मग ही शिडाची होडी दरवाज्याजवळ येऊन माणसे तेथील नावाड्यांच्या मदतीने खाली करतात. या सगळ्या द्रवीडप्राणायाने गोंधळ व संभ्रम निर्माण होतो. सरळ लाँचनेच आपल्याला का नाही सोडले तर मुरुड जंजिरा पर्यटन संस्थेतर्फे शिडांच्या होडींचा धंदा चालू राहण्यासाठी केलेली ही उपाययोजना असल्याचे न सांगताच लक्षात येते. ज्या नावेतून आपण आलो तीच नाव सुमारे ४५ मिनिटांनंतर येथे आवाज दिल्यानंतर दरवाज्यामध्ये येऊन थांबायचे यानंतर नाव चुकल्यास भाडे जास्त आकारले जाते अशी धमकीवजा घोषणा नावाड्याकडून केली जाते. म्हणजेच मोºया बंदरातून निघालेली लाँच अर्ध्यातासातच किल्याच्या दरवाज्यापाशी येऊन थांबते. तेथून शिडाच्या होडीत बसायचे नंबर लागेल तसा शिडाच्या होड्यातून किल्यावर उतरायचे या सगळ्या गोष्टीला दीड तास तरी सहज लागतो. प्रत्यक्षात किल्ला पाहण्यासाठी ४५ मिनिटांचाच अवधी दिला जातो. असो. सर्व पर्यटकांना नावाडी आपुलकीने वागवताना दिसतात. पोट भरण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या येथील लोकांना पर्यटक म्हणजे देवच. आदबीने चौकशी करून किल्ला पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला १०० रुपये याप्रमाणे गाईडची सोयही केली जाते. खरे पाहता थोडी इतिहासाची आवड असल्यास स्वत:हून हा किल्ला पाहता येणे शक्य असते. येथील गाईड अभिमानाने ‘‘तुम्हारा शिवाजी भी ये किला जीत नाही पाया’’ असे अभिमानाने सांगतात. शंभर रुपये देऊन ही बडबड ऐकण्यापेक्षा स्वत: किल्ला पाहिलेला बरा. आम्ही गाईड न घेताच हा किल्ला पाहिला. होडीतून उतरताना होणारी इतरांची होणारी धांदल पाहण्यात चांगली मजा येते. भरती असल्यास नाव जोरात वरखाली होत असते अशातच नावाड्याच्या हाताला धरून बरोबर पायरीवर उडी मारावी लागते. चुकून पाय घसरला की थेट समुद्राच्या पाण्यात छोटी डुबकी होते.\nमुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. अरबी भाषेतील ‘जझीरा’ या शब्दावरुन तो आलेला आहे. ‘जझीरा’ म्हणजे बेट त्याचा अपभ्रंश झाला जंजिरा. मेहरूब शब्दाचा अर्थ चंद्रकोर. ‘जझीरे मेहरूब’. सुमारे ५०० वर्षे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आजही भक्कमपणे उभा असलेला हा किल्ला. यादवकाळात दंडाराजपुरी हे भरभराटीस आलेले महत्वाचे व्यापारी बंद म्हणून प्रसिद्ध होते. दहाव्या शतकाच्या सुमारास राष्ट्रकुटांचे मांडलिक शिलाहार राजांचे कोकणावर राज्य होते. तेव्हापासून राजपुरी बंदराचा उल्लेख इतिहासात आपल्याला मिळतो. पण जंजिºयाचा इतिहास सांगताना आपल्याला १५ व्या शतकापासून सुरूवात करावी लागते. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना समुद्री लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच त्रास होत असे. तेव्हा या चोरांना आळा घालण्यासाठी या दगडी बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक ठोकून तयार केलेली भव्य तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. साहजीकच मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला.\nजुन्नरच्या मलिक अहमदने १४८५ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. राम पाटीलाचा पराक्रमापुढे मलिकने हात टेकले. यानंतर चार वर्षानंतर एक व्यापारी जहाज जंजिºयाच्या तटाला लागले. पिरमखान नावाचा व्यापारी व त्याच्या सिद्दी नोकरांनी सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला. राम पाटील सहजासहजी आपल्याला मेढेकोटच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमखानला होती. आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून त्याने आपले गलबत खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूचे काही पिंपे भेट म्हणून पाठवली. रात्री पिरमखानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखान बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी झाली, सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पेरीमखानाच्या जागी बुºहाणखानाची नेमणूक झाली. राम पाटीलला निजामशहाकडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. पुढे स्वतंत्र गमावलेला राम पाटील १५२८ मध्ये पुन्हा बंडखोरी करू लागला. तेव्हा पिरमखानाने त्याचे डोके उडवले. इ.स. १५२६ ते १५३२ च्या कारकीर्दीनंतर इ.स. १५३२ मध्ये पिरामखान मरण पावला. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी बांधकामाऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स. १५७१ पर्यंत सुरू होते. आणि याचाच तयार झाला दगडी कोट ‘किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १५५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमणूक झाली. १६१२ याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली. याच्या मृत्यूनंतर १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिद्धी सुरुदखान हा ठाणेदार झाला. इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. यानंतर सुमारे १९४८ पर्यंत २० सिद्दी नवाबांनी जंजिºयावर ३३० वर्षे सत्ता गाजवली. सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना ३ एप्रिल १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.\nजंजिºयाचे हे सिद्दी हे मूळचे अरबस्तानाशेजारच्या अबिसीनियामधील म्हणजेच हबसाणातून (सध्याचा अफ्रिकेतील एथोपीया) आलेले. धर्माने मुस्लिम आणि पंथाने सुन्नी असणारे हे लोक सैद या जमातीचे होते. म्हणून त्यांना पुढे सिद्दी म्हणून लागते. हे दर्यावर्दी लोक शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. जंजिरा संस्थानाला 'हबसाण जंजिरा ' असे म्हणत. त्या वेळच्या नाण्यांवरही हबसाण जंजिरा असा उल्लेख आहे. किल्याच्या प्रवेशद्वारावर एक मुद्रा कोरली आहे, ज्यात सिद्दी लोकांचे चित्र दिसते. उर्दू भाषेत लिहिलेली ही वाक्य आहेत. जंजिºयाचे हे सिद्दी आफ्रिकेतून आले होते. किल्यामध्ये जवळ जवळ १९६० पर्यंत वस्ती होती. नंतर त्या सर्व लोकांना किल्ला सोडण्याचा आदेश दिला गेला. मग ते मुरुड आणि नजिकच्या परिसरात स्थायिक झाले. १४ आॅगस्ट १६५७ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती मोहीम दिली होती पण त्या स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे १६६९ ला महाराजांनी स्वत: मोहीम आखली. पण ती यशस्वी होऊ शकली नाही. या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता. शिवाजी महाराजांनी या किल्याजवळच सुमारे ५ ते ६ कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबुत किल्ला उभारला होता. यानंतर १६८२ मध्ये छत्रपती संभाजीमहाराजांनीही जंजिरा घेण्याचा प्रयत्न केला. संभाजीमहाराजांनी सुद्धा राजपुरीचा डोंगर फोडून सेतू बांधला होता. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. मात्र, ऐनवेळी खुद्द औरंगजेब दख्खनमध्ये उतरल्याने स्वराज्यासाठी संभाजीमहाराजांना ही मोहीम अर्धवट ठेवावी लागली. पोतुर्गीज , इंग्रजांनाही हा किल्ला मिळवता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा वेळा तर छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा व पेशवेकाळात पाच वेळा असे एकूण बारा प्रयत्न मराठ्यांकडून केले गेले. पण मुळातच चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या, प्रचंड लाटा, अभेद्य तटंबदी, अभेद्य सिद्दीची कडवट माणसे तसेच किल्ला बांधताना दोन दगडांच्या सांध्यात शिशे ओतल्याने दगड\nझालेला हा किल्ला. यामुळे जंजिरा घेण्याचा प्रयत्न फसला गेला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय जंजिराच्या तटावर ५७२ तोफा होत्या. सध्या सुमारे ७५ लहान मोठ्या तोफा किल्यात दुरवस्थेत विखुरलेल्या स्वरुपात दिसून येतात. शत्रूच्या छातीत धडकी भरवतील अशा तीन अजस्त्र तोफा आहेत. ‘चावरी’, ‘लांडा कासम’ आणि सर्वात मोठी व लांब मारा करून शकणारी ‘कलाल बांगडी’ तोफ. किल्ल्याला अभेद्य ठेवण्यात या तोफांची खरी कामगिरी आहे हे नक्कीच. किल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक लाकडी दार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक भिंतीवर शिल्प आहे. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले असून, शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते शिल्प आहे. या चित्रातून जणू काही बुºहाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, ‘तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. नाही तर गाठ माझ्याशी आहे.’’ सिद्दीने इथल्या सर्व शाह्यांना गुंडाळून टाकल्याचे ते चिन्ह आहे. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.\nकिल्याची तटबंदी अभेद्य तर आहेच. पण एकामागून एक असे २२ अधिक २ बुरुजांची साखळी या किल्लाला अधिक अभेद्य करते. आपण प्रवेश करतो तो मुख्य दरवाजा येथून दोन बुरुजांमधील अंतर सुमारे ९० फुटांपेक्षा जास्त आहे. गाईडशिवाय गाड पाहावयाचा झाल्यास दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडील तटबंदीवरून तोफा पाहत गेल्यास अर्धा किल्ला पाहता येतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग आतून पायºया आहेत. या पायºयांखालील मागील बुरुजांमध्ये सैनिकांसाठी टेहळणी करण्यासाठी खोल्याही बांधल्या आहेत. येथील दगडी कमानीवरील नक्षीकाम सुंदर आहे. किल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे.\nतटबंदीमधील कमानीमध्ये तोंड बाहेरू करून तोफा रचलेल्या आहेत. गडावरील पाहण्यासारख्या तोफा म्हणजे कलालबांगडी, लांडाकासम व चावरी. प्रचंड उन्ह, पाऊस आणि थंडीतही या तोफा इतके वर्षे टिकून आहेत. विशेष म्हणजे उन कितीही असले तरी या तोफांवर आरामात हात ठेवता येतो. उन्हामुळे त्या गरम होत नाहीत. बुरुजांच्या तटात खोल्या, कोठारे, उघड्या जंग्यांमधून बाहेर ‘आ’ वासून डोकावणाऱ्या अजस्त्र तोफा व तेथून दिसणारे समुद्राचे दर्शन मनाला भुरुळ घालते. किल्ल्याच्या मध्यभागी सिद्दी रसूलखानाचा वाडा पडक्या अवस्थेत दिसून येतो.\nसंपूर्ण किल्ल्यावर पाण्याचे दोन मोठे गोडे तलाव आहेत. विशेष म्हणजे त्या काळी हे पाणी पिण्यासाठी वापरत असत. अजूनही गडावरील तलाव पर्यटकांसाठी बंद करून वरती पिण्यासाठी वापर केला जातो. पाणी पिण्यासाठी मोफत मात्र बाटलीत भरून घेण्यासाठी १० रुपये मोजावे लागतात. बरोबरच आहे. कारण पर्यटकांनी या तलावांमध्ये रिकाम्या बाटल्या, प्लॉस्टिकच्या पिशव्यांचा कचरा टाकून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. तटबंदीवरुन आजुबाजूचा प्रदेश दिसतो. यात कासा उर्फ पद्मदुर्ग सामराजगड हेही येथून दिसतात. याशिवाय गडावर पीरपंचायतन, घोड्याच्या पागा, सुरुलखानाचा वाडा सध्या पडकी इमारत दिसते\n....आणखी काही फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा....\nकिल्ल्याच्या बाहेरून दिसणारी तटबंदीच्या आतमध्येही छोटेखानी तटबंदी हे या किल्ल्याचे वैशिष्टच म्हणावे लागेल. बालेकिल्ल्याच्या मागे इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात. तलावाच्या बाजूने काही पायºयांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला (किल्ल्यावरील उंच भाग) लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे. येथून किल्ल्याचा परिसर तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरावर लक्ष ठेवणे सहज शक्य होत आहे.\nगडाच्या पश्चिम बाजूला तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत असावा.\nशक्यतो शनिवार व रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या सोडून जंजिरा पहावा. अन्यथा प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागेल.\nकिल्ला पाहण्यास फक्त ४५ मिनिटांचा कालावधी दिला जातो. आपण ज्या बोटीतून आलो आहे त्या बोटीचे नाव लक्षात ठेवावे. परत येताना दरवाज्यात थांबून बोटीचे नाव घेतल्यावर त्याच बोटीत बसावे अन्यथा चुकीच्या ठिकाणी पोहचाल.\nकिल्ल्यावर जरी पाणी असले तरी काही लोकांना ते पचत नाही. तेव्हा शक्यतो जवळ पाण्याची बाटली ठेवावी.\nमुरुड गावात राहाण्याची सोय होऊ शकते. गावात जेवणाची सोय होते.\nकिल्ल्यावर जाण्यासाठी मुरुड गावापासून अर्धा तास लागतो. बोटींच्या क्षमतेनुसार. एका बोटीत सुमारे ४५ माणसेच बसवतात.\nतिकीट दर : प्रौढांसाठी २२ रुपये (येऊन-जाऊन), १२ वर्षांखालील : ११ रुपये\nजंजिºयाला जाण्याच्या वाटा :\nअलिबागमार्गे (मुंबईकरांना पेण, पनवेल मार्गे येण्यासाठी) : अलिबागमार्गे यायचे झाल्यास अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुडला जाता येते. मुरुड गावातून बोटसेवा आहे. हे अंतर सुमारे ५० ते ५५ किलोमीटर आहे.\nपाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे: (पुणेकरांना पाली-रोहा मार्गे येण्यासाठी : अलिबाग मार्गे न मुंबई गोव्या हायवेमार्गे जाता येते. फणसाड अभरण्यातून हा मार्ग जातो. वाटेत सुपेगाव लागते.\nदिघीमार्गे: कोकणातून यावयाचे झाल्यास महाड-गोरेगाव-म्हसळे-दिघी मार्गे किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.\n....आणखी काही फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा....\n...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत सध्या सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाची पीडीएफ स्वरुपातील भाषणाची प्रत खालील लिंकवर उपलब्ध करून देत आहे.\nखालील ठिकाणी क्लिक करा....\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण 2\nजझीरे मेहरूब - भाग २\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब - भाग २\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\nतिरुपती - सुवर्ण मंदिर\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://incubator.wikimedia.org/wiki/Incubator:Main_Page/mr", "date_download": "2018-04-21T20:56:37Z", "digest": "sha1:5H7COPIZ7XZ3JRLOE77WT7QQJLPLL6QL", "length": 12587, "nlines": 128, "source_domain": "incubator.wikimedia.org", "title": "इन्क्युबेटर:मुखपृष्ठ - Wikimedia Incubator", "raw_content": "\n'विकिमिडिया इन्क्युबेटर'मध्ये आपले स्वागत आहे\nहे विकिमिडिया इन्क्युबेटर आहे,जेथे उच्च क्षमतेचे विकिमिडिया प्रकल्प विकि विकिपीडिया, विकिबुक्स, विकिन्युज, विकिक्वोट, विक्शनरी व विकिपर्यटन नविन भाषेच्या आवृत्तीत रचता येतात,लिहीता येतात,चाचणी घेता येते व विकिमिडिया फाउंडेशनद्वारे यजमानत्व घेण्यासाठी त्यांच्या पात्रतेची खात्री करण्यात येते.\nजरी, या चाचणी स्थितीतील विकिस त्यांचे स्वतःचे विकि नाहीत,तरीही ते इतर खऱ्या विकिमिडिया-प्रकल्प विकिसारखे वापरता येतात.\nविकिव्हर्सिटीच्या नविन भाषेची आवृत्ती ही बीटा विकिव्हर्सिटीकडे जाते(पुनर्निर्देशन),व विकिस्रोतची जून्या विकिस्रोतकडे.\nआपण पूर्णतः नविन प्रकल्प सुरू करु शकत नाही, आपण फक्त अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाची नविन भाषेतील आवृत्ती सुरू करु शकता.\nयेथे काही कार्यरत विकि आहेत\nविकिमिडिया इन्क्युबेटरवर असणाऱ्या विकिंच्या संपूर्ण यादीसाठी बघा Incubator:Wikis.\nनविन 'चाचणी विकि' कसा सुरू करावा\nजर आपण येथे एखाद्या प्रकल्पाच्या नविन भाषेतील आवृत्ती सुरू करण्यासाठी आला असाल तर, आपणास सर्व माहितीसाहाय्य:माहितीपुस्तिका येथे सापडेल. कृपया स्थानिक नीतीबद्दल सजग रहा.\nआपलेपाशी एक वैध भाषासंकेत हवा(जो माहितीपुस्तिकेत समजविण्यात आला आहे).आपलेपाशी नसल्यास, आपण त्यासाठी अर्ज करू शकता किंवा,इन्क्युबेटर प्लस येथे जा.\nयेथे चाचणी विकि सुरू करणे याचा अर्थ असा नाही कि,नंतर तो आपोआप विकिमिडियातर्फे स्वीकृत केल्या जाईल. आपण तो आधी भाषा समितीतर्फे मंजूर करून घ्यावयास हवा. अधिक माहितीसाठी नविन भाषेसाठी विनंत्या बघा.\nकृपया, मूळ विकिप्रकल्पात पानांचे स्थानांतरणासाठी सोपे होण्यास,चाचणी भाषेतील नामाभिधानाच्या प्रघातांचा आदर राखा.आपली सर्व चाचणी पाने(साचे व वर्गासहित) अनोन्यरितीने व सुसंगतपणे नामाभिधानित हवी(उपसर्गाचा वापर करुन--किमानतः, भाषासंकेतवापरून;वर बघा).\nइन्क्युबेटरवर चाचणी विकित योगदान कसे करावे\nजर आपणास येथे असणाऱ्या चाचणी विकिच्या भाषेचे ज्ञान असेल तर, आपणास जोरकसपणे त्या विकित योगदान देण्याचे प्रोत्साहन देण्यात येते.\nआपल्याद्वारे निर्मित सर्व पानांना योग्य उपसर्ग द्या. उपसर्गाबद्दल अधिक माहिती.\nआय आर सी चॅनेल #विकिमिडिया-इन्क्युबेटर (बाह्य रितीने चॅट)\nविकिमिडिया फाउंडेशन हे इतर अनेक बहुभाषिक व मुक्त-आशय प्रकल्प चालविते\nएक मुक्त ज्ञानकोष विक्शनरी(इंग्लिश आवृत्ती)\nमुक्त ग्रंथसंपदा व माहितीपुस्तिका विकिन्युज(इंग्लिश आवृत्ती)\nशिक्षणाचे मुक्त सामान व क्रियाकलाप\nएक जालाधारीत मुक्त पर्यटन मार्गदर्शक\nएक मुक्त ज्ञानाधार विकिमिडिया कॉमन्स\nमाध्यमांचे सामाईक भांडार मेटा-विकि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/dr-keshav-hedgewar-study-room-e-libraries-release/03172131", "date_download": "2018-04-21T21:24:57Z", "digest": "sha1:Q75X5R72KNPPMYAT4ZR6O7KKVOT7GYFV", "length": 9183, "nlines": 75, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "डॉ. केशव हेडगेवार अभ्यासिका, ई-लायब्ररीचे लोकार्पण - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nदेशात शेतकरी 'आत्महत्या' करत असताना लोकप्रतिनिधींनी 'पगारवाढ' मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब - वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे - अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nडॉ. केशव हेडगेवार अभ्यासिका, ई-लायब्ररीचे लोकार्पण\nनागपूर: नागपूर महानगरपालिकेने तयार केलेल्या कोठीरोड महाल येथील अद्ययावत डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार अभ्यासिका व ई-लायब्ररी, चिटणवीसपुरा रतन कॉलनी येथील उपवन वाचनालयाचे लोकार्पण तसेच सी.पी. ॲण्ड बेरार कॉलेजजवळील चौकाचे कविवर्य स्व. राजा बढे चौक असे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेविका सुमेधा देशपांडे, नगरसेविका नेहा वाघमारे, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, प्रमोद चिखले, पिंटू झलके, मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका सारिका नांदूरकर, नगरसेवक राजेश घोडपागे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, भारतीय शिक्षण मंडळ अनुसंधान न्यासचे संयोजक डॉ. राजेश बिनिवाले आदींची यावेळी उपस्थिती होती.\nयावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले जग अत्याधुनिक होत आहे. त्यानुरूप लायब्रऱीपण अत्याधुनिक होणे ही स्थानिक नगरसेविकांनी मागणी केली. मनपाची शाळा बंद झाली, त्याजागी ई- लायब्ररीचे तयार करण्यासाठी माजी महापौर आणि प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दटके यांनी पुढाकार घेतला. महालातील गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी ही लायब्ररी नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना येथून शिकवणी वर्ग सुरू होतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर प्रवीण दटके यांनी केले. गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे यांनी संचालन केले. उपअभियंता बुंदाडे यांनी आभार मानले.\nकार्यक्रमाला माजी आमदार मोहन मते, माजी स्थायी समिती सभापती बंडू राऊत, माजी आमदार यशवंत बाजीराव यांच्यासह भाजप कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\n12 साल से कम उम्र के मासूमों से रेप पर मौत की सजा\nखतरे में गोवारी उड़ान पुलिया\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nव्हॉईट टॉपिंग पद्धतीने बांधण्यात येणा-या सीमेंट रस्त्यांची मनपाच्या अभियंत्यांनी जाणून घेतली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/10/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:57:56Z", "digest": "sha1:5UOZ7EBFQED5MMODUJ5ME64KLVPLO7TZ", "length": 31669, "nlines": 359, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: नदीच्या दुसर्‍या किनारी असताना...", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nनदीच्या दुसर्‍या किनारी असताना...\n२००४ ते २००६ मी फ़िरतीची नोकरी केली. फ़िरतीची म्हणजे अगदी १००% प्रवास...रविवार संध्याकाळ किंवा सोमवारी पहाटे निघुन आठवडाभर क्लायन्टकडे काम करुन मग गुरुवारी किंवा शुक्रवारी विकेन्डसाठी घरी. सुरुवातीला वाटलं होतं की काय आपण आपलं खाजगी आयुष्य सोडुन भटकतोय. पण नंतर तशी सवय झाली. मला तशी स्वयंपाकघरात गती नव्हती. आता काय पळ काढायला निमित्त होतं. शिवाय प्रत्येक नव्या प्रोजेक्टला नवी जागा, नवे सहकारी आणि नवी लोकल रेस्टॊरन्ट्स. शिवाय हॉटेल मधली रुम सर्विसने आवरलेली खोली त्यामुळे तिथेही काम नाही. घरी आल्यावर कधीकधी इतका पसारा वाटायचा. पण तरी घरी आल्यावर तो बॅक होम फ़ील असायचा त्याची तुलना नाही.\nजाताना नवरा मला एअरपोर्टला सोडायला यायचा ना तेव्हा नेहमी त्याच्या सुचना आणि मग चेक-इन झालं का ते अगदी मोबाईल बंद करेपर्यंत काही ना काही बोलणं. त्यातल्या त्यात एक बरं होतं ते सर्व प्रोजेक्ट्स क्लायन्ट स्पॉन्सर्ड होते त्यामुळे त्यांच्या खर्चाने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी घरी येता यायचं. त्यामुळे कितीही घरची आठवण आली तरी पुन्हा लवकरच जाऊ अशी सोनेरी किनार त्याला होती. आणि संपुर्ण आठवडा कामात जायचा त्यामुळे इतकं कळायचं नाही. संध्याकाळी रुमवर आल्यावर वाटलं तरी पुष्कळदा रात्री कधी संपुर्ण टिम नाहीतर कधी एखाद्या कलीग बरोबर जेवायला जायचं असायचं आणि आल्यावर चिक्कार झोप आलेली असायची. काही प्रोजेक्टसला दिवसाचे दहा तास भरुन गुरुवारी रात्री निघायचं असे मग तर विचार करायलाही वेळ नसे. सकाळी ७ ते रात्री ७ कामावर मग थोडं फ़्रेश होऊन जेवण, झोप आणि मग लगेच पहाटे उठा असं. श्वास घेतोय का कळत नाही असा दिनक्रम. शुक्रवार ते रविवारची संध्याकाळ तर कळत नसे कसा पटापट वेळ जाई. कधी कधी मी नवर्याला विचारत असे कसं वाटतं रे तुला घरी मग तोही म्हणे कंटाळा येतो पण मी जास्तीत जास्त वेळ कामात राहतो आणि घरी टि.व्हि. पाहतो. तेव्हा मला त्याच्या नुसत्या बोलण्यातुन कळत नसे की मग घरी नक्की कसं वाटतंय.\nपण आता गेली काही महिन्यांपासुन फ़ासे पलटलेत. आणि शिवाय आता घरी एक छोटं बाळही आहे. तो नोकरीसाठी लांब गेलाय आणि आम्ही घरी त्याची वाट पाहतोय. शिवाय त्याच्या येण्याजाण्याचा खर्च कंपनी करणार नाही त्यामुळे तो प्रत्येक आठवड्याच्या शेवटी य़ेणार नाही. पहिल्या वेळी गेला तर नंतर एक सुटीचा सोमवार येत होता तेव्हाच उगवला; म्हणजे जवळ्जवळ तीन आठवड्यांनी. मला आठवतं मी त्याला एअरपोर्टवरुन घेऊन आले तर माझा मुलगा त्याने उचलल्यावर पाच मिनिटे आमच्याकडे पाहात नुसता हसत होता. त्याला किती आनंद झाला होता ते त्याला फ़क्त हसण्यातुनच व्यक्त करता य़ेणार होतं.\nइथे या भल्या मोठ्या आडव्या पसरलेल्या देशाचा एका कोपर्‍यात तो आहे आणि दुसर्या कोपर्‍यात आम्ही. आमच्यात तीन तासाच्या वेळेचा फ़रकही आहे म्हणजे इतरवेळीही आमचं फ़ोनवर बोलणं फ़ारवेळ होत नाही कारण त्याला निवांत वेळ मिळेपर्यंत आमची मध्यरात्र. परवाच्या रविवारी त्याला विमानतळावर सोडायला गेल्यावर पुन्हा तीच विचित्र फ़िलिंग त्रास देऊ लागली. गाडी जमेल तितकी सावकाश चालवुन म्हणजे अगदी मामा येऊन सांगेल बाई स्पिड लिमिट ५५ आहे तू काटा वाढव आणि सगळे सिग्नल शांतपणे घेऊनही लवकर पोहोचल्यासारखं झालं. येता येता नेमकं सीडी लावली तर गाणही \"गाडी सुटली रुमाल हलले....\"इतकं पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं ना...आता मुलाचं रुटिन सांभाळा, त्यात स्वतःचं काही करा आणि इतकं सगळ करुन दिवसाच्या शेवटी निवांतपणे चार क्षण बसायचं असलं तर तेही तसं एकटंच. आज अचानक मला माझं दोन वर्षांपुर्वीचं रुटिन आठवलं आणि इतक्यांदा आपल्याला सोडुन रिकाम्या घरी परत आलेल्या नवर्‍याला कसं वाटलं असेल ते प्रथमच जाणवलं. त्याला सोडून परत आलं की आधी भरलेल्या घरात पुर्वी नसलेली ही पोकळी कशी पटकन अंगावर येते आणि खूप काही कामं समोर असली तरी एक विचित्र उदासी आल्यामुळे कशातच मन रमत नाही. अगदी यंत्रवत आपण नंतर काहीबाही करतो आणि स्वतःलाच समजावतो की हेही दिवस जातील.\nकसं असतं ना grass is green on the other side असं म्हणतात. अगदी शंभर टक्के खरयं ते. नदीच्या या किनारी मी प्रथमच आलेय. त्या किनार्यावर असताना कधी न जाणवलेली एकटेपणाची भावना आणि ज्यांना खरंच आपला संसार एकट्यानी चालवावा लागत असेल त्यांची मनस्थिती समजतेय. एका मैत्रिणीशी या विषयावर बोलताना मी म्हटलंही की अगं इथे त्या single moms (इथे अगदी खर्‍या अर्थाने एकट्या असतात ना इथे नशिबाने आई काही दिवसांसाठी आलीये सोबतीला) कसं बरं करत असतील सर्व. त्यावर तिचं उत्तर होतं की अगं त्या सर्व स्वतःच करत नाही विशेषकरुन मुलांचं. त्या रेडिमेड जेवण इ. देतात आणि पाळणाघरात ठेवतात मग जो थोडा-फ़ार वेळ मिळतो तो कसा जात असेल कळतही नसेल...असेलही..\nपण तरी नको रे हे देशातल्या देशात \"दूरदेशी गेला बाबा\" टाइपचं जीणं असं झालंय...लवकरच यावर तोडगा काढतोय. पण सध्या तरी एअरपोर्टवरुन परतताना एक विचित्र पोकळी घेऊन येणारे हे रविवार माझ्या कायम लक्षात राहतील.\nGrass is green on the other side....असेच वाटत असते नेहमी. मग जेव्हां आपण त्या अदर साईड्ला जातो तेव्हांच ती ग्रीनरी का आणिक काय ते कळते.अपर्णा, ही रविवारची पोकळी आहे खरी विचित्र पण सोबत बाळ व आई आहे ही आनंदाची बाजूही आहे. लवकरच दूरप्रदेशातील बाबा तुमच्याबरोबर येऊ दे व हे सगळे रविवार तुझ्या विस्मरणात जाऊ देत यासाठी शुभेच्छा.\nहे सर्व भारतातून नेण्याचा विचार होता...............\nचिमणी,काव्ल्ल्याची अंडी,इथे प्रजाती वाढण्याकरिता,\nपारिजातकाच्या बिया, फुलांचा सडा पाहण्याकरिता,\nमातीचा सुगंध, शेतकरी आठव्ण्याकरिता,\nआईचे अश्रू , तिचीच आई होण्याकरिता................\nपण हे आठवले केंव्हा, विमानाने पाय बंद केले तेन्व्हा.\n@भानस, बहुतेक बाबाकडे आम्ही जाऊ...लिहेन नंतर कधीतरी त्याविषयीसुद्धा....शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद.\n@ अनामिका, अगं आई-बाबा परत जातानाच्या क्षणांइतकं अवघड काहीच नाही..मी तो विचारही करत नाही इतकं मला वाइट वाटतं त्याचं...म्हणजे इतरवेळी मी एकटी जायचे त्याचंही मला काही वाटायचं नाही...\n@अनुजा...कविता खूपच छान आहे...काही गोष्टी आपल्याला जेव्हा मिळणार नसतात तेव्हाच त्यांचं महत्त्व कळतं हेच खरं...आणि नवरोबाला तिथे दडपण नको म्हणून तर ब्लॉगवर लिहिलंय...तो हा ब्लॉग अजिबात वाचत नाही....फ़क्त कधी मी त्याच्यासमोर पान उघडलं तर बघतो आणि म्हणतो वाचुन दाखव ना काहीतरी...मग मी म्हणते....\"आओ पढाए, कुछ कर दिखाए...\" :)\nSuperb:)खुपच छान आहे जमलेलं. खुप सेंटि वाटतंय..\nमहेन्द्रकाका,खरं नाणं खणखणीत वाजतं तशा खर्या भावना/अनुभव लवकर कागदावर उतरवता येतात ना तसं...नंतर कदाचित हे दिवस विसरायलाही होतील म्हणुन खास नोंदवुन ठेवलंय...\nआपण जे लिहीले आहेत त्या प्रक्रीयेतुन सध्या मी ही जातोय फ़क्त संदर्भ वेगवेगळे इतकच. त्यामुळे येणारया प्रत्येक रवीवारी \"तुमचे अहो\" तुमच्याबरोबर असावेत ही इश्वरचरणी प्रार्थना, आणि हो Wake Up Sid बघा कारण जे काही मि लिहीले आहे हा माझा वैयक्तीक अनुभव आहे. तुमचा वेगळा ही असु शकतो.\nहर्षलजी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपणही एका कठिण परिस्थितीतून जाता याची मला कल्पना येऊ शकते कारण मी दोन्ही जागी होते...आता लवकरच आम्हीच आमचं बस्तान हलवु...लेकाला घेऊन एकटीनं जास्त कठीण जातंय..\"वेक अप सिड\" आमचं किड एखाद्या दिवशी छान झोपलं की पाहू...:)\nमी तुझ्या या पोस्टला स्वत:ला बरचस रिलेट करु शकले. अजय जेव्हा जपानला गेला तेव्हा त्याला एअरपोर्टवर सोडुन आल्यावर मला जाम कंटाळवाणं वाटत होत. वाटलं नाही मिळाले जास्त पैसे तरी चालतील पण दोघ एकत्र असण जास्त महत्वाचं. नंतर दोन महिन्यांनी मी ही तिकडे गेले पण मला सहावा महिना चालु होता त्यामुळे एक महिन्यानी परत आले. तेव्हा टोकियो एअरपोर्टवरचे ते क्षण मी कधिही विसरू शकत नाही, आता सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं वाचताना. दोघांनाही खूप जड गेलं.\nसोनाली आत्ता आम्ही जो मग घर बदलण्याचा निर्णय घेतला त्याचं कारणही तेच आहे...मी पैशावर पाणी सोडलंय पण निदान आम्ही एकत्र आहोत हे महत्त्वाचं...\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nनदीच्या दुसर्‍या किनारी असताना...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/table/vishesh-lekh/freedom/", "date_download": "2018-04-21T20:53:01Z", "digest": "sha1:3YJXECIK6HZQWCJ6SNYFJZT6GZOBOQCD", "length": 13238, "nlines": 81, "source_domain": "bharat4india.com", "title": "स्वातंत्र्य का नासले? | विशेष लेख | Table", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nस्वराज्य आंदोलनातील विविध प्रवाह भाग - 2\nदेशातील बहुजन समाजाचा कोणी ना त्राता, ना नेता. जातिव्यवस्थेच्या चक्रात पिढ्यान् पिढ्या भरडला गेलेला हा समाज इंग्रजी सत्तेच्या काळात आपली गुलामगिरी संपेल आणि थोडे बरे दिवस येतील, बहुजन समाजाला विद्या मिळाली तर इंग्रजी अमलात ते सुखी होतील, अशा आशेत होता. 1857 च्या बंडानंतर राणीच्या जाहीरनाम्यात परंपरागत जातिव्यवस्थेच्या उतरंडीस जीवदान मिळाले. भटशाही इंग्रजी राज्याचे महत्त्वाचे अंग मिळाले. शेतीवरील कर आणि इंग्रजी व्यापारामुळे उद्ध्वस्त होणारे गावोगावचे बलुतेदार त्यांना वाली कोणीच राहिला नाही. या समाजाची राजकीय भूमिका काय होती\nस्वराज्य आंदोलनातील विविध प्रवाह भाग -1\nगांधीजी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा झाला हे खरे. परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यात दुसरे काही प्रवाहच नव्हते आणि सर्व जातींचे यच्चयावत समाज गांधीप्रणीत काँग्रेसच्या झेंड्याखाली लढ्यात ठाकले होते, असे म्हणण्यास काही ऐतिहासिक आधार नाही. पारतंत्र्य, गुलामी ही लाजिरवाणी, अपमानास्पद गोष्ट आहे; आपल्या देशावर लांबून आलेल्या परकीयांचे राज्य असावे ही काही फारशी स्पृहणीय गोष्ट नाही; राजकीय दास्यामुळे देशाचे आर्थिक शोषण होत आहे आणि देश कंगाल बनत चालला आहे.\nआत्मपरीक्षण आणि आत्मवंचना भाग-2\nदिल्लीची आजची अवस्था औरंजेबाच्या मृत्यूनंतरच्या दिल्लीच्या सत्तेसारखी झाली आहे. कोण शाहजादा येतो आणि स्वख्तबर बसतो याला काही महत्त्व राहिले नाही. तख्तावर कोणी देवेगौडा बसला तर त्याला युगपुरुष संबोधून जयो स्तुते करणाऱ्या भाटांनी दरबार भरून गेले आहेत.\nआत्मपरीक्षण आणि आत्मवंचना भाग-1\nस्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली, समित्या नेमल्या गेल्या आणि खुद्द सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान झालेलेही स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याबद्दल गोंधळलेल्या व्दिधा मन:स्थितीत होते. पन्नास वर्षे झाली, प्रसंग साजरा करायला. पण नेमके काय करायचे हे कुणीच सांगू शकत नव्हते. आनंद साजरा करणे हा महोत्सवाचा एक हेतू, पण त्याचबरोबर पन्नास वर्षांच्या या स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय मिळवले यापेक्षा भारताची पीछेहाट का झाली, स्वप्ने अपुरी का राहिली याचा विचार अंतर्मुख होऊन करण्याची आवश्यकता आहे. असा सगळ्यांचा सूर होता.\nनियतीची गाठभेट भाग- 2\nइंग्रजांचे राज्य संपल्याला आता पन्नास वर्षे झाली. नियतीला दिलेल्या वचनाची गोष्ट दूरच राहिली, सर्व जगात सर्वोच्च स्थानी आरूढ होण्याची स्वप्ने कधी साकारणे शक्यच नव्हते, उलट गरिबीचा प्रश्न सुटला नाही, निरक्षरांची संख्या वाढली, महागाई, बेकारी यांनी थैमान घातले. नोकरशाही, काळाबाजार करणारे, तस्कर, गुन्हेगार यांचा अंमल चालू झाला. गुंड नेत्यांना हाती धरू लागले आणि नंतर नेत्यांना दूर करून स्वत:च राजकारणाच्या आखाड्यात उतरले.\nभारतातील इंग्रजी राज्य अधिकृतरीत्या 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात आले. आता पन्नास वर्षे झाली. भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून ते देशभर साजरे केले जात आहे. दीड शतकाच्या राजकीय दास्यानंतर भारतात स्वातंत्र्याची पहाट उगवली आणि शेकडो वर्षांच्या महानिद्रेतून देश जागा झाला. आपल्या नियतीचा अधिकारी बनला. सगळा देश दारिद्र्य, भूकमार, रोगराई, निरक्षरता, अडाणीपणा, धर्मभेद, जातिवाद, यांनी ग्रासून टाकलेला. परकीयांच्या हातातील सत्ता स्वकीयांच्या हाती आली, आता शतकानुशतकांच्या या समस्या सहज दूर होतील, अशी सर्व भारतीयांची भावना होती.\nस्वातंत्र्यानंतर काय होईल, याची सारी रम्य स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. देशाचा अधःपात अजूनही चालूच आहे. यावेळी सर्व अहंकार, पक्ष, व्यक्तिपूजा सोडून 'चुकले काय' आणि 'यापुढे कोणता मार्ग धरावा' आणि 'यापुढे कोणता मार्ग धरावा' याचा विचार कोणास महत्त्वाचा वाटत नाही. नवीन पिढीत कोणा तरुणाच्या मनात भगतसिंग, बाबू गेनू, सुभाषचंद्र बोस यांच्या मनातील चेतना जागृत झाली तर त्या वातीस थोडा आधार मिळावा यासाठी 'स्वातंत्र्य का नासले' याचा विचार कोणास महत्त्वाचा वाटत नाही. नवीन पिढीत कोणा तरुणाच्या मनात भगतसिंग, बाबू गेनू, सुभाषचंद्र बोस यांच्या मनातील चेतना जागृत झाली तर त्या वातीस थोडा आधार मिळावा यासाठी 'स्वातंत्र्य का नासले' या लेखमालेचा तेल म्हणून तरी उपयोग व्हावा, एवढीच अपेक्षा....\n६ डिसेंबर १२ विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-loanwaiver-application-status-pune-district-1037", "date_download": "2018-04-21T21:16:40Z", "digest": "sha1:KHGKKBJJJOHFHJDXW4C7CZN5JCCZPIL5", "length": 16790, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, loanwaiver application status in pune district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीपासून पुणे जिल्ह्यात दीड लाख शेतकरी वंचित\nकर्जमाफीपासून पुणे जिल्ह्यात दीड लाख शेतकरी वंचित\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nमी लागोपाठ तीन दिवस अर्ज भरण्यासाठी गेलो होतो; परंतु शेतकऱ्यांची गर्दी पाहता भरताना अडचणी आल्या. याशिवाय सर्व्हरच्या अडचणी; तसेच शासकीय केंद्राची संख्या कमी असल्यामुळे खासगी केंद्रात शेतकरी अर्ज भरत आहेत. तेथेही प्रतिव्यक्ती शंभर ते दीडशे रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही एक प्रकारे लूटच सुरू असल्याचे दिसून येते.\n- प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद, ता. बारामती, जि. पुणे.\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचे अर्ज भरताना शेतकऱ्यांना सर्व्हरची अडचण येत आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.१३) अंदाजित तीन लाख ३९ हजार खातेदारांपैकी एक लाख ९७ हजार ८९५ खातेदारांचे कर्जमाफीसाठी अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याचा कालावधी बघता सुमारे एक लाख ४१ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.\nशासनाने कर्जमाफी भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यत ही अंतिम मुदत दिली आहे. आता अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी ‘आपले सरकार’, ‘महा ई-सेवा-केंद्र’ आणि नागरिक सुविधा केंद्र अशी एकूण दोन हजार २६८ केंद्र सुरू आहेत. परंतु अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अजून मुदत वाढवून देण्याची अपेक्षा होती. मात्र, शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे दिसून आल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी केंद्रांवर गर्दी करत आहेत.\nसध्या ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्‍टिव्हीटी, इंटरनेटचा स्पीड आणि नेटवर्कच्या अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यास वेळ लागत आहे. याशिवाय अर्ज भरताना आवश्‍यक असणारे आधार कार्ड, त्यावर असलेली चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.जिल्ह्यात तीन लाख ३९ हजार अंदाजित खातेदार आहे. तीन लाख ९० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात एक लाख ९७ हजार ८९५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.\nजिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भाग असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यात शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक केंद्रचालक रात्री उशिरापर्यंत अर्ज भरत आहेत; तसेच सुरवातीच्या काळातील पंधरा दिवस अनेक भागांत बायोमेट्रिकची सुविधा नव्हती. त्यामुळे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. एकंदरीत शिल्लक अर्जाची संख्या पाहता लाखांहून अधिक शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे.\nयाविषयी सहकार उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु ग्रामीण भागात सर्व्हरच्या समस्या आहेत. त्यामुळे शासनाने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची गरज आहे, असे सांगितले.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/essay/dabaa/", "date_download": "2018-04-21T21:14:12Z", "digest": "sha1:QPI5TIRL6LWQ343YROZSYCG7DWP3QBFO", "length": 5298, "nlines": 54, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "डबा", "raw_content": "\nमाझा डबा हा माझ्यासाठी फार जिव्हाळयाचा आणि प्रेमाचा विषय….\nमला तर कधी कधी वाटत की मी केवळ या डब्यासाठीच ऑफिसला जातो…\nकित्येकदा मला ऑफिसला जायचा कंटाळा येतो, तरीही या डब्यासाठी ऑफिसला जातो, दोन तीन तास टाइमपास करतो, डबा संपवतो आणि निघुन येतो.\nखर तर म्हाळसाने सकाळी डबा तयार करन, तो तिने भरन, मी तो ऑफिसला घेवून जान आणि दुपारी मी तो संपवन, हा संपूर्ण डब्याचा प्रवास म्हणजे माझ्या आणि म्हाळसाच्या नात्यातल्या भावबंधाचा सोहळा असतो…\nसकाळी ज्या तन्मयतेने आणि एकाग्रतेने ती एक एक पदार्थ तयार करत असते आणि माझ्या डब्यात भरत असते की जणू एखादा गायक आपल्याच रागदारी गायकीत इतका रममाण होवून गेलाय की तो अगदी तल्लीन झालाय…\nएक एक पदार्थ डब्यात भरताना त्या बरोबर जणू ती तिच्या भावना, तीच मनही सुध्दा डब्यात भरत असावी…\nएका छोट्या डिश मध्ये ती जेंव्हा माझ्या डब्यासाठी दही भात, त्यावर फोडनी आणि आणखी बरच काही घालून ज्या तन्मयतेने कालवत असते ना की तेंव्हा वाटत की त्यात ती माझ्या विषयीच प्रेम, माया, आदर, विश्वास, ई अस सगळ कालवून देतीय.\nसगळा डबा भरुन पॅक करुन दिला की, तिच्या दिवसाच्या एका पर्वाची सांगता होते..\nमला ऑफिसात दिवसभर ढिगाने कामे असतात पण माझ सार लक्ष्य डब्यावर असत..\nदुपारी एक दीड झाला की मी डब्याला जवळ घेतो..\nतो उघडत असताना जाणवत की जणू म्हाळसाच्या आणि माझ्या नात्यातला एक एक पदर मी उलघडतोय..\nपहिला डबा पोळ्यांचा …त्या दुमडून दिलेल्या पोळ्या पाहिल्या की वाटत जणू तिन तीच हृदयच घडी करून डब्यात भरुन दिलय…\nत्याच पोळ्यात दडलेली चटणी किंवा ठेचा, तिच्या लटक्या रागाची आठवण करून देतो…\nडब्यातल्या एक दोन भाज्या, आमचा नात्यातल्या रसरशीतपणाच्या साक्षी असतात..\nबरोबर दिलेले फरसान, चिवड़ा, शेव, नात्यातला चटपटीतपणा दाखवून जातो…\nकोशिंबीर, सैलेड आमच्यात भरलेल्या सळसळत्या उत्साहाचे प्रतिक असते…..\nमधन मधन ताकाचा स्वाद उगाचच जिभेवर आंबट गोड आठवणी रेंगाळत ठेवतो….\nआणि शेवटच स्वीट म्हणजे म्हाळसाच्या आणि माझ्या काही रोमेंटिक आठवणींचा गोडवा ….\nमाझा डबा हा केवळ मी जेवत नसतो तर तो साजरा करत असतो एक उत्सव माझ्या आणि म्हाळसाच्या भावबंधाचा आणि तो ही रोजच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80.html", "date_download": "2018-04-21T21:49:00Z", "digest": "sha1:ZOZHQ5IXFHGFUTAYNUKCNVFAQEBEJLWR", "length": 10761, "nlines": 111, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सोने खरेदी - Latest News on सोने खरेदी | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nपाहा, बाजारातील आजच्या सोने खरेदीचा आढावा\nमधुरा सुरपूर यांनी पारंपारिक दागिन्यांचा घेतलेला आढावा.\nअक्षय तृतीया : सोने खरेदीसाठी सराफा बाजार सजलाय\nआज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो.\nजळगावात ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह\nसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असणा-या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे.\nगुढी पाडव्याला खरेदी करण्याची का परंपरा आहे\nआज फाल्गुन आमावस्येचे शेवटचे काही प्रहर उरलेत. नव्या वर्षाची नवी सकाळ अनेक नव्या कल्पना, योजना घेऊन येते. साडेतीन मूहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी आपल्याकडे खरेदीचीही परंपरा आहे.\nसराफा बाजारातील चमक कमी झाली\nजीएसटी, नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला तसाच व्यापार-उद्योगालाही बसला.. अगदी दिवाळीसणापर्यंत याचा परिणाम कायम राहिला.. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या नव्या व्यापाराची सुरुवात काहिशी निरुत्साही झाली...\nधनत्रयोदशीनिमित्त सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड\nनोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय.\nदिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी, जोरदार खरेदीकड कल\nनोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय. दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.\nएक रूपयात सोनं खरेदी करण्याची संधी\nही गोल्ड पेटीएम योजना 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे, आणि 19 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.\nधनत्रयोदशी २०१७ : सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्याल\nसणासुदीला सोने खरेदी करणं ही भारतीय परंपरा. दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा धनत्रयोदशीला सोने खरेदी केले जाते. त्यासोबतच साडे तीन मुहूर्तांमध्ये भारतात सर्रास सोने खरेदी केली जाते. पण दिवाळीत हा ओघ अधिक असतो.\nसोने खरेदीसाठी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड\nसोने खरेदीवर जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सोनं खरेदीवर तीन टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळं जीएसटीचा भार ग्राहकांवर पडणार आहे.\nअक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला\nआज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो.\nसराफांचा संप अखेर मागे\nगेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतलाय.\nसोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ\nदेशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.\nOMG – ओह माय गोल्ड\nयेत्या काही महिन्यात तुमच्या घरी लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही..काहींच्या मते आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे..\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/top-news/2013-03-21-09-07-32/30", "date_download": "2018-04-21T21:04:40Z", "digest": "sha1:WDRUWKIQNCMVP45CWEBWNZOAGJ752NJ2", "length": 12069, "nlines": 84, "source_domain": "bharat4india.com", "title": "केशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ! | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nमुश्ताक खान, मालगुंड, रत्नागिरी\nआधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत. मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत आधुनिक मराठी कवितेचं सुंदर लेणं खोदणारे युगप्रवर्तक कवी अशा या कवी केशवसुतांचं स्मारक आता पर्यटनस्थळ बनलंय. गणपतीपुळेपासून अवघ्या दोन किलोमीटरवरील मालगुंड इथं केशवसुत यांचं स्मारक आहे. गणपतीपुळेला येणारा प्रत्येकजण या स्मारकाला भेट देऊन 'सावध अशा या कवी केशवसुतांचं स्मारक आता पर्यटनस्थळ बनलंय. गणपतीपुळेपासून अवघ्या दोन किलोमीटरवरील मालगुंड इथं केशवसुत यांचं स्मारक आहे. गणपतीपुळेला येणारा प्रत्येकजण या स्मारकाला भेट देऊन 'सावध ऐका पुढल्या हाका' यासारख्या केशवसुतांच्या ओळी मनात साठवूनच परततो. आज जागतिक काव्य दिनानिमित्त कविवर्यांना 'भारत4इंडिया'चा सलाम\nभारतातील आधुनिक कवितेचे जनक म्हणून ख्याती लाभलेले केशवसुत मालगुंडचे. निसर्गरम्य कोकणाला नररत्नांची खाण म्हणून ओळखलं जातं. केशवसुत त्यापैकीच एक. केशवसुतांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी मालगुंडला झाला. केशवसुतांच्या जन्मघराचं रूपडं आता स्मारकात पालटलंय. ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला ती खोलीही इथं पाहायला मिळते. त्यांच्या काळातल्या वस्तूही इथं आहेत. त्यात लामणदिवा, माचा, झोपाळा, समईची वात कापण्याची कात्री, पोथी स्टॅण्ड, घंगाळ आदी वस्तू आहेत. सांजरातीला आजही हे घर विजेच्या नव्हे, तर तेलाच्या दिव्यांनी उजळतं. त्यामुळंच या स्मारकाला भेट दिल्यानंतर दीडशे वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो. केशवसुतांच्या कविता या घराच्या मागे शिल्पावर कोरलेल्या पाहायला मिळतात. इथं येणारा साहित्यप्रेमी ही खोली पाहून अक्षरश: भारावून जातो. पर्यटकांचा राबता वाढत असल्यानं मालगुंडला साहित्याची पंढरी म्हटलं जातंय.\nकेशवसुतांच्या या स्मारक बांधणीला २०व्या शतकातच शेवटचं दशक उजाडावं लागलं. १९९० मध्ये रत्नागिरीत झालेल्या 64व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी आपण इथं स्मारक उभारणार असं जाहीर करून टाकलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. त्यानंतर लगेचच कोमसापच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना स्मारकाचा प्रस्ताव सादर केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ८ मे १९९४ रोजी कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन झालं.\nया स्मारकाची कीर्ती सर्वदूर पसरली असून आतापर्यंत अनेक मान्यवरांनी इथं भेटी दिल्यात. त्यात कविवर्य नारायण सुर्वे, माधव गडकरी, ना. धों. मनोहर, विजया राजाध्यक्ष, गंगाधर गाडगीळ, कवी ग्रेस, मारुती चित्तमपल्ली, मंगेश पाडगावकर, केशव मेश्राम, शांताबाई शेळके, वसंत बापट आदींचा समावेश आहे. या स्मारकामुळं निसर्गरम्य मालगुंडच्या वैभवात भर पडलीय, एवढं खरं.\nअध्यात्मात अडकून पडलेल्या मराठी कवितेला त्यांनीच प्रथम सर्वसामान्य माणसांच्या जगात आणलं. चाकोरीबद्ध कवितेला मुक्त रूप दिलं. आम्ही कोण, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. त्यातही त्यांची तुतारी ही कविता क्रांतिकारक ठरली.\nकाव्यविषयक दृष्टिकोन, कवितेचा आशय, तिचा आविष्कार या सार्‍याच बाबतीत क्रांती घडवणार्‍या , कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्‍या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूनं गाठलं. हे मराठी साहित्याचं आणि महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/special-reports/Page-17", "date_download": "2018-04-21T20:44:08Z", "digest": "sha1:HFXIMBDIRBEHLCPOXCTPXB7GULDXBS5F", "length": 9562, "nlines": 92, "source_domain": "bharat4india.com", "title": "स्पेशल रिपोर्ट | Page 17", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nशेतकऱ्यांनी दूध ओतलं रस्त्यावर\nउस्मानाबाद- उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. त्याची धग वाढतेच आहे. त्यातच आता दुधाच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध नोंदवला. पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ करावी, परराज्यातून येणाऱ्या दुधावर गोव्याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारावं आणि तो निधी सहकारी दूध संस्थांना अनुदान स्वरूपात द्यावा, अशा मागण्या राज्य सहकारी दूध\nकोट्यवधींचा खर्च, पण पाणीयोजना कोरड्या नांदेड संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतंय. पण अशा काळात सरकारी पेयजल योजना राजकारणाच्या कचाट्यात सापडलीय. मराठवाड्यात कागदोपत्री 1680 पेयजल योजना दाखवल्या गेल्यात. पण तहानलेल्या गावांपर्यंत अजून एकही पाण्याचा थेंब पोहोचलेला नाही. नांदेडपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या 15 हजार लोकसंख्येच्या शेकापूर गावातील सायलू चित्तमपल्ले प्रचंड अस्वस्थ आहेत. याचं कारण आहे, त्यांच्या गावातील बांधून दिलेली पाण्याची टाकी. 2006 पासून या पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू आहे. तब्बल 132 कोटी रुपये इथल्या नळ\nराज्यात ऊसदरावरून आंदोलनाचा आगडोंब उसळलाय. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टींची 'जात' काढलीय. त्यामुळं एरवी परिपक्व, समन्वयाचं पुरोगामी राजकारण करणाऱ्या पवारसाहेबांना ऊसदराचं वारं का झोंबलं असा प्रश्न विचारला जातोय.\nपुणे जिल्ह्यातील बटाटा उत्पादकांची फसवणूक\nसध्या देशात एफडीआयची जोरदार चर्चा सुरू आहे. एफडीआयच्या माध्यमातून आलेल्या विदेशी कंपन्यांमुळं शेतकऱ्यांचा फायदा होणार, असंही सांगितलं जातंय. पण पुण्याजवळील सातगाव पठारावरच्या शेतकऱ्यांचा या कंपन्यांबाबतचा अनुभव मात्र विपरीत आहे. पुण्यापासून 60 किलोमीटवरचं सातगाव पठार... हे पठार बनलंय, सात गावांचं मिळून.\nलेक असावी तर अश्शी\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nभराभरा बांधूया गवताच्या गंजी\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\nडाळिंबाची बाग बहरली मांडवावरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/''-19243/", "date_download": "2018-04-21T21:04:13Z", "digest": "sha1:N5LQ6VWCAS2NBF4YIZMZIYY7FZ3INML2", "length": 3540, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-.....\"आयुष्य\".....", "raw_content": "\nआयुष्य म्हणजे नेमके काय कधीच कळत नाही\nजन्म आणि मृत्यु मधले नातं सहज उमजत नाही\nआयुष्य नावाच्या पानावर बरंच काही लिहायचे असते\nस्वतःसाठी जगलो तर ते पान नेहमी कोरेच राहते\nदुसऱ्यांसाठी आयुष्य जगणाऱ्या लोकांना एक जन्म कमी पडतो\nआयुष्य जगावे कसे हे त्यांच्याकडे पाहून अर्थ कळतो\nआयुष्यावर बोलायला मी कोणी संत नाही\nदेशासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकांना कसलीच खंत नाही\nआई वडील कधीच स्वतःचे आयुष्य स्वतःसाठी जगत नाही\nम्हणून म्हणतात देवाला सुद्धा त्यांची सर येत नाही\nकाही लोक खूप लवकर आयुष्याला कंटाळतात\nआणि काही लोक संकटाना डोळ्यात डोळे घालून उत्तर देतात\nमरून जर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळाले असते\nतर आयुष्यावर या जगण्यावर कोणीच प्रेम केले नसते\nउद्याच्या जगण्यासाठी आज का मरावे\nआत्ता या क्षणात आयुष्य आहे हे का नाही कळावे\nआत्ता या क्षणात आयुष्य आहे हे का नाही कळावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18437/", "date_download": "2018-04-21T21:03:56Z", "digest": "sha1:XJSSK6OOYZB7UZ2PT2VSYTZMY2YXWDXE", "length": 3274, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-का , यालाच म्हणतात मैत्री", "raw_content": "\nका , यालाच म्हणतात मैत्री\nका , यालाच म्हणतात मैत्री\nका , यालाच म्हणतात मैत्री\nका , यालाच म्हणतात मैत्री\nकरते ती एक मैत्री,\nओळ्ख नाही, पाळख नाही,\nतरीही होते ती मैत्री ,\nका अशीच होते मैत्री\nमार्ग दाखवते ती मैत्री,\nका यालाच म्हणतात मैत्री,\nका अशीच होते मैत्री\nसात वचनांची माळा गुंफी,\nत्या माळेतील मोती अनमोल,\nका अशीच असे मैत्री,\nकधीही धरावे, कधीही सोडावे,\nहास्य करावे, गम्य धरावे,\nलोभ करावा, राग धरावा,\nअविश्वासाचा घाव घालूनी तुटते हीं मैत्री,\nका यालाच म्ह्णतात मैत्री\nसहजपणे बोलतात तें ओठ,\nविसरुनी जा ती आपली नाती,\nविसरुनी जा ती आपली मैत्री,\nका अशीच तुटते मैत्री,\nका यालाच म्हणतात मैत्री\nका यालाच म्हणतात मैत्री\n---हरेश विजय झरकर .\nका , यालाच म्हणतात मैत्री\nका , यालाच म्हणतात मैत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T21:23:54Z", "digest": "sha1:URFXYOE5D6SURW72XZMND2VASHFNLEFG", "length": 6043, "nlines": 249, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्हेनेझुएला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► व्हेनेझुएलाचा इतिहास‎ (१ प)\n► व्हेनेझुएलाचे टेनिस खेळाडू‎ (१ प)\n► व्हेनेझुएलामधील नद्या‎ (२ प)\n► व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष‎ (३ प)\n► व्हेनेझुएलामधील विमानतळ‎ (१ प)\n► व्हेनेझुएलामधील विमानवाहतूक कंपन्या‎ (१ प)\n► व्हेनेझुएलामधील शहरे‎ (१ क, ३ प)\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१३ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A", "date_download": "2018-04-21T20:58:33Z", "digest": "sha1:P7BIF2KRYLX5TNQNLV7J4SLB6YHAWCCI", "length": 3967, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाक्लाव रेंच - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवाक्लाव रेंच याच्या स्मरणार्थ घडवलेला स्मृतिपट\nवाक्लाव रेंच (चेक: Václav Renč) (नोव्हेंबर २८, १९११ - एप्रिल ३०, १९७३) हा चेक कवी, नाटककार, अनुवादक होता. परंपरा, मूल्ये, देवधर्माच्या संकल्पनांभोवती फिरणारे ग्रामीण चेक समाजजीवन रेंचाच्या साहित्याचा मुख्य विषय आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/blog/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5.php", "date_download": "2018-04-21T20:58:40Z", "digest": "sha1:BBJ6YJZ3PV4CE3MX5TD34GQFHLALOPZE", "length": 27546, "nlines": 108, "source_domain": "amarpuranik.in", "title": "समाजाला संवेदनाशून्य बनवणारा बौद्धिक एड्स | AMAR PURANIK", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog, पंचनामा: भाऊ तोरसेकर, स्थंभलेखक » समाजाला संवेदनाशून्य बनवणारा बौद्धिक एड्स\nसमाजाला संवेदनाशून्य बनवणारा बौद्धिक एड्स\n•पंचनामा : भाऊ तोरसेकर•\nएड्स हा काय प्रकार असतो त्याला रोग म्हणता येत नाही. कारण त्या आजाराने कोणी मरू शकत नाही. पण एकदा त्याची बाधा झाली, मग तुम्ही इतर कुठल्याही आजाराने मरू शकता. इतर कुठलाही रोग तुमचा जीव घेऊ शकतो. याचे कारण असे, की एडस तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीच नष्ट करीत असतो. माणसाला आजार वा रोगबाधा होते, तेव्हा त्याचे जंतू शरीरात प्रवेश करत असतात. त्यांच्यावर उपाय म्हणुन आपण औषधोपचार घेतच असतो. पण त्याच्याही आधी आपले शरीर आपोआपच त्या रोगाशी लढू लागलेले असते. तशी जन्मजात व्यवस्थाच शरीरात उपजत असते. एडस त्याच प्रतिकारशक्तीला खच्ची करत असतो. एकदा शरीरातील ही शक्ती खचली, मग बारिकसारीक आजारही असाध्य होऊन जातात. म्हणुनच एडस कुठल्याही प्राणघातक रोगापेक्षा भय़ंकर आजार मानला जातो. जी गोष्ट मानवी आरोग्याची आहे तीच समाज आरोग्यालाही लागू होत असते. कुठलाही समाज हा त्याच्या प्रतिकारशक्तीवर टिकून रहात असतो. नैसर्गिक व इतर कुठल्याही आपत्तीमधुन माणसाला टिकून रहायचे असेल, तर त्याच्यात उपजत बचावाची प्रवृत्ती असते, तशीच देहात प्रतिकारशक्ती असते. या दोन गोष्टीवर मात केली, तर माणसाला संपवणे शक्य असते.\nशिकारी श्वापदाने नरडीचा घोट घेतलेल्या हरीण, गाय यांची अवस्था आपण बघतो ना ते जिवंत असतात. पण शिकार्‍याने त्यांना इतके जायबंदी केलेले असते, की ते प्राणी उघड्या डोळ्यानी आपला फ़डशा पाडला जात असताना बघतात. पण काहीही करू शकत नसतात. एडस वा अनिच्छा ही तशीच अवस्था आहे. आणि हे फ़क्त जखमी, रोगबाधीत माणसासाठीच खरे नाही. चांगल्या धडधाकट माणूस व समाजासाठीही खरे असते. लढण्याची, प्रतिकाराची इच्छाच नसेल, तर हाताशी हत्यार शस्त्र असून उपयोग नसतो. त्यामुळेच तुमचे शत्रु तुम्हाला मारण्यासाठी हत्यार वापरण्यापेक्षा आधी तुमची प्रतिकारशक्ती वा इच्छाशक्ती मारण्याचा विचार करत असतात, तसा डाव खेळत असतात. प्रतिकाराला घाबरलेला जमाव, पळत सुटणारी गर्दी, कळप, यांच्यासमोर एखादा बंदुकधारी सुद्धा शुर असतो. कारण तो तुमच्यपेक्षा बलवान नसतो, तर तुम्ही त्याच्याशी दोन हात करायची इच्छाच गमावून बसलेले असता. एडस माणसाची तशीच अवस्था करून टाकतो. तो माणसाला संवेदनाशून्य करुन टाकतो. इच्छाहीन करून सोडतो. मग अशी माणसे मृत्यूची प्रतिक्षा करत जगत असतात. त्यांना मारण्याची गरज नसते. आज आपण भ्रष्टाचार, गैरकारभार, अन्याय, अत्याचार, घातपात, दहशतवाद, अनागोंदी, अराजक यांनी इतके गांजलेले आहोत, की आपण त्याचा प्रतिकार करायची इच्छाच गमावून बसलो आहोत. अधुनमधून आपण तावातावाने त्याच्या विरुद्ध बोलत असतो. पण त्याच्याविरुद्ध लढायची वेळ आली, मग काढता पाय घेत असतो. अगतिक होऊन त्याच्याकडे बघत बसतो. कोणीतरी येऊन यातून सुटका करावी, अशी आपली अपेक्षा असते. आणि अशी आपली अवस्था कोणी केली आहे ते जिवंत असतात. पण शिकार्‍याने त्यांना इतके जायबंदी केलेले असते, की ते प्राणी उघड्या डोळ्यानी आपला फ़डशा पाडला जात असताना बघतात. पण काहीही करू शकत नसतात. एडस वा अनिच्छा ही तशीच अवस्था आहे. आणि हे फ़क्त जखमी, रोगबाधीत माणसासाठीच खरे नाही. चांगल्या धडधाकट माणूस व समाजासाठीही खरे असते. लढण्याची, प्रतिकाराची इच्छाच नसेल, तर हाताशी हत्यार शस्त्र असून उपयोग नसतो. त्यामुळेच तुमचे शत्रु तुम्हाला मारण्यासाठी हत्यार वापरण्यापेक्षा आधी तुमची प्रतिकारशक्ती वा इच्छाशक्ती मारण्याचा विचार करत असतात, तसा डाव खेळत असतात. प्रतिकाराला घाबरलेला जमाव, पळत सुटणारी गर्दी, कळप, यांच्यासमोर एखादा बंदुकधारी सुद्धा शुर असतो. कारण तो तुमच्यपेक्षा बलवान नसतो, तर तुम्ही त्याच्याशी दोन हात करायची इच्छाच गमावून बसलेले असता. एडस माणसाची तशीच अवस्था करून टाकतो. तो माणसाला संवेदनाशून्य करुन टाकतो. इच्छाहीन करून सोडतो. मग अशी माणसे मृत्यूची प्रतिक्षा करत जगत असतात. त्यांना मारण्याची गरज नसते. आज आपण भ्रष्टाचार, गैरकारभार, अन्याय, अत्याचार, घातपात, दहशतवाद, अनागोंदी, अराजक यांनी इतके गांजलेले आहोत, की आपण त्याचा प्रतिकार करायची इच्छाच गमावून बसलो आहोत. अधुनमधून आपण तावातावाने त्याच्या विरुद्ध बोलत असतो. पण त्याच्याविरुद्ध लढायची वेळ आली, मग काढता पाय घेत असतो. अगतिक होऊन त्याच्याकडे बघत बसतो. कोणीतरी येऊन यातून सुटका करावी, अशी आपली अपेक्षा असते. आणि अशी आपली अवस्था कोणी केली आहे आपल्यातली प्रतिकारशक्ती कोणी संपवली आहे आपल्यातली प्रतिकारशक्ती कोणी संपवली आहे कधी याचा बारकाईने शोध आपण घेतला आहे काय\nमाणसावर विषप्रयोग केला तर तो लगेच शोधून काढता येतो, तेवढे विज्ञान आता पुढारले आहे. पण गुन्हेगार हा नेहमीच कायदा व पोलिसांच्या पुढे एक पाऊल असतो असे म्हणतात. त्यामुळेच पकडला जाऊ नये म्हणुन गुन्हेगार गुंतागुंतीचे मार्ग शोधत असतो. सहाजिकच हल्ली अनेकजण पकडला जाणार नाही असा विषप्रयोग करत असतात. त्याला स्लो पोयझनिंग असे म्हटले जाते. क्रमाक्रमाने ज्याचा विपरित परिणाम साधला जाईल, असा तो विषप्रतोग असतो. त्यातून शरीरातील एक एक अवयव निकामी होत जातात. आणि अखेरीस शरीर त्या विषाचा बळी होत असते. पण ते विष तपासात सापडू शकत नाही. आपल्या समाजमनावर असाच एक संथगतीने विषप्रयोग गेल्या काही वर्षात चालू आहे. त्यातून आपला समाज असा निष्क्रीय, निराश, वैफ़ल्यग्रस्त बनवण्यात आलेला आहे. त्याच्या संवेदना पद्धतशीर रितीने बधीर करण्यात आलेल्या आहेत. राग, लोभ, उत्साह, तिव्रता, प्रक्षोभ, प्रतिसाद, चिंता या सगळ्या मानवी स्वभावाच्या उपजत प्रतिक्रिया असतात. कोणी अंगावर धावून आला तर त्याचा प्रतिकार करणे, स्वत:चा बचाव करणे, ही माणसाची उपजत प्रवृत्ती असते. तसे तो वागत नसेल तर तो दोष असतो. ती संवेदनाशून्यता असते. अशी प्रतिक्रिया नैसर्गिक असते आणि असायला हवी. ती नसती तर जगात कधी माणूस कोणाशी लढला नसता. लढाया झाल्याच नसत्या. जो बलवान त्याच्यासमोर बाकीचे नतमस्तक होऊन जगले असते. पण माणुस भावनाप्रधान असतो म्हणुनच तो प्रतिक्रिया देतो.\nजसा सचिनच्या शतकानंतर तो नाचू लागतो तसाच सचिनचे शतक हुकले तर नाराज होतो. भारतिय संघ जिंकल्यावर फ़टाके वाजवणाराच पराभव झाल्यावर खेळाडूंच्या घरावर दगड फ़ेकायलासुद्धा जातो. त्याचे जेवढे प्रेम खरे असते, तेवढाच त्याचा संतापसुद्धा खरा असतो. त्यालाच माणुस म्हणतात. याऐवजी दोन्ही प्रसंगी शांत बसणारा संवेदनाशून्य असतो. त्याला त्या क्रिकेटशी काहीही कर्तव्य असू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्वजनिक जीवनात घडणार्‍या घटनांबद्दल सौम्य वा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतो तोच खरा माणूस असतो. नसेल त्याच्यात आणि कत्तलखान्यातील बोकडामध्ये कुठलाही फ़रक नसतो. आज आपल्यातली ती प्रतिकारशक्तीच प्रयत्नपुर्वक संपवण्यात आलेली आहे. ते काम मोठ्या प्रमाणात माध्यमांकडून करून घेतले जात आहे. त्यासाठी माध्यमात प्रचंड प्रमाणात भांडवल गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यातून जी स्वतंत्र वृत्तपत्रे आहेत, स्वयंभू नियतकालिके आहेत, त्यांना चालू रहाणे, व्यवहारी दृष्टीने चालू रहाणे अशक्य व्हावे अशी परिस्थिती जाणिवपुर्वक निर्माण केलेली आहे. जास्त पाने, कमी किंमत यातून अशी वैचारिक पत्रे बंद पाडली. मग लोकांपर्यंत जाणार्‍या माहितीची सर्व सुत्रे ठराविक लोकांच्या हाती येतात. मग आपल्याला हवे तसे लोकांचे मत बनवता येते. त्यातूनच हा संथ विषप्रयोग करण्यात आलेला आहे.\nएक नमुना इथे मी देईन. कुठेही घातपात झाला मग तात्काळ लोकांचा प्रक्षोभ होत असतो. तर त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले जाते. ते ठीकच आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यावर मेणबत्त्या पेटवण्याचा तमाशा सुरू केला जातो. जणू मेणबत्त्या पेटवणे हे दहशतवाद संपवण्याचे एकमेव जालिम औषध असावे असा तमाशा मांडला जातो. कुणावर संशय घेऊ नका, दहशतवादाला धर्म नसतो, असली भंपक भाषा सुरू होते. मारल्या गेलेल्या लोकांबद्दल सहानुभुती बाजूला रहाते आणि संशयीतांच्या धरपकडीत कोणावर अन्याय झाला, त्याचाच गवगवा सुरू होतो. पोलिस पकडतात त्याच्याबद्दल सहानुभुती आणि घातपातात मारले गेलेत त्यांच्याविषयी अवाक्षर काढले जात नाही. जणु मेलेत ते मरण्यासाठीच जन्माला आलेले असावेत आणि ज्याच्याबद्दल संशय आहे, ज्यांची धरपकड झाली, त्यांच्या अन्यायासाठीच लढायला हवे असे सुचवले जात असते. जीवानिशी मेले त्यांच्याविषयीची ही अनास्था काय सांगते उलट ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्याबद्दलची आपुलकी काय सांगते उलट ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्याबद्दलची आपुलकी काय सांगते जनमानसावर कोणता परिणाम घडवते जनमानसावर कोणता परिणाम घडवते तुम्ही आपल्या सुरक्षेसाठी भांडू नका तर संशयीत असतील त्यांच्यासाथी भांडा. तोच माणुस असण्याचा दाखला आहे.\nघातपात होऊनही मुंबई पुणे दुसर्‍या दिवशी कार्यरत होते, ही माणुसकीची नव्हे तर संवेदनशून्यतेची साक्ष असते. त्याचेच कौतुक केले जाते. यालाच मी स्लो पोयझनिंग म्हणतो. आज मुंबई वा देशात अनेक ठिकाणी स्फ़ोट झाले त्यात मेलेल्या वा जखमी झालेल्या अनेकांना न्याय वा मदत अजु्न मिळालेली नाही. पण त्यांची कुठले माध्यम दादफ़िर्याद घेत नाही. पण एखाद्या संशयीत घातपात्याला पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाली असेल तर त्यावर सतत कार्यक्रम चालू असतात. यातून समाजाच्या मनात असलेली चीड नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयास होत असतो. नेते, कार्यकर्ते यांना डिवचायचे, चिडवायचे. पण त्यांनी चिडून प्रतिक्रिया दिली, मग मात्र त्यांनाच गुन्हेगार ठरवायचे. थोडक्यात अपमानित होणे, हल्ले सहन करून प्रतिकार न करणे, अवहेलना सहन करणे म्हणजे जागरुक समाज अशी चुकीची मुर्दाड मनोवृत्ती जोपासली जात आहे. त्यालाच मी स्लो पोयझनिंग म्हणतो.\nआज आपण अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार, अराजक निमुटपणे सहन करतो, कारण याप्रकारे आपल्या उपजत प्रतिकार शक्तीला खच्ची करण्यात आलेले आहे. ते काम मोठ्या प्रमाणात माध्यमांकडून करून घेतले जात आहे. त्यासाठी मग तर्कशुद्ध खोटे बोलु शकणारे लिहू शकणारे बुद्धीमंत कामाला जुंपण्यात आलेले आहेत. त्यांना आपण घडघडीत खोटे बोलतो व लिहितो हे चांगलेच ठाऊक असते. म्हणुनच ते कधी त्यांच्या प्रामाणिकपणाचा दाखला द्यायला पुढे येत नाहीत, कोणी तसे विचारले तर ऐकले नाही, बघितले नाही असे भासवून पळ काढतात. तोंड लपवून बसतात. अगदी बेशरमपणे खोटरडेपणा चालूच ठेवतात. आणि हे जगात पहिल्यांदाच घडते आहे असेही मानायचे कारण नाही. अस्पृश्यता ही काय वेगळी भानगड नव्हती. त्या दलितांना असेच प्रतिक्रियेपासून परावृत्त करण्यात आले होते. अन्याय सोसून जगण्याची सवय त्याच्या हाडीमाशी खिळवण्यात आलेली होती. त्याचाच हा आधुनिक प्रयोग चालू आहे. मी इथे ज्यांना सवाल करतो, दाखले मागतो, पुरावे देऊन उत्तर मागतो, ते गप्प रहातात, कारण त्यांच्यापाशी त्याच्या खरेपणाचा पुरावाच नाही ना समाजाला संवेदनाशुन्य बनवण्याच्या कारस्थानातले भागिदार कुठल्या तोंडाने खुलासा करणार समाजाला संवेदनाशुन्य बनवण्याच्या कारस्थानातले भागिदार कुठल्या तोंडाने खुलासा करणार\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\nसोशल मीडियाचा समाजविघातक वापर\n•पंचनामा : भाऊ तोरसेकर• ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/sms-tracker-for-iphone-free/", "date_download": "2018-04-21T21:26:20Z", "digest": "sha1:2XF52HMQPQ5HHHILXB7KKBYZYZ5QT4GA", "length": 19155, "nlines": 149, "source_domain": "exactspy.com", "title": "SMS Tracker For Iphone Free", "raw_content": "\nOn: आशा 18Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\n– जीपीएस स्पॉट मागोवा ठेवते. निरीक्षण आणि दूरध्वनी क्रियाशीलता शोधा रिअलटाइम जीपीएस मॉनिटरिंग, मार्ग जहाज सोयीस्कर रस्ता नकाशा सह\n– कॉल रेकॉर्डिंग. हे ध्येय सेल फोन बाहेर केले संवादाचा ऐकून शक्य होईल.(गूगल Android आणि iOS दूरध्वनी)\n– फोन नोंदी. मॉनिटर्स आणि नोंदी कॉल आणि पार्श्वभूमी कॉल्स.\n– येणारा फोन कॉल निर्बंध. फोन कॉल कोणत्याही संख्या प्रतिबंधित करा.\n– अभ्यास मजकूर संदेश. सर्व ग्रंथ मिळविलेला तपासा किंवा दूरध्वनी पासून पाठवा. exactspy सह पाठाचे वर गुप्तचर\n– Keylogger. exactspy keylogging विशेषतेमध्ये आपण मोबाइल फोन सर्वकाही आपले लक्ष्य वापरकर्ता faucets अभ्यास करण्यास परवानगी देते.\n– CPanel. ऑनलाइन सर्वात लॉग आणि फोन माहिती आणि तथ्ये उपलब्धता संगणक द्वारे कोणत्याही वेळी\n– विश्वसनीय. 10-दिवस पैसे परत हमी\n– तपासा अनुसूची. सर्व अनुसूची क्रिया परीक्षण, व्यवस्था घटना आणि लवादामध्ये.\n– ईमेल द्वारे जा. पडदे आउटगोइंग आणि इनकमिंग ई-मेल\n– इंटरनेट वापर परीक्षण: अन्वेषण पार्श्वभूमी, वेब साइट बुकमार्क्स, वेब साइट obstructs\n– अटकाव तात्काळ माहिती: स्काईप गुप्तचर, WhatsApp गुप्तचर आणि Facebook किंवा Twitter गुप्तचर, Viber गुप्तचर आणि iMessage गुप्तचर\n– Bugging. तो exactspy सह इतिहास सेटिंग करणे शक्य होईल\n– हातातील नियंत्रण. आपण सेट exactspy एक टेलिफोन जास्त रिमोट कंट्रोल असणे आवश्यक आहे: गॅझेट wipeout म्हणून क्षमता या प्रकारच्या, मुक्त उत्पादन खेळाडूला अडथळा आपल्या हँडल आत असेल\n लक्ष्य सेल फोन वर दर्शविल्या जाऊ शकतात की मजकूर संदेश आदेश वापरत नाही, आपल्या स्वत: च्या ट्रॅकिंग खात्री गुप्तता बनवण्यासाठी\n की मोबाइल फोन ब्रँड आणि ऑपरेटिंग प्रणाली हाताळू शकते: Android मोबाइल फोन, आयफोन दूरध्वनी\nअनुप्रयोग खर्च म्हणून, प्रीमियम गुणविशेष यादी खर्च $15.99 त्यासाठी लागणारा खर्च एक महिना. आपल्या साथीदाराबरोबर किंवा कर्मचारी आपण किंवा आपल्या कंपनीने वर याच्यावर असल्यास, या खर्च एक शंका न आहे, एक लहान किंमत निर्धारित करण्यासाठी भरावे. हे स्वस्त किंमत गुप्तचर सॉफ्टवेअर कार्यक्रम, एमएसपीवाय तुलनेत, मोबाइल फोन Spy, Steathgeine..\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18348/", "date_download": "2018-04-21T20:51:03Z", "digest": "sha1:LOTJQQ4OAOMVILTVMLHT47PDMG43G6RH", "length": 2398, "nlines": 55, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-राहुन गेला शेवट", "raw_content": "\nकवी लिहितो त्याच्या प्रेयसी च्या आठवणीत एक कविता\nसाधी सरळ पण शब्दांचे जाळ असते त्याची कविता\nपहिल्या पावसाच्या सरिन्नी भिजलेलीे त्याची कविता\nपावसाच्या टपोर्या थेबांचि आठवण करून देते त्याची कविता\nभिजलेल्या त्या पावसात टिपरी वरच्या चहाचा गंध असते त्याची कविता\nती सुंदर पायवाट आणि गपांची साथ आठवण करून देते त्याची कविता\nपण नसे जसा शेवट कधी प्रेमाला\nतसाच राहुन गेला शेवट या कवितेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2013/11/blog-post_17.html", "date_download": "2018-04-21T21:16:50Z", "digest": "sha1:QTBUBP73S6PP3SS4RYACKCHEZSYSIB5V", "length": 31230, "nlines": 196, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: ‘मातेचे रान’ अर्थात माथेरान", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...\nरायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.\nब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.\nमाथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.\nइंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.\nमाथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.\nबाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.\nलहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’\nसंपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.\nमुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात. या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.\nबाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान.\nप्रदूषणापासून मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे.\nमाथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.\n‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’\nमाथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर आहे.\nपुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.\n(रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)\nपायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.\nयेथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.\nशक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.\nसर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.\nस्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.\nपाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\n(मी पाहिलेल्या पार्इंटबाबत माहिती काही दिवसातच)\nमाथेरानचा हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.\nएवढ्या जवळ असलेल्या माथेरानवर आतापर्यंत जाणे झाले नाही. तू दिलेली माहितीवाचून नक्कीच जाणार आहे. छान वर्णन. सूर्यप्रकाशातील तुझाच काढलेला फोटो व माकडांच्या परिवाराचा फोटो आवडला.\nपुढची ट्रीप नक्कीच माथेरान ला... खूपच छान वर्णन...\nअप्रतिम लेख आणि सुरेख वर्णन\nनिशिकांत तुम्ही खूप छान माहिती दिली खरच तुही जे वर्णन केले हे वाचून मी नकीच माथेरान ला जाणार आहे 😊☺\nशालेय सहलीबद्दल मार्गदर्शन करावे\nमी श्री. प्रविण पारसे\nमी एक सांगली जिल्ह्य़ातील माध्यमिक शिक्षक आहे.\nतुमचा लेख वाचला आणि खूप छान वाटले. कारण माझ्या शाळेची सहल माथेरानला नेण्यासाठी माझे सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्यातच गुगल वर माथेरान ची माहिती शोधत असताना अचानक तुमचा ब्लॉग सापडला. तुमची माहिती मी खूप मनापासून वाचली खूप छान वाटले. कारण प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे निर्देशन केले आहे.\nशालेय सहलीबद्दल मार्गदर्शन करावे\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nकात टाकून उभा राहतोय : विश्रामबागवाडा\nशिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://moonsms.com/2014/02/marathi-sms-quotes-facebook-whatsapp/", "date_download": "2018-04-21T21:24:29Z", "digest": "sha1:HQZ42YRSVQLQOAEACQ4G5DXO6PJI7NXF", "length": 6277, "nlines": 95, "source_domain": "moonsms.com", "title": "Marathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर - Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp", "raw_content": "\nMarathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर\nMarathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर\nMarathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर\nMarathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर\nMarathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर\nMarathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर\nफ्रीज आणि फेसबुक ….\nआंत मधे नवीन काही नाही हे माहित असुनही आपण दिवसातुन दहा वेळा तरी उघडुन पाहतोच..\nरजनीकांत आपल्या मुलीच्या लग्नात स्वत:च सनई वाजवू लागतो.\nतेवढ्यात एक उडती तबकडी लग्नमंडपाजवळ येते.\nत्यातून एक एलियन हात जोडून रजनीकांतकडे विनवणी करतो.\nएलियन : हे रजनीकांत देवा, मी आपणाला विनंती करतो की उद्या माझ्या मुलाचा पेपर आहे त्यामुळे आपण सनई जरा हळू आवाजात वाजवावी.\nMarathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर\nMarathi SMS – चम्या एका लग्नात जेवण करत होता..\nझंप्या – अबे एक तास झाला..\nजेवतो येस तू..अजून किती चरशील\nचम्या – अबे मी पण परेशान झालोय..\nअजून तीन तास जेवायचंय..\nझंप्या – ३ तास चम्या – हि बघ पत्रिका.. जेवणाची वेळ… ७ ते ११\nगर्लफ्रेंड : तुझा फेसबुक ” लाल” कसा काय माझा ” निळा ” आहे\nबॉयफ्रेंड : अग … काल रात्री मी तुज्या....Read Full Joke\n‘बागी 3’ का हिस्सा बनने के बारे में पूछा गया तो कृति ने कहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/uttar-pradesh-news/?Menu-Utt", "date_download": "2018-04-21T21:14:45Z", "digest": "sha1:UN4GZZTCSJZXO7X6B6MTF6TKIZ4EQRIA", "length": 15452, "nlines": 210, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " Latest National news in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी uttar-pradesh", "raw_content": "\nभर मंडपात नवरदेवाने केली ही चूक, नवरी म्हणाली आता लग्नचं करणार नाही...\nवाराणसी: येथे नवरदेव स्वतःच्या लग्नात दारू पिऊन आल्यामुळे नवरीने सरळसरळ लग्न करण्यास नकार दिला आहे. वरमाला चढवण्याच्यावेळी नवदेव आणि त्याच्या मित्रांनी स्टेजवर असलेल्या महिलांना पाहून अश्लिल अशा कमेंट्स केल्या. मुलीने विरोध केला तर तिच्यावरही तो भडकु लागला आणि तोडफोड करू लागला.त्यानंतर मुलगी...\nमनमानी शुल्क घेणाऱ्या शाळेविरुद्ध विद्यार्थिनींच्या पालकांची एकजूट\nउत्तर प्रदेशच्या शामली पंचायतीने हुरमंजपुरा गावातील ९० विद्यार्थिनींना शाळेत न पाठवण्याचा...\nदिव्य मराठी कोलकात्यातील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम बडतर्फ\nकोलकात्याच्या टिपू सुलतान मशिदीच्या इमाम पदावरून बरकती यांना हटवण्यात आले आहे.\n‘कर्नाटकमधील हजारो कोटींचा घोटाळा अनुराग तिवारी करणार होते उघड\nरहस्यमय स्थितीत येथे मृतावस्थेत आढळलेले कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी अनुराग तिवारी हे...\nरेल्वेगाडी रोखली, सेल्फी काढून फरार; उत्तर प्रदेशात तरुणाचा उपद्व्याप,पाठलाग अयशस्वी\nसेल्फी घेण्याचे वेड किती भयंकर असू शकते, याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला. एका तरुणाने...\nसामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रजापती यास जामीन देणारे न्यायमूर्ती निलंबित\nसामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी समाजवादी पक्षाचे नेते व माजी मंत्री गायत्री प्रजापती यास...\n‘रिमोटने चोरी शक्य, ईव्हीएममध्ये घोटाळा का नाही’ माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव\nउत्तर प्रदेशात अधिकाऱ्यांना 9 ते 6 पर्यंत कार्यालयात राहावे लागेल, अन्यथा दंड\nसाबरमती स्फोट : एएमयूचा माजी विद्यार्थी दोषमुक्त\nअत्याचार-खून प्रकरणातील अल्पवयीनांना पिझ्झा-बर्गर,ऑर्केस्ट्रा,पार्टी,रोजगारासाठी मिळते प्रशिक्षण\nदुष्कृत्याच्या बेलगाम घोड्याला रोखण्यासाठी 'पॉक्सो'चा चाबूक, जम्मूमध्ये लागू नाही हा कायदा\nआईनेच केले आपल्या बाळाचे शिर धडावेगळे, एवढी निर्घृण हत्या की पाहणाऱ्यांचा थरकाप होईल\nनवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे, विचित्र आहे या देशाची ही परंपरा\nदरवर्षी होतो व्हर्जिन तरुणींचा टॉपलेस डान्स, त्यातून आपली राणी निवडतो हा राजा\nमरताना बापाने दिला होता सल्ला, ऐकूण झटक्यात मिळवले 52 कोटी\nOMG: कधी पाहिले नसतील 5 वर्षांचे अंतर असलेले जुळे; हे आहे कारण\nप्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी बनले नरभक्षक, जेव्हा सरकार भक्तांनी ओलांडल्या मर्यादा\nIPL2018 KKR vs KXIP : गेलसह राहुलची फटकेबाजी, पावसामुळे थांबला खेळ\nIPL: शतकवीर शेन वाॅटसनचा झंझावात; चेन्नई सुपरकिंग्जचा पुण्यात राजस्थानवर विजय\nमुरलीच्या अॅक्शनलाच घाबरायचे फलंदाज, पाहा चित्रविचित्र अॅक्शन असणारे 8 बॉलर्स\nकधी नाचताना तर कधी फ्लाइंग किस देताना दिसली प्रिती झिंटा, पाहा तिचा हा अंदाज\nएकेकाळी अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती 'बबिता', नेहमी व्हायची तिला मारहाण\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'...\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nअति मेकअपमुळे या अॅक्ट्रेसेसच्या सौंदर्याला लागले ग्रहण, वाईट मेकअपमुळे उडाली होती खिल्ली\nPHOTOS: 28 वर्षांनंतर आता कुठे आहे 'महाभारत'चे 10 प्रसिद्ध कलाकार, जाणून घ्या\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nथायलँडमधील या शहरात शाळकरी मुलींना वेश्यावृत्ती ढकलतात खुद्द पोलीस,आहेत 1000 मसाज पार्लर\nइंस्टाग्राम स्टार बनण्यासाठी या सुंदर मॉडेलने केल्या सर्व हद्दी पार, आता होणार 8 वर्षाची शिक्षा\n23 एप्रिलला पृथ्वीजवळ येईल अज्ञात ग्रह, सर्वनाशाला होऊ शकते सुरुवात\nSexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर\nया 28 फिल्ममध्ये आहेत खरेखुरे सेक्स सीन, को-अॅक्टरसोबत Intimate झाले अॅक्टर्स\nया मॉडेलचे अप्रतिम सौंदर्य बघून तुम्ही व्हाल घायाळ, फॉलो करतात लाखो लोक\nअनुष्काच नव्हे या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचीही झाली आहे पंचाईत, कॅमे-यात कैद झाले लाजिरवाणे क्षण\nमनमानी शुल्क घेणाऱ्या शाळेविरुद्ध विद्यार्थिनींच्या पालकांची एकजूट\n‘कर्नाटकमधील हजारो कोटींचा घोटाळा अनुराग तिवारी करणार होते उघड\nसामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रजापती यास जामीन देणारे न्यायमूर्ती निलंबित\nरेल्वेगाडी रोखली, सेल्फी काढून फरार; उत्तर प्रदेशात तरुणाचा उपद्व्याप,पाठलाग अयशस्वी\n‘रिमोटने चोरी शक्य, ईव्हीएममध्ये घोटाळा का नाही’ माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव\nउत्तर प्रदेशात अधिकाऱ्यांना 9 ते 6 पर्यंत कार्यालयात राहावे लागेल, अन्यथा दंड\nVIDEO: पंपावरील मशीनमध्ये चिप लावा, २०० मीटरवरून आॅपरेट करा, पेट्रोल चोरी करा; गोरखधंदा देशभर\nउत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापतींना जामीन; महिला, तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण\nआयएसच्या 4 संशयित अतिरेक्यांचे टार्गेट यूपी विधानसभा व अयोध्येसारखी मोठी ठिकाणे\nउत्तर प्रदेशात महाकौशल एक्स्प्रेस रेल्वेगाडीचे आठ डबे रुळावरून घसरुन 52 जण जखमी\nराशीभविष्य दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक  मेष (Aries) वृषभ(Taurus) मिथून(Gemini) कर्क(Cancer) सिंह (Leo) कन्या (Virgo) तूळ(Libra) वृश्चिक (Scorpio) धनू (Sagittarius) मकर (Capricorn) कुंभ(Aquarius) मीन (Pisces) दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक 1 2 3 4 5 6 7 8 9\nचहाचे काही घोट काम करण्यासाठी आपल्यात नवा उत्साह निर्माण करतात अगदी तसेच काही विनोदही आपल्यात नवचैतन्य निर्माण करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:58:12Z", "digest": "sha1:2LQNF3AIVDRGEBEYXIT3M4VFLTTZNPXA", "length": 30516, "nlines": 356, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: गाणी आणि आठवणी ११ - माय लव लेटर", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nगाणी आणि आठवणी ११ - माय लव लेटर\nएप्रिल महिना मला फ़ार आवडतो...म्हणजे फ़क्त हे एकंच कारण नाहीये त्याचं..पण एप्रिल फ़ुलपासून कशी धमाल असते...शाळा/परीक्षा पण आटोपायच्या त्यावेळी कैर्‍या शोधायला जायची मजा तर होतीच पण अगदी देश बदलला तरी मार्च कसाही गेला तरी एप्रिलपासून हिवाळ्याचा भयाणपणा कमी व्हायला लागतो म्हणूनही..थोडक्यात काय तर देश असो वा परदेश एप्रिल इज द ब्येस्ट.....म्हणून विचार करत होते की एप्रिलच्या ब्लॉग पोस्टची सुरूवात जरा धमाल असायला हवी...आणि अर्थात त्यासाठी जास्त ताण नाही द्यायला लागला...म्हणून आज हे एक धमाल गाणं आणि त्याची आठवण...\nमाझ्या गाण्याच्या आठवणी जेव्हा मागे जाऊन माझी मीच वाचते तेव्हा मला त्यात नेहमी एक गंभीर वळण दिसतं...म्हणजे गाणी गंभीर नसली तरी आठवणी का इतक्या हळव्या असाव्यात असं वाटण्याइतपत....आणि म्हणून मी आठवत होते की असं एखादं तरी गाणं हव न की ज्याच्या आठवणीने आपण तुफान हसत सुटल पाहिजे...जस इतरवेळी मित्रमंडळात किंवा कुठला चित्रपट पाहताना कैच्याकै कमेंट्स करताना खी खी करून हसतो तस...म्हणजे नुसतं गाण्यासाठी का म्हणून सिरीयस व्हा..असा मी नुसता विचार करताक्षणीच आठवलेलं हे गाणं आहे..मुख्य म्हणजे हे फारसं कुणाला आता आठवत पण नसेल याची खात्री आहे मला...पण करमणुकीची हमखास खात्री.....\nतेव्हा आम्ही चाळीत राहत होतो. आमच्या शेजारी एक मारवाडी कुटुंब राहायचं आणि त्यांच्याकडे (किंवा फक्त त्यांच्याकडे) टेपरेकॉर्डर होता...त्याचा आवाज अर्थात त्या घरातल्या मुलांच्या मर्जीवर वर-खाली व्हायचा...किंवा फक्त वर व्हायचा असं म्हटल तरी चालेल...कमीबिमी नाही.एकतर बंद नाही तर उच्च सुरात काही ना काही सुरु असायचं...\nम्हणजे सकाळी त्या घरच्या कर्त्या पुरुषाने उच्च आवाजात कुठली भजन सुरु केली की तो दुकानात गेल्यावर त्याचा मुलगा क्र १ येऊन त्याची लाडकी श्रीदेवीच्या पिक्चरमधली गाणी बापापेक्षा अम्मळ जास्त आवाजात लावे, मग क्र २ ची आवड आणि आवाज असं करत क्र. ५ पर्यंत हा कार्यक्रम चढत्या आवाजात आणि अर्थात \"उनकी उनकी पसंद के\" गीतात सुरु असे...आम्ही त्यांचे सख्खे (म्हणजे भिंत शेअर करणारे) शेजारी असल्याने हा सारा अत्याचार सहन करायची ताकत आमच्या कानात सगळ्यात जास्त होती असं म्हणायला हवं....बरं त्यांना हा अत्याचार बंद करा म्हणून सांगायची काही सोय नव्हती कारण त्यांची तोंड उघडल्यावर ऐकू येणाऱ्या ओव्या (वाचा: शिव्या) ऐकण्यापेक्षा असतील ती गाणी परवडली अशी गत होती....\nजोवर हिंदी किंवा ओळखीची गाणी असत तोवर ठीक होतं म्हणजे कानाचा पडदा तग धरून तरी असे...पण जर त्यांची गावी फेरी झाली असेल तर अस्सल मारवाडी मिट्टीमधली गाणी सारखी सारखी ऐकायची म्हणजे मोठं संकट...शाळा सुरु असे त्या दिवसात या गाण्यांचा फारसा त्रास जाणवला नाही कारण संध्याकाळी एकदा का दुकान बंद करून पैसे मोजायची वेळ आली की गल्ला भरला असेल त्याप्रमाणे छन छन वाजणारी नाणी ऐकावी लागत...जेव्हा पैसा सगळीकडेच कमी दिसे तेव्हा हा वाणी आम्हाला चांगलाच श्रीमंत वाटे..असो मी त्या गंभीर वळणावर नेहमीप्रमाणे वळायच्या आत आपण त्या गाण्याकडे वळूयाच कसं...:)\nतर या वरील सगळ्या गानपार्श्वभूमीवर (नाणी विसरूया आता...तस पण नोटांचा जमाना हाय आणि क्रेडीट कार्डांचा) एक असा काळ किंवा महिना आला जेव्हा त्या घरातल्या समस्त मंडळींना आवडणार एक गाणं किंवा खर तर एक अल्बम मिळाला...म्हणजे मुलांनी सुरु केलेला धिंगाणा क्र १ पासून पाचपर्यंत सर्वांना आणि चक्क बापाला पण आवडला..त्यामुळे सकाळची भजन बिजन सोडून ही जी एक कसेट त्यांनी टाकली ती बहुदा पूर्ण घासल्यावरच बाहेर काढली असणार....यस येतेय मी त्या चाळप्रसिध्द गाण्यावर....पण आधी जरा थोडे धक्के..\nतेव्हा आता सारखे उठ सुठ अल्बम निघत नव्हते ना त्यांच्या चित्रफितीचा पूर यायचा...शिवाय असे फारसे नट-नटी पटकन उठून चला माझ्या गाण्याचा अल्बम काढा म्हणणारे आणि ते अल्बम लगेच बाजारात आणणारे ही बाजारात जास्त नव्हते.....\nतर तेव्हा नुकताच लोकांच्या थोड्या फार विस्मरणात गेलेल्या \"पद्मिनी कोल्हापुरे\" ही होती मुख्य गायिका आणि तिला खास या अल्बमद्वारे पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणण्याचं धैर्य केल होत आपले सर्वांचे लाडके \"बप्पीदा\"....:)\nसोन्याचा भाव वाढल्यापासून बप्पीदाबद्दल मुळात असलेला आदर (आठवा: \"जब कोई बात बिघड जाये\" ) आता जरा काकणभर (सोन्याचं नाही) अधिक झाला आहे हे जाता जाता सांगायलाच हवं.....तर बप्पीदा आणि पद्मिनी हे combination (काहींच्या मत जर असेल तर ) त्या दोघांनी मिळून गायलेलं हे गाणं त्यावेळी आमच्या चाळीत तुफान हिट होत...ते गाणं होतं....\nप. - सॉरी सॉरी सॉरी सर आज मुझे जल्दी जाना घर....\nब. - रुको रुको रुको मगर टाईप करू पहले लेटर\nब. - लव लव लेटर माय लव लेटर\nआणि मध्ये कधी तरी ती हे पण म्हणते सी यु लेटर...\nआता धृपदच इतक जमलंय अगदी यमकासकट तर हे आणि यातली इतर गाणी चाळ न ऐकून सांगते कुणाला.....खरं म्हणजे त्या टेप रेकॉर्डरमधून जे काही आम्ही गाणी या नावाखाली ऐकलय त्यापुढे हे म्हणजे अगदी श्री कृष्णाने सांगितलेली गीता नसली तरी दर सोमवारी चाळी खालून \"तुजविण शंभो मज कोण तारी\" म्हणणारे एक वृद्ध आजोबा जात निदान त्या लेवलच होत असं म्हणायला हरकत नाही...\nबाकी पु ल नी एका ठिकाणी म्हणून ठेवल्याप्रमाणे शेजारच्यांचा ठणाणा करणारा रेडीओ आपल्यासाठी वाजतोय अशा आनंदात ऐकावा त्याप्रमाणे ही टेप आम्ही नुसती ऐकून नाही तर त्यावर थोडा विनोदी घरगुती नाचबीच करून धमाल केलीय...तेव्हा ते \"एकता का वृक्ष\" यायचं न त्यातला नाच बऱ्याच गाण्यावर जातो...बाप्पिदाच्या बिट्सचा परिणाम असावा आणि नाविलाज को क्या इलाज असही असेल....\nआज नक्की किती वर्षापूर्वी ऐकलं होत तेही आठवत नाही पण तरी वरचे शब्द चालीसकट आठवले यात या गाण्याचं यश आहे असं बप्पीदा कधी मला भेटले (आणि चुकून पद्मिनीताई पण दिसली) तर मी नक्की सांगणार आहे...\nअजूनही जर असं काही गाणं आहे यावर विश्वास बसत नसेल तर (आपल्या जबाबदारीवर) इथे त्याचा आस्वाद घ्या....तुम्ही पण हसत हसत नाचायला (किंवा लोळायला) लागाल ..माझी खात्री आहे....:) आणि हो त्या एकता का वृक्ष च्या स्टेप्स नक्की ट्राय करा....ही ही ही.....:)\nLabels: इनोदी, उगीच, गाणी आणि आठवणी\nगाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले आहे. अप्रतिम लिखाण.. छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जीवनात घडत असतात त्या एकदम वाचताना खूप मजा आली. डोळ्यासमोर सगळी चाळ उभी केली तू. खूप छान. खरतर खूप दिवसांनी मी इतकी हसले आहे.. धन्यवाद..\nआणि मी ते गाणे पूर्ण ऐकूच शकले नाही. ( ध्रुवपदा नंतर पुढचं ऐकायची हिमंतच नाही झाली माझी.) तुम्ही लई भारी आहात.. रोज रोज हे गाणे ऐकत होतात.. आई गं...\nबप्पी ला पप्पी..(गाण्यातल्या सारखंच यमक जुळवला आहे..)\nगाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले आहे. अप्रतिम लिखाण.. छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जीवनात घडत असतात त्या एकदम वाचताना खूप मजा आली. डोळ्यासमोर सगळी चाळ उभी केली तू. खूप छान. खरतर खूप दिवसांनी मी इतकी हसले आहे.. धन्यवाद..\nआणि मी ते गाणे पूर्ण ऐकूच शकले नाही. ( ध्रुवपदा नंतर पुढचं ऐकायची हिमंतच नाही झाली माझी.) तुम्ही लई भारी आहात.. रोज रोज हे गाणे ऐकत होतात.. आई गं... बप्पी ला पप्पी..(गाण्यातल्या सारखंच यमक जुळवला आहे..)\nमधु, ब्लॉगवर सहर्ष (खरं तर सहसत म्हणायचं होतं मला) स्वागत...:)\n\"बप्पीची पप्पी\" हे वाचुन अशक्य लोळतेय मी....:D :D तुमच्या कमेंटनी आजचा दिवस एकदम धमाल जाणारे.....\nआभार आणि भेटुया पुन्हा....\n'गाणी आणि आठवणी' मध्ये हे गाणं म्हणजे तुळशीत भांग \nहे हे हेरंब....गाण्याचं सोड आठवण कशी वाटली\nमग तुळस कशाला म्हणतोय मी असं वाटतंय तुला\nयावेळी माझी जरा लेट पेटली..बरं झालंस पुन्हा प्रतिक्रिया दिलीस ते हेरंब.....:)\nआभारी श्रद्धा....अगं यंदा कुणी उन देतं का उन अशी जाहिरात करावी लागणार आहे बहुतेक...:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nस्नो टाइम इज फ़न टाइम\nदोन ओंडक्याची होते जर्सीमध्ये भेट.....\nगाणी आणि आठवणी ११ - माय लव लेटर\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-solar-technology-dairy-industry-4719", "date_download": "2018-04-21T20:50:27Z", "digest": "sha1:FSRFRW7Y2BS6CZ3ZIVQLTPCP3OQULY6G", "length": 22336, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, solar technology for dairy industry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञान\nदुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञान\nसंतोष चोपडे, प्रशांत वासनिक\nसोमवार, 8 जानेवारी 2018\nपारंपरिक ऊर्जेला अंशतः किंवा पूर्ण पर्याय म्हणून सौरऊर्जेचा वापर करून दूध प्रक्रिया व पदार्थ निर्मितीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो अाणि व्यवसायात प्रगती साधता येते.\nपारंपरिक ऊर्जेला अंशतः किंवा पूर्ण पर्याय म्हणून सौरऊर्जेचा वापर करून दूध प्रक्रिया व पदार्थ निर्मितीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो अाणि व्यवसायात प्रगती साधता येते.\nभारतीय दुग्ध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग जलदगतीने वाढत अाहे, तसेच दूध उत्पादनाचा वृद्धीदर ४ टक्के आहे. १५५.५ दशलक्ष टन दूध उत्पादनासह भारताचा दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या एकूण दूध उत्पादनाच्या १८.५ टक्के उत्पादन भारतात होते. भारतातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचा दूध व दुग्धजन्य पदार्थांकडे कल वाढत आह. २०२० मध्ये भारतातील दुधाची मागणी २०० दशलक्ष टन होईल व भारतीय दूध उद्योगाची प्रक्रिया क्षमता वाढेल. या वाढत्या क्षमतेमुळे या उद्योगातील ऊर्जेची मागणीसुद्धा वाढेल.\nकुठल्याही प्रक्रिया उद्योगात ऊर्जा अावश्‍यक बाब आहे व दूध प्रक्रिया उद्योग यास अपवाद नाही. प्रकिया उद्योगात जास्त खर्च हा ऊर्जेवर केला जातो. दूध प्रक्रियेसाठी उष्णता, रेफ्रिजरेशनसाठी विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते. सध्या दूध उद्योगात ऊर्जेसाठी जीवाश्म इंधन जसे वीज, डिझेल, फर्नेस आॅईल, द्रवरूप पेट्रोलियम गॅस, कोळसा इ. पारंपरिक ऊर्जा स्राेताचा उपयोग होतो. दूध उद्योगात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उष्ण ऊर्जा व विद्युत निर्मिती प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो.\nपारंपरिक ऊर्जेचे स्राेत वापरण्यातील दोष\nपारंपरिक ऊर्जेचा दर दिवसेंदिवस वाढत आहे.\nपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण प्रदूषित होते.\nपारंपरिक ऊर्जेचे स्राेत मर्यादित आहे.\nज्या प्रमाणात हे ऊर्जा स्राेत वापरले जात आहेत. त्यामुळे भविष्यात या ऊर्जेची उपलब्धता कमी होईल अाणि या ऊर्जेच्या दरामध्ये वृद्धी होणार अाहे.\nसौर ऊर्जा ऊर्जेचा शाश्वत पर्याय\nसौर ऊर्जा हा सूर्याकडून मिळणारा ऊर्जेचा अविरत स्राेत असून पर्यावरणासाठी अनुकूल आहे व पारंपरिक ऊर्जेपेक्षा याचा दर खूप कमी आहे.\nभारतासारख्या उष्ण कटीबंधीय प्रदेशात जेथे सौर विकीरणाची सरासरी तीव्रता २०० मेगा वॅट प्रती स्क्वेअर किलोमीटर आहे तेथे सौर ऊर्जा हा पारंपरिक ऊर्जेचा शाश्वत पर्याय आहे.\nमागील दशकात सौर ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञानात झालेल्या संशोधनामुळे या प्रणालीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात सर्व उद्योगात सौर ऊर्जेचा वापर होईल.\nदुग्ध व्यवसायात साैर ऊर्जेचा वापर\nडेअरीमध्ये प्रामुख्याने विद्युत अाणि उष्णता या दोन प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो. विद्युत ऊर्जेचा वापर प्रक्रिया संयंत्रे, मशिन्स, रेफ्रिजरेशन यंत्रणा, बल्ब व पंखे इत्यादी विद्युत चलित उपकरणे चालविण्यासाठी होतो तर उष्णतेचा वापर दूध प्रक्रियेसाठी, दुग्ध पदार्थ निर्मितीसाठी व संयत्रांच्या स्वच्छतेसाठी होतो.\n१) गरम पाणी व वाफ निर्मिती प्रणाली\nडेअरीमध्ये दूध प्रक्रियेसाठी व दुग्धपदार्थ निर्मितीसाठी लागणारी उष्णता बाॅयलरद्वारे निर्माण केली जाते. त्यासाठी विविध प्रकारच्या इंधनाचा (लाकूड, डीझेल) वापर केला जातो.\nया पारंपरिक प्रणालीऐवजी सौर ऊर्जेपासून उष्णता निर्मिती प्रणालीचा वापर करून वरील सर्व प्रकिया व पदार्थ तयार करता येतात.\nयामुळे दूध प्रक्रिया व दुग्धपदार्थ निर्मितीवरील लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.\nया प्रणालीचे सोलर कलेक्टर (ट्रफ कलेक्टर, डिश स्टर्लिंग, फे्रस्नेल रिफलेक्टर्स, सोलर पाॅवर टाॅवर), नियंत्रक पंप, पाणी साठवण टाकी, बॉयलर असे भाग अाहेत.\nवरीलपैकी पॅराबोलिक ट्रफ कलेक्टरच्या साहाय्याने ३५०-४०० अंश सेल्सिअस तापमान वाढवता येते.\n२) साैर विद्युत निर्मिती प्रणाली\nविद्युत निर्मितीसाठी सौर ऊर्जेचा वापर करता येतो, त्यासाठी सोलर फोटोवोल्टेक प्रणालीचा प्रयोग केला जातो.\nनिर्मित विद्युत ऊर्जेचा वापर प्रक्रिया संयंत्रे, मशिन्स तसेच रेफ्रिरेजरेशन प्रणाली चालविण्यासाठी करता येते.\nएकूण ऊर्जेच्या ४०-५० टक्के ऊर्जा ही केवळ रेफ्रिजरेशन यंत्रणेवर वापरली जाते, त्यामुळे ही यंत्रणा सौर ऊर्जा चलीत केली तरी ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होईल.\nसोलर फोटोवोल्टेक प्रणालीचे सोलरफोटोवोल्टेक मोड्यूल, चार्ज नियंत्रक, बॅटरी अाणि विद्युत ऊर्जा वितरण प्रणाली हे मुख्य घटक आहेत. वरील चित्रामध्ये त्याची कार्यप्रणाली दाखविली आहे.\nसध्या महाराष्ट्रातील नामवंत डेअरीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून दुधावर प्रक्रिया केली जाते. सौर ऊर्जा वापरून दुधाचे पाश्चरीकरण, क्रेट व कॅनची स्वच्छता व क्लिनिंग इन प्लेस या क्रिया केल्या जातात.\nदूध पाश्चरीकरणासाठी (३५,००० लिटर प्रती दिवस) वापरल्या जाणाऱ्या १६० स्क्वेअर मीटर आकाराच्या यंत्रणेमुळे (औद्योगिक प्रक्रिया केंद्रित सौर यंत्रणा) प्रतिदिन ८०-१०० लिटर भट्टी तेलामध्ये बचत होते.\nसंपर्क ः संतोष चोपडे, ९०११७९९२६६\n(दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)\nदूध व्यवसाय वीज पर्यावरण environment सूर्य\nगरम पाणी व वाफ निर्मिती प्रणाली\nसाैर विद्युत निर्मिती प्रणाली\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nसेन्सर छोटे, कार्य मोठेइटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील...\nआंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायरकोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा...\nकलिंगडापासून विविध पदार्थनिर्मितीउन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते....\nयोग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंगखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन,...\nसेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन...काटेकोर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...\nकल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...\nपरागीकरण करणारा रोबोजगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत...\nहळकुंडावरील प्रक्रियेसाठी यंत्रेकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत...\nयांत्रिकीकरणाचे ग्रामीण जीवनावरील परिणाममाणसाचे कष्ट कमी व्हावेत म्हणून सुरू झालेल्या...\nयंत्रामुळे ऊसशेती झाली अधिक सुलभ कोल्हापूर हा उसाचा प्रमुख जिल्हा. येथील शिरोळ...\nस्वयंचलित ट्रॅक्टरचा उद्योग वाढेल २५...जागतिक पातळीवर ड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर (अॅटोनॉमस...\nयंत्रामुळे शहाळे फोडणे, नारळ सोलणे झाले...शहाळे फोडणे आणि नारळ सोलणे यंत्र महिला तसेच वयस्क...\nविद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम...शेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल...\nभरतभाईंनी तयार केले आंतरमशागत, पेरणी...गुजरात राज्यातील पिखोर (ता. केशोद, जि. जुनागड) या...\nसोलर इन्व्हर्टरमुळे होते ऊर्जेची बचतसोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे...\nऊस लागवड यंत्र, मल्चिंग यंत्राची केली...शेतकऱ्यामध्ये मोठा संशोधक दडलेला असतो. कुंभारी (...\nकारल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थकारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत...\nहळद बॉयलर सयंत्रातून मिळाला उत्पन्नाचा...भातउत्पादक म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात...\nफिरत्या दिव्याने रोखली रानडुकरेवन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असले...\nनटूभाई वाढेर यांनी तयार केले कापूस...देशात कपाशी लागवडीखाली मोठे लागवड क्षेत्र आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2012/08/", "date_download": "2018-04-21T21:14:57Z", "digest": "sha1:BL4ZPGOSHVSKUKBO7JKL3BGISKRIJXF2", "length": 24010, "nlines": 153, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: August 2012", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nअष्टविनायकांपैकी सातवा असलेला हा महडचा श्री वरदविनायक गणपती महड, ता. रायगड जिल्हय़ात आहे. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात हा गणपती आहे. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीकडून मुंबईकडे जात असताना 3 किलोमीटरवर डाव्या हाताला या मंदिराचा रस्ता लागतो. अष्टविनायकांपैकी असून सुद्धा येथील रस्ताची दुर्दशाच आहे. साधारणपणो दीड किलोमीटर रस्ता खराब आहे. मंदिरापासून काही अंतरावर गाडी पार्किगसाठी जागा आहे.\nया मंदिरात सध्या नवीन बांधकाम होत आहे. मंदिराचा गाभारा मात्र पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन काळाचा असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही उभारले. देवाळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत.\nश्रीबल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कर्जतपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 115 कि. मी. अंतरावर आहे. महडच्या मंदिरासमोरून पालीच्या गणपतीला जाता येते. महड पाली रस्ता 30 किलोमीटरचा असून, रस्ता खराब होता. सुमारे 1 तास लागतो. हा रस्ता हिरव्यागार गर्द, घनदाट झाडांनी वेढलेला आहे.\nबल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा हा गणपती ओळखला जातो. हा गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. येथील लाकडी मंदिराचे दगडी मंदिर तयार केले आहे. मंदिराच्या बाहेर मोठय़ा आकारातील घंटा लावलेली आहे. अशीच घंटा वाईच्या मेणवली घाटावर सुद्धा आहे.मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे . उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन उभी आहे . मूर्ती छान आहे. सभामंडप चाळीस फूट लांब आहे . देवळासमोर दोन मोठी तळी आहेत. परंतु नेहमीसारखे या ठिकाणही महाराष्ट्र पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाली आहे. माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो.\nअगदी देवळाच्या जवळच सरसगड आहे. गडावर पूर्वी गेलो होतो. गडावर जाण्यासाठी मोठ मोठय़ा पाय:या आहेत. पालीगावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पाली गावातून इथं येउन किल्ला पहाणे 2-3 तासांत होते. या किल्ल्याच्या पूर्वेला 10 ते 12 कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैल्या, खंडाळा घाट, नागफणी, अंबा नदी, गरम पाण्याची कुंड असणारे उन्हेरे असा परिसर गडावरु न दिसतो. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा नावांनी ओळखला जातो.\nयेथील देवळात आणि परिसरात फोटो काढायला बंदी आहे. ही बंदी का असते हे कळत नाही. चौकशी केल्यास मंदिराच्या मागील बाजूस थोडय़ा अंतरावरच स्वच्छतागृह आहे. तेथे किरकोळ पैसे देऊन फ्रेश होता येते. मंदिर परिसरात मोठा तलाव आहे. नेहमीसारखी या ठिकाणी ही बाजार पेठ आहे. पोहय़ाचे पापड, मिरगुंड, कोकम सरबत, कुरडय़ा, लोणचे असे कोकणचे प्रकार घरी घेऊन येता येतात.\nमहाराष्ट्रातील गरम पाण्याचे कुंड म्हणून प्रसिद्ध. परंतु ब:याचश्या लोकांना माहित नसलेले उन्हरे हे गरम पाण्याचे कुंड पाली पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे. श्रीरामाने बाण मारून सितामाईस स्नानासाठी हे स्थान तयार केले अशी पुराणात कथा आहे. या गंधकमिश्रीत कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार बरे होतात. असे बोलले जाते. एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक महिलांसाठी एक पुरूषांसाठी आहे. या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान त्वचेला सहन होते. तिस:या कुंडाचे पाणी जास्त गरम आहे. कुंडाच्या तळाशी लाकडाच्या फळय़ा आहेत. त्यावर उभे राहता येते. येथे जास्त वेळ थांबल्यास गंधकाच्या वासामुळे चक्कर येवू शकते. या ठिकाणी 15 फूट बाय 15 फूट असा गरम पाण्याचा कुंड आहे. कुंडाभोवती भिंत बांधलेली असून, या ठिकाणी बारा महिने, चोवीस तास गरम पाणी असते. पार्किग जागेजवळ छोटेसे हॉटेल सुद्धा आहे.\nमागे एकदा मित्रंबरोबर घनगड - कोरीगड - तेलबैला - सवाष्णीचा घाटमार्गे पालीला आलो होतो. तेथून मुक्काम करण्यासाठी उन्हेरे ला एसटीने गेलो होतो. या ठिकाणी विठ्ठल-रु क्मिणी मंदिर असून, मंदिरात तेव्हा 1996 साली आम्ही मुक्काम केला होता. तेव्हा रात्री येथील वातावरणात गंधकाचा वास भरपूर होता. रात्री तर या कुंडातून मोठमोठे बुडबुडे येत असल्याचे पाहून मन काही काळ घाबारले होते. कारण लाव्हारसामुळे खडक तापतात. त्यात पाण्याचे झरे असल्यामुळे पाणी खडकातून वर येते. असे वाचले होते. न जाणो लाव्हारस बाहेर आला तर या भीतीने रात्र ब:यापैकी जागून काढली. येथून काहीच अंतरावर नदी असून, नदीतील पाणी मात्र नेहमी सारखे आहे. रोहा मार्गे पालीच्या गणपतीला जाता येते. येथून पुढे जिंज:यालाही जाता येते. उन्हरेतून नागोठणो मार्गे पेणला जाता येते. स्कूटरवरून परिवाराला घेऊन उन्हात निघालो. दुपारचे 2 वाजले होते. जंजि:याला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. एकतर स्कूटर, वर उन मग काय हार मानून सरळ पेणला काकाकडे जायचे ठरले. दुपारी 3.30 ला पेणला पोचलो. विश्रांती घेऊन पुन्हा संध्याकाळी अलिबागला बिचवर गेलो.\nया आधी अलिबागच्या कुलाबा किल्यावर गेलो असल्याने तसेच वेळही नसल्याने गेलो नाही. अलिबागला मुक्काम करायचा नाही असे ठरल्यावर टू व्हिलरवरून सायंकाळी 7 ला पेणला येण्यास निघालो. वाटेत छानच जंगल व घाटातून जाणारा रस्ता आहे. वाटेत गाडी पंक्चर होईल काय, चोर आडवेल काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कृपेने तसे काही घडले नाही.\nअलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. बिचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. अलिबाग विषयी पुन्हा एक वेगळा लेख नंतर लिहतो.\nमहड गणपतीला जाण्यासाठी :\nमुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे 6 कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर 83 कि.मी आहे.\nमुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड 24 कि.मी. आहे.\nपुणे-लोणावळा-खोपोली-महड : अंदाजे 84 किमी. आहे.\nमहडपासून सु. 20 किमी. अंतरावर कर्जत व खंडाळा ही लोहमार्ग स्थानके आहेत.\nबल्लाळेश्वर पालीला जाण्याचा मार्ग\nमुंबई ते पाली थेट एस.टी. ची आहे.\nजवळचे रेल्वे स्टेशन कर्जत.\nमुंबईहून रेल्वेने कर्जतला येथून पाली जाण्यासाठी एस.टी.बस आहेत.\nखोपोली, पनवेल व कर्जत येथूनही एस.टी.ने पालीला जाता येते.\nपुणे ते पाली बसची सोय आहे.\nपुणे येथून रेल्वेने कर्जतला येऊन पुढे एस.टी. बसने पालीला जाता येते.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-eyes-gujrat-elections-results-3997", "date_download": "2018-04-21T20:45:11Z", "digest": "sha1:PI6YIDKB5RQ3VQUY47COP2OL7K6463OT", "length": 26401, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, eyes on Gujrat elections results | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनजरा गुजरातच्या विधानसभा निकालाकडे\nनजरा गुजरातच्या विधानसभा निकालाकडे\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nगुजरात निकाल पुढच्या 48 तासात घोषित झालेला असेल. शेजारच्या या राज्याचा, खरे तर सहोदराचा महाराष्ट्रात पूर्वी फार विचार केला जाई. तेथे किती गुंतवणूक गेली, ती महाराष्ट्रात का आली नाही यावर प्रचंड चर्चा झडे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने जाहीरपणे कडाकडा बोटे मोडून झाल्यावर राजकारणी खाजगीत मोदी अजब रसायन असल्याची कबुली देत. आता मोदी नसलेल्या गुजरातेत निवडणुका झाल्या आहेत. सोमवारी निकालही जाहीर होणार आहेत.ते महाराष्ट्राच्या राजकारणावर खचितच परिणाम करणार आहेत. आज सेत्त त सहभागी असलेल्या शिवसेनेशी भाजपचे संबंध कसे असतील याचा फैसलाही गुजरातचे निकाल करणार आहेत.\nगुजरात निकाल पुढच्या 48 तासात घोषित झालेला असेल. शेजारच्या या राज्याचा, खरे तर सहोदराचा महाराष्ट्रात पूर्वी फार विचार केला जाई. तेथे किती गुंतवणूक गेली, ती महाराष्ट्रात का आली नाही यावर प्रचंड चर्चा झडे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने जाहीरपणे कडाकडा बोटे मोडून झाल्यावर राजकारणी खाजगीत मोदी अजब रसायन असल्याची कबुली देत. आता मोदी नसलेल्या गुजरातेत निवडणुका झाल्या आहेत. सोमवारी निकालही जाहीर होणार आहेत.ते महाराष्ट्राच्या राजकारणावर खचितच परिणाम करणार आहेत. आज सेत्त त सहभागी असलेल्या शिवसेनेशी भाजपचे संबंध कसे असतील याचा फैसलाही गुजरातचे निकाल करणार आहेत. पाऊस तेथे पडला तरी छत्र्या येथेही उघडल्या जाणार आहेत. कशा या विषयीच्या या शक्‍यता नवी समीकरणे समोर आणणाऱ्या आहेत.\nभारतीय जनता पक्षाची गुजरात ही प्रयोगशाळा आहे. मोदींनी राजकीय चातुर्याचा उपयोग करीत बांधलेल्या गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही अशी शक्‍यता तेथे प्रत्यक्ष पहाणीसाठी गेलेले पत्रकार व्यक्‍त करतात. तर मतदानोत्तर चाचण्या पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळेल असे एकमुखाने सांगतात. पंतप्रधान मोदींची ,त्यांचे विश्‍वासू सहकारी असलेल्या अध्यक्ष अमित शहांची ही कसोटी आहे. मावळलेल्या गुजरात विधानसभेत भाजपच्या 116 जागा आहेत. त्या पेक्षा एकही जागा कमी होणे हा भाजपचा, आक्रमकतेचे राजकारण करणाऱ्या मोदी शहांच्या जोडगोळीचा एका अर्थाने पराभव असेल. 22 वर्षांच्या सत्तेविषयी नाराजी निर्माण होणे स्वाभाविक असते.पण गुजरात ही मोदींची प्रयोगशाळा आणि कर्मभूमी असलेल्या गुजरातसाठी हा नियम लागू करता येणार नाही. मोदी म्हणजे विजय हे समीकरण दृढ झाले आहे ते त्यांनी गुजरातेत सातत्याने मिळवलेल्या विस्मयजनक यशामुळे. तेथे भाजपला निसटते बहुमत मिळून चालणार नाही. ऍन्टी इन्क म्बन्सी वातावरणाचा लाभ कॉंग्रेसला झाला अन भाजपच्या जागा कमी झाल्या तर फडणवीस यांच्या सरकारवर होणारे प्रहार वाढतील. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आजवरची निराशा त्यागून तरतरीत कामगिरीचे प्रयत्न चालवले आहेतच, गुजरातेत भाजपच्या जागा घसरल्या तर या दोन्ही पक्षांना बळ येईल. काँग्रेस हा या देशाच्या राजकारणाचा अगदी कालपरवापर्यंतचा मुख्य स्वर.\nभाजपच्या पिछेहाटीला त्याच राज्यात प्रारंभ झाला तर राहुल यांच्या राज्याभिषेकाच्या पर्वावर झालेला शकुन असेल. विरोधक पुन्हा नव्याने स्वत:ला जोखू लागतील अन मोदी यांचे अत्यंत आवडते मानले जाणाऱ्या फडणवीसांपुढे आव्हाने उभी राहतील. आपण विजयाच्या पर्जन्यछायेत येवू शकतो असा साक्षात्कार गुजरातनिकालांनी भाजपविरोधी कौल दिला तर काँग्रेसला होईल. गुजरातने गेल्या विधानसभा निवडणुकीत 116 जागा भाजपच्या पारडयात टाकल्या. काँग्रेस आणि भाजप यांच्या मताच्या टक्‍केवारीत 20 ते 22 टक्‍क्‍यांचा फरक आहे. काँग्रेस संघटनेत प्राण फुंकत स्वत:ची प्रतिमा बदलण्याची कामगिरी राहुल गांधी यांनी बजावली आहे. त्याचे फळ यदाकदाचित मिळालेच तर महाराष्ट्रात काँग्रेस सक्रीय होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसला समवेत घेण्याचा कॉंग्रेसचा मनोदय दिसतो. त्यामुळे या दोन्ही पक्षांवर निकाल बाळसे चढवतील. गुजरातेत भाजपची कामगिरी ढासळली तर शिवसेनेला कमालीची उभारी येईल. सरकारमधून बाहेर पडण्याचा मुहुर्त एक वर्षानंतरचा आहे असे आदित्य ठाकरे यांनी घोषित केले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी कमालीचे प्रतिकूल असले तर शिवसेनेला सरकारला जय महाराष्ट्र करण्याच्या मुहुर्ताची गरज भासणार नाही. 160 जागा जिंकण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सेना सज्ज होईल.गुजरात म्हणजे मोदी हे समीकरण, ते अवतारी पुरूष आहेत असे भासवले जाते. त्यामुळे त्यांना अधिक जागा जिंकाव्याच लागतील.त्यामुळे गेल्या विधानसभेत जिंकलेल्या 116 पेक्षा भाजपला किमान एक जागा जास्त मिळवावी लागेल. तो जनतेच्या दृष्टीने खरा विजय असेल. प्रत्यक्षात खरेच असे झाले किंवा भाजपने त्यांच्या योजनेनुसार नाही 150 पण 135 जागा जिंकल्या तरी चित्र कसे असेल \nभाजप त्या स्थितीत अत्यंत आत्मविश्‍वासपूर्वक पावले टाकेल. भाजपवरचा अमराठी प्रभाव वाढेल. (गुजराती असे वाचावे.) मुंबईच्या विकासात उत्तरभारतीयांचे योगदान मोठे आहे असे जाहीरपणे नमूद करत फडणवीस यांनी मराठी अस्मितेऐवजी आपण सबगोलंकारी समीकरणांना मह्त्व देतो हे दाखवून दिले आहेच. भाजपला सतत हिणावणाऱ्या, सामनातून दररोज टिकेचे विष ओकणाऱ्या शिवसेनेला शह देण्यासाठी खरेच भाजप नारायण राणेंना मंत्रीपदाची शपथ देईल राणे यांना आघाडीचा सहयोगी सदस्य करताना जे आश्‍वासन दिले असेल ते पाळावे लागेलच. राणे यांचा रूदबा ,दरारा तसेच आक्रमकतेची कल्पना असली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांना राणेंना कधीतरी मोठे पद दयावे लागेलच. अशा परिस्थितीत शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असे सांगितले जाते.शिवसेना प्रत्यक्षात असा निर्णय घेईल काय राणे यांना आघाडीचा सहयोगी सदस्य करताना जे आश्‍वासन दिले असेल ते पाळावे लागेलच. राणे यांचा रूदबा ,दरारा तसेच आक्रमकतेची कल्पना असली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांना राणेंना कधीतरी मोठे पद दयावे लागेलच. अशा परिस्थितीत शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असे सांगितले जाते.शिवसेना प्रत्यक्षात असा निर्णय घेईल काय उत्तर कठिण असले तरी भाजपला विजयाचा विश्‍वास असेल तर सहकाऱ्याला त्रास देण्याचे प्रयत्न सुरू होतील. सेनेने बाहेर पडायचे ठरवले तर खरेच सरकार पडेल की अल्पमतातले सरकार म्हणून चालवले जाईल.\nगुजरातचे निकाल उत्तुंग यश देणारे असतील तर महाराष्ट्रात विधानसभा विसर्जित करून पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्‍यता काही नोकरशहा व्यक्‍त करीत आहेत.जे होईल ते बघायचे. निकाल काहीही लागला तरी त्याचे परिणाम होतीलहे निश्‍चित.गुजरातेत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाची प्रतीके वापरण्यास प्रारंभ केला.त्यांच्या मंदिरपर्यटनाचे वेड सध्या भलतेच चर्चेत आहे.राहुल यांचा राज्याभिषेक निकालानंतर लगेचच होणार आहे.यापुढेही ते निधर्मी राजकारणाऐवजी हिंदुत्ववादाची कास धरतील काय गुजरात निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी असंतोष लक्षात आला, कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या तीन तरूणांच्या सभा गर्दी खेचणाऱ्या ठरल्या.प्रखर विरोधी पक्ष नसल्याने गुजरातेत तरुण तुर्कांनी ते अवकाश मिळवले. कॉंग्रेसचा उदय होणार नसेल तर नवी पिढी नव्या पर्यायांच्या शोधात अशाच तत्कालीक नेतृत्वाच्या मागे जाईल काय गुजरात निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी असंतोष लक्षात आला, कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या तीन तरूणांच्या सभा गर्दी खेचणाऱ्या ठरल्या.प्रखर विरोधी पक्ष नसल्याने गुजरातेत तरुण तुर्कांनी ते अवकाश मिळवले. कॉंग्रेसचा उदय होणार नसेल तर नवी पिढी नव्या पर्यायांच्या शोधात अशाच तत्कालीक नेतृत्वाच्या मागे जाईल काय महाराष्ट्रात हे स्थान शिवसेना मिळवू शकेल किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसही.बेरोजगार तरुणांच्या भावना तीव्रतर आहेत. शेतीअर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेले हे तरुण जीवंत बॉम्ब आहेत. हार्दिक, अल्पेश ते जाणत असतील नसतील, मोदी राहुल फडणवीस शरद पवार अशा सर्वच महत्वाच्या नेत्यांनी ते समजून घेणे आवश्‍यक आहे. तरूणांच्या देशातले हे डेमोग्राफीक ऍडव्हान्टेज राज्यकर्त्याना मॅनेज करता आले नाही तर डिसऍडव्हान्टेज नाहीतर डिझास्टर ठरेल.\nगुजरात महाराष्ट्र नरेंद्र मोदी narendra modi राजकारण भाजप अमित शहा काँग्रेस वन शरद पवार sharad pawar\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/disha-jeevanachi/?Menu-Dis", "date_download": "2018-04-21T21:16:32Z", "digest": "sha1:NZGNDJXOMSCNOCUO6G6YQVYNTEHNMZB5", "length": 32183, "nlines": 211, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दिशा जीवनाची | Direction of Life | Divya Marathi", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nघरामध्ये नसेल पैशांची बरकत तर सकाळी उठण्याची वेळ बदला\nखूप प्रयत्न करूनही तुमच्या खिशात पैसा टिकत नसेल आणि कितीही सेव्हिंग केली तरी खर्च होत असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्योतिषीय उपाय किंवा पूजापाठ करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या सवयीमध्ये अवश्य बदल करावा. फक्त तुम्ही तुमचा सकाळचा उठण्याचा वेळ बदलल्यास तुमचे नशीब बदलू शकते. तुम्ही सकाळी 4 ते 5 या वेळेत उठण्याची सवय लावून घ्या. यामागे केवळ ज्योतिषीय कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. तुम्ही सकाळी 4 ते 5 या वेळेत उठल्यास हे केवळ शरीरासाठी चांगले नाही तर...\nतुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील भगवान परशुरामांच्या या गोष्टी\nआज (18 एप्रिल, बुधवार) अक्षय्य तृतीया आहेत आणि याच दिवशी विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. ग्रंथांमधील कथा सांगतात की, जेव्हा पृथ्वीवर क्षत्रिय राजांचे क्रौर्य वाढले होते तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी समाजात शांतीसाठी परशुराम यांच्या रूपात भगवान विष्णूंनी जन्म घेतला होता. स्वतः महादेवांनी त्यांना विद्या दान केले होते. भगवान परशुराम यांनी अन्यायी आणि अत्याचारी राजांच्या विरोधात युद्ध केले. त्यांना क्षत्रियांचा विरोधी मानले जात होते परंतु ते केवळ अशाच राजांचे...\nज्या घरामध्ये या 4 गोष्टी नसतील तेथे जास्त वेळ थांबू नये, जाणून घ्या कशामुळे\nभारतीय संस्कृतीमध्ये अतिथी (पाहुणे)ला देवता मानण्यात आले आहे. पाहुणे येण्याची कोणतीही तिथी आणि वेळ निश्चित नसते यामुळे त्यांना अतिथी म्हणतात. मनुस्मृतीमध्ये पाहुण्यांशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. एखाद्या घरामध्ये या 4 गोष्टी उपलब्ध नसतील तर तेथे पाहुणे म्हणून जाऊ नये. श्लोक आसनाशनशय्याभिरद्भिर्मूलफलेन वा नास्य कश्चिद्वसेद्गेहे शक्तितोनर्चितोअतिथिः अर्थ - ज्या व्यक्तीच्या घरामध्ये बसण्यासाठी 1. आसन, 2. पोट भरण्यासाठी जेवण, 3. आराम करण्यासाठी शय्या (पलंग) आणि 4. तहान...\nबुधवार आणि अक्षय्य तृतीया योगामध्ये सकाळी उठताच करा हे 5 काम, होईल भाग्योदय\nबुधवार 18 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. शास्त्रामध्ये या तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या तिथीला वृंदावनात श्री विग्रह चरणांचे दर्शन होते. या तिथीला करण्यात आलेले व्रत आणि दान अत्यंत खास मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार प्राचीन काळी याच तिथीला महर्षी वेदव्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना प्रारंभ केली होती. देवी लक्ष्मीकडून कुबेरदेवाला याच दिवशी धन-संपत्ती प्राप्त झाली होती. येथे जाणून घ्या, बुधवार आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करण्यात...\nहे 10 काम करणारा व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, खिसा राहतो नेहमी रिकामा\nवैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया सण साजरा करतात. या वर्षी 18 एप्रिल, बुधवारी हा सण आहे. धर्म ग्रंथानुसार हा दिवस देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. कारण या दिवशी करण्यात आलेल्या पूजन, हवन, दान कर्माचे संपूर्ण फळ प्राप्त होते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. सामान्यतः सर्व लोकांच्या मनामध्ये हाच विचार असतो की, पूजा-अर्चना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजेसोबतच इतर...\nखाण्याची ही सवय तुम्हाला बनवते गरीब, धनलाभासाठी असे करावे जेवण\nआपल्या धर्म ग्रंथांमध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काळी या नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जात होते, परंतु बदल्यात काळात हे नियमही बदलत गेले. जेवनाशी संबंधित काही नियम भविष्य पुराणात सांगण्यात आले आहेत. जेवण आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवणामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. काही लोक जेवण करताना असे काही काम करतात, जे शास्त्रामध्ये वर्ज्य आहेत. यामुळे अन्नाचा अपमान होतो. आज आम्ही तुम्हाला जेवणाशी संबंधित असेच काही खास नियम सांगत आहोत.\nपती-पत्नी एकांतात असल्यानंतर लक्षात ठेवावी ही गोष्ट, नेहमी सुखी राहाल\nसध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांश लोकांच्या वैवाहिक जीवनातील शांतता नष्ट झाली असून काळासोबत पती-पत्नीमधील प्रेमही कमी होत आहे. येथे जाणून घ्या, काही अशा गोष्टी ज्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि शांती कायम राहील... बेडरूममध्ये करू नका एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची चर्चा पती-पत्नीने बेडरूममध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, एकांतामध्ये फक्त एकमेकांविषयीच चर्चा करावी. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित चर्चा करू नये. एकांतामध्ये पती-पत्नीने स्वतःविषयी चर्चा केल्यास वादाची...\nएखाद्या पुरुषासोबत या 3 गोष्टी घडल्यास समजावे त्याचे नशीब आहे खराब\nअनेकवेळा काही लोक जीवनात आलेल्या छोट्या-छोट्या अडचणींमुळे स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात. सामान्यतः एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही की लगेच आपण नशिबाला दोष देतो. परंतु छोट्या-छोट्या अडचणींमुळे नशिबाला दोष देणे योग्य नाही. आचार्य चाणक्यांनी पुरुषांसाठी अशा काही परिस्थिती सांगितल्या आहेत, जेव्हा निश्चितच असे वाटू लागते की व्यक्तीचे नशीब खराब आहे. आचार्य चाणक्य सांगतात की... वृद्धकाले मृता भार्या बन्धुहस्ते गतं धनम् भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना: भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना:\nतुमच्याकडे या 6 गोष्टी असल्यास तुम्ही जीवनात कधीही दुःखी होणार नाहीत\nप्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख ये-जा करती असतात. यामुळेच म्हटले जाते की, कोणताही व्यक्ती पूर्णपणे सुखी राहत नाही. कोणती न कोणती कमतरता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अवश्य असते, परंतु महाभारतातील एक प्रसंगामध्ये महात्मा विदुर यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो कधीही दुःखी राहत नाही म्हणजेच भाग्यवान असतो. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुर यांनी या युगात सहा प्रकारचे सुख सांगितले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत......\nया 7 गोष्टी लक्षात ठेवल्यास कॉमन मॅनही होऊ शकतो सक्सेसफुल\nमहाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुराने महाराज धृतराष्टाला या 7 कामांविषयी सांगतिले, जे केल्याने साधारण व्यक्तिला यश मिळते. ही 7 कामे पुढील प्रमाणे आहे. श्लोक उत्थानं संयमो दाक्ष्यमप्रमादो धृति: स्मृति: समीक्ष्य च समारम्भो विद्धि मूलं भवस्य तु समीक्ष्य च समारम्भो विद्धि मूलं भवस्य तु अर्थ-1. उद्योग, 2. संयम, 3. दक्षता, 4. सावधानी, 5. धैर्य, 6. स्मृति आणि 7 विचार-विनिमय करुन कार्य करणे यांना यशाचा मूल मंत्र समजले पाहिजे या 7 कामांमध्ये यश कसे मिळते, हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...\nसकाळी अंथरुणावर बसूनच करावा या मंत्राचा उच्चार, सर्व देवतांची प्राप्त होईल कृपा\nरोज सकाळी लवकर उठून शुभ कार्य करण्याचे महत्त्व आपल्या सर्व धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. दिवसाची सुरुवात शुभ कामाने केल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. कामामध्ये मनासारखे यश प्राप्त होते आणि मनुष्याच्या भाग्योदय होऊ शकतो. वामन पुराणाच्या चतुर्दशोध्याय: 21 ते 25 श्लोकामध्ये स्वतः महादेवाने एका स्तुतीचे वर्णन केले आहे. ही स्तुती शुभफळ प्रदान करणारी, वाईट काळ नष्ट करून भाग्योदय करणारी मानली जाते. जो मनुष्य सकाळी उठून या स्तुतीचा पाठ करतो त्याचा सर्व वाईट काळ नष्ट होऊ शकतो. स्तुती -...\nया 7 लोकांना घरात थारा देऊ नये, अन्यथा तुम्ही सापडू शकता अडचणीत\nकाही लोकांच्या आगमनामुळे घरात चैतन्य निर्माण होत असले तरी काही व्यक्तींच्या प्रवेशामुळे अशांती देखील निर्माण होते. घरातील चैतन्य हरवून जाते. त्यामुळेच महाभारतातील विदूर नितीमध्ये अशा काही लोकांना घरातून लवकर बाहेर काढण्याचा सल्ला दिला गेला आहे. कोण आहेत या व्यक्ती, ज्यांच्यामुळे कुटूंबातील सौख्य हरवते. जाणून घेऊ या, कोण आहेत हे लोक. श्लोक अकर्मशीलं च महाशनं च लोक द्विष्टं बहुमायं नृशंसम् अदेशकालज्ञमनिष्टवेष मेतान् गृहे न प्रतिवासयेत अदेशकालज्ञमनिष्टवेष मेतान् गृहे न प्रतिवासयेत अकर्मण्य (आळशी) काही लोक कर्मावर नाही तर...\nचुकूनही या स्त्रियांचा करू नये अपमान, अन्यथा पुण्य नष्ट होऊन वाढेल दुर्भाग्य\nभविष्य पुराणानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांचा अपमान करू नये. महिलांचा अपमान केल्याने आपले सर्व पुण्य नष्ट होते आणि व्यक्तीला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते. शास्त्रामध्ये लिहिले आहे की.. नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतायत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रियायत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया या श्लोकानुसार, जेथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवी-देवता निवास करतात. जेथे स्त्रियांचा अपमान होतो तेथे नेहमी अडचणी आणि गरिबी राहते. श्रीरामचरितमानसनुसार रावणाने देवी सीतेचा अपमान केला आणि...\nजेवणाशी संबधित या 13 गोष्टी बदलू शकतात तुमचे भाग्य, नेहमी लक्षात ठेवा\nजेवताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास आरोग्य लाभासोबतच देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जेवण करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास वाईट काळापासून मुक्ती मिळू शकते. जेवताना मुख योग्य दिशेला असणे आवश्यक आहे. 1. या उपायाने वाढते आयुष्य जेवण करण्यापूर्वी पाच अवयव (दोन हात, दोन पाय आणि तोंड) चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. असे मानले जाते, की जेवण करताना आपले पाय ओले...\nस्त्रियांनाच नाही तर या लोकांनाही सांगू नयेत स्वतःच्या गुप्त गोष्टी\nमहाभारतातील तीर्थ पर्वामध्ये कोणत्या सहा लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा करू नये याविषयी सांगण्यात आले आहे. या लोकांसमोर उघड झालेल्या गुप्त गोष्टींमुळे होऊ शकतो व्यक्तीचा सर्वनाश. श्लोक स्त्रियां मूढेन बालेन लुब्धेन लघुनापि वा न मंत्रयीत गुह्यानि येषु चोन्मादलक्षणम् न मंत्रयीत गुह्यानि येषु चोन्मादलक्षणम् अर्थ-1. स्त्री, 2. मूर्ख, 3.लहान मुलं , 4. लोभी 5. नीच पुरुष 6.ज्यामध्ये उन्मादाचे लक्षण दिसत असेल अशा लोकांसमोर गुप्त गोष्टीची चर्चा करू नये. या 6 लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा का करू नये, हे जाणून घेण्यासाठी पुढील...\nप्रत्येकाने रोज करावेत हे 5 काम, यामुळे दिवस जातो चांगला\nगरुड पुराणनुसार प्रत्येकाच्या दिनचर्येत या 5 कार्यांचा समावेश अवश्य असावा. या 5 कामांशिवाय दिवस अर्धवट मानला जातो. रोज नियमित ही कामे करणा-या मनुष्याचा पुर्ण दिवस शुभ असतो आणि त्याला प्रत्येक कामात यश मिळते. श्लोक - स्नानं दानं होमं स्वाध्यायो देवतार्तनम् यस्मिन् दिने न सेव्यन्ते स वृथा दिवसो नृणाम् यस्मिन् दिने न सेव्यन्ते स वृथा दिवसो नृणाम् पुढील स्लाईड्सवर जाणुन घ्या कोणती 5 कामे दररोज करणे आवश्यक आहे...\nया 5 लोकांशी कधीही करू नये मैत्री, अन्यथा करावे लागेल पश्चाताप\nलहानपणापासूनच आपल्याला सर्वांसोबाबत मिळून-मिसळून राहण्याची शिकवण दिली जाते, परंतु काही लोकांपासून आपण नेहमी दूरच राहावे. महाभारतातील शांती पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला या विषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही आपल्या जीवनासाठी खूप उपयोगी आहेत. मनुष्याने कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करावी आणि कोणापासून दूर राहावे याविषयी भीष्म यांनी राजा युधिष्ठिरला ज्ञान दिले. पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या 5 व्यक्तींसोबत मैत्री करू नये....\nबाथरूमधील ही 1 वाईट सवय कोणालाही बनवू शकते कंगाल, आजच सोडून द्या\nप्रत्येक व्यक्तीच्या सवयी वेगवेगळ्या असतात. ज्योतिष शास्त्र आणि गरुड पुराणामध्ये शुभ-अशुभ सवयींविषयी सांगण्यात आले आहे. शुभ सवयींमुळे आपल्याला भाग्याची मदत मिळत नाही आणि अशुभ सवयींमुळे जीवनातील अडचणी वाढतात. येथे जाणून घ्या, अशाच एक सवयीविषयी ज्यामुळे चंद्र, राहू-केतूचे दोष तसेच गरिबी वाढू शकते. बाथरूम अस्वच्छ सोडण्याची सवय.. अनेक लोक स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवतात किंवा कारण नसताना पाणी वाया घालतात. ही सवय ज्योतिषीय दृष्टिकोनातून दुर्भाग्य वाढवणारी आहे. यामुळे चंद्र आणि...\n31 मार्चला चुकूनही करू नका हे 3 काम, अन्यथा शनी आणि हनुमान होतील क्रोधीत\nशनिवार 31 मार्चला हनुमान जयंती असल्यामुळे हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांमुळे हनुमान तसेच शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. या योगामध्ये अशुभ कामे केल्यास शनिदेव आणि हनुमानाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि भागवत कथाकार पं. सुनील नागरनुसार हनुमान जयंतीला कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे....\nस्त्री-पुरुषाला उद्धवस्त करू शकतात हे 5 काम, जास्त काळ लपवून ठेवणे शक्य नाही\nकोणतेही चुकीचे काम जास्त काळापर्यंत लपून राहत नाही. वर्तमानात अशा कामांना लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु भविष्यात हे कामं सर्वांसमोर उघड होतातच. जेव्हा कुटुंब, समाज आणि प्रत्येकाला आपल्या चुकीच्या कामाबद्दल समजते तेव्हा व्यक्तीला अपमानित व्हावे लागते तसेच विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, हे 5 कामं कोणकोणते आहेत. चुकीच्या या कामांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-0", "date_download": "2018-04-21T20:49:59Z", "digest": "sha1:53SDOIRZHG7BY5WGDKK7CNOJQGFTVMKX", "length": 21974, "nlines": 50, "source_domain": "quest.org.in", "title": "साक्षर होणे आणि डॉनी (भाग 2) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स | Quality Education Support Trust", "raw_content": "\nसाक्षर होणे आणि डॉनी (भाग 2) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स\nडॉनीला कागद, पेन आणि इतर लेखन साहित्य सहज उपलब्ध होते. शिवाय अवतीभवती अनेकजण लिहीत असताना तो पाहात होता. या सगळ्यात त्याला रस वाटायला लागला आणि कागद-पेन घेऊन त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करायला त्याने सुरुवात केली.\nत्याने वेगेवेगळे भौमितिक आकार काढले...सुटी सुटी अक्षरे लिहिली...वेगवेगळ्या रंगांत आणि आकारांत आपले नाव लिहिले. इतर मुले आपली स्वतःची पुस्तके बनवतात हे पाहिल्यावर त्यानेही स्वतःचे पुस्तक तयार करायचे ठरवले. ‘लिपी’च्या संकल्पनेचा शिरकाव डॉनीच्या मनात झाला तो अशा रीतीने.\nभाषिक दृष्ट्या लिपीचे औचित्य आणि महत्त्व कळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घडावी लागते. व्यक्तिगत अर्थ आणि लिपी यांचा संबंध उमगावा लागतो, आपले विश्व लिपिबद्ध करता येते हे अनुभवास यावे लागते.लिपी आणि त्याचे स्वतःचे विश्व यांचा संबंध जोडणारा दुवा डॉनीच्या मनात निर्माणच झाला नव्हता, याची मला सगळ्यात जास्त काळजी वाटत होती.\nआपले चुकेल अशा भीतीपोटी म्हणा किंवा कुठून सुरुवात करावी हे न कळल्यामुळे म्हणा, अक्षरांपलीकडे काहीही लिहायची धडपड करायलाच डॉनी तयार नव्हता. म्हणून मग, त्याने गोष्टी सांगायच्या आणि त्या मी लिहायच्या असे मी करत गेले. त्यात काही गोष्टी म्हणजे डॉनीच्या अनुभवाच्याच गोष्टी होत्या. या गोष्टींचेच वाचन डॉनी आणि मी करत होतो. वाचताना ‘शब्द’, ‘वाक्य’ आणि ‘विरामचिन्हे’ यांविषयी मी आवर्जून बोलत होते.\nया सगळ्यातून डॉनी आणि लिपी यांच्यात क्षीण असा का होईना पण एक दुवा तयार झाला. लेखनाच्या तासाला त्याने वहीत काहीतरी लिहिले आणि वही हातात उंचावून तो त्याच्या आईला आणि मला दाखवायला धावत आला. त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता. “मी लिहिलं मी काहीतरी लिहिलं, हो ना मी काहीतरी लिहिलं, हो ना” तो उद्गारला आणि त्याच वेळी मनातली आशंकाही त्याने बोलून दाखवली. मी त्याच्या लेखनाकडे पाहिले. त्याने खरोखरच काहीतरी लिहिले होते. त्याने लिहिले होते : I M I. त्याने वाचून दाखवले, “आय् अ‍ॅम आय्.” मी आनंदाने म्हटले, “खरंच ” तो उद्गारला आणि त्याच वेळी मनातली आशंकाही त्याने बोलून दाखवली. मी त्याच्या लेखनाकडे पाहिले. त्याने खरोखरच काहीतरी लिहिले होते. त्याने लिहिले होते : I M I. त्याने वाचून दाखवले, “आय् अ‍ॅम आय्.” मी आनंदाने म्हटले, “खरंच तू तूच आहेस आणि तुला लिहिता येतं.”\nप्रथमच डॉनीने स्वतःला लिपीतून व्यक्त केले होते. खूप सावधपणे आणि अगदी तात्पुरत्या स्वरूपातच, पण त्याने साक्षरतेच्या जगात शिरकाव केला होता. मला आशा वाटत होती की, हा शिरकाव तात्कालिक न ठरता,साक्षरतेच्या जगातले त्याचे पहिले पाऊल ठरावे.\nपुढचा कितीतरी काळ याचे दृढीकरण करण्यासाठी मी वापरला. त्याने सांगायचे आणि मी ते लिहायचे, त्याला उत्तम बालसाहित्य वाचून दाखवायचे या गोष्टी चालूच ठेवल्या. बोललेला शब्द लिपिबद्ध होतो, लिहिलेल्या शब्दांमध्ये मोकळी जागा सोडतात, शब्द अक्षरांचे बनतात आणि ती अक्षरे शब्दांत विशिष्ट क्रमाने एकत्र येतात. अशी अक्षरे म्हणजे उच्चारांचे दुसरे रूप... असा बाबींविषयी मी त्याच्याशी पुन्हा पुन्हा बोलत राहिले.\nजगामध्ये लेखी भाषेच्या द्वारा विविध कामे होत असतात, याविषयीचे डॉनीचे ज्ञान आणि समज वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहिले. त्याला मी पत्रे लिहिली, त्याच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या निमित्ताने संदर्भ पुस्तकांमधून माहिती वाचली, वर्तमानपत्रे हाताळली, त्यांतल्या गाड्यांच्या जाहिरातींपासून गल्फ-युद्धाच्या बातम्यांपर्यंत आणि अवकाशयानाविषयीच्या बातम्यांपर्यंत बरेच काही वाचून दाखवले.सार्वजनिक फोनवरची “फोन” ही पाटी, स्वच्छतागृहावरची “पुरुष” ही पाटी अशा पाट्याही वाचून दाखवल्या.\nनाताळच्या सुट्टीपूर्वी, एक महत्त्वाचा चांगला बदल झाल्याचे जेनीने सांगितले. स्पेलिंग टेस्टमध्ये डॉनी तीन अक्षरी आणि चार अक्षरी शब्द अचूक लिहू लागला होता. बोलण्यातले आवाज अक्षरांच्या गटाच्या रूपाने लिपिबद्ध होतात हे जसजसे लक्षात येऊ लागले, तसतसे न बदलणार्‍या स्पेलिंग्जवर पकड मिळवण्याच्या दृष्टीने डॉनी थोडा पुढे सरकला.\nलेखन शिकण्याच्या वाटचालीत, उच्चारानुसारी बोबडे लेखन करण्याचा मुलांना फायदा होतो. ध्वनी आणि अक्षरे यांच्यातल्या नेमक्या संबंधाची जाणीव होण्यासाठी ते उपकारक ठरते. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालेले आहे की कच्च्या मुलांसाठीसुद्धा या कृतीचा खूपच फायदा होतो. त्यामुळे डॉनीने बोबडे लेखन करावे असे मला फार वाटे. ‘IMI’चा अपवाद सोडला तर स्वतःची स्पेलिंग्ज करायला तो फारसा राजी नसे.\nजेव्हा त्याने तशी सुरुवात केली, तेव्हा त्याने पेन-पेन्सिल किंवा स्केचपेनपेक्षा म्हणजेच अक्षरे लिहिण्यापेक्षा,चिकट अक्षरांचा वापर करणे पसंत केले. जेनी आणि मी बोलत होतो आणि तो आम्हांला काही विचारू शकत नव्हता. बहुधा, त्यामुळे त्याने स्वतःच एक शब्द बनवला. चिकट अक्षरांमधून काळजीपूर्वक अक्षरे निवडून त्याने तयार केलेला शब्द होता – ‘AXRA’. मी त्याला विचारले, “हे काय आहे ” तेव्हा तो म्हणाला, “एक्स रे”. जी बोली भाषा तो बोलत असे, त्या भाषेतल्या उच्चारांनुसार तो शब्द त्याने अचूक लिपिबद्ध केला होता. त्यात काहीही अधिक-उणे नव्हते. अशा प्रकारे डॉनीचे शब्द बनवणे चालू राहिले. साधारण महिन्याभरात तो वाक्याच्या पातळीवर पोहोचला. चिकट अक्षरे निवडून त्याने वाक्ये बनवले :\n” त्याने लिहिलेले वाक्य वाचून मी म्हणाले, “तूही माझा मित्र आहेस...\nशब्दामधले एखादेच अक्षर बदलून नवीन शब्द तयार करण्याचा खेळ आम्ही खेळलो. उदाहरणार्थ, run मधले पहिले अक्षर बदलून bun हा शब्द तयार करायचा किंवा lake मधला l काढून m घालायचा आणि make शब्द बनवायचा. अक्षरांच्या जागा बदलून pit आणि tip असे शब्द करायचे असेही आम्ही खेळलो. अक्षरे आणि त्यांचे उच्चार यांच्या परस्परसंबंधाबद्दलची डॉनीची जाण चांगली असल्याचे मला त्यातून पक्के समजले.\nमाझ्या दृष्टीने डॉनीची वाचनात प्रगती होत होती. मात्र शाळेच्या दृष्टीने तो पूर्णच अपयशी ठरत होता. शाळेला त्याची प्रगती का दिसत नव्हती हे समजून घ्यायचे असेल, तर शाळेच्या चष्म्यातूनच त्याच्याकडे पाहायला हवे. शाळेत वाचन शिकवायला पहिलीत जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा हे गृहीत धरले होते की, डॉनी आणि त्याच्या वर्गातल्या इतर मुलांकडे लिपीविषयीच्या काही संकल्पनांचे ज्ञान आहे. मुख्यतः हे गृहीत धरले होते,की जगात नानाविध कामे करण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात लिखित भाषेचा उपयोग केला जातो याची जाणीव मुलांना आहे. डावीकडून उजवीकडे लिहिले जाते हे मुलांना माहीत आहे, एक ओळ वाचून झाली की नजर त्याखालच्या ओळीवर समासाजवळच्या शब्दापाशी आणायची हे मुलांना माहीत आहे. अक्षर, शब्द, उच्चार या संकल्पनांशी मुले परिचित आहेत...अशा कितीतरी मूलभूत गोष्टी शाळेने गृहीतच धरल्या होत्या आणि त्यावर पहिलीचा अभ्यासक्रम उभारला होता. या सगळ्या गोष्टींशी मुले खरेच परिचित आहेत ना, हे न जोखताच अभ्यासक्रम आखला गेला होता. इंग्रजी भाषेच्या धाटणीनुसार पहिलीच्या शिक्षकाने, व्यंजने, त्यांचे शब्दांच्या सुरुवातीचे, मधले किंवा शेवटचे स्थान, स्वरांची जोडणी, त्यांची नावे आणि उच्चार, शब्द, यमकाचे शब्द, नजरेने पाहून लक्षात ठेवण्याचे शब्द...वगैरे सर्व गोष्टी शिकवल्या. पुढच्या वर्षाचा म्हणजे दुसरीचा अभ्यासक्रम याहीपुढचा होता. मोठे शब्द, उपसर्ग, प्रत्यय, वाक्ये असे करत बर्‍यापैकी कठीण असा मजकूर दुसरीच्या अखेरीपर्यंत शिकवला गेला. त्यात गद्य उतारे, कविता, गोष्टी, माहितीपूर्ण मजकूर असे वेगवेगळे पाठ होते.आतापर्यंत आधीच्या सगळ्या कौशल्यांवर मुलांनी प्रभुत्व मिळवले असणार अशा गृहीतकावर हे धडे मुलांनी वाचावेत अशी अपेक्षा होती.\nअपरिचित शब्दांच्या अर्थाविषयी संदर्भावरून अटकळ बांधणेही मुलांना जमावे अशी त्यात अपेक्षा होती. आधी न पाहिलेला मजकूर वाचून समजून घेण्याची अपेक्षा वर्षअखेरीला केली होती. या वाचनातून त्यांना आनंद मिळेल असेही मानले होते. वर्गातल्या सगळ्या मुलांनी सारख्या वेगाने, बरोबरीने पुढे जावे असे मानले होते.त्यामुळे मागे असणार्‍या मुलांसाठी काही करण्यासाठी थांबायला शिक्षकांना उसंत नव्हती. ते अभ्यासक्रमाचे टप्पे पूर्ण करण्यासाठी, न थांबता नॉनस्टॉप आगगाडीसारखे शिकवत धडाधड पुढे जात होते आणि या सगळ्या प्रकारात डॉनीसारखी काही मुले स्टेशनवरच मागे राहिली होती. आपण नक्की कोठे आहोत, कशासाठी हे त्यांना उमगत नव्हते.\nडॉनीला तोपर्यंत एवढीच जाणीव झाली होती, की आपले नाव लिहिता येते, लिहिलेले वाचायचे असते, पुस्तके वाचता येतात...बस् एवढेच. डॉनीची समज त्या वेळी एवढीच होती. अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर अक्षरांना उच्चार असतात, स्पेलिंग करणे आणि वाचणे यांत फरक असतो, शब्द वाचायचा असेल तेव्हा अक्षरे एकत्रितपणे वाचायची असतात – यांपैकी कशाचीच जाणीव त्याला नव्हती.\nसाक्षरता केंद्रात डॉनीची प्रगती होत होती, पण डॉनी इथवर येईपर्यंत वर्गाची गाडी पार दृष्टिपथापलीकडे पोचली होती.\nत्याला पुन्हा दुसरीतच शिकायला मिळावे असा मी आग्रह धरला. मग सर्वांनी मिळून तसे ठरवले. वाचनाच्या ज्या टप्प्यावर डॉनी पोचला होता, तिथून पुढे जाऊन आगगाडी पकडण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात,त्यासाठी साक्षरता केंद्राची मदत चालूच ठेवली.\nडॉनीने वर्गाबरोबर जाऊ शकणे महत्त्वाचे ठरणार होते, कारण, नाही तर तो कायमचाच उपायात्मक वर्ग आणि साक्षरता केंद्र एवढ्याच जगात वावरत राहिला असता आणि मग आपल्या आईवडिलांच्याच मार्गावर त्याचीही वाटचाल झाली असती.\nडॉनीला शिकवताना आधुनिक विचार आणि संशोधन यांचा आधार मी घेत होते. शिवाय, त्यापलीकडे जाऊन ‘साक्षर होणे’ ही सांस्कृतिक संदर्भाशी जोडलेली बाब म्हणून मी त्याकडे पाहात होते. शाळेने गृहीत धरलेल्या वाचनपूर्व तयारीने येणार्‍या मुलांहून, निराळ्या सांस्कृतिक वातावरणातून मुले येत असतील, तर निराळ्या दृष्टिकोनातून मुलांना मदत करावी लागते. अशा मुलांचा साक्षरतेच्या विश्वात प्रवेश व्हावा म्हणून वाटाड्याचे काम शिक्षकाने करायला हवे. मगच वाचायला शिकणारी मुले साक्षर जगाचे खरेखुरे घटक बनू शकतील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-PRK-know-the-interesting-facts-of-mahabharata-5640385-PHO.html", "date_download": "2018-04-21T21:13:11Z", "digest": "sha1:MZOQVIRGN3C5QTR7P2WQG4Q5UG2DKKWT", "length": 23491, "nlines": 207, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " Know The Interesting Facts Of Mahabharata - द्रौपदीने केली होती ही 1 चूक, ज्यामुळे सशरीर जाऊ शकली नाही स्वर्गात - दिव्या मराठी | Divya Marathi", "raw_content": "\nद्रौपदीने केली होती ही 1 चूक, ज्यामुळे सशरीर जाऊ शकली नाही स्वर्गात\nपांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदीसहित भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवचा मृत्यू झाला. केवळ युधिष्ठीर सशरीराने स्वर्गात पोहोचले, हे जवळपास अनेक लोकांना माहिती असेल परंतु युधिष्ठीर व्यतिरिक्त इतर पांडव आणि द्रौपदीचा मृत्यू का झाला हे फार कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, युधिष्ठीर कशाप्रकारे स्वर्गात पोहोचले आणि रस्त्यामध्ये द्रौपदी आणि इतर पांडवांचा का झाला मृत्यू\nअशाप्रकारे सुरु केली पांडवानी स्वर्ग यात्रा\nभगवान श्रीकृष्णाच्या मृत्युनंतर महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार द्रौपदीसहित पांडवानी राजपाठ त्याग करून सशरीर स्वर्गात जाण्याचा निश्चय केला. युधिष्ठीरने परीक्षितचा राज्याभिषेक केला. त्यानंतर पांडव आणि द्रौपदीने साधूंचे वस्त्र धारण केले आणि स्वर्गाकडे निघाले. पांडवांसोबत एक श्वान(कुत्रा)ही चालू लागले. पांडवांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून प्रवास सुरु केला. प्रवास करता-करता पांडव हिमालयापर्यंत पोहोचले. हिमालय ओलांडून पांडव पुढे गेल्यानंतर त्यांना वाळूचा समुद्र दिसला. त्यानंतर त्यांनी सुमेरु पर्वताचे दर्शन घेतले.\nस्वर्गाच्या मार्गामध्ये सर्वात पहिले कोणाचा मृत्यू झाला हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nसर्वात पहिले झाले द्रौपदीचे पतन\nपाच पांडव, द्रौपदी आणि तो श्वान सुमेरु पर्वत चढत असताना द्रौपदी जमिनीवर कोसळली. द्रौपदीला पडलेले पाहून भीमने युधिष्ठीरला विचारले की, द्रौपदीने तर कधीच कोणतेही पाप केले नाही. मग कोणत्या कारणामुळे द्रौपदी कोसळली युधिष्ठीरने सांगितले की, द्रौपदी आपल्या सर्वांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम करत होती. यामुळे तिच्यासोबत असे घडले. एवढे बोलून युधिष्ठीर द्रौपदीला न पाहताच पुढे मार्गस्थ झाले.\nद्रौपदीनंतर थोड्यावेळाने सहदेवसुद्धा कोसळले. भीमने सहदेव पडण्याचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, सहदेव कोणालाही स्वतःपेक्षा जास्त विद्वान समजत नव्हता. याच दोषामुळे त्याची आज ही स्थिती झाली आहे.\nअसा झाला नकुलचा मृत्यू\nद्रौपदी आणि सहदेवनंतर चालता-चालता नकुलसुद्धा खाली पडले. भीमाने नकुल खाली पडण्यामागचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, नकुलला स्वतःच्या रूपाचा खूप अभिमान होता. तो कोणालाही स्वतःप्रमाने रूपवान समजत नव्हता. यामुळे आज त्याची ही गती झाली आहे.\nयामुळे झाले अर्जुनाचे पतन\nयुधिष्ठीर, भीम, अर्जुन आणि श्वान पुढे जात असतानाच अर्जुन जमिनीवर कोसळला. युधिष्ठीरने भीमाला सांगितले की, अर्जुनाला स्वतःच्या पराक्रमावर जास्त अभिमान होता. अर्जुन म्हणाला होता की, मी एका दिवसातच सर्व शत्रूंचा नाश करून टाकेल, परंतु असे केले नाही. स्वतःच्या या अहंकारामुळे अर्जुनाची आज अशी स्थिती झाली आहे.\nयामुळे झाला भीमचा मृत्यू\nथोडे पुढे गेल्यानंतर भीमसुद्धा जमिनीवर कोसळला. तेव्हा भीमाने युधिष्ठीरला आवाज देऊन विचारले की, हे राजन, तुम्हाला माहिती असेल तर माझ्या पतनाचे कारण सांगा तेव्हा युधिष्ठीरने सांगितले की, तू खूप खात होतास आणि स्वतःच्या शक्तीचे खोटे प्रदर्शन करत होता. यामुळे आज तुला जमिनीवर पडावे लागले आहे. एवढे बोलून युधिष्ठीर पुढे चालू लागले. केवळ श्वान त्यांच्यासोबत चालत होते.\nसशरीर स्वर्गात गेले होते युधिष्ठीर\nयुधिष्ठीर थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना घेण्यासाठी स्वतः देवराज इंद्र रथ घेऊन आले होते. तेव्हा युधिष्ठीर इंद्रदेवाला म्हटले की, माझे भाऊ आणि द्रौपदी रस्त्यामध्येच पडले आहेत. तेसुद्धा आपल्यासोबत येतील अशी व्यवस्था करा. तेव्हा इंद्रदेवाने सांगितले की, ते सर्वजण आधीच स्वर्गात पोहोचले आहेत. ते शरीराचा त्याग करून स्वर्गात पोहोचले आहेत आणि तुम्ही स्वतःच्या शरीराने स्वर्गात जात आहात.\nयमदेवाने घेतले होते श्वानाचे रूप\nइंद्रदेवाचे बोलणे ऐकून युधिष्ठीरने सांगितले की, हा श्वान माझा परमभक्त आहे. यामुळे यालाही माझ्यासोबत स्वर्गात येण्याची परवानगी द्यावी, परंतु इंद्रदेवाने असे करण्यास नकार दिला. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतरसुद्धा युधिष्ठीर त्यांचा हट्ट सोडत नसल्याचे पाहून श्वानाच्या रुपात असलेले यमदेव आपल्या वास्तविक रुपात प्रकट झाले. युधिष्ठीरला आपल्या धर्म संस्कारावर स्थित पाहून यमदेव खूप प्रसन्न झाले. त्यानंतर देवराज इंद्र युधिष्ठीरला रथामध्ये बसवून स्वर्गात घेऊन गेले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/04/my-prison-my-home.html", "date_download": "2018-04-21T20:57:08Z", "digest": "sha1:HQCJ47Y44ZD27HIBW5EDR6CK4OX2UHJB", "length": 29508, "nlines": 376, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: My prison, my home", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\n\"One Woman's Story of Captivitiy in Iran\" आणि त्यानंतर लाल अक्षरात ठळकपणे लिहिलेलं शीर्षक MY PRISON, MY HOME....असं लिहिलेल्या मुखपृष्ठाने लक्ष वेधलं आणि लायब्ररीमधुन नव्या फ़िक्शन विभागातून हे पुस्तक उचललं आणि सुरूवातीपासुन शेवटपर्यंत त्याच उत्कंठेने वाचलं.शक्य असतं तर संपुर्ण वाचेपर्य़ंत खालीच ठेवलं नसतं इतकं छान लिहिलंय...\nही कथा आहे ६७ वर्षीय Haleh EsFandiari या मूळच्या इराणी आणि आता अमेरिकेत स्थायिक असणार्‍या एका इराणी महिलेची. इराणमध्ये असताना पत्रकार असणारी ही स्त्री अमेरिकेत प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत शिकवायची शिवाय काही मोठ्या फ़ेलोशिपच्या आधारे तिने Reconstructed Lives: Women and Iran's Islamic Revolution हे पुस्तकही लिहिलंय आणि सध्या वॉशिंग्टन डि.सी.च्या वुड्रो विल्सन सेंटरच्या मध्यपुर्व कार्यक्रमाची मुख्य सचिव.या केंद्रासाठी ती मुख्यतः मध्यपुर्वेकडच्या इराणसकट अन्य देशांच्या प्रतिनिधींची व्याखानं,कॉन्फ़रंसेस यावर काम करायची.थोडक्यात अमेरिका आणि इराण यांच्यात सुसंवाद होण्यासाठीच्या प्रयत्नांमध्येही एक कार्यकर्ता म्हणून तिची भूमिका. पण आपलं हे काम आपल्यासाठी तुरुंगाचा रस्ता दाखवील हे तिच्या कधी स्वप्नातही आलं नसेल.\n२००६ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री इराणमध्ये असलेल्या आपल्या आईला भेटून परत अमेरिकेला निघताना एअरपोर्टच्या एक्सिटला तिच्या टॅक्सीवर हल्ला होऊन तिचे दोन्ही(अमेरिकेचा आणि इराणी) पासपोर्ट आणि सगळं सामान लुटलं जातं. वरवर लुटारुचं वाटणारं हे काम असतं इराणी सरकारच्या इंटेलिजंस मिनिस्ट्रीचं. पासपोर्ट परत मिळवण्याच्या हेलपाट्यात आपल्याच देशात बंदिवान म्हणून आणि तेही तब्बल १०५ दिवस इराणच्या बदनाम एविन तुरुंगातून सुटका करून २००७ च्या सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळजवळ आठ महिन्यानंतर परत अमेरिकेत जाईपर्यंतच्या लढ्याची ही चित्तथरारक कथा आहे.\n२००६ म्हणजे पाहायला गेलं तर आत्ता आत्ता घडलेली गोष्ट...तसं तर त्यावेळी मीही अमेरिकेतच होते आणि त्यामुळे मला हे पुस्तक वाचताना सारखं आत्ताच काळात इराणमध्ये असं चालतं हा प्रश्न निर्माण झाला..एक स्त्री आणि त्यातही वय ६७ म्हणजे जवळपास माझ्या आईच्या वयाची ही स्त्री मानसिकदृष्ट्या किती खंबीर राहू शकली आणि इंटेलिजंस मिनिस्ट्रीचे वेगवेगळ्या पद्धतीने चालणारे शोधकामाचे वार झेलुनही त्यांच्या दबावाला बळी पडली नाही याचं कौतुकच आहे...\nहे पुस्तक या लुटीने सुरु होतं पण लेखिकेच्या बालपणीचं इराण ते तिने अमेरिकेला यायचा निर्णय घ्यायच्या वेळेपर्यंतचं इराण याचा इतिहास डोळ्यापुढं उभा राहातो. कधी न पाहिलेला हा देश, जास्त इतिहासही मला माहित नव्हता पण त्यावाचुन अडत नाही इतकं वास्तववादी चित्र निव्वळ शब्दांतुन डोळ्यापुढे उभं केलंय. जसा इराणचा इतिहास आहे तशीच अमेरिका-इराण संबंधांची अगदी क्लिंटनपर्यंतच्या प्रत्यत्नांचं वर्णन, लेखिकेची त्यावरची मतंही थोडक्यात सांगितली गेलीत....\nसुरुवातीला नुस्तं मिनिस्र्टीच्या ऑफ़िसमध्ये जाऊन प्रश्नोत्तरांना तास तास सामोरं जाता जाता, एक दिवस अवेळी घर तपासणी आणि शेवटी तुरुंगात अनिश्वित काळासाठी रवानगी होते आणि मग एक वेगळं इराण डोळ्यापुढं दिसतं..तुरुंगातल्या प्रत्येक प्रसंगाचं, पहारेकर्‍याचं इतकं विस्तृत वर्णन करायला ६७ व्या वर्षी मन खरंच खूप खंबीर हवं..घरची आठवण होऊ नये म्हणून केलेल्या काही त्यागांचं वर्णन डोळ्यात पाणी आणतात...खंबीर असलं तरी त्या मनात एक आई,आजी, लेक आणि अर्थातच पत्नी दिसत राहाते आणि काहीतरी सलत राहातं...खरंच कसं सहन केलं असेल सगळं स्वतःच्याच देशात, आपल्याच सरकारकडून न केलेल्या गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी केलेलं कुटिल कारस्थान...\nएका व्यक्तीचं जवळजवळ आत्मचरित्रच वाचावं आणि मग तिची सुटका झाली म्हणून आपणही निश्वास टाकावा आणि संपलं एवढ्यावरच नाहीये..शेवटच्या epilogue मध्ये अजुन एक धक्का आहे...हे सगळं लेखिकेच्याच शब्दात वाचलं गेलं पाहिजे म्हणून खूप मोह होतोय पण तरी पुस्तकातला एकही परिच्छेद मी इथे लिहित नाहीये...\nअमेरिकेने इतर राष्ट्रांकडून प्रचंड दबाव आणून तिला सोडवलं पण कदाचित असे कितीतरी नागरिक असतील ज्यांना आपल्याच देशात अशा प्रकारची वागणूक मिळून कधीच बाहेरही येत नसतील...त्या सगळ्या हिमनगाचं एक टोक म्हणजे ही कथा..सगळ्यांनी वाचायलाच हवं असं आजच्या काळातल्या घटनेचं डोळ्यात पाणी, अंगावर काटा आणि मनात अनेक प्रश्न निर्माण करणारं पुस्तकं my prison, my home....\nअपर्णा, अगं मी पण ऐकलेयं या Haleh EsFandiari बद्दल. खरेच किती ही परवड गं आणि तीही स्वत:च्याच देशात तेही वयाच्या ६७व्या वर्षी. तू इतका छान आढावा घेतला आहेस की आता तर मला लगेच मिळवून वाचायलाच हवे. धन्स.\nश्रीताई आवर्जुन वाच...मी लिहिलंय ते काहीच नाही, पण हे पुस्तक वाचल्यापासुन चैन पडत नव्हतं त्यासाठी हा उल्लेख....अशी पुस्तके इथल्या खिन्न हिवाळ्याला आणखी खिन्न करतात हेही जाता जाता....\nएक तरी प्रसंग लिहियाचा होतास अस वाटतय मला...६७ व्या वर्षी अटक व नंतर त्यासाठी सुटकेसाठी प्रयत्न ..वाचायला हव..\nसागर अरे पुस्तक वाच..मला असं संदर्भ सोडून काहीतरी वेगळं टाकावसं वाटलं नाही आणि ऑफ़िशियली असं करु नये असंही आहे...\nमाहिती बद्दल आभार. आपल्याला तर हिमनगाचे टोक देखील माहीत नाही असे जाणवते आहे. असे कितीजण असतील...\nखरेच, असे कितीतरी नगरिक असतील ज्यांना अशी वागणूक मिळून ते तिथेच अडकून राहत असतील.एकदन छान वर्णन केले आहे.\nवाचायलाच हवं, असे कितीतरी अजुन असतिल ज्यांची हाक बाहेरपर्यंत आलीच नसेल :(\nशैलजा, प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभार आणि हो ब्लॉगवर स्वागत...\nआनंद अगदी जरुर वाच...\nरोहन अगदी बरोबर आपल्याला काहीच माहित नसतं पण लोक कुठे, कधी, कशा प्रकारच्या परिस्थितीतून जात असतील काहीच सांगता येत नाही....\nबाप रे. भयंकरच आहे हे. बघतो पुढच्या महिन्यात ग्रिशमचं पुढचं पुस्तकं घेण्याच्या ऐवजी हेच घेतो.\nहेरंब नक्की वाच...शेवटी खरी घटना आहे ती...तिची लेखनशैली मला आवडली...\nवाचायलाच हवं हे पुस्तक. रोहन म्हणतो ते खरंय ... हिमनगाचं टोकसुद्धा आपल्याला माहित नाही हे जाणवतंय.\nगौरी अगदी जरुर वाच..आणखी काय बोलु\nतू Nat Geo वरचे Jailed Abroad बघतेस का त्यात हे असे अनेक किस्से असतात... आपल्याला खरच कल्पना नसते ......आपण एका देशातून दुसऱ्यात वगैरे पटापट आणि सुखरूप उडतो...पण त्या प्रवासाला अशी काही बाजू असेल असे कधी मनातही येत नाही\nNGeo सध्या नाही आहे...एकदम बेसिकवर आलो आहोत सध्या त्यामुळे फ़क्त ऍनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी..पण या कार्यक्रम नाही पाहिला मी अद्याप...आपण खरंच पटापट इकडून तिकडे उडत असतो. एक चित्रपट नाव विसरले त्यात असे चुकून बॉर्डर ओलांडलेले अमेरिकेतले गिर्‍हारोहक का कुणी कसे अडकले त्याची कहाणी आहे...अशा खूप घटना नक्कीच आहेत....पण या पुस्तकाने त्या लेखिकेचं जीवन त्याक्षणी आपण जगतोय असं वर्णन आहे...वाच जमल्यास...\nलीना ब्लॉगवर स्वागत..Not Without My Daughter बद्द्ल ऐकलंय पण राहिलंय वाचायचं...बरं झालं आठवण केलीस नक्की वाचेन...प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..\nMy prison वाचायला हवं\nमीनल, नक्की वाच इतकंच म्हणेन\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nब्लॉगिंग विश्व आणि मी\nगाणी आणि आठवणी २ - तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान ...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-katha/chakwa/5/", "date_download": "2018-04-21T21:14:08Z", "digest": "sha1:246UZA4D6KBBLHYZ332KRMFK2XZJEGXB", "length": 11825, "nlines": 98, "source_domain": "www.marathimati.com", "title": "चकवा - मराठी कथा | Chakwa - Marathi Katha - Page 5", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कथा » चकवा » पान ५\nलेखन: केदार कुबडे | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जुलै २०१५\nनिलीमा फार भयाकारी हसत होती, ते हसणे ऐकून सर्वांनाच घाम फुटला होता. शरद वडीलांना आणि भावाला आधार देवून उठवू लागला ते पाहून निलीमाने झाडाच्या शेंड्यावरून खाली उडी मारली आणि बाळाला घेण्यासाठी गाडीकडे धावली तसे शरदने आणि रमेशने तिला घट्ट पकडले. शरद ओरडला बाबा गाडीतील दोरी आणा तसे बबनराव पटकन गाडीतून दोरी घेऊन आले. निलीमा त्या तिघांना कशीच आवरत नव्हती. तिच्या शरीरात अमानवीय शक्ती आली होती. तिघांनी मिळून निलीमाला दोरीच्या साहाय्याने बांधले पण त्याला जवळ जवळ अर्धा तास लागला. शेवटी दोरीने जखडलेल्या निलीमाला गाडीतील मागच्या सीटवर बांधून शरद त्यांना म्हणाला की आपण चकव्यात सापडलो आहोत, मघापासून नुसते गोल गोल फिरतोय. यातून एकदा बाहेर पडू मग बघू निलीमाचे काय करायचे ते. सगळे गाडीत बसुन देवाचा धावा करू लागले. थोडावेळ गेल्यावर दूरवरून दोन आगीचे गोळे त्यांच्या दिशेने येताना पाहून हे काय नवीन संकट म्हणुन सगळे जण घाबरले पण जवळ आल्यावर गाडीच्या प्रकाशात जावईबापू आणि निलीमाचे सासरे बॅटरी घेऊन आलेले दिसताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी विचारुपूस सुरु करताच आधी घरी चला, सगळे सांगतो असे म्हणुन त्यांना गाडीत बसवून शरदने गाडी घराच्या दिशेने वेगाने दामटली.\nफेऱ्यातून सुटल्यामुळे लगेचच ते आमराईतून बाहेर पडले आणि दोन तीन मिनिटातच घरी पोहोचले. घरी पोहोचताच निलीमाला बांधलेल्या अवस्थेतच देवघरात घेऊन गेले त्याबरोबर ती प्रचंड किंचाळू लागली, सुटण्यासाठी धडपड करू लागली. तेव्हा तिच्या सासऱ्यांनी दुर्गा देवीच्या समोरील कोयरितील हळद आणि कुंकू घेऊन आपल्या मुलाला निलीमाच्या कपाळावर लावण्यास सांगितले, नंतर त्यांनी देवीच्या कलशातील पाणी तिच्या डोक्यावर शिंपडण्यास सुरवात केली. एक नारळ घेऊन त्यांनी तो निलीमाच्या अंगावरून सात वेळा फिरवला तसेच भाताची एक मुद आणि चतकोर भाकरी घेऊन ती पण सात वेळा फिरवली आणि घराच्या दक्षिणेस नेऊन गाऱ्हाणे घातल्यावर एका दगडावर ती मुद आणि चतकोर भाकरी ठेऊन तो नारळ फोडला. खोबऱ्याचे पाच तुकडे त्यांनी त्या दगडावर ठेवले आणि चार तुकडे चार दिशांना फेकले आणि दिलेले मान्य करून घे आणि आपल्या सुनेस सोड असे बोलून नमस्कार करून ते घरात परतले. इकडे निलीमा हळू हळू शांत होऊ लागली. तसा झाला सगळा प्रकार बबन रावांनी आपल्या व्याह्यांना आणि जावई बापुना सांगितला, तेव्हा ते आधी भडकलेच की जवळचा रस्ता सोडून आमराईतून तुम्हाला यायला कोणी सांगितले होते पण निलीमा आणि बाळाच्या तब्येतीचा विचार करून आम्ही त्या रस्त्यावरून गाडी घातली असे सांगताच ते थोडे शांत झाले, अहो त्या रस्त्यावर चकवा आहे आम्ही दिवसापण त्या रस्त्यावरून येत नाही. अजून कसे आले नाही असा विचार करत असतांना तुमच्या गाडीची लाईट दूर आमराईत गोल गोल फिरताना दिसली तेव्हाच आम्हाला शंका आली, की तुम्ही चकव्यात सापडलात म्हणुन. दैव बलवत्तर हो तुमचे म्हणुन त्यातून सुखरूप बाहेर पडलात, हे शब्द कानावर पडताच शरदचे म्हणणे दुर्लक्षित केल्यामुळे केवढ्या मोठ्या संकटात सापडलो आणि केवळ नशिबानेच सगळे वाचलो हे जाणवून सर्वजण खजील झाले आणि पुन्हा अशी चूक न करण्याचा हिरवे कुटुंबीयांनी कानाला खडा लावला. सर्व काही विसरून आपल्या नातवाचे कौतुक करण्यात हिरवे आणि वनारसे कुटुंबिय रममाण झाले.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nanded.gov.in/", "date_download": "2018-04-21T20:53:33Z", "digest": "sha1:72IYQAYJOYC3NF7CNSPRYJ3X4WXQ3HRY", "length": 22558, "nlines": 171, "source_domain": "nanded.gov.in", "title": "NANDED DISTRICT", "raw_content": "\n- माजी जिल्हाधिकारी - मा. जिल्हाधिकारी परीचय\nवाळू लिलाव सन २०१७ - १८ नांदेड जिल्ह्यातील 45 रेती /वाळू घाटांच्या चौथ्या फेरीच्या लिलावास जाहीर प्रगटन . (१८ एप्रिल -२०१८ ) Click Here\nवाळू लिलाव सन २०१७ - १८ नांदेड जिल्ह्यातील नवीन 03 वाळू घाटांच्या पहिल्या फेरीच्या लिलावास जाहीर प्रगटन . (१८ एप्रिल -२०१८ ) Click Here\nनांदेड तालुक्यातील ८६ उत्तर व ८७ दक्षिण मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या व कृष्ण धवल फोटो असलेल्या मतदारांची यादी (07/04/2018) Click Here\nनांदेड जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राची यादी Click Here\nनांदेड जिल्ह्यातील आपले सरकार सेवा रिक्त केंद्राची यादी Click Here\nशेतकरी आत्महत्या यादी सन ०१-०१-२००३ ते ३१-१२ -२०१७ पर्यंत ( २२ मार्च २०१८ ) Click Here\nप्रशासकीय मान्यता आदेश २०१५-१६ मा.खा .श्री.अमर साबळे , राज्यसभा सदस्य ,पुणे ( २२ मार्च २०१८ ) Click Here\nवाळू लिलाव सन २०१७ - १८ तिसरी फेरी . (०१ -मार्च -२०१८ ,7 MB)Click Here\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये जन माहिती अधिकारी नियुक्ती -रोहयो जि. अ.का. नांदेड ( ०१ मार्च २०१८ ) .Click Here\nपंचायत समिती पोट निवडणूक प्रारूप मतदार यादी ,६६ सगरोळी (28-FEB-2018,245MB).Click Here\nपंचायत समिती पोट निवडणूक प्रारूप मतदार यादी, ८३ मारतळा (28-FEB-2018,252MB).Click Here\nजनहित याचिका क्र. 155/2011 अनधिकृत जाहिराती घोषणा होर्डिंग पोस्टर्स ई. संदर्भात मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित नोडल अधिकारी यांची माहिती. ( २३ फेब्रुवारी २०१८,555KB).Click Here\nअनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता ), अधिनियम 2006 व नियम 2008 च्या अनुषंगाने स्थापन झालेल्या उपविभागीयस्तरीय समितीवरील अध्यक्ष व सदस्य यांच्या पदसिद्ध पदांची व अशासकीय सदस्यांच्या नावांचा यादी ( १६ फेब्रुवारी २०१८,331KB).Click Here\nखाजगी टेंकर द्वारे पाणी पुरवठा करणे ई - निविदा -शुद्धिपत्रक .( ३० जानेवारी २०१८ 109kb)Click Here\nजाहीर प्रगटन ( दरपत्रक मागविणेसाठी ) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील उपलब्ध अग्निरोधक उपकरणे रीफीलिंग करणेसाठी दरपत्रक मागविणे बाबत .( २९ जानेवारी २०१८,,448KB )Click Here\nनांदेडच्या बालकास राष्ट्रीय शौर्य पुरुस्कर .( २५ जानेवारी २०१८,,271KB )Click Here\nपर्यावरण सल्लागार नेमणूक ई- निविदा .( 20- Jan-2018,363 KB) Click Here\nखाजगी टेंकर द्वारे पाणी पुरवठा करणे ई - निविदा .(१२ जानेवारी २०१८ 3.4 MB)Click Here\nनांदेड जिल्ह्यातील सर्व महसुली उपविभागीय अधिकारी यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील कर्मचार्याची दिनांक ०१-०१-२०१७ रोजी स्तिथीदर्शक (म्हणजेच दि. ०१-०१-२०१६ ते ३१-१२-२०१६ या कालावधीतील) जिल्हास्तरीय एकत्रित अंतिम जेष्ठता सूची ( २९ डिसेंबर २०१७ ,3MB)Click Here\nरेती लिलाव सन २०१७ - १८ -नांदेड जिल्ह्यातील 57 रेती/वाळू घाटांच्या दुसऱ्या फेरीच्या लिलावाचे जाहीर प्रगटन .(26-Dec-2017,1 MB)Click Here\nकोतवालांची जिल्हास्तरीय प्राथमिक जेष्ठता सूची दि. ०१.०१.२०१७ म्हणजेच ०१.०१.२०१५ ते ३१ .१२.२०१६ या कालावधीची जेष्ठता सूची . ( २६ डिसेंबर २०१७ ,16 MB)Click Here\nनांदेड जिल्ह्यातील सर्व महसूली उपविभागीय अधिकारी यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील कर्मचार्यांची दि. 01.01.2017 रोजीची स्तिथीदर्शक (म्हणजेच दि. 01.01.2016 ते 31.12.2016 या कालावधीतील ) जिल्हास्तरीय एकत्रित प्राथमिक / तात्पूरती अतिरिक्त जेष्ठता सूची . ( १७ नोवेंबर २०१७, 4.5MB) Click Here\nकिनवट न.प. सार्वत्रिक निवडणुक -२०१७\tClick Here\nनांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचा १ लाखाचा पल्ला . ( 11 Nov 2017,191KB)Click Here\nनांदेड येथील मुख्य डाकघरात तिरुपती देवस्थान साठी स्पेशल दर्शन तिकेट बुकिंगची सुविधेचे उदघाटन मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आहे . ( 10 Nov 2017,94KB)Click Here\nजिल्हाधिकार्‍यांनी जागविला गावकर्‍यांत आत्मविश्वास, पांगरीतील आत्महत्या रोखण्यासाठी मनोविकार तज्ञांचे समुपदेशन ; अनेक कुटुंबांना भेटी . ( 09 Nov 2017,277KB)Click Here\nरेती लिलाव सन २०१७ - १८ जाहिर प्रगटन .(03-Nov-2017,256KB) Click Here\nदि. ०१.०१.२००४ ते 31.१२. २०१० या कालावधीची तहसीलदार संवर्गाची तात्पुरती जेष्ठता सूची . ( ३० ऑक्टोबर २०१७, 890KB) Click Here\nऔरंगाबाद विभागातील म.अ. संवर्गातील कर्मचार्यांची सन १९८२ ते २०१५ या कालावधीची एकत्रीत सुधारित अंतिम जेष्ठता सूची प्रसिध्द .( २५ ऑक्टोबर २०१७, 5.37 MB)Click Here\nऔरंगाबाद विभागातील अ.का.संवर्गातील कर्मचार्यांची सन १९८२ ते २०१५ या कालावधीची एकत्रीत सुधारित अंतिम जेष्ठता सूची प्रसिध्द .( २५ ऑक्टोबर २०१७, 7.60 MB) Click Here\nसुधारीत धान्य वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट निश्चित करणेबाबत खुली निविदा (13-October 2017, 3.5MB )Click Here\nकिटकनाशक हाताळणी-राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र ,पुणे ( १० ऑक्टोबर २०१७,1580KB)Click Here\nअव्वल कारकून संवर्गाच्या विभागीय प्रारूप / प्राथमिक जेष्ठता यादी . दि. ० १-०१ -१९८२ ते ३१-१२-२०१५ पर्यंत एकत्रित .( ०३ ऑक्टोबर २०१७,2.76 MB)Click Here\nमंडळ अधिकारी संवर्गाच्या विभागीय प्रारूप / प्राथमिक जेष्ठता यादी . दि. ० १-०१ -१९८२ ते ३१-१२-२०१५ पर्यंत एकत्रित .( ०३ ऑक्टोबर २०१७,2.19 MB)Click Here\nप्रेस नोट ( जाहिर प्रगटन ) .( २८ सप्टेंबर २०१७, 523 KB )Click Here\nमंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. २१ जुन १९८२ ते ३१-१२-२०१५ पर्यंत सुधारीत अंतिम जेष्टता यादी व शुद्धी पत्रक .( २६ सप्टेंबर २०१७, 1.5MB)Click Here\nअव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. २१ जुन १९८२ ते ३१-१२-२०१५ पर्यंत सुधारीत अंतिम जेष्टता यादी व शुद्धी पत्रक .( २६ सप्टेंबर २०१७, 2.5MB)Click Here\nआत्महत्याग्रस्त शेत्कारीयांची यादी व संख्यात्मक. (०७ /०९/२०१७ ) Click Here\nजिल्‍हा नियोजन समिती निवडणूक 2017 चा निवडणूक कार्यक्रम तसेच आरक्षणा तपशील व निवडणूकीची सूचना .(०६ सप्टेंबर २०१७,400KB ) Click Here\nकिनवट न.प. सार्वत्रिक निवडणुक -२०१७ अंतिम प्रभाग रचना (17 ऑगस्ट 2017) Click Here\nसेतु समिती नांदेड संचलीत,स्पर्धा परीक्षा आभ्यासिका प्रवेश निवड चाचणी परीक्षा सन २०१७-२०१८ अंतिम निवड व प्रतीक्षा यादी ( ११ ऑगस्ट २०१७ ) Click Here\nसेतु समिती नांदेड संचलीत,स्पर्धा परीक्षा आभ्यासिका प्रवेश निवड चाचणी परीक्षा सन २०१७-२०१८ निकाल ( ०९ ऑगस्ट २०१७ ) Click Here\nसेतु समिती नांदेड संचलीत,स्पर्धा परीक्षा आभ्यासिका प्रवेश निवड चाचणी परीक्षा सन २०१७-२०१८ विशेष सूचना /उत्तरतालिका ( ०६ ऑगस्ट २०१७ ) Click Here\nजनहित याचिका क्र.१७३/२०१० डॉ.महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इत्तर नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीतील मंडप / पेंडॉल तपासणी करण्याबाबत गठीत तपासणी पथक ( ०५ ऑगस्ट २०१७ ) Click Here\nसेतु समिती नांदेड संचलीत,स्पर्धा परीक्षा आभ्यासिका प्रवेश निवड चाचणी परीक्षा सन २०१७-२०१८ प्रवेशपत्र ( Hallticket) Click Here\nजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक १५ ऑगस्ट २०१७ रोजी भारतीय स्वतंत्र दिनाच्या ७० वा वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे आयोजना करणेसाठी आवश्यक साहित्य/ साधनसामग्री उपलब्ध करून देणेबाबत दरपत्रक मागविणे बाबत जाहीर प्रगटन . Click Here\nमा. उच्च न्यायालय, नागपूर - जनहितमा. उच्च न्यायालय, नागपूर - जनहित याचिका क्र. १८०/२०१६ श्री. सतीश महादेवराव उके विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर \"जनावरांना चरण्यांनसाठी राखीव असलेली जमीन प्रसिध्दह करणे व सार्वजनिक प्रयोजनार्थ जाहीर करणे\" Click Here\nआमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१६-१७ प्रशासकीय मान्यता यादीClick Here\nअंतिम विकास आराखड्यामध्ये जमिनीच्या दर्शविलेल्या भू-वापरानुसार जमीन वापराच्या मानीव रूपांतरण तरतुदीच्या अनुषंगाने अधिसूचना .( १९ जुन २०१७ ,737Kb)Click Here\nअधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेला होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व बाबींसाठी आर्थिक सहाय्य करणे योजना प्रस्ताव सदर करणे.( १९ जुन २०१७ ,171Kb)Click Here\nएसटीडी कोड / पिनकोड\nसेतु समिती नांदेड संचलीत,स्पर्धा परीक्षा आभ्यासिका प्रवेश निवड चाचणी परीक्षा सन २०१७-२०१८ अंतिम निवड व प्रतीक्षा यादी ( ११ ऑगस्ट २०१७ )\nवाळू लिलाव सन २०१७ - १८ नांदेड जिल्ह्यातील 45 रेती /वाळू घाटांच्या चौथ्या फेरीच्या लिलावास जाहीर प्रगटन . (१८ एप्रिल -२०१८ ).\nवाळू लिलाव सन २०१७ - १८ नांदेड जिल्ह्यातील नवीन 03 वाळू घाटांच्या पहिल्या फेरीच्या लिलावास जाहीर प्रगटन . (१८ एप्रिल -२०१८ ).\nउपविभाग व तालुका संकेतस्थळ\nवर्ष ६ अंक ३ फेब्रुवारी २०१८ - एप्रिल २०१८\nवर्ष ६ अंक २ नोव्हेंबर २०१७-जानेवारी २०१८\nवर्ष ६ अंक १ ऑगस्ट २०१७-ऑगस्ट २०१७\nवर्ष ५ अंक ४ मे २०१७ - ऑगस्ट २०१७\nवर्ष ५ अंक ३ फेब्रुवारी २०१७ - एप्रिल २०१७\nवर्ष ५ अंक २ नोव्हेंबर २०१६ - जानेवारी २०१७\nवर्ष ५ अंक १ ऑगस्ट-ऑक्टोबर २०१६\nवर्ष ४ अंक ४ मे -जुलै २०१६\nमतदार यादीत नाव शोधणे\nइलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राची विश्वासाहर्ता बाबत ECI प्रेस नोट\nइलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र चित्रफीत\nकिनवट न.प. सार्वत्रिक निवडणुक -२०१७ प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण निश्चिती\nनिवडणूक लढविणा-या उमेदवाराची 'शपथपत्र व गुन्हेरगारी पार्श्व भुमी\nपं.स पोट निवडणूक २०१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005\nमाहितीचा अधिकार कायदा - २००५ कलम ४ अन्वये १ ते १७ मुद्द्याची कार्यालयनिहाय माहिती\nonline RTI समन्वय अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/various-licenses-of-the-excise-department-should-be-given-online-bawankule/04162040", "date_download": "2018-04-21T21:23:11Z", "digest": "sha1:QFOHQXNC2NLMTFZUWD4RQC6WCSEPX4VP", "length": 8541, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Various licenses of the excise department should be given online: Bawankule", "raw_content": "\nदेशात शेतकरी 'आत्महत्या' करत असताना लोकप्रतिनिधींनी 'पगारवाढ' मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब - वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे - अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nउत्पादन शुल्क विभागाचे विविध परवाने ऑनलाईनच दिले जावेत : बावनकुळे द डिस्टिलर्स असो.ऑफ महाराष्ट्रशी चर्चा\nमुंबई/नागपूर: उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे ऑनलाईनच देण्यात यावे असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.\nद डिस्टिलर्स असो.ऑफ महाराष्ट्र या संघटनेसोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. ही बैठक मुंबईत झाली. या विभागात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी इझी ऑफ डुइंग बिझनेस या सूत्राचा अवलंब केला जाणार आहे. यापुढे मद्य पॅकबंद बाटलीतच मिळावे, अशी मागणी या संघटनेकडून समोर आली. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करणार्‍यांवर नियंत्रण आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सीएल-3 देशी दारूच्या दुकानात यापूर्वी खुली दारू उपलब्ध होत होती. त्यामुळे खुलेआम दारूचे सेवन केले जाते. खुल्या दारूमुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास रोखण्यासाठ़ी सीएल-3 परवानाधारक दुकानात व पॅकबंद बाटलीत विकण्यात यावी. सीएल-3 व एफएल-2 ही दुकाने सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतच सुरु राहतील असे निर्देशही यावेळी देण्यात आले.\nदेशी दारूच्या रंगाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या देशी दारू पांढर्‍या रंगात उपलब्ध आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार विदेशी दारूप्रमाणेच देशी दारूलाही रंग असावा. देशी दारूला रंग असला तर अवैध दारूवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.\nयाप्रसंगी असोसिएशनला उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ग्रामरक्षक दल गठित करणे व त्यास सहकार्य करण्याची सूचना केली. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल हा प्रभावी उपाय असून अवैध दारू निर्मिती कुठे होते याचा शोध घेऊन या व्यवसायाला आळा घालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने ग्रामरक्षक दलास सहकार्य करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली.\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\n12 साल से कम उम्र के मासूमों से रेप पर मौत की सजा\nखतरे में गोवारी उड़ान पुलिया\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nव्हॉईट टॉपिंग पद्धतीने बांधण्यात येणा-या सीमेंट रस्त्यांची मनपाच्या अभियंत्यांनी जाणून घेतली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T21:19:22Z", "digest": "sha1:VKBBG6FQGZG4I5HCU6HLLEK64AR3TH36", "length": 7588, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्तेपेत्ल - विकिपीडिया", "raw_content": "\n(अल्तेपेतल या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअल्तेपेत्ल हे कोलंबस-पूर्व आणि स्पॅनिश विजय-काळातील अ‍ॅझ्टेक समाजातील स्थानिक, वांशिक-जमाती वर आधारलेली राजकीय संस्था होती. ह्याची तुलना आपल्याकडील नगरराज्यांची करता येईल, परंतु व्याख्या आणि व्यवस्थेनुसार दोन्ही भिन्न ठरतात. हा शब्द अ-त्ल (ā-tl) - जल - आणि तेपे-त्ल (tepē-tl) - डोंगर ह्या दोन नाहुआतल शब्दांपासून तयार झाला आहे.\nनाहुआतल विद्वान लिसा सौसा, स्टॅफॉर्ड पूल आणि जेम्स लॉकहार्ट नी म्हटले आहे:\nनाहुआ व्याकरण पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील किंवा एखाद्या जागेतील लोकांची संपूर्णतेची कल्पना अल्तेपेतल ह्या एककांच्या संग्रहातून करणे आणि त्या संज्ञेमध्ये बोलणे होय[१]\nते तज्ञ इंग्लिश भाषेतील अंदाजे-तौलनिक शब्द वापरण्याऐवजी नाहुआतल संज्ञा वापरणे अधिक पसंत करतात. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, व्हर्जिन ऑफ ग्वादालुपेच्या संबंधित बऱ्याच कागदपत्रांतून स्पॅनिश शब्द चिवादाद दे मेहिको (मेक्सिको सिटी) च्या भाषांतरात अल्तेपेतल हा शब्द वारंवार वापरला जातो आणि हे भाषांतरित मजकूर रंगीत असून ते नाहुआ समाजव्यवस्थेबद्दल माहिती सांगते.\nह्या कल्पनांची तुलना मायांच्या काह आणि मिक्स्तेकांच्या नू ची करता येईल.\nअ‍ॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१४ रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2018-04-21T21:10:43Z", "digest": "sha1:IS2OEYPPUZKFQRAFYNRVMM3PFM4O66Y3", "length": 4491, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १६८९ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १६८९ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १६८९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T21:11:02Z", "digest": "sha1:UKVUELCBHGM4AD76KDWX7WVSMUB76J2J", "length": 3292, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ऑलिंपिक खेळ ताईक्वांदो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१९८८ (प्रदर्शनीय) • १९९२ (प्रदर्शनीय) • १९९६ • २००० • २००४ • २००८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2013/", "date_download": "2018-04-21T21:11:46Z", "digest": "sha1:QSOYUBAF7IUT5J2WWV63AW5LHAVCF5KM", "length": 9427, "nlines": 83, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: 2013", "raw_content": "\nआपल्याकडच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमागे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असतो, असे म्हणण्याची पद्धत आहे. तशीच रीत पाकिस्तानातही आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे रिसर्च अँड अँनालिसिस विंग (रॉ)चा हात आहे, असे म्हटले जाते. तीन वर्षांमागे लाहोरमध्ये अहमदींवर भीषण हल्ला झाला होता. ८० लोक त्यात मारले गेले होते. तर पाकिस्तानमधील ‘द नेशन’ या इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावर ती हल्ल्याची बातमी होती आणि शेवटच्या पानावर पाकिस्तानात ३५ हजार रॉ एजंट कार्यरत अशा ठळक मथळ्याची सविस्तर बातमी होती. रॉच्या बाबतीत तिथे हे असे नेहमीच म्हटले जाते. कारण ते सोयीचे असते. कदाचित ते खरेही असेल, पण त्याबद्दल कोण खात्रीपूर्वक सांगणार\nनाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड मनुष्य अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला फक्त एक जोड असते. हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविता-बिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच उबदार वाटतात. धनगरी घोंगडीसारखे. या प्रतिमांमुळं होतं असं, की नाना आपले वाटता वाटता, त्यांचा दरारा वाटू लागतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांना चार शब्द सुनावण्याची ऐपत असलेला हा मनुष्य. त्यांच्या फटकळ वाणीचा दरारा वाटणारच.\nनानांच्या अंधेरीच्या घरी जाताना त्यामुळे थोडी धाकधूकच होती, की त्यांचा मूड असला तर बरं. रस्त्यात चार ठिकाणी पत्ता विचारत पोचलो, तेव्हा संध्याकाळ झाली होती. इमारतीच्या खालून संपादकांनी त्यांना मोबाईल लावला. त्यांनी खिडकीतून खाली डोकावलं आणि खणखणीत साद दिली – गिरीश...\n अंधेरीच्या उच्चभ्रू सोसायटीत अशी वरून जोरात हाक मारणं हे टिपिकलच\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/thirtyfirst-development-hivre-bazar-gram-sabha-presence-collector-suspicious-decision-resolution/", "date_download": "2018-04-21T20:57:54Z", "digest": "sha1:6BGOZFBLJSLF36IVXPUIDEU5L2OL3VMP", "length": 22841, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Thirtyfirst' Of Development In The Hivre Bazar Gram Sabha! Presence Of Collector; Suspicious Decision Resolution | हिवरे बाजारच्या ग्रामसभेत विकासाचा ‘थर्टीफर्स्ट’! जिल्हाधिका-यांची उपस्थिती; विषमुक्तशेतीचा संकल्प | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nहिवरे बाजारच्या ग्रामसभेत विकासाचा ‘थर्टीफर्स्ट’ जिल्हाधिका-यांची उपस्थिती; विषमुक्तशेतीचा संकल्प\nआदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ‘थर्टी फस्ट’ ग्रामसभेच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गतवर्षीच्या विकासकामांचा आढावा, तर नव्या वर्षांच्या कामांचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात आले. शाश्वत विकास, विषमुक्त शेती करून आरोग्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.\nअहमदनगर : आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ‘थर्टी फस्ट’ ग्रामसभेच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गतवर्षीच्या विकासकामांचा आढावा, तर नव्या वर्षांच्या कामांचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात आले. शाश्वत विकास, विषमुक्त शेती करून आरोग्याच्या दृष्टीने सामूहिक\nप्रयत्न करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.\nग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ ठाणगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभय महाजन उपस्थित होते. गतवर्षीच्या नियोजित २३ विषयांपैकी २२ विषय पूर्ण झाले असून पुढील वर्षासाठी प्रस्तावित कामांचा आराखडा ग्रामसेवक सचिन थोरात यांनी ग्रामस्थांपुढे चर्चेस मांडला. पोपटराव पवार यांनी पुढील वर्षीच्या विकास नियोजनासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधला. सामूहिक भोजनानंतर रात्री ग्रामस्थांनी नवीन वर्षाचे स्वागत फटाके वाजवून केले. याप्रसंगी अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आज हिवरेबाजारचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने जगभरातील विविध क्षेत्रातील माणसे येथे सातत्याने भेट देत आहेत, असे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी या वेळी काढले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविजयस्तंभास लाखोंची मानवंदना, चोख बंदोबस्तात शांततेत विजयदिन; समता सैनिक दलाची शिस्तबद्ध कवायत\nगाढवांचा बाजार २ कोटींवर, जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा\nतरुणाच्या सतर्कतेमुळे गर्भवतीला मिळाले जीवदान\nटपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे, कर्मचारी अधिका-यांची अनास्था\nत्यांच्यावर खटले दाखल व्हावेत\nउद्घाटन होताच बीडमधील व्यसनमुक्ती साहित्य संमेलन रद्द\nगुन्हा मागे घेण्याकरिता राहात्यात मोर्चा\nपढेगावात दारुबंदीचा ठराव मंजूर\nराहुरी तहसील कार्यालयातूृन दहा वाळूच्या वाहनांची चोरी\nकोतुळमध्ये महाकाय गोगलगायींचे अस्तित्व\nश्रीरामपूर तालुक्यात खोदकामात आढळले मानवी सांगाडे\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/national/chief-ministers-statement-padmavati/", "date_download": "2018-04-21T20:58:38Z", "digest": "sha1:YYKET4YRHXBCLN4FW7V3WD62ZCAB33Z2", "length": 24968, "nlines": 437, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chief Ministers Statement On Padmavati | 'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\n'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत\nमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजपूत समुदायाकडून झालेल्या मागणीनंतर मध्यप्रदेशात पद्मावती सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही सिनेमावर परखड मत व्यक्त केलं. इतिहासाची छेडछाड कोणालाही मान्य नसून आंदोलन करणारे योग्य असल्याचं त्यांनी म्हंटलं.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सिनेमाला विरोध दर्शविला. सिनेमावरून होणाऱ्या वादाला भन्साळीसुद्धा जबाबदार आहे. लोकांच्या भावनेशी खेळायची त्यांना सवय झाली आहे. उत्तर प्रदेशात सिनेमावर बंदी कायम राहील, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं.\nराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही सिनेमावर मत व्यक्त केलं. आंदोलन करणाऱ्या संघटनांनी सांगितलेले बदल केल्याशिवाय सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी वसुंधरा राजे यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून केली.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिनेमाला पाठिंबा दर्शविला. पद्मावतीचा वाद दुर्देवी असून यावर सिनेसृष्टीने एकत्र येऊन आवाज उठवायला हवा, असं ट्विट त्यांनी केलं.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सिनेमला पाठिंबा देत ट्विट केलं. दीपिका पादूकोणच्या पाठिशी असल्याचं त्यांनी म्हंटलं.\nपद्मावती योगी आदित्यनाथ ममता बॅनर्जी शिवराजसिंह चौहान दीपिका पादुकोण\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n‘जागतिक वारसा’ लाभलेली भारतातील काही नयनरम्य स्थळे\nदेशाची शान आहेत 'ही' सात ऐतिहासिक ठिकाणं, जगभरात मिळाली ओळख\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन\nAsifa Bano: सेलिब्रेटींनी कठोर शब्दात केली असिफाला न्याय देण्याची मागणी\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार\nराहुल गांधी यांच्या कँडल मार्चला इंडिया गेटवर अभूतपूर्व गर्दी\nउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण\nदेशातल्या रेल्वे स्टेशनांची 'ही' नावं वाचून चकित व्हाल\nबर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश कूल कूल\nIAS टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात\nभारतातील ‘या’ ७ मंदिरात देवीला चढवला जातो मंच्युरियन, नूडल्सचा प्रसाद\nधोनीने पद्मभूषण पुरस्कार जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना केला समर्पित\nमहेंद्रसिंह धोनी रामनाथ कोविंद\nकेदारनाथमध्ये भारतीय हवाई दलाच्या M17 हेलिकॉप्टरचा अपघात\nBharat Bandh: आंदोलनाला हिंसक वळण, नऊ जणांचा मृत्यू\nसचिननं शाळांच्या बांधकामासाठी दिला लाखोंचा निधी\nइस्रोची आणखी एक गगनभरारी, GSAT-6A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली जपानी पदाधिकाऱ्यांची भेट\n#MahavirJayanti2018 : जाणून घ्या 'विश्वाचा स्वर्ग' करणाऱ्या महावीरांच्या 'या' शिकवणी\nभारतीय परंपरा भारतीय सण\nजातीय तणावाने आसनसोल पेटले\nनावं 'इंग्लिश विंग्लिश'... पण 'हे' आठ जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्स आहेत अस्सल भारतीय\nआशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं\n'वाजले की बारा'... एक-दोन नव्हे, तर हे आहेत देशातील गाजलेले डझनभर घोटाळे\nAnna Hazare hunger strike: ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणा\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/p/blog-page_5725.html", "date_download": "2018-04-21T21:06:47Z", "digest": "sha1:VFE3R3NMBZ6CMHXDZQA35QUTKLQ4IIXS", "length": 50609, "nlines": 269, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: बालकथा - मोबाईलमधलं भूत", "raw_content": "\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nडिंग्याची कार शंभरच्या स्पीडनं धावत होती… एकदम सुसाट. रस्ता घाटाचा, वाकड्यातिकड्या वळणांचा होता. पण डिंग्याला त्याचं कायपण नव्हतं. समोर धावत असलेली पाकिस्तानी अतिरेक्यांची कार नजरेआड होता कामा नये, एवढंच त्याच्या डोक्यात होतं. त्याने एक्सलेटरवरचा पाय अजून दाबला. वेग वाढवला. स्पीडोमीटरचा काटा आता एकशेवीसला शिवू लागला होता. अतिरेक्यांची काळी गाडी आणि डिंग्याची बीएमडब्लू यांच्यातलं अंतर कमी कमी होत चाललं होतं. पण...\nअचानक पुढच्या दरीतून एक अगडबंब हेलिकॉप्टर वर आलं. डिंग्याने कच्कन कारचा ब्रेक दाबला. तेवढ्यात त्या हेलिकॉप्टरमधून त्याच्या कारवर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. पावसाचे टपोरे थेंब पडावेत तशा त्या गोळ्या कारवर थडाथडा आपटू लागल्या. डिंग्या सीटवर खाली झुकला. त्याने स्टिअरिंग व्हील गरागर फिरवत कार एका बाजूला गर्रकन वळवली. पण त्या हेलिकॉप्टरमधून आलेल्या एका गोळीने नेमका कारच्या एका टायरचा वेध घेतला. फट्कन आवाज करीत तो टायर फुटला. कार नियंत्रणाबाहेर गेली आणि काही कळायच्या आत ती खोल दरीत धाडकन् कोसळली. पडता पडता कारचा स्फोट झाला. डिंग्याला वाटलं, आता संपलंच सगळं. त्याच्या तोंडातून आपोआप किंकाळी बाहेर पडली... आई गं... बचाव, बचाव...\n स्वतःच पडतोस आणि वर ओरडत बसतोस.. उठ\nएका हाताने डिंग्याचा खांदा जोरात हलवत यशोधन म्हणाला. तो जाम चिडला होता. चिडणार नाही तर काय डिंग्याचं हे नेहमीचंच होतं. कसली कसली स्वप्नं पाहतो. बेडवरून खाली पडतो आणि असा ओरडत बसतो. दुस-यांना काही झोपबिप आहे की नाही\nडिंग्याने डोळे उघडले. त्याचं डोकं चांगलंच झिणझिणलं होतं. ते चोळतच तो उठला. ते पाहून मल्लिकाला हसूच फुटलं.\nती म्हणाली, काय, सपनों के सौदागर\nयशोधन अजून चिडलेलाच होता. तो म्हणाला, रोज रोज कसली रे स्वप्नं पाहतोस\nमल्लिका म्हणाली, तो तरी काय करणार त्याला स्वप्न पडतात. म्हणून तो पडतो. होय ना रे डिंग्या त्याला स्वप्न पडतात. म्हणून तो पडतो. होय ना रे डिंग्या पण कसलं रे स्वप्न होतं पण कसलं रे स्वप्न होतं\nडिंग्या म्हणाला, हॅट्. मी अशी कार्टूनवाली स्वप्नं पाहात नाही.\nमल्लिका म्हणाली, अँहॅहॅ. म्हणे मी अशी स्वप्नं पाहात नाही कोणतं स्वप्न पाहायचं हे काय आपल्यावर असतं काय\nयशोधन डिंग्याला चिडवत म्हणाला, याचं काही सांगता येत नाही बाबा तो काय, त्याला पाहिजे त्या स्वप्नाची सीडी लावत असणार\nमल्लिका म्हणाली, त्याच्या डोक्यात ना स्वप्नांचा केबल टीव्ही असेल\nडिंग्या म्हणाला, सॉलिड स्वप्न होतं. जेम्स बॉण्डचं. मस्त पाठलाग चालला होता पुढं अतिरेकी. मागं माझी बीएमडब्लू... मी त्या अतिरेक्यांना पकडलंच असतं. पण....\nपण तू बेडवरून खाली पडलास यशोधन म्हणाला आणि सगळे हसू लागले.\nतेवढ्यात डिंग्याचं लक्ष कोप-यातल्या बेडवर झोपलेल्या हृषीकडं गेलं.\nतो म्हणाला, तो हृषी बघा. कसा झोपेत हात हलवतोय. त्यालापण स्वप्न पडलंय बहुतेक.\nत्याला पाहून मल्लिकाला हसूच फुटलं. ती त्याला हाक मारू लागली, हृषीदादा, ये हृषीदादा...\nपण हृषी गप्पच होता. हूं नाही की चूं नाही. यशोधन उडी मारत त्याच्या बेडवर गेला. पाहतो, तर हृषीने दोन्ही हात असे छातीजवळ धरलेले. हाताच्या मुठी वळवलेल्या आणि दोन्ही अंगठे तेवढे खालीवर हलताहेत. आणि बापरे हृषीचे दोन्ही डोळे टक्क उघडे होते.\nयाचं बघ काय नाटक चाललंय यशोधन म्हणाला आणि त्यानं हृषीच्या हातावर एक चापटी मारली. पण हृषी गप्पच. हूं नाही की चूं नाही. यशोधनने त्याचे दोन्ही दंड धरून गदागदा हलवलं. तरीही हृषी शांतच. फक्त अंगठे हलताहेत आणि डोळे टक्क उघडे. त्याची पापणीसुद्धा लवत नव्हती.\nबाप रे. हे काहीतरी भल्तंच आहे. यशोधन घाबरला.\nमम्मी, पप्पांना हाका मारीत तो बाहेर पळाला.\nडिंग्या आणि मल्लिकापण जाम टरकले होते. तेपण यशोधनच्या मागे बाहेर पळाले.\n झाली का उठल्याबरोबर तुमची मस्ती सुरू तुमच्या दिवाळीच्या सुटीने वात आणलाय सगळ्या घराला तुमच्या दिवाळीच्या सुटीने वात आणलाय सगळ्या घराला मम्मी वैतागून म्हणाली, काय झालं हृषीला\nयशोधन म्हणाला, तो बघ, कसा करतोय\nहृषीच्या अंगावरची चादरी ओढत मम्मी म्हणाली, हृषू, उठ पाहू आता... हृषू... ये बाळा...\nपण हृषी गप्पच. अगदी पुतळ्यासारखा. स्तब्ध. हूं नाही की चूं नाही. फक्त अंगठे हलताहेत. डोळे टक्क उघडे आणि नजर अशी शून्यात.\nमम्मीला काहीच कळेना. तीही घाबरली आणि तिने यशोधनच्या पप्पांना हाक मारली, अहो, लवकर या. हृषीला काय झालंय बघा....\nयशोधनच्या पप्पांनी हृषीला उचललं आणि कारमध्ये घालून लगेच डॉक्टरकडे नेलं. मम्मीपण त्यांच्याबरोबर गेली होती. आता घरात आज्जी, यशोधन, मल्लिका आणि डिंग्या एवढेच उरले होते. हृषीच्या आजारपणामुळे सगळ्यांचा मूड गेला होता. घरातलं वातावरण अधिकच थंड, उदासवाणं झालं होतं.\nडिंग्याला तर काहीच सुचत नव्हतं. अंघोळपांघोळ, नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्याला काही कामच उरलेलं नव्हतं. तो बेडरूममध्ये गेला. हृषीचा बेड तसाच अस्ताव्यस्त पडलेला होता. त्यावर बसून तो विचार करू लागला.\nअसं एकदम काय झालं असेल हृषीला तो फक्त अंगठेच का हलवत होता तो फक्त अंगठेच का हलवत होता आणि डोळे कसे उघडेच होते त्याचे आणि डोळे कसे उघडेच होते त्याचे आपण जरा वेळ पापणी नाही पाडली, तर लगेच डोळ्यांतून पाणी येतं आपल्या. आणि तो, एक सेकंदही डोळे मिटत नव्हता. हे कशाने झालं असेल\nडिंग्याला तसं बसलेलं पाहून यशोधननं विचारलं, काय रे काय करतोयस इथं चल, बाहेर जाऊन बुद्धीबळ खेळूया.\nडिंग्या म्हणाला, आता डॉक्टर काय करतील रे हृषीला\nयशोधन म्हणाला, काय माहित पहिल्यांदा सगळ्या टेस्ट करतील.\nडिंग्या म्हणाला, किती दिवस ठेवतील काय माहित त्याला\nबोलता बोलता डिंग्या बेडवर आडवा झाला. अचानक त्याच्या पाठीला काहीतरी रुतलं. त्याबरोबर तो ताडकन् उठला.\nकाहीतरी आहे इथं. टोचलं मला.\nडिंग्याने बेडवरची चादरी बाजूला केली. तर खाली मोबाईल फोन होता.\nहा हृषी बघ. अंथरूणात मोबाईल घेऊन झोपतो.\nयशोधन म्हणाला, हो. रात्री किती तरी वेळ मोबाईलवर गेम खेळत बसला होता.\nमस्त आहे ना त्याचा मोबाईल, असं म्हणत डिंग्याने मोबाईल ऑन केला, चायना मेड आहे का रे हा\nयशोधन म्हणाला, काही कळत नाही. डी-ट्रिपल सिक्स आहे. तुला माहिताय हा मोबाईल हृषीला सापडलाय.\nअरे खरंच. परवाच हॉलमध्ये सोफ्याखाली सापडला. आम्ही किती चौकशी केली, कोणाचा आहे म्हणून. पण काहीच पत्ता लागला नाही. मग पप्पांनी सीमकार्ड टाकून तो हृषीला देऊन टाकला.\nमज्जा आहे हृषीची. आमचे पप्पा म्हणतात, कॉलेजला गेल्याशिवाय मोबाईल मिळणार नाही.\nअरे माझ्याकडंपण नाहीये. पण हृषी लाडका आहे ना पप्पांचा. त्याला सगळं मिळतं.\nअसं म्हणत यशोधनने तो मोबाईल घेतला. एवढासा फोन. हातात घेतला तर दिसतपण नाही. पण गेम्स किती आहेत बघ यात. कट द रोप, टेंपलरन, सब-वे सर्फ, कँडीक्रश सागा.... हे बघ, टॉकिंग टॉमपण आहे.\nयशोधनने कट द रोप सुरू केला. डिंग्या जरा वेळ तो गेम पाहात बसला. पण मग नंतर त्याला कंटाळा आला. डिंग्याचे बाबा त्याला म्हणायचे, अक्षय, गेम मग तो कंप्युटरवरचा असो, मोबाईलमधला असो की मैदानातला. तो पाहण्यात काहीच गंमत नसते. गेम स्वतः खेळायचा असतो. आणि कंप्युटरवर गेम खेळणं म्हणजे चित्रातलं आईस्क्रीम चाटण्यासारखं आहे. बाबांच्या या बोलण्याचा काय अर्थ आहे, ते काही डिंग्याला नीट कळालं नव्हतं. पण त्याला एक चांगलंच समजलं होतं, की कंप्युटरवर गेम खेळण्याऐवजी आपण मैदानात जाऊन खेळलेलं बाबांना आवडतं.\nडिंग्याला आता जाम बोअर झालं होतं. तो उठला आणि हळूच बाहेर पडला.\nतो तिथून कधी गेला हे यशोधनला कळालंपण नाही. तो आता दुसरा गेम उघडून खेळायच्या तयारीत होता...\nतो गेम किती धोकादायक आहे, हे मात्र त्याला माहित नव्हतं.\nसकाळपासून घरातील हवा थंडगार पडत चालली आहे, हेही त्याच्या लक्षात आलं नव्हतं.\nडिंग्या हॉलमध्ये येऊन कोचवर बसला.\nआज्जी स्वैपाकघरात काम करीत होती. मल्लिका तिला छोटी-मोठी मदत करत होती. डिंग्याला मात्र काय करावं हेच सुचत नव्हतं. त्याला आता एकदम रडावंस वाटू लागलं होतं.\nमावशीच्या घरी काय काय धम्माल करायची, याचे किती तरी बेत त्याने आखले होते. दिवाळीची सुटी लागल्याबरोबर बाबांकडे हट्ट धरून तो वंदनमावशीकडं आला होता. यशोधन आणि हृषी ही त्याच्या मावशीची मुलं आणि मल्लिका ही मामेबहिण. सगळे एकत्र आले की सुटीचे दिवस कसे भुर्रकन उडून जायचे हे कळायचंपण नाही. पण आज सुटीच्या दुस-याच दिवशी हृषी आजारी पडला आणि सगळंच बिघडलं.\nडिंग्याने टीपॉयवरचा रिमोट घेतला आणि टीव्ही सुरू केला.\nडिस्कव्हरी, नॅटजिओ, एवढंच नाही, तर स्टार मूव्हीज, एचबीओ असे इंग्रजी सिनेमांचे चॅनेलपण त्याने लावून पाहिले. एचबीओवर नेहमीप्रमाणे हॅरी पॉटरचा सिनेमा लागलेला होता. पण हॅरी पॉटर झाला म्हणून काय झालं किती वेळा तो पाहणार\nत्याने फटकन् टीव्ही बंद केला. टीव्ही शेजारी पुस्तकांचं कपाट होतं. ते त्याने सहजच उघडलं. आत किती तरी पुस्तकं होती. इंग्रजी. मराठी. जाडीजाडी.\nएका खणात यशोधन, हृषीची गोष्टींची पुस्तकं होती. त्यातलं एक पुस्तक त्याने घेतलं. टिक टॉक फास्टर फेणे. लेखक – भा. रा. भागवत.\nछान वाटतंय हे पुस्तक. फास्टर फेणे. नाव वाचूनच डिंग्याला गंमत वाटली. त्याने पुस्तक चाळलं. अरे, हा फेस्टर फेणे म्हणजे गुप्तहेरच दिसतोय. गुप्तहेराच्या गोष्टी म्हटल्यावर डिंग्या काय, एकदम खुशच झाला.\nतिथंच खुर्चीवर मांडी ठोकून तो पुस्तक वाचू लागला.\nमावशीने हाक मारली. तसा डिंग्या एकदम दचकला.\nफास्टर फेणेच्या गोष्टीत तो एवढा बुडून गेला होता, की मावशी कधी घरी आली तेसुद्धा त्याला समजलं नव्हतं.\nचला, जेवून घ्या आता.\nमावशी, हृषी कसा आहे आता\nमावशीच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. तिने पदराने ते टिपलं.\nबरा आहे आता. डॉक्टरांनी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलंय. झोपलाय आता शांत.\nपण त्याला काय झालं होतं\nमावशी म्हणाली, देवाला माहित पण तुम्ही आता जेवून घ्या पाहू. यशोधन कुठंय पण तुम्ही आता जेवून घ्या पाहू. यशोधन कुठंय\nतो हाक मारणार इतक्यात यशोधनच हॉलमध्ये आला आणि म्हणाला, यशोधन कुठंय\nमावशी म्हणाली, काय रे गधड्या. माझी नक्कल करतोस काय\nतर यशोधनही त्याच सूरात म्हणाला, काय रे गधड्या. माझी नक्कल करतोस काय\nहं. आता बस्स झाला चावटपणा. लौकर जेवून घ्या. मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचचंय.\nतर यशोधनही तसंच म्हणाला, हं. आता बस्स झाला चावटपणा. लौकर जेवून घ्या. मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचचंय.\nआता मात्र मावशी चिडली. ती ओरडली, यशोधन\nतसा यशोधनही ओरडला, यशोधन\nते ऐकून आज्जीही बाहेर आली.\nयशोधन तसा शहाणा मुलगा. आज्जीचा अतिशय लाडका. पण तीही त्याच्यावर रागावली. म्हणाली, यश, काय चाललंय वेड्यासारखं हे\nतर यशोधनने तेच वाक्य पुन्हा उच्चारलं. अगदी आज्जी म्हणाली तस्सं.\nअचानक डिंग्याच्या डोक्यात प्रकाश पडला.\nतो म्हणाला, मावशी. यशोधनदादाचा टॉकिंग टॉम झालाय.\nत्यावर यशोधनही तेच म्हणाला आणि ते पाहून मावशीच्या पायातले त्राणच गेले. ती मटकन् खालीच बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.\nआज्जीने तिला कसंबसं सावरलं आणि यशोधनच्या बाबांना फोन लावला.\nत्यावेळी थंडीने आजीचे हात कापत होते.\nपण ही थंडी हिवाळ्यामुळे होती की काही वेगळीच होती, हे अजूनही कुणालाच समजलेलं नव्हतं.\nयशोधनलाही त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधले मानसोपचारतज्ञ त्याच्यावर उपचार करत होते. त्याच्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नव्हता. त्यांच्या मते यशोधनच्या मेंदूवर प्रचंड ताण आला होता. त्यामुळे तो असं करीत होता. पण नक्की निदान अजूनही झालेलं नव्हतं. यशोधनचे मम्मी, पप्पा अगदी हबकून गेले होते. ऐन दिवाळीत दोन्ही मुलांना विचित्र आजार झाला होता. डोकं फुटायची वेळ आली, पण हे काय संकट आहे याचा उलगडा त्यांना होत नव्हता.\nखरंच हृषी आणि यशोधन दादाला काय झालं असावं\nडिंग्या घरात एकटाच बसून विचार करीत होता.\nकाल तर ते दोघे ठीक होते. मस्त बोलत होते, खेळत होते. रात्री झोपताना आपण गावांच्या नावाच्या भेंड्याही खेळलो. हां, हृषीने काही त्यात भाग घेतला नव्हता. तो एकटाच मोबाईलवर काही तरी करीत होता.\nडिंग्याच्या डोक्यात एकदम काही तरी चमकून गेलं.\nहृषी रात्री मोबाईलशी खेळत होता. सकाळी उठला आणि त्याचं असं झालं. असं म्हणजे पुतळ्यासारखं. डोळे उघडे आणि हाताचे अंगठे तेवढे हलताहेत. ते अंगठेही कसे हलत होते मोबाईलची बटणं दाबत असल्यासारखे. हो. अगदी तस्सेच. आणि डोळे जणू मोबाईलच्या स्क्रीनवरच खिळल्यासारखे. डिट्टो तस्सेच\nपण मग यशोधन दादाचं काय\nतोसुद्धा मोबाईवर गेमच खेळत होता. पण मग त्याची अवस्था हृषीसारखी का झाली नाही तो अशी सगळ्यांची नक्कल का करतोय... टॉकिंग टॉमसारखी तो अशी सगळ्यांची नक्कल का करतोय... टॉकिंग टॉमसारखी म्हणजे इतका वेळ तो टॉकिंग टॉमची गंमत पाहात होता की काय\nपण म्हणून काय झालं नुसतं पाहिलं म्हणून काही कोणी टॉकिंग टॉम बनत नाही. आता आपण नाही अनेकदा टॉम अँड जेरी पाहत टीव्हीवर नुसतं पाहिलं म्हणून काही कोणी टॉकिंग टॉम बनत नाही. आता आपण नाही अनेकदा टॉम अँड जेरी पाहत टीव्हीवर मग काय आपण टॉमसारख्या उड्या मारू लागतो की काय\nपण मग ते दोघंही असं का करताहेत यात मोबाईलचा काही तरी संबंध नक्कीच आहे. कुठं आहे तो मोबाईल ते तरी पाहू या, असं मनात म्हणत डिंग्या उठला.\nत्याच्या शरीरातून अचानक एक थंड शिरशिरी उठली. जागचं हलूच नये, असं त्याला वाटलं. पण तो उठलाच. आता त्याच्यामध्ये फास्टर फेणे, जेम्स बाँड, शेरलॉक होम्स, करमचंद असे सगळे गुप्तहेर शिरले होते\nमल्लिका बेडरूममध्ये शिरली तेव्हा तिला पहिली जाणीव झाली ती थंडीची.\nसगळ्या घरापेक्षा इथली हवा जरा अधिकच थंड होती.\nतिला तिथं एक क्षणही थांबवेना. ती बाहेर पडणार पण तोच तिला वाटलं, की कोणीतरी आपल्याला इथं खेचून धरत आहे. आपण बाहेर जावू नये म्हणून कोणीतरी प्रयत्न करीत आहे. ती किंचित घाबरली. पण मग सावरली. मनाशीच म्हणाली, छे इथं कोण आहे आपल्याला अडवायला इथं कोण आहे आपल्याला अडवायला\nचला, इथं थांबण्यापेक्षा बाहेर जाऊन डिंग्याशी गप्पा तरी मारत बसावं, असं मनात म्हणत तिने बेडरूमचा दरवाजा उघडला. तोच ट्रिंगट्रिंग ट्रिंगट्रिंग असा अत्यंत कर्कश आवाज आला.\nमल्लिका जोरात दचकली. असा विचित्र आवाज तिने आयुष्यात कधी ऐकला नव्हता.\nतिने पाहिलं, हृषीचा मोबाईल फोन वाजत होता. पटकन जाऊन तिने तो उचलला. कोण फोन करतंय म्हणून तिने पाहिलं, तर स्क्रीनवर कोणाचं नाव नव्हतं की नंबर. पण रिंग मात्र वाजतच होती. ट्रिंगट्रिंग ट्रिंगट्रिंग.\nकुणाचा असेल बरं फोन ना नाव ना नंबर ना नाव ना नंबर घ्यावा का आपण\nती विचार करीतच होती, तितक्यात तिच्या बोटांनी रिसिव्हचं बटण दाबलं आणि तिने फोन कानाला लावला.\nआता बेडरूममधली थंडी तिला जराही जाणवत नव्हती.\nहेच काय, भरदुपारी बेडरूममध्ये अंधारून आलं होतं, तेही तिच्या लक्षात आलं नव्हतं.\nबेडरूमचं दार उघडून डिंग्या आत आला आणि उडालाच.\nआत मल्लिका फोनवर बोलत होती. ती काय बोलत आहे ते काही त्याला ऐकू येत नव्हतं. पण तिचे ओठ मात्र हलत होते.\nआतल्या थंडीने त्याला एकदम शहारून आलं. बाहेर असं थंड वातावरण असताना मल्लिकाने एसी का फूल ऑन केलाय हे त्याला समजेना. पण एसीचं बटण तर बंदच होतं.\nत्याने तिला हाक मारली. पण तिचं लक्षच नव्हतं. ती फोनवरच बोलत होती.\nतो तिच्या अगदी जवळ गेला, तरी ती काय बोलतेय हे त्याला ऐकू येत नव्हतं.\nसगळ्याच मुली फोनवर अशी हलकी कुजबुज करीत असतात हे त्याला माहित होतं. त्याची मुक्ताताईही असंच बोलत असते तिच्या मैत्रिणींशी.\nपण ही मल्लिका... ती काही बोलतच नाहीये. फक्त ओठ हलताहेत तिचे. म्यूटचं बटण दाबल्यासारखे.\nतो तिच्या हातातून फोन काढून घेणार, तोच त्याला चारशे चाळीस व्होल्टचा धक्काच बसला\nमल्लिकाच्या हातात फोन नव्हताच\nतिने कानावर फक्त हात ठेवला होता आणि ती बोलत होती\nडिंग्याचा जाम गोंधळ उडाला. त्याने खांदा धरून तिला हलवलं. पण ती तिच्याच तंद्रीमध्ये होती.\nअखेर त्याने तिचा कानावरचा हात ओढला, पण कितीही ताकद लावली तरी तो हात जागचा हलत नव्हता.\nत्याला काय करावं हे सुचेना.\nअचानक त्याचं लक्ष उशीवर पडलेल्या मोबाईलवर गेलं.\nतो छोटासा, लालभडक मोबाईल. पाहताक्षणी कोणालाही आवडावा असा.\nडिंग्याने तो हातात घेतला. तो गरम लागत होता. कोणीतरी नुकताच वापरल्यासारखा. त्याला आश्चर्य वाटलं. एवढ्या थंडीतही हा गरम आहे. आणि कोणी वापरलेलाही नाही.\nया मोबाईलमध्येच काही तरी चमत्कारीक आहे. यानेच हृषी आणि यशोधनदादाची अशी हालत झाली. आणि आता ही मल्लिकाही कसं विचित्रासारखं करतेय...\nत्याने तो मोबाईल मागून-पुढून निरखून पाहिला. पण कमी प्रकाशामुळे त्याला नीट दिसेना. म्हणून मग तो लाईटचं बटण दाबण्यासाठी उठला, इतक्यात त्याचा पाय हृषीच्या स्केटवर पडला. तोल जाऊन तो धाडकन् खाली पडला. त्याच्या हातातला मोबाईलही बाजूच्या भिंतीवर दाणकन् आपटला. त्याचे दोन तुकडे झाले होते. त्याची बॅटरी एका बाजूला जाऊन पडली होती.\nतत्क्षणी बेडरूममधली थंडीही एकदम कमी झाली. अंधाराचा पडदाही पातळ झाला.\nत्या आवाजाने मल्लिकाही भानावर आली.\nडिंग्याला तसं खाली आपटलेलं पाहून तिला हसूच फुटलं.\nती म्हणाली, तू काय सकाळपासून पडण्याचा सराव करतोयस काय\nडिंग्या किंचित हसला. ती भानावर आल्याचं पाहून त्याला खूप खूप आनंद वाटला.\nत्याने तिला सहज सुरात विचारलं, कुणाशी फोनवर बोलत होतीस गं आत्ता\nती आश्चर्याने म्हणाली, मी आणि बोलत होते\nतिला काहीच आठवत नाहीये बहुतेक. डिंग्याने तिला विचारलं, तू इथं, बेडरूममध्ये कधी आली होतीस\nअं... झाली असतील पाच मिनिटं का रे तू असं का विचारतोयस\nडिंग्या विचार करू लागला. आपण आलो तेव्हा ही मोबाईलवर बोलल्यासारखं करीत होती. आता बोलत नव्हते, असं म्हणतीये. मघाशी तिच्या कानावरचा हात काढायला गेलो, तर तिच्या अंगात किती ताकद आली होती. हातपण सरकेना बाजूला. पण मग आता ही ताळ्यावर कशी आली\nत्याचं लक्ष भिंतीजवळ पडलेल्या मोबाईलवर गेलं. त्याची बॅटरी बाजूला पडली होती. त्यामुळे फोन बंद पडला होता. म्हणून तर मल्लिका भानावर नाही ना आली\nया फोनमुळेच घरात हे चमत्कारिक प्रकार घडत आहेत. पण हे कसं शक्य आहे\nकदाचित हा योगायोगही असेल.\nत्याने फोनचे तुकडे उचलून पँटच्या खिशात ठेवले. बॅटरी दुस-या खिशात ठेवली.\nघरातलं मळभ आता दूर झाल्यासारखं वाटत होतं.\nअक्षय, मल्लिका, अरे ऐकलंत का\nआज्जी जोरजोरात हाका मारत होती. ते दोघेही बेडरूमबाहेर आले. आजीचा चेहरा फुललेला होता. ती म्हणाली, अरे हॉस्पिटलमधून फोन आला होता वंदनचा. हृषी, यशोधन दोघेही बरे झालेत. अगदी ठणठणीत बरे. देव पावला गं बाई... कुणाची नजर लागली होती कोण जाणे\nते ऐकून डिंग्या आणि मल्लिका तर आनंदाने उड्याच मारायला लागले.\nथांबा. देवासमोर साखर ठेवून येते. मग तुम्हांला खायला ओल्या नारळाची बर्फी देते, असं म्हणत आज्जी आत गेली.\nडिंग्याचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं होतं.\nहृषी आणि यशोधन बरे झाले. इकडं मल्लिकाही आजारी पडता पडता वाचली.\nमोबाईल फोन फुटला आणि हे सगळं घडलं.\nहा योगायोग नाही. नक्कीच नाही. या मोबाईलमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे.\nहा आहे तरी कोणता फोन\nत्याने खिशातून मोबाईलचं पाठचं कव्हर बाहेर काढलं. त्यावर बारीक अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं.\nयशोधनदादाच्या कपाटातलं भिंग घेऊन तो वाचू लागला.\nडी ६६६. मेड इन हॉलंड.\nपण स्पेलिंगमध्ये काही तरी चूक आहे. हॉलंडचं स्पेलिंग एच ओ डबल एल ए एन डी असं आहे. आणि इथं ओ ऐवजी ई आहे. आणि एल तिनदा आहे. म्हणजे हे हेल्लॅंड झालं.\nत्याने जरा विचार करून एका कागदावर ते स्पेलिंग लिहिलं.\nएच ई एल एल\nएल ए एन डी\nहेल म्हणजे नरक. हा फोन नरकात बनलेला आहे.\nमग डी ६६६ म्हणजे काय डिंग्याला कुठल्याशा पुस्तकात वाचलेलं आठवलं. ६६६ हा सैतानाचा क्रमांक आहे. आणि मग डी म्हणजे काय डिंग्याला कुठल्याशा पुस्तकात वाचलेलं आठवलं. ६६६ हा सैतानाचा क्रमांक आहे. आणि मग डी म्हणजे काय\nसगळं कोडं आता सुटलं होतं. हा फोन सैतानाचा होता. भूताचा होता.\nत्या विचारानेच डिंग्याला घाम फुटला.\nहातातलं कव्हर त्याने घाईघाईने फेकून दिलं. त्याच्या मागेही काहीतरी लिहिलेलं होतं. त्याच्यावर उन्हाची तिरिप पडून ते चमकत होतं. भिंग धरून डिंग्या ते वाचू लागला आणि त्याचा अर्थ समजताच त्याचे डोळेच विस्फारले. त्यावर लिहिलेलं होतं. -\n‘हा फोन सतत मोबाईल फोनशी खेळत असलेल्या मुलांसाठी तयार करण्यात आला आहे.’\nडिंग्याला वाटलं, आपले किती तरी मित्र सतत मोबाईलशी खेळत असतात. त्यांना सावध करायला हवं. काय सांगावं, असे आणखीही, वेगवेगळे फोन बाजारात आले असतील.\nपण त्या आधी हा फोन नष्ट केला पाहिजे.\nतो घराबाहेर अंगणात आला.\nमोठा दगड घेतला आणि दाणकन् त्याने त्या फोनचे तुकडे-तुकडे केले.\nमग त्याने खिशातून बॅटरी काढली. फोनची बॅटरी कधीही अशी फोडायची नसते की जाळायची नसते. पण डिंग्याचा नाईलाज होता. बॅटरी नष्ट करणं गरजेचं होतं. त्याने तोच दगड बॅटरीवर टाकला. बॅटरीचा धडामधुम स्फोट झाला.\nतो आवाज ऐकून आज्जी आणि मल्लिका बाहेर आल्या.\nतिथला धूरधूर पाहून आज्जीने विचारलं, काय रे, काय झालं\nकाही नाही आज्जी. हृषी आणि यशोधनदादा बरे झाले ना, म्हणून फटाके फोडतोय.\nआणि तो हसत हसत घरात आला.\nघराचं दार लावता त्याने बाहेर पाहिलं, त्या धुरातून मोबाईलचा स्क्रीन चमकत होता.\nआणि त्यावर लिहिलेलं होतं – सी यू सून.... लवकरच भेटू या\nपूर्वप्रसिद्धी - लोकप्रभा १५ नोव्हेंबर २०१३\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nमस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.4014.info/mr/amino-acid-botanical-supply-ekstrakt-zelenyh-midij-500-mg-60-kapsul/", "date_download": "2018-04-21T20:43:35Z", "digest": "sha1:PMREIC6MGAGFSIUHHDW32HQSZKGXODFL", "length": 7205, "nlines": 54, "source_domain": "www.4014.info", "title": "अमिनो आम्ल & वनस्पति पुरवठा, हिरव्या-याबाबत काहीच बोलत नाहीत कालव अर्क, 500 मिग्रॅ, 60 कॅप्सूल – VitaWorld", "raw_content": "\nFor वातानुकूलन शॉवर आणि बाथ\nजिवाणू दूध आणि अन्य\nनिरोगी घर आणि बाग\nपूरक केस, नखे आणि त्वचा\nअमिनो आम्ल & वनस्पति पुरवठा, हिरव्या-याबाबत काहीच बोलत नाहीत कालव अर्क, 500 मिग्रॅ, 60 कॅप्सूल\nअमिनो आम्ल & वनस्पति पुरवठा, हिरव्या-याबाबत काहीच बोलत नाहीत कालव अर्क, 500 मिग्रॅ, 60 कॅप्सूल\nहिरव्या-याबाबत काहीच बोलत नाहीत शिंपले वापरले मध्ये हे उत्पादन समाविष्टीत आहे glimmerin. Glimmerin एक जटिल यकृतामधील साखरेसारखा पदार्थ, which is extracted from new Zealand हिरव्या-याबाबत काहीच बोलत नाहीत कालव {Perna canaliculus} आणि विषय आहे खारा क्लिनिकल संशोधन सादर गेल्या 25 वर्षांत की दाखवून दिले आहे फायदे ग्रीन शिंपले आहार. हे उत्पादन 100% glycomarine. तरी पूरक सह हिरव्या शिंपले आधीच उपलब्ध आहेत 20 पेक्षा अधिक वर्षे, आमच्या उत्पादन प्रक्रिया द्वारे दर्शविले जाते, की आमच्या शिंपले आहेत, पहिल्या वाळलेल्या, नंतर गोठविलेल्या. हिरव्या-याबाबत काहीच बोलत नाहीत शिंपले आहेत कासव आहे. In order to extract all the benefits of green शिंपले आपण इच्छित त्यांना उपचार करताना ते अजूनही ताज्या आहेत. खाणे सर्वोत्तम मार्ग oysters & clams त्यांना उघडण्यासाठी आहे ताजा आहे.\n2 दररोज कॅप्सूल जेवण किंवा एक जेवण किंवा दोन. अभ्यास त्यानुसार, काही फरक पडत नाही. परिणाम, तो सहसा घेते 4-6 आठवडे, तरी काही लोक ध्येय साध्य जितक्या लवकर.\nयेथे क्लिक करा अधिक माहिती शोधण्यासाठी उत्पादन बद्दल: इशारे, इतर साहित्य\nउत्पादन पुनरावलोकने Amino Acid & वनस्पति पुरवठा, हिरव्या-याबाबत काहीच बोलत नाहीत कालव अर्क, 500 मिग्रॅ, 60 कॅप्सूल\nअधिक वाचा उत्पादन पुनरावलोकने\nजतन करू इच्छिता अधिक\nइष्टतम पोषण, गंभीर वस्तुमान,प्राप्त उच्च प्रथिने पावडर, चॉकलेट, 6 एलबीएस (2.72 किलो)... रेटिंग:* निर्माता:*Optimum Nutrition Product code:*OPN-02299 UPC कोड:*748927022995 प्रमाण:*6 एलबीएस (2.72 किलो) MSRP:*$51.99 आमच्या किंमत:*$28.77 आप...\nसूर्यास्तानंतर Naturals, जिभेच्या खाली melatonin द्रव, चेरी चव, 2 फ्लोरिडा औंस (59 मि.)... रेटिंग:* निर्माता:*Sundown Naturals Product code:*SDN-16836 UPC कोड:*030768168360 प्रमाण:*2 फ्लोरिडा औंस (59 मि.) MSRP:*$9.66 आमच्या किंमत:*$7.04 आप...\nनिसर्ग च्या प्लस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन के2, 180 गोळ्या... रेटिंग:* निर्माता:*Nature's Plus Product code:*डुलकी-33647 UPC कोड:*097467336476 प्रमाण:*180 गोळ्या MSRP:*$32.10 आमच्या किंमत:*$27.29 आपण जतन:*$...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/page/4", "date_download": "2018-04-21T20:49:05Z", "digest": "sha1:P6NFQBPJMMH4PNRVIMXCVRILN3NER6BG", "length": 17384, "nlines": 124, "source_domain": "amarpuranik.in", "title": "AMAR PURANIK | स्थंभलेखक", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog, आंतरराष्ट्रीय, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक\nस्टार्टअप इंडिया : देश उभा राहतोय\n•चौफेर : अमर पुराणिक• ज्या देशात व्यवसाय प्रारंभ करणे आणि तो सातत्याने यशस्वीरित्या चालवणे सोपे आहे असेच देश विकसित आणि संपन्न होऊ शकले आहेत. आणि ज्या देशात व्यवसाय करणे अवघड आहे ते देश अविकसित अवस्थेत पिचत पडले आहेत. ब्रिक्स देशात भारत हा व्यवसाय करण्यात आणि नवा व्यवसाय सुरु करण्यात सर्वात…\nभारतीय अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल भविष्य\n•चौफेर : अमर पुराणिक• विकसनशील देशांत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे त्यामुळे पाश्‍चिमात्य अर्थशास्त्रज्ञ या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास मोठ्‌याप्रमाणावर करत आहेत. त्यांची अनेक भाकिते आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. डॉ. कौशिक बसु यांनीही यावर भाकित केले आहे की, २०२४ पर्यंत भारताचा विकासदर चीनपासून खूप पुढे गेलेला असेल. निश्‍चितच…\nराष्ट्रद्रोही विरोधक असल्यानंतर पाकिस्तानची गरजच काय\n•चौफेर : अमर पुराणिक• माध्यमांनीही पठाणकोट हल्ल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय धोरणांच्या चिंध्या करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आपणा सर्वांना माहित आहे की, मुंबई आतंकवादी हल्ल्याच्या वेळी माध्यमातील थेट प्रसारणाचा लाभ आतंकवाद्यांनी घेतला. त्या घटनेनंतर थोडीफार सावध भूमिका माध्यमानी घेतलेली असली तरी बातम्या किंवा घटना प्रसारित करताना स्वैरपणा काही कमी झालेला नाही.…\nमोदींची लाहोर भेट आणि कॉंग्रेसची द्वेषमुलक नीती\n•चौफेर : अमर पुराणिक• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आकस्मिक पाकिस्तान भेटीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत केले गेले. पण कॉंग्रेसला मात्र नरेंद्र मोदी यांची पाकिस्तान भेट पचनी पडली नाही. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी अतिशय त्वेषाने विचारत होते की, मोदींनी देशाला सांगावे की नवाज शरीफ यांच्याशी काय बोलणी झाली. हे…\nनकारात्मक राजकारणाला बळी जातेय संसद\n•चौफेर : अमर पुराणिक• कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना आता हे समजून घ्यावे लागेल की, त्यांच्याकडून होणार्‍या विरोधाच्या नावावर अशाच नकारात्मक राजकारणाचा सतत परिचय दिला जात राहिला तर सामान्य जनतेत त्यांची प्रतिमा विकास विरोधी पक्ष अशी ठसेल. खरेतर तशी प्रतिमा आधीपासूनच ठसलेली आहे ती आणखीन गडद होत आहे. संसदीय कामकाज…\nसोनिया, राहुल राष्ट्रापेक्षा मोठे आहेत काय\n•चौफेर : अमर पुराणिक• न्यायालयीन कार्यवाही आणि निर्णय सरकारच्या माथी मारण्याचा उद्योग कॉंग्रेसने चालवला आहे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले गेले. सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे खासदार संसदेत गोंधळ घालत होते हे उभ्या देशाने पाहिले. नॅशनल हॅराल्ड प्रकरणावरुन सोनिया गांधी यांनी ‘मै इंदिरा गांधी की बहू हूं,…\nअमीर खानचा सांस्कृतिक दहशतवाद\n•चौफेर : अमर पुराणिक• गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे.…\n•चौफेर : अमर पुराणिक• मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे…\nभाजपाचा पराभव की बिहारच्या जनतेचा\n•चौफेर : अमर पुराणिक• राष्ट्रीय स्थरावर मोदींच्या करिश्म्यावर निवडणूका भाजपा सहज जिंकेल पण स्थानिक स्थरावर भाजपा कमकुवत आहे. भाजपाला आता स्थानिक स्थरावर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर भाजपाकडून स्थानिक स्थरावर पक्षबांधणीच्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता बिहारच्या निकालानंतर भाजपाला पक्षबांधणीचा विचार करणे अपरिहार्य आहे. कारण कोणत्याही पक्षाचे…\n•चौफेर : अमर पुराणिक• पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्‍या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://dhyaas.blogspot.com/2007_04_01_archive.html", "date_download": "2018-04-21T20:43:10Z", "digest": "sha1:EMXKXW6ZTGTWKJRPZFUK5P5RDIZ7U27E", "length": 5828, "nlines": 58, "source_domain": "dhyaas.blogspot.com", "title": "स्पंदन: April 2007", "raw_content": "\nमराठीच्या प्रेमापोटी घातलेला लेखन-प्रपंच.....\nमृण्मयीला जाग आली तेव्हा उजाडूही लागलं नव्हतं. डोळे मिटून, पांघरूणात गुरफटून घेऊन तिने झोपण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण झोप गेली ती गेलीच. शेवटी ती पलंगावर उठून बसली आणि बाहेरचा कानोसा घेऊ लागली. त्यांच्या घराभोवतालच्या परिसरात भरपूर वनराई होती. साहजिकच अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा तिथे वास होता. माणसं जरी पहाटेच्या साखरझोपेत गुरफटली होती तरी पक्षीजगतात मात्र जाग झाली होती.\nपक्ष्यांचा ह्या प्रातः संमेलनामुळे पहाट प्रसन्न वाटत होती. मृण्मयी खिडकीपाशी गेली आणि जरावेळ ह्या मैफिलीत रमली. खिडकीतून वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्याबरोबर मृण्मयीला फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध जाणवला. तेवढ्यात आंब्यावरच्या कोकिळेने \"कु ऊS उ\" अशी साद दिली. मृण्मयीने गंमत म्हणून तिला प्रतिसाद दिला. थोडावेळ हा खेळ चालला. मृण्मयी स्वतःशीच हसली...\nआकाशशी लग्न ठरल्यापासून मृण्मयी आनंदात होती. कसं एका क्षणात सगळं चित्र बदललं होतं. तिच्या विश्वाची व्याप्ती वाढली होती आणि इथून पुढे वाढणारच होती. लग्नाला तसा बराच अवकाश होता. लग्नानंतर मात्र ती तिच्या मातीपासून-माणसांपासून दूर-दूर जाणार होती. आता इथला प्रत्येक क्षण अनमोल होता आणि येणारी प्रत्येक अनुभुति मनाच्या खजिन्यात जपून ठेवावी अशी...\nमृण्मयीने मनातल्या मनात यादीच केली...\nबागेतल्या झाडांशी गप्पा मारणे...\nपहाटे उठून पक्षी संमेलनाला हजेरी लावणे...\nभावंडांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर दंगा करणे...\nआंब्याच्या मोहराचा, जाई-जुई-चाफा-मोगरा-रातराणीच्या गंधाचा भरभरून आस्वाद घेणे...\nआई-बाबा नको नको म्हणाले तरीही रात्री त्यांचे पाय चेपून देणे...\nउन्हाळ्यात गच्चीवर झोपणे, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत, गप्पा मारत झोपेच्या आधीन होणे...\nसंध्याकाळीच्या वारं अंगावर घेत तळ्याकाठी सुर्यास्त बघायला जाणे...\nहिवाळ्यात शेकोटीभोवती कोंडाळे करून गप्पा झोडणे...\nघासाघीस करत खरेद्या करणे...\n\"हे काय मीनू, आज इतक्या लवकर उठून बसलीयेस\", आईच्या आवाजाने मृण्मयी भानावर आली.\n\"काही नाही गं, असंच\" मृण्मयी म्हणाली खरी, पण तिचे पाणावलेले टपोरे डोळे आईच्या सुक्ष्म नजरेतून सुटले नाहीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-charoli/charoli-11/", "date_download": "2018-04-21T20:54:49Z", "digest": "sha1:YOHHX7HG2ZSCJ2ZXBWJSOFEBZKJNYKMI", "length": 5015, "nlines": 100, "source_domain": "www.marathimati.com", "title": "जीवन म्हणजे सुखदुःखाचा - मराठी चारोळी | Jeevan Mhanajhe Sukhadukhacha - Marathi Charoli", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी चारोळी » जीवन म्हणजे सुखदुःखाचा\nलेखन: बाळासाहेव गवाणी-पाटील | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/loksabha/", "date_download": "2018-04-21T20:49:36Z", "digest": "sha1:NLOQ4OPWOVT2HGYDLBN2SLRF7CRQVALZ", "length": 22250, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Loksabha News in Marathi | Loksabha Live Updates in Marathi | लोकसभा बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nसोलापूर जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार, सहा आमदार निवडून येतील\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा विश्वास, महामेळाव्याची जय्यत तयारी ... Read More\nतेलुगू देसम ; विरोधी पक्षांमध्ये बलवान होण्याची दुसरी वेळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या चार वर्षांमध्ये भाजपा आणि रालोआच्या बहुमतासमोर विरोधीपक्ष निष्प्रभ ठरले. ... Read More\nChandrababu NaiduNo Confidence motionLoksabhaचंद्राबाबू नायडूअविश्वास ठरावलोकसभा\nमोदी सरकारला मोठा धक्का लोकसभेत आज सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्‍ताव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nत्यामुळं आज लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. ... Read More\nLoksabhaNarendra ModiNo Confidence motionलोकसभानरेंद्र मोदीअविश्वास ठराव\nमोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपाला उठसूट इशारे देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ... Read More\nShiv SenaBJPLoksabhaNo Confidence motionशिवसेनाभाजपालोकसभाअविश्वास ठराव\nलोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 50 जागांवर भाजपाच्या पराभवाची शक्यता\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या निवडणुकीत 80 जागांपैकी 73 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. ... Read More\n, मोदी नवा इतिहास रचण्याच्या तयारीत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोणत्याही चर्चेविना यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मंजूर करण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना मंगळवारी लिहिलेल्या पत्रात केला आहे. ... Read More\nजेवढा चिखल फेकाल तेवढं कमळ फुलेल, मोदींचा विरोधकांना टोला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या हिट अँड रनचे राजकारण चालू आहे. चिखल फेका आणी पळून जावा अशी आताच्या राजकारणी लोकांची स्थिती आहे. ... Read More\nतिहेरी तलाकविरोधात 'या' पाच रणरागिणींनी दिला होता लढा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोकसभेत हे विधायक मंजूर झालं असलं तरी तिहेरी तलाक विरोधात अनेक महिलांनी संघर्ष केला आहे. त्यांच्या लढ्याला आज यश आलं आहे ... Read More\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी, नीति आयोगाने दर्शविली अनुकूलता\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे. ... Read More\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20259/", "date_download": "2018-04-21T20:48:28Z", "digest": "sha1:O6G32CUOKN73Q7GJI7EB3HKL7C5L7T2V", "length": 2520, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम म्हणजे काय आसत...", "raw_content": "\nप्रेम म्हणजे काय आसत...\nप्रेम म्हणजे काय आसत...\nप्रेम म्हणजे काय आसत...\nप्रेम म्हणजे काय आसत.\nजे कुणाला कळत नाही\nका प्रेम म्हणजे ते आसत.\nम्हणतात ना प्रेम हे\nपण ते वेड्या मनाला\nजखम तिला झाली की\nडोळ्यात आपल्या पाणी येत.\nका याचाच नाव प्रेम आसत.\nका हे प्रेम प्रेम प्रेम आसत.\nप्रेम म्हणजे काय आसत...\nप्रेम म्हणजे काय आसत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2012_06_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:04:48Z", "digest": "sha1:6G3IXBGHJXO23PXO4MSSVDUUIGAC7YXV", "length": 48507, "nlines": 358, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: June 2012", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nघरून काम करायचे असंख्य तोटे असतात असं मी म्हटलं तर कदाचीत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करणारा वर्ग दोन्ही भुवया वर करून माझ्याकडे पाहिल...पहिले फ़ायदेच पाहायचे तर एक प्रवास करावा लागत नाही एवढं एकंच दिसतंय मला आणि काम हे काम असतं घरी काय, ऑफ़िसमध्ये काय ते करावंच लागतं, म्हणजे इथे एकमत असेल तर उरले ते बरेचसे तोटे.....\nमला ज्यांच्याबरोबर काम करते त्यांची तोंडं दिसत नसतात, पर्यायाने एक कलिग म्हणून त्यांची कामाच्या वेळेत मिळणारी सोबत नसते..कधीतरी एकत्र कॉफ़ी पिणे, एखाद्या करंट अफ़ेअर्सवर चर्चा,एकत्र जेवणं किंवा झालंच तर नवे कपडे/दागिने अमक्या तमक्याचं कौतुक हे सगळं मी माझ्या कामात मागची काही वर्षे अनुभवणं जवळ जवळ विरळाच...यातून येणारा एक वेगळा एकटेपणा असतो..प्रचंड कामात असलं तरी तो तुमच्यासोबत कायम असतो....अशा एकांतात मग सोबतीला येते ती आमच्याकडे महिन्यातून एकदा घरातली सफ़ाई करण्यासाठी येणारी \"किरा\"...\nतिचा आमचा संबंध किंवा माझा नव्हताच खरं तर, तो आला होता ऋषांकच्या वेळेस मी दवाखान्यात असताना. त्याआधी एक नेहमीची येणारी \"जिना\" आमच्या घरापासूनच्या लांबच्या गावात राहायला गेली त्यामुळे जी काही पाच-सहा महिने ती यायची त्यानंतर आता काही जमायचं नाही हे तिनं आम्हाला सांगायला आणि बाळाचं आगमन साधारण एकत्रच झालं होतं. मग आम्ही पुन्हा एकदा मायाजालावरून एक बाई शोधली. ती यायच्या वेळेस मी म्हटलं तसं घरात नव्हते त्यामुळे आता जी कुणी येणार ती नवर्‍याला चांगलाच चुना लावून जाणार असं मी तरी गृहीत धरुन होते..अर्थात \"बेबी ब्लु\" या नावाखाली त्या हिवाळ्यात बरंच काही होत होतं त्यापुढे हे फ़्रस्ट्रेशन काहीच नसणार असं मी उगाच स्वतःला सांगत बाळाला घेऊन घरात आले....आणि स्पॉटलेस घर बघून नवर्‍याला लगेच पसंतीची पावती दिली....त्यानेही हुश केलं असणार..पण तरी नंतर लगेच काही मला कुणाला घरात बोलावून सफ़ाई करवून घ्यायला बाकीच्या कामांमुळे जमत नव्हतं...पण त्यानंतर लगेच दोनेक महिन्यांनी आई येणार होती त्यामुळे तिला निदान आल्याआल्या सगळा पसारा नको म्हणून लगोलग किराला पुन्हा बोलावले गेले...\nयावेळी ती यायच्या एक दिवस आधी मला नवरा म्हणाला,\n\"अगं तुला सांगायला विसरलो तिला बोलता येत नाही\"\n मग तू तिला कॉंटॅक्ट कसा केलास\n\"ती मागच्या वेळी फ़ोन नं देऊन गेली आणि मी तिला फ़ोन करेन असं हाताने सांगत होतो. ती एकदम मला थांवबून म्हणाली, \"टेक्स्ट टेक्स्ट\"....टेक टेक टेक टेक्नॉलॉजी बेब्स...\"\nओह, काय हा असा सांगायला नको का आधी सांगायला नको का आधी पण खरं तर आपल्याला हवं ते काम नीट करते याखेरीज बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काय करायचंय हा त्यांचा शांत अ‍ॅट्यिट्युड मला आवडला...तरी तेव्हा बाळ लहान होतं म्हणून तोही घरात थांबून त्यावेळचं कामसत्र आटपलं..तिने कामाच्या गडबडीतही बेबी छान आहे म्हणून मला हातवारे करून सांगितलं....\nत्यानंतर आम्ही घर बदललं. त्यामुळे ते बदलायच्या आधी आणि नंतर असं दोनेक महिने आम्हाला तशी तिची गरज पडली नाही..मग पुन्हा आमची गाडी रूळावर आली..प्रत्येक महिन्याला पसारा करा आणि तिला बोलावून घर साफ़ करून घ्या....\nती पहिल्यांदी आमच्याकडे एका एजन्सीतर्फ़े आली आणि मग तिने त्यांच्यातर्फ़े नको असेल तर काही डिस्काउंट देऊन आमच्याकडे तिच्या सर्विसेसचं (न बोलता) मार्केटिंग केलं...मला काम करायचा तिचा हा गूण अतिशय आवडतो. म्हणजे एकदा मी तिला म्हटलं की प्रत्येक महिन्याला येशील का प्रत्येकवेळी सगळं करायला नको. एक आड एक गोष्टी करू म्हणजे कधी दोन्ही बाथरूम्स, तर कधी फ़्रीजचं डिप क्लिनिंग आणि असंच काही....मग तिला आमचं तिचे ग्राहक म्हणून पोटेंशियल लक्षात आलं आणि तिने स्वतः आम्हाला महिना झाला की एक रिमांईडर टेक्स्ट करायला सुरूवात केली...आहे की नाही टेक टेक टेक टेक्नॉलॉजी\nया घरात नवीन असताना इथे सफ़ाई करायचं एक रूटीन आम्ही दोघींनी सेट केलंय त्यामुळे आजकाल फ़ारसं सांगावंही लागत नाही. ती आली की मस्त हसून मला हाय करते आणि पहिले आपला ब्लॅकबेरी पहिले चार्जिंगला लावते. मी मनातल्या मनात उगीच हसते....कारण खरं तर स्मार्ट फ़ोन वापरायला मीही आजकाल सुरूवात केलीय....\nनंतर सुरू होतो आमचा थोडं लिहून, थोडं खुणांच्या भाषेचा संवाद...त्यात बर्‍याच गोष्टी असतात...काही कामाच्या तर काही अशाच....तेव्हा सुचलं म्हणून केलेल्या...सगळं लिहून....\nमागच्या वेळी मी केस कापले होते त्यावेळी दरवाजा उघडल्याउघडल्या तिने केस फ़ारच छान आहेत म्हणून स्वतःच्या केसांकडे बोट दाखवून दोन्ही हाताने छान म्हटलं आणि माझी कळी खुलली..एकदा आमचा दिवस ठरला असताना अचानक तिचा मुलगा आजारी पडल्यामुळे येऊ शकणार नाही असं तिने कळवलं मग मी तिला उलट टपाली जेव्हा जमेल तो दिवस कळव म्हटलं आणि मग आल्यावर पहिले मी तिच्या मुलाची चौकशी केली. तिलाही ते आवडलं...मग आम्ही असंच एकमेकांची मुलं आता अ‍ॅलर्जी सिझन असल्यामुळे कशी आजारी पडताहेत त्याबद्दल बोललो..मग मुलांचे आजार स्वतःलाही होतात याबद्दलही थोडा उहापोह झाला...\nयावेळी फ़्रीजवर माझ्या फ़िजिओथेरपीने दिलेल्या व्यायामांचे प्रिंट आउट्स आहेत म्हणून मग तिने माझ्या कंबरदुखीचीही चौकशी केली...\nतिला नक्की का बोलता येत नाही हे काही मी तिला विचारणार नाही, पण आता एक दोन अनुभवांमुळे साधारण वाटतंय की तिला ऐकु येत नसावं. तरी तिला इंग्रजी भाषा येते हे मात्र चांगलं आहे. म्हणजे काही शब्द तोंडाच्या हालचालीनेही तिला कळतात आणि हालचालीनेच बोलता येतात. पण आवाज मात्र नाही. वाईटही वाटतं..कधी कधी तल्लीन होऊन किचन साफ़ करताना आधी डायनिंग एरियामध्ये केलेला व्हॅक्युम तसाच सुरू असतो. माझ्या कामाच्या तंद्रीत मलाही ते लक्षात येत नाही आणि मग इतर वेळी तशा आवाजाची सवय नसल्याने काय वाजतंय म्हणून उठून मी तिला पाहते आणि काहीच न बोलता तो व्हॅक्युम बंद करून टाकते...तिला ते तसंही ऐकु येणार नसतं...काहीवेळा तर माझ्या पायरवाचीही तिला जाणीव नसते..मग हळूच खांद्यावर हात ठेवून मी तिला काही सांगायचं असेल तर ते लिहूनच सांगते.\nतिला ऐकु येत नाही हे जाणवतं, अर्थात तिला काम देणे आणि जमेल ती इतर मदत जसं काही वस्तू वगैरे देणे इतकंच मी करू शकते तेच करते. ती असताना तिला सूचना देऊन जेव्हा मी कामाच्या जागी येऊन बसते, तेव्हा तो वर म्हटलेला एकटेपणाचा कंटाळा, आजकाल पाठदुखीने हैराण असण्याच्या तक्रारी हे सगळं विसरून जाते...देवाने मला सगळे शाबूत अवयव दिल्याने शिक्षण घेऊन मी आज या जागी बसून काम तरी करतेय...कानाने दगा दिल्यामुळे अशा प्रकारे या किराला कदाचीत माझ्यासारखी शिकायची संधी मिळाली नसेल आणि त्यामानाने जास्त शारीरिक कष्टाचं काम करून ती आपला संसार विनातक्रार चालवतेच आहे नं\nतिचं ते आमच्याशी न बोलता संवाद साधूनही जिव्हाळ्याने काम करणं आणि पैसे दिल्यावर मनसोक्त हसून हनुवटीला हात लावून आभार मानणं हे माझ्यासाठी आज इंस्पिरेशनल असतं...माझ्यासाठी न बोलता मिळालेली एक अनमोल सोबत असते...घरून काम करता करता.....Thanks Kira....:)\nLabels: अनुदिनी, देशोदेशी, व्यक्ती तितक्या प्रकृती, स्वगत\nचीज या खाद्यपदार्थाशी माझी पहिली ओळख जरी \"पिझ्झा\" या माध्यमाद्वारे झाली असली नं तरी खरं चीज भेटलं ते देश सोडल्यावरच...मजा म्हणजे अगदी सुरूवातीला मला चीज हा प्रकार चवीला आवडला नव्हता...तसं खरं म्हणजे मला मनापासून पिझा आवडत नाही असं म्हटलं तर माझ्यासाठी थोडेफ़ार निषेधाचे फ़लक येतील. पण त्याचं कारण चीज नसून माझ्या शरीराच्या आम्लतेला आमंत्रण देणारा तो लाल सॉस हे आहे...असो हे विषयांतर कम तेल हो हो चीजच्या पोस्टेतलं तेल....प्रोसेस्ड चीजवर कसं थोडं तरंगतं तेवढंच पुरे....:)\nतर इकडे चीज म्हणजे नुस्तं चीज खाणं म्हणतेय मी....माझं एक प्रोजेक्ट होतं लॉंग आयलंडला. तिकडे ज्या हॉटेलमध्ये आम्ही सगळे कंसलट्न्ट राहायचो त्यांच्या लॉंजमध्ये संध्याकाळी वरती एका छोटेखानी बारमध्ये चीज आणि क्रॅकर कॉंप्लिमेंटरी असायची. लोकांनी वाईनवर खर्च करावा म्हणून केलेली युक्ती असू शकेल..पण एकतर माझं वाईन आणि तत्सम प्रकाराशी काहीच नातं नसल्याने आणि चीजचंही विशेष आकर्षण नसल्याने मी तिथे नुस्तीच ज्युस घेऊन टवाळक्या करत असे....साध्या भाषेत ज्याला पी एम नसला की \"पी एमची मारणे\" आणि असला की मूग गिळून त्याच्या \"हो ला हो म्हणणे\" नावाचा एक सभ्य प्रकार जगातले यच्चयाव्त आय टी कामगार करतात तसे...:)\nत्या प्रोजेक्टची सगळीच टीम खायच्या बाबतीत भन्नाट होती..ब्रेकफ़ास्टला सगळीजणं साडे सातला भेटत ते तासभर अड्डा तिथेच...कामाची वेळ अर्थात कधीच चुकवली नाही. एखाद्याची सकाळची मिटिंग लवकर असली की तो त्यादिवशी फ़क्त पळे...त्यां सर्वांनी मला ते छोटे छोटे टुथपिकला लावून ठेवलेले चीजचे तुकडे खायला शिकवले असं म्हणायला हवं आणि मी त्यांना नंतर डीनरला एक भारतीय पद्धतीचं खूप छान रेस्टॉरंट होतं त्यांच्याकडचे बरेच प्रकार खायला शिकवले..हे म्हणजे खाणार्‍याने खात जावे, शिकवणार्‍याने खायला शिकवीत जावे आणि खाता खाता एक दिवस खाद्यप्रकारांची अदलाबदल व्हावी तसं चीज माझ्याही खाद्य आयुष्यात आलं...\nत्या प्रोजेक्टमध्ये माझं वाढलेलं वजन हा माझ्यासाठी नंतर एक वेगळाच चर्चेचा विषय होता पण तेवढं एक सोडलं तरी चीज मनात जाऊन बसलं..मग एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा बरंच चीज खाल्लं...आणि तसंही कंट्रोल्ड खाणं जमायला लागलं की हे छोटे छोटे तुकडे खाऊन काहीच जाडं व्हायला होत नाही हेही कळलं...आताही कुठे चीज सॅंपल्स असले की आम्ही दोघं ते आवर्जून खाऊन पाहातो आणि अर्थात एखादं आमच्याही घरात येतंच....\nपरवा असंच एका डिपार्टमेंटल स्टोअरला असंच एक चीज टेस्टींग होतं, तिथे तीन-चार प्रकारची चीज चाखली पण बाजी मारली ती स्मोक्ड फ़्लेवरने....हे आहे त्यावेळी घेतलेल्या स्मोक्ड गुडा (smoked Gouda) चं फ़ोटोसेशन......\nतू \"चीज\" बडी है मस्त मस्त....\nआणि आता फ़ोटो काढताना जरा समोर पहा बरं\nछोटे छोटे चीजचे तुकडे आणि सोबतीला क्रॅकर्स आणि ज्युस....यम्मी स्नॅक सगळ्यांसाठीच....\nबाकी चीजमध्ये असलेल्या कॅल्शियम इ. चे गूण गाऊन पोस्ट टेक्निकल करण्यापेक्षा मी तर म्हणेन \"वाह\nLabels: अनुदिनी, चीज, दीडीखा, हलकंफ़ुलकं\nइट्स ओके......ऑर मे बी इट्स नॉट.....बट हु केअर्स....\nकसं असतं नं लहान असताना आपल्याला एक खास मैत्रीण असते...मग तिला आणखी एक मैत्रीण मिळते...काही वेळा आपण तिघी मैत्रीणी होतो आणि काहीवेळा ती तिसरी आवडली नाही की मग आपल्या \"खास\"शी भांडण तरी होतं नाहीतर तिला सरळच सांगितलं जातं...\"एक तर ती किंवा मी\".....आणि हे ती किंवा मी ला किती अर्थ असतो देव जाणे...पण होतं असंही..पुन्हा मैत्री आपला मार्ग क्रमू लागते......हसणं, खेळणं, खिदळणं आणि हो भांडणंही....कट्टी आणि बट्टी...दोघी जणु काही मैत्रीणीच...\nआता मोठं झाल्यावर मात्र असं \"एक तर ती किंवा मी\" असं नाही होत....मुळात आता इथे एकवालीचा संदर्भच नसतो...आता असतो तो सरळ एक ग्रुप किंवा दुसरा ग्रुप...या दोन ग्रुपमध्ये आपली स्वतःची वन ऑन वन मैत्री कुठेतरी चाचपडत राहते....कट्टीही नाही आणि बट्टीही नाही......मधलंच काहीतरी....बोलताना सगळं काही आलबेल असल्यासारखं दाखवलं तरी मुठीतून बरंच काही निसटल्याची जाणीव दोन्हीकडे......\nकळपप्रिय प्राण्याला कळप तर हवाच पण तरी त्यात दोन वेगळे कळप असले की मग कुणाला कुठे ठेवायचं याचा एक नवाच गुंता....स्वतः मात्र कुठेतरी एकांत शोधावा असं अशावेळी माझं मला माझ्यासाठी वाटतं....नकोच ते नवे कळप..सगळीकडे नुस्तं हाय हॅलो आणि वर्तमानात बोलून या ओळखींना कुठला भूतकाळ न ठेवता कुठल्या भविष्याचीही चिंता नको असं काहीसं करता यायला हवं नाही मुख्य परक्या देशात आणि लौकिक अर्थाने परक्यांबरोबर तरी.....\nप्रत्यक्षात हे नेहमी जमणार आहे असंही नाही....तसं करायचंच ठरवलं, तर होतो आपला धोब्याचा कुत्रा..ना इधर का ना उधर का....सगळीकडे दुरून डोंगर साजरे लुक मिळवून त्या ग्रुपमध्ये तेवढ्यापुरता असायची तयारी असेल तर हा स्टॅंड पण काही वाईट नाही...\nनाहीतर आधी एका ग्रुपचा घट्ट भाग व्हायचं....काही कारणाने दुसरं आणखी चांगलं (म्हणजे नक्की काय हे मला खरं तर कळत नाहीच) किंवा वेगळं किंवा क्लिक होणारं काही मिळालं की मात्र तिथे बस्तान हलवायचं यापेक्षा हे काय वाईट...\nफ़ार विचार केला तर काहीच कळत नाही...म्हणजे एका ग्रुपमधून सरळ दुसर्‍यात जायचं हे बरोबर की साफ़ चूकएक बरंय की सध्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच कुटुंबाभोवती इतकं फ़िरतयं की घरची चार डोकी सोडली तर कुठल्याच ग्रुप-बिपची तशी गरज नाहीये...\nपण इकडे-तिकडे मात्र हा अमक्या ग्रुपमधला तमक्यात गेला वगैरे ऐकते आणि उगाच वाटतं, नसेल झेपलं तिला इथलं काहीतरी, नसेल आवडलं या ग्रुपमधल्यांचं काहीतरी आणि मिळाला असेल मधल्या मध्ये दुसरा जास्त क्लिक होणारा ग्रुप आणि हे सगळं समजावून सांगण्याइतका पेशंसही नसेल उरला...जे काय असेल ते.......बदलला ग्रुप...\nआज इतकं भारी का होतंय.....आई ग्ग....माहित नाही...मागे ठेऊन आले होते काही मैत्रीचे कळप आणि त्यातले काही भरकटताहेत...ही बहुदा त्या आठवणींमुळे उडालेली एक खपली....केवळ तेवढ्यासाठी सध्या कुठल्याच कळपाचा भाग नसल्याचं समाधान आणि काय\nLabels: अनुदिनी, उगीच, मैत्री, स्वगत\nचंबळचा धावपटू की बागी\nएक भांबावलेला पत्रकार घाबरत घाबरत एक मुलाखत घ्यायला जातो. त्याच्या समोर असतो चंबळच्या खोर्‍यातला एक डाकू, नव्हे त्याच्या शब्दात, \"बागी\". आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बोलण्याच्या शैलीत इरफ़ान खानला या बागीच्या रूपात‘ पाहताना आता आपण काय पाहणार आहोत याची उत्कंठा लागून राहते आणि हळूहळू एक वेगळीच सत्यकथा पडद्यावर आकाराला येते.\nही घटना आहे भारतीय सैन्यातील एका भाबड्या सुभेदाराची. त्याच्या पायातलं विजेचं बळ ओळखून त्याला सैन्यातलं स्पोर्ट्स डिविजन दिलं जातं. त्याला खेळात जायचं असतं कारण तिथे त्याला अनलिमिटेड खायला मिळू शकणार असतं. पण खरं तर त्याच्याइतकं वेगवान धावणारं तिथेही कुणीच नसतं. तरीही सुरूवातीला त्याला तिथल्या गुरूच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ५००० मीटरच्या स्पर्धेऐवजी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घ्यायला लावलं जातं.\nजे मिळालं त्याचंच सोनं करणारा हा शिपाई, राष्ट्रीय स्पर्धेत सतत सात वेळा ती शर्यत जिंकतो. धावण्यातले स्वतःचे वैयक्तिक रेकॉड्सही तो स्वतःच या दरम्यान मोडतो. मात्र १९५८ च्या टोकियोतील आशियाई खेळात त्याला आयत्यावेळी स्पाइकचे बूट दिले जातात आणि त्याची सवय नसल्याने तिथे मात्र त्याला पदक मिळू शकत नाही. पण निराश न होता तो आपला खेळाचा सराव सुरूच ठेवतो.\nदरम्यानच्या काळात सीमेवरच्या प्रत्यक्ष लढाईमध्ये मात्र स्पोर्ट्समध्ये असल्याने त्याला कितीही इच्छा असली तरी सैन्याच्या नियमाप्रमाणे भाग घेऊ दिला जात नाही. त्यानंतर मात्र वय होत आलं तरी आंतरराष्ट्रीय मिलिटरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून तो आपल्या अंगातल्या संतापाची आग विझवतो..देशाचं नाव अशा प्रकारे खेळाच्या लढाईत उंचावतो.\nत्यानंतर थोडं लवकर निवृत्त होताना खरं तर त्याच्या हातात एकीकडे आर्मीमधलं कोचचं पद असतं पण यावेळी मात्र घरच्या जबाबदार्‍यांना तो महत्व देतो; आणि इथेच आपलं सैनिक असणं, देशासाठी जीवतोड धावणं, ते पदक हे सगळं व्यावहारिक जगात काहीच कामाचं नाही, याची हळूहळू प्रचिती यायला सुरूवात होते...सरळ मार्गाने वागून न्याय तर मिळत नाहीच, शिवाय गावगुंडांकडून म्हातार्‍या आईला मारलं जातं त्यामुळे मग चंबळमध्ये आणखी एक बागी तयार होतो आणि त्याची गॅंग. यापुढचं सगळं कथानक वेगळं सांगायला नको.\nशेवट गोड वगैरे व्हायचं भाबडं बॉलिवूडी स्वप्न पाहायची गरज नाहीये कारण ही आहे एक सत्यकथा....आणि हे सगळं ज्याच्या वाट्याला आलं,एक सैनिक म्हणून इमानाने काम करताना, एक गुंड म्हणून मरणं ज्याच्या नशिबी आलं त्याचं नाव आहे \"पान सिंग तोमार\".\nकाही सत्यकथा पाहताना सारखं वाटत राहातं की यातला अन्याय असणार भाग तरी खोटा निघावा..पण ते तसं झालेल नसतं....अशावेळी आपण अंतर्मुख होतो, कुणाच्या आयुष्यात असंही होतं आपल्याला कळतं आणि नकळत आपली मान शरमेने खाली जाते, डोळ्यातून अश्रु ओघळतात...एका वेगवान धावपटूचं त्याच वेगाने एका गुंडात होणारं हे रूपांतर पाहताना असे किती पान सिंग असतील ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या खेळाने त्यांना त्या एका पदकाशिवाय काहीच दिलं नसेल असं सारखं वाटत राहातं....हे सगळं चित्रपटापुरतंच असतं तर किती बरं झालं असतं\nदेशासाठी सुवर्ण पदक आणूनही ज्याच्या घरादाराचं रक्षण केलं जाऊ शकत नसल्याने एका भाबड्या सैनिकाचं एका गुंडात रुपांतर होताना हतबलतेनं पाहणं इतकंच प्रेक्षक म्हणून आपण करू शकतो.\nवरील चित्र मायाजालावरून साभार\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nइट्स ओके......ऑर मे बी इट्स नॉट.....बट हु केअर्स.....\nचंबळचा धावपटू की बागी\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-strories-marathi-agrowon-popat-dhuke-1062", "date_download": "2018-04-21T21:18:51Z", "digest": "sha1:T7HUD3RXATES4MD6OGVA6EASFCHNK3KX", "length": 23897, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success strories in marathi, agrowon, popat dhuke | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्कृष्ट मधमाशीपालनातून डाळिंब गुणवत्तेत वाढ\nउत्कृष्ट मधमाशीपालनातून डाळिंब गुणवत्तेत वाढ\nउत्कृष्ट मधमाशीपालनातून डाळिंब गुणवत्तेत वाढ\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nअगोती (जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी पोपट ढुके यांनी डाळिंब बागेत उत्कृष्टपणे मधमाशीपालन करीत काटेकोर व्यवस्थापनाचा नमुना पेश केला आहे. त्यास सेंद्रिय पद्धतीची जोड देत एकरी उत्पादन व त्याचा दर्जाही उंचावला आहे. त्यांच्या या कतृत्वासाठी दोन वेळा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.\nअगोती (जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी पोपट ढुके यांनी डाळिंब बागेत उत्कृष्टपणे मधमाशीपालन करीत काटेकोर व्यवस्थापनाचा नमुना पेश केला आहे. त्यास सेंद्रिय पद्धतीची जोड देत एकरी उत्पादन व त्याचा दर्जाही उंचावला आहे. त्यांच्या या कतृत्वासाठी दोन वेळा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.\nपुणे जिल्ह्यातील इंदापूर हा डाळिंब व उसासाठी प्रसिद्ध तालुका. अगोती हे या तालुक्यातील गाव.गावातील पोपट तात्याबा ढुके यांची आता प्रगतिशील डाळिंब उत्पादक म्हणून अोळख झाली आहे. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय पत्नी, दोन मुले (महेश व मंगेश) असा त्यांचा परिवार आहे. मुलीचे लग्न झाले आहे. ढुके यांचे एकूण क्षेत्र १६ एकर आहे. सन १९७७ मध्ये त्यांची १७ एकर शेती धरणाखाली गेली. मात्र ते डगमगले नाहीत. उपलब्ध क्षेत्रातच प्रयोगाच्या वाटा ढुंढाळत राहाव्यात व प्रगती करीत राहावे याच ध्येयाने ते पुढे चालले.\nऊस थांबवून डाळिंबातच लक्ष\nअगोती गाव हे उसासाठी प्रसिद्ध होते. अलीकडील काळात मात्र या भागातील शेतकरी डाळिंब, पेरू अशा पिकांकडे वळले आहेत. ढुके यांचेदेखील एकेकाळी बहुतांश क्षेत्र उसाखालीच होते. मात्र, बदलत्या काळाचा कानोसा घेत तेही डाळिंबाकडे वळले.\nआजची ढुके यांची शेती दृष्टिक्षेपात\nसुमारे १२ एकर डाळिंब\nतीन एक जंबो आकाराचा पेरू\nडाळिंब शेती ढुके सुमारे चार ते पाच वर्षांपासून करीत आहेत. सन २०१२ मध्ये तीन एकर क्षेत्र त्यांनी या पिकाखाली आणले. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करीत गेले. सुरवातीचे अनुभव घेत व चांगले व्यवस्थापन यामुळे एकरी भरघोस उत्पादन मिळू लागले. आज जुने व नवे असे मिळून १२ एकर क्षेत्र. भगवा वाण. जमीन-काळी. उजनी धरणाच्या बाजूलाच वास्तव्य व जमीन. पाणी व्यवस्थापनासाठी दोन विहिरी, बोअर तसेच उजनी धरणातील बॅकवॉटरचा फायदा घेतला. तेथून पाण्याची पाइपलाइन केली. त्यामुळे संरक्षित पाण्याची सोय केली आहे. खत व्यवस्थापनामध्ये शेणखत, निंबोळी पेंड, कोंबडी खत आदींचा वापर\nसन २०१४ मध्ये बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. सन २०१५ मध्ये थंडी जास्त होती. त्यामुळे कळीचे सेटिंग झाले नाही. जवळपास सर्वच कळी गळाली. त्यामुळे काहीच उत्पादन हाती मिळाले नाही. त्या वेळी मित्राचा सल्ला उपयोगी पडला. त्यांनी परागीभवनासाठी मधमाशीपालन करण्याचा सल्ला दिला. बारामती कृषी विज्ञान केंद्राचा (केव्हीके) संपर्क त्यातून झाला. त्यानंतर ढुके केव्हीकेशी जोडले गेले ते कायमचेच.\nया बाबींवर दिले लक्ष\nकेव्हीकेच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून सुरवातीला एक पेटी बागेत\nमधमाश्यांना हानीकारक ठरेल अशा कीडनाशकांचा वापर थांबवला. त्याएेवजी सेंद्रिय वा जैविक कीडनाशके फुलोरा अवस्थेत वापरण्यास सुरवात केली.\nएका पेटीपासून पुढे पेट्यांची संख्या वाढू लागली. तशा त्यातील मधमाश्यांची संख्या वा वसाहतीदेखील वाढू लागल्या. अशी संख्या ३० ते ४० पेट्यांपर्यंत. सन २०१६ मध्ये योग्य निगा ठेवल्यानेच मधमाश्यांची संख्या वाढून एका पेटीवर आणखी दोन पेट्या ठेवाव्या लागल्या.\nमधमाशीला साखर पाक देणे, पाणी देणे, पेट्यांची काळजी घेणे या बाबींचीही काळजी घेतली.\nआसपासच्या शेतकऱ्यांनीही खूप साह्य केले. त्यांनीही जैविक शेतीचा आधार घेतला. त्यामुळे आर्थिक बचत झाली.\nबागेत तेलकट डाग रोगानेही सुमारे १० टन मालाचे नुकसान झाले. बागेत मर रोगही होता. मात्र केव्हीकेकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार कडुनिंबावर आधारित कीडनाशक, स्युडोमोनास तसेच मर व मूळकूज यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा वापरणे यांसारख्या बाबींचा अवलंब करूनबाग कीड-रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनातील विविध घटकांचा उदा. सापळे यांचाही वापर झाला. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे कीड नियंत्रण सोपे झाले.\nडाळिंब बागेचे एकूणच ठेवलेले चोख व्यवस्थापन, मधमाशीपालनातून झालेले परागीभवन, त्यातून कळीचे झालेले सेटिंग यांचा फायदा उत्पादनावाढीत दिसून आला. सन २०१६- साडेचार एकरांत- ४८ टन उत्पादन मिळाले. त्यापूर्वीच्या वर्षी तेवढ्याच एकरांत २६ टन उत्पादन मिळाले होते.\nदर्जेदार डाळिंबास चांगले दर\nउत्पादनवाढीबरोबर त्याचा दर्जाही चांगला मिळाला. अर्थात दरवर्षी आवकेचा व दरांचा फटकाही सहन करावा लागला. तरीही दोन वर्षांपूर्वी किलोला ५२ रुपये दर मिळाला. सन २०१६ मध्ये मात्र बाजारात मंदी होती. माल कमी होता. त्या वेळी किलोला ८७ रुपये कमाल दर मिळाला. अर्थात दर्जा हा घटकदेखील त्याला कारणीभूत होता. ढुके म्हणतात की मधमाशीपालन व जैविक घटकांचा वापर या गोष्टीला कारणीभूत असेल. त्यामुळे मालही एकाचवेळी तोडणीला आला होता.\nदोन वेळा पुरस्काराने गौरव\nमागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक परागीभवन दिवसानिमित्त (पॉलिनेशन डे) बारामती केव्हीकेमार्फत उत्कृष्ट शेतकरी अर्थात मधमाशीपालक म्हणून पुरस्कार देऊन ढुके यांना गौरवण्यात आले. त्याचबरोबर यंदाही १९ आॅगस्ट रोजी झालेल्या जागतिक मधमाशी दिनानिमित्तही \"उत्कृष्ट शेतकरी' म्हणून सलग दुसऱ्यांदा पुरस्कार मिळवण्याचा बहुमान त्यांनी पटकावला.\nसंपर्क- पोपट ढुके- ८६०५०७३१८६\n- डॉ. मिलिंद जोशी\n(लेखक बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात विषय विशेषज्ज्ञ आहेत.)\nयंदाही १९ आॅगस्ट रोजी झालेल्या जागतिक मधमाशी दिनानिमित्तही \"उत्कृष्ट शेतकरी' म्हणून सलग दुसऱ्यांदा पुरस्कार मिळवण्याचा बहुमान पटकावला.\nविविध पिकांच्या प्रयोगातून प्रयोगशील शेती केली आहे.\nयंदा जंबो पेरूची लागवड केली आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/bheeti/", "date_download": "2018-04-21T20:52:07Z", "digest": "sha1:IICVJQ6RKP73WLZ2MUVRT5XD6AV5B3D6", "length": 6107, "nlines": 121, "source_domain": "www.marathimati.com", "title": "भीती - मराठी कविता | Bheeti - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » भीती\nलेखन: संदेश ढगे | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५\nतुमच्या दिशेने फणा काढून\nएक भीती उभी आहे\nतशी एक भीती सरपटत येतेय\nतरी मी तुमच्यात सामील होणे\nसरपटत येणाऱ्या भीतीचा जलाल दंश\nतेवढा माझ्या रक्तात भिनण्यापूर्वी\nहातातल्या ब्रशनं एवढं चित्र\nचित्रात तुम्ही असाल उजेडाचे शुभ्र राजपुत्र\nआणि मी कवितेतून उडालेल्या पाखरांच्या\nपंखाखालचा मिट्ट मिट्ट काळोख.\nमग ती ही वही बंद करून\nदिवसांच्या रहदारीत बिनघोर सामील होईन.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/06/blog-post_05.html", "date_download": "2018-04-21T21:00:05Z", "digest": "sha1:TVNCPA2M536PVVTKAJTQPEYOHNNVHJN7", "length": 14075, "nlines": 306, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nजागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा\nही पोस्ट जाईल तोपर्यंत भारतात पेपरमधले रकानेच्या रकाने भरुन पर्यावरण दिनानिमित्ते गळे काढून तो दीन झाला असेल. पण राहावत नाही म्हणून माझीच वसुंधरा दिनाची फ़ार जुनी नं झालेली पोस्ट वाचा ही कळकळीची विनंती.\nआणि या पोस्टमध्ये फ़क्त माझ्या एका मैत्रीणीने फ़ार समर्पक चित्र पाठवलंय ते पाहुन काय ते ठरवा. बाकी आपण कसा साजरा करता पर्यावरण दिन\nLabels: इतर, निसर्ग, पर्यावरण\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nफ़ुलोरा... एक होती कोकिळा\nजागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.edutechagro.com/en/blogs", "date_download": "2018-04-21T20:44:53Z", "digest": "sha1:K6W33O2OQHNSYXQNAKUZ67GS6CZNGMVR", "length": 6087, "nlines": 67, "source_domain": "www.edutechagro.com", "title": "Blogs", "raw_content": "\nदेवी कालिकामाता यात्रोत्सवानिमित्त गावातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एज्युटेक ऍग्रो फॉउंडेशनच्या वतीने कलाविष्कार २०१८नृत्य...\nखीलारी, गावठी गाई वासरांचे सौंदर्य काही वेगळेच ना पण आता लिटरोंनी दुध देनार्या जर्शी गांईच्या जमाण्यात दूर्मीळ होत चालल्या आहेत.. फक्त नामशेष नाही झाल्या म्हणजे बर पण आता लिटरोंनी दुध देनार्या जर्शी गांईच्या जमाण्यात दूर्मीळ होत चालल्या आहेत.. फक्त नामशेष नाही झाल्या म्हणजे बर\nदोन दिवसापूर्वी पुण्यात एका सरकारी कार्यालयात कामानिमित्त जाणे झाले. त्या ठिकाणचा एक प्रसंग, वेळ सायंकाळची ऑफिस सुटण्याची. एक मध्यम वयाची महिला आपल्या दोन्ही हातात साधारण ८ ते १० किलो वजनाच्या दोन...\nएज्यु-टेक अॅग्रो फौंडेशन या संस्थेच्या १५ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव. सभेचे ठिकाण- काळवाडी ता- जुन्नर जि- पुणे वेळ- दुपारी ३ ते ५...\nएज्यु-टेक अग्रो फौंडेशन वृक्षारोपण अभियानांतर्गत १५ ऑगस्ट २०१६ रोजी काळवाडी ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून काळवाडी उंब्रज शिव ओढा ते काळवाडी पिंपळवंडी शिव ओढा रस्त्याच्या दोन्ही बाजूने...\nआता तुम्हीच सांगा आम्ही तरुणांनी शेती का करावी व कशी करावी\n१. आपल्याकडील शेती व्यवसाय हा बेरोजगार व अशिक्षित लोकांनी आपल्यासमोर कोणताच पर्याय नाही, फक्त पोटापाण्याची खळगी भरावीत म्हणून स्वीकारला असेल तर ते किती मनापासून शेती करत असतील.\nकृषी माहिती संकलन, संगनकीयकरण तसेच यांत्रिकीकरण प्रकल्प योजना (पथदर्शी) By Site Administrator on Jun 1, 2015\nहा संस्थेचा मुख्य पायाभूत प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये जागोजागी शेतकरी माहिती केंद्रे उभारून शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या उदा. जमीन मशागत पिक पाणी इत्यादी. माहितीचे एकत्रित रित्या संकलन करून...\nअक्षय ब्लड बँक हडपसर पुणे व कृषी विज्ञान मंडळ काळवाडी यांच्या मदतीने दि. २५ जानेवारी २०१५ रोजी ग्राम विकास भवन काळवाडी ता. जुन्नर जि. पुणे या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजीत केले...\nमोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्राक्रिया शिबीर By Site Administrator on Jan 5, 2015\nडॉ. मनोहर डोळे मेडिकल फौंडेशन नारायणगाव यांचे मार्गदर्शन व सहकार्याने दि. ५ जानेवारी २०१५ रोजी श्रीकृष्ण मंदिर अभाळवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642385.html", "date_download": "2018-04-21T21:20:25Z", "digest": "sha1:2KRRSCTFKMFNLEJXSAYKY36IY2EXMHFT", "length": 1303, "nlines": 29, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - तुरीची डाळ अन तुरीची चपाती", "raw_content": "\nतुरीची डाळ अन तुरीची चपाती\nतुरीची डाळ अन तुरीची चपाती\nतुरीची डाळ अन तुरीची चपाती\nतुरीची भाजी अन तुरीचा भात\nकाय करू सरकारा, तूच सांग आता\nविकलं नाय गेलंय अन एवढं पिकलंय दारात ॥\nकिती किती म्हणून विनवण्या केल्या\nनको तेव्हढी ती काढली वरात\nविरोधी पक्षांना खुराकच मिळालंय\nत्ये मस्त गिळतायत तुपात ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/kolhapur-core-functioning-maharshi-shinde-human-centric-thought-process-pushpa-bhave/", "date_download": "2018-04-21T21:12:08Z", "digest": "sha1:L6LN5EI4WOUATT7T4VB7OVXFIQFP7DZ4", "length": 27650, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kolhapur: The Core Of The Functioning Of Maharshi Shinde In Human Centric Thought Process: Pushpa Bhave | कोल्हापूर : मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा : पुष्पा भावे | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापूर : मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा : पुष्पा भावे\nमनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंगळवारी येथे केले.\nठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात महर्षी वि. रा. शिंदे: एक दर्शन- भाग दोन ग्रंथाचे प्रकाशन\nकोल्हापूर : मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंगळवारी येथे केले.\nशिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रा. ना. चव्हाणलिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन, भाग-दोन’ या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.\nअध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रा. भावे म्हणाल्या, महर्षी शिंदे यांचे कार्य आणि विचार आजच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना देशामध्ये जे सामाजिक बदल अभिप्रेत होते, त्या दिशेने त्यांनी काम केले. ते आपल्या उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने कार्यरत राहिले. लोकांना एकत्र करून, चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची भूमिका असते. अशा सुसंवादातून ते बदल घडवू पाहत होते.\nमहर्षींची ही पद्धत आपण अंगीकारणे अत्यावश्यक आहे. कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले, विचारांची स्पष्टता, निर्मळ सहृदयता या गुणांसह मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी महर्षी शिंदे यांनी कार्य केले. त्यांच्याविषयीच्या ग्रंथातून समाज इतिहासाचा एक आदर्श वस्तुपाठ प्रदर्शित झाला आहे.\nप्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अध्यासनातर्फे पुढील वर्षभर महर्षींचे विचार व कार्य याविषयी विविध उपक्रमांचे नियोजन करावे. त्यांच्या ७५व्या स्मृतिदिनी वाईमध्येही एखादे चिंतन शिबिर घेण्याचा विचार करावा. या कार्यक्रमात डॉ. गो. मा. पवार, ग्रंथाचे संपादक रमेश चव्हाण, महर्षींचे नातू निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, महर्षी शिंदे यांच्या नात सुजाता पवार, पणतू राहुल पवार, आनंद भावे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, व्यंकाप्पा भोसले, अरुण शिंदे, रमेश शिपूरकर, टी. एस. पाटील, रमेश कोलवालकर, आदी उपस्थित होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.\nविवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य\nमहर्षी शिंदे यांनी अन्य कोणत्याही बाबीपेक्षा नेहमी विवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य दिले. त्यांचा प्रवास हा कोणत्याही विशिष्ट विचारसरणी अथवा धर्मानुसार नव्हे, तर त्यांनी स्वत: ठरविलेल्या तत्त्वांनुसार झाला असल्याचे प्रा. भावे यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोल्हापूर : आंबेडकरी पक्ष, संघटनांची बुधवारी कोल्हापूर बंदची हाक, भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद\nकोल्हापूर : शेतीपंपांना मोफत नको माफक वीज द्या, तेलंगणाच्या निर्णयावर शेतकऱ्यांची मागणी\nकोल्हापूर : शाळकरी मुलीचा विनयभंग; तरुणास शिक्षा, शिरोली पुलाची येथील घटना\nभीमा कोरेगाव प्रकरणाचा कोल्हापूर जिल्ह्यातही पडसाद, टायरी जाळून रास्ता रोको आंदोलन, पोलिसांची गाडी रोखली\nनाशिक उपकेंद्राचे कामकाज होणार नव्या जागेतून\nकोल्हापूर : चुयेतील मधुबाला मगदूमची राष्ट्रीय भरारी, बालविज्ञान परिषदेत बाजी; गाईच्या दूध उत्पादनाबाबत प्रकल्प सादर\nवडील जिवंत असते तर...लाल माती -- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवनकहाणी\nकंत्राटी पद्धतीमुळे गुणवत्तेवर घाला\nकोल्हापूर : महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे यश, नऊ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड\nकोल्हापूर : शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्या, कॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी\nकोल्हापूर : ऐन लग्नसराईत जिल्हा बॅँकेत चलनटंचाई, ग्राहक हवालदिल\nकोल्हापूर : ‘आई’च्या ओढीने कारागृहही झाले भावनिक, ‘गळाभेट’ उपक्रमात चिमुकल्यांची आर्त हाक\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18854/", "date_download": "2018-04-21T20:54:38Z", "digest": "sha1:2XWYMAT6JTEBUV4FJEPKWP3RZ4EMHUDC", "length": 5914, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अचानक एक कविता हसली....", "raw_content": "\nअचानक एक कविता हसली....\nअचानक एक कविता हसली....\nअचानक एक कविता हसली ,\nकिती रे वेडा तू म्हणाली ,\nशब्दांचा लपंडाव तुला किती रे छान जमतो,\nकवितेतला यमक तुझ्या ,\nमनात घर करून जातो ,\nतुझ्या पेन्सिलची शाही पण,\nतुझ्या विचारांवर आता जगतेय ,\nतुला नवीन काही सुचतंय का\nयाची वाट पाहतेय ,\nअलगद तुझे विचार तू ,\nमाझ्या माध्यमाने लोकांसमोर मांडतोस ,\nजुने ऋणानुबंध नव्याने पुन्हा ,\nताजे करून लिहितोस ,\nखाडाखोड तुझ्या पहिल्या कवितेतली ,\nथोडीशी छोटी , तुझ्या नवीन घरावर ,\nआता तुला कविता सहजच सुचते ,\nप्रेमाने तर लिहितोसच तु ,\nतुझ्या प्रेमात मी पण जरावेळ न्हाहुन निघते ,\nतुझ्या कवितेतील \"ती\" मला जास्त भावते ,\nतिच्यासाठीच करतो ना रे तू कविता ,\nपण तिच्या पर्यंत खरच का तुझी कविता पोहोचते \nमी हसलो उगाच ,\nमी हसलो उगाच ,\nतिच्या पर्यंत पोहोचते कि नाही ,\nते माहित नाही ,\nपण तुझ्या पर्यंत पोहोचली ,\nयाचाही वाईट वाटल नाही ,\nकारण तुझ्याच मुळे ओळख झाली होती दोन जीवांची ,\nमाफ कर पण आता मला,\nपूर्वी सारख्या प्रेम कविता करण नाही जमत मला ,\nआता फक्त विरह आणि विरहाची आसवं माझ्या मनाला …\nहे सगळ ऐकत असतांना ,\nमाझ्या हसऱ्या कवितेचा चेहरा स्तब्द झाला होता ,\nकारण माझ्या आत्ताच्या कवितेचा ,\nसारांश तिला नीट कळला होता ,\nसमाजत होत तिला ,\n\"ती\"लाच रेखाटणारा कवी ,\nआज जरा काही वेगळाच भासत होता ,\nभास कुठला म्हणा हा \nअसा प्रश्न तिच्यासमोर तराळला होता …\nमाझी कविता म्हणाली ,\nपुन्हा नव्याने लिह ना तू ,\nअस हलक्याच आवाजात पुटपुटली ,\nजून सार नको आठवूस माझ्या माध्यमाने ,\nपुन्हा भावना मांड तुझ्या लेखणीने ,\nसुचेल तुला पुन्हा प्रेम कविता ,\nTry तर कर पुन्हा तुझ्या वेड्या मनाने ,\n\"ती\"च्या वर नाही, निदान माझ्यावर तरी प्रेम कर ,\n\"ती\"च्यासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी एक प्रेम कविता write कर …\n\"ती\"च्यासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी एक प्रेम कविता write कर …\nरंगकवी :- मनिष शिंदे…\nअचानक एक कविता हसली....\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: अचानक एक कविता हसली....\nअचानक एक कविता हसली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-take-efforts-get-transfarmer-3954", "date_download": "2018-04-21T21:10:01Z", "digest": "sha1:XSQIQAWP4I6A62O4Y5FKKMUTYQ2VM5CZ", "length": 16875, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers take efforts to get transfarmer | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत\nरोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत\nशनिवार, 16 डिसेंबर 2017\nऔरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची फक्‍त साहित्य आमचं'' अस वागणं महावितरणंच असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे दैवयोगाने शेतकऱ्यांना जळालेलं वा मागणीनुसार मिळालेलं रोहित्र आणण्यासाठी वाहनाचा खर्च करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुळात शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांची यासाठी नागवलं जात का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे.\nऔरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची फक्‍त साहित्य आमचं'' अस वागणं महावितरणंच असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे दैवयोगाने शेतकऱ्यांना जळालेलं वा मागणीनुसार मिळालेलं रोहित्र आणण्यासाठी वाहनाचा खर्च करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुळात शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांची यासाठी नागवलं जात का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे.\nसध्या संपूर्ण मराठवाड्यातच सिंचनासाठी वीज नसल्याने शेतकऱ्यांची परवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बोंड अळीने कपाशीचे पीक गेल्याने त्याऐवजी गव्हाची पेरणी करून पीक घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेत खंडीत वीजपुरवठ्याने खोडा घातला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिल भरावे म्हणून योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत केला गेला आहे.\nथकीत वीज देयकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे पाऊल उचलल्या गेल्याचं यंत्रणेकडून सांगितलं जातं. मुळात खरीप हातचा गेल्याने यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर लागून आहेत. अशात हजारो लाखोची वीज देयक भरायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जे पेरलयं त्याला व पेराण्याची इच्छा असलेल्यांना पाण्याशिवाय पेरणी करणे शक्‍य होतांना दिसत नाही.\nखंडीत वीजपुरवठ्यामुळे पैठण तालुक्‍यातील देवगावातील संतोष बोंद्रे, अशोक गिते, दीपक ढाकणे, नाथा ठोकळ यांच्यासह जवळपास दहा ते बारा शेतकऱ्यांची गव्हाची पेरणी रखडली आहे. या गावातील एका भागातील रोहित्र एक महिन्यापासून जळाले होते. ते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले.\nपरंतु दहा ते बारा शेतकऱ्यांनी जवळपास प्रत्येकी तीन हजार प्रमाणे पेसे भरल्याशिवाय त्यांना रोहित्र मिळाले नाही. रोहित्र देत असताना भरून घेतलेली रक्‍कम अपेक्षेप्रमाणे नसल्याने येत्या जानेवारीत अपेक्षित उर्वरीत रक्‍कम भरण्याचं वीज वितरण कार्यालयाने लिहून घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.\nमहिनाभरापूर्वी रोहित्र जळाल्यानं ते खटपट करून मिळवले. लाइनमनला सोबत घेऊन करमाडवरून ते आणले. त्यासाठी जवळपास चार हजार खर्ची घातले. रोहित्र बसविण्यासाठी लाइनमनला मदत म्हणून कसरत केली ती वेगळीच.\nदीपक ढाकणे, शेतकरी देवगाव. ता. पैठण\nदीड एकरातील कपाशी बोंड अळीनं संपली. त्याऐवजी गहू पेरायचा होता, पणं डीपी जळाला. त्यामुळे पंधरवड्यापासून गव्हाची पेरणी इच्छा असूनही करू शकलो नाही. डीपी मिळाला पण अजून लाइन सुरू व्हायची आहे.\n- नाथा ठोकळ, देवगाव, ता. पैठण\nवीज सिंचन खरीप पैठण गहू wheat\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/page/32/", "date_download": "2018-04-21T21:15:56Z", "digest": "sha1:GKK6RLK27PZOQLZYJC7I6K5EZSTH3WLW", "length": 6427, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 32", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पान ३२\nमराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या आणि नामवंत मराठी कवींच्या कवितांचा संग्रह.\nडॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%A7.html", "date_download": "2018-04-21T21:45:46Z", "digest": "sha1:2F4JVGDO4YHHL7T75HEJM6BFDOQGNQGJ", "length": 11033, "nlines": 117, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मध - Latest News on मध | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nयाप्रकारे मधामुळे खुलवा तुमचे सौंदर्य\nमध आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे.\nमधात हे '4' पदार्थ कधीच मिसळू नका \nमधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे. आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते.\nथंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे\nमध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे. आणि याचे सेवन कायमच हितकारक असते.\nदुधात मध मिसळून पिण्याचे फायदे\nमध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात.\nमध किती काळ टिकून राहू शकतं \nसर्दी खोकला किंवा घशाची खवखव कमी करण्यासाठी मध हा घरगुती उपायांपैकी प्रामुख्याने वापरला जाणारा एक उपाय आहे.\nमध गरम करणं त्रासदायक ठरू शकते का \nवजन घटवण्याच्या मिशनवर असणार्‍या अनेकांची दिवसाची सुरवात ग्लाभर पाणी आणि मधाच्या मिश्रणाने होते.\nकॉफी पावडर-मध लावून तासाभरात चेहरा गोरा-गोरा\nआता लाव इनो हो गोरी, नाही तर लाव कॉफीपावडर, मध हो गोरी, अशी मॉडर्न म्हण, उदयास आली तर आश्चर्य वाटायला नको.\nअॅसिडीटी आणि वजन कमी करायचे असेल, तर हे करा...\nतुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात\nमनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे\nमनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे\nमधाच्या वापराने पोटावरची चरबी कमी करा\nलाईफस्टाईलमधील बदलांमुळे हल्ली आरोग्याशी संबंधित समस्या वाढू लागल्यात. यातील एक सर्वसाधारण समस्या म्हणजे लठ्ठपणा. हल्लीच्या जमान्यात दोनपैकी एक व्यक्ती या समस्येने ग्रस्त आहे.\nमध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे\nमध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा.\nलसूण आणि मधाची ही रेसिपी तुम्हाला माहित आहे का\nलसूण आरोग्यवर्धक आणि अनेक व्यांधींमध्ये तुम्हाला कामी येणार तसेच अनेक आजार दूर ठेवणारा आहे.\n७ फायदे लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे...\nलसूण मसालेदार खाण्याचे स्वाद वाढवतो. तसेच याचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे खूप आहेत. लसूण आणि मध एकत्र मिक्स केल्याने आरोग्याचा खूप मोठा खजिना तुमच्याकडे येतो. असे केल्याने सौंदर्यासंबंधी समस्या दूर होऊ शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप मदत करतो. तसेच इन्फेक्शनही संपवतो. अशात मध आणि लसूण खाल्यास सात फायदे होतात.\nमधाचे आश्चर्यकारक १५ फायदे\nमध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल.\nशरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा\nदुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2014/01/blog-post_22.html", "date_download": "2018-04-21T20:59:48Z", "digest": "sha1:K4BOL6MCJF5FVS4SOWXF2JSOSRP6Y6CD", "length": 25270, "nlines": 316, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: गाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nगाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे\nउदय आणि मी कॉलेजमध्ये असताना तो माझा मित्र वगैरे नव्हता. म्हणजे असायचं काही काम नव्हतं. पण त्याचा एक मित्र माझा अतिशय चांगला मित्र आहे, त्यामुळे ते कॉमन मैत्री वगैरे का काय म्हणतात तसं असावं. मग यथावकाश कामाला लागल्यावर त्या कॉमन मित्रामुळे आमचे निदान मुंबईत असेपर्यंत contacts राहिले. आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात स्वतःची गाडी असण्याचा मान उदयकडे. म्हणजे तशी सगळी जण सेटल होतहोती पण गाडी घ्यावी हे बहुतेक फक्त उदयच्याच डोक्यात पहिले आलं असावं. कदाचित त्याचा भाऊ actor आहे त्याची थोडी बॉलीवूड पार्श्वभूमी त्याला कारण असू शकेल. मला आठवतं कॉलेजमध्ये हा त्याने घातलेल्या कुठल्या कुठल्या कपड्यांचे ब्रान्ड सांगत असे. आणि प्रत्येकवेळी त्याचं एक पालुपद असे की \"एकदम ओरिजिनल है\" म्हणून. आम्हाला काय कळतंय ओरिजिनल काय आणि फेक काय. खरं तर आता आठवलं की मज्जा वाटते. आता खरं काही प्रसिद्ध brand बरोबर काम वगैरे पण करून झालं तरी त्या दिवसातली गम्मत वेगळीच. बालपणीचा काळ सुखाचा टाईप.\nहम्म तर काय सांगत होते आमची मैत्री. तर मग कामाला लागल्यावर आमच्या त्या कॉमन मित्रामुळे पुन्हा उदयबरोबर पुन्हा कधीकधी भेट होत असे. ही दोघं आणि आमचा एक कामावर भेटलेला आणखी एक मित्र अशी एक त्रयी होती. ही लोकं प्रत्येक शनिवारी दुपारी त्या आठवड्यात लागलेल्या सिनेमाला जात आणि नाही आवडला की सरळ बाहेर येत. आता कुठला चित्रपट आठवत नाही पण त्यातून ते पाच मिनिटात बाहेर आले होते. आणि तो त्यांचा रेकॉर्ड होता. त्यादिवशी नेमकी मी माझं ऑफिस सुटल्यावर त्यांना अंधेरीला भेटून मग आम्ही जेवायला गेलो असताना यांचे असे चित्रपट पाहताना बाहेर यायचे रेकॉर्ड याविषयीच्या परिसंवादाची मी मूक (किंवा खर नुसती हा हा करून मोठ्याने हसणारी) श्रोती होते. यातून दुर्बुद्धी सुचून मी पुढच्यावेळी नाटकाला जाऊया म्हणून या त्रयीला सांगून पायावर धोंडा मारून घेतला होता.\nनाटकाची पहिल्या रांगेची तिकिटं काढली आणि याचं दहाव्या मिनिटापासून \"चला\", \"उठुया\", \"बोअरिंग होतंय\", सुरु झालं. नाटक सोसोच होतं पण तरी असं पहिल्या रांगेतून उठून कलावंतांच्या मेहनतीचा जाहीर अपमान करणं मला पटत नव्हतं त्यामुळे मी एकटीच बसणार म्हणून सगळे कसेबसे थांबले मग मध्यंतरात उठलो तोपर्यंत \"मी तुला आज ट्रेनने जायच्या त्रासाऐवजी घरी सोडतो\" म्हणून त्याने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन झालं होतं. आणि तेव्हा मी वसईला राहत होते. मग शेवटी ही लोकं मला सोडायला आणि मला विसरून माझ्याच बाबांशीच खूप वेळ गप्पा मारून परत गेली.\nतर अगदी घट्ट नाही पण तेव्हा आमची चांगली मैत्री होती. एकमेकांचे घरगुती प्रश्न सांगण्याइतपत. आमच्या आणखी एका मित्राचा मी थोडा सिरीयसली विचार करावा वगैरे सांगण्याइतपत. आम्ही मध्ये काही महिने एकाचवेळी मुंबईत सिप्झमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं त्यावेळी संध्याकाळी वेळेवर निघणार असू तर त्याच्या गाडीने तो मला बोरिवलीला सोडत असे. कंपनीच्या बसपेक्षा थोडा वेळ वाचत असे पण त्याच्याबरोबर फुल टाईमपास गप्पा होत. एकदा समोरच्या माणसाने काहीतरी चूक केली तर हा पुढच्या सिग्नलला गाड्या थांबल्या तेव्हा हा तरातरा आपल्या गाडीतून उतरून समोरच्याला चांगला झापून आला होता. आणि वरून त्याची \"भा\"राखडी मी ऐकली की काय म्हणून मला, \"अशावेळी कान बंद करत जा\" हा सल्ला देऊनही पार.\nएकदा मी खूप वाईट मूडमध्ये होते. काय झालं होतं मला आठवत नाही, कॉर्पोरेट जगतातला एखादा पोलिटिकली वाईट दिवस असावा. बहुतेक मी नीट बोलत किंवा ऐकत नसेन त्यामुळे त्याला ते जाणवलं असावं. अचानक तो म्हणाला तू सुनिधीचं हे गाणं ऐकलंय का आणि त्यादिवशी बोरीवली येईपर्यंत आम्ही ते गाणं ऐकून एकंदरीत सुनिधी या विषयावर गप्पा मारल्या होत्या.\nहे गाणं ज्या लयीत स्वरबद्ध केलयं त्यात गाण्यात म्हट्ल्याप्रमाणेच एक जादू आहे. कधीही ऐकलं तरी डोलायला लावणारं. तसं पाहिलं तर त्याच्या त्या \"ओरिजिनल\"च्या आवडीत त्याच्याकडे नेहमी चांगल्या सीडी असत. गप्पा मारत असलो तरी त्याचं गाण्याकडे (अर्थात driving कडे) लक्ष असे. यान्नी आणि मला त्याकाळी माहित नसलेले विशेष करून बाहेरच्या देशातले काही कलाकार त्याच्याबरोबर बरेचदा ऐकले तरीही सुनिधीचं \"दिले में जागी\" ऐकलं की मला उदय आठवतो.\nआता आमच्या वाटा खुपच वेगळ्या झाल्यात. जसं मी वर म्हटलं की त्याने गाडी लवकर घेतली तसचं आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात लग्न, मुल हेही बहुतेक त्याचंच लवकर झालंय. मागे तो इस्टकोस्टला आल्याचं कुणीतरी कळवलं आणि नेमकं आमचं packing सुरु झालं होतं. पण मला खात्री आहे की आम्ही पुन्हा कधीही भेटलो तर नक्की तासभर तरी गप्पा मारू आणि तेच या अशा मैत्रीकडून अपेक्षित असतं.\nसुनिधीचा स्वर, निदा फाजली यांचे शब्द आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम. एम. क्रीम (खरं ते Keervani आहे) या संगीतकाराची कामगिरी, या त्रयीची कमाल या गाण्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवते. यातील एकाने जरी थोडं डावंउजवं केलं असतं तर हे गाणं कोलमडू शकलं असतं. पण तसं ते झालं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर,शब्दाच्या लयीत आपण पाच मिनिटं झुलत राहतो आणि हे दोन तीन वेळा ऐकलं की त्यादिवशीचा आपला जर खराब झालेला मूड असेल तर तेही विसरून जातो. मला हा अनुभव जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा तेव्हा येतो आणि मग आपसूक उदय आणि त्यादिवशीची संध्याकाळ आठवते. पुन्हा मी सिप्झच्या घामेजल्या ट्राफिकमध्ये त्याच्या गाडीतला एसी, गाणी आणि गप्पांमध्ये हरवते. ही पोस्ट या साऱ्या आठवणी जागवण्यासाठी.\nLabels: अनुदिनी, गाणी आणि आठवणी, मैत्री, हलकंफ़ुलकं, हलकंफ़ुलकं\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nगाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे\nएक छोटं खाद्यवर्तुळ पूर्ण होतंय….\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-sugarcane-crop-advisory-agrowon-maharashtra-4620", "date_download": "2018-04-21T20:52:19Z", "digest": "sha1:JNTZTLZYCN7NSBLA4KZJOUYE5G6V7DIU", "length": 20774, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, sugarcane crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. दीपक पोतदार, डाॅ. आनंद सोळंके\nशुक्रवार, 5 जानेवारी 2018\nलागवडीसाठी जमिनीची मशागत करून एकरी आठ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. सलग ऊस लागवडीसाठी दोन सऱ्यांमधील अंतर १.२० मीटर (४ फूट) ठेवावे. जोड ओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीत २.५ फूट व भारी जमिनीत तीन फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्यानंतर प्रत्येक दोन ओळीत ऊस लागवड करून तिसरी ओळ मोकळी ठेवावी. यामुळे मध्यभागी ५ ते ६ फुटांचा मोकळा पट्टा राहील.\nलागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवडीसाठी को. ८६०३२, को. ९४०१२, को सी ६७१, फुले ०२६५, को. ९२००५ किंवा एमएस १०००१ यापैकी एका जातीची निवड करावी.\nलागवडीसाठी बेणे मळ्यातील १० ते ११ महिन्यांचे शुद्ध, निरोगी व रसरशीत बेणे निवडावे. खोडवा-निडव्याचा ऊस लागणीसाठी वापरू नका.\nबेणे प्रक्रिया ः १०० लिटर पाण्यात ३०० मि.लि. मॅलॅथिऑन (५० टक्के प्रवाही) आणि १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम चांगले मिसळावे. त्यामध्ये टिपऱ्या १० मिनिटे बुडवाव्यात. त्यानंतर स्वतंत्रपणे १०० लिटर पाण्यात ॲसेटोबॅक्टर जिवाणू संवर्धक एकरी ४ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक ५०० ग्रॅम मिसळून या द्रावणात टिपऱ्या ३० मिनिटे बुडवाव्यात. त्यानंतर लगेच लागवड करावी. यामुळे नत्र खताच्या मात्रेत ५० टक्के व स्फुरद खताच्या मात्रेत २५ टक्के बचत होते.\nमध्यम जमिनीत पाण्याबरोबर ओली लागण करावी. भारी व चोपण जमिनीत कोरडी लागण करून लगेच पाणी द्यावे. दोन टिपऱ्यामधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे. एक डोळ्याच्या टिपऱ्या असल्यास दोन टिपऱ्यांमध्ये एक फूट अंतर ठेवावे. रोप लागवड करावयाची असल्यास दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर ठेवावे.\nलागवडीच्या वेळी एकरी १० किलो नत्र (२२ किलो युरिया), २३ किलो स्फुरद (१४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २३ किलो पालाश (३८ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) सरीमध्ये पेरून द्यावे. युरियाबरोबर ६ : १ या प्रमाणात निंबोळी पेंड (४ किलो) मिसळून द्यावी. माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स शेणखतात मिसळून रांगोळी पद्धतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर मिसळावे. को ८६०३२ ही जात रासायनिक खताला जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे या जातींसाठी २५ टक्के रासायनिक खतांची मात्रा जास्त वापरावी. ॲसेटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बेणे प्रक्रिया केली असल्यास नत्र खत (युरिया) शिफारशीच्या ५० टक्के आणि स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) शिफारशीच्या ७५ टक्के वापरावे. लागणीनंतर १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nलागवड झालेल्या क्षेत्रामध्ये उगवणीनंतर नांगे भरण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी किंवा प्लॅस्टिक ट्रे मध्ये किंवा गादी वाफ्यावर एक डोळा वापरून रोपे तयार करावी.\nउगवणीपूर्वी नियंत्रण करण्यासाठी लागवडीनंतर ४-५ दिवसांनी (जमीन वाफशावर असताना) एकरी २ किलो ॲट्राझीन किंवा ६०० ग्रॅम मेट्रीब्युझीन हे तणनाशक प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर सकाळी किंवा सायंकाळी फवारावे. फवारलेली जमीन तुडवू नये. यासाठी फवारणी करत पाठीमागे जावे.\nबांधणीच्या अवस्थेत असलेल्या उसामध्ये नांगरीच्या साहाय्याने वरंबे फोडून एकरी ६४ किलो नत्र (१३९ किलो युरिया), ३४ किलो स्फुरद (२१३ किलो सिंगल सुपर फास्फेट) आणि ३४ किलो पालाश (५६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा एकत्र मिसळून एकूण सऱ्यांच्या संख्येत विभागून द्यावी.\nलागवड करताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला नसल्यास तसेच माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स शेणखतात मिसळून रांगोळी पद्धतीने सरीत द्यावे.\nरिजरच्या साहाय्याने बांधणी करावी. रान बांधून लगेच पाणी द्यावे. को ८६०३२ या जातीसाठी रासायनिक खतांची मात्रा २५ टक्के वाढवून द्यावी. युरीया बरोबर ६:१ या प्रमाणात निंबोळी पेंड (२३ किलो) मिसळून द्यावी.\nव्हर्टिसिलियम लेकॅनी भुकटी व द्रव अशा स्वरुपात उपलब्ध असते.\nप्रमाण : व्हर्टिसिलियम लेकॅनी १ मि.लि. किंवा १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. किंवा क्रिप्टोलेमस मॉंन्ट्रॉझेरी या मित्र कीटकाचे प्रति हेक्टरी १५०० प्रौढ संध्याकाळी उसाच्या पानावर सोडावेत.\nरासायनिक नियंत्रण : (फवारणी प्रतिलिटर पाणी)\nमॅलॅथिऑन - ३ मि.लि. किंवा डायमेथोएट - २.६ मि.लि.\n(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)\nऊस बेणे प्रक्रियाकरून लागवड करावी.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zahnundvital.ch/hi/prophylaxe/", "date_download": "2018-04-21T21:16:27Z", "digest": "sha1:KOR776NUHA27EQVJO3X5S7AV466CJULL", "length": 4587, "nlines": 111, "source_domain": "zahnundvital.ch", "title": "प्रोफिलैक्सिस - महत्वपूर्ण दांत और ज्यूरिख", "raw_content": "\nक्यों दांत & वाइटल\nका चयन करें पृष\nहम के क्षेत्रों में आप के लिए है\nइम्प्लान्टोलोजी प्रत्यारोपण कृत्रिम अंग\nतत्काल लोड हो रहा है के साथ तत्काल प्रत्यारोपण\nउसी दिन तय दांत\nकिसी भी डेन्चर के लिए सीएडी, सीएएम Zirkonoxidtechnik\nनवीनतम तकनीक के अलावा, आप एक शांत वातावरण उम्मीद कर सकते हैं, जो हमें की अनुमति देता है, आप के लिए समय लेने के लिए पर्याप्त\nहम आपके उत्तर की प्रतीक्षा करेंगे\nतिथि करने के लिए तीन कदम\nक्यों दांत & वाइटल\nद्वारा डिज़ाइन किया गया सुरुचिपूर्ण थीम्स | द्वारा संचालित वर्डप्रेस\nहमें नेट पर का पालन करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t16653/", "date_download": "2018-04-21T20:54:07Z", "digest": "sha1:4WMJTUCCPITDGP5WSTW23LSC74LRDQNK", "length": 2843, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-बाप माझा....", "raw_content": "\nबाप माझा रोज धरतो,कष्टाचा नांगर \nनित्य वाहतो घामाचा सागर \nउभा त्या पुढे जरी कष्टाचा डोगंर \nबाप माझा सत्याचा जागर \nआम्हा दिली डोक्यावरी,छप्पर भक्कम \nतो पाषाणा परी नीडर,\nपाडसा देखीता,मेनागत मऊ मुलायम \nनाही तमा त्याला जिर्ण देहाची,\nकाळजी फक्त कोमल पाडसांची \nराञ होता मावळतो सुर्य पण,\nऊभा नित्य विठेवरी माझा बा पांडुरंग \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2018-04-21T21:07:27Z", "digest": "sha1:PRXKNKXKWAMAHVYYBAK64QANLG6ZLEB4", "length": 3896, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बीपीओ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबीपीओ किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) ही एक प्रकारची आउटसोर्सिंग (Outsourcing) प्रकिया आहे ज्यामध्ये व्यवसायातील एका विशिष्ट प्रक्रियेचे संचालन व व्यवस्थापन तिसर्‍या पक्षाला (कंपनीला) सोपविले जाते व त्या संदर्भात एक करार केला जातो.\nभारतात बीपीओ हा एक मोठा उद्योग असून त्यापासून दरवर्षी सुमारे ११ अब्ज डॉलर रेव्हेन्यू मिळतो व लाखो लोकांना रोजगार मिळतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०१३ रोजी ०६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T21:23:14Z", "digest": "sha1:KX7OGPSY2PDDRXNKBBDE3OLFPVZZTZ7J", "length": 3903, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचर्ड किंगसन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/blog/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AD.php", "date_download": "2018-04-21T20:56:11Z", "digest": "sha1:HB3SLBAGMWL2YIPYP6C43SGO2R4SGBDB", "length": 26774, "nlines": 102, "source_domain": "amarpuranik.in", "title": "चित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे | AMAR PURANIK", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog, चौफेर : अमर पुराणिक, व्यक्तीविशेष, सांस्कृतिक, स्थंभलेखक » चित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे\nचित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे\nपद्मभूषण मन्ना डे हे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. चित्रपट व संगीत क्षेत्रांतील ज्येष्ठ गायक. ज्यांनी हिंदी चित्रपटगीतांना शास्त्रीय गाण्याची बैठक दिली. त्यांच्या भावपूर्ण व शुद्ध गायकीने हिंदुस्थानासह सर्व जगभरातील गानरसिकांना भुरळ घातली. अशा मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या आधी पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या मन्ना डे यांना आता चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ पार्श्‍वगायकांचा सन्मानच आहे खरे तर यापूर्वीच त्यांना हा पुरस्कार द्यायला हवा होता खरे तर यापूर्वीच त्यांना हा पुरस्कार द्यायला हवा होता माता महामायादेवी व पिता पूर्णचंद्र डे यांच्या पोटी १ मे १९१९ रोजी कोलकात्यात मन्ना डे यांचा जन्म झाला. मन्ना हे त्यांचे टोपणनाव. मन्ना डे यांचे खरे नाव प्रबोधचंद्र डे. त्यांचे शालेय शिक्षण इंदू बाबूर पाठशाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्कॉटिश चर्च स्कूल मध्ये झाले, तर विद्यासागर महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. मन्ना डे यांना कुस्ती व बॉक्सिंग या खेळांचीही आवड होती. धार्मिक व एकत्र कुटुंबात जन्मलेल्या मन्नादांच्या घरातच संगीतपरंपरा होती. मन्ना डे यांचे काका संगीताचार्य कृष्णचंद्र डे (ख्यातकीर्त संगीतकार के.सी. डे) यांच्याकडे शालेय जीवनापासूनच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली. शाळेत आपल्या मित्रांसमोर मन्नादा गाणे गात असत. शाळेत, महाविद्यालयात ते चांगले ‘गवैया’ म्हणून लोकप्रिय झाले होते. काका के. सी. डे यांच्याबरोबरच मन्ना डे यांची उस्ताद डबीर खॉं यांच्याकडेही संगीताची तालीम सुरू होती. १९४१ मध्ये त्यांनी कला शाखेतील पदवीही पूर्ण केली. नंतर के.सी. डे मुंबईला आले व संगीतकार म्हणून नाव कमावले. १९४२ साली मन्ना डे मुंबईला आले व के. सी. डे यांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रसृष्टीचे गौरीशंकर सचिनदेव बर्मन यांचेही सहाय्यक म्हणून मन्नादांनी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मुंबईत मन्ना डे यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं व उस्ताद अब्दुल रहमान खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण चालू ठेवले. १९४२ मध्ये काका के.सी. डे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तमन्ना‘ या चित्रपटात मन्ना डे यांना सर्वप्रथम गायची संधी मिळाली. हे युगलगीत मन्नादांनी सुरैय्यासोबत गायिले. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ या चित्रपटातही मन्नादा गायिले. ही गीते बर्‍यापैकी गाजलीही, पण १९५० साली सचिनदेव बर्मनदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मशाल’ सिनेमात ‘उपर गगन विशाल’ हे गाणे गायची संधी मिळाली आणि बर्मनदांच्या या गाण्याने मन्ना डे नावाच्या गुणी गायकाची ओळख श्रोत्यांना झाली. हे गाणे प्रचंड गाजले माता महामायादेवी व पिता पूर्णचंद्र डे यांच्या पोटी १ मे १९१९ रोजी कोलकात्यात मन्ना डे यांचा जन्म झाला. मन्ना हे त्यांचे टोपणनाव. मन्ना डे यांचे खरे नाव प्रबोधचंद्र डे. त्यांचे शालेय शिक्षण इंदू बाबूर पाठशाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्कॉटिश चर्च स्कूल मध्ये झाले, तर विद्यासागर महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. मन्ना डे यांना कुस्ती व बॉक्सिंग या खेळांचीही आवड होती. धार्मिक व एकत्र कुटुंबात जन्मलेल्या मन्नादांच्या घरातच संगीतपरंपरा होती. मन्ना डे यांचे काका संगीताचार्य कृष्णचंद्र डे (ख्यातकीर्त संगीतकार के.सी. डे) यांच्याकडे शालेय जीवनापासूनच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली. शाळेत आपल्या मित्रांसमोर मन्नादा गाणे गात असत. शाळेत, महाविद्यालयात ते चांगले ‘गवैया’ म्हणून लोकप्रिय झाले होते. काका के. सी. डे यांच्याबरोबरच मन्ना डे यांची उस्ताद डबीर खॉं यांच्याकडेही संगीताची तालीम सुरू होती. १९४१ मध्ये त्यांनी कला शाखेतील पदवीही पूर्ण केली. नंतर के.सी. डे मुंबईला आले व संगीतकार म्हणून नाव कमावले. १९४२ साली मन्ना डे मुंबईला आले व के. सी. डे यांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रसृष्टीचे गौरीशंकर सचिनदेव बर्मन यांचेही सहाय्यक म्हणून मन्नादांनी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मुंबईत मन्ना डे यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं व उस्ताद अब्दुल रहमान खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण चालू ठेवले. १९४२ मध्ये काका के.सी. डे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तमन्ना‘ या चित्रपटात मन्ना डे यांना सर्वप्रथम गायची संधी मिळाली. हे युगलगीत मन्नादांनी सुरैय्यासोबत गायिले. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ या चित्रपटातही मन्नादा गायिले. ही गीते बर्‍यापैकी गाजलीही, पण १९५० साली सचिनदेव बर्मनदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मशाल’ सिनेमात ‘उपर गगन विशाल’ हे गाणे गायची संधी मिळाली आणि बर्मनदांच्या या गाण्याने मन्ना डे नावाच्या गुणी गायकाची ओळख श्रोत्यांना झाली. हे गाणे प्रचंड गाजले त्यानंतर प्रसिद्धीसाठी मन्नादांना मागे वळून पाहावेच लागले नाही. १९५२ साली ‘अमर भूपाळी’ हा मराठी व बंगाली भाषेत चित्रपट निघाला, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला त्यानंतर प्रसिद्धीसाठी मन्नादांना मागे वळून पाहावेच लागले नाही. १९५२ साली ‘अमर भूपाळी’ हा मराठी व बंगाली भाषेत चित्रपट निघाला, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला या चित्रपटात मराठी व बंगालीत सर्वप्रथम मन्ना डे यांनी पार्श्‍वगायन केले. यातील गाणीही खूप गाजली. त्यांचे बंगाली पार्श्‍वगायक म्हणून मोठे नाव झाले.दि. १८ डिसेंबर १९५३ रोजी मन्नादांचा विवाह केरळच्या सुलोचना कुमारन यांच्याशी झाला. त्यांना १९ ऑक्टोबर १९५६ साली सुरोमा व २० जून १९५८ साली सुमिता अशी दोन कन्यारत्ने झाली.अतिशय वैविध्यपूर्ण गाणी गाणार्‍या मन्ना डे यांची ‘रवींद्र’ संगीतावरही चांगली पकड होती. मन्नादांचे शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य व लोकसंगीतावरही चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी भारतीय व पाश्‍चात्य संगीतात अनेक नवनवे प्रयोग केले. त्यांनी साडेतीन हजारांहून अधिक गाणी गायिली आहेत. सचिनदांपासून पंचमदांपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर मन्ना डे यांनी काम केले. सचिनदा स्वत: धृपद-धमार गायकीच्या परंपरेतले, त्यामुळे शास्त्रीय अंगाची गाणी मन्नादांकडून खूपच सुंदर गाऊन घेतली व जवळ जवळ सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. सर्वसामान्य रसिक श्रोत्यांना राग दरबारी कान्हडा मन्नादांमुळे कळायला लागला, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. मन्नादांनी बरीच गाणी या रागात गायिली आहेत. सचिनदेव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनातली मन्नादांची साधारणपणे सर्व गीते गाजली. ज्यात तलाश, मंजिल, जिंदगी जिंदगी, ज्वारभाटा अशी काही उदाहरणे देता येतील. मन्नादांनी सलील चौधरींसाठी वेगळी गाणी गायिली. अवघड व वक्र चालींची गाणी हे सलीलदांचे वैशिष्ट्य होते. अशी गाणी मन्नादांसारख्या कसलेल्या गायकाच्या आवाजात खूपच शोभतात या चित्रपटात मराठी व बंगालीत सर्वप्रथम मन्ना डे यांनी पार्श्‍वगायन केले. यातील गाणीही खूप गाजली. त्यांचे बंगाली पार्श्‍वगायक म्हणून मोठे नाव झाले.दि. १८ डिसेंबर १९५३ रोजी मन्नादांचा विवाह केरळच्या सुलोचना कुमारन यांच्याशी झाला. त्यांना १९ ऑक्टोबर १९५६ साली सुरोमा व २० जून १९५८ साली सुमिता अशी दोन कन्यारत्ने झाली.अतिशय वैविध्यपूर्ण गाणी गाणार्‍या मन्ना डे यांची ‘रवींद्र’ संगीतावरही चांगली पकड होती. मन्नादांचे शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य व लोकसंगीतावरही चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी भारतीय व पाश्‍चात्य संगीतात अनेक नवनवे प्रयोग केले. त्यांनी साडेतीन हजारांहून अधिक गाणी गायिली आहेत. सचिनदांपासून पंचमदांपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर मन्ना डे यांनी काम केले. सचिनदा स्वत: धृपद-धमार गायकीच्या परंपरेतले, त्यामुळे शास्त्रीय अंगाची गाणी मन्नादांकडून खूपच सुंदर गाऊन घेतली व जवळ जवळ सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. सर्वसामान्य रसिक श्रोत्यांना राग दरबारी कान्हडा मन्नादांमुळे कळायला लागला, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. मन्नादांनी बरीच गाणी या रागात गायिली आहेत. सचिनदेव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनातली मन्नादांची साधारणपणे सर्व गीते गाजली. ज्यात तलाश, मंजिल, जिंदगी जिंदगी, ज्वारभाटा अशी काही उदाहरणे देता येतील. मन्नादांनी सलील चौधरींसाठी वेगळी गाणी गायिली. अवघड व वक्र चालींची गाणी हे सलीलदांचे वैशिष्ट्य होते. अशी गाणी मन्नादांसारख्या कसलेल्या गायकाच्या आवाजात खूपच शोभतात जसे ‘‘आनंद, गुड्डी, परिणिता, काबुलीवाला’’ आदी अनेक उदाहरणे सांगता येतील. हेमंतकुमार यांनीही मन्नादांना वैशिष्ट्यपूर्ण गाणी दिली. राहुलदेव बर्मन यांनी मन्नादांकडून खूप वेगळी गाणी गाऊन घेतली. विशेषत: शास्त्रीय संगीत गाणार्‍या मन्नादांकडून शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य ढंगातील गाणी अप्रतिमरीत्या गा ऊन घेतली. हे पंचमदांचे वेगळेपण होते; ज्यात भूतबंगलामधील ‘आवो ट्विस्ट करे’, ‘प्यार करता जा’, पडोसनमधील,‘ एक चतुर नार’, ‘तू क्या जाने पिया सावरिया ’, अब्दुल्लामधील ‘लल्ला अल्ला तेरा’, अधिकारमधील ‘फॅशन की दिवानी’, बहारोंके सपनेमधील ‘चुनरी संभाल गोरी’, बुढ्ढा मिल गयामधील ‘आयो कहॉंसे घन:श्याम नंदलाल’, शोलेमधील ‘ये दोस्ती’, जुर्माना ‘ये सखी राधिके’ तसेच ‘प्यार किये जा, मेहबुबा, सीता और गीता, जाने अन्जाने’ अशी अनेक अवीट गोडीची गाणी मन्नादांनी पंचमदांसाठी गायिली. राज कपूरसाठी मन्ना डे यांनी मेरा नाम जोकर मधील ‘ए भाय, जरा देख के चलो’, सत्यम् शिवम् सुंदरम्‌मधील ‘यशोमती मैंयासे बोले नंदलाला’ आदी गीते प्रचंड लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर ‘‘चोरी चोरी, अनाडी, श्री ४२०, बूट पॉलिश’’ आदी चित्रपटांसाठी गीते गायिली. मन्नादांनी या संगीतकारांशिवाय जवळ जवळ त्या काळातील सर्वच संगीतकारांबरोबर काम केले. ज्यामध्ये ‘‘उपकार, वक्त, तीसरी कसम, मेरे हुजूर, नीलकमल, लाल पत्थर, शोर, आविष्कार, क्रांती, लावारिस’’ आदी चित्रपटांचा समावेश होतो. मन्नादांची शास्त्रीय, उपशास्त्रीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली जसे ‘‘आनंद, गुड्डी, परिणिता, काबुलीवाला’’ आदी अनेक उदाहरणे सांगता येतील. हेमंतकुमार यांनीही मन्नादांना वैशिष्ट्यपूर्ण गाणी दिली. राहुलदेव बर्मन यांनी मन्नादांकडून खूप वेगळी गाणी गाऊन घेतली. विशेषत: शास्त्रीय संगीत गाणार्‍या मन्नादांकडून शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य ढंगातील गाणी अप्रतिमरीत्या गा ऊन घेतली. हे पंचमदांचे वेगळेपण होते; ज्यात भूतबंगलामधील ‘आवो ट्विस्ट करे’, ‘प्यार करता जा’, पडोसनमधील,‘ एक चतुर नार’, ‘तू क्या जाने पिया सावरिया ’, अब्दुल्लामधील ‘लल्ला अल्ला तेरा’, अधिकारमधील ‘फॅशन की दिवानी’, बहारोंके सपनेमधील ‘चुनरी संभाल गोरी’, बुढ्ढा मिल गयामधील ‘आयो कहॉंसे घन:श्याम नंदलाल’, शोलेमधील ‘ये दोस्ती’, जुर्माना ‘ये सखी राधिके’ तसेच ‘प्यार किये जा, मेहबुबा, सीता और गीता, जाने अन्जाने’ अशी अनेक अवीट गोडीची गाणी मन्नादांनी पंचमदांसाठी गायिली. राज कपूरसाठी मन्ना डे यांनी मेरा नाम जोकर मधील ‘ए भाय, जरा देख के चलो’, सत्यम् शिवम् सुंदरम्‌मधील ‘यशोमती मैंयासे बोले नंदलाला’ आदी गीते प्रचंड लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर ‘‘चोरी चोरी, अनाडी, श्री ४२०, बूट पॉलिश’’ आदी चित्रपटांसाठी गीते गायिली. मन्नादांनी या संगीतकारांशिवाय जवळ जवळ त्या काळातील सर्वच संगीतकारांबरोबर काम केले. ज्यामध्ये ‘‘उपकार, वक्त, तीसरी कसम, मेरे हुजूर, नीलकमल, लाल पत्थर, शोर, आविष्कार, क्रांती, लावारिस’’ आदी चित्रपटांचा समावेश होतो. मन्नादांची शास्त्रीय, उपशास्त्रीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली किंबहुना त्यांच्यावर फक्त शास्त्रीय गाणी गाणारा गायक असाच शिक्का पडला होता, पण पंचमदांनी मन्नादांकडून वेगवेगळ्या ढंगांतील गाणी गाऊन घेऊन हा शिक्का पुसला. मन्नादांची बसंत बहारमधील ‘भय भंजना वंंदना’, सूर ना सजे क्या गाऊँ मैं, जाने अन्जानेमधील ‘छम छम बाजे रे पायलिया’, तलाशमधील ‘तेरे नैना तलाश करे’, बूट पॉलिशमधील ‘लपक झपक तू आरे बादरवा’, मेरे हुजूरचे ‘झनक झनक तोरे बाजे पायलिया’ ही शास्त्रीय गाणी आजही लोकप्रिय आहेत. मन्नादांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटासाठी शेवटचे गीत गायिले आणि चित्रपट गीतगायनातून संन्यास घेतला. आजच्या काळात विशेषत: १९९० नंतर मन्नादांनी चित्रपटगीत गायिलेच नाही. त्यांची यावरील प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. त्या दर्जाचे संगीतकार न राहिल्यानेच मन्नादांना संन्यास घ्यावा लागला, पण शास्त्रीय संगीतसाधना आणि जाहीर कार्यक्रम मन्नादांनी अजूनही सुरूच ठेवले आहेत. जवळपास ५० वर्षे मुंबईत घालविल्यानंतर आता मन्नादा सध्या बंगळुरूमधील कल्याणनगरमध्ये राहतात, पण त्यांनी कोलकात्यातील त्यांची जुनी वास्तू तशीच ठेवली आहे. मन्ना डे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात १९७० साली ‘निशिपद्म’ या बंगाली चित्रपटासाठी राष्टृीय पुरस्कार मिळाला आहे. तर १९७१ साली मेरा नाम जोकरसाठी राष्ट्रीय पुरस्कार, १९७१ साली भारत सरकारचा पद्मश्री, १९८५ साली मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, १९८८ साली संस्कृत परिषद, ढाक्का येथील पुरस्कार, १९९० साली मिथुन चक्रवर्ती असोसिएशन, कोलकाता यांचा ‘श्यामल मित्रा’ पुरस्कार, १९९१ ला संगीत स्वर्णांचूर पुरस्कार, १९९३ साली पी.सी. चंद्र पुरस्कार, कमलादेवी राय पुरस्कार, २००१ साली आनंद बाजार पत्रिका यांचा आनंदलोक पुरस्कार, पश्‍चिम बंगाल सरकारचा उस्ताद अल्लाउद्दिन खॉं पुरस्कार, २००४ साली केरळ सरकारचा पुरस्कार, २००४ सालीच रवींद्रभारती विद्यापीठाची डी.लिट., २००५ साली महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, २००५ साली बुर्धवन विद्यापीठाची डी.लिट व २००५ साली भारत सरकारचा पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार व गौरव मन्ना डे यांना प्राप्त झाले आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केल्याने, चित्रपट व संगीत क्षेत्राचीच मान उंचावली आहे\nदै. तरुण भारत, सोलापूर. ४ ऑक्टोबर २००९\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\nMore in Blog, चौफेर : अमर पुराणिक, व्यक्तीविशेष, सांस्कृतिक, स्थंभलेखक (325 of 330 articles)\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\n•अमर पुराणिक, सोलापूर• भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. ज्यांची जन्मशताब्दी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=204&Itemid=396", "date_download": "2018-04-21T21:25:59Z", "digest": "sha1:5HJ6M35IVPJZUVOTQ6FZRSZSIO36DQ3D", "length": 5999, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "शशी", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\n शाळेत नाही का जायचे इतर मुले केव्हाच गेली. तू तेथे झाडाखाली बसून काय करीत आहेस इतर मुले केव्हाच गेली. तू तेथे झाडाखाली बसून काय करीत आहेस ” असे हरदयाळांनी रागाने विचारले.\nशशी प्रेमळपणाने म्हणाला, “बाबा मी पाखरांची किलबिल एकतो आहे. पाखरांचा आवाज किती गोड असतो मी पाखरांची किलबिल एकतो आहे. पाखरांचा आवाज किती गोड असतो बाबा, तो लखू पेटी वाजवितो, त्यापेक्षा मला पाखरांची गाणी आवडतात. आजच्या दिवस मी शाळेत नाही गेलो, तर नाही का चालणार बाबा, तो लखू पेटी वाजवितो, त्यापेक्षा मला पाखरांची गाणी आवडतात. आजच्या दिवस मी शाळेत नाही गेलो, तर नाही का चालणार बाबा माझा जीव शाळेत गुदमरतो. रडकुंडीस येतो बाबा, शिकण्यासाठी का शाळेतच जावे लागते बाबा, शिकण्यासाठी का शाळेतच जावे लागते या पाखरांना नाही कोणी शाळेत घालीत ते या पाखरांना नाही कोणी शाळेत घालीत ते आणि नदीकाठच्या त्या वनात सुंदर मोर आहेत, त्यांना तरी कोण शाळेत घालते आणि नदीकाठच्या त्या वनात सुंदर मोर आहेत, त्यांना तरी कोण शाळेत घालते बाबा मला नको ती शाळा. मला ती मुळीच आवडत नाही.”\n“अरे, पण दगडोबा का व्हायचे आहे तुला विद्या नको का माणसाचा जन्म घेतला आहेस, शिकायला नको लिहिणे-वाचणे ज्याला येत नाही तो का मनुष्य लिहिणे-वाचणे ज्याला येत नाही तो का मनुष्य तो तर पशू उठ, नीघ-”पुनःबाप ओरडून म्हणाला.\n“मग ही पाखरे का वाईट आहेत आणि त्या मुंग्या- त्या पाहा कशा रांगेने नीट चालल्या आहेत. इकडून येणारी तिकडून येणारीच्या तोंडाला लागते, निरोप देते. निघून जाते. त्या दिवसभर काम करीत असतात. त्या मुंग्या का वाईट आहेत आणि त्या मुंग्या- त्या पाहा कशा रांगेने नीट चालल्या आहेत. इकडून येणारी तिकडून येणारीच्या तोंडाला लागते, निरोप देते. निघून जाते. त्या दिवसभर काम करीत असतात. त्या मुंग्या का वाईट आहेत माणसे लिहा-वाचावयास शिकली म्हणजे का चांगली होतात माणसे लिहा-वाचावयास शिकली म्हणजे का चांगली होतात आमचे मास्तर- ते का चांगले आहेत आमचे मास्तर- ते का चांगले आहेत ते तर मारतात. शिव्या देतात. बाबा ते तर मारतात. शिव्या देतात. बाबा चांगले म्हणजे काय हो चांगले म्हणजे काय हो मी का वाईट आहे मी का वाईट आहे मी चांगला नाही आपल्या गायीचे वासरू गायीजवळ जाते अन् गाय त्याला चाटते. मी परवा आईजवळ गेलो आणि तिला म्हटले, ‘आई मला चाट.’ म्हणून मी का वाईट मला चाट.’ म्हणून मी का वाईट ते वासरू गायीस ढुशा देते तशा मी आईला देतो, मी वाईट ते वासरू गायीस ढुशा देते तशा मी आईला देतो, मी वाईट कधी पडसे झाले म्हणजे माझ्या नाकास शेंबूड येतो, म्हणून का मी वाईट कधी पडसे झाले म्हणजे माझ्या नाकास शेंबूड येतो, म्हणून का मी वाईट बाबा मला तर झाडावर चढता येते. पाखरांची घरटी कोठे असतात ते मला माहीत आहे. मासे नदीत कसे नाचतात ते मी पाहात बसतो. मुंग्या माझ्याशी बोलतात. फुलपाखरांबरोबर मी धावतो. फुलपाखरे किती रंगाची असतात, ते तुम्ही तरी सांगाल का बाबा ” शशी जरा अभिमानाने म्हणाला.\n“मला तुझ्याजवळ बोलायला वेळ नाही. वात्रट पोर जा शाळेत. हा शाळेत गेला नाही, तर संध्याकाळी याला घरात घेऊ नकोस, ऐकलेस का गं जा शाळेत. हा शाळेत गेला नाही, तर संध्याकाळी याला घरात घेऊ नकोस, ऐकलेस का गं शश्या घे पाटीदप्तर. पेन्सिल आहे की नाही रोज पेन्सिल हरवतो कारटा. काल पेन्सिल दिली, ती हरवली असशील तर पाठीचीच पेन्सिल काढीन-” हरदयाळांचा क्रोध वाढत चालला.\nशशी काकुळतीने म्हणाला, “बाबा शाळेत मास्तर मारतात, घरी तुम्ही मारता. जाऊ तरी कुठे मी शाळेत मास्तर मारतात, घरी तुम्ही मारता. जाऊ तरी कुठे मी \n बघू दे, पेन्सिल आहे का ” असे म्हणून हरदयाळ शशीचे दप्तर पाहू लागले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=385&Itemid=576&limitstart=162", "date_download": "2018-04-21T21:27:05Z", "digest": "sha1:Q5XQM62FZLIW4QUME5NNS54ZEU3TP37S", "length": 4258, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "तीन मुले", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nमधुरीने ती बाळे पुढे नेली. मोतीला काप-या हातांनी मंगाने घेतले. वेणूच्या कुरळया केसांवरून त्याने हात फिरविला.\n‘ठेव त्यांना तिकडे, आणि तू ये.’\nमधुरीने मुले ठेवून दिली. ती आली. मंगाजवळ बसली. त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली. आजीने मुलांना अंथरूण घालून दिले. सोन्यासह सारी मुले झोपी गेली. म्हातारी व बुधा खाली बसली होती. मधुरी मंगाजवळ होती.\n‘मंगा, आम्हांला क्षमा कर.’ बुधा म्हणाला.\n तुम्ही माझे जणू भाग. वाईट वाटून घेऊ नका. खंत करू नका. मनाला लावून घेऊ नका, मला ही भीक घाला. मरताना ही एक गोष्ट मला द्या. म्हणजे मरणोत्तर मला आनंद मिळेल. रहाल ना आनंदाने मधूनमधून माझी आठवण काढा. माझ्या आठवणी सांगा. परंतु रडायचे नाही, दु:खीकष्टी व्हायचे नाही. कबूल करा.’\n‘मंगा, नाही हो आम्ही मनाला लावून घेणार. तू थोर मनाचा आहेस. तुझे समाधान ते आमचे. आपण तिघे एक, अभिन्न. खरेच एक-अभिन्न.’ मधुरी म्हणाली.\n‘होय हो मधुरी. आजीला आता येथे नका राहू देऊ. आजी, तू आता मधुरीकडे राहायला जा. येथे बंदरावर एकटी भुतासारखी नको राहू. कबूल कर. जाईन म्हणून कबूल कर.’\n‘जाईन हो. मधुरी जणू माझीच मुलगी. माझीच तुम्ही सारी. मंगा जाईन हो मोठया घरी राहायला.’\n‘मी तर फार मोठया घरी जात आहे. देवाच्या घरी. तेथे सर्वांना वाव आहे. खरे ना आता मला शांतपणे, पडू द्या. मधुरी, तुझ्या मांडीवर पडू दे.’\nआणि सारी शांत होती. म्हातारीचा जरा डोळा लागला बुधालाही जरा गुंगी आली. मंगाने मधुरीकडे पाहिले. मधुरी खाली वाकली. खोल आवाजात मंगा म्हणाला.\n‘माझी मधुरी, माझी मधुरी\n‘होय हो मंगा, होय.’\n‘जातो आता मधुरी; मधुरी, सुखात रहा.’\nमधुरी मधुरी करीत व तिला आशीर्वाद देत मंगा देवाघरी गेला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/ek-ghar/", "date_download": "2018-04-21T21:06:15Z", "digest": "sha1:X3KMJ44DPSTV3S6JICLTWKYAB7NBWGE2", "length": 5283, "nlines": 110, "source_domain": "www.marathimati.com", "title": "एक घर - मराठी कविता | Ek Ghar - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » एक घर\nलेखन: श्रद्धा नामजोशी | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मार्च २०१७\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/06/blog-post_24.html", "date_download": "2018-04-21T20:52:57Z", "digest": "sha1:NYWNWVG5PTYUBCVGWFS3OLXJ3QWGB3P4", "length": 31259, "nlines": 380, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: न भूतो न भविष्यती", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nन भूतो न भविष्यती\nविश्वास बसतोय का, की ६८-७० ही शेवटच्या सेटमधली गुणसंख्या चक्क लॉन-टेनिस मधली आहे म्हणून विम्बल्डनच्या नियमाप्रमाणे अंतिम सेटमध्ये टाय-ब्रेकर नसतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूची सर्विस ब्रेक होईस्तोवर खेळलं जातं.त्याच तत्वावर झालेली न भूतो न भविष्यती अशी ही ११ तास ०५ मिनिटे अमेरिकेचा जॉन आइस्नर आणि फ़्रान्सचा निकोलस माहु यांच्यातली गेले तीन दिवसांची झुंज. अखेरीस जॉनने निकोलसची सर्विस ब्रेक केली आणि या सामन्याचा निकाल लागला.\nगेले तीन दिवसांत टेनिसच्या पंढरीत कोर्ट क्रमांक १८ मध्ये काय नाही झालं दोन योद्धे लढले, त्यांनी त्यांच्या वैयत्किक बरोबर कित्येक जागतिक विक्रम रचले. सामन्याचा कालावधी तर वर म्हटल्याप्रमाणे आतापर्यंतचा सर्वाधिक आहेच. याआधीची सगळ्यात मोठी लढत झाली तेव्हा शेवटच्या सेटमध्ये २०-२२ असा गुणफ़लक होता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त ही दोघं खेळली. विजेत्या जॉनने तब्बल ११२ एसेस आणि ४७८ गूण जिंकले तर हरलेल्या निकोलसचं पारडं याबाबतीत थोडं जड म्हणजे ५०२ जिंकलेले गूण आणि साधारण तोडीस तोड म्हणजे १०३ एसेस. पहिल्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा साधारण तीनेक तासांचा खेळ झाल्यावर वेळेअभावी हा सामना दुसर्‍या दिवसावर गेला तेव्हा उपस्थित लोकं, पंच, कॉमेंट्रेटर कुणालाही दुसरा दिवस ही दोघं फ़क्त पाचवा सेट खेळत राहतील असं वाटलं नव्हतं. दुसर्‍या दिवशी इतर कोर्ट्स्वर जेव्हा एकापाठी एक मॅचेस संपत होत्या त्या वेळी कोर्ट क्रमांक १८ मात्र फ़क्त या दोन खेळाडूंची एकमेकांची जिद्द पाहात होता. या सेटमधल्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही खेळाडूंनी दाखवलेली संयत वृत्ती. कुठेही मुठी आवळणं नाही, एकमेकांकडे रागाने पाहाणं नाही किंवा धुसफ़ुसत बोलणं नाही. मी आणि माझी सर्विस. दोघांनी जणू शांततेचं मोठं ग्लास भरुन सरबत पिऊन ठेवलं होतं. मध्येच याविषयावर बोलताना कॉमेन्ट्रेटरनी म्हटलंही की बहुतेक मुठी आवळण्यातही ताकद घालवायची इच्छा नसावी यांना. सात तासानंतर अंधुक प्रकाश, वेळ आणि खेळाडूंची मागणी यामुळे हा खेळ थांबला त्यावेळी पाचव्या सेटचे गूण ५९-५९ होते. तिसर्‍या दिवशी मात्र ती एक सर्विस राखताना अपयश आल्यामुळे एका तासाच्या खेळानंतर शेवटी सामन्याचा निर्णय लागला आणि पाचव्या सेटमध्ये ६८-७० अशी आघाडी घेऊन अमेरिकेचा जॉन आइस्नर जिंकला; तेव्हा त्यांने अक्षरशः लोटांगण घातलं.\nया चिवट लढ्याची इतरवेळी नियम एके नियम करण्याची ब्रिटीश आवड असणार्‍या विम्बल्डनच्या आयोजकांनीही या युद्धाची दखल घेतली आणि सामना संपल्यावर दोन्ही खेळाडूंचा सत्कार आणि एक छोटेखानी मुलाखत मैदानावर झाली. दोघा खेळाडूंना मेमेन्टो द्यायला पुर्वीचा ब्रिटीश टेनिसपटू टिम हेन्मनला बोलावले होते. खरं तर निकोलस या अपयशातून सावरला नव्हता त्यामुळे त्याचं नाव घेतल्यावर उठणं त्याला जड जात होतं, पण आयोजकांनी समयसुचकता दाखवून दोघंही खर्‍या अर्थानं विजेते असल्याने दोघांना एकत्र बोलावले. त्यानंतर लोकाग्रहास्तव त्या ऐतिहासिक गूणफ़लकाकडे दोघांना एकत्र उभं करुन फ़ोटोही काढले गेले. खरं तर वाटत नव्हतं की ही या दोघांची या स्पर्धेतली पहिलीच मॅच आहे म्हणून. पण शेवटी इतिहास घडवलाय या दोन्ही खेळाडूंनी. तेव्हा इतकं कौतुक तर नक्कीच व्हायला हवं.\nइतका मोठा लढा देऊन जॉन आता (फ़क्त) दुसर्‍या राउंडमध्ये पोहोचला आहे.मला उगाच वाईट वाटलं की जर इतकी लढाई देऊन यातल्या विजेत्याला अंतिम लढतीपर्यंत पोहोचता नाही आलं तर हेची फ़ळ आले काय मम तपाला म्हणा..असो पण ही खेळीही तितकीच महत्वाची आहे. कारण संपुर्ण जगाच्या टेनिस इतिहासात ही महत्वाची नोंद या (सध्या) दिग्गज नसलेल्या दोन योद्ध्यांच्या नावावर होणार आहे. आणि या मॅचची व्याप्ती पाहिली तर टेनिसचा इतिहास पुन्हा असा क्षण (म्हणण्यापेक्षा तीन-चार दिवस) पाहिल असं वाटत नाही.इतका वेळ खेळण्यासाठीचा स्टॅमिना फ़क्त शारिरीकच नव्हे तर मानसिकही संतुलनही नीट ठेवणे हे काही खायचं काम नव्हे. इतर खेळांचा विचार करता हा एकट्याने ताकदीने खेळून आणि तेही जेव्हा सतत सात तास खेळायचं तेव्हा मोठा ब्रेक, हाफ़ टाइम असले चोचले नाहीत. या सर्वांचा खूप विचार केला तर ही मॅच म्हणजे नक्की खरंच असं कुणा मानवांनी केलं की भास असंच वाटावं. या दोघा योद्धयांना सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\nएकदम जबरदस्त गेम होता हा..दोन्ही खेळाडूंच्या स्टॅमिना मानला.\nएक अभूतपूर्व सामना होता हा..खरच असा क्षण परत ह्या लॉन टेनिस मध्ये शक्यच नाही...Kudos to both of them :)\nहो सुहास..त्या दोघांच्या जागी कुणी असं-तसं असतं तर चालुही शकलं नसतं. सर्विस वगैरे तर दूरच.\n टेनिसच्या इतिहासातल्या यापूर्वीच्या सर्वात जास्त वेळ चाललेल्या संपूर्ण सामन्यापेक्षाही यांचा शेवटचा सेट जास्त वेळ चालला.. अजून काय बोलणार... They are on the verge of being called Robos.. \nस्ट्युपेंडो फ़ेंटाबुलसली फ़ेंटास्टीकल सामना होता तो...\nअपर्णा....जबरदस्त सामना झाला हा\nया सामन्यानंतर दोघांच्या प्रतिक्रिया सुद्धा तेवढ्याच चांगल्या होत्या.....\nहेरंब, खरंय..खरं म्हणजे आधीचे सेट कुणाच्याही गणतीत नसतील असा तो शेवटचा सेट होता...\nयोगेश, दोघांच्याही प्रतिक्रिया खरंच छान होत्या. मला वाटतं की थोड्या पुढच्या राउंडला हवे होते दोघेही...इतकी मेहनत जास्त सार्थकी लागली असती.\nजब्बरदस्त... दोघांचे कौतूक करावे तेव्हडे थोडेच आहे\nखरंय आनंद...तिथल्या तिथे त्यांचं कौतुक झालं हे फ़ार बरं केलं विम्बल्डन असो. ने\nखरंच मस्त झाला सामना.\nएका ठिकाणी छान वर्णन वाचले होते ...\nपंकज, अगदी....वर्णनं जितकी ऐकावीत तितकी मजाच आहे....आमच्या इथे कॉमेंट्रेटरची सॉलिड धमाल सुरु होती...विशेष करुन दुसर्‍या दिवशी पाचवा सेट शेवटपर्यंत राहिला त्यावेळी तर एकदम धमाल...मध्येच शेवटी रेडिओवर ऐकत होते तर सामना थांबता थांबता तो म्हणाला चला आता आपण रेस्टरूम ब्रेक घेऊया एकदाचा...\nसुंदर ,अपतिम ,छान आहे ,---महेशकाका\nसुंदर ,अपतिम ,छान आहे ,---महेशकाका\nआइस्नरला माहूने दिलेली साथ मला खुप आवडली... माहू शिवाय आइस्नरला अशी ऐतिहासिक विनिंग मॅच खेळणं तसं कदाचित शक्य झालं नसतं... आतापर्यंत रॉडिक, फेडी, राफा यांच्या जास्तीत जास्त साडे पाच तास चाललेल्या बर्‍याच मॅचेस मी बघितल्या आहेत, पण पहिल्यांदाच तब्बल ११ तास चाललेल्या अशा रोमांचक मॅचचा अनुभव रोमांचकच आहे...\nयाशिवाय या विम्बल्डनच्या पहिल्याच दिवशी फालाने लॉन कोर्टचा मास्टर असलेल्या फेडीला शेवटपर्यंत झुंजत ठेवले होते, कसतरी बचावात्मक खेळत आणि डबल/ट्रिपल ब्रेक पॉइंट्स मिळवत फेडीने ती मॅच जिंकली होती आणि माझ्यासारख्या त्याच्या अनेक चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असेल असो... तूझं वर्णन मस्त आहे...\nवेल सेड विशाल.ही मॅच दोघांचंही श्रेय होतं...\nअल्टिमेट मॅच होती ही..\nमी बघू शकलो नाही ह्याची खंत वाटते...\nबाकी..माहू(त) ला हत्ती मिळता मिळता राहिला\nही मॅच पूर्ण पाहायची म्हणजे पण आपलीच सहनशक्ती पाहण्यासारखं होतं....\nमाहु(त) आणि हत्ती एकदम जबरा....:)\nही मॅच पाहता नाही आली पण ह्या आधी दोन वर्षापुर्वी साडेपाच तास रंगलेली फेडरर-रॉडिक मॅच पाहिली होती. त्या अनुभवावरून ह्या सामन्याची कल्पना करू शकतो.\nबाकी मी देखील फेडररचा चाहता आहे. राफा आणि फेडरर दोघेही ग्रेट आहेतच पण फेडरर आपला वाटतो. राफामे वो बात नही. जसं धोणी, पॉंटिंग ह्या लोकांनी कितीही पराक्रम केले तरी त्याला सचिन ची सर नाही.\nखरंय सिद्धार्थ. फ़ेडरर आणि सचिन आक्षी खरं हाय बग....:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nन भूतो न भविष्यती\nगाणी आणि आठवणी ४ - मी एकटीच माझी असते कधीकधी\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2018-04-21T21:17:33Z", "digest": "sha1:BXYN232YSVAYEQN26KU3TEXXJXHN4TIC", "length": 5119, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इमानुएल पोगातेट्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१६ जानेवारी, १९८३ (1983-01-16) (वय: ३५)\n६ फु २.५ इं (१.८९ मी)\n→ स्पर्तक मॉस्को (loan)\nमिडल्सब्रो एफ.सी. ३३ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २१:४९, २८ मे २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-21T20:50:28Z", "digest": "sha1:PINSNTPL4N3DULRYZFPF7CE4TYRF3NAF", "length": 4637, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नबाद्वीप (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनबाद्वीप हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n३ हे सुद्धा पहा\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नबाद्वीप (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी मजकूर). भारतीय निवडणूक आयोग. २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nपश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१३ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/akanksha-foundation-team-visits-quest", "date_download": "2018-04-21T21:01:39Z", "digest": "sha1:HLEP5DABOK3SAY6X5EYVAAOEWRIJYGRW", "length": 3484, "nlines": 32, "source_domain": "quest.org.in", "title": "Akanksha Foundation team visits QUEST | Quality Education Support Trust", "raw_content": "\nआकांक्षा फाउंडेशन ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. त्यांच्या स्वत:च्या शाळा आहेत आणि त्यांचे काम हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधे चालते. मराठी भाषा शिकवण्यसाठी 'माझे पुस्तक'चा वापर केला जातो. क्वेस्ट संस्थेला भेट द्यायला आलेल्या टीममधे मुंबई आणि पुणे येथे काम करणाऱ्या १८ प्राथमिक शिक्षिका व ३ पर्यवेक्षक होते. या टीमसाठी क्वेस्टतर्फे बालभवन (पाली १ व पाली २ आश्रम शाळा), देवगाव येथील ग्रंथालय कार्यक्रम, अंकुर प्रकल्पातील पीक व गारगाव अंगणवाडी ह्या तीन प्रकल्पातील वर्ग आणि सोनाळे येथील रिसोर्स सेन्टर दाखविण्यात आले. तिन्ही प्रकल्पातून त्यांना क्वेस्टचा वर्ग सेटप, मुलांना लावलेल्या सवयी, वर्गात मुलांशी कसे बोलले जाते, मुलांचा प्रतिसाद कसा मिळविला जातो ह्या गोष्टी खूपच आवडल्या. ते लोक 'माझे पुस्तक' वापरत आहेत, पण त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण झालेले नाही. त्यांचे काम अधिक परिणामकारक करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज त्यांना ह्या भेटीदरम्यान खूप जाणवली. (रिपोर्ट - तुषार मराडे आणि योगेश राउत)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95", "date_download": "2018-04-21T20:48:06Z", "digest": "sha1:GH6Y37JZKUGN4ZE27PMGXIX37VUDBSE4", "length": 27248, "nlines": 539, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१३-१४ रणजी करंडक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसाखळी सामने आणि बाद फेरी\nकेदार जाधव, महाराष्ट्र (१२२३)\nरिशी धवन, हिमाचल प्रदेश (४९)\n← २०१२-१३ (आधी) (नंतर) २०१४-१५ →\nडावाने किंवा १० गडी राखून विजय: +१ गुण\nअनिर्णित सामन्यात पहिल्या डावातील आघाडी: +२ गुण\nकर्नाटक ८ ५ ० ३ ० १ २ ३८ १.३५५\nपंजाब ८ ४ २ २ ० २ १ ३० १.१५६\nमुंबई ८ ४ १ ३ ० ० १ २९ १.१४४\nगुजरात ८ २ १ ५ ० १ ४ २६ १.२१४\nदिल्ली ८ २ २ ३ १ १ १ १९ १.१८२\nओरिसा ८ १ ३ ४ ० ० १ १२ ०.७३०\nविदर्भ ८ १ ३ ४ ० ० १ १२ ०.६९९\nहरियाणा ८ १ ५ १ ० ० १ ९ ०.९५०\nझारखंड ८ ० ३ ४ १ ० २ ९ ०.७५९\nपहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात\nशेवटचा संघ २०१४-१५ रणजी करंडकासाठी \"क गटात\" सामिल केला जाईल.\nपंच: अभिजीत देशमुख (भा) आणि संजय हजारे (भा)\nमुंबई ४ गडी राखून विजयी\nचौधरी बन्सी लाल क्रिकेट स्टेडीयम, रोहताक\nपंच: क्रिष्णाम्माचारी भारतन (भा) आणि शवीर तारापोर (भा)\nपंजाब १ डाव व ४८ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली\nपंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि अमिष साहेबा (भा)\nगुजरात १ डाव व १ धावेने विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: सी.के.नंदन (भा) आणि अम्मानाब्रोल नंद किशोर (भा)\nलालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम, सुरत\nपंच: संजीव दुवा (भा) आणि सय्यद खालिद (भा)\nगंगोत्री ग्लेडस् क्रिकेट मैदान, म्हैसूर\nपंच: उल्हास गंधे (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)\nमुंबई १८४ धावांनी विजयी\nसेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ\nपंच: क्रिष्णाम्माचारी श्रीनिवासन (भा) आणि रवी सुब्रमनियन (भा)\nविदर्भ ८ गडी राखून विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: राजेश देशपांडे (भा) आणि पियुष खाखर (भा)\nहरियाणा ३० धावांनी विजयी\nबन्सीलाल क्रिकेट मैदान, रोहताक\nपंच: के. एन. अनंथपद्मनाभन (भा) आणि आमिष साहेबा (भा)\nएम्. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: सुधीर असनानी (भा) आणि तपन शर्मा (भा)\nबांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बंगळूर\nपंच: सी.के.नंदन (भा) आणि क्रिष्णाम्माचारी श्रीनिवासन (भा)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर\nपंच: संजय हजारे (भा) आणि मिलिंद पाठक (भा)\nदिल्ली १०५ धावांनी विजयी\nरोशनारा क्लब मैदान, दिल्ली\nपंच: सी. के. नंदन (भा) आणि जयरामन मदनगोपाल (भा)\nओरिसा ९ गडी राखून विजयी\nडी आर आय इ एम एस मैदान, कटक\nपंच: अनिल दांडेकर (भा) आणि के एन अनंथपद्मनाभन (भा)\nरेल्वे ८ ३ ० ५ ० १ २ २८ १.१८६\nउत्तर प्रदेश ८ २ १ ५ ० १ ३ २४ १.१३०\nबंगाल ८ २ ० ५ १ ० ३ २४ १.०३७\nसौराष्ट्र ८ २ १ ५ ० १ २ २२ १.३३३\nवडोदरा ८ ३ ४ ० १ १ ० २० ०.९८५\nराजस्थान ८ २ २ ४ ० ० २ २० ०.९४७\nतमिळनाडू ८ १ १ ६ ० ० ३ १८ १.१४४\nमध्य प्रदेश ८ ० २ ६ ० ० ३ १२ ०.८९५\nसर्विसेस ८ ० ४ ४ ० ० १ ६ ०.६१९\nपहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात\nशेवटचा संघ २०१४-१५ रणजी करंडकासाठी \"क गटात\" सामिल केला जाईल.\nमहाराष्ट्र ८ ४ ० ४ ० १ ३ ३५ १.६८४\nजम्मू आणि काश्मीर ८ ४ २ २ ० ० १ २८ १.००६\nगोवा ८ ४ १ ३ ० १ ० २८ १.००५\nहिमाचल प्रदेश ८ ३ ३ २ ० २ १ २४ १.१६४\nकेरळ ८ २ २ ४ ० ० ३ २२ ०.९४९\nहैदराबाद ८ १ ० ७ ० ० ३ १९ १.०८९\nआंध्रा ८ १ २ ५ ० १ १ १४ १.०२९\nआसाम ८ १ ४ ३ ० १ २ १४ ०.८०५\nत्रिपुरा ८ ० ६ २ ० ० ० २ ०.५७३\nपहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र व २०१४-१५ रणजी करंडकासाठी \"अ आणि ब गटात\" सामिल.\nउपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना\nअ३ मुंबई ४०२ आणि १२९\nक१ महाराष्ट्र २८० आणि २५२/२\nक१ महाराष्ट्र ४४५ आणि ८/०\nब३ बंगाल ११४ आणि ३४८\nब३ बंगाल ३१७ आणि २६७\nब१ रेल्वे ३१४ आणि २२२\nक१ महाराष्ट्र ३०५ आणि ३६६\nअ१ कर्नाटक ५१५ आणि १५७/३\nअ१ कर्नाटक ३४९ आणि २०४\nब२ उत्तर प्रदेश २२१/९घो आणि २४०\nअ२ पंजाब ३०४ आणि २९६\nक२ जम्मू आणि काश्मीर २७७ आणि २२३\nसूर्यकुमार यादव १२० (१३९)\nसमद फल्लाह ४/१०३ (३५.३ षटके)\nअंकित बावने ८४ (११३)\nशार्दूल ठाकूर ६/८६ (१९.३ षटके)\nसूर्यकुमार यादव ३३ (४७)\nअनुपम संक्लेचा ४/५७ (१४ षटके)\nकेदार जाधव १२०* (१४४)\nझहीर खान २/५१ (१७ षटके)\nमहाराष्ट्र ८ गडी राखून विजयी\nपंच: चेत्तीथोडे शमशुद्दीन (भा) आणि डेनिस स्मिथ (द)\nसुदिप चटर्जी ९६ (१७६)\nअनुरीत सिंग ४/८८ (३२.२ षटके)\nमहेश रावत ११९ (१४४)\nअशोक दिंडा ६/१०५ (२८.३ षटके)\nवृद्धिमान साहा ८१ (२००)\nअनुरीत सिंग ५/७२ (२५.४ षटके)\nमुरली कार्तिक ५६ (१०२)\nलक्ष्मीरतन शुक्ला ३/४५ (१५ षटके)\nबंगाल ४८ धावांनी विजयी\nपंच: पश्चिम पाठक (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)\nअमित मिश्रा ६/१०६ (२८.५ षटके)\nपरविंदर सिंग ९२ (१८१)\nअभिमन्यू मिथुन ४/७० (१७.५ षटके)\nलोकेश राहुल ९२* (१८८)\nअली मुर्तझा ६/६४ (१६.५ षटके)\nपियुष चावला ४४ (४७)\nश्रेयस गोपाळ ५/५९ (१६ षटके)\nकर्नाटक ९४ धावांनी विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: राजेश देशपांडे (भा) आणि अमिश साहेबा (भा)\nहरभजन सिंग ९२ (७९)\nउमर नाझीर मीर ४/६६ (१८.२ षटके)\nपरवेझ रसूल १०३ (१३७)\nसंदीप शर्मा ४/४६ (१९ षटके)\nमनदीप सिंग १०१ (१५१)\nपरवेझ रसूल ५/५८ (१४.२ षटके)\nहरदीप सिंग ७६* (१३५)\nवी. आर. वी. सिंग ५/४३ (१९ षटके)\nपंजाब १०० धावांनी विजयी\nमोती बाग स्टेडियम, वडोदरा\nपंच: सी. के. नंदन (भा) आणि कृष्णराज श्रीनाथ (भा)\nअरिंदम दास ३७ (१०८)\nसमद फल्लाह ७/५८ (१६.४ षटके)\nसंग्राम अतीतकर १६८ (२२८)\nलक्ष्मीरतन शुक्ला ३/७६ (२७ षटके)\nवृद्धिमान साहा १०८* (१४६)\nडॉमनिक जोसेफ ३/८० (२० षटके)\nहर्षद खडीवाले ८ (७)\nमहाराष्ट्र १० गडी राखून विजयी\nहोळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर\nपंच: डेनिस स्मिथ (द) आणि शवीर तारापोर (भा)\nजीवनज्योत सिंग ७४ (१२१)\nविनय कुमार ५/२७ (८ षटके)\nकरुण नायर १५१* (२९६)\nहरभजन सिंग २/९८ (३३ षटके)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: सुधीर असनानी (भा) आणि सुब्रत दास (भा)\nपावसामुळे पहिल्या व पाचव्या दिवशी खेळ नाही आणि चवथ्या दिवसाचा खेळ अर्ध्यावर थांबविण्यात आला.\nजानेवारी २९-फेब्रुवारी २, २०१४\nअभिमन्यू मिथून ३/४९ (२३ षटके)\nलोकेश राहुल १३१ (२७३)\nश्रीकांत मुंढे ३/९० (३१.१ षटके)\nकेदार जाधव ११२ (१३५)\nविनय कुमार ४/११६ (२९ षटके)\nअमित वर्मा ३८ (४९)\nश्रीकांत मुंढे १/२० (८ षटके)\nकर्नाटक ७ गडी राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद\nपंच: अनिल चौधरी व चेत्तीथोडे शमसुद्दीन\nस्पर्धेत सर्वात जास्त धावा काढणाऱ्या दहा फलंदाजांची यादी.[२]\nकेदार जाधव महाराष्ट्र ११ १७ ३ १२२३ २०४ ८७.३५ ६ २\nलोकेश राहुल कर्नाटक १० १७ २ १०३३ १५८ ४९.१२ २ ४\nहर्षद खडीवाले महाराष्ट्र ११ २० ३ १००४ २६२ ५९.०५ ३ ४\nसौरभ तिवारी झारखंड ७ १४ १ ८५४ २३८ ६५.६९ १ ६\nफैयाझ फाझल विदर्भ ८ १४ १ ८५४ १४७ ६५.०० २ ६\nहनुमा विहारी हैद्राबाद ८ ११ २ ८४१ २०१* ९३.४४ ३ ४\nयोगेश ताकवले क्रिकेट ८ १५ १ ८३९ २१२ ५९.९२ ३ ३\nनमन ओझा मध्य प्रदेश ७ १३ १ ८३५ २११ ६९.५८ ४ १\nमहेश रावत रेल्वे ९ १३ १ ८२० १८८ ६८.३३ ३ ५\nजीवनज्योत सिंग पंजाब १० १७ ० ८०२ २०० ४७.१७ २ ४\nस्पर्धेत सर्वात जास्त बळी मिळविणाऱ्या दहा गोलंदाजांची यादी.[३]\nरिशी धवन हिमाचल प्रदेश ८ १६ ३४३.४ ७६ ४९ ५/२९ १०/८७ २०.३० ६ १\nअनुरित सिंग रेल्वे ८ १४ ३४८.१ १२३ ४४ ५/५२ ९/१६० १७.५६ ५ ०\nअभिमन्यू मिथुन कर्नाटक १० १७ ३४३.३ ८३ ४१ ६/५२ ११/११० २४.०० २ १\nअशोक दिंडा बंगाल ९ १५ ३५३.४ ८५ ४० ७/८२ १०/१५७ २५.९७ २ १\nपंकज सिंग राजस्थान ८ १४ ३१६.४ ७४ ३९ ५/३० ८/११२ २२.४६ ३ ०\nविशाल दाभोळकर मुंबई ९ १८ ३५२.२ ९२ ३९ ६/३८ १०/१२५ २६.७६ १ १\nजसप्रित बुमराह गुजरात ८ १५ ३१३.० ९२ ३८ ५/५२ ८/१०६ २१.१५ २ ०\nअमित यादव गोवा ७ १३ ३०९.१ ८७ ३७ ७/६८ ९/८८ २०.५१ ३ ०\nसंदीप शर्मा पंजाब ८ १५ २९७.२ ६७ ३६ ६/५० ९/१११ २३.५८ २ ०\nजलज सक्सेना मध्य प्रदेश ८ २२ २२२.३ ४४ ३५ ७/८२ १३/१२४ १९.६८ ३ २\n↑ १.० १.१ १.२ रणजी करंडक गुणफलक\n↑ रणजी करंडक २०१३-१४ मधील फलंदाजांची आकडेवारी cricinfo.com वर\n↑ रणजी करंडक २०१३-१४ मधील गोलंदाजांची आकडेवारी cricinfo.com वर\nइ.स. २०१४ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी २०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/how-does-shirdi-raise-population-300-million/amp/", "date_download": "2018-04-21T20:44:30Z", "digest": "sha1:QKMHCKNJEQC32JIJCUIFMRDXCUXJOZUT", "length": 10321, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How does Shirdi raise the population of 300 million? | शिर्डी तीन कोटी लोकसंख्या कशी पेलते? | Lokmat.com", "raw_content": "\nशिर्डी तीन कोटी लोकसंख्या कशी पेलते\n४० लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. शिर्डीत तर वर्षाकाठी तीन कोटी लोक येतात. शिर्डीत गत एक आठवड्यात नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली. वर्षाचा हिशेब काढला तर शिर्डीत वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे शिर्डी संस्थान प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्याची लोकसंख्या आणि शिर्डीला भेट देणा-या भाविकांच्या आकडेवारीची तुलना केली तर राज्याच्या लोकसंख्येपैकी २० ते २५ टक्के लोक वर्षात शिर्डीला येतात.\nशिर्डीत गत एक आठवड्यात नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली. वर्षाचा हिशेब काढला तर शिर्डीत वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे शिर्डी संस्थान प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्याची लोकसंख्या आणि शिर्डीला भेट देणा-या भाविकांच्या आकडेवारीची तुलना केली तर राज्याच्या लोकसंख्येपैकी २० ते २५ टक्के लोक वर्षात शिर्डीला येतात. शिर्डी गावाची लोकसंख्या आहे अवघी ३६ हजार. यावर्षी तेथील नगरपंचायतचे बजेट आहे १०५ कोटीचे आहे. एवढेसे गाव एवढी मोठी लोकसंख्या कशी सामावून घेत असेल हा अभ्यासाचा विषय आहे. मध्यंतरी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत शिर्डीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गोव्यात वर्षाकाठी ४० ते ४५ लाख पर्यटक भेटी देतात. गोव्याचे सर्व अर्थकारण या लोकसंख्येवर अवलंबून आहे. या ४० ते ४५ लाख लोकसंख्येसाठी गोव्याचे सरकार कितीतरी योजना आखते. प्रश्न असा आहे, जेथे वर्षाकाठी तीन ते साडेतीन कोटी लोक भेट देतात त्या शिर्डीसाठी महाराष्टÑ सरकार काय करते हा अभ्यासाचा विषय आहे. मध्यंतरी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत शिर्डीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गोव्यात वर्षाकाठी ४० ते ४५ लाख पर्यटक भेटी देतात. गोव्याचे सर्व अर्थकारण या लोकसंख्येवर अवलंबून आहे. या ४० ते ४५ लाख लोकसंख्येसाठी गोव्याचे सरकार कितीतरी योजना आखते. प्रश्न असा आहे, जेथे वर्षाकाठी तीन ते साडेतीन कोटी लोक भेट देतात त्या शिर्डीसाठी महाराष्टÑ सरकार काय करते शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांच्या नियुक्त्या करणे, तेथे आपल्या मर्जीतील माणसे बसविणे आणि सपत्नीक दर्शनवाºया करणे एवढ्यापुरतेच राज्यकर्त्यांचे शिर्डीशी नाते आहे की काय शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांच्या नियुक्त्या करणे, तेथे आपल्या मर्जीतील माणसे बसविणे आणि सपत्नीक दर्शनवाºया करणे एवढ्यापुरतेच राज्यकर्त्यांचे शिर्डीशी नाते आहे की काय असा प्रश्न शिर्डीचे प्रश्न पाहून पडतो. यावर्षी शिर्डीत विमानतळ आले. त्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते देवेंद्र फडणवीस अशा सर्वांनी योगदान दिले. फडणवीस यांनी अधिक रस दाखविल्याने विमानतळ लवकर कार्यान्वित झाले. मात्र, फडणवीस यांनी शिर्डीतील इतरही प्रश्नांकडे प्राधान्याने पाहण्याची आवश्यकता आहे. साईबाबा समाधीचा शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे. त्यासाठी बत्तीसशे कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात हा निधी मिळालेला नाही. संस्थानने हा निधी अगोदर स्वत: खर्च करावा, नंतर सरकार देईल, असाही प्रस्ताव होता. पण तेही झाले नाही. त्यामुळे नगरपंचायत व शिर्डी संस्थानने आजवर ज्या सुविधा निर्माण केल्या तेवढ्यावरच शिर्डीचा गाडा सुरू आहे. राज्य सरकारने दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी शिर्डी संस्थानकडे वर्ग केले. मात्र, या अधिकाºयांसाठी नवीन कामच नाही. उपअधीक्षक दर्जाचा एक पोलीस अधिकारी संस्थानकडे वर्ग करण्यात आला. मात्र, त्यांना अधिकार काहीच नाहीत. पाकीट चोरीची फिर्याद देखील ते घेऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनकडेच जावे लागते. वास्तविकत: मंदिर परिसरासाठीच एक स्वतंत्र पोलीस स्टेशन हवे. शिर्डीत साधे पुरेसे सीसीटीव्ही बसलेले नाहीत. खेडेगावात साधी यात्रा असली तरी ५० पोलीस तैनात होतात. येथे एवढी बेफिकिरी. शिर्डी नगरपंचायत मूळ गावासोबत अवाढव्य लोकसंख्येला सांभाळते आहे. त्यांना सरकारने विशेष बाब म्हणून निधी देणे आवश्यक आहे. शिर्डी संस्थाननेही या पंचायतीला सुविधांसाठी निधी द्यायला हवा. मात्र, दोघांकडूनही त्यांची उपासमार सुरू आहे. संस्थान श्रीमंत आहे, पण ते गावाला श्रीमंत करायला तयार नाही. संस्थानचे विश्वस्त मंडळ समाधी शताब्दी वर्षात अद्याप साधी कमान उभारू शकलेले नाही. हा...मंदिरात भगवे फलक मात्र नको तेवढे लागले आहेत.\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nकृषी प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी\nजांब समर्थ, नांगरतास तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट\n'महाराष्ट्र दिना'निमित्त अामिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी होणार महाश्रमदान \nश्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम\nमहाभियोग ठरेल पेल्यातील वादळ\nत्यांना हवे आरोग्याचे संरक्षण...\nबीसीसीआय आणि आरटीआय: पारदर्शकतेसाठी पुढाकार आवश्यक\nकष्टकऱ्यांचा बुलंद आवाज-- रविवार विशेष --जागर\nस्वराज्याकडून सुराज्याच्या दिशेने नागरी सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://nanded.gov.in/htmldocs/cashless_poem.html", "date_download": "2018-04-21T20:57:28Z", "digest": "sha1:DMIT3AO2F74YWWE2TMQKBRVNF4LMN5CH", "length": 4835, "nlines": 34, "source_domain": "nanded.gov.in", "title": "NANDED DISTRICT", "raw_content": "\nडिजीटल प्रदान मोहिमे अंतर्गत आयोजित डिजीधन मेळाव्याचे औचित्य साधुन भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय लघुकविता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.\nस्पर्धा फक्त शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी .\nदिनांक: मुदत 11 एप्रील (दुपारी 12) ते 13 एप्रील 2017 (सायंकाळी 4 वाजेपर्यंत‌)\n2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबाबत\nस्पेर्धेतील विजेत्यांना दिनांक 14 एप्रील 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात सन्मा‍नित करण्याात येणार आहे. यास्पपर्धेत सहभागी होण्या्साठी nanded.gov.in या नांदेड जिल्हसयाच्याि अधिकृत संकेस्थाळावरील लघुकविता स्पर्धा या लिंकचा वापर करावा. या बाबत अटी व शर्ती खालील प्रमाणे राहतील.\nस्पर्धेचे माध्यम केवळ मराठी असेल.\nलघुकवीता स्प्र्धेत सहभागी होण्या साठी केवळ ऑनलाईन प्रणालीचाच वापर करावा. छापील किवा हस्त.लिखीत किंवा अन्यम कोणत्याभही माध्यवमातून प्रवेशिका स्विीकारल्याा जाणार नाहीत.\nस्पर्धेसाठी एका स्पर्धकाने केवळ एकच लघुकविता पाठवावी.\nस्पर्धक केवळ नांदेड जिल्ह्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थि असावा.\nस्पर्धेचा कालावधी 11 एप्रील (दुपारी 12) ते 13 एप्रील 2017 (सायंकाळी 4 वाजेपर्यंत‌) असून त्या∽नंतर ऑनलाईन सुविधा बंद करण्यात येईल.\nस्पर्धेचा निकाल 14 एप्रील 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल.\nस्पर्धेत पात्र झालेल्या स्पर्धकांना आपल्या शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र दि.14 एप्रील 2017 रोजी सादर करावे लागेल. ओळखपत्र नसल्यास मुख्याध्यापक किंवा प्राचार्याचे पत्र चालेल .\nस्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा कालावधी संपलेला आहे .\nविषय : कॅशलेस व्यवहार\n1.\tपुरुषोत्तम व्यंकटराव बरडे\n2. सरस्वती मकरंद दिवाकर\n3.\tअश्विनी आप्पाराव जाधव\nविषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य\n1.\tसय्यद जाकीर अहमद अली\n2.\tऋषिकेश मधुकर डांगे\n1.\tगजानन दिनकर शिंदे\n2.\tउमर जिबरन फारुकी\nस्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा कालावधी संपलेला आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=390&Itemid=581", "date_download": "2018-04-21T21:27:00Z", "digest": "sha1:DBCU4XNODZXPNK7ZIGRU56B3SNFJWZSQ", "length": 7912, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "जन्म -बालपण", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nफ्रँकलिन घराण्याचा इंग्लंडमध्यें छळ होऊं लागला म्हणून सतराव्या शतकाच्या शेवटच्या भागांत ही मंडळी अमेरिकन प्रदेशांत येऊन बोस्टन या बंदरीं दाखल झाली. बेंजामिन फ्रँकलिन यांच्या वडिलांचे नांव जोशिया फ्रँकलिन असें होतें. जोशिया यांस १७ मुलें झालीं. पहिल्या पत्नीपासून ४ व दुस-या पत्नीपासून १३. बेंजामिन याचा नंबर पंधरावा होता. जोशिया हा मेणबत्ती करण्याचा धंदा करीत होता. तो चांगलें गात असे व वाजविणारा पण चांगला होता. बेंजामिनचा जन्म १७०६ मध्यें झाला.\nवाढतां वाढतां बेंजाकिन सात वर्षाचा झाला. एक दिवस त्याच्या आईनें त्याला कांहीं पैसे दिले, वडिलांनी पण आणखी दिले. आई मुलास म्हणाली ''बेन या पैशांचा नीट उपयोग कर हां '' आज प्रथम बेंजाकिनच्या हातांत पैसे आले होते. तो आनंदानें उडया मारीत घरांतून बाहेर पडला व बाजारांत चालला. इतक्यांत समोरून एक मुलगा जोरानें शिटी फुंकीत येत होता. त्या शिटीचा कर्कश आवाज बेंजामिनच्या कर्णरंध्रात घुमूं जागला. आपल्यास जर अशी शिटी मिळेल तर काय बहार होईल असें त्यास वाटलें. बेननें त्या मुलास विचारिलें ''ही शिटटी कोठें मिळते '' आज प्रथम बेंजाकिनच्या हातांत पैसे आले होते. तो आनंदानें उडया मारीत घरांतून बाहेर पडला व बाजारांत चालला. इतक्यांत समोरून एक मुलगा जोरानें शिटी फुंकीत येत होता. त्या शिटीचा कर्कश आवाज बेंजामिनच्या कर्णरंध्रात घुमूं जागला. आपल्यास जर अशी शिटी मिळेल तर काय बहार होईल असें त्यास वाटलें. बेननें त्या मुलास विचारिलें ''ही शिटटी कोठें मिळते त्या दुकानांत आणखी अशा आहेत का त्या दुकानांत आणखी अशा आहेत का '' तो मुलगा म्हणाला ''हो, पुष्कळ तेथें आहेत, त्या समोरच्याच दुकानांत जा.''\nबेंजामिन तीरासारखा तडक गेला आणि धापा टाकीतच त्या दुकानांत शिरला. 'एकादी शिटी आहे का असल्यास माझ्या जवळचे सर्व पैसे मी देतों व एक शिटी मला द्याच-असें एखाद्या हुशार माणसाप्रमाणें बेन त्या दुकानदारास म्हणाला. दुकानदार म्हणाला'' तुझ्याजवळ थोडेच पैसे असतील; ते शिटीस पुरणार पण नाहींत. ''बेंनामिननें आपले सर्व पैसे पुढें केले. ती रक्कम पाहून त्यापा-यानें बेनला सुखानें एक शिटी दिली बेंजामिनला पहिल्यापासून वाटत होतें कीं आपल्या जवळील पैसे असा मोठा आवाज काढणा-या शिळीस पुरणार नाहींत, परंतु दुकानदारानें आनंदाने शिटी दिली हें पाहून तो कृतज्ञपणें त्याचे आभार मानून उडया मारीत रस्त्यानें शिटी फुंकीत चालला.\nआनंदानें हरिणासारखा टिपणें घेत बेंजामिन घरीं आला. त्यानें सर्वाच्या कानठळया आपल्या शिटीच्या गोड आवाजानें बसवून टाकिल्या, आईनें विचारिलें'' बेन, काय आणलेंस ही कर्कश आवाजाची शिटी का ही कर्कश आवाजाची शिटी का काय किंमत पडली हिला काय किंमत पडली हिला'' ''माझ्या जवळचे सर्व पैसे मीं दिले. आणि त्या दुकानदारानें जास्त न मागतां मला आनंदानें ही शिटी दिली, आई, चांगला आहे नाहीं काम तो दुकानदार '' ''माझ्या जवळचे सर्व पैसे मीं दिले. आणि त्या दुकानदारानें जास्त न मागतां मला आनंदानें ही शिटी दिली, आई, चांगला आहे नाहीं काम तो दुकानदार ''बेंजामिनचें उत्तर ऐकून आई म्हणाली 'हा वेडया, सर्व का पैसे द्यावयाचे ''बेंजामिनचें उत्तर ऐकून आई म्हणाली 'हा वेडया, सर्व का पैसे द्यावयाचे तूं तर चौपट पाचपट किंमत दिलीस \nइतक्यांत बेंजामिनचे इतर भाऊ तेथें गोंळा झाले ते सर्व जण त्यास खिजविण्यासाठीं म्हणाले ''एकंदरींत बेन तूं फारच शहाणा आहेस बुवा १ आम्ही तर बिस्किटें, वडया काय काय आणलें असतें. ''बेंजामिन रडूं लागला. त्याची आई त्यास म्हणाली'' उगी बेन, रडूं नको आजच्या अनुभवानें शहाणा हो म्हणजे झालें. ''इतक्यांत बेंजामिनचाबापही तेथें आला व म्हणाला'' मी माझ्या लहानपणीं तुझ्यापेक्षां जास्त पैसे देऊन असाच फसलों होतों; उगी; रडणें चांगलें नाहीं; पूस डोळे आणि हांस बरें एकदां अत:पर शहाणा हो म्हणजे झालें.''\nबेंजामिन फ्रँकलिन याचें चरित्र\nस्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=170&Itemid=362", "date_download": "2018-04-21T21:25:36Z", "digest": "sha1:FIERGFKTLYSRR5YY2O2QN7262RYEKML7", "length": 4699, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "पाणी", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nआज आपोमातेला मी शब्दांजली वाहणार आहे. वेदांमध्ये आपोदेवतेची सुंदर स्तोत्रे आहेत. खरोखरच पाण्याहून प्राणप्रिय असे दुसरे काय आहे या पृथ्वीवर पाणी नसते तर जीवन शक्य झाले नसते. पहिला जीव पाण्यात जन्मला. त्या जीवाची उत्क्रांती होत आपण मानव पुढे जन्मलो. पाणी म्हणजे सर्व जीवनाची जननी. म्हणून पाण्याला संस्कृत कवींनी नावच जीवन दिले या पृथ्वीवर पाणी नसते तर जीवन शक्य झाले नसते. पहिला जीव पाण्यात जन्मला. त्या जीवाची उत्क्रांती होत आपण मानव पुढे जन्मलो. पाणी म्हणजे सर्व जीवनाची जननी. म्हणून पाण्याला संस्कृत कवींनी नावच जीवन दिले संस्कृत भाषा फार सहृदय नि अतिसंपन्न. पाण्याला दिलेले एकेक नाव, योजलेला एक शब्द म्हणजे मूर्तिमंत काव्य आहे संस्कृत भाषा फार सहृदय नि अतिसंपन्न. पाण्याला दिलेले एकेक नाव, योजलेला एक शब्द म्हणजे मूर्तिमंत काव्य आहे त्या प्राचीन पूर्वजांना पाणी पाहून उचंबळून आले. या वस्तूला कोणती नावे देऊ, या वस्तूचे कसे वर्णन करु, त्यांना समजेना. त्यांची प्रतिभा भराभरा शब्द प्रसवू लागली. अमृत, पय, जीवन त्या प्राचीन पूर्वजांना पाणी पाहून उचंबळून आले. या वस्तूला कोणती नावे देऊ, या वस्तूचे कसे वर्णन करु, त्यांना समजेना. त्यांची प्रतिभा भराभरा शब्द प्रसवू लागली. अमृत, पय, जीवन एकेक पाण्याला योजलेला शब्द किती अन्वर्थक, किती गोड. ‘पाणी म्हणजे अमृत, पाणी म्हणजे दूध, पाणी म्हणजे प्राण.’ खरे आहे. पाणी नाही म्हणजे काही नाही.\nबिरबलाची एक गोष्ट आहे. अकबराच्या एका नातेवाईकाने नोकरी मिळत नाही म्हणून तक्रार केली.\n मला अडाणी मूल समजता \n“अरे तुला साधी बेरीज वजाबाकी तरी येते का\nदुस-या दिवशी तो आप्त दरबरात आला. बादशहा सिंहासनावर होता. शेजारी बिरबल होता.\n“सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची दहा नक्षत्रे वजा केली तर बाकी काय राहील \n“चूक. बिरबल, तुम्ही उत्तर द्या.”\nसारे हसले. बिरबल वेडा असे सर्वांना वाटले.\n“महाराज, पावसाची नक्षत्रे काढून टाकली तर पृथ्वीचे स्मशान होईल. खाल काय प्याल काय\nसारे खाली माना घालून उभे राहीले.\n“मी प्रश्र्न विचारला तो साध्या बेरीज-वजाबाकीचा नव्हता. तुमच्या लक्षात यायला हवे होते की, काही तरी हेतू मनात धरुन मी प्रश्न विचारला होता. बिरबलाच्या ते लक्षात आले. तुम्ही दगड आहात \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/permission-denied-mcdonald-woman-wore-hijab-headscarf/", "date_download": "2018-04-21T21:04:57Z", "digest": "sha1:WDA5FG7DPJYQUWIXYNREOEZNCTBSLQG7", "length": 25779, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Permission Denied To Mcdonald Woman Wore Hijab Headscarf | हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nहिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी\nलंडनच्या एका मॅकडोनल्डसमधील हा सगळा प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला होता.\nठळक मुद्देघडलेल्या प्रकाराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत - मॅकडॉनल्ड अधिकारी कपड्यांवरून कोणत्याही ग्राहकाला रोखण्याचा आमच्याकडे कोणताच नियम नाही - मॅकडॉनल्ड अधिकारी तिथं कपड्यांवरून भेदभाव झाल्याने मी स्वत: चकित झालेय - महिला\nनॉर्थ लंडन : मॅकडॉनल्डच्या एका शाखेत एका हिजाब घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारण्यात आला होता. हिजाब काढल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळणार नाही असं मॅकडोनल्डच्या सुरक्षा रक्षकाने त्या महिलेला सांगतिलं. या प्रकारानंतर अनेकांनी मॅकडॉनल्डच्या कारभारावर टीका केली. त्यामुळे आता त्यांनी माफी मागितली आहे.\nनॉर्थ लंडनच्या एका सेव्हेन सिस्टर्स रोडवर हे मॅकडोनल्ड आहे. हा सगळा प्रकार एका कॅमेऱ्या कैद झाला होता. शुक्रवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनुसार एक सुरक्षा रक्षक हिजाब घातलेल्या एका महिलेला सतत हिबाज काढून आत जाण्यास सांगत होता. मात्र महिलेने हिजाब काढण्यास मनाई केली.तेव्हा त्या सुरक्षा रक्षकाने तेथून जाण्यास सांगितलं. हिजाब हे पारंपारिक वेशभुषा आहे. कोणी काय घालावं, यावर कोणीही निर्बंध आणू शकत नाही. कोणत्याही ठिकाणी हिजाबला बंदी नसतानाही असा प्रकार घडल्याने लोकांनी मॅकडॉनल्डवर टीकास्त्र सोडलं आहे.\nआर.टी.डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ती महिला म्हणाली की, ‘माझ्यासोबत घडलेला हा प्रकार हा एक गुन्हा आहे. मी गेल्या १९ वर्षांपासून इथे राहत आहे. गेल्या १९ वर्षांतला हा पहिलाच प्रकार आहे, जिथं कपड्यांवरून भेदभाव करण्यात आला आहे. असा भेदभाव झाल्याने मी स्वत: चकित झालेय. आजही आपल्याकडे असा दुजाभाव केला जातो याचंच मला फार आश्चर्य वाटतंय.’\nहा प्रकार तिकडच्या अनेक माध्यमांनी उचलल्यावर मॅकडॉनल्डने संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करू असे सांगितलं आहे. तसंच, कपड्यांवरून कोणत्याही ग्राहकाला रोखण्याचा आमच्याकडे कोणताच नियम नाही. उलट, आम्ही प्रत्येक जाती-धर्मातील ग्राहकाला आमच्या प्रत्येक शॉपमध्ये आदरानेच वागवतो. त्यामुळे सेव्हेन सिस्टरर्सच्या ब्रँचमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं मेकडॉनल्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.जाती-धर्मातील पेहरावावरून कोठेही निर्बंध नसताना लंडनमध्ये घडलेला हा प्रकार धक्कादायकच आहे. शिवाय सुशिक्षितांच्या देशातच जर कपड्यांवरून एखाद्याची रोखण्यात येत असेल तर इतर ठिकाणी जाती-धर्मांवरून किती भेदभाव होत असतील याची गणती न केलेलीच बरी.\nआणखी वाचा - नाताळनिमित्त गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nबॉयफ्रेंड मिळावा म्हणून तरुणीने लढवलेल्या शक्कलीमुळे स्वत:च आली गोत्यात\nब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट, दोन जणांना अटक\nमाझ्याविरोधातील आरोप खोटे आणि निराधार - विजय माल्ल्या\nबुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक\nव्हिसा नियमांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करु- लंडनचे महापौर सादिक खान\nअन् तिनं श्रीलंकेच्या अध्यक्षांना मोदी म्हटलं; बीबीसीनं मागितली माफी\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nकॅन्सरचे निदान आता वेदनारहित, बोन बायोप्सीपासुन होणार सूटका\nदक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना\nस्पायडर मॅन बनून करत होता लहान मुलांचं शोषण, कोर्टाने ठोठावली १०५ वर्षांची शिक्षा\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T21:17:50Z", "digest": "sha1:EPA7H6HTTRLZJ36CFLCKMKLURSLGTHOF", "length": 3705, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जलचर प्राणी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजलचर प्राणी म्हणजेच पाण्यात राहणारे, पाण्यात संचार आणि श्वसन करणारे प्राणी होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/cheap-mx+power-banks-price-list.html", "date_download": "2018-04-21T21:38:49Z", "digest": "sha1:WWXEA6EKZCDQCU35AFOAU6FFWKHBTOHT", "length": 13744, "nlines": 385, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये मक्स पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap मक्स पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nस्वस्त मक्स पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पॉवर बॅंक्स India मध्ये Rs.518 येथे सुरू म्हणून 22 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मक्स 3508 पॉवर बँक ५०००मः Rs. 584 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये मक्स पॉवर बॅंक्स आहे.\nकिंमत श्रेणी मक्स पॉवर बॅंक्स < / strong>\n0 मक्स पॉवर बॅंक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 337. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.518 येथे आपल्याला मक्स 3507 पॉवर बँक २६००मः उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10मक्स पॉवर बॅंक्स\nमक्स 3507 पॉवर बँक २६००मः\n- बॅटरी तुपे Li-ion\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमक्स 3508 पॉवर बँक ५०००मः\n- बॅटरी तुपे Li-ion\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमक्स 3509 पॉवर बँक ८८००मः\n- बॅटरी तुपे Li-ion\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://chavishtpakkruti.blogspot.com/2014/02/blog-post_8357.html", "date_download": "2018-04-21T20:37:34Z", "digest": "sha1:D2ZZ3VEIRETEUQQ2MIMIKLLTKFO4G4YU", "length": 3099, "nlines": 43, "source_domain": "chavishtpakkruti.blogspot.com", "title": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती: नारळाची चटणी", "raw_content": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती\nनारळाची चटणी फ्रीज मध्ये करून ठेवली की डोसा ,इडली ,पराठे ,पुरी , कटलेट ,ई . कोणतेही पदार्थ केले की पटकन कामास येते . कोकणात , साऊथ मध्ये ओला नारळ जास्त वापरला जातो ,देशावर मात्र सुके खोबरे , शेंगदाणे ह्यांचा मुक्त वापर . नारळाची चटणी २ दिवसापेक्षा जास्त दिवस टिकत नाही . त्यामुळे फ्रीज ला पर्याय नाही .\nफुटाण्याचे डाळे [सोल्लेले] : २ चमचे [पोह्याचा चमचा ]\nकिसलेले आले अर्धा चमचा [चहाचा चमचा ]\nजिरे पाव चमचा [चवीपुरते ]\nकडीपत्त्याची पाने ४ [धुतलेली]\nकोथिंबीर पाव वाटी [धुतलेली]\nनारळ खरवडून घेऊन त्याबरोबर इतर सर्व साहित्य मिक्सर मधे वाटून घेणे .\nफोडणी साठी साहित्य :\nहिंग आणि हळद चिमुट भर\nकाढईत तेल टाकून गरम झाल्यावर मोहोरी ,हळद , हिंग ,कडीपत्याची पाने टाकून लगेच gas बंद करणे . तयार फोडणी नारळाच्या चटणीवर टाकून हालवून घेणे .\nनमन [नमनाला घडाभर (\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2014/", "date_download": "2018-04-21T21:12:21Z", "digest": "sha1:6UE6Q73IWPY4YCIQWAVQ24NNAKRJ3ZJO", "length": 17261, "nlines": 108, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: 2014", "raw_content": "\n‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट\nशिर्डीचे साईबाबा हे परमेश्वर आहेत की नाहीत हा प्रश्नच मुळी हास्यास्पद आहेत. हिंदूंच्या धर्मसंसदेने त्यांना देवत्त्व आणि गुरुपद नाकारले आहे. पण त्याला व्यवहारात खरोखरच काही अर्थ नाही. कारण तो अखेर श्रद्धेचा प्रश्न आहे. कोट्यवधी हिंदू आणि मुस्लिम त्यांना संत, गुरु, भगवान मानतात. त्यामुळे द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांना लुटेरा, वेश्यापुत्र, मांसाहारी म्हटले, त्यांच्या भक्तांना ‘संक्रामक बिमारी’ झाली आहे अशी टीका केली किंवा शंकराचार्यांच्या नेतृत्त्वाखाली छत्तीसगढमधील कवर्धा येथे झालेल्या धर्मसंसदेने साईबाबांच्या मूर्ती उखडून गंगेत फेकण्याचा आदेश दिला म्हणून काही कोणताही साईभक्त साईबाबांची भक्ती सोडणार नाही. मुस्लिमांबाबत प्रश्नच नाही. त्यांना हा आदेश मानण्याचे बंधनच नाही. पण तसे तर ते हिंदू धर्मियांवरही नाही. तरीही शंकराचार्य वगैरे मंडळींची धर्मसंसद हा आदेश देते. गुजरातेतील बलसाडमधील शिवमंदिरात लगोलग त्याचे पालन केले जाते. त्या आधी उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मंदिरातून अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते बळजबरीने साईबाबांची मूर्ती हटवतात. गायब करतात. जिल्हा प्रशासन तिचा शोध घेत आहे, तर त्याला विरोध करतात. या सर्व घटनांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. याचे कारण हा केवळ साईबाबांच्या भगवान असण्या-नसण्याशी संबंधीत प्रश्न नाही. तर हिंदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे.\n(पडद्यामागचे राजकारण समजावून घेण्यासाठी)\n(पुस्तक परिचय - पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता बुकअप, शनिवार, १८ जाने. २०१४)\nराजकारण हा जगातील एक असा विषय आहे, की त्यात सगळेच तज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढ्या आधारावर त्यांची तज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ञता पाजळताही येते. वाईट असे, की पुढे त्यांना स्वतःलाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी पुस्तके वाचली की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात.\nप्रत्येक राजकीय घडामोडींमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी पुस्तके हे भान देतात, की उदाहरणार्थ\nबिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा\nअनुवाद : रवि आमले\nबाजारात 'बेस्टसेलर' ठरलेल्या इंग्रजी किंवा अन्य भाषांतील पुस्तकांचे मराठीत झटपट अनुवाद होतात. 'बेस्टसेलर' पुस्तकांची लोकप्रियता 'कॅश' करण्यासाठी मराठीतील प्रकाशकही घाई करतात. परिणामी, अनेक अनुवादित पुस्तकं ही निव्वळ भाषांतरित किंवा पटकन उरकलेली अशी दिसतात. सुदैवानं 'मॅनहंट'बाबत तसं झालेलं नाही. बर्गन यांनी जितक्या उत्कटतेनं आणि काळजीपूर्वक लादेनच्या शोधाचा प्रवास मांडला, तितक्याच उत्कटतेनं व काळजीनं रवि आमले यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मराठी शब्दांचा आग्रही वापर आणि सुटसुटीत वाक्यरचना हे या अनुवादित पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. त्याखेरीज या पुस्तकाला मूळ पुस्तकासारखा प्रवाहीपणा आलाच नसता. 'मॅनहंट' हे अनुवादित पुस्तक आहे, असं वाटत नाही, इतका अस्सलपणा या अनुवादात उतरला आहे. ओसामा बिन लादेनवर गेल्या दोन-अडीच वर्षांत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या फारच थोडी अस्सल आणि कष्टपूर्वक केलेल्या संशोधनावर आधारित आहेत. 'मॅनहंट' हे त्या अधिकृत दस्तावेजांपैकीच एक.\nलोकसत्ता-लोकरंग, रविवार, ५ जानेवारी २०१४\nया पुस्तकातील काही पाने बुकगंगामधून\nएका प्रकरणातील काही भाग - दिव्य मराठीतून\nमॅजेस्टिक ऑन द नेट\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर मग सगळा प्रश्नच मिटतो. आपल्याला मग थोर सांस्कृतिक-गुरख्याच्या भूमिकेत जाण्यावाचून गत्यंतरच नसते. आणि एकदा माणूस त्या भूमिकेत गेला, की त्याच्या हाती लाठी, काठी, दंड, दगड यांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. अशा माणसांची दृष्टी अधू आणि संवादाचे इंद्रिय पंगू झालेले असते. त्यांच्याशी बोलणे होऊच शकत नाही. मात्र इतरांची, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या सर्व सामान्यांची गोष्ट जरा निराळी असते. आपण हे समजून घेऊ शकतो, की संस्कृती हे साचलेले डबके नसते. ती प्रवाही असते. बदल हा तिचा स्थायीभाव असतो आणि सांस्कृतिक नीतिमूल्ये नेहमीच कालसापेक्ष असतात. तिच गोष्ट त्या-त्या संस्कृतीतून जन्मलेल्या सामाजिक संस्थांची. त्यांत कालानुरूप बदल झाले नाही, तर त्या संस्था कोसळतात तरी किंवा कुजतात तरी आणि शिल्लक त्यांची ममीभूत कलेवरेच राहतात. ज्या बदलतात, त्या शतकांचे रस्ते चालूनही सळसळत्या राहतात. उदाहरणार्थ आपली भारतीय विवाहसंस्था.\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\n‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2012_11_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:10:43Z", "digest": "sha1:QVTDPO3AH44XHGWD7HMXBVGPO2SEEFWM", "length": 49267, "nlines": 337, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: November 2012", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nकॉलेजमध्ये असताना एका डायरीत आवडीची वाक्य लिहून ठेवायचे त्यातलं लक्षात राहिलेलं एक म्हणजे \"दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं\". कॉलेजच्याच आठवणीत रमायचं तर दादरला वजा करणं कठीण. मागेही लिहून झालंय. प्रत्येकवेळी दादरला कुठेही फ़िरायचं, वावरायचं तर एक अनामिक सावली नेहमी आपलं म्हणजे माझ्यासारख्या मराठी माणसाचं संरक्षण करते असं नेहमी वाटायचं.\nगेले काही वर्षे देशाबाहेर असले तरीही दादरची आठवण आली की ती सावली पुन्हा आधार द्यायची. प्रत्येक ट्रिपमध्ये जाणीवपुर्वक शिवाजी पार्कला मारलेली फ़ेरी त्या कधी न भेटलेल्या सावलीचा आधार नेहमीच दाखवायची. ऑनलाइन दादरबद्दल कुठेही काहीही वाचलं की जसं दादरचे रस्ते, गल्ल्या आठवतात तसंच आपसूक आठवतं ते दादरला असलेलं त्या सावलीचं संरक्षण. खरं तर राजकारणात पडायचा शूरपणा न दाखवू शकणार्‍या माझ्या पिढीच्या कुठच्याही मराठी तरूण वा तरूणीला हक्कही नाही आहे त्या सावलीकडे बोट करून दाखवायचा कारण ते नसते तर आम्हाला डोकं वर काढायला निदान मुंबईत तरी संधीच मिळाली नसती.\nत्यावेळी तर माझं कॉलेजही पन्नास टक्के एका विशिष्ट राज्यातल्या लोकांसाठी आरक्षीत; कारण संस्था त्या लोकांची. त्यामुळे काय तुम्ही घाटी असं कुणीही येता जाता आम्हाला सुनावू शकलं असतं पण दादरचा दरारा त्यांचे शब्द गिळून टाकत होता. आम्ही आपल्या परीने ताठ मानेने आमच्याच राज्यात राहत होतो.\nआणि हे सगळं असंच असणार..पुन्हा आपण जाऊ तेव्हाही ती सावली आपल्यासाठी तशीच असणार हे जणू काही गृहीत धरलं असतानाच दिवाळीला शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यादिवशी खरं तर आदल्या दिवशीचा पाऊस पाहताना पुन्हा एकदा अंधारून येताना वाटलं की संपतंय सगळं आणि अचानक सूर्य पुन्हा थोडा वेळ दिसला. पुन्हा बातम्या तपासल्या आणि असं काही नाहीये आणि होईल अजुनही, आधुनिक वैद्यकशास्त्र वगैरे वगैरे आठवलं. आणखी एक दिवस सूर्यही पुन्हा तसाच आला आणि मग ते गृहीत धरणं बरोबर होतं असंच मनातल्या मनात म्हटलं. पण आमच्या शुक्रवारी रात्री उशीराने झोपलो तरी शनिवारी अवेळीच जाग आली..बाहेर खूप अंधारुन आलं होतं. धाय मोकलून आकाश रडत होतं...वर्तमानपत्र न वाचताच ताईला फ़ोन केला आणि तिने म्हटलं \"हो अगं ते गेले\".\nकधी नव्हे ते बातम्यांच्या चॅनेलचं ऑनलाइन स्ट्रिमिंग पाहायचा प्रयत्न केला आणि माहित नाही का डोकंच बधीर झालं. इतका मोठा आधार गेल्याची भावना सगळ्यांमध्ये असेल असं वाटावं तिथे ओरडून ओरडून काहीतरी बडबड सुरू होती. मला त्या भुंकण्यातलं एक अक्षरही कळण्यासारखं नव्हतं पण कळत इतकंच होतं, की बरेच दिवसांनी लांडग्यांना भक्ष्य मिळालं आहे आणि तिथेच काही तरसं ओरडताहेत. लांडगे आणि तरसं यांना काय कळणार की शांतपणेही खाता येतं. प्रसंग कुठला आणि तुम्ही कधी भुंकायचं याला काही अर्थच नव्हता.\nकधी कधी वाटतं की ते दूरदर्शनचे दिवस खरंच बरे होते. एकदा दुखवटा आला की खरंच दुःख निदान अंतर्मुख होऊन त्या माणसाचं आपल्याशी असणारं नातं स्पष्ट तरी करता येतं. आणि त्या निमित्ताने होणार्‍या शांततेने खरंच त्या आत्म्याला शांतीपण लाभत असेल. हजारो चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळताहेत ही नक्की आपली प्रगती की वैचारीक अधोगती\nमाझं मौन मी माझ्यापाशीच ठेऊन ते स्ट्रिमिंग बंद करून टाकलं. त्यानंतर उरले ते नुसते विचार. दुसर्‍या दिवशी रेकॉर्डेड अंतयात्रा पाहताना माझ्या लाडक्या दादरला इतक्या शोकाकूल अवस्थेत मी कधीच पाहिलं नव्हतं.. ही सोय नसती तर हे अंत्यदर्शन खरंच मला झालं नसतं. आणि ज्या प्रकारे ते आपली मराठीवर अपलोड केलंय त्याने त्यात कुठलाही व्यत्यय येत नव्हता. बहुतेक म्हणून असेल आता निदान दुःखाने अंतर्मुख व्हायची सोय तरी झाली होती.\nआधीचा आदला दिवस जे काही जाणवलं नव्हतं ते पद्मजाताईंनी \"बहुत जनांचा आधारू\" म्हटल्यावर इतकं जाणवलं की डोळ्यातून पाण्याच्या धारा सतत वाहू लागल्या. मी आणि माझा नवरा, दोघं, त्या पूर्ण वेळेत एकदाही एकमेकांशी नजर देऊन बोललो नाही. माझ्याइतकंच तोही रडतोय हे मला त्याचे डोळे न पाहता दिसत होतं. काय असेल हे नातं अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाशी की जे त्यांच्या जाण्यानंतर आम्हाला दादरपासून इतक्या लांब असतानाही जाणवतंय\nआज पुन्हा एकदा इथे अंधारून आलंय आणि तुफ़ान पाऊस पडतोय.मला नक्की कशाचं वाईट वाटतंय मलाच कळत नाहीये. खरंच दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं.... आणि इथे सांगायचं तर ते नातं लक्षात येईस्तोवर इतका उशीर झालाय की आता काहीच करता येणं शक्य नाही असं उगीच वाटतं.\nईश्वर त्यांच्या मृतात्म्याला शांती देवो आणि त्यांच्या नजीकच्या व्यक्तींना यातून सावरायचं बळ याउपर माझ्यासारखी एक मराठी व्यक्ती काय मागणं मागणार त्या कर्त्याकरवित्याकडे\nLabels: अनुदिनी, आठवणी, नातेसंबंध\nआमच्या घरात सकाळी साडे पाचला आई-बाबा उठत आणि साधारण सहाच्या आसपास रेडिओ सुरू होई.सकाळी आठेक वाजेपर्यंत म्हणजे ती राजाभाऊंची श्रुतिका होईपर्यंत मराठी आणि मग हिंदीची बारी.नंतर मग संध्याकाळी पुन्हा ’सांजधारा’ आणि त्यानंतर ’फ़ौजी भाईको की फ़र्माईश’ ते मग रात्रीचं बेला के फ़ूल’ पर्यंत काही न काही वाजत असे...त्यामुळे अगदी लहानपणापासून गाणी कानांवर पडत राहिली.आजही बरीचशी गाणी त्याबद्दलची बाकी माहिती आठवत नसली तरी चाल आणि शब्द अशी आपसूक लक्षात आहेत.....\nगाण्यांचं कसं काम करताना ऐकली तरी कामात खंड पडत नाही.आपला हात एक आणि कान एक (आणि मेंदु बहुधा तिसरंच काही) करायला तरबेज होतात.मल्टीटास्कींग म्हणावं का याला काय म्हणायचं ते असू दे पण बरं बरोबर जमतं, नाही का काय म्हणायचं ते असू दे पण बरं बरोबर जमतं, नाही का माझं गुणगुणंणं काही वेळा अविरत सुरू असतं...अगदी एखादा कॉन्फ़रंस कॉल म्युट करुन ऐकतानाही एखादी लकेर चुकारपणे येऊन जाते आणि मिटिंगची मरगळ आपसूक जाते...न कळता आम्हा भावंडांवर हा गानसंस्कार करणार्‍या माझ्या आई-बाबांचं मला त्यासाठी खूप कौतुक वाटतं...\nमागे एकदा आरुष बराच आजारी होता. त्याच्यासाठी आम्ही दोघं आलटून पालटून सुट्ट्या काढत होतो त्यावेळी त्याला सारखं जवळ घेऊन बसावं लागे. मग बाजुलाच एक प्ले लिस्ट लावून ठेवायचे. तो शांतपणे पहुडला असे आणि मी माझं फ़्रस्टेशन गाण्यामुळे तरी विसरायचा प्रयत्न करायचे. या नादात एक झालं, तो बरा झाल्यावर एके रात्री मला झोपवताना त्या प्ले लिस्टमधल्या काही गाण्यांच्या त्याने फ़र्माईशी केल्या. त्यातलं एक तर चक्क हिंदुस्थानी क्लासिकल, आरतीताईंचं \"जा रे जा रे संदेसा\"...म्हणजे त्याला न येणार्‍या हिंदी भाषेतलं...मी तर उडालेच..\nमग मलाच एक छंद लागला. रोज मी गाडीतून सकाळी मुलांना सोडते त्यावेळात एक गाणं लावायचं आणि आठवडाभर तेच एक गाणं सकाळी वाजवायचं. यात शक्यतो मराठी गाणी मी लावते. कारण मराठी भाषा मुलांना कळते म्हणजे गाण्याचे शब्दही ते ऐकतात. हिंदी गाणी आम्ही फ़िरायला वगैरे जातो तेव्हा असतात त्यावेळी आजकाल मुलं चक्क गोंधळ घालतात म्हणजे कॉलेजमध्ये एखादा विषय पोरांच्या पूर्ण डोक्यावरून जायला लागला की त्यांनी मोठमोठ्याने गप्पाबिप्पा मारायला सुरूवात करावी तसं. इतर वेळी घरी मूड असेल तेव्हा यु ट्युबवरची त्याच्या लहानपणी लावायचो ती बालगीतं पण लावायची म्हणजे अगदीच पुढचं पाठ नको...बालगीतं तर काय असंही मुलं ऐकतात. पण सारखं एखादं गाणं ऐकलं की ते गाणंही त्यांना आवडलं की ते ऐकत राहतात...आणि थोडी शांतही बसतात.अर्थात हे काही औषधाच्या मात्रेसारखं गाण्यांची मात्रा वगैरे नाही पण जोवर लक्षात आहे तोवर आपले शब्द, भाषा आणि अर्थात संगीत परीचयासारखं होऊ शकतं.\nमध्येच मी कामासाठी आठवडाभर बाहेर गेले आणि परत आले तर बाबाच्या राज्यात त्यानी \"ढिंग चिका\" पण शिकुन ठेवलंय...बाबाने \"ढिंग चिका\" म्हटलं की \"हे हे हे\" करतानाचा जोश थोडा वेगळाच. थोडक्यात कानावर पडलेलं लक्षात राहायचं वय आता सुरू झालंय. मग त्यात ते कसंही का असेना....:)\nसर्वात जास्त मला आवडलं ते मागे मी जी श्रीधरजींची कार्यशाळा केली त्यातलं एका गाण्यातलं वाक्य आरुषला गुणगुणताना ऐकते तेव्हा...त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की \"उन्हात्त पान मनात्त गान\" यात त वर जोर आहे..(म्हणून मी ते त ला त जोडून \"त्त\" लिहिलंय)...आणि छोट्या आरुषचं \"उनात्त पान\" ऐकताना इतकी गम्मत वाटते की असं ऐकून ऐकून एकेका गाण्याची ओळख करून द्यायचं तंत्र मलाच आवडलंय..\nऋषांकसाठी तर गाण्यांनी मलाच आधार दिलाय कारण तो लहान होता तेव्हा मला एकटीनेच पहिले तीन महिने काढायचे होते. मग मी \"रंग बावरा श्रावण\"ची सिडी कायम आमच्या बुम बॉक्समध्ये घालून ठेवली होती..त्याच्या झोपायच्या वेळी त्याला पाळण्यात घातलं की मी ती सिडी लावून चक्क स्वयंपाकघरात काम करत बसे...\"बाळ उतरे अंगणी\"ने सुरू केलेली सिडी साधारण तिसर्‍या गाण्याला माझा बाळ निवांत झोपलेला असे....सीडी संपली की काहीवेळा मी ती पुन्हाही लावे. त्यावेळी ही आरुष कधीकधी मध्येच मोठ्याने \"आला किनाला\" म्हणत असे.\nमागच्या वर्षी आई-बाबा आल्यावर दिवसा ते दोघा मुलांसाठी गाणी म्हणत आणि काहीवेळा रात्री ऋषांकसाठी एकदा सिडी असं आमचं रूटीन होतं.. त्यानंतर जरा चळवळ्या झाल्यावर त्याने त्या बुम बॉक्सचा डब्बा गुल केला, पण आम्ही ही गाणी आमच्या आय पॅड, आय पॉड वगैरे समस्त ठिकाणी सुखरूप ठेवलीयत..त्यादिवशी एका रिसॉर्टमध्ये साहेब रात्री (की पहाटे) दोनला उठून पुन्हा झोपायलाच तयार नाहीत तेव्हा मी आय पॅडवर तीच गाणी सुरू केली आणि माझा गुणी बाळ थोड्या वेळाने झोपला..\nतो झोपताना किती त्रास देतो याचं परीमाण पण लहानपणी गाण्यावर असायचं. म्हणजे तिसर्‍या गाण्याला झोपला तर चांगला..अख्खी सिडी संपून पुन्हा लावायला लागली की मग बाहेर येऊन तसा रिपोर्ट असं आमचं सुरू असतं..या पार्श्वभूमीवर तो बोलायला लागला की त्याला हे गाणं नक्की माहीत आहे का हे जाणून घ्यायची माझी केव्हाची इच्छा होती. मग एके दिवशी झोपायला नेताना मी सहज त्याला विचारून पाहिल,\"ऋषांक, आता आपण कुठली गाणी लावायची\" आणि त्याने चक्क त्याच्या बोब्ल्या बोलात \"बा...\" असं सांगून झोपण्याची अ‍ॅक्टिंग पण करून दाखवली...मला त्यावेळी इतकं सही वाटलं की पुढच्या वेळी पद्द्मजाताई भेटल्या की त्यांचा आवाज जर त्याने ओळखला तरी मला नवल वाटणार नाही..\nआता लवकरच ऋषांक दोन वर्षांचा होईल. त्यामुळे त्याचे बोबडे बोल ऐकायला मजा येतेच आहे पण त्यात जर त्याने अशा प्रकारे सारखं ऐकलेल्या गाण्याची ओळख दाखवली की मस्तच वाटतं. सारखं सारखं ऐकून आरूषने एकदा \"हे गगनाआआआ\" असा सूर लावला त्यातला \"हे\"चा थोडा अमेरिकन \"हेय...\"सारखा उच्चार ऐकून हसायला येत होतं तर त्यापुढल्या वाक्यातल्या \"सर्व कहाणी\"चं उत्तर ऋषांकने \"थावी(ठावी)\" असं दिल्यामुळे माझी चांगलीच करमणूक झाली. मी आरुषच्या वेळेस एक घरगुती गाणं बनवलं होतं म्हणजे कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं नाव घ्यायचं आणि गाण्यातच हा काय करतो\"चं उत्तर ऋषांकने \"थावी(ठावी)\" असं दिल्यामुळे माझी चांगलीच करमणूक झाली. मी आरुषच्या वेळेस एक घरगुती गाणं बनवलं होतं म्हणजे कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं नाव घ्यायचं आणि गाण्यातच हा काय करतो असा प्रश्न विचारुन तो झोपतो असं म्हणायचं. बेसिकली मुलं काहीवेळा झोपायचं सोडून गाणी आणि गोष्टी ऐकत बसतात त्यावर हा माझा घरगुती उतारा होता. तर कधी कधी ऋषांकला म्हटलं की \"मला झोपव\", की तो मग त्याच्या बोबड्या बोलात \"चिव चिव चिमणी काय कत्ते, काय कत्ते असा प्रश्न विचारुन तो झोपतो असं म्हणायचं. बेसिकली मुलं काहीवेळा झोपायचं सोडून गाणी आणि गोष्टी ऐकत बसतात त्यावर हा माझा घरगुती उतारा होता. तर कधी कधी ऋषांकला म्हटलं की \"मला झोपव\", की तो मग त्याच्या बोबड्या बोलात \"चिव चिव चिमणी काय कत्ते, काय कत्ते चिव चिव चिमणी झोपते\" असं बोलतो ते ऐकायला खरंच फ़ार गोड वाटतं आणि त्यात मग त्याला आवडणार्‍या इतर प्राण्यांचे अ‍ॅडिशन्सही येतात फ़क्त त्या सगळ्यांचे आवाज आ आ असतात म्हणजे आ आ पिगी काय कत्तो, आ आ नायनो (डायनो) इ.इ.\nआतापुरता सांगायचं तर ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकतील, मोठी होतील..मातृभाषा म्हणून मराठी तर त्यांना यायलाच हवी. अर्थात कलेच्या म्हणजे पुस्तकं, नाटकं, गाणी याच्या अनुषंगाने मराठीची गोडी मी कितपत लावू शकेन माहित नाही. पण अशा गाण्याच्या निमित्ताने त्यांना काही चांगले शब्द,गाणी लक्षात राहिली तर ते मला हवंच आहे. आणि थोडंफ़ार गुणगुणूही शकले तर सोन्याहून पिवळं नाही का\nफ़ार पुढचा विचार नाही पण त्यांच्या आत्ताच्या वयापासून वेगवेगळी गाणी ऐकवणे हे मात्र मी करत राहणार आहे...त्याचं एक कारण मलाही गाणी ऐकत राहायची असतात आणि दुसरं अर्थातच न कळत मुलांवर होणारे गान संस्कार...जसे माझ्या लहानपणी माझ्या आई-बाबांनी नकळत आमच्यावरही केलेत....\nआजच्या बालदिनाच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवाचकांच्या अवतीभवती असणार्‍या मुलांना शुभेच्छा देता देता त्यांच्याकडूनही या विषयावरच्या आणखी काही टिपा/अनुभव ऐकायला नक्की आवडतील. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून गाणी ऐकायला शिकवता का\nLabels: अनुभव, आठवणी, गाणी आणि आठवणी, बालदिन\nयंदा नोव्हेंबर लागला, पहिला रविवार आला आणि मायदेशात सगळीकडे चाहुल लागली ती दोन आठवड्यांनी येणार्‍या दिवाळीची. त्याचवेळी म्हणजे याच नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी उन्हाळ्यात एक तास पुढे केलेलं घड्याळ एक तास मागे आणलं गेलं.रविवारी तर अगदी एक तास जास्त झोप, हे आणि बरीच कामं एक तास लवकर झाल्याचा दरवर्षीचा अनुभव आला पण खरी कसोटी सोमवार पासून असते. म्हणजे त्या एका तासाने सगळ्यात मोठा फ़रक पडतो तो संध्याकाळच्या वेळेवर. एकतर मी आधीच बरीच कॅनडाच्या जवळ असल्याने तशीही सूर्यकिरणं तिरकी झालेली असतातच त्यात हा एक तास म्हणजे न उगवणारा सूर्य मळभाच्या रुपाने थोडं फ़ार अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत असतो तो साडेचार पाचच्या सुमारास आकाशाच्या पटलावरून गायब होतो आणि काम संपवून बाहेर येईस्तो डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होतो. दिवसाही फ़ार काही प्रेरक वातावरण वगैरे नसतं. पाऊस नसेल त्या दिवशी धुकं आणि मळभ.\nया पार्श्वभूमीवर दिवाळीचं माझ्या इथल्या घरात येणं मला सुखदच नाही तर आवश्यकही असतं. घरातली थोडी फ़ार रोषणाई, कंदिल, दिवे आणि यावर्षी घरून आलेला फ़राळ अजून मिळाला नसल्याने वाट पाहून केलेले (आणि थोडेफ़ार फ़सलेले) माझ्याच हातचे फ़राळाचे पदार्थ. आपल्या पद्धतीचे कपडे इकडे मिळत नाहीत म्हणून ती खरेदी नाही आणि खरं तर मुलांना ती वाढतात तसे आणि सिझनच्या हिशेबाने कपडे घेतले गेल्याने आणखी काही नवीन खरेदी अशी नाहीच. जी काही थोडीफ़ार नवी मित्रमैत्रीणी आहेत त्यांना बोलावणं आणि एखाद्या घरचं नंतरच्या शनिवारी होणारं पॉटलक बास हीच काय ती आत्ताची दिवाळी.\nपण तरी याने रोजच्या रुटिन जीवनात जो काही थोडाफ़ार बदल असतो तो या थंडी आणि अंधाराने आलेली मरगळ सारायला मदत करतोच. मला वाटतं माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर यावर्षी उदास व्हायच्या प्रसंगांचा सल असल्यामुळे असेल बहुतेक, निदान यंदातरी दिवाळीचं माझ्या घरी येणं फ़ारच गरजेचं होऊन बसलंय. म्हणजे जणू काही ती माझी कुणी खूप जुनी, गुणाची मैत्रीणच आहे जिला माझिया मनात काय चाललंय ते कळतंय आणि मग ती मला बदल म्हणून हा प्रकाश घेऊन मनातला अंधार दूर करू पाहतेय. सकारात्मक विचारांची सुरूवात म्हणून दिवाळीची आपली वर्षोनुवर्षे असणारी मैत्री वृद्धिंगत करुया असं मीही मग मलाच सांगते.\nआवर्जून लवकर उठून केलेली उटण्याची आंघोळ आणि मग लावलेला दिवा. अगरबत्तीचा प्रसन्न वास वातावरण मंगलमय करतोच करतो. मुलं सारखी \"दिवाळी म्हणजे काय\" असं चिवचिवत राहतात. त्यानिमित्ताने केले आणि आले गेलेले फ़ोन, शुभेच्छा, फ़राळ आणि खास जेवण. चार दिवस खरंच हवेसे. त्यानंतर लगेच इथे येणारी थँक्सगिव्हिंगची सुट्टी पण मोहवतेय. आह\" असं चिवचिवत राहतात. त्यानिमित्ताने केले आणि आले गेलेले फ़ोन, शुभेच्छा, फ़राळ आणि खास जेवण. चार दिवस खरंच हवेसे. त्यानंतर लगेच इथे येणारी थँक्सगिव्हिंगची सुट्टी पण मोहवतेय. आह काही करू नये फ़क्त आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा आणि थोडा विरंगुळा, बास काही करू नये फ़क्त आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा आणि थोडा विरंगुळा, बास बाहेर कधी अंधार पडलाय त्याची निदान यादिवसांत तरी खंत नसावी. आणि हे लिहिता दोन्ही देशातले मोठे सण अंधाराच्या पार्श्वभूमीवरच येतात याचं प्रत्येक वर्षी वाटलेलं विशेष.\nमाझ्या आठवणीतल्या दिवाळी जिथे साजरी करायचे त्या घरातल्या माझ्या अतिशय प्रिय मैत्रीणीने काढलेला एका फ़ोटो शुभेच्छांसाठी, माझिया मनाच्या वाचकांसाठी खास. काय म्हणता दिसत नाही अरे हो सांगायचं राहिलंच की माझ्या पिकासामधली जागा भरायला काहीच अंश शिल्लक असल्याने निदान फ़ोटोसाठी एक जागा शोधत होते. भाडं कमी, डिपॉझिट नको वगैरे अशी म्हणजे आखुडशिंगी, बहुगूणी वगैरा वगैरा तर एकदम लक्षात आलं आपलं फ़ेसबुक आहे की. तर काही दिवसांपूर्वी माझिया मनाचं फ़ेसबुक पेज निर्माण केलंय.ज्या ब्लॉगवाचक मित्र-मैत्रीणींचे कॉंटॅंक्स आहेत त्यांना आग्रहाचं निमंत्रण पाठवलंय ते स्विकारायचं राहिलं असेल तर या ब्लॉगसाठीची तीच दिवाळी गिफ़्ट समजावी आणि ज्यांना ते पाठवायचं राहिलंय त्यांनी अर्थातच संपर्क साधावा हेच आग्रहाचं निमंत्रण. मग तिथले अपडेट्स तुम्हाला आपोआप व्हाया सर्वांचं (सध्याचं) लाडकं फ़ेबु दिसत राहतील. या पेजच्या वापर वगैरे कसा करायचा ते शिकणंच सुरु आहे त्यामुळे तूर्तास एवढंच. इकडे ब्लॉगच्या उजव्या बाजुलाही त्या पेजची फ़्रेम दिली आहे ते खरं तर फ़ोटोवालं विजेट मला लावायचं होतं पण अभ्यास कमी पडला. त्यावर पुन्हा केव्हातरी...\nसध्या मात्र दिवाळीच्या रोषणाई आणि फ़राळाचा आनंद लुटूया. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सूख-समाधानाची, आनंदाची आणि येणारं वर्ष आरोग्यमयी जावो हीच इच्छा.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-department-resource-not-responding-agri-state-minister-4740", "date_download": "2018-04-21T20:47:07Z", "digest": "sha1:N7SFIVGZTUUTFVCE56VQCKNHPQQHCVQK", "length": 15679, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Agriculture department resource not responding to Agri state minister, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी राज्यमंत्र्यांनाही जुमानत नाही यंत्रणा\nकृषी राज्यमंत्र्यांनाही जुमानत नाही यंत्रणा\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nया प्रकरणाचा पुढे पाठपुरावा केला नाही. निश्‍चितच माहिती घेऊन संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल.\n- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री\nयवतमाळ ः कामात कुचराई केल्याचा प्रकार खुद्द कृषी राज्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच उघडकीस आल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर तीन महिने उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. १९ जणांचे बळी गेलेल्या प्रकरणात अशाप्रकारे कारवाईस दिरंगाई होत असल्याने कृषी विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्‍त होत आहे.\nकापसावरील बोंड अळीचे नियंत्रण करतेवेळी विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात सुमारे १९ जणांचे बळी गेले होते. राज्य व देशपातळीवर या विषयाची चर्चा झाली. राज्य सरकारने याची दखल घेत दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.\nमात्र १९ जणांचे बळी गेल्यानंतरदेखील राज्यातील एकाही मंत्र्याने यवतमाळला भेटीचे सौजन्य दाखविले नसल्याचा मुद्दा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे सरकारच्या कारभारावरच शंका उपस्थित करण्यात आली. सरकारची बदनामी होत असल्याचे पाहता मुख्यमंत्र्यांसह आरोग्य व कृषिमंत्रीदेखील यवतमाळला पोचले.\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ४ ऑक्‍टोबरला यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. आर्णी तालुक्‍यातील शेंदुरसणी गावातील दीपक मडावी या विषबाधिताच्या घरी त्यांनी भेट दिली. या वेळी कृषी व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपले गुणगाण करणारे मोहरे पेरून ठेवले होते. ही बाब सदाभाऊ खोत यांनी हेरली. त्यानंतर त्यांनी थेट मडावी यांच्या घराबाहेर पडून रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांशी संवाद साधला.\nया वेळी कृषी सहायक गावात येतच नसल्याचे, तसेच कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे कृषी राज्यमंत्र्यांनी कृषी सहायक चोडे, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. पलसवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. ग्रामविकास अधिकारी, महसूल निरीक्षक यांच्या ग्रामविकास खात्यामार्फत कारवाई करू, असे सांगत ते गावाबाहेर पडले. आज तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही याप्रकरणी काहीच कारवाई झाली नाही.\nसदाभाऊ खोत यवतमाळ बळी कृषी विभाग बोंड अळी आरोग्य ग्रामविकास\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनसमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध...\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/vishesh-lekh/aanganewadichi-jatra/", "date_download": "2018-04-21T20:51:06Z", "digest": "sha1:PKWB3ED3VRT27VF7IOJ5X2XXFVO7FA34", "length": 5271, "nlines": 57, "source_domain": "bharat4india.com", "title": "आंगणेवाडीची जत्रा... | विशेष लेख", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nऋषी देसाई, मालवण, सिंधुदुर्ग\nनिसर्गसमृद्ध कोकणातील विविध मंदिरं आणि त्याभोवतीचा परिसर विलोभनीय आहे. यातली अनेक मंदिरं वा देवस्थानं जागृत देवस्थानं म्हणूनही ओळखली जातात. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडीचं भराडीदेवीचं मंदिर आणि तिथली जत्रा यासाठीच प्रसिद्ध आहे. या जत्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेची तारीख. ही तारीख सर्वांच्या संमतीनं ठरवली जाते आणि ती इतरांना कळवणं हा एक आगळा अनुभव आहे. दरवर्षी फेब्रुवारीत भरणाऱ्या या जत्रेसाठी लाखो भाविक येतात. यामध्ये राजकारणी, सिनेअभिनेते, देशी-विदेशी पर्यटक यांचाही विशेषत्वानं समावेश आहे.\n६ डिसेंबर १२ विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/solapur-news-ganesh-visarjan-796", "date_download": "2018-04-21T21:19:32Z", "digest": "sha1:ILPKFR4SAW2O6KFNZUDLGASSMBAROHVZ", "length": 15688, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "solapur-news-ganesh-visarjan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात जल्लोषात मिरवणुका संपन्न\nसोलापुरात जल्लोषात मिरवणुका संपन्न\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nसोलापूर : ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात संपूर्ण सोलापूर नगरी दुमदुमून गेली. विसर्जन मिरवणुकांनी सोलापुरच्या रस्त्यांवर जनसागर उसळला होता. गिरणगावातील परिसर बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकांच्या जल्लोषाने दणाणून गेला होता.\nसोलापूर : ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात संपूर्ण सोलापूर नगरी दुमदुमून गेली. विसर्जन मिरवणुकांनी सोलापुरच्या रस्त्यांवर जनसागर उसळला होता. गिरणगावातील परिसर बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकांच्या जल्लोषाने दणाणून गेला होता.\nसकाळी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान असलेल्या बाळीवेस येथिल कसबा गणपतीची मिरवणूक निघाली. त्या पाठोपाठ सोलापूरातील मानाच्या आजोबा गणपतीच्या मिरवणूकीस सुरूवात झाली. त्यानंतर पत्रा तालीमच्या लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मंडळ, समर्थ गणेशोत्सव, जोशी समाजाचा लाल आखाड्याच्या वस्ताद गणपती, पाणी वेस तालीम, थोरला मंगळवेढा तालीम, पुर्व भागातील ताता गणपती अशा मोठ्या गणेश मंडळांच्या मुर्तीनी विसर्जनासाठी प्रस्थान केले. गुलालाने माखलेले कार्यकर्ते, ढोल ताशांच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. दुपारी तीन वाजता मानाच्या देशमुख गणपतीची पुजा चौपाड येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूरच्या प्रथम नागरीक महापौर शोभा बनशेट्टी, पालिका आयुक्त अविनाश ढाकणे आदि मान्यवरांचा हस्ते पार पडली.\nबहुतेक मोठ्या मंडळांच्या मिरवणूका ह्या गणपती घाट, विष्णू घाटाच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या. एकंदरीत मोठ्या मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रात्री उशिरापर्यंत या विसर्जन मिरवणुका सुरूच राहणार असं चित्र पहावयास मिळत होतं. सोलापूर शहर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता. त्याचं बरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही पोलिस मिरवणूक मार्गावर लक्ष ठेऊन. विसर्जन मिरवणूकीतल प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर पोलिस आयुक्त महादेव तांबडे हे लक्ष ठेवून होते. मध्य रात्री बारा वाजता प्रत्येक मंडळींनी आपले वाद्य बंद केले व मिरवणूका मार्गस्थ करतं गणपती बाप्पाचे विसर्जन केलं. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मिरवणूका पार पडल्या\nसोलापूर गणपती गणेशोत्सव टीव्ही\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://inreporter.com/v/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4-%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-tuzhat-jeev-rangala-16-april-2018-upcoming-twist-nirom-marathi-_ye7fbrwJR8.html", "date_download": "2018-04-21T21:10:21Z", "digest": "sha1:XP6WCOX3QSG2G24JNYOU4DFU7ZDNQBFX", "length": 11964, "nlines": 170, "source_domain": "inreporter.com", "title": "जोंधळे लागणार सुरज व अंजलीच्या हाती|Tuzhat Jeev Rangala|16 April 2018|Upcoming Twist|Nirom Marathi", "raw_content": "\nपालतू पशु और जानवर\nकैसे करें और शैली\nMihir S5 दिन पहले\nजोंधळे अंजली सुरज यांचे हाती लागला तरी सतीसावीत्री अंजली समजुतीच्या गोष्टी सांगून जोंधळेला विचारून तपास करणार कदाचीत त्याला सोडून देणार. पैसे घेऊन जोंधळे आरामात व गायकवाड वनवासात.\nमी पूर्वीच प्रतीक्रीयेत लिहीले होते गोंधळे फरार आहे म्हणजे तो या प्रकरणात गुंतला आहे.आता पर्यत स्वताः गायकवाड पोलीसाना का सांगत नाही आणि एका मंत्रयावर आरोप आहेत तर मालीकेतली पोलीस यंत्रणा काही तपास करताना दिसत नाही. जो कोणी श्रीहरी सापडला त्याला आयुष्यात सरळ रेषेत चालणारी अंजलीबाई त्याला पोलीसांचे ताब्यात का देत नाही तपास करणे पोलीसांचे काम आहे.स्वताः कशाला तपास करती आहे. प्रेमाने विचारून असे लोक कबुली देतात कीती बालीशपणा. सेटवरील धमाल दाखवण्यात आली. त्यात दिग्दर्शक दाखवला त्यांनी सांगितले की लवकरच गायकवाडचे जीवनात positive गोष्टी घडणार आहेत अरे एका मंत्रयाला व त्याचे कुटुंबीयांना इतक्या वाईट अवस्थेत आणले अस कधी घडू शकेल. या सगळ्याचे शेवटी एकच लेखकाची कमाल.\nएअर इंडियाच्या विमानात काय चालते पहा कर्मचार्यांचे विचित्र अनुभव\nतुम्ही एकटे असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा शेवट पर्यंत .\nपहा वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर आता अशा दिसतात मराठी एक्टरेस | Marathi Actress Then And Now Look\nमुंबई : 'धुमधडाका'मधील 'प्रयत्तमा' हालाखीच्या स्थितीत, अभिनेत्री ऐश्वर्या राणेंशी बातचीत\nजाणून घ्या मराठी कलाकारांचे पती आणि पत्नी कोण आहे ते | Marathi actor and actress husband and wife\nसातारा येथील घटना हा पहा व्हिडीयो नक्की आणि शेअर करा ...Plssss... सर्व माहीती डिटेल मध्ये आहे.\nखेड्यातील तिचं असख्खलीत इंग्रजी पाहून ब्रिटिश महिला पण लाजल्या\nबुलढाणा : लग्नाच्या दिवशीच नवरदेवावर काळाचा घाला\nसंभाजी राजांना कोणी फसवलं | कोण होता तो आपलाच गद्दार माणूस | कोण होता तो आपलाच गद्दार माणूस \nराज ठाकरेंच्या टीकेला खिलाडी अक्षय कुमारचं उत्तर\nहर्षदा खानविलकर सोबत संजय जाधव यांचं लग्न झालं आहे जाणून घ्या अजून बरच काही | Sanjay Jadhav\nराज ठाकरे यांच्या सभेमधील एक हास्यास्पद क्षण\nसुषमा अंधारे कॉमेडी भाषण \nनवरा बायको मधले भांडण marathi call recording\nमद्यपी डेअरींग बाज महिलेची पोलिसांनी अशी उतरवली नशा\nजाणून घ्या मराठी अक्टर्सचे मूळ गाव कोणते आहे ते\nपहा २०१७ मध्ये या मराठी कलाकारांनी घेतल्या नवीन गाडी | Marathi Stars New Car | Cine Marathi\nहे मराठी कलाकार नावापुढे आडनाव लावत नाहीत | जाणून घ्या खरी नावे\nभिकाऱ्याला कधीही पैसे देऊ नका हा व्हिडीओ पाहायला वर..\n..अन् आमदार नितेश आणि वैभव आमने-सामने ‘त्या’ स्मितहास्याचं रहस्य काय\nजाणून घ्या मराठी कलाकरांना पाहिलं दाम्पत्य मुलगी आहे कि मुलगा\nमराठी विनोदी नाटिका : कमलाची 'ममई'\n© 2010-2018 INreporter वीडियो देखें और डाउनलोड करें", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T21:22:30Z", "digest": "sha1:EHFQFD4JOFK33LZUZCBRDBLRRRWMPTWP", "length": 4668, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पोर्तो रिको - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► पोर्तो रिकोमधील शहरे‎ (२ प)\n► पोर्तो रिकोमधील विमानतळ‎ (१ प)\n► सान हुआन, पोर्तो रिको‎ (१ प)\n\"पोर्तो रिको\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी १३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/11/blog-post_21.html", "date_download": "2018-04-21T20:58:59Z", "digest": "sha1:3UOCBZWLPLMLFONUFAMWEE3GSF5A2KD2", "length": 43371, "nlines": 422, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: दादर", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी असतात की आपण तिथे राहणारे नसतो पण इतकं जिव्हाळ्याचं का वाटाव असं वाटत राहात तसं माझ्या मनात \"दादर\".\nअगदी लहानपणी जेव्हा दिवाळी किंवा कुणा नातेवाइकाच्या लग्नाची खरेदी म्हटलं की हमखास आठवणार ते म्हणजे दादरच. माझी मावशी एलफ़िन्स्टनला राहायची त्यामुळे तसंही तिच्याकडे जायला जलद गाडीतून दादरलाच गाडी बदलायचीही असायची. खरेदीच्या वेळीही सगळं झालं की मग मावशीकडे असंच न सांगता ठरलेलं असायचं. तेव्हाचं दादर म्हणजे सुविधाच्या गल्लीतून सुरु करायचं आणि फ़्रॉक पसंत पडेपर्यंत एकामागुन एक दुकानांच्या पायर्या चढायच्या. त्या भागातले सगळे कायम गर्दीचे रस्ते पालथे घालायचे हा एक वार्षिक कार्यक्रमच होता.तेव्हा वर्षाला साधारण एक नवा फ़्रॉक इतकी चैन होती म्हणून मग तो एकच घरी गेल्यावरही आवडेल असा घ्यायचा त्यामुळे कधी कधी माझी आई कंटाळुन जायची. मग प्लाझाच्या समोर एक गु-हाळ आहे त्याच्याकडे ऊसाचा रस ठरलेला. कपड्यांच्या बाबतीत माझं एक नेहमीचं रडगाणं म्हणजे ९९% वेळा दुकानात घेतलेलं घरी लेऊन पाहिलं की नाक मुरडलंच पाहिजे. केवळ तेवढ्यासाठी मला इथे अमेरिकेतली रिटर्न पॉलिसी प्रकार फ़ार आवडतो. असो..भरकटतेय. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की दादरचा लळा लागला तो त्या दिवसांत.\nमग शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी झाल्यावर रूपारेलला गेल्यामुळे आता दादर जरा जास्त जवळ आलं. कधीतरी मैत्रीणींबरोबर शिवाजी पार्कच्या कट्यावर बसुन गप्पा मारणं आवडायचं.बारावीच्या देसाई क्लासला शहाडे-आठवल्यांच्या गल्लीत जायचं तेव्हाचं दादरला जाणं अजुन थोडं वेगळं. बारावीचं टेंशन पण तरी क्लासच्या ग्रुपबरोबर मंजुच्या वड्याची चव जिभेला लागली ती अजुनपर्यंत मुंबईत गेलं आणि उभा वडा खाल्ला नाही तर देवळात गेलो पण प्रसाद घेतला नाही असं काहीसं वाटतं.\nपण तरी त्याहीपेक्षा दादरच्या जास्त जवळ आले ते नंतर मी भगुभईला डिप्लोमा इंजिनियरिंगला गेल्यावर. माझी जिवलग मैत्रीण दुर्गेशा शिवाजी पार्कच्या जवळ म्हणजे संतुरच्या गल्लीत राहायची. आता तिथे इमारत झाली पण तेव्हा त्यांचं तिथे छोटंसं घर होतं. अभ्यासासाठी त्यांच्याकडे राहाणं अगदी नियमाचं झालं आणि दादरची ओढ अजुनच वाढली. तिच्याबरोबर आम्ही आसपासच्या भागात खादाडीचे इतके कार्यक्रम केलेत की त्यावर एक वेगळी पोस्ट होईल. तिची आजीपण जवळ म्हणजे सिंधुदुर्गच्या बाजुच्या इमारतीत राहायची. आजी एकटीच असल्याने आम्ही दोघी खूपदा तिच्याकडेच राहायचो. इंजिनियरिंगच्या अवेळी मिळणार्या सुट्ट्यांमध्येही मी अधुनमधुन त्यांच्या कडे जायचे. मग ठरवुन गेलं की सिटिलाइटच्या त्यांच्या लाडक्या कोळीणीकडून आणलेले सुरमई नाहीतर पापलेट तिची आजी टिपिकल सारस्वत पद्धतीने इतके झकास करायची की त्याच्यावर शिवाजी पार्कच्या पानपट्टीवाल्याकडचं थंड थंड पेटी पान खाणं म्हणजे काय आहे हे कळायला ते सर्व त्याच क्रमाने खायला पाहिजे. सिंधुदुर्गचं किचन त्यांच्या खिडकीतून दिसतं त्यामुळे ताजा बाजार आला असला की आजी आम्हाला आग्रह करून रात्री जेवायला तिथेही पाठवायची. माझ्या घरी माझ्या आईला तसं बाहेर खाणं हा प्रकार फ़ारसा आवडत नाही त्यामुळे त्यांच्या आग्रहाचं मला इतकं कौतुक वाटायचं ना की बास. मग रात्री परतताना शिवाजी पार्कला एखादी चक्कर मारुन आजीसाठी आठवणीने पानात मिळणारी कुल्फ़ी घेऊन जाणं आणि उरलेल्या गप्पा तिघींनी एकत्र मारणं या सर्वांत खरंच खूप आनंद होता. या अशा दिवसांनी मग दादरबद्दल वाटणारं प्रेम जरा जास्तच वाढलं. त्यानंतर मग पुढच्या शिक्षणाची आमची कॉलेजं वेगळी झाली तसा तिचा माझा संपर्क कमी झाला आणि मग आम्ही एकमेकांशी फ़क्त इ-मेल चॅटवर आलो तसं वाटलं की गेलं दादर आता. त्यानंतर तर ती नोकरीसाठी बंगलोरला गेल्यामुळे मग दादरला हक्काचं कोण असा प्रश्नच पडला.\nतेवढ्यातच निसर्ग भ्रमणाचा नवा छंद लागला होता त्यातुन ओळख झालेली माझ्यापेक्षा वयाने मोठी असली तरी खूप समजुन घेणारी नवी मैत्रीण संगिता मला मिळाली आणि दादर पुन्हा एकदा आयुष्यात आलं. खरं तर ती टेक्निकली माटुंग्याला राहायची पण दोन रस्ते ओलांडले की शिवाजी पार्क म्हणजे जवळजवळ दादरमध्येच. आणि रूपारेलच्या मागे म्हणजे दादर असं माझं ढोबळ कॅलक्युलेशन आहे त्यात तिचं घर बसतय...मग जेव्हा केव्हा रात्रीची कर्जत लोकल पकडायची असली की माझा मुक्काम पोस्ट संगिताच्या घरी असं ठरलेलं. तेव्हाही रात्री शिवाजी पार्कला चक्कर किंवा नेब्युला नाहीतर जिप्सीमध्ये कधी जाणं हेही. आणि तेव्हा तर मी नोकरीपण करत होते त्यामुळे मग तसं खर्चाचाही प्रश्न नव्हता. त्यानंतर एकदा एका आजारपणानंतर ऑफ़िसचा प्रवास थोडा त्रासदायक होत होता म्हणून एक आठवडा मी त्यांच्याकडून नोकरीही केली होती. आणि तात्पुरतं तिथेच एका ठिकाणी महिनाभर पेइंग गेस्ट म्हणूनही राहिले होते. आता दादरची जरा जास्तच चटक लागली होती असं वाटत होतं.\nपण मग त्यानंतर लग्नानंतर मायदेश सोडल्यामुळे पुन्हा दादर टप्प्याबाहेर गेलं पण आठवणीतुन अर्थातच नाही. पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही जुना चारेक जणांचा ग्रुप पुन्हा शिवाजी पार्कवर भेळ खात गप्पा मारत बसलो. अरे हो तिथल्या कॅंटिनचा वडाही छान आहे हे सांगायचं राहिलं. त्यानंतर अचानक एक दिवस आमच्या एका कॉमन मित्राची इ-मेल आली की एका आजारपणामुळे आमची जिवलग मैत्रीण गेली. ती तिच्याबरोबर माझं दादर घेऊन गेली असं का कोण जाणे मला इथे वाटत होतं. त्यानंतर भारतात गेले तेव्हा तिच्या घरच्यांना भेटायला गेले त्यावेळचं दादर खूप वेगळं, गर्दीतही एकटं का वाटलं माहित नाही. पण आता सर्व पुर्वीसारखं आहे असं नाही. शिवाय मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे शिवाजी पार्काचं मराठीपण खूप कमी झाल्यासारखंही वाटलं. आधी राउंड मारताना येणारे मराठी आवाज आता कमी झाल्यासारखे वाटले.चालायचं दादरला घर घेणं हे जर म्हणायचं असेल तर मला पु.ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे मुंबईकर व्हायला तुम्हाला मुंबईत कुणी दत्तक वगैरे घेतयं का पाहा तसं वाटतं. मग आता तिथले मराठी कमी झालेच असणार.\nमी अमेरिकेला जेव्हा आले तेव्हा माझ्या नवर्याला म्हटलं होतं की आपण दोघं इथे खूप मेहनत करू म्हणजे आपल्याला दादरला निदान एक वन बीएचके तरी घेता येईल. आतापर्यंत कधीही कसाही गुणाकार भागाकार केला तरी ते स्वप्न स्वप्नच राहाणार हे आता कळतंय पण तरी दादरची ओढ काही जात नाही. फ़क्त काहीतरी संकेत असल्यासारखं नेमकं दादरच्या आसपास राहणार्या मित्र मैत्रीणी कसे काय भेटतात ठाऊक नाही पण जेव्हा जेव्हा दादर सुटतंय असं वाटतंय तेव्हाच कुणीतरी म्हणतं मी दादरचा/ची आणि मग मन मागे मागे जात पुन्हा दादर स्टेशनवर येऊन थांबतं.\nअपर्णा...तुला तर माहीत आहेच...मी व दादर हे अतुट समीकरण. दादर पूर्व व पश्चिम दोन्हीकडे मी २००० सालापर्यंत राहिलेली.इथेच थांबते नाहीतर तुझ्या पोस्ट एवढी माझी टिपणी होईल...:D\nआज एक जिव्हाळा सोडून निघते आहेस आणि अजुनही आधीचे बंध तितकेच ताजे.....:)\nमाझा तसा मुंबईशीच एकूणात फार संबंध नाही गं पण जवळपास दहावीपर्यंतचे सगळे फ्रॉक दादरहून घेतलेले.....आई, आजीबरोबर तिथे जायचे....मस्त गल्लीबोळात फिरत खरेदी करायची....दिवसभर खाउगल्ल्या पालथ्या घालायच्या आणि संध्याकाळच्या पंचवटीने आम्ही परत\nमी ठाण्याची पण कॉलेज रुईया त्यामुळे माटुंगा, दादर आहा मस्त आहे. अजूनही जाते. बदललंय बरच पण मंजू\nवडा, कैलास लस्सी, दादर च्या कॉर्नर ला असलेल्या इराण्याचा आम्लेट पाव काय काय आठवायला लागले\nमुंबई ती मुंबईचग.......दादर तर मस्तच.\nभाग्यश्रीताई, ही पोस्ट लिहितानाच पहिली प्रतिक्रिया तुझी असेल असं वाटलं होतं आणि ते तसंच झालं म्हणून छान वाटतंय...खरं तर दादरबद्द्ल तुच हक्काने अधेमधे लिहीशील असं वाटलं होतं पण मग तुझी वाट पाहुन मीच लिहीलं....:)\nगिरिश, अरे हो तो लस्सीचा उल्लेख कसा काय राहिला माहित नाही...पण इथे आल्यापासुन उसाचा रस जास्त दुर्मिळ झालाय म्हणून लगेच आठवला वाटतं....स्वागत आणि आभार...\nतन्वी, अगं तुझ्या माझ्यासारख्या सगळ्या मैत्रीणी मुंबईच्या असताना तू नाही म्हटलंस तरी तुला मुंबईत तर यावंच लागणार म्हणजे संबंध आहे...आणि ते फ़्रॉकसाठी दुकानं पालथी घालायचे दिवस काय छान होते ना अगं यावेळी मला माझ्या दहा वर्षांच्या भाचीसाठी फ़्रॉक घ्यायचा होता ना तर एकतर सर्व वेस्टर्न नाही तर चक्क पंजाबी हेच पर्यार होते. दुकानदाराला विचारलं तर तो चक्क म्हणतो..आजकल यही चलता है....\nअनुजाताई, तुझं माझं कॉलेजला जायचं ठिकाण एकाच भागात म्हणजे तुला हा लेख वाचताना नक्की जुन्या आठवणी आल्या असतील....\nकोहम स्वागत आणि आभार...\nअश्विनी अगं आम्हाला लहानपणापास्नंची लोकलची सवय त्यामुळे भिती-बिती काही वाटली नाही कधी. पण प्रवासाचा शीण तेव्हा आणि आता दोन्हीवेळी सारखाच..पण मुंबई ती मुंबई असं मला बाबा वाटतं. इथे न्युयॉर्कला गेलं की मुंबईची जाम आठवण येते...\n माझ्या दादरबद्दल कधी लिहिलंस तू \n एकेक दुकान...एकेक हॉटेल...एकेक गल्ली मी जन्मल्यापासून तिथेच फिरतेय मी जन्मल्यापासून तिथेच फिरतेय \nआईशप्पथ अनघा तुझा ब्लॉग वाचायला घ्यायच्या आधीच लिहिलंय..:P\nमला वाटत एके काळी कदाचित संतूरच्या गल्लीमधून आपण एकमेकासमोरून गेलोही असू...:)\nमी तर ठाणे सोडून तीन वर्षांपूर्वीच दादरकर झालेय. आता दादरची सवय पण झालीय. फार काही फिरले नाही दादरमधेसुद्धा पण दादरला रहाण्याची मजा और आहे गं.\nहो की नाही कांचन बघ पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे कुणी न कुणी दादरच भेटत..हे ठिकाण माझ्यासाठी खूप खास आहे...नशिबाने मला तिथे राहणाऱ्या मैत्रिणी मिळतात...:)\nअगदी खरंय संतोष तुमचं.....\nआपण खरंच लकी आहोत की मुंबई आपल्या इतक्या जवळची आहे..कितीही दूर असलं की मुंबई हे नाव ऐकलं तरी दोन गप्पा जास्त होतात ....:)\nजन्म आणि बालपण जरी डोंबिवली असले तरी कुर्ल्याच्या एका बटाट्याच्या चाळीत\nआजी आजोबा रहायचे त्यांच्या सोबत दिवाळीला दादरच्या फुल बाजारात आणि मग श्रीकृष्णाचा वडा आणि काकासोबत दादर चौपाटी असे समीकरण होते. पुढे दहावी नंतर कुर्ल्यात स्थलांतरित झाल्यावर कॉलेज चेंबूर ला असले तरी रुईया नाक्यावर हजेरी लागणे सुरु झाले ह्या काट्यावर रुईया पेक्षा इतर कॉलेज ची मुल जास्त असतात असे माझे मत आहे. पार्कात जाणे आणि जिप्सीत बसलेल्या परचुरे ला हाय करणे नित्याचे झाले. हळूच काळ्या पिशवीत बियर ची बाटली आणि कीर्ती कॉलेज जवळ मिळतो म्हणून कीर्तीचा वडापाव ( ह्या वडापाव ने एका उत्कृष्ट वडापाव स्पर्धेत मुंबईतून २ क्रमांक मिळवला होता ) घ्यायचा आणि मग समुद्राच्या साक्षीने आणि त्यात सोडलेल्या सांडपाण्याच्या सुगंधा समवेत तारुण्यातील स्वप्ने , निराशा , आशावाद सारे काही लंब्या चौड्या मैत्रीच्या आणाभाका खाल्लेले मयुरपंखी दिवसांची आठवण तुझ्या लेखामुळे झाली.\nआजही भारतात जेव्हा येतो तेव्हा एक महिन्यासाठी दादरला महाराष्ट्रातील पहिली वातानुकुलीत आणि संगणीकृत वाचनालय , श्रीकृष्ण च्या बाजूला आणि धुरी हॉल च्या खाली असलेले तेथे नोंदणी करतो. आणि त्या निमित्ताने दादर ला फिरून येतो.\nदादरच्या पोस्टवर माझ्यासारख्या आणखी एका नॉन दादरकराचं स्वागत....:)\nनिनाद तुझ्यासारखं मीही जेव्हा मायदेशात जाते तेव्हा दादरला हक्काने जाते...तिथे माझं हक्काचं कुणी असलं/नसलं तरी.......\nजिप्सीतला परचुरे आणि एकंदरीत बरीच मराठी कलावंत मंडळी दिसायची ना\nही पोस्ट माझ्यासाठी प्रचंड नॉस्टॅल्जिक करणारी आहे....आज परत वाचतेय आणि यात किती आठवणींचा उल्लेख राहिला आहे तेही आठवतेय...:)\nजिप्सी मध्ये अनेक मराठी कलावंतांचा राबता असतो.\nआजही कधी गेलो की एक क्षण वाटत की मोहन काका बसले आहेत.\nशिवाजी पार्क च्या कट्ट्यावर पंचक्रोशीतून लोक येतात.\nआमचा हळूच कणेकरांच्या कंपू मध्ये चंचू प्रवेश व्हायचा.\nकधी कधी सोमनांचा मिलिंद जॉगिंग करतांना दिसायचा. त्याला आम्ही लंगोटी यार असल्यासारखे हाय करायचो.\nसर्व वयोगटांचा आबाल वृद्धांचा लाडका कट्टा\nआजही ते मंतरलेले दिवस माझ्या स्वप्नात येतात.\nयेथे घर असणे हे आजही माझे स्वप्न आहे.\nअर्थात मुंबईत घर घेणे हे एक मोठे दिवास्वप्न झाले आहे.\nआजही तोंडावर पार्कातील बर्फाच्या गोलेवाल्याचा मलई गोळ्याची चव रेंगाळते.\nमात्र लहानपणी दादर चौपाटीच्या पाण्यात एकेकाळी आपण खेळलो होतो ह्यावर विश्वास बसणार नाही इतके घाणेरडे सांड पाणी आता समुद्रात दिसते.\nकैलास नाथ ची लस्सी ही पिण्यासाठी नसून फक्त खाण्यासाठी असते.\nशिवाजी मंदिर च्या बाहेरील भेळ व स्वामी समर्थांच्या गल्लीतील वडापाव फर्मास\nबाजूला शिवसेना भवनाच्या खाली आयुर्वेदिक वस्तूंचे दुकान मस्तच\nजर्मनीत आयुर्वेदिक दुकानात मिळणाऱ्या गोष्टी येथे जाम स्वस्त मिळतात.\nआणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाचकांसाठी अली बाबांची गुफा\nबस नाम हि काफी हे.\nनिनाद, पुन्हा एकदा आठवणींमध्ये हरवतेय.....तुझ्या वरच्या कमेंटशी सहमत...विशेष करून मुंबईत घर घेणं हेच एक दिवास्वप्न....अगदी अगदी...आम्ही अजून पैसेच जमवतोय दादरसाठी...असो...\nजिप्सीवरून आठवलं...तू हे पाहिलंस का\nआभार पुन्हा एकदा आवर्जून लिहिल्याबद्दल.....:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chavishtpakkruti.blogspot.com/2014/02/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:41:58Z", "digest": "sha1:6A6HLZAD7KOFM6EYBGC257MQGGGY27QN", "length": 4238, "nlines": 38, "source_domain": "chavishtpakkruti.blogspot.com", "title": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती: नमन [नमनाला घडाभर (?) तेल ]", "raw_content": "सुगरण आईच्या साध्या,सोप्प्या पण चविष्ट पाककृती\nनमन [नमनाला घडाभर (\nस्वयपाक् घराशी बरेचदा संबंध लग्न ठरल्यावरच येतो ,एक वेळेचा स्वायापाकापासून साधारण सुरवात होते . तेल किती घेऊ मोहोरी किती हळद -मिठाचे प्रमाण करता करता खिचडी , पोहे ,कोशिंबीर , बटाटा भाजी ,साबुदाणा खिचडी , कणिक भिजवण्याची सर्कस , प्रचंड प्रयत्न पूर्वक केलेली गोल () पोळी वर येऊन गाडी रेंगाळते आणि अचानक 'हम भी किसीसे कम नाही ' चा साक्षात्कार होतो .\nनव्या नवलाईचे नउ दिवस संपताना पाय जमिनीला लागतात आणि अक्षरश: त्रेधातीरपिट उडते . अनेक विचार न केलेल्या गोष्टी पोटात गोळा आणतात .जसे विरजण कसे घालायचे साबुदाणा भिजवताना पाणी किती घालायचे साबुदाणा भिजवताना पाणी किती घालायचे इ. दिवसातून दोन ते तीन फोन आईला सुरु होतात . इतके करूनही फजिती ती होतेच .\nहि सर्व हत्यारे आधीच उपलब्ध असतील तर कामाचा आणि फोन चा वेळ नक्कीच वाचवता आला असता .\nमाझ्या आई च्या अशाच सोप्प्या , चविष्ट आणि साधारण रोज लागणाऱ्या पाककृती देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच तुमच्या घरी होणारया सुंदर , सुग्रास पदार्थांचे देखील इथे स्वागत आहे .\nएका सोप्या पाककृतीने सुरवात करूयात .\nलिंबाचे गोड लोणचे : [उपवासाला चालते ]\n[आमटीची वाटी ,पोह्याचा चमचा मापाला ]\nलिंबाच्या चार-चार फोडी करून एका स्वश्च बरणीत भराव्यात ,त्यात मीठ ,तिखट ,साखर घालून चांगले हलवून ,झाकण घट्ट लावून ठेवावे .रोज एकदा सर्व मिश्रण हलवावे .दहा दिवसात लिंबाचे चविष्ट लोणचे तय्यार . :)\nनमन [नमनाला घडाभर (\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/bhandara-gondiya-affidavit-2014.html", "date_download": "2018-04-21T20:57:16Z", "digest": "sha1:22ZFSREMWXS5NHTGLFDDJSECFFRT6O75", "length": 3888, "nlines": 96, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Welcome to Maharashtra Political Parties.in", "raw_content": "\nलोकसभा मतदार संघ नकाशा\nलोकसभा निवडणूक वेळापत्रक २०१४\nलोकसभा निवडणूक प्रतिज्ञापत्र २०१४\nलोकसभा निवडणूक निकाल २०१४\nमहाराष्ट्र लोकसभा २०१४ निकाल\nलोकसभा निवडणूक निकाल २००९\nभंडारा-गोंदिया लोकसभा उमेदवारांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र - Election Affidavit 2014\nअखिल भारतीय मानवता पक्ष\nआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया\nसैयद अफजल अली उर्फ छानुभाई\nमते मनोहर उर्फ मामा\nमिर्झा वाहेद बेग अहमद बेग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/08/blog-post_14.html", "date_download": "2018-04-21T21:02:11Z", "digest": "sha1:H4WMA2VTKBGDCDTN2KVVW23LOU7TF7JU", "length": 34501, "nlines": 405, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: निसटलेले क्षण", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nसलिल-संदिपची जोडी त्यांच्या पाचशेव्या प्रयोगाला \"दमलेल्या बापाची कहाणी\" ही कविता प्रथमच सादर करताहेत. टी.व्ही.वर आम्ही पाहातोय. खरं मी ते आधी एकदा पाहिलंय (म्हणजे हे रेकॉर्डिंग ऐकायच्या आधी) आणि माहित नाही का ते, त्या वेळच्या वातावरणामुळे असेल कदाचित मला ते त्यांच्या \"दूर देशी गेला बाबा\" सारखं परिणामकारक वाटलं नव्हतं. आज पुन्हा हे पाहताना मी आईला म्हणतेय ही लोकं रडताना दाखवताहेत ना मला या गाण्याला अजिबात रडु-बिडु आलं नव्हतं. गाणं सुरु होतं नेहमीप्रमाणे आणि सुनिल बर्वेबरोबरच्या संभाषणानंतर संदिप शेवटचं कडवं पुन्हा सुरु करतो. इथे लिहुच दे ते मला.\nबोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात\nआणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात\nआई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा\nरांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा\nलुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं\nदूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं\nअसा गेलो आहे बाळा पुरा अडकून\nहल्ली तुला झोपेतच पहातो दुरून\nअसा कसा बाबा देव लेकराला देतो\nलवकर जातो आणि उशीरानं येतो\nबालपण गेले तुझे-तुझे निसटून\nउरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून\nजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे\nनजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे\nतुझ्या जगातून बाबा हरवेल का गं\nमोठेपणी बाबा तुला आठवेल का गं\nबाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये\nना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....\nहे ऐकता ऐकता न कळत कधी डोळे पाझरायला लागले कळलंच नाही. मला मुलगी नाही. पण एक गोड भाची आहे. आता ती अकराच वर्षांची आहे. पण हे कडवं मला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीकडे एकदम घेऊन गेलं समजलंच नाही.\nआमच्या घरचं हे पहिलं नातवंडं आणि त्यात मुलगी. त्यामुळे लहान असताना माझ्या खास तिला भेटायला खूप फ़ेर्या असत. मला तिच्याबरोबर खूप आवडे आणि तिला मी. ही अगदी छोटी होती पाचेक वर्षांची आणि मी लग्नानंतर अमेरिकेला आले. तेव्हा आपल्याकडे घरोघरी इंटरनेट नव्हतं. फ़ोनवर सर्व काही आपल्या लाडक्या ’अपु’ला सांगण्याची तिची धडपड आठवली. तिचा मुख्य प्रश्न असे माझ्यासाठी तिथे जेवण कोण करतं याचा. आणि एक दिवस मला आपल्या आताच शिकु लागल्या छोट्या हाताने आलेलं तिचं पत्र (त्यात मागच्या बाजुला \"अपू हे पतर मी लिलं आईने नाही.\" असं लिहिलंही आहे) . तिचं बालपण माझ्यासाठी निसटतयं याची अचानक जाणीव झाली. पण जाणं नाही जमलं. नंतर इंटरनेटवर जसं एकमेकांना पाहायला लागलो तसं तेवढ्या वेळात मला जमेल तेवढं सगळं अगदी नवे कपडे, काढलेली चित्र असं सर्व दाखवणं पुन्हा एकदा या \"झोपेतच पहातो दुरुन\" ऐकुन आठवलं.\nनंतर मात्र एकदाची गेले आणि तेही तिच्याच वाढदिवसाच्या बरोबर एक दिवस आधी. आता दोन वर्षांनी मोठी झाली असली तरी लहानच. जमेल तेवढे क्षण पुन्हा एकत्र काढले. मी तिला शाळेत दुपारी एकदा घ्यायला गेले तर इतकी खूश की बसं. तिच्यासाठी मी जेवण बनवलं त्याची तारीफ़. आता तो जुना प्रश्न मिटला असेल. माझ्या परतीच्या वेळी खूप आधीपास्नं तिचे भरलेले डोळे आणि २६ जुलैच्या पावसामुळे माझं विमान रद्द झाल्यामुळे तिला झालेला आनंद सगळं सगळं माझ्यासाठी तेवढंच स्वच्छ आहे. अपु तू जाऊ नकोस ना या तिच्या हाकेला माझ्याकडे कधीच उत्तर नव्हतं आणि मला नक्की काय वाटतय हे सांगुन समजायचं तिचं वय...\nआता यावेळी मात्र समंजसपणा वाढलेला आहे. मी इथेच राहावं हे म्हणणं नेहमीच आहे पण मी परत जाणार हेही आता बहुतेक स्विकारलय. आणि आता अजुन मोठी झाली ना तिला तिचं व्यस्त शालेय जीवन आलं आणि त्यात आता खरं सांगायच तर माझ्यासाठी वेळ नसणार. हा क्लास, ती परिक्षा. इतकं व्यस्त की यावेळी चक्क तिने आता मला ती सातवीत जाईपर्यंत जर मी मध्येच आले तर ती किती बिझी असेल याचा पाढा वाचला. म्हणजे मी येऊ नको असं नाही पण तरी तिला इच्छा असली तरी वेळ नाही. म्हणजे पुन्हा \"बालपण गेले तुझे-तुझे निसटून, उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून, जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे\" असंच काहीसं....\nआताही मी निघताना डोळ्यात पाणी आहे. अजुन आम्ही सर्व इंटरेनटवर शेअर करतो. आम्ही काही वर्षांनी जरी भारतात परत गेलो तरी तिचं कॉलेज मधलं वेगळं जग असेल आणि त्यात मी हरवली असेन का गं सगळं या संदिपने लिहिलेल्या कडव्यासारखं. आणि आता कल्पना करणं खरं फ़ार चुकीचं आहे पण जेव्हा ही सासरी जाईल त्या काळातल्याही मुलींच्या डोळ्यात पाणी येत असेल तरी ते माझ्यासाठीही येईल का सगळं या संदिपने लिहिलेल्या कडव्यासारखं. आणि आता कल्पना करणं खरं फ़ार चुकीचं आहे पण जेव्हा ही सासरी जाईल त्या काळातल्याही मुलींच्या डोळ्यात पाणी येत असेल तरी ते माझ्यासाठीही येईल का सगळे निसटलेले क्षण डोळ्यापुढून जाताहेत आणि आता भरल्या डोळ्यांनी काहीही लिहिणं अशक्य आहे.\nमुलं खुप लवकर मोठीहोतात. हातातल्या वाळूसारखे दिवस कसे निसटुन जातात तेच समजत नाही.\nखूप भावला मॅडम हा लेख...मी हे गाणं एक मुलगी आणि मुलीची आई या दोन्ही भुमीकेतून ऐकले....डोळे वहात होते आणि तेव्हढ्यातच गौरी म्हणाली अरे मम्मा रडतीयेस काय मी आहे ना, कुठे लागलय का तुला.......काय सांगणार तिला.....लगेच बाबांचाही फोन आला त्यांनाही कल्पना होती की मी ईकडे रडुन गोंधळ घातला असणार....तुझ्या लेखातून पुन्हा ते क्षण आठवले बघ\n@तन्वी, तुझं खरंय. अगं म्हणजे मुली असणारे आई-बाप हे तर या गाण्यासाठी हमखास डोळ्यातुन पाणी काढणारे गिर्हाइक होते पण बघ ना माझ्यासारख्यांनाही चटका लावुन गेलं. म्हणून मी लिहिलं. कदाचित मला वाटतं आई बाजुला असताना मला त्याही गोष्टीचा गहिवर आला असेल पण मन मात्र माझ्या भाचीसाठी झुरत होतं हेही खरं.\n@सर्किट, तुमचं म्हणणं पटतय. काही काही क्षण असेच निसटुन जातात. आपली इच्छा किती असली तरी आपण तो वेळ देऊ शकत नाही हीच खंत. माझ्यासारखीच दुर देशात राहणार्या कदाचित इतर काहींचाही हा प्रश्न असेल.\n@महेन्द्रकाका, तुम्हाला तर दोन दोन लेकी. कळतय फ़ुलपाखरांसारख्या त्यांनाही पंख फ़ुटताहेत ते...\nBy the way मिस नाजुक आता माझ्या जवळ नाही .. हरवुन बसलोय् तिला मी.. :,(\nजय, तू बापवाल्या कवितावाला नाही तरी आवर्जुन लिहिलंस त्याबद्दल खरंच धन्यवाद. अरे तू सध्या त्या \"इतकी नाजुक\" वाल्याच ऐक. आणि हे बघ माझा नवरा बाप झाला म्हणून सेंटी-बिंटि झाला नाही बरं. तो एखादी सेंटि कविता अशी अडखळत वाचेल की त्याची पण विनोदी कविता होऊन जाईल.\n’मिस नाजुक’ बद्द्ल जरा वाइट वाटतय पण लवकरच तू दुसरं काही अपडेट करशील. :)\nधन्यवाद \"अनामिके\" :) पण मला मुलीच जास्त आवडतात आणि स्वतःचं मुलगी असणं...\nधन्यवाद दिपक. आपलं म्हणणं खरयं पण तरी सगळीकडे फ़ास्ट फ़ॉर्वडचं बटण नाही चालत ना आणि हो मला वाटतं मुली आवडण्याचा हा आपल्या काळातला ट्रेन्ड आहे आणि ते बरही आहे....आता एकदा मुलगा झाला हो म्हणुन काहीतरी लिहायचं म्हणते....:)\nदिपक तू म्हटलंस तरी चालेल...मुलगा तसा खराच झालाय वर्षापुर्वी बघ ना इथे तिथे उल्लेख आहेत त्याचेही ब्लॉगवर...\nप्रियांका विकास उज्वला फडणीस July 19, 2012 at 12:45 PM\n माझी बहिणही मोठी झाली की ग आता\nआजपर्यंत जाणवलंच नव्हतं.. दोनेक वर्षात मी घरातून बाहेर पडेन\nउगाच भिती वाटायला लागलिये आता.\nमीही अशीच हरवले तिच्या दुनियेतून तर\nप्रिया खास वाचल्याबद्दल आभार..:)\nअगं बहिणींच्या बाबतीत असं होत नाही. पण मी बघ नं तिला इतकं लहान असताना सोडून आले की तिच्या जगात मी असायला हवं होत नं असं खूप वेळा वाटतं...अर्थात चूक माझीच आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा ही पोस्ट वाचते तेव्हा मी खरंच खूप सेंटी होते..\nतू चिंता करू नकोस...खरं तर आता तुझी बहीण कॉलेजला वगैरे जाईल नं तेव्हा ताई म्हणून तू समुपदेशकाची योग्य भूमिका मांडलीस तर तुमची मैत्री आणखी घट्ट होईल बघ....:)\nप्रियांका विकास उज्वला फडणीस July 19, 2012 at 2:08 PM\nबहिणींचं अस होतं नाही म्हणतेस पण आमच्यात अंतर जास्त आहे त्यामुळे सांगता येत नाही\nमी घरात आहे तोपर्यंत ती टिनेजर असणारेय. म्हणजे यू नो \"दिवस असे की कोणी माझा नाही\" टाईप मनःस्थिती तिची. आणि तिला समज येईपर्यंत मी नसेनच तिच्यासोबत. जगात सगळ्यात प्रिय व्यक्ती आहे न ग ती मला म्हणुन ती दुरावली तर हा विचारचं सहन होतं नाहिये.\nहोप तू म्हणतेस तसच होईल\nबाकी मगाशी भावनेच्या भरात सांगायचं राहिलं....खुप मस्त लिहिलयेस :)\nप्रिया, अगं तू वाचून प्रतिक्रिया दिलीस तेव्हा आवडलं असेल असं मीच गृहित धरलं होतं..:) आणि काही आवडलं नाही तर विनासंकोच सांग गं..हा ब्लॉग म्हणजे प्रकट व्हायचं निव्वळ एक साधन आहे..त्यात कुठेतरी कमी होऊ शकतं...असो..\nआणि अगं कित्ती गोड वाटतंय ते तुझ्या बहिणीबद्दल की जगात सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हटलंय ते...लकी आहे गं ती....:)\nकाही नाही गं फ़रक असला तरी एकदा कॉलेजला गेल्या की समवयस्क होऊन जायचं...मग तो फ़रक उरत नाही..बघ मी ज्या प्रकारे तुला उत्तरं देतेय किंवा तुझ्या ब्लॉगवर आपण बोलतो तेव्हा आपल्या वयातला फ़रक कुठे आपल्याला त्रास देतो आणि ऑन पेपर मी निदान दशकभर मोठी असेन तुझ्यापेक्षा पण सध्या ते गुलदस्त्यातच राहु दे.....:)\nबहिणीबरोबर असणं (किंवा असू शकणं) हेच तू करू शकते....राहील ते...आहे तसंच राहील गं.....कशाला उगाच वैरी चिंता.....:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nफ़ुलोरा अ आ ई\nफ़ुलोरा... छोट्यांसाठी पण चारोळीच\nझी मराठीचं चुकतंय बुवा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/page/33/", "date_download": "2018-04-21T21:16:13Z", "digest": "sha1:43FFYGMJQ7Y3HOJJQSVZIRFP2QRXYCQ4", "length": 6590, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 33", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पान ३३\nमराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या आणि नामवंत मराठी कवींच्या कवितांचा संग्रह.\nएक दिवस अचानक भेटली अनामिक सखी\nफेकून गेली तोंडावर हसू मोरपंखी\nशिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो\nज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे\nमनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा फिरून आली\nआठवणीतल्या त्या ओल्या रंगांना अलगद स्पर्शून आली\nमंद धुंद गारवा ओल्या मातीचा सुवास\nवार्‍यासोबत पाऊस ढग करतो लांबचा प्रवास\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forward-market-agriculture-commodities-3276", "date_download": "2018-04-21T21:11:37Z", "digest": "sha1:FMCCGX6DUKNJTXICLALQFZHB56ZMM5UR", "length": 24153, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, forward market of agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस, मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ\nकापूस, मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ\nकापूस, मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ\nशुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017\nगेल्या सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव चढले. इतरांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळितामुळे कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील.\nगेल्या सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव चढले. इतरांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळितामुळे कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील.\nमागील वर्षी बहुतेक पिकांचे चांगले उत्पादन आले होते. याही वर्षी खरीप पिकांचे उत्पादन वाढलेले आहे. त्याचा परिणाम किमतींवर होऊ नये म्हणून शासनाने या सप्ताहात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. एक म्हणजे खाद्यतेलाच्या (पामतेल व सोयातेल) आयातीवरील कर मोठ्या प्रमाणावर (६० ते १०० टक्क्यांनी) वाढवला. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील बंधने उठवण्यात आली. यामुळे तेलबिया, खाद्यतेले व कडधान्यांच्या किमती वाढाव्यात अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.\nखरीप मक्याच्या (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या पुन्हा ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १३६५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १३५८ वर आल्या आहेत. फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती रु. १३८० वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १३६५ होता. या वर्षी तो रु. १४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनांवर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १९.२४ दशलक्ष टन). मागणी चांगली आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती हमीभावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.\nसाखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती १७ या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३२७१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३७३२ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३२७१ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते ३३७.३ दशलक्ष टनांवर येणार आहे .\nसोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी वाढून रु. २९३६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २८६४ वर वाढल्या आहेत. मार्च २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३०८६ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) गेल्या वर्षी रु. २७७५ होता. या वर्षी तो रु. ३०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनांवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १३.८ दशलक्ष टन).\nगेल्या वर्षीचा साठा अजून शिल्लक आहे. अमेरिकेतील व जागतिक उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. सोयातेलाच्या आयातीवरील कर यापूर्वी १७.५ टक्के होता, तो वाढवून ३० टक्क्यांवर नेला आहे. कच्च्या पामतेलाच्या आयातीवरील करसुद्धा १५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर वाढवला आहे. सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमती काहीशा वाढण्याची शक्यता आहे.\nहळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात मात्र त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ७१६६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७३९५ वर आल्या आहेत. मे २०१८च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.८ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,२६२). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. निर्यात मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे.\nकापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. १८,५९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,१४७ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १८,५१०). प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठींवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र, खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती मर्यादित प्रमाणात घसरण्याचा संभव आहे.\n(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठ).\nगव्हाच्या (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. १७१६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १८४० वर स्थिर आहेत. फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १७६६). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १७३५ आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३९५० ते रु. ३६१३). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ३७१९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३७६७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३८६९). आवक वाढती आहे. मात्र मागणीसुद्धा वाढती आहे.\nहरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. ४८७७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४९१३ वर आल्या आहेत. उत्पादनवाढीच्या अपेक्षेने मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १३.५ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४२८३). एप्रिल डिलिवरीचा सध्याचा भाव रु. ४३५९ आहे. शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. ४४०० आहे.\nकापूस सोयाबीन हळद गहू हमीभाव minimum support price\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरब्बी मका, हळदीच्या भावात वाढया वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय...\nशेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणेच अधिक...शेतीवरील संकटाला तोंड देण्यासाठी भावांतर योजना...\nअमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...\nसोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायमसोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या...\nसाखर उद्योगाला दिलासा नाहीसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या ...\nउन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षामा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते...\nकापसाच्या किमतीत वाढीची शक्यतागेल्या सप्ताहात किमतींचा आलेख काहीसा घसरता होता....\nपिवळा वाटाणा आयातीकडे व्यापाऱ्यांचा कलनवी दिल्ली ः देशात कडधान्यांचे भाव पडल्यानंतर...\nसाखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची...भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल...\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...\nशेतीमाल दर संरक्षणासाठी शासनाच्या तीन...शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा...\nदैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन्...कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता. हातकणंगले)...\n`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित...द्राक्षाचा चालू वर्षाचा हंगाम जवळ जवळ संपला आहे....\nअक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाईडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते...\nकापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nमक्याच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nदेशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढलेकोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून...\nविदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...\nमका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात...या सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा...\nसाखर खरेदीचा प्रस्ताव मंजुरीच्या...कोल्हापूर : घसरत्या साखर किमती रोखण्यासाठी राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/gan-sings-dancing/", "date_download": "2018-04-21T21:08:52Z", "digest": "sha1:EMPTMKZOUWJCPHKXH74QDB6PU6EFSQVK", "length": 24217, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Gan' Sings - Dancing | ‘गण’ गातो-नाचतो | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nरंगमंचावरील कलाविष्काराची सुरुवात ही नांदीने होते. नमनाने होते किंवा गणाने होते. लोकरंगभूमीच्या प्रत्येक प्रकारात ‘गण’ सादर केला जातो. गण म्हणजे गणपतीचे स्तवन. गणपतीचे वर्णन. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास ‘गण’ म्हणजे गणपतीचे ‘लोकसंकीर्तन’ होय.\n- डॉ. रामचंद्र देखणे\nरंगमंचावरील कलाविष्काराची सुरुवात ही नांदीने होते. नमनाने होते किंवा गणाने होते. लोकरंगभूमीच्या प्रत्येक प्रकारात ‘गण’ सादर केला जातो. गण म्हणजे गणपतीचे स्तवन. गणपतीचे वर्णन. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास ‘गण’ म्हणजे गणपतीचे ‘लोकसंकीर्तन’ होय.\nगणपती ही विद्येची देवता आहे. ती कलेची देवता आहे आणि सारस्वताची ही देवता आहे. सर्व विश्वाच्या मुळाशी असणाºया ‘आद्य’ ज्ञानराशिरुप वेदांनी ज्याचे वर्णन करावे अशा वेदप्रतिपाद्य आणि सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणाºया स्वसंवेद्य आत्मरूपी गणपतीला वंदन करून ज्ञानदेव हे ज्ञानेश्वरीच्या महासारस्वताची वागपूजा करतात.\nवैदिक परंपरेशी जोडला गेलेला हा अथर्ववेदातील किंवा अथर्वशीर्षातील गणपती लोकमान्य झाल्यावर रिद्धी सिद्धीसह लोककलेच्या अंगणी येऊन नर्तन करू लागला.\nउपनिषदामधील ओंकार रूपापासून पुराणातील शिवसुतापर्यंत, तत्त्ववेत्यांच्या ब्रह्मरूपापासून लोककथांमधील गौरीवंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे रुप लोककलेच्या प्रत्येक अविष्कारात गणाच्या रूपात उभे राहिले. शाहिरी, तमाशा, लोकनाट्य, गोंधळ, जागरण, ललित या सर्वच लोककलाप्रकारात...\nआधी गणाला रणि आणिला\nनाहीतरी रंग पुन्हा सुना सुना\nअसे म्हणत म्हणत गण सादर झाला की, कलेमध्ये रंग भरला आणि खरा लोकरंग उभा राहिला. याची अनुभूती कलाकारही घेतो आणि रसिकही. कलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि गणाचे सूर आणि स्वर गाताना तो रंगमंचाशी एकरूप होतो. लोककलाकारांचे रंगमंचाशी असणारे अद्वैत म्हणजे गण.\nलोककलावंत त्या रंगमंचावर प्रथम गणरायाशी बोलतो. त्याचा संवाद पहिल्यांदा गणाशी होतो मग जनाशी. लोककलाकार हा व्यावहारिक आहे. हे सारे चिंताग्रस्त मन तो गणरायाच्या पायी मोकळे करतो आणि मगच मुक्तपणे रंगमंचावर वावरतो. लोककलावंताचे अंतर्मन व्यक्त करायचे ठिकाण म्हणजे गण. गण हा त्यांचा सखा आहे, दाता आहे. सद्गुरू आणि प्रणेताही आहे. सप्तसुरांचा ताल धरून, संगीताचा शेला विणून, तो भावदर्शनाने जेव्हा गणरायाला अर्पण होतो तेव्हाच गण साकारतो. मग ‘आम्ही गण गातो... गण नाचतो’ ही अनुभूती घेऊन कलावंत आणि रसिकही सुखावतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुलींना प्रपोज करण्याच्या या ५ टीप्स नक्की वाचा.\nमुंबईत या ठिकाणी करा रोमॅण्टिक प्री-वेडिंग शूट\n#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदमध्ये राज्यभरात तोडफोड व जाळपोळ\nLive Updates : महाराष्ट्र बंदचे राज्यभर तीव्र पडसाद रेल्वे, रस्ते व मेट्रो सेवा विस्कळीत\nमहाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी\nपुरुष नसबंदीविषयी जनजागृती महत्त्वाची\nकाश्मीर पुन्हा पेटलं तर जबाबदार कोण\nशंभर वनस्पती शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा अनोखा प्रवास\nआभासी चलनापेक्षा ‘डायमंड’ बरा\nमहाभियोग ठरेल पेल्यातील वादळ\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/saibaba/", "date_download": "2018-04-21T21:08:32Z", "digest": "sha1:3RAE3WAFA65IHJ4MVQRNUUYXZT75JNW3", "length": 25055, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest saibaba News in Marathi | saibaba Live Updates in Marathi | साईबाबा बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nजुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन उत्साहात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आयोजित दोन दिवसीय साई महोत्सवाची सांगता झाली. यावेळी, हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ... Read More\nमेयोला शिर्डीच्या साईबाबांचा ३५.२८ कोटींचा प्रसाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nइंदिरा गांधी शासकीय आरोग्य महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) स्नातक व स्नातकोत्तर जागांवर असलेले संकट शिर्डीच्या साईबाबांनी दूर केले आहे. मेयोतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने श्री शिर्डी साईबाबा संस्थानने मेयोमध्ये लागणारी विविध ... Read More\nindira gandhi medical college, Nagpursaibabaइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)साईबाबा\n...म्हणे साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षात कुरडया नकोत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसाईनगरीतील महिलांनी यंदा कुरडया तयार करण्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा साई शताब्दी वर्षात विकास कामे झाली नसल्यामुळे हा बहिष्कार नव्हे तर केवळ बिनबुडाच्या अफवांमुळे शिर्डीत यंदा कुरडया करण्यात येत नाहीत. ... Read More\nशेतक-यानी साई संस्थान बैठकीचे कामकाज बंद पाडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसाई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले. ... Read More\nवैद्यकीय उपचाराच्या वेळी साईबाबासोबत राहू द्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) ९० टक्के दिव्यांग असून त्याच्यावर आवश्यक तेव्हा वैद्यकीय उपचार केले जातात. त्यावेळी साईबाबासोबत र ... Read More\nपाथरे-शिर्डी पालखी पदयात्रा उत्साहात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिन्नर तालुक्यातील पाथरे येथील श्रीराम मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पाथरे ते शिर्डी साई पालखी पदयात्रा उत्साहात पार पडली. ... Read More\nशिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला सुरूवात; साईभक्तांची मोठी गर्दी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nउद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. ... Read More\nसाई पालख्यांनी सिन्नर-शिर्डी मार्ग फुलला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिन्नर : रामनवमीच्या उत्सवासाठी मुंबई उपनगरातून हजारो साईभक्त शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत. ‘ॐ साई राम’ च्या जयघोषात सिन्नर-शिर्डी रस्ता साईभक्तांनी अक्षरश: फुलला आहे. गुरुवारी व शुक्रवारी सिन्नर व वावी येथे आलेल्या अनेक साई पालख्यांचे व हजारो साई ... Read More\nजर्मनीत सहाशे एकर जागेत साईआश्रम; दिवसाची सुरूवात साईनामाने\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे. ... Read More\nमहाशिवरात्रीनिमित्त वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन दिंडी सोहळा : साईभक्तांचे मंगळवारी प्रस्थान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवावी : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. १३) वावी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साई ग्रुपच्या वतीने देण्यात आली. ... Read More\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=193&catid=3", "date_download": "2018-04-21T21:25:38Z", "digest": "sha1:VFDEBW6JKBIEE43IU6SKE4QJ5GGU533B", "length": 10565, "nlines": 151, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nएकाच वेळी 1 डाउनलोडसाठी मर्यादित\nएकाच वेळी 1 डाउनलोडसाठी मर्यादित\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n9 महिने 2 आठवडे पूर्वी #679 by हेलमेट्स\nदुसरे डाऊनलोड सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. मला एक संदेश मिळाला आहे की मला एका वेळी 2 फाइल्स डाउनलोड करण्यास प्रतिबंधित आहे (मी फायरफॉक्स 31 द्वारा सुरु केलेले मोफत डाऊनलोड व्यवस्थापक वापरत आहे). मी फायरफॉक्स रीस्टार्ट केला आहे आणि कोणत्याही डाउनलोड चालू नसल्याची खात्री केली आहे, तरीही त्याच पुन्हा घडले, दुसरे समांतर डाउनलोड करण्याची परवानगी नाही. हे पहिले डाउनलोड आधीच 2 कनेक्शनचा वापर करत आहे कारण असू शकते कोणत्याही सल्ल्यासाठी कृतज्ञ ...\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 18\n9 महिने 2 आठवडे पूर्वी #680 by rikoooo\nहो मोफत डाऊनलोड व्यवस्थापक आपल्या आयपीसाठी मल्टि कनेक्शनचा वापर करतात, त्यामुळे त्यांस एकापेक्षा अधिक डाउनलोड करता येते.\nमदत होईल अशी आशा\nएरीक - सामान्य प्रशासक - मदत करण्यासाठी नेहमी आनंदी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nएकाच वेळी 1 डाउनलोडसाठी मर्यादित\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.097 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-corporate-sector-mou-cooperative-sector-agrimarket-4769", "date_download": "2018-04-21T20:54:21Z", "digest": "sha1:VGER24635MMQPIUWXE3F5WAKQQ55OE4V", "length": 20719, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, corporate sector to MOU with co_operative sector for Agrimarket | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग\nशेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nमुंबई : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून आता याकामी कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग घेण्यात येणार आहे. अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून यात कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, वि.का.स. सोसायट्या यांच्यामध्ये सामंजस्य करार (M.O.U.) करुन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त खरेदी विक्री संघ तथा वि.का.स.\nमुंबई : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून आता याकामी कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग घेण्यात येणार आहे. अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून यात कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, वि.का.स. सोसायट्या यांच्यामध्ये सामंजस्य करार (M.O.U.) करुन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त खरेदी विक्री संघ तथा वि.का.स. सोसायट्या आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nमंत्री श्री. देशमुख म्हणाले, की राज्यात सध्या २० हजार ११५ इतक्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत. तसेच ३४७ इतके जिल्हा / तालुका खरेदी विक्री संघ आहेत. सध्या यातील बहुतांश सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांच्या कामकाजाचे स्वरुप हे फक्त कर्जवाटप व कर्जवसुली एवढ्यापुरतेच मर्यादित राहीले आहे. शासनाने अटल महापणन विकास अभियानातून या सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे राज्यातील किमान ५ हजार वि.का.स. संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे. या कामी कॉर्पोरेट कंपन्याही मोठे सहकार्य देत असून त्यांच्या सहभागाने सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांच्या सक्षमीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पलासा ॲग्रो, फ्युचर ग्रुप, रॉयल ॲग्रो, महिंद्रा, रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स फ्रेश आदी काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून खरेदी विक्री संघ व वि.का.स. संस्थांचे नवनवीन व्यवसाय सुरु होत आहेत. आतापर्यंत सुमारे ८०० संस्थांचे नवीन व्यवसाय सुरु झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.\nपॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींगवर भर\nमंत्री श्री. देशमुख म्हणाले, पलासा ॲग्रो कंपनीने यासंदर्भात नुकतेच मंत्रालयात सादरीकरण केले. त्यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत किंवा प्रचलित बाजारभाव यापैकी जो जास्त असेल त्याप्रमाणे दर देण्याचे मान्य केले आहे. विकास सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांमार्फत शेतमालाची खरेदी करुन या कंपनीस पुरवठा करण्यात येईल. त्याबदल्यात त्यांनाही मोबदला दिला जाणार आहे. या शेतमालाचे पॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींग इत्यादी करुन शेतकऱ्यांना बोनसही देण्याची तयारी या कंपनीने दर्शविली आहे. या कॉर्पोरेट कंपन्यांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाची पॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींग करुन त्यांना चांगला भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.\nगोरेगाव (जि. गोंदीया) व इगतपुरी (जि. नाशिक) या तालुक्यातील भात पिकासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. इगतपुरी खरेदी विक्री संघांतर्गत ५२ विकास सोसायट्या आहेत. त्या ठिकाणी घोटी भातपिकासाठी एका कंपनीबरोबर करार करुन शेतकऱ्यांना चांगला भाव आणि खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या यांना उत्पन्न मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत पलासा ॲग्रो या कॉर्पोरेट कंपनीने १४ खरेदी विक्री संघ व वि.का.स. संस्थांशी विविध कृषी मालाबाबत सामंजस्य करार केले आहेत. असाच प्रयोग राज्यभर राबवून शेतमालाला चांगला भाव आणि खरेदी विक्री संघ , सेवा सोसायट्यांना हक्काचे उत्पन्न मिळवून देण्यात येईल. यासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्या पुढे आल्या असून आता खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या यांनीही पुढे यावे.\nया संदर्भातील अधिक माहितीसाठी खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या यांनी जिल्हा उपनिबंधक किंवा तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.\nसुभाष देशमुख मका maize कर्जवसुली रिलायन्स व्यवसाय मंत्रालय\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनसमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध...\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t18182/", "date_download": "2018-04-21T21:06:46Z", "digest": "sha1:5A4Z6BRV2MEVHQTS4OUWZJO3NMYZFZLU", "length": 6198, "nlines": 103, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-बर झाल तू गेलीस सोडून मला ते", "raw_content": "\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nएक शापित प्रेम वेडा (Alone Kils)\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nआता नाही करत मी तुजा विचार\nआता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल\nची रिंग वाजली तर\nभीती ताई ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची\nआता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची\nआता करतो मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge\nआता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nआता नाही करत मी तुजा विचार\nआता असतो मित्रांसोबत , त्यांच्याशी गप्पा मारत ,\nकरतो एन्जोय चायनीज पार्ट्या\nआता कोणीही म्हणत नाही \" आज कसा काय\nसाहेबाना वेळ म्हणाला \"\nआता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला\nआणि नाही वाटत भीती कुणी आपल्या कड़े पहायची\nआता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nआता नाही करत मी तुजा विचार\nआता दुरावलेले cricket आहे माज्या सोबतीला\nआता रमतय माझ मन अभ्यासात , वाटतय त्यात\nकरतोय मी माज्या career चा विचार\nआता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी\nस्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतोय\nत्या घरात तिची ,\nयेइल ती , एका दिवशी , माज्या बरोबर लग्नाचे ७ फेरे\nघेवून बनवेल माझे आयुष्य सुखाचे\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nआता नाही करत मी तुजा विचार\nजाता जाता प्रेमाचा कठू अनुभव देवून गेलीस,\n२१ व्या शतकातील आधुनिक मुलींच्या स्वभावाची ओळख\nआता आहे माझ्याकडे अनुभवाचे गाठोडे , मग कसा फसेन\nआता घेणार सात फेरे ते फक्त माझ्या आई\n१ डाव फसला आहे म्हणुन आता दूसरा आई च्या हातात\nनक्कीच तो सफल होयेल, आणि नक्कीच\nत्याला समर्थांचा आशीर्वाद असेल यात शंका नाही\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nआता नाही करत मी तुजा विचार\nअसे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच\nथोड्या वेळापुरता का होईना स्वताशीच खोट\nआणि एकटाच स्वताशी हसतोय ................... \nतरीही मनापासून १ खर सांगतोय ... \n\" बर झाल तू गेलीस सोडून मला ते ,\nआता डोक्याला कसलंच tension नाही आहे \"\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\nबर झाल तू गेलीस सोडून मला ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-transfamer-repairs-delayed-troublesome-3767", "date_download": "2018-04-21T20:41:32Z", "digest": "sha1:JGLA7DXO5UAPZ7PC4MELRTYMCNPVVFA7", "length": 16782, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, transfamer repairs delayed troublesome | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई देण्याचे आदेश\nरोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई देण्याचे आदेश\nरविवार, 10 डिसेंबर 2017\nअकोला : वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नेहमीचे प्रकार बघायला मिळतात. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी ग्राहक मंचात लढा देत जबाबदार अधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल साडेसहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nअकोला : वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नेहमीचे प्रकार बघायला मिळतात. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी ग्राहक मंचात लढा देत जबाबदार अधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल साडेसहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nसुनगाव येथील चार ग्राहकांनी नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल नुकताच लागला असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश आले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय मिळाला.\nयाबाबत अधिक माहिती अशी, सुनगाव येथे वावडी हरदो शिवारात असलेले रोहित्र नादुरुस्त झाले होते. वारंवार मागणी करूनही तब्बल साडेचार महिने वीज मंडळाने दुरुस्त न केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. नेहमी वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी होतात. परंतु याविरुद्ध कोणीही न्यायालय किंवा ग्राहक मंचाकडे दाद मागत नाही.\nपरंतु, सुनगाव येथील अरुण गणपतराव धुळे, महादेव सखाराम बार पाटील व आशा महादेव बार पाटील हे अपवाद ठरले. या शेतकऱ्यांनी रोहित्र बंद पडल्याने शेतीच्या पिकांचे जे नुकसान झाले, त्याबाबतची तक्रार नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे केली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी ए. जी. काठोळे आणि या तीन शेतकऱ्यांची बाजू समजून घेतल्यानंतर या मंचच्या न्यायाधीश चित्रकला झुत्शी यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला.\nत्यात वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे रोहित्र जितके दिवस बंद होते, त्या १३४ दिवसांना प्रतितास ५० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच अन्य खर्चाची रक्कमसुद्धा त्यामध्ये समावेश करीत शेतकऱ्यांना मानसिक त्रास झाल्याबद्दल दोन हजार रुपयांची नुकसान भरपाईसुद्धा देण्याच्या निकालात म्हटले.\nमलकापूर येथील कार्यकारी अभियंता यांना सहा लाख बावन्न हजार पाचशे रुपयांचे चार चेक शेतकऱ्यांना द्यावे लागले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. रोहित्र १५ जुलै ते २६ नोव्हेंबर २०१६ या काळात बंद होते. यासाठी शेतकऱ्यांना बुलडाणा, अकोला व नागपूर येथील ग्राहक मंचात एक वर्ष संघर्ष करावा लागला.\nअकोला वीज जळगाव नागपूर मलकापूर शेती न्यायाधीश\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%86_%E0%A4%90%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T21:20:50Z", "digest": "sha1:M5XSZP5HLRUJUREY2V5HCNHXF5CAFIOL", "length": 3287, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युआ ऐदा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयुआ ऐदा (जपानी:あいだゆあ; १२ ऑगस्ट, इ.स. १९८४:जपान - ) ही एक जपानी रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९८४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dbt-policy-useful-eliminate-wrong-things-4506", "date_download": "2018-04-21T20:51:57Z", "digest": "sha1:MZZVPWD2IVGHWPOBZLXWY3IBFXATGLA4", "length": 20672, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, DBT policy useful to eliminate wrong things | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवशिला, मध्यस्थांना महा-डीबीटीने आळा\nवशिला, मध्यस्थांना महा-डीबीटीने आळा\nसोमवार, 1 जानेवारी 2018\nमुंबई : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राज्य सरकार आणि प्रशासनानेही कात टाकायला सुरवात केली आहे. विविध सरकारी विभागांच्या कल्याणकारी योजनांचे अनुदान सरकार थेट लाभार्थी नागरिकांच्या बँक खात्यांत जमा करण्याचे महा-डीबीटी धोरण आता चांगलेच जोर धरू लागले आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय होत असलेल्या या प्रक्रियेमुळे दलालांची साखळी कमी होऊन शासकीय योजनांमधील गैरव्यवहाराला प्रभावीपणे आळा बसू लागला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतून एकाच वर्षात राज्याच्या सरकारी तिजोरीतील तब्बल अठराशे ते दोन हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा केला जात आहे.\nग्रामीण महाराष्ट्रात सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी उपरोधिक म्हण प्रचलित आहे. वर्षानुवर्षे शासकीय कामकाज या चौकटीतच सुरू आहे. किंबहुना सरकारी कामाची ही परंपराच बनली आहे. सरकारे बदलली तरी शासकीय कामाची ही गती सुधारलेली नाही. माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यात जग कुठच्या कुठे गेले तरी सरकारी कामात तसूभरही फरक पडलेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पारदर्शी आणि गतिमान सेवा देण्याच्या उद्देशाने फडणवीस सरकारने शासकीय सेवांसाठी ऑनलाइन धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षातील पाठपुराव्यामुळे आजघडीला विविध विभागांच्या अनेक सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. तर काही सेवा ऑनलाइन प्रक्रियेच्या वाटेवर आहेत. गेल्या काही दिवसांत आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नागरिकांना ऑनलाइन सेवा देण्यात आली आहे.\nदोष सुधारता येणे शक्य\nसरकारच्या लोककल्याणकारी योजनांच्या अनुदान वाटपामागे भीषण वास्तव आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सरकारकडून लाभार्थी नागरिकांना अनुदान दिले जाते. छोट्या-मोठ्या योजनांचे काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे अनुदान याद्वारे दिले जाते. मात्र, पारंपरिक शासकीय कार्यपद्धतीत या अनुदान वितरणाला भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरले होते. अधिकारी, मध्यस्थ यांचेच उखळ पांढरे व्हायचे. लाभार्थी नागरिक मात्र उपेक्षितच राहत असे. योजनांच्या अनुदान वाटपातील ही गळती रोखण्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी डीबीटी धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. यातून महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांतर्गत अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होत आहे. त्यासाठी महा–डीबीटी या नावाने पोर्टल तयार करण्यात आले आहे. या योजनेमुळे गतिमान सेवा तसेच योजनेचे लाभ योग्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शीपणे पोचण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे. अर्थात सध्या या डीबीटी धोरणात काही दोष असले तरी ते दुरुस्त करून भविष्यात याची प्रभावी अंमलबजावणी करता येणे शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.\nडल्ला मारणाऱ्यांच्या कारवायांवर नियंत्रण\nउदाहरणार्थ, यावर्षी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणात गोंधळ दिसून आला होता. मात्र, डीबीटीच्या प्रभावी अंमलबजावणीतून अनुदान वितरणातील गैरप्रकारांवर नियंत्रण आणतानाच एकापेक्षा अधिक वेळा अनुदान लाटणाऱ्यांवरही अंकुश आणणे शक्य होणार आहे. या धोरणांतर्गत लाभार्थी नागरिकांची आधार जोडणी होत असल्यामुळे त्यांची इत्यंभूत माहिती सरकारकडे राहील. नागरिकांचे बँक खाते आणि आधार जोडणीमुळे लाभार्थ्यांची सत्यता तपासली जाऊन विशिष्ट लोकांनाच वारंवार होत असलेले अनुदान वाटप टाळता येईल. महत्त्वाचे म्हणजे अनुदानाच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांच्या कारवायांवरही नियंत्रण येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपासून ते विविध सरकारी विभागांच्या ४३ सेवा सध्या डीबीटीशी जोडण्यात आल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले. तसेच यातून गेल्या वर्षभरात राज्याच्या तिजोरीतील सुमारे अठराशे ते दोन हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचे वित्त विभागातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.\nसध्या कृषी खात्याच्या बहुतांश योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होते. यापूर्वी महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळामार्फत कृषी खात्याची सुमारे दीड हजार कोटींची साहित्य खरेदी होत असे. त्यातून महामंडळाला चार टक्के कमिशन मिळत होते. म्हणजेच सुमारे ५० ते ६० कोटी रुपये महामंडळाला या खरेदीपोटी मिळत होते. डीबीटीमुळे आता या सगळ्या अनावश्यक तसेच गैरबाबींना फाटा देता येणार आहे.\nसरकार प्रशासन गैरव्यवहार महाराष्ट्र मात शिष्यवृत्ती कृषी उद्योग\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-electricity-continue-again-rural-areas-after-swabhimani-shetkari-sanghatna", "date_download": "2018-04-21T20:53:54Z", "digest": "sha1:JWNFBMITYHGXLU2KJLI6VISPUG3U5WIK", "length": 14206, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, electricity continue again in rural areas after swabhimani Shetkari sanghatna agitation, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे गावांचा विद्युत पुरवठा सुरू\n‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे गावांचा विद्युत पुरवठा सुरू\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nबुलडाणा ः देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अांदोलनामुळे वीज कंपनीला खंडित पुरवठा सुरळीत करावा लागला. दहा ते बारा गावांची वीज पूर्ववत सुरू करण्यात अाली.\nबुलडाणा ः देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अांदोलनामुळे वीज कंपनीला खंडित पुरवठा सुरळीत करावा लागला. दहा ते बारा गावांची वीज पूर्ववत सुरू करण्यात अाली.\nकुठलीही सूचना न देता वीज कंपनीने देऊळगाव मही परिसरातील गावांचा वीजपुरवठा अचानक बंद केला. यामुळे शेतकरी त्रस्त झाले. शेतकऱ्यांनी या संदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत तुपकर यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी वीज कंपनीचे विभागीय अभियंता श्री. कायंदे यांना घेराव टाकला. वीज कंपनीच्या कार्यालयाचा शेतकऱ्यांनी ताबा घेतला. बराच काळ ठिय्या आंदोलन केल्यानंतर तुपकर यांनी कार्यालय पेटवण्याचा इशारा दिला.\nत्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात अाला. या आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बबनराव चेके, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे ,वाशीमचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, जितेंद्र खंडारे, शेख जुल्फेकार, विष्णू देशमुख, कुंडलिक शिंगणे, गजानन मुंढे, मधुकर शिंगणे, मधुकर वाघ, पंढरीनाथ म्हस्के यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nवीज रविकांत तुपकर आंदोलन\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/entertainment/songs/singer/yogesh-khadikar/", "date_download": "2018-04-21T20:53:40Z", "digest": "sha1:OGU5NBM4DFYTM3TI2MZ4HSRPSHNX6VJG", "length": 5444, "nlines": 118, "source_domain": "www.marathimati.com", "title": "योगेश खडीकर यांनी गायलेली मराठी गाणी | Marathi Songs Sung by Yogesh Khadikar", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » मराठी गाणी » गायक » योगेश खडीकर\nयोगेश खडीकर यांनी गायलेली मराठी गाणी\nशाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥\nअसावा सुंदर चॉकलेटचा बंगला\nअसावा सुंदर चॉकलेटचा बंगला\nचंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥धृ॥\nआद्याक्षरानुसार मराठी गाणी - अनुक्रमणिका\nअ आ इ इ ए ओ\nअं क ख ग घ च\nछ ज झ ट ठ ड\nढ त थ द ध न\nप फ ब भ म य\nर ल व श स ह\nक्ष ज्ञ ऋ हृ श्र त्र\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T20:46:14Z", "digest": "sha1:DAH37YRXKNEKKI6AR4FVK24JAOZXGB45", "length": 3195, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी दिनदर्शिका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► शालिवाहन शक‎ (९ प)\n\"मराठी दिनदर्शिका\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २००५ रोजी २०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loan-waivers-scheme-distribution-nanded-maharashtra-2166", "date_download": "2018-04-21T21:12:31Z", "digest": "sha1:ZFDLA4EMEKECDCZVLTHXYOBVQ4J2ESSF", "length": 13364, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, nanded, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः खोतकर\nकर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः खोतकर\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nनांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून दिवाळी गोड केली आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.\nनांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून दिवाळी गोड केली आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.\nबुधवारी (ता. १८) जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या वेळी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.\nया वेळी जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी केले व आभार जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/chandrapur/only-five-bags-produced-rice-chandrapur-district/", "date_download": "2018-04-21T20:54:04Z", "digest": "sha1:GLGJSCOVVCH7NV77KP5Y64YTO7TTOGNU", "length": 24211, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Only Five Bags Produced Of Rice In Chandrapur District | चंद्रपूर जिल्ह्यात यंदा धानाचे एकरी उत्पन्न केवळ पाच पोती | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nचंद्रपूर जिल्ह्यात यंदा धानाचे एकरी उत्पन्न केवळ पाच पोती\nयंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले.\nठळक मुद्देउत्पादनात प्रचंड घट धानाला तीन हजार रूपये हमीभावाची मागणी\nचंद्रपूर : यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. यावर्षी धान उत्पादनात प्रचंड घट आली असून एकरी १५ हजार रूपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात पाच हजाराचे उत्पन्न आल्याने शेतकरी कमालीचा हादरला आहे.\nबल्लारपूर तालुक्यात मानोरा कवडजई, किन्ही, कोेर्टी, पळसगाव, आमडी, कळमना, दहेली, बामणी, आसेगाव, गिलबिली, मोहाडी तुकूम, इटोली व कोठारीसह अनेक गावात हजारो हेक्टरवर धानपिक घेतल्या जाते. या भागात धान पीक प्रमुख असून मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जिवारी आला आहे. शेतीसाठी विविध बँका, सहकारी सोसायट्या व सावकारी खाजगी कर्जाची उचल केल्याने कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. त्यात उत्पन्नात कमालीची घट आल्याने मुलांचे शिक्षण, लग्न आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पीक हाती येण्याच्यावेळी भातावर मावा-तुडतुडा, करपा, खोडकिडा, गेवरा आदी रोगाने धानपिकांवर आक्रमण केले व उभे पीक नष्ट झाले. यामुळे शासनाने भरपाई देण्याची मागणी आहे.\nहेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत द्या\nनिसर्गाच्या लहरीपणामुळे व धानपिकांवर आलेल्या विविध रोगाने त्याचा गंभीर परिणाम उत्पादनावर झाला. अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची मदत शासनाने जाहीर करण्याची मागणी कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.\nकोठारीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या बामणी येथील तरुण शेतकरी शैलेश रामटेके याने जंगली जनावरांच्या त्रासामुळे व धानावर आलेल्या विविध रोगामुळे त्रस्त होवून उभे धानपिक जाळून टाकले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n नागपुरात फुलला उत्सव तब्बल २५ हजार फुलझाडांचा\nबोंडअळीने देशातील कॉटन इंडस्ट्रीज अडचणीत; कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले\nबुलडाणा जिल्हय़ात सिंचनाचा अभाव; रब्बीचा पेरा घटला\nशेतक-यांना सोयाबीन दरवाढीची प्रतीक्षा, आवक मंदावली, व्यापा-यांकडून भावात किंचित वाढ\nद्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्पच ७० कंटेनर निर्यात : सहा हजार कंटेनरची अपेक्षा\nसोयाबिन अनुदान प्रक्रिया थांबली: शेतकऱ्यांच्या चुकलेल्या बँक खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’\nग्रामीण महिलांच्या जीवनात होत आहे नवपरिवर्तन\nजिल्ह्यात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा\nशिवणी जंगलात वाघाचे वास्तव्य\nआंब्याची आवक घटल्याने चव महागली\nरस्त्याच्या मध्यभागावरील पाईपमुळे रहदारीस अडथळा\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://moonsms.com/2014/06/page/2/", "date_download": "2018-04-21T21:28:07Z", "digest": "sha1:X5P6OWNHN4HG37HBHJRKPZDNJRGMTJ33", "length": 5100, "nlines": 71, "source_domain": "moonsms.com", "title": "June 2014 - Page 2 of 2 - Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp", "raw_content": "\n कसे सांगू तिला जेव्हापासून पाहिलंय तुला चैन नाही...\nसेक्स च्या पहिले मुलगी मुलाला विचारते आपल्या बाळाच नाव काय ठेवायचं . . ५ कंडोम एकावर एक चढवून मुलगा म्हणतो ह्या नंतर हि झाला...\nबायको : उद्या उपास आहे दिवसभर कसे रहाल नवरा तिच्या छातीवरून हात फिरवत म्हणाला, “दुधावर”.. बायको : मग मी पण केळ्यावर राहीन म्हणते… ...\nप्रेयसी आणि तिचा प्रियकर शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग साठी जातात.. प्रियकर ‘हेल्मेट’ घेतो… प्रेयसी : डोकं तर नाही…..कशाला उगाच हेल्मेट घेतले प्रियकर : तू काल ‘ब्रा’...\nएका मुलीच्या Pच्चित माशी जाते ती डॉक्टर कड़े जाते आणि माशी काढायला सांगते डॉक्टर म्हणतो एकदम सोप्पे आहे मी माज्या लंDला मध लावतो तो तुज्या...\nचिंटू त्याच्या पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेउन चोळताना –काय गं.. मज्जा येतेय ना.. प्रिये, …. एक सांग… तुला सेक्स विषयी विचारणारा मी पहिलाच पुरुष आहे...\nऐका मुलीच्या टीशर्ट वरती मांजराच चीत्र काढलेल असत आणि ते ऐक पाच वर्षांचा मुलगा डोळे मोठे करून पहात असतो मुलगी त्याला बोलते…. काय बाळा काय...\n‘बागी 3’ का हिस्सा बनने के बारे में पूछा गया तो कृति ने कहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/03/blog-post_31.html", "date_download": "2018-04-21T20:58:45Z", "digest": "sha1:4D45SI47N6WVHCABOSJEYCMI5BWTZE6W", "length": 56849, "nlines": 528, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: ब्लॉगवाचक...", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nब्लॉग लिहायला घेतला की हळुहळु वाचकसंख्या वाढायला लागते..जितके नेमाने आपण लिहू लागतो तितकेच नित्यनियमाने काही लोक आपल्याला वाचकरूपाने भेटतात..प्रत्येक ब्लॉगसाठी अत्यावश्यक असलेली ही जात आणि स्वतः ब्लॉगरही याच जातीतला. निदान मी तरी...अरे आता आपण ब्लॉग करतो म्हणजे आपणही दुसर्‍या ब्लॉगर्सचं वाचायला हवं नं म्हणजे मी फ़क्त लिहिणार आणि तुम्ही वाचा या प्रकाराला आम्ही तरी लेखक म्हणतो आणि त्यांची पुस्तकं आम्ही विकत घेऊन वाचतो...(चकटफ़ू लिहितात ते ब्लॉगर अशी नवी व्याख्या आहे का म्हणजे मी फ़क्त लिहिणार आणि तुम्ही वाचा या प्रकाराला आम्ही तरी लेखक म्हणतो आणि त्यांची पुस्तकं आम्ही विकत घेऊन वाचतो...(चकटफ़ू लिहितात ते ब्लॉगर अशी नवी व्याख्या आहे काकोण रे ते )....तर अशाच ब्लॉगवाचन आणि ब्लॉगलेखनातून जाणवलेले काही ब्लॉगवाचकांचे प्रकार..\n१. मित्र वाचक....साध्या शब्दात सांगायचं तर हे आपल्याला आधी ओळखत असणारे आणि तुमच्या ब्लॉगवरही येणारे दोस्त लोक. या लोकांचं एक बरं असतं, मैत्री असल्यामुळे ते तुमच्या ब्लॉगचे इमानी वाचक असतात आणि कुणीच काही म्हटलं नाही तर निदान यांचे कौतुकाचे दोन शब्द तरी असतात...काही काही ब्लॉगवर तर मित्रपरिवारांचाच इतका सुकाळ असतो की त्यापुढे मजसारखा पामर वाचक प्रतिक्रिया द्यायलाही कचरतो..उगाच त्यांचं चाललंय त्यात आपण कशाला ढवळाढवळ असंही वाटतं...दृष्ट लागावी असा मित्रपरिवार असणारा ब्लॉग आपलाही असावा असं सुरुवातीला मला वाटायचं पण नंतर आधीच्या मित्रमैत्रीणींना या विश्वात आणण्याचं तसं काही काम नाही हा एक प्लस पॉइंट माझ्यासारख्या ब्लॉगर्सना आहे असं त्याकडे सकारात्मक पाहायला मी शिकले..आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वाचकांचा यापुढील प्रकार...\n२. वाचक मित्र....मित्र वाचक आणि वाचक मित्र टायपायला चुकलेबिकले नाही...तर ते तसंच आहे..वाचक मित्र म्हणजे तुम्ही लिहित जाता, ते वाचत जातात आणि मुख्य म्हणजे प्रतिक्रिया देत जातात. कधी कधी तर प्रतिक्रियांमधुन तुम्ही दोन-तीन पेक्षा जास्तवेळा एकमेकांशी संवाद साधता आणि मग ब्लॉगर आणि वाचक यात एक वेगळी मैत्री निर्माण व्हायला लागते..प्रतिक्रियांमधुन बोलता बोलता कधी तुम्ही चॅट आणि बझ्झवर बोलायला लागता कळत नाही..एकाच देशात असलात तर मग फ़ोनाफ़ोनीपण सुरू होते हे असतात वाचक मित्र...म्हणजे मित्र झाला स्टार सारखं वाचक झाला मित्र...याचे तोट्यापेक्षा फ़ायदे जास्त आहेत....कारण त्यांना तुमच्या लेटेस्ट पोस्ट्स माहित असतात आणि त्यामुळे तुमचा संवाद खर्‍या अर्थाने सुसंवाद व्हायला सुरुवात होते....तोटा म्हणजे कधीतरी हाच सुसंवाद विवादातही रुपांतरीत होऊ शकतो पण तेवढी एक काळजी घेतली तर वाचक मित्रासारखा ब्लॉगरसाठी दुसरा मित्र नसावा....\n३. धुमकेतू वाचक....हे वाचक आपल्यापैकी बर्‍याच जणांना अधुन-मधुन भेटत असतील..(म्हणजे धुमकेतुने कितीवेळा भेट द्यावी असं वाटतं) हां तर एखाद्या दिवशी मेलबॉक्स उघडावी आणि एकाच व्यक्तीने अगदी जुन्या-पुराण्यापासून नव्यापर्यंत चार-पाच पोस्टवर एकदम कॉमेन्टून तुमची सकाळ प्रसन्न करून टाकावी ते हे वाचक...मीही त्यातली आहे कारण काही ब्लॉगावर नित्यनियमानं जाणं होत नाही आणि मग एखादा दिवशी एकदम छप्पर फ़ाडके कॉमेन्टून टाकण्यासारखं वाचायला मिळतं...मग पुन्हा बरेच दिवसांसाठी गायब असे हे वाचक खरं तर सर्वच ब्लॉगर्सना हवेहवेसे वाटत असतील नाही) हां तर एखाद्या दिवशी मेलबॉक्स उघडावी आणि एकाच व्यक्तीने अगदी जुन्या-पुराण्यापासून नव्यापर्यंत चार-पाच पोस्टवर एकदम कॉमेन्टून तुमची सकाळ प्रसन्न करून टाकावी ते हे वाचक...मीही त्यातली आहे कारण काही ब्लॉगावर नित्यनियमानं जाणं होत नाही आणि मग एखादा दिवशी एकदम छप्पर फ़ाडके कॉमेन्टून टाकण्यासारखं वाचायला मिळतं...मग पुन्हा बरेच दिवसांसाठी गायब असे हे वाचक खरं तर सर्वच ब्लॉगर्सना हवेहवेसे वाटत असतील नाही निदान मलातरी आवडतं बाबा सक्काळ सक्काळी असा एखादा धुमकेतू आलेला...\n४. सडेतोड पण निनावी वाचक...थोडक्यात ऍनोनिमस...ही जात जरा कधीकधी डंखधारी असू शकते..पण निंदकाचे घर असावे शेजारी तसे असाही कानपिचक्या देणारा एखादा वाचक असावा असं वाटतं..पण जोवर त्यांच्या कॉमेन्ट्स आपण इतरांच्या ब्लॉगवर वाचतो तोस्तर...एकदा का हा गडी आपल्या ब्लॉगवर आला की कुठून आली ही पिडा असं वाटतं...तरी एक बरंय जे ब्लॉगर्स कॉमेन्ट्स अप्रुव्ह करुन मगच प्रदर्शित करतात ते निदान यांना लांबुनच घालवून देऊ शकतात पण माझ्यासारखे ब्लॉगर्स कुणी काही लिहिलं तरी ते तसंच ठेवतात...आजकाल ब्लॉगिंगचा प्रसार जास्त झालाय का माहित नाही पण निदान माझ्याकडे तरी निनावी माणसं फ़ार दिसत नाहीत...\n५. गडबडीत असणारे वाचक...हे वाचक मला फ़ार आवडतात..एक म्हणजे बर्‍याचदा हे फ़क्त वाचक असतात. म्हणजे यांचा स्वतःचा ब्लॉग नसतो पण तरी यांना बर्‍याच जणांचे ब्लॉग वाचायचे असतात. मग त्यातही तुमची एखादी पोस्ट आवडली किंवा काही पटलं नाही तर अगदी इंग्रजी किंवा मिंग्लिशमध्येतरी ते एखादी ओळ तुमच्यासाठी लिहून जातील....नेहमीच यांच्याकडून हे होत नाही पण कधीतरी ते तुमचे वाचक म्हणून तुमच्या ब्लॉगसाठी इतकं तरी करतील म्हणून म्हणायचं गडबडीत असणारे वाचक...\n६. परतफ़ेड वाचक....खरं तर हे वाचक म्हणजे दुसरे ब्लॉगरच असतात..काही वेळा नेमकं आपण म.ब्लॉ.नेटवर जायला आणि यांची एखादी पोस्ट तुम्हाला भुलवायला एकच गाठ पडते. मग तुम्ही अगदी आवर्जुन त्यांना प्रतिक्रिया लिहिता आणि मग त्याद्वारे तुमच्या ब्लॉगवर येऊन हे ब्लॉगरही तुमच्या ब्लॉगवर येऊन एखादी प्रतिक्रिया देतात..सुरुवात निव्वळ परतफ़ेडीने होते पण जर एकमेकांच्या ब्लॉगवरचे विषय नेमकेच एकमेकांना पटले की मग अजून एक, अजून एक करता हे वाचक आणि तुम्ही एकमेकांचे क्र.२ चे वाचकही बनतात..शेवटी मराठी ब्लॉग-विश्व म्हणजे”एकमेका सहाय करू अवघे लिहु ब्लॉगे’ आहेच की...मी नेहमी माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देणार्‍यांचे ब्लॉग किमान एकदा वाचून पाहाते आणि खरं तर त्यामुळे कित्येकवेळा मला असे अनेक छान छान ब्लॉग मिळतात जे मग नंतर कायम वाचले जातात..त्यामुळे ब्लॉगविश्चातली ही आणखी एक महत्वाची जात म्हणायला हरकत नाही..\n७. मूक वाचक....सगळ्याच ब्लॉगवर आणि तेही मराठी ब्लॉगवर फ़ार मोठ्या संख्येने आढळणारा वाचकांचा प्रकार म्हणजे मूक वाचक...खरं तर कुठल्याही मराठी ब्लॉगवर जा, जर नियमितपणे लिहीणारा असेल तर ब्लॉग-हिट्स दहा-पंधरा हजार आरामात असतात तरी कित्येक पोस्ट्स कॉमेन्टवाचुन पडलेल्या असतात किंवा त्यावर फ़क्त क्र.१ आणि २ च्या वाचकांच्या प्रतिक्रिया असतात...नाही आवडलं तर तेही लिहावं पण काही तरी बोलावं की नाही असा प्रश्न पाडणारे हे सर्व वाचक...यांच्याशिवायही पान हलत नाही कारण लिहिलेलं कुणी वाचतंय ही भावनातरी यांच्यामुळे मिळते..पण जर हे सगळे जर एक एक करून बोलायला लागले तर मात्र संपुर्ण मराठी ब्लॉगिंग विश्व ढवळून निघेल...\nमग राहिलंय का काही लिहायचं येऊ द्यात की प्रतिक्रियेत...\nतळाच्या वरची टिप....ही पोस्ट वाचुन जर या ब्लॉगवरचे वरच्या सगळ्या प्रकारचे वाचक बोलायला लागले तर भरुन पावलं असं समजेन...\nखरी तळटीप....याच पोस्टवरुन प्रेरणा घेऊन कुणी आता ब्लॉगर्सचे प्रकार पोस्ट लिहायला हरकत नाही...मी त्यासाठी महेंद्रकाका आणि हेरंबला टॅगतेय...आणि त्यांनी आणखी कुणाकुणाला शोधून आणि नवे नवे पोस्ट्स टॅग करून ही साखळी थोडी खेचावी अशी विनंती....\nLabels: उगीच, ब्लॉगजगत, हलकंफ़ुलकं\nमागची पोस्ट 'कालच्या प्रतिक्रियां' वर आणि आजची पोस्ट तर चक्क 'वाचकां' वर.. क्या बात है ब्लॉगवाचकांची एवढी काळजी यापूर्वी कोणी घेतली नसेल ब्लॉगवाचकांची एवढी काळजी यापूर्वी कोणी घेतली नसेल \nतुझ्या टॅगप्रमाणे लवकरच ब्लॉगर्सचे प्रकार लिहायला घेतो. अर्थात महेंद्रकाकांनी त्यांचा स्पीड थोडा स्लो केला तर. नाहीतर त्यांची पोस्ट आधीच आलेली असेल :P .. In any case मी हा धागा पुढे नेईनच :)\nहेरंब ही पोस्ट कधीच लिहायचं मनात होतं पण राहिलं होतं...लिहिता लिहिता तुझा अजून \"मांजा\" मूड आहे हे लक्षात आलं म्हणून तो बदलावा यासाठी टॅग केलं आणि महेंद्रकाकांनाही लिहीलंय पण माहित नाही त्यांचा मार्च मूड संपला नसेल तर तुच लवकर लिहीशील...तुला कसे वाटले हे प्रकारआणि हो यात काही भर नाही घातलीस...मला वाटलं होतं तुझ्याकडे जास्त माहिती मिळेल...(तू शंभरी गाठतोयस ना फ़ॉलोअर्सची म्हणून...)\nलवकरच लिहितो.आज नसेन ओ एल .:)\nधन्यवाद महेंद्रकाका...तुमच्या पोस्टची वाट पाहीन....तसंही हेरंबनेही हो म्हटलंय आता बघुया कोण पहिलं पोस्टतो...:)\nहे..हे..हे... धुमकेतु वाचक... मस्त झालीये पोस्ट...\nधूमकेतू वाचक मस्तच...अन बरच निरीक्षण केल आहेस तू...महेंद्र्काका व हेरंब लिहितीलच यावर तू पण लिहून पहा...\nधुमकेतू. . .लय भारी. . .चांगली झाली आहे पोस्ट\nधन्यवाद आनंद,सागर,आणि मनमौजी....ही पोस्ट जेव्हा मला एक धुमकेतू वाचक मिळाला तेव्हाच डोक्यात आली पण तरी प्रत्यक्षात लिहायला शेवटी आजचा मुहुर्त उजाडला..\nअश्विनी, तू माझ्या ब्लॉगची तरी गडबडीत असणारी वाचक आहेस...निदान मला तरी तुझ्या कॉमेन्ट्समध्ये तू कामाच्या गडबडीत का होईना पण पोस्ट वाचुन पटकन प्रतिक्रिया देतेस असं वाटतं....\nमी धूमकतू वाचक / लेखक बरं का :)\nधुमकेतू... आपलं गौरी धन्यवाद बरं का....:)\nलेखकांच्या कॅटेगरी येताहेत अजुन पण त्यातही हा अवतार हवाच....\nवर्गीकरण पटलं अगदी. मी बरेचदा मूक वाचक किंवा परतफेड वाचक मोडमधे असतो. एखादी पोस्ट आवडली किंवा पटली तर नक्की कॉमेंट टाकतो.\nआरएसएस वाचक हा आणखी एक प्रकार सुचवावासा वाटतोय. हे लोक प्रत्यक्ष ब्लॉगवर न येता ब्लॉगच्या RSS फीड्स सबस्क्राईब करतात आणि गूगल रीडर किंवा इतर फीड रीडर्सच्या सहाय्याने वाचतात. आवडत्या ब्लॉग्जवर ताजंताजं काय आलंय ते बघून फारच आवडलं तर कॉमेंट टाकायला येतात.\nवा... विचक्षणा मस्त केली आहेस... :) बहुदा सर्वच प्रकार समाविष्ट झाले आहेत.. मी स्वतः मोजक्या ब्लोग्सचा वाचक मित्र, अनेक ब्लोग्सचा धुमकेतू मित्र आणि चिक्कार ब्लोग्सचा मूक वाचक आहे... शेवटी प्रत्येक लेखक हा कोणा ना कोणाचा मूक वाचक असतोच ... :) काय बरोबर ना\nJaguarNac यांनी म्हणल्याप्रमाणे मी आपल्या ब्लॉगचा अद्रुष्य वाचक आहे. मी आपला ब्लॉग RSS Feed च्या माध्यमातून गूगल रीडर वर वाचतो.\nआपल्या सर्व पोस्ट मी वाचल्या आहेत पण प्रतिक्रीया मात्र १ च पोस्ट वर दिली.\nमला कुठल्या खोक्यात बसवशील मलाच माहीत नाही पण तसा मी धूमकेतूशी जवळीक सांभाळणारा म्हणावे लागेल की आणखीन कोणी पण तसा मी धूमकेतूशी जवळीक सांभाळणारा म्हणावे लागेल की आणखीन कोणी ...., पण तरीही नक्की माहीत नाही ...., पण तरीही नक्की माहीत नाही ज्या अर्थी इतक्या सुक्ष्मपणाने तू वाचकांचे वर्गीकरण केलॆ आहेस तेव्हा त्या त्या वर्गातील प्रमुख वाचकांची यादी तुझ्याकडॆ नक्की असणारच ना ज्या अर्थी इतक्या सुक्ष्मपणाने तू वाचकांचे वर्गीकरण केलॆ आहेस तेव्हा त्या त्या वर्गातील प्रमुख वाचकांची यादी तुझ्याकडॆ नक्की असणारच ना मग मिसालके तौर पर थोडी यादी दिलीस तर वर्गीकरणातॊल सुक्ष्म भेद समजायला बरे नाही का होणार \nलेख मात्र अफलातून आहे व विचार करायला लावणारा आहे. मला मात्र टॅगू बिगू नकोस कारण मी काही लेखकू नाही \nछान वर्गीकरण केलयेस.. मी पण धुमकेतू वाचाकांमध्येच मोडतो.\nब्लॉग लिहिण्यास सुरवात केली तेंव्हा 'मित्र वाचक' या वर्गाने खूप साथ दिली नंतर 'वाचक मित्र' भेटत गेले त्यात काही 'धुमकेतू मित्र' हि होते आणि आहेत.\nहे 'निनावी'वाले प्रकरण कधी कधी खूप अस्वस्थ करते मला कोणीतरी जाणून बुजून असे करत आहे असे मनात येते माझ्या\nएवढे गडबडीत असतानाही प्रतिक्रिया देतात म्हणून 'गडबडीत असणारे वाचक' मला खूप आवडतात आणि शेवटचे 'मूक वाचक' यांच्याशिवाय आपल्याला करमतच नाही बुआ\nकाहीही न बोलता खूप काही बोलून जाणारे म्हणजे 'मूक वाचक'\nआणि हि प्रतिक्रिया वाचून माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देऊन 'परतफेड' करायची इच्छा झालीच तर त्याला मी जबाबदार नाही बर का ;)\nएकदम मस्त लिहिले आहेस.\nमला कळतच नाहिये मी कुठल्या प्रकारात बसते ते, एक Confused वाचक :)\nआरं तिच्या नॅकोबा त्ये आर.एस.एस.वाले राहुनच ग्येले बगा....खरं तर त्या फ़ीड प्रकारवालेही एक प्रकारचे मूकवाचकच आहेत पण त्यांना वेगळ्या प्रकारात घालायचं राहिलंच...आणि मुख्य यांच्यामुळे ब्लॉग हीट्स कमी होत असणार नाही का शिवाय आले तर आले कॉमेन्ट द्यायला नाहीतर विसरले की गेलं...\nरोहन खरं तर तुझी प्रतिक्रिया डिट्टो माझी म्हणून याच ब्लॉगवर द्यायला हवी...विचक्षणा हा शब्दही कित्येक वर्षांनी ऐकल्यासारखा वाटतोय...चलं नुस्तं समुद्राचं वारं पिऊनही तुमचं डोक भन्नाट चालतं म्हणायचं राजे....\nअनिकेत या पोस्टच्या निमित्ताने एखादा मूकवाचक स्वतःहून प्रगटेल असं स्वगत मी केलंच होतं आणि त्यानुसार आपण आलात...आता यापुढेही अदृष्य राहायचं का हे मी तुमच्यावरच सोडेन पण प्रत्येक ब्लॉगरला प्रतिक्रिया देणार्‍या वाचकांबद्दल कांकणभर प्रेम अधिक असतं हे मात्र मान्य करायला हवं..:)\nहे काय पेठेकाका आता लेख लिहिल्यावर यादी पण मीच द्यायची का...बघा नं इथंच लोकं कशी घडाघडा स्वतःच मान्य करताहेत ती....आणि टॅगचं म्हणाल तर हा थोडा वेगळा टॅग आहे आणि मी तर आधीच टॅगलंय आता पुढे काय होतं ते त्यांच्यावर....\nप्रीतम अरे मी असं ऐकलंय की तू ब्लॉग लिहायचास पण...तिथुनही अदृष्य होतोस त्याचं काय\nविक्रम मी आतापर्यंत वाचलेली एकदम वेगळी आणि मस्त प्रतिक्रिया...आता मी काय आणखी लिहू..मी मूक झाले....\nसोनाली confused वाचक म्हणून पर खरं एक प्रकार करता आला असता पण त्यात मग तुला बसवता नसतं आलं...तशी तू बरीच सुसंबद्ध आहेस...(हे असे शब्द म्हणजे त्या रोहणाच्या विचक्षणाचा परिणाम असावा....)\nविक्रम, मला वाटतं आज पहिलीच प्रतिक्रिया आहे म्हणजे स्वागत तर केलंच पाहिजे...मग क्रं ५ आणि ७ मधुन बाहेर यायचा विचार आहे का\nअपर्णा, वाचकांचे वर्गीकरण मस्तच गं..... :)\nहम्म्म...कुठे गायब होतीस तू आता इतक्या उशीरा कॉमेन्ट आता इतक्या उशीरा कॉमेन्ट \nअपर्णा.. सध्या 'अरिमित्र विचक्षणा' या विषयावर वाचतो आहे मी... :) म्हणुन सुचले एकदम... :D\nबाकी पोस्ट फक्कड झालीय, निरीक्षण खूप छान करतेस. मानला :)\nमी कुठे मोडतो, तूच सांग ग.\nसुहास धन्यवाद...अरे पण तुला हे स्वतःला ठरवता यावं म्हणून तर ही पोस्ट लिहिलीय...\n वेगळा विषय आणि छान मांडणी.\nतू वाचकांचे आणखी काही प्रकार आहेत का असा प्रश्न केला आहेस नां असा प्रश्न केला आहेस नां तर तो प्रकार म्हणजे मॉकटेल वाचक (हे अर्थात तुझी पोस्ट वाचल्यानंतरच सुचलं). मी स्वत: अशीच आहे. कधी कधी अगदी रोज धुप घालायला निघाल्यासारखी झाडून सगळे ओळखिचे-अनोळखी ब्लॉग वाचून प्रतिक्रीयाही देत असते तर कधी कधी स्वत:सकट इतर कोणत्याही ब्लॉगवर आठवडे न आठवडे फ़िरकतही नाही. मूड बनविणारी पोस्ट असेल (आणि पोराचं इश्शी ममं निन्नी आटपलं असेल तर) सविस्तर प्रतिक्रीया (आत्ताही अशीच दूर्मिळ सुखावह घटिका आहे :) म्हणून तर हे इतकं सविस्तर टायपतीय). अशा रीतिनं तू उल्लेखलेल्या (ऍनॉनमस वगळून) सर्व प्रकारांचं मिक्श्चर असणारेही वाचक आहेत. (हे वाचक काही ब्लॉगवर सविस्तर प्रतिक्रीया देतात तर काही ठिकाणी आपल्या येण्याचा स्टॅम्प मारून जातात :))\nशिनु अगं हे भेळेचं माझ्या मनात आलं होतं आणि लिहिता लिहिता कधी विरलं कळलंच नाही बघ....पण तुझं नामकरण मला आवडलं....मॉकटेल वाचक....यावेळी मुलांनी भलताच सपोर्ट केलेला दिसतोय..प्रतिक्रिया सविस्तर आणि खुमासदार....आभार...:)\nचांगल निरीक्षण आणि छान मांडणी...आमच्या सारख्या वाचक वर्गासाठी एक पोस्ट बर वाटल (हो मी सुदधा ’ काय वाटेल ते ’ द्वारे एक वाचक म्हणूनच या ब्लॉगजगतात आलो होतो..पण मग इतर अनेक ब्लॉग वाचुन बदला :) घेण्यासाठी लिहायला सुरुवात केली...असो छान पोस्ट..\n-दवबिंदु (एक धुमकेतुसारखा वाचक मित्र )\nदेवेंद्र तुझं स्वतःबद्दलचं निरीक्षणही छान केलंस..धन्यवाद......\nआपुण बी ज्यांचे ब्लॉग्ज आवडतात, त्यांची आर.एस.एस. फीड ग्रॅब करून ठेवलिय.. जरा काही वेगळं वाटलं (पोस्ट टायटल) की हम खींचे चले आते हाँय़..) की हम खींचे चले आते हाँय़.. (हमरा हिन्दी जरा कच्चा हाँय (हमरा हिन्दी जरा कच्चा हाँय\nबाकी ते धुमकेतू कॅटेगरीमंधी पण आपूण बसत आसन, पण सगळेच त्या कॅटेगरिचे म्हणून राह्यलेत, म्हणून जाऊ द्या म्हणलं\nपोस्ट एकदम झक्कास झालीय बरं तायडे...\nआपकी प्रतिक्रियाने हमकु भी थोडा स्फ़ुरण चढेला है.....ठांकु ठांकु बरं विश्ल्या....पी.एल. मध्ये चांगली कार्य करतासा तुमी....\nआजुन पी.एल. चालू नाही झालं.. आज जरा शिल्लकचा वेळ आहे, व अभ्यास करायचा तसा मूड नाहिये म्हणून बसलोय तुम्हा लोकांच्या पोस्टा वाचत\nमी सध्या तरी एक परतफेड वाचक....\nबाय द वे....वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा\n@The Prophet...ब्लॉगवर स्वागत..परतफ़ेडींमध्ये काही चांगलं वाचायला मिळालं असेल अशी अपेक्षा....परतफ़ेड कार्यक्रमात काही चांगले ब्लॉग मला मिळालेत त्याची आठवण आली....:)\nआपण आवर्जुन लिहिल्याबद्दल धन्यवाद...\n वाचकांचं अगदी अचूक वर्णन केलय.\n- निरंजन (आपला ५,६ आणि ७ ह्या विशेषणात बसणारा वाचक) :) .\nनिरंजन, पाचमध्ये नाही पण सहा आणि सात मध्ये मीही आहे तुमच्या....सेम पिंच....आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.\n इश...:) तू मला उगाच हरभर्‍याच्या झाडावर चढवतेयस, नम्रता....ब्लॉगवर स्वागत आणि हो धुमकेतू जास्त वेळा दर्शन द्यायला लागले की जास्त आवडतात :)\n...हा प्रकार लक्षातचं नव्हता किंवा कदाचित मी येणारे प्रत्येकजण वाचणारे अर्थी वाचक असा विचार केल्यामुळे ते मागं पडलं...पण असेल काही लोकं चुकून येत असतील...गुगल बाबांची कृपा....नेमकं आपलं पान त्यांना शोधकामात मिळालं की मग न वाचता पुढे जात असतील...:)\nसरदेसाईजवरून ‘गाणी आणि आठवणी’ अशी लिंक बघून आज प्रथमच तुझ्या ब्लॉगवर आलो. ‘तुझ़ से नाराज नहीं ऐ जिंदगी’ माझ्याही आवडत्या गाण्यांपैकी एक.\nनंतर इतरही बर्‍याच पोस्ट वाचल्या.\nशेवटी ब्लॉगवाचकांचे प्रकार वाचून याठिकाणीच कॉमेंट द्यावी असं ठरवलं.\nब्लॉगला पहिल्यांदाच भेट देणारा वाचक हाही एक प्रकार म्हणता येईल का\nमीही आवडत्या ब्लॉग्जचे rss feeds गूगल रीडरमध्ये टाकून ठेवलेत. त्यामुळं एका ठिकाणी सर्व updates बघायला मिळतात.\nआता तुझाही ब्लॉगही follow करेन.\nविवेक, ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जुन लिहिल्याबद्दल धन्यवाद...ब्लॉगला पहिल्यांदा भेट देऊन प्रतिक्रिया देणारा वाचक असा एक प्रकार केला तर जास्त इंटरेस्टिंग होईल. हे पहिले वाचक आपल्या फ़ॉलोअर्समध्ये आले तर आणखी बहार काय आता नक्की यायचं या ब्लॉगवर...\nएवढ्या प्रतिक्रिया आल्या लेखावर. (येणारच चांगला झाला आहे ना लेख. पण कोणाबद्दल चांगलं बोलायचं म्हणजे आमच्या पोटात दुखायला लागतं. (ही गंमत आहे हो, खरं काही नाही (म्हणजे लेख चांगला झाला आहे ही गंमत नव्हे, आमच्या पोटात दुखतं ही गंमत..))) आता यातला कोण कुठल्या प्रकारचा वाचक आहे ते तुम्हीच सांगा बाय...\nसंकेत धन्यवाद...अरे तू sincere वाचक आहेस....नाही तर बरीच लोक वाचून जातात पण चांगल-वाईट काहीच म्हणत नाहीत...तू मात्र या विकांताला बऱ्याच प्रतिक्रिया देऊन वाचकाचा एक वेगळा प्रकारही असतो हे दाखवलं आहेस...:)\nकसचं कसचं (इथे लाजणं अपेक्षित आहे. पण मला लाजता येत नाही, सो मी लाजलोय असं समज)... मग आता पोस्ट एडिट करून ‘नवाचक’ आणि ‘Sincere वाचक’ हे प्रकार अ‍ॅड करणार की काय\nनाही ते एडीट वगैरे काही नाही....आता नवे प्रकार फक्त प्रतिक्रियेमध्ये...तुला लिह्याची आहे का एक पोस्ट याच विषयावर मग माझा खो तुला अस समज...:)\nपोस्ट चा विषय खरच अफलातून आहे . मस्त लिहिलंय .. मूक वाचक पण आता घडा घडा बोलायला लागतीलच..\nआपण या ब्लॉगचे मूक वाचक असाल तर मग आता प्रकट होणार असा अर्थ धरू का मी...:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nमाझे स्वयंपाकघरातले प्रयोग भाग अमुक अमुक....\nदिसला गं बाई दिसला\nमहिला दिन एकदम मस्तच लेख..(अर्थातच तंबी आणि कोण\nऋतुराज वनी आss लाss\nगाणी आणि आठवणी १ - अबके सावन ऐसे बरसे\nआपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagpur-winter-assembly-session-begins-11-dec-2017-3792", "date_download": "2018-04-21T20:39:10Z", "digest": "sha1:6NNGAETIGOPTPUZEIEQICNNXQYLP2TVR", "length": 19328, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, nagpur winter assembly session begins 11 dec 2017 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफी, यवतमाळ विषबाधा, बोंडअळीप्रश्नी सरकारची कसोटी\nकर्जमाफी, यवतमाळ विषबाधा, बोंडअळीप्रश्नी सरकारची कसोटी\nसोमवार, 11 डिसेंबर 2017\nनागपूर : ऑनलाइन कर्जमाफीतील घोळ, पाच महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकरी, बोंडअळीने विदर्भ-मराठवाडा आणि खानदेशात झालेली तब्बल पंधरा हजार कोटींची हानी, यवतमाळ व परिसरातील शेतकऱ्यांचे विषारी मृत्यू, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसह समाजातील सर्वच घटकांत असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर आजपासून (ता. ११) नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे सर्व शेतकरीप्रश्न ॲग्रोवनमधून सातत्याने मांडले जात आहेत.\nनागपूर : ऑनलाइन कर्जमाफीतील घोळ, पाच महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकरी, बोंडअळीने विदर्भ-मराठवाडा आणि खानदेशात झालेली तब्बल पंधरा हजार कोटींची हानी, यवतमाळ व परिसरातील शेतकऱ्यांचे विषारी मृत्यू, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसह समाजातील सर्वच घटकांत असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर आजपासून (ता. ११) नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे सर्व शेतकरीप्रश्न ॲग्रोवनमधून सातत्याने मांडले जात आहेत.\nफडणवीस सरकारने 24 जून 2017 रोजी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर 18 आक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, कर्जमाफीच्या प्रक्रियेत ऑनलाइनचा मोठा घोळ समोर आला. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांमध्येही गोंधळाची स्थिती आहे. अद्यापही बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. याला वाढत्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचा मुद्दा जोडून विरोधक राज्य सरकारची कोंडी करणार हे स्पष्ट आहे.\nबोंडअळीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार किमान वीस लाख हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी विरोधकांकडून होणार आहे. यवतमाळ आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे कीटकनाशकांमुळे मृत्यू झाले आहेत. या प्रकरणावर नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने नुकताच राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. या दुर्घटनेचेही पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे. निकृष्ट बियाण्यांच्या मुद्यावर विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा अंदाज आहे.\nत्याचबरोच गुजरात विधानसभा निवडणुकीचे राजकीय सावट अधिवेशनाच्या कामकाजावर उमटणार आहे. राज्यातील भाजप आणि काँग्रेसचे नेते गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या मोहिमेवर आहेत. गुजरात निवडणुकीचा दुसरा आणि शेवटचा टप्पा 14 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 18 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. गुजरातची निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जे निकाल येतील त्याचे पडसाद विधिमंडळात पडण्याची शक्यता आहे.\nपहिला आठवडा ठरणार वादळी\nगेल्या तीन वर्षात राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप लावत काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. शेतकरी, शेतमजूर आदींच्या प्रश्नावर आक्रमक होत दोन्ही काँग्रेसने राज्यभरात भाजपविरोधात वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. १२) दोन्ही काँग्रेसचा संयुक्त मोर्चा अधिवेशनावर धडकणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे.\nअधिवेशनात हे मुद्दे गाजणार\nयवतमाळमधील कीटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांचे मृत्यू\nकपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान\nराज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या\nनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध\nकर्जमाफी शेतकरी यवतमाळ आत्महत्या हिवाळी अधिवेशन अधिवेशन कीटकनाशक\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-temperature-cold-forecasting-4570", "date_download": "2018-04-21T21:03:33Z", "digest": "sha1:JOI65KTCYW65377VTESWIJ3NBQDVY57O", "length": 17553, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather, temperature, cold, forecasting | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nपुणे : उत्तर आणि ईशान्येकडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने कोकणाकडे थंड वारे वाहत आहे. मराठवाडा आणि विदर्भानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रातही चांगलीच थंडी वाढली आहे. मंगळवारी (ता. 2) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महराष्ट्रातील निफाड येथे 8.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nदिवसभर ऊन असले तरी थंडीच्या गारव्यामुळे हे ऊन सुखद दिलासा देऊन जात आहे. सायंकाळनंतर पुन्हा हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे सायंकाळपासून थोडी थोडी थंडी वाढत आहे. मात्र मध्यरात्रीपासून थंडीत वाढ होऊन पहाटेच्या थंडीमुळे किमान तापमानाचा पाराही घसरत आहे.\nपुणे : उत्तर आणि ईशान्येकडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने कोकणाकडे थंड वारे वाहत आहे. मराठवाडा आणि विदर्भानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रातही चांगलीच थंडी वाढली आहे. मंगळवारी (ता. 2) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महराष्ट्रातील निफाड येथे 8.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nदिवसभर ऊन असले तरी थंडीच्या गारव्यामुळे हे ऊन सुखद दिलासा देऊन जात आहे. सायंकाळनंतर पुन्हा हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे सायंकाळपासून थोडी थोडी थंडी वाढत आहे. मात्र मध्यरात्रीपासून थंडीत वाढ होऊन पहाटेच्या थंडीमुळे किमान तापमानाचा पाराही घसरत आहे.\nसध्या मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. मुंबईत 14.1 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद मंगळवारी (ता.2) सकाळी झाली. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागातही थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापामानात घट झाली असून, निफाड, नाशिक येथील किमान तापमान दहा अंशांच्या खाली उतरले आहे. महाबळेश्वर, सांगली येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. परंतु सरासरीच्या तुलनेत येथील किमान तापमानात काही प्रमाणात चढ-उतार सुरू होते.\nमराठवाड्यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात सर्वांत कमी म्हणजेच 8.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ उस्मानाबादमध्ये 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. औरंगाबाद, नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी वाढले. विदर्भातील गोंदिया येथे 8.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले. अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. चंद्रपूर, गोंदिया येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले होते.\nमंगळवारी (ता.2) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)\nमुंबई (सांताक्रूझ) 14.1 (-3), अलिबाग 16.7 (-1), रत्नागिरी 16.6 (-2), डहाणू 16.0 (-1), पुणे 10.8, जळगाव 10.2 (-1), कोल्हापूर 15.2 (1), महाबळेश्वर 12.8, मालेगाव 11.8 (1), नाशिक 8.2, निफाड 8.0, सांगली 13.3, सातारा 12.0 (-1), सोलापूर 13.0 (-2), औरंगाबाद 12.4 (2), परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 8.4, परभणी शहर 12.1 (-1), नांदेड 13.0 (1), उस्मानाबाद 9.4, अकोला 12.4 (-1), अमरावती 14.0, बुलडाणा 14.0, चंद्रपूर 11.2 (-2), गोंदिया 8.5 (-4), नागपूर 11.8, वाशीम 11.2, वर्धा 13.0 (1), यवतमाळ 14.4.\nथंडी हवामान किमान तापमान\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-support-suicided-farmers-4553", "date_download": "2018-04-21T20:46:28Z", "digest": "sha1:ZM4OMV6VI6BMHX6XSYH3H5CTRHTALORC", "length": 18390, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on support to suicided farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआधार हवा उभे करणारा\nआधार हवा उभे करणारा\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nदुसऱ्याच्या दुःखात डोकावून त्याला किमान मानसिक, आर्थिक आधार द्यावा, असे आज समाजमनाला वाटत नाही, परंतु सर्वत्रच असे नकारात्मक चित्र नाही.\nशेतकरी आत्महत्यांची कारणे स्पष्ट आहेत. त्यावरील उपायही माहीत आहेत. तरीही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होताना दिसत नाहीत. उलट विदर्भातून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र आता राज्यभर, देशभर पोचले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यावरून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न कमी पडत आहेत, असेच म्हणावे लागेल. मागील सुमारे दीडएक दशकापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनासह अनेक सेवाभावी संस्था विविध उपक्रम, योजना राबवित आहेत. परंतु तरीही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीत.\nखरे तर शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब उद्‍ध्वस्त होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीवर कुटुंबाची सर्व जबाबदारी येऊन पडते. यातील काही महिला दुःख अंगावर घेऊन अत्यंत खंबीरतेने उद्‍ध्वस्त संसाराची घडी पुन्हा बसवतात. शेतीतच काबाडकष्ट करून मुला-मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना उद्योग-व्यवसायाला लावतात. परंतु बहुतांश महिलांनी संसाराचा गाडा रुळावर आणला तरी सध्याच्या परिस्थितीत मुलांबाळांचे शिक्षण पूर्ण करणे त्यांना कठीण जाते. खरे तर बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबातील मुलामुलींना आता चांगले शिक्षण मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी मोफत निवासी शिक्षणाचा आदर्श उपक्रम हाती घेतला आहे.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देऊन उभे करणे ही शासनाबरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. परंतु आजचा समाज सुखाचा वाटेकरी आहे, दुःखाचा नाही. त्यांच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. एखाद्यावर संकट कोसळले तर त्यात मला काय करायचे, असे समाजातल्या बहुतांश लोकांना वाटते. दुसऱ्याच्या दुःखात डोकावून त्याला किमान मानसिक, आर्थिक आधार द्यावा, असे त्यास वाटत नाही. परंतु सर्वत्रच असे नकारात्मक चित्र नाही. ‘रयत’, ‘आपुलकी’सह काही सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट घराणी तर काही ठिकाणी आयटीतील मुले एकत्र येऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार देऊन त्यांना उभे करीत आहेत. शेतकरी आत्महत्या ही राज्यातील सर्वांत मोठी सामाजिक समस्या बनली आहे. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करावयाचा आहे, हा भाव खरे तर या संस्था समाजमनावर रुजवत आहेत. या संस्थांच्या कार्यातून संकटग्रस्तांना आपण एकटे-दुकटे नाही, आपल्या पाठीमागे समाजातील अनेकजण उभे आहेत, असा मानसिक आधार तर मिळतोच; परंतु उद्ध्वस्त कुटुंबांना जगण्याचे सामर्थ्य मिळते.\n‘रयत’ ही संस्था तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातून उभी राहिलेली आहे. या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणाची केवळ बीजेच रोवली नाही, तर ‘कमवा आणि शिका’ असे धडे देऊन गरीब मुलांना विद्यार्थिदशेतच स्वावलंबी बनविण्याचे काम केले आहे. आज शालेय शिक्षणात शेतीचे शिक्षण गरजेचे असताना, शासनाला त्याचे फारसे गांभीर्य वाटत नाही. परंतु रयत शिक्षण संस्थेच्या तब्बल २० शाळांमधून आधुनिक शेती मुलांना शिकविली जाते. रयत शिक्षण संस्थेला या उपक्रमात अनेक कॉर्पोरेट घराण्याची साथ लाभते आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. परंतु आजही अनेक कॉर्पोरेट घराणी समाजिक क्षेत्रात फारसे काही करताना दिसत नाहीत. त्यांनी ‘सीएसआर’च्या पुढे जाऊन संकटग्रस्तांना उभे करण्याचे काम करायला हवे.\nशेतकरी आत्महत्या आत्महत्या विदर्भ उपक्रम महिला शेती शिक्षण शाळा\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे...\nनागरी सहकारी बॅंका ः आव्हाने आणि उपायआधुनिक व बदलत्या अर्थव्यवस्थेत बॅंकिंग क्षेत्रात...\nघातक अनियंत्रित आयात देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात...\nसंभ्रमाचे ढग करा दूर या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते...\nदीडपट हमीभाव नवीन जुमला तर नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत...\nनिर्यातीद्वारेच तरेल साखर उद्योगसाखरेचे वाढलेले उत्पादन आणि देशांतर्गत तसेच...\n ग्रामीण भाग भाजतोयदोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण...\nप्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी कशी करावी, याचे...\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीतशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक...\nप्रामाणिक प्रयत्नांनी सुटेल शेतीचा...अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविहिरींद्वारे वाढेल सिंचनमहाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढीस अनेक मर्यादा...\nदिशा भूक अन् कुपोषणमुक्तीचीजगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे...\nशेतकऱ्यांविषयी कळवळ्यातील फोलपणाफेब्रुवारी, मार्च हे महिने आपल्याकडे...\n‘असोचेम’ची मळमळव्यापार आणि उद्योजकांची संघटना असलेल्या \"असोचेम''...\nवन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाईॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी...\nबॅंका ‘नीरव’ शांततेच्या मार्गावरभारतीय बँकिंग आज एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात...\nअन्याय्य व्यापार धोकादायकचगेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात कापसावर कीडनाशकांची...\n‘एचटी’चा फासआगामी खरीप हंगामासाठी एचटी (हर्बिसाइड टॉलरंट)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/sports-expensive-due-gst-increase-sports-literature-noise-resentment-among-players-vendors/", "date_download": "2018-04-21T21:13:28Z", "digest": "sha1:NQLDURM6RQRCFWOKHJZQFD3GCIEDNAUU", "length": 29440, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sports 'Expensive' Due To Gst: Increase In Sports Literature; The Noise Of Resentment Among Players, Vendors | ‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला : क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ ; खेळाडू, विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\n‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला : क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ ; खेळाडू, विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर\nकोल्हापूर : केंद्र सरकारने क्रीडा साहित्यावर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने किमतीत भरमसाट वाढ झाली आहे.\nकोल्हापूर : केंद्र सरकारने क्रीडा साहित्यावर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.मुळात उद्याचे भविष्य म्हणून पाहणाºया युवावर्गाने मैदानी खेळासह अंतर्गत खेळाकडे पाठ फिरविली आहे. कारणही तितकेच गंभीरही आहे. त्यात मोबाईलचा परिणाम मोठा आहे. त्यामुळे बैठे गेम अर्थात मोबाईलवरील गेम खेळण्यासाठी आग्रह बालकांकडून होत आहे. त्यात जीएसटी लावल्याने ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी स्थिती क्रीडाक्षेत्राची झाली आहे.\nराज्यासह देशातील मुला-मुलींनी खेळात प्रगती करावी म्हणून एका बाजूने सरकार प्रोत्साहन देत आहे. नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्यानिमित्ताने कोट्यवधी खर्च करून स्पर्धेचे प्रमोशन केले. यासह देशभरात हजारो फुटबॉल शाळांमधून वाटलेही गेले होते. हा सगळा खटाटोप केवळ खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केला गेला होता. यासह दरवर्षी देशातील अनुदानित शाळांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी अनुदान सरकारकडून दिले जाते. त्यातून घेतलेले साहित्य वर्षातच ते खेळून खराब झाल्यानंतर पुन्हा ते घ्यावे लागते.\nयावेळी कराचा बोजा शाळा व विद्यार्थ्यांवर पडत आहे. विशेष म्हणजे क्रीडा साहित्यावर ५, १२, १८ व २८ टक्के अशा चार टप्प्यांत कराची आकारणी केली आहे.\nदर्जानुसार परदेशी व भारतीय बनावटीचे क्रीडा साहित्य आधीच महाग आहे. त्यात जीएसटीच्या फोडणीने त्यात आणखी तडका उडाला आहे.राज्यासह देशातील अशा काही शाळा आहेत की, त्यांना गरजेपुरतेही क्रीडासाहित्य खरेदी करण्याची ऐपत नाही. नेमकी हीच परिस्थिती पालकांचीही आहे. भारतीय खेळाडूंनी जर आॅलिम्पिक, आशियाई, कॉमन वेल्थ आदी स्पर्धांमध्ये देशाचा झेंडा सतत फडकवत ठेवायाचा असेल, तर सरकारने क्रीडा साहित्यावरील संपूर्ण जीएसटी माफ केली पाहिजे, तरच खेळाडूंनाही असे साहित्य खरेदी करून देशाचे नाव करता येईल.\nकेंद्र क्रीडामंत्री राजवर्धन राठोड हेही आॅलिम्पिक विजेते नेमबाज आहेत. तरी याचा विचार करून त्यांनीही संसदेत आवाज उठवायला हवा, अशा भावना क्रीडा क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत\nआहेत. विशेष म्हणजे ज्या क्रिकेटला आपण इतके डोक्यावर घेत आहोत, त्या क्रिकेटसाठी लागणारी इंग्लिश उत्पादकांची बॅटची किंंमत मुळातच महाग आहे. किमान या बॅटची किंमत ५ ते ३० हजारांदरम्यान आहे. ५ हजार किंमत सरासरी धरली तर त्यावर १२ टक्के जीएसटी म्हटल्यास ५६०० रुपये इतकी किंमत होते.\nकेवळ राज्याचा जीएसटी धरला आहे. त्यात केंद्राचाही धरला तर\nहीच बॅट ६२०० रुपयांवर जाते.त्यामुळे काही साहित्याच्या किमतीचा अंदाजच न केला तर बरे म्हणावे लागेल. एकिकडे खेळालाप्रोत्साहन देण्याचे धोरण आणि दुसरीकडे हे चित्र आहे. खेळामुळे उद्याचे देशाचे भविष्य घडले जाणार आहे. याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी क्रीडा रसिकांकडून होत आहे.\nक्रीडा साहित्याच्या किमती आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्यात जीएसटीच्या रूपाने कर आकारणी झाल्याने या वस्तू कोणी खरेदीसाठी येईनासे झाले आहे. त्यामुळे खेळ साहित्यावरील जीएसटी सरकारने रद्द करावा.\n- सदा पाटील, क्रीडा साहित्य विक्रेते\nराज्यासह देशात क्रिकेट यासह नेमबाजी, फुटबॉल, बॉक्सिंगमध्ये आपण जागतिक क्रमवारीत अग्रेसर आहोत. खेळाचे साहित्य सर्वसामान्यांना महागाईमुळे विकत घेता येत नाही. त्यामुळे क्रीडा साहित्यावरील जीएसटी रद्द केला पाहिजे.\n- सत्यजित खंचनाळे, खेळाडू\nसाहित्य जीएसटी पूर्वी जीएसटीनंतर दर (२८%)\nथाळीफेक थाळी (१. किलो) ५८० रु. ६८० रु.\nगोळाफेकचा गोळा (१. किलो) ८५० रु. १०५० रु.\nकॅरम बोर्ड ९५० रु. ११५० रु.\nउड्या मारण्याची दोरी ५० रु. ८५ रु. (१२%)\nलेझीम ७० रु. ९० रु.\nफुटबॉल ५५० रु. ६८० रु.\nबॅट (भारतीय बनावट) ६०० रु. ७५० रु.\nहँडग्लोज २५० रु. ३२० रु.\nटेनिस रॅकेट २५० रु. जोडी ३०० रु.\nटेनिस बॉल ६० रु. ७५ रु.\nलेदर बॉल १८० रु. २२० रु.\nसायकलिंग हेल्मेट ३८० रु. ५८० रु.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर\nहिंदुराष्ट्र संकल्पना देशाच्या एकतेला धोकादायक : इरफान इंजिनिअर, कॉ.अवि पानसरे व्याख्यानमाला\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन\nकोल्हापुरात खेळणी व्यावसायिकाचा खून, पत्नीची छेड काढल्याचा रागातून कृत्य, आरोपीस अटक\nजयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या लंपास, दीड लाखाची रक्कम पळविली\nविराट कोहली नाबाद 156, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 371 धावा\nवडील जिवंत असते तर...लाल माती -- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवनकहाणी\nकंत्राटी पद्धतीमुळे गुणवत्तेवर घाला\nकोल्हापूर : महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे यश, नऊ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड\nकोल्हापूर : शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्या, कॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी\nकोल्हापूर : ऐन लग्नसराईत जिल्हा बॅँकेत चलनटंचाई, ग्राहक हवालदिल\nकोल्हापूर : ‘आई’च्या ओढीने कारागृहही झाले भावनिक, ‘गळाभेट’ उपक्रमात चिमुकल्यांची आर्त हाक\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/karjat/photos/", "date_download": "2018-04-21T21:13:08Z", "digest": "sha1:Q3MMN2AZWJAW42Z3COWOG6JQBORRFRHI", "length": 16327, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Karjat Photos| Latest Karjat Pictures | Popular & Viral Photos of कर्जत | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.vsagar.org/blog/", "date_download": "2018-04-21T21:20:36Z", "digest": "sha1:DZT4ECDGXU4WMVHFIN3AO4T3QR5NJKWH", "length": 7793, "nlines": 47, "source_domain": "www.vsagar.org", "title": "Regularly Updated Blog – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ८\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग आठवा (शेवटचा भाग) या शेवटच्या भागात विद्यासागर अकॅडेमीच्या लॅबमध्ये तयार केलेले आणि संपूर्णपणे टेस्ट केलेले वेगवेगळे […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ७\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग सातवा आतापर्यंत आपण मायक्रो कंट्रोलरच्या बेसिक पासून, C लँग्वेज प्रोग्रामिंग कसे करायचे ते शिकलो. या कोर्सचे […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ६\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग सहावा या भागात आपण प्रत्यक्ष प्रोग्रामिंग कसे करायचे ते समजावून घेणार आहोत. त्यासाठी आपण अगदी सोपा पहिला प्रोग्रॅम […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ५\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग पाचवा मागच्या तीन भागात आपण मायक्रोकंट्रोलरचे बेसिक, C लँग्वेजचे बेसिक, वेगवेगळया प्रकारचे ऑपरेटर्स आणि सर्व प्रायोगिक साहित्याची ओळख […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ४\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग चवथा मागच्या तीन भागात आपण मायक्रोकंट्रोलरचे बेसिक, C लँग्वेजचे बेसिक, वेगवेगळया प्रकारचे ऑपरेटर्स कसे वापरायचे ते शिकलो. […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ३\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग तिसरा मागच्या दोन भागात आपण ८०५१ मायक्रो कंट्रोलर ची बेसिक माहिती पहिली आणि त्यानंतर C programming […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/even-when-there-was-no-invitation-visitor-came-all-bumblebeets-fired/amp/", "date_download": "2018-04-21T20:43:18Z", "digest": "sha1:MMVB5CSJM7WZEHJ37QRJM3335F3GUWAJ", "length": 3177, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Even when there was no invitation, the visitor came, all the bumblebeets fired | आमंत्रण नसतांना सुद्धा आला हा पाहुणा, सगळ्यांची उडाली भंबेरी | Lokmat.com", "raw_content": "\nआमंत्रण नसतांना सुद्धा आला हा पाहुणा, सगळ्यांची उडाली भंबेरी\nभंडारा जिल्ह्यातील सीमा वर्ती भागात भर दिवसा एका वाघाने लग्नाला हजेरी लावली. सर्वप्रथम हा नर वाघ मध्यप्रदेशातील बाला घाट जिल्ह्यातील आगरी येथे आढळला होता. त्यानंतर त्याने मध्यप्रदेशातीलच मसुखाप येथील लग्नाला हजेरी लावली.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nअक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा\nगावकऱ्यांनी गहिवरलेल्या मनाने केली शहीद किरण थोरात यांच्या अंत्यविधीची तयारी\nपाहा काय आहे सीडीआर प्रकरण \nमुख्यमंत्र्यांचा आवाज काढून टोपी \nमुख्यमंत्र्यांच्या नावाने नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी, तोतया अटकेत.\nकोल्हापूर- अजय-काजोल अंबाबाईच्या दर्शनाला\nकोबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने फावड्याने गड्डे फोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-production-20-lakh-quintals-satara-district-3956", "date_download": "2018-04-21T21:09:44Z", "digest": "sha1:TMGCXDWONKF3APVXZBCCE36FK37T3REP", "length": 16304, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugar production of 20 lakh quintals in Satara district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर उत्पादन\nसातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर उत्पादन\nशनिवार, 16 डिसेंबर 2017\nसातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू असून, रविवारी (ता. १०) पहाटेपर्यंत या १४ कारखान्यांमधून एकूण २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.\nजिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखाने पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू आहेत. १४ कारखान्यांनी रविवारपर्यंत १९ लाख ५१ हजार ८१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १०.३९ टक्के साखर उतारा येत आहे.\nसातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू असून, रविवारी (ता. १०) पहाटेपर्यंत या १४ कारखान्यांमधून एकूण २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.\nजिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखाने पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू आहेत. १४ कारखान्यांनी रविवारपर्यंत १९ लाख ५१ हजार ८१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १०.३९ टक्के साखर उतारा येत आहे.\nजिल्ह्यात सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक दोन लाख ९० हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ३५ हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सह्याद्री कारखान्याची साखर उताऱ्यात आघाडी असून, या कारखान्याचा ११.५३ टक्के साखर उतारा आहे. साखर उताऱ्यात दुसरा क्रमांक जयवंत शुगरचा लागत असून, या कारखान्यांचा ११.२१ सरासरी साखर उतारा येत आहे.\nजिल्ह्यात अजिंक्‍यतारा, कृष्णा, जयवंत, ग्रीन पॉवर, श्रीराम व न्यू फलटण या कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे. उर्वरित कारखान्यांचा गाळप सुरू महिना उलटला असूनही ऊस बिले जमा जाहीर केलेले नाही. यामुळे या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यात अवस्थता निर्माण झाली आहे.\nउद्दिष्टासाठी साखर उताऱ्यांकडे दुर्लक्ष\nऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी सर्वच कारखान्यांची गाळपाची उद्दिष्टे ठरवून हंगामास सुरवात केली आहे. मागील हंगामात मोजक्‍याच कारखान्यांनी तीन हजार टप्पा ओलांडला आहे. मागील हंगामात कमी दर देणाऱ्या कारखान्यास ऊस देणास शेतकरी अनुत्सुक आहेत. यामुळे हे कारखाने उद्दिष्ट गाठण्यासाठी मिळेल तेथून ऊस आणत आहेत. याचा परिणाम साखर उताऱ्यावर होत असून, साखर उतारा कमी येत आहे. साखर उताऱ्यांची ही अवस्था राहिल्यास पर्यायाने कारखान्यांचा दर कमी होणार आहे. याचा परिणाम प्रामाणिक ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे.\nसाखर ऊस गाळप हंगाम मात mate ओला\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nanded/maharashtra-bandh-three-policemen-injured/", "date_download": "2018-04-21T20:46:32Z", "digest": "sha1:6XBCKUBKDAMI4FYSDG3ZIGOKAU2CJHL2", "length": 20391, "nlines": 352, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Bandh: Three Policemen Injured | महाराष्ट्र बंद : नांदेडमध्ये आंदोलकांनी फोडली पोलिसांची गाडी, तीन पोलीस जखमी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्र बंद : नांदेडमध्ये आंदोलकांनी फोडली पोलिसांची गाडी, तीन पोलीस जखमी\nनांदेडमधील आंबेडकर नगर भागात जमावानं दगडफेक करत पोलिसांचंच वाहन फोडले. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.\nनांदेड - भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. नांदेडमधील आंबेडकर नगर भागात जमावानं दगडफेक करत पोलिसांचंच वाहन फोडले. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभीमा कोरेगाव घटना: दादरमधील आंदोलन समाप्त, रास्ता, रेल रोको आणि घोषणाबाजी\nभीमा - कोरेगाव हिंसेमागे RSS चा हात, लोकसभेत काँग्रेस आक्रमक; नरेंद्र मोदींनी निवेदन देण्याची मागणी\nदलितांचं भलंही नको आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही, सुमित्रा महाजन यांनी सुनावलं\nलोणावळ्यात कडकडीत बंद; शांततेत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध\n‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील १२१ गावांचे प्रस्ताव\nमहिलांनी आत्मविश्वासाने उद्योगाकडे वळावे\nबोगस बियाणे रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाचे १७ भरारी पथके स्थापन\nसिद्धेश्वरचे पाणी विष्णूपुरीत दाखल\nमुखेड येथे ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार\nसॉफ्ट स्किल्स यशस्वी जीवनाचे सूत्र\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:23:42Z", "digest": "sha1:R44QLYB4NDRY5UIJIEEKRUJPFUOS42KG", "length": 13255, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऋषी कपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n४ सप्टेंबर, १९५२ (1952-09-04) (वय: ६५)\nऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२) हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक आहे. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणार६या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.\n१ ऋषी कपूरची भूमिका असलेले चित्रपट (सुमारे १२०)\n३ ऋषी कपूरच्या चित्रपटांतील गाजलेली गाणी\nऋषी कपूरची भूमिका असलेले चित्रपट (सुमारे १२०)[संपादन]\n२०१६ सनम रे \"डॅड्डु \"\n२०१५ ऑल इस वेल भजनलाल भल्ला\nवेडींग पुलाव लव कपूर बिनोद प्रधान\n२०१४ बेवकूफीयां व्ही के सेहगल नुपूर अस्थाना\n२०१३ डी-डे इक्बाल सेठ निखिल अडवाणी\n२०१२ हाऊसफुल 2 चिंटू कपूर साजिद खान\n२०११ पटियाला हाऊस गुरटेज सिंग कहोलॉन निखिल अडवाणी\n२००९ दिल्ली-६ अली बेग रकीशी ओमप्रकाश मेहरा\n२००७ थोडा प्यार थोडा मॅजिक\nनमस्ते लंडन मनमोहन मल्होत्रा\n२००६ लव के चक्कर में\n२००५ प्यार में ट्विस्ट यश खुराना\n२००४ हम तुम अर्जुन कपूर\nकुछ तो है प्रोफेसर बख़्शी\nलव एट टाइम्स स्क्वैर\n२००२ ये है जलवा\n२००१ कुछ खट्टी कुछ मीठी राज खन्ना\n१९९७ कौन सच्चा कौन झूठा\n१९९५ हम दोनों राजेश 'राजू'\nसाजन की बाहों में सागर\n१९९४ ईना मीना डीका ईना\nसाजन का घर अमर खन्ना\nप्रेम योग राजकुमार राजू\nपहला पहला प्यार राज\nमोहब्बत की आरज़ू राजा\nघर की इज्जत श्याम\n१९९३ गुरुदेव इंस्पेक्टर देव कुमार\nबोल राधा बोल किशन मल्होत्रा/टोनी\nइन्तेहा प्यार की रोहित शंकर वालिया\n१९९० अमीरी गरीबी दीपक भारद्वाज\nआज़ाद देश के गुलाम\n१९८९ खोज रवि कपूर\nबड़े घर की बेटी गोपाल\nविजय विक्रम ए भारद्वाज\nघर घर की कहानी राम धनराज\n१९८७ प्यार के काबिल\nएक चादर मैली सी मंगल\nनसीब अपना अपना किशन सिंह\n१९८५ राही बदल गये\nज़माना रवि एस कुमार\n१९८४ ये इश्क नहीं आसां\nये वादा रहा विक्रम राय बहादुर\n१९८१ ज़माने को दिखाना है रवि नन्दा\nदो प्रेमी चेतन प्रकाश\nआप के दीवाने राम\nधन दौलत लकी बड़जात्या सक्सेना\nझूठा कहीं का अजय राय\n१९७८ फूल खिले हैं गुलशन गुलशन विशाल राय\nबदलते रिश्ते मनोहर धनी\nपति पत्‍नी और वो\nअमर अकबर एन्थोनी अकबर\nचला मुरारी हीरो बनने\nकभी कभी विक्रम (विकी) खन्ना\n१९७३ बॉबी राज नाथ (राजू)\n१९७० मेरा नाम जोकर कवि राजू\nऋषी कपूरने ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.\nऋषी कपूरच्या चित्रपटांतील गाजलेली गाणी[संपादन]\nऋषी कपूरसाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक गायकांनी गाणी म्हटली आणि ती सगळीच गाणी यशस्वी ठरली. या गाण्यांचे विविध सभागृहांत शोज होतात आणि त्या शोजना ऋषी कपूरची हजेरी असते, व त्यावेळी ते गाण्यांमागचे किस्से संगतात. २११७ सालापर्यंत असे शोज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये, बंगलोरमध्ये आणि पुण्यात झाले आहेत.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील ऋषी कपूरचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९५२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१७ रोजी १६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-21T21:24:46Z", "digest": "sha1:LJPKQP3CCDR4FBIFIQ2RQY3YXGS67JNN", "length": 4827, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८४८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८४८ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८४८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=173&Itemid=365", "date_download": "2018-04-21T21:25:27Z", "digest": "sha1:DNHNCJE6QWA3Q2DCRKDZN7KA64CU5JGS", "length": 6782, "nlines": 34, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रल्हाद", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nध्रुव म्हणताच प्रल्हादही आठवतो. ही अमर अशी जोडी आहे. दोघेही बंडखोर; दोघेही पित्याविरुद्ध बंड करणारे. एकाने पित्याचा त्याग केला. दुसरा तेथेच पित्याच्या क्रोधाला तोंड देऊन लढत राहिला. सत्याग्रही पद्धतीने सारे सहन करीत अविचल असा तो राहीला. प्रल्हाद हिरण्यकशिपूचा मुलगा. त्याच्या आईचे नाव कयाधू. हिरण्यकशिपू हा मोठा सम्राट होता. त्याचे नावच हिरण्यकशिपू म्हणजे सोन्याची पेटी. जगातील सारी धनदौलत त्याच्याजवळ होती. सा-या सोन्या-चांदीचा, हिरेमाणकांचा तो स्वामी होता. त्याच्याहून कोण मोठा, कोण पूजार्ह, कोण मानार्ह बाळ प्रल्हाद हे पित्याचे वैभव पाहात होता, परंतु ते त्याला रुजले नाही, ती पापमय सत्ता त्याला आवडली नाही. जगाला गुलाम करुन लुटून आणलेले ते भाग्य बाळ प्रल्हाद हे पित्याचे वैभव पाहात होता, परंतु ते त्याला रुजले नाही, ती पापमय सत्ता त्याला आवडली नाही. जगाला गुलाम करुन लुटून आणलेले ते भाग्य त्याची काय किंमत त्याला पित्याचा मोठेपणा पटेना, विश्वाचे भक्षण करणारा मोठा, की रक्षण करणारा मोठा कोण मोठा आपला पिता तर जगाला छळत आहे. तरीही हे विश्व चालले आहे. माझ्या पित्यासारखे सहस्त्रावधी सम्राट पृथ्वीला छळणारे झाले असतील, पुढे होतील... परंतु पृथ्वी आहे ; हे सम्राट मात्र धुळीला मिळाले. कोण मोठा प्रल्हादला सर्वत्र पित्याची स्तुतीस्तोत्रे ऐकायला येत. दरबारात पित्याचे भाट. सर्वत्र पित्याचे खुशामत्ये, परंतु पाठीमागे पित्याची निंदाही त्याला ऐकू आली असेल. वरवरच्या स्तुतीच्या खालचे सत्य त्याने पाहिले असेल.\nप्रल्हाद शिकू लागला. गुरु धडे देऊ लागले. कोणते शिक्षण त्याला मिळणार सम्राटांच्या राज्यात सम्राटांचे गोडवे. हुकूमशाही राज्यपद्धतीत दुसरे शिक्षण नसते. त्या हुकूमशाहीचे सर्वत्र समर्थन असते. प्रल्हादला तेच शिक्षण मिळू लागले. गुरु सांगतः “पित्याला प्रणाम कर. हिरण्यकशिपू हाच देव. हाच त्रैलोक्यात थोर. सर्वांहून यांची स्तोत्रं हात जोडून म्हण.”\nपरंतु प्रल्हाद ऐकेना, तो म्हणे, “माझा पिता जन्मदाता म्हणून पूज्य असला तरी तो थोर नाही ; खरा थोर तो परमेश्वर. तो वासुदेव. तो विश्वंभर. तो सर्व व्यापून राहणारा भगवान् विष्णू. ज्याच्या इच्छेनं हे विश्व जन्मतं, ज्याच्या इच्छेनं हे चालतं, तो विश्वंभर खरा पूजार्ह. मी त्याचं नाव घेईन. त्याला नमो नमो म्हणेन. दुसरं दैवत मला नको. पिता आज आहे, उद्या जाईल. परमेश्वर सनातन आहे. त्या सनातनाला मी भजेन. क्षणभंगुराची पूजा करण्यात काय अर्थ \nगुरु म्हणत, “असं बोलू नकोस, कोणी ऐकलं तर काय म्हणेल मीच असं शिकवतो असं होईल. माझी नोकरी जाईल. मला सुळावर चढवतील. असं नको करु बाळ. म्हण, “हिरण्यकशिपू मोठा ; तो सर्वांहून थोर. त्याला भजावं ; त्याला नमावं. म्हण.” प्रल्हादाने ऐकले नाही. तो एकच धडा शिकत होता, “वासुदेवाय नमः मीच असं शिकवतो असं होईल. माझी नोकरी जाईल. मला सुळावर चढवतील. असं नको करु बाळ. म्हण, “हिरण्यकशिपू मोठा ; तो सर्वांहून थोर. त्याला भजावं ; त्याला नमावं. म्हण.” प्रल्हादाने ऐकले नाही. तो एकच धडा शिकत होता, “वासुदेवाय नमः वासुदेवाच नमः ” गुरुने धाक दाखवला. शिक्षा केली. छड्या मारल्या. प्रल्हाद तरीही वासुदेवाचे नाव सोडीना.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/khabrein-jara-hat-ke/?Menu-Kha", "date_download": "2018-04-21T21:14:11Z", "digest": "sha1:TTVR4ZKKZ65YQHWNXD7NNNU5I2ANC6OT", "length": 4010, "nlines": 84, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood News Marathi : Bollywood Latest News, Breaking News and News Headlines Today, मराठी चित्रपट सृष्टी बातम्या - Divya Marathi khabrein jara hat ke", "raw_content": "\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nनवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे, विचित्र आहे या देशाची ही परंपरा\nथायलँडमधील या शहरात शाळकरी मुलींना वेश्यावृत्ती ढकलतात खुद्द पोलीस,आहेत 1000 मसाज पार्लर\nइंस्टाग्राम स्टार बनण्यासाठी या सुंदर मॉडेलने केल्या सर्व हद्दी पार, आता होणार 8 वर्षाची शिक्षा\n23 एप्रिलला पृथ्वीजवळ येईल अज्ञात ग्रह, सर्वनाशाला होऊ शकते सुरुवात\nनॉर्मल दिसायची ही मुलगी, 14 वर्ष कपड्यांच्या खाली लपवून ठेवले होते हे वास्तव\nखड्ड्यातून येत होते विचित्र आवाज, जेव्हा लोकांनी पाहिले असा उडाला गडबड गोंधळ\nपत्नीचे एक्सट्रा मॅरीटल अफेअर कळल्यावर पतीने उचलले हे पाऊल, या बॉडीपार्टमध्ये टाकली लाल मिरची\n106 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 'टायटॅनिक'ची संपली होती संपूर्ण कहाणी, बघा Rare Photos\nUnbelievable : या आईने गर्भातून स्वतः काढले होते आपले बाळ, पाहा अचंबित करणारे फोटोज\nविदेशात जाण्याची गरजच काय, विश्वास बसणार नाही भारतातच आहेत इतकी सुंदर ठिकाणे\n2 वर्षानंतर अंगूरी भाभीच्या रुपात परतली शिल्पा शिंदे, या व्यक्तीला खूश करण्यासाठी केले असे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/share-market/", "date_download": "2018-04-21T21:06:34Z", "digest": "sha1:BQPN6T34EL2IIF35TV6O4L74XURDYZLX", "length": 24126, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest share market News in Marathi | share market Live Updates in Marathi | शेअर बाजार बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nपीएफची रक्कम पसंतीनुसार शेअर बाजारात गुंतविता येणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) शेअर बाजारात गुंतविली जाणारी रक्कम पसंतीनुसार कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा पर्याय, ५ कोटींहून अधिक नोकरदारांना याच वित्तीय वर्षात उपलब्ध होणार आहे. ... Read More\n‘निवेश महाकुंभ’ : संभ्रम दूर करणारा गुंतवणुकीचा मंत्र\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसर्वोत्तम आर्थिक नियोजनासाठी व आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदार कायम संभ्रमात असतात. हा संभ्रम गुंतवणूकदारांना ‘निवेश महाकुंभ’ या कार्यक्रमाद्वारे शनिवारी दूर करता येणार आहे. ... Read More\nशेअर बाजार : तीन सप्ताहांपासूनच्या घसरणीला पायबंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबॅँकांमधील उघड होत असलेले नवनवीन घोटाळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या दरामध्ये वाढ होण्याची भीती, यामुळे निर्माण होऊ शकणारी चलनवाढ आणि परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने काढून घेतली जात ... Read More\nबाजारात ६ महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक घट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसर्वच शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वाढ होण्याची निर्माण झालेली शक्यता, त्यामुळे परकीय वित्तसंस्थांची वाढलेली विक्री, वाढती चलनवाढ, इंधनाचे दर अशा विविध कारणांनी शेअर बाजार खाली येत आहे. ... Read More\nशेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला; मिनिटात 2.24 लाख कोटी झाले गायब\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसेन्सेक्स जवळपास 550 अंकांनी घसरला असून, निफ्टीदेखील 150 अंकानी खाली आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसोबत सुरु आहेत. ... Read More\nतीन दिवसात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 9.6 लाख कोटी 'स्वाहा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअर्थसंकल्प सादर होण्याआधी रोज नवनवीन उच्चांक नोंदवत असलेला शेअर बाजार आता त्याच वेगाने लोळण घेत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून गंटागळया खाणारा शेअर बाजार अद्याप सावरलेला नाही. ... Read More\nशेअर बाजार गडगडला; 1200 अंकांची घसरण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआज बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला. ... Read More\nबजेटचे पडसाद: शेअर बाजारात आपटीबार, सेन्सेक्स 450 अंकांनी कोसळला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअर्थसंकल्प सादर होण्याआधी नवनवीन उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र गंटागळया खात आहे. ... Read More\nअर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळाली. ... Read More\nBudget 2018share marketअर्थसंकल्प २०१८शेअर बाजार\nसेन्सेक्स गेला 36 हजारांवर, गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या आठवड्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतल्याचे दिसत आहे. शेअरबाजारातील या वेगवान उलाढालींमुळे गुंतवणूकदार घाबरुन किंवा घाई-घाईत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. ... Read More\nशेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/usmanabad/killed-road-accident-gaangwad-accident-when-crossing-road/", "date_download": "2018-04-21T21:07:14Z", "digest": "sha1:AIYQCZYX33HINMMFQTYZP4OO3H6YLE4F", "length": 23042, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Killed In Road Accident In Gaangwad; Accident When Crossing The Road | येणेगूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार; रस्ता ओलांडताना झाला अपघात | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nयेणेगूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार; रस्ता ओलांडताना झाला अपघात\nभरधाव वेगातील ट्रकने रस्ता ‘क्रॉस’ करणार्‍या महिलेस जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत महिलेस रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर बस थांब्यानजीक घडली.\nउस्मानाबाद : भरधाव वेगातील ट्रकने रस्ता ‘क्रॉस’ करणार्‍या महिलेस जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत महिलेस रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर बस थांब्यानजीक घडली.\nयाबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महालिंगरायवाडी येथील महिला शारदबाई मुकिंदा घोरपडे (वय ५५) या विद्युत बिल भरण्यासाठी येणेगूर येथे आल्या होत्या. बस थांब्यानजीक रस्ता ओलांडून जात असतानाच भरधाव वेगातील ट्रकने (क्र.एमएच.२५/यू.०१६३) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शारदाबाई यांना उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले.\nअपघाताची माहिती मिळाल्यानंतर येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकॉ निवृृत्ती बोळके, पो.ना. दिगंबर सूर्यवंशी यांनी घटनास्थळास भेट देवून चौकशी केली. तसेच चालक विकास श्रीमंतराव गवळी (रा. घोटाळ, ता. बसवकल्याण) यास ट्रकसह ताब्यात घेतले. या प्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदिल्लीत भिंत तोडून स्टेशनबाहेर आली मेट्रो ट्रेन, ट्रायल रनदरम्यान झाला अपघात\nतोंडापूर रस्त्यावर तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी\nसातारा : स्टेअरिंग जाम झाल्याने खासगी बस डिव्हायडरला धडकली, प्रवासी बचावले\nअमेरिकेत हायस्पीड रेल्वे रुळावरुन घसरली, 3 जणांचा मृत्यू\nभोकरमध्ये ट्रव्हल्सच्या अपघातात ८ जण गंभीर जखमी\nनाशिकवरून वर्‍हाड घेऊन निघालेला टेम्पो महामार्गावर उलटला; पाच वर्षीय मुलासह एक युवक ठार; चाळीस जखमी\nयेडशी जवळ ट्रक-ट्रॅक्टर अपघातात तिघे ठार\n सोनोग्राफी विभागाची किल्ली हरवल्याने गरोदर मातांची तीन तास गैरसोय\nउस्मानाबादेत पोलीस निरीक्षकाच्या घरात सापडली चोरीची दुचाकी, कर्नाटक पोलिसांची कारवाई\n...अन्यथा तुळजाभवानी मंदिर संस्थानची मालमत्ता जप्त करा\nसिंचन विहीर मंजुरीसाठी लाच घेताना उस्मानाबाद पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक जेरबंद\nतडवळ्याच्या हुरड्याला मिळाली सोशल मीडियाची बाजारपेठ\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2012/10/", "date_download": "2018-04-21T21:16:03Z", "digest": "sha1:FGMU35VP44BM3MJI7IOCAFF6M77Y4HVN", "length": 28898, "nlines": 157, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: October 2012", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nसकाळी ७.४५ ला घर सोडले. खडकीतून येरवडा मार्गे पुणेस्टेशन तेथून हडपसरमार्गे निघालो. रविवार असल्यामुळे गर्दी नव्हती. वाटेत दिवेघाटाखाली थांबलो. येथे मटकी भेळ प्रसिद्ध आहे. दिवे घाट ओलांडून सासवडला पेट्रोल भरले. पेट्रोल येथे पिंपरी-चिंचवडच्या तुलनेने स्वस्त आहे.\nमोरगावचा मयुरेश्वर : -\nअनेकवेळा एसटीने मार्गावरून गेलो. पण गणपतीचे दर्शन करण्याचे राहून गेले. तेव्हा मुद्दाम गाडीने जाऊन दर्शन घेतले.\nअष्टविनायकांपैकी प्रथम गणपती म्हणजेच मोरगावचा हा मोरेश्वर. अष्टविनायक यात्र या गणपतीचे दर्शन घेऊन सुरू केली जाते. सर्व आठही गणपतींचे दर्शन घेऊन शेवटी पुन्हा याच गणपतीचे दर्शन घेतली की यात्र पूर्ण होते असे म्हटले जाते. मोरेश्वर हा गणपती नवसाला पावणारा अर्थातच त्यामुळे भक्तांचा तारणहार समजला जातो. वेळेअभावी अष्टविनायकांची यात्र एकदम करता येणो शक्य नव्हते. तेव्हा जमेल तेव्हा अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे ठरवले.\nमोरगाव पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यात असून क:हा नदीकाठी असलेले छोटेसे गाव. अष्टविनायकांमध्ये या गणपतीला विशेष स्थान आहे. पुणे-सातारा मार्गावर पुण्यापासून केवळ 64 कि. मी. वर असणारे हे मोरगाव पुण्यातून हडपसरकडून सासवडमार्गे जेजुरीच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला मोरगावकडे जाण्याचा रस्ता आहे.\nमंदिरात जाण्यासाठी गाडी पार्किग तळापासून थोडे पुढे गेलो. श्रींच्या आरतीचे सामान, फुले, माळा, हार, कॅसेटी यांनी बाजारपेठ सजलेली दिसली. पुराणात कथेनुसार सिंधू राक्षसाला ठार मारणारा हा मयुरेश्वर होय. मोरावर बसून गणेशाने राक्षसाला मारले म्हणून मोरेश्वर (मयुरेश्वर) हे नाव प्राप्त झालं.\nसुमारे अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शनाची वेळ झाली. तेही फक्त काही सेकंदच मंदिरातील सेवकांनी भराभरा दर्शन घेण्याच्या सूचना केल्या होत्या. गणेशाची बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या डोळय़ात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. डोक्यावर नागाची फणी आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराला एकूण 11 दगडी पाय:या आहेत. मंदिराच्या चारही बाजूला 50 फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिर हे काळय़ा दगडातून साकारलेले आहे. बहमनी राजवटीत मंदिर बांधले असल्याचे अनेक पुस्तकात वाचण्यास मिळते.\nदेवळात प्रवेश केल्यावर चौकातच दोन दीपमाळा दिसल्या अशा प्रकारच्या दीपमाळा अष्टविनायकातील बहुतांश मंदिरात पाहण्यास मिळतात. भक्कम तटबंदी व कळसावरील शिल्पकाम तर छानच आहे. सभामंडपाला दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत . देवळाजवळ नगारखान्याची इमारत आहे . इथलं एक वैशिष्टय़ म्हणजे अष्टविनायकांतलं हे एकच मंदिर असं आहे, जिथे दगडी नंदी आहे.\nभाद्रपद व माघ या दोन महिन्यात पुण्याच्या जवळच्या चिंचवडहून श्रींची (मोरया गोसावी) पालखी मोरगावी येते. मोरगाव हे साधू मोरया गोसावींचं जन्मस्थान. चिंचवडगावातील मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या मंदिराच्या परीसरातील क:हा नदीत त्यांना गणोशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे ही मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. चिंचवडला मोरया गोसावींचे मोठे मंदिर आहे. मोरगाव मंदिराचे व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे.\n(चिंचवडच्या मोरया मंदिराबाबत लवकरच ब्लॉग्ज लिहतो..)\nमार्ग : मोरगांव - पुणे- सासवड - जेजुरी मार्गे मोरगावला जाता येते.\nजेजुरीतूनच मोरगावाकडे जाणारा फाटा फुटतो. जेजुरी - मोरगांव अंतर 17 कि.मी.,\nपुणे - मोरगांव 64 कि.मी\nपुणे - सोलापूर रस्त्यावरील चौफुल्यापासूनही मोरगांवला येण्यासाठी रस्ता आहे.\nस्वारगेट स्थानकावरून एस.टी.ची. सोय आहे.\nतेथून पाहुणचार घेऊन दुपारी ३ ला निघालो. मोरगावमार्गे पुन्हा हडपसरमार्गे जाण्याचा विचार होता. मात्र वाटेत दत्ताचे प्रसिद्ध नारायणपूर होते. सासवड मार्गे फक्त ८ किलोमीटरवर म्हणून गाडी तिकडे फिरवली. दत्ताच्या मंदिराशेजारी शंकराचे एक मंदिर असून, पुरातन काळात बांधलेले आहे. नारायणूपरला जाणारा रस्ता थोडा खराब आहे.\nप्रति तिरुपती बालाजी :\nआजकाल मंदिर बनविण्यामध्ये ही प्रतिरुप म्हणजे ‘च्या’ सारखे, क्लोन, कॉपी, नक्कल, पायरसी सारखे प्रकार वाढू लागले आहेत. जाऊ द्यात आपल्याला काय त्याचे. पण यामुळे अनेकांना लांब असणारी धार्मिक स्थळे आपल्या घरापासून काही अंतरावर बघण्याची संधी मिळते. त्यामुळे अशी प्रति रुपे अजून निर्माण झाली तर आमच्यासारख्या भटकंती करणा:यांची चंगळच होईल. प्रति शिर्डी (शिरगाव), प्रति पंढरपूर (पवनानगर, दुधिवरे खिंडीजवळ) अशा यादीत आता प्रति बालाजी (केतकावळे) हे नवीन नाव समाविष्ट झाले आहे.\nपुणे परिसरातून जेजुरी, सासवड, बनेश्वर, केतकावळे, किल्ले राजगड, तोरणा आदी ठिकाणांकडे जाणा:या संख्या मोठी आहे. त्यामुळे खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांची नेहमीच गर्दी व कोंडी होते. नशिबाने मी गेलो तेव्हा गर्दी कमी होती. नारायणपूरच्या दत्ताचे दर्शन घेऊन कापुरहोळला बालाजी दर्शन घेण्यास निघालो. व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांचे तिरुपती हे कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरु पतीला जाणं शक्य होत नाही म्हणून पुण्यात बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा ते असताना पूर्ण होऊ शकली नाही. पुढे त्यांची मुले व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई यांनी ती पूर्ण केली. पुणे - बेंगलोर महामार्गावर पुण्यापासून 40 कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे छोटंसं गाव. मंदिर डोंगराच्या पुरंदर किल्ल्याच्या मागील बाजूस एका छोटय़ाश्या डोंगराखाली आहे. बालाजीचे मूळ मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला-तिरुपती येथे आहे. येथील मंदिर सुमारे 2 ते 3 एकरांवर बांधलेलं आहे. कापुरहोळला पोहचल्यावर वाहनतळावर गाडी लावली केली. ‘व्यंकट रमणा गोविंदा’ अशी तेलुगू भाषेतील गोड भजनं ऐकू येऊ लागली.\nस्वच्छता व टापटिपपणा :\nगाडीतळापासून मुख्य मंदिर थोडसे लांब आहे. प्रशस्त जागा, मोकळे वातावरण, ‘व्यंकट रमणा गोविंदा’चे भजन, असे मंगलमय वातावरण येथे अनुभवाला मिळाले. डाव्या बाजुला प्रसाधनगृहे होती. तर बॅग ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. मंदिरात प्रवेश करतानाच समोर चप्पल स्टँड आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. दर्शन रांगेच्या आधीच टोकन देऊन आपले मोबाईल जमा करावे लागतात. संपूर्ण मंदिराला बाहेरून मोठा प्रदशिणा मार्ग आहे. पुरुष व महिलांसाठी अशा दोन रांगा आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पायरीवर पाणी सोडलेले आहे. आपोआप पाय स्वच्छ होऊनच भाविक पुढे जातो. मस्त कल्पना आहे ना. अशी मंदिर व्यवस्था आपल्याकडील मंदिरात सुद्धा व्हायला हवी. दान धर्मासाठी येथे मोठय़ा आकारातील हुंडय़ा ठेवलेल्या आहेत. मंदिराचा लाडूचा प्रसाद तर फारच छान असतो. एका द्रोणामध्ये भरून हा प्रसाद वाटप केला जातो. विशेष म्हणजे प्रसाद खाली सांडल्यास तो उचलण्यासाठी सेवा देणारे अनेक लोक येथे आहेत. अतिशय स्वच्छता येथे पहावयास मिळते. भाविकांची गर्दी येथे नेहमीच असते. मात्र गडबड, गोंधळ इथे दिसला नाही. मंदिरातर्फे येथे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी आहेत. आपल्याकडील मंदिरात होणारी भाविकांची ढकलाढकली येथे नव्हती.\nश्री बालाजी हा विष्णूचा अवतार. बालाजीची मूर्ती ही काळय़ा दगडात घडवली असून कमळावर उभी आहे. मूर्तीचे चार हातात शंख, चक्र , गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. कानांत सोन्याची कर्णफुलं आहेत. उभट आकाराचा मुकुट आहे. सोन्याच्या विविध अलंकारांनी मूर्तीला सजविण्यात येतं. दिवसभरात मंदिरात तीन वेळा पूजा केली जाते. मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरु ड मंदिर आहे. त्यात विविध देवदेवता आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात वेणुगोपालस्वामी, नृसिंह, पद्मावती, सुदर्शनस्वामी, गोदामाता अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर व वराहस्वामी यांची मंदिरं आहेत. मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. येथे वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा ब्रमोत्सव. बालाजीला भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. तसा कल्याण कट्टा येथेही आहे.\nया गावांमध्ये व परिसरात रिक्षा, जीप, सुमो, ट्रॅक्स वगैरे वाहनांची संख्या वाढली आहे. बालाजी मंदिरात बालाजीचे दर्शन घेऊन रात्री ८ला शिरवळमार्गे कात्रज बायपासला यायला निघालो. वाटते ७० रुपयांचा चांगलाच टोल भरला. तेथून पुढे अर्धा तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव घेतला.\nपुणे - बेंगलोर मार्गावर शिरवळमार्ग\nहडपसर - सासवड - नारायणपूर - कापूरहोळमार्ग थोडा घाट आहे. फक्त ८ किलोमीटर अंतरावर\nजवळची पाहण्याची ठिकाण : नारायणपूर, कानिफनाथ, जेजुरी, सासवड, भुलेश्वर.\nकॅमे:याअभावी फोटो काढता आला नाही. परत गेल्यावर फोटो जोडतो.\nया स्थळांचे लेखनाचे काम अपूर्ण आहे.. तसदीबद्दल क्षमस्व \nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2012/07/23/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-21T20:47:38Z", "digest": "sha1:B3Y2CO3MP2GLR2RD2IV3Y4W5JMDR2JEM", "length": 19317, "nlines": 250, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "एक मजेदार गोष्ट | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nin विनोदी कथा, विनोदी लघु कथा\nयावर आपले मत नोंदवा\nपुर्ण वाचाल तरच मजा येईल…:\nएक दिवस एक जंगलात रस्ता चुकून भटकतो.\nतेव्हा त्याने बघितल की एक\nवाघ त्याच्याकडेच येतो आहे. कुत्र्याची जाम टरकलि.\n“आज तर मी कामातुन गेला\nतेव्हा त्याच लक्ष त्याच्यासमोर पडलेल्या सुकलेल्या हाड पडलेले होते.\nतो लगेच त्याच्याकडे येणार्या वाघाकडे पाठ करुन बसला.\nआणि एक सुखलेल्या हाडाला\nआणि जोरजोरात बोलू लागला,\nअजुन एक भेटला तर पुर्ण मेजवानीच होईल\nआणि त्याने एक जोरदार ढेकर दिला.\nआता वाघाची चांगलि टरकली\nतो विचारात पडला, त्याने\n“हा कूत्रा तर वाघाची शिकार\n झाडावर बसलेला एक माकड\nहा सर्व तमाशा बघत होता.\nत्याने विचार केला की ही चांगलि संधि आहे\nतो पटापट वाघाच्या मागे पळाला.\nतिकडे माकडाने वाघाला सर्व\nसांगितल कि कूत्र्याने कस त्याला\n“चल माझ्यासोबत त्या कुत्र्याची\nआज त्याला ठारच मारतो”,\nआणि त्या माकडाला पाठीवर बसवून त्या कूत्र्याकडे जायला लागला. \nआता तुम्ही विचार करा कुत्र्याने काय केल असेल…\nत्या कुत्र्याने वाघाला परत येतांना\nबघितल आणि परत त्याच्याकडे पाठ करुन बसला\n“या माकडाला पाठवून एक तास झाला\nसाला एक पणपण वाघ\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vaidheeswaran-rightclick.blogspot.com/2012/04/blog-post_23.html", "date_download": "2018-04-21T21:03:45Z", "digest": "sha1:3M5E5DF7IIH3MCJTGNVN7XXGEPF477YE", "length": 19325, "nlines": 79, "source_domain": "vaidheeswaran-rightclick.blogspot.com", "title": "Right Click Vaidheeswaran: शेतकरयांच्या शोधात.....................(Śētakarayān̄cyā śōdhāta..........)", "raw_content": "\nभारतासाठी हि एक शरमेची बाब आहे कि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सामान्य गोष्ट बनून राहिलेली आहे,जर हे थांबवायचं आसेल तर आपण ज्यांनी नुकताच पोंगल जो खरोखर शेतकऱ्यांचा सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला यावर नक्कीच विचार केला पाहिजे .फार थोड्या वर्षापूर्वी भारत आपल अधिकच उत्पादन परदेशी निर्यात करत होता परंतु गेल्या कांही वर्षांपासून आपण अन्नाबाबतीत परावलंबी झालो आहोत ,आपणास भात, गहू ,डाळी आणि साखर यांची आयात करावी लागत आहे व आपली शेतीयोग्य जमीन आणि उत्पादकता दोन्ही\nसंकुचीत होत आहे ,या परिस्थितीने सन १९९६-२००७ या कालावधीत जवळपास १,५०,००० शेतकरयांचे जीवन संपवले आहे ,दुर्दैवाने परिस्थिती अशीच राहिली तर भारतास परकीयांवर पूर्णतः अवलंबून राहून अन्नाची भीक मागावी लागेल, भविष्यात अशा परिस्थीतीचे शिकार आपणच असू .\nकापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतात भाव नाही म्हणून,कमी उत्पन्न,खते,बी बियाणे यासाठी काढलेल्या कर्जामुळे कि विशेषतः बी टी बियाण्यामुळे भाव नाही म्हणून,कमी उत्पन्न,खते,बी बियाणे यासाठी काढलेल्या कर्जामुळे कि विशेषतः बी टी बियाण्यामुळे \nशेतकरी हा पैश्याच्या हव्यासापोटी कापूस हे पिक वारंवार एकाच जमिनीत घेतो त्यामुळे जमिनीची सुपिकता संकटात येते आणि मग जास्त प्रमाणात खते आणि कीटक नाशके वापरण्यास तो मजबूर होतो ,नवीन वा प्रतिकार क्षमता वाढलेल्या किडी त्याला आणखीनच हतबल करतात,रोग आणि किडीचा प्रतिबंध त्याला परवडेनासा होतो.आपण अगदी शालेय जीवनापासून शिकत आहोत कि पिकांची फेरपालट आणि सुपिकता याचा सहसंबंध असतो.कापुस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो निराशेतून ,आपण सारे शेतीतून पिकवीलेले खातो पण शेती आणि शेतकऱ्यास कधी प्रतिष्ठित मानत नाही वा प्रतिष्ठा देत नाही ,सर्वात महत्वाचे म्हणजे शेती हा कांही आता फायदेशीर व्यवसाय राहिलेला नाही ,आडते ,व्यापारी,दलाल आणि आता सुपर मार्केट्स हेच खरे नफा मिळवतात, असे कोणते औद्योगिक उत्पादन आहे कि त्याची किमंत ग्राहक ठरवतो,आपण सारे शेतीतून पिकवीलेले खातो पण शेती आणि शेतकऱ्यास कधी प्रतिष्ठित मानत नाही वा प्रतिष्ठा देत नाही ,सर्वात महत्वाचे म्हणजे शेती हा कांही आता फायदेशीर व्यवसाय राहिलेला नाही ,आडते ,व्यापारी,दलाल आणि आता सुपर मार्केट्स हेच खरे नफा मिळवतात, असे कोणते औद्योगिक उत्पादन आहे कि त्याची किमंत ग्राहक ठरवतो उदाहरणार्थ पेन घेवू त्याची किमंत हि त्याच्या कच्च्या मालाची किमंत, प्याकिंग , वाहतूक, उत्पादकाचा नफा, दलालांचा फायदा, कर या सर्वानी मिळून बनते पण हेच शास्त्र कृषी मालास मात्र लागू पडत नाही. कृषी मालाची किमत मात्र विकत घेणारा ठरवतो ,भारत हा त्याच्या नैसर्गिक संपदेमुळे कधीही अभावग्रस्त देश न्हवता परंतु इतिहास काळात भारताला जो दुष्काळाचा सामना करावा लागला तो त्या वेळच्या शासकांच्या प्रशासकीय चुकांमुळे जसे कि ब्रिटीश काळी दुहेरी कर, एक तृतीयांश उत्पादन कर म्हणून घेत ई. एक प्रवाद असा आहे कि शेतकरी कुटुंबातील शिकलेला विद्यार्थी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवतो. असे कुठल्या उद्योगपती बाबत घडेल कि त्याचा वारस त्याचा पावलावर पावुल ठेवणार नाही कारण फक्त तो शिकलेला आहे म्हणून वस्तुतः व्यवसाय जर फायदेशीर असेल तर निश्चितपणे तो व्यवसाय स्वीकारील जो त्यांच्या वाडवडीलांचा आहे, फक्त राजकारण हे एकच क्षेत्र असे नाही तर अशी भरपूर उदाहरणे देता येतील.\nजगात कापूस उत्पादनात भारत न. २ आहे. कोणताही देश जागतिक दृष्ट्या कायमच पहिल्या दुसऱ्या न. वरती राहू शकत नाही. कारण जमिनीची सुपिकता त्याला तसे राहू देत नाही, एक तर एक पिक करून जमिनीची सुपिकता हरवून जाते याला अपवाद म्हणजे ,ताग ज्यात भारत आणि बांगलादेश हे नेहमी पहिले आणि दुसरे जागतिक उत्पादक आहेत आणि हे कधी बदलेल वाटत नाही कारण जगात दुसऱ्या देशांकडे तागांसाठी योग्य हवामान नाही. आपण हे असेच चालू द्यायचे का तुम्ही आणि मी यामुळे निश्चितच प्रभावीत होणार आहोत. मला माझे नेमके विचार लिखाणातून तुमच्या पर्यंत पोहचवणे थोडेसे अवघड होत आहे. पण आपण जर या विषयी थोड्या गंभीरतेने विचार केला तर परिस्थिती पुरेशी स्पष्ट होईल. मला वाटत कि मी यासाठी काही तरी करायला हवं, कमीत कमी एखादा छोटासा प्रयत्न तरी, मला वाटत प्रत्येक खेड्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतः गट स्थापावेत ,बचत गटसारखे आणि गट शेती करावी धान्य,भाजीपाला,फळे,फुले आणि तेलबिया जमिनीच्या सुपिकतेशी तडजोड न करता घाव्यात जेणे करून वर्षभर सर्वाना काम असावे अशा पद्धतीने लागवड करावी एक अशी योजना असली पाहिजे कि त्यात गुंतवणूक, काम आणि नफा हे सर्व नियंत्रित असाव हि योजना व्यवस्थीतपणे राबवली गेली पाहिजे यासाठी सरकारी मदतीची निश्चीतच गरज आहे सरकार/शासन यासाठी एक वेगळा विभाग स्थापू शकत किंवा आहे त्या कृषी केंद्र मार्फत प्रत्येक जीलाय्हात जिल्हयात जाळ विनु शकत. हि केंद्रे जमिनीची सुपीकता पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन त्या विभागासाठी/क्षेत्रासाठी पद्धती ठरवतील व त्यासाठी लागणारी तांत्रिक वा सर्व प्रकारची मदत देऊ शकतील बँका हि यात अतिशय महत्वाची भूमिका योग्य वेळी पतपुरवठा करून निभावू शकतील भारत जर शेजारील देश जसे अफगाणिस्तान,बांगलादेश,आफ्रिका यांना मदत करतो तर स्वतःच्या शेतकऱ्यांना का मदत देऊ शकत नाही. सर्व प्रकारचे वेगवेगळे कर आपल्याकडे आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांसाठी कर लावणे अशक्य नाही. पिकांची फेरपालट, जमिनीची सुपिकता कायम ठेऊ शकते आपण यासाठी जंगलाचा आदर्श घेऊ शकतो जिथे कधी किडीमुळे सर्व काही नष्ट झालेलं पाहायला मिळत नाही शेतकऱ्यांना प्रत्येक सुगीत फायदा मिळाला पाहिजे मित्र पिकामुळे जरी एखाद पिक गेल तरी बाकीची पिक त्याला तारू शकतील गुंतवणूक, पैशाची आणि श्रमाची वाया गेली नसली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत सर्व काही नष्ट होईल अशी व्यवस्था नसावी आणि दुर्देवाने अशी परिस्थिती आली तर सरकारने योग्य ती भरपाई करून दिली पाहिजे ,वीज हि एक अशी गोष्ट आहे कि सरकारने ती प्राधान्याने पुरवायला हवी ,बहुराष्ट्रीय कंपन्यांना वीज देण्यापेक्षा तेवदीच वीज कितीतरी हेक्टर शेतीसाठी उपयोगी पडेल .नवनवीन उधोगाना सवलती देण्यापेक्षा त्या शेतीला दयाव्यात किंवा शेतीपूरक जसे कि बियाणे ,खाते , कृषी अवजारे ,अन्न प्रक्रिया ,ई. उद्योगांना सर्वात जास्त सवलती असाव्यात .\nयामुळे कांही उलथापालथी होवू शकतील पण मुठ्भरांसाठी सर्वाना जगवणारी जमीन नापीक होऊ नये म्हणून हे करावे लागेल ,सुपिक् जमीन,परंपरागत ज्ञान असणारा शेतकरी यांना हरवले तर ते परत तयार होणे मुश्कील ,सर्वात महत्वाचा धडा आपण हरीतक्रांतीतून घेतलेला आहे कि फक्त हायब्रिड बियाणे ,रासायनिक खते आणि कीटकनाशके म्हणजे शेती न्हवे तर फुकुओका आणि इतर नैसर्गिक शेती त्य् तज्ञां कडून आपण शिकल पाहिजे कि जास्त कृषी उत्पादन हे फक्त निसर्गाशी सहकार्य करूनच मिळवता येते ना कि निसर्गावर विजय मिळवून ,दुसरा एक धोका असा दिसतो कि जनुकीय परावर्तीत बियाण्यांना दिलेली परवानगी ,जिवानुंतील विषारी गुणधर्म पिकात आणून पिकच किडीला विषारी बनवणे म्हणजे जमिनीला देखील विषारी बनवणे होय ,वस्तुस्थिती अशी आहे कि बरेचसे आफ्रिकन देश या बी .टी बियाण्याच्या विरोधात आहेत कारण त्यांच्या मते हे त्यांची सुपीक जमीन नासवून टाकेल .\nशेतकऱ्यांना नैसर्गिक,सेंद्रिय ,बायोडायनामिक ,पारंपारिक अशी कोणत्याही प्रकारची शेती करू द्यावी ना कि कशाची सक्ती करावी प्रथम त्यांना जमिनीची सुपिकता टिकवून शेती करण्यास प्रोत्साहन द्याव आणि नंतर हळूहळू शाश्वत शेती करण्यास प्रोत्साहन द्याव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/events-list/2013-03-07-10-13-09/", "date_download": "2018-04-21T20:57:44Z", "digest": "sha1:XQWBNVAPW34YTXXM6PJ64S7ANYP3QQ77", "length": 18423, "nlines": 102, "source_domain": "bharat4india.com", "title": "जागर पाण्याचा | उपक्रम", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nदुष्काळातही हिवरे गाव हिरवंगार\nअवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली जनावरं लोकांनी विक्रीला काढलीत. पण दूरदृष्टी असलेला नेता गावाला मिळाला तर नक्कीच बदल घडतो... काटेकोर नियोजन करून गाव पाण्यानं स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच लोकसहभागातून गावाचा विकास साधण्याची किमया केलीय अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपटराव पवारांच्या आदर्श हिवरे बाजारनं.\nजलव्यवस्थापनानं खडकांना फुटले झरे\nमुश्ताक खान, गव्हे, रत्नागिरी\nमनात असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर एखादी व्यक्ती अशक्य वाटणारी गोष्टही साध्य करू शकते, याचाच प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यातल्या गव्हे गावातील अरविंद अमृते यांना आला. डोंगराला उतार होता, पाणी लागण्याची शक्यताही नव्हती. पण तीन दशकांच्या अथक परिश्रमांनंतर आणि जलव्यवस्थापनाच्या योजना राबवल्यानं इथं खडकांनाही झरे फुटले आहेत, पाहूयात अमृतेंनी केलेली किमया...\nदुष्काळामुळं संपूर्ण महाराष्ट्राचा गळा पाणी पाणी करतोय. पाणीटंचाईनं परिसीमाच गाठल्यामुळं गावागावांत टॅंकरच्या संख्येत तिपटीनं वाढ करण्यात आलीय. आई जेवण देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी शेतकऱ्यांची अवस्था झालीय. पण अशातही जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी तोंड देता येतं हे आपल्या आदर्शानं दाखवून दिलंय.\nदुष्काळातही नदी भरली, हिरवाई तरारली\nप्रवीण मनोहर, मूर्तिजापूर, अकोला\nनदी म्हणजे जीवन. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकाठानं हिरवीगार शिवारं डुलतात. समृद्धी, सुख, समाधानाची टवटवी सर्वत्र दिसते. पण हीच नदी उन्हाळ्यात आटते आणि शेताशिवारांवर दिसू लागते, दुष्काळाची काळी छाया. याचं कारण गाळानं भरलेल्या नद्या. अरुंद झालेली नदीपात्रं. गाळामुळं नदीत पाणी साचत नाही. सगळं काही रूक्ष होऊन जातं... यावर उपाय शोधलाय, अकोल्यातल्या मूर्तिजापूर गावानं. त्यांनी गावच्या कमळगंगा नदीचंच चक्क पुनर्भरण केलंय. त्यामुळं इतरत्र दुष्काळ असतानाही नदी भरलेली आहे. सारा परिसर हिरवागार आहे.\nदुष्काळी महूदला शेततळ्यांचं वरदान\nआजूबाजूला ओसाड माळरान, पाण्याची कमतरता... पण अशाच ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा संकल्प घेतलाय, महूदच्या किशोर पटेल यांनी. केळी, ऊस, आणि इतर फळबागांनी हे क्षेत्र फुलावं यासाठी त्यांनी दोन शेततळी उभारुन पाण्याचं नियोजन केलंय. आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी 'जिथं शेत, तिथं तळं' या योजनेचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञाची कास धरलीय. सोलापूरच्या दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात येणाऱ्या महूद गावातली ही शेततळी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.\nवृद्धाश्रम भागवतोय जनावरांची तहान\nमराठवाड्यात तीव्र दुष्काळ असल्यानं पाण्याला सोन्याचा भाव आहे. माणसांची आणि जित्राबांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना तर 'पाण्याचं तेवढं बोला राव...' असाच प्रश्न सर्व जण करतायत. अशा अणीणीच्या काळात औरंगाबादमधील मातोश्री वृद्धाश्रमात भटक्या आणि दावणीच्या जित्राबांची तहान भागवण्यासाठी गर्दी होतेय. आश्चर्य वाटलं ना हो... इथं जनावरांसाठीची पाणपोई आहे. भटकणारी, तसंच दावणीची जित्राबं घेऊन शेतकरी येतात. मुकी बिचारी पाणी पिऊन तृप्त होतात. वृद्धाश्रम चालवत असलेली ही जनावरांची पाणपोई त्यामुळंच सर्वत्र कुतूहलाचा विषय झालीय. आज दुष्काळ आहे म्हणून नव्हे तर\nदौलताबादनं राखलीय 'दौलत पाण्याची'\nमराठवाड्यात आता दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यात. गावविहिरी कोरड्याठाक पडल्यानं अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करावी लागतेय. परंतु, जगप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दौलताबाद गावातील गावकरी पुरेसं पाणी मिळत असल्यानं आनंदी आहेत. ही किमया साधलीय जलपुनर्भरणामुळं गावविहीर आटल्यानंतर केवळ टँकरची मागणी करून त्याच्याकडं डोळं लावून हे गावकरी बसले नाहीत. त्यांनी शक्कल लढवली. मिळून साऱ्यांनी काम केलं. त्याचं फळ म्हणजे टॅंकर बंद होऊन त्यांना दारात नळानं पुरेसं पाणी येतंय. गावकरी आणि पंचायत यांनी एकीनं काम केलं तरं गावपातळीवरच पाण्याचा प्रश्न सुटू\nगावकऱ्यांनी बनवलं पाण्याचं 'बजेट'\nजिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय पेय जल सुरक्षा अभियानांतर्गत या दोन्ही तालुक्यांतील १९० गावांमधील गावकरी आर्थिक अंदाजपत्रकाप्रमाणं पाण्याचं अंदाजपत्रक तयार करतायत. पाण्याचं पुरतं महत्त्व कळल्यानं थेंबाथेंबाचं नियोजन करण्यात ते सध्या गुंग आहेत.\n...आणि खडकालाही फुटला पाझर\nराज्य सरकारनं हाती घेतलेल्या शेततळ्याच्या मोहिमेला सहकार क्षेत्रानंही ओ देत यासाठी पुढाकार घेतलाय. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं स्वखर्चानं तीन शेततळी खोदलीत. तीही माळरानावरील खडकाळ जमीन फोडून यामुळं कृष्णा नदी आणि धोम धरणातून पाणी वाहून आणण्यासाठी होणाऱ्या कारखान्याच्या वीजबिलात कपात होऊन पैशांची बचत झालीय. यातून कारखान्याकडं भविष्यासाठी पाण्याची तरतूद झालीय. आता या पाण्याचा वापर शेतकरी ऊस उत्पादनासाठी करतायत.\nकोकणच्या शेतीला शेततळ्याचं वरदान\nमुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी\nसर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात फक्त पावसाळ्यातच शेती होते. तीही विशेषतः भाताची. पावसाचं सर्व पाणी वाहून जात असल्यानं रब्बी हंगामाची पिकं शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. यावर शेततळ्यांचा पर्याय उत्तम असून तो कोकणासाठी वरदायी ठरू शकतो, असं दापोली कृषी विद्यापीठातील जलतज्ज्ञांनी सिद्ध केलंय. अस्तरीत शेततळी उभारल्यास उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होतं. त्यामुळं फळबागा तसंच भाजीपाला यांनाही ही शेततळी उपयुक्त ठरणार आहेत.\nटॉप ब्रीड - देवळी\nटॉप ब्री़ड - घोटी\nनाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/odishas-jalandhar-nayak-new-mountain-man-carves-out-8km-road-connect-school-village/", "date_download": "2018-04-21T21:01:00Z", "digest": "sha1:CYFXL6PH2AV7NT3PR3QI5E7PW3PJILBU", "length": 23364, "nlines": 348, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Odisha'S Jalandhar Nayak Is The New 'Mountain Man', Carves Out 8km Road To Connect School To Village | ओडिशाचा दशरथ मांझी ! मुलांना शाळेत जाण्यासाठी डोंगर पोखरून बनवला रस्ता | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\n मुलांना शाळेत जाण्यासाठी डोंगर पोखरून बनवला रस्ता\nसिनेमाच्या माध्यमातून बिहारचे दशरथ मांझी तर सर्वांना माहितीये. त्यांनी एकट्याने तब्बल 360 फूट लांब ,30 फूट रूंद आणि 25 फूट उंचीचा डोंगर पोखरून एक रस्ता बनवला होता. ‘माऊंटन मॅन’म्हणून त्यांची जगाला ओळख आहे. आता ओडिशाच्या जालंधर नायक नावाच्या एका व्यक्तीने असाच पराक्रम केला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी नायक यांनी 8 किलोमीटरचा रस्ता खोदला आहे.\nकंधमाल(ओडिशा) : सिनेमाच्या माध्यमातून बिहारचे दशरथ मांझी तर सर्वांना माहितीये. त्यांनी एकट्याने तब्बल 360 फूट लांब ,30 फूट रूंद आणि 25 फूट उंचीचा डोंगर पोखरून एक रस्ता बनवला होता. ‘माऊंटन मॅन’म्हणून त्यांची जगाला ओळख आहे. आता ओडिशाच्या जालंधर नायक नावाच्या एका व्यक्तीने असाच पराक्रम केला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी नायक यांनी 8 किलोमीटरचा रस्ता खोदला आहे.\nओडिशाच्या गुमसाही गाव येथील ही घटना आहे. कंधमालचे रहिवासी जालंधर नायक यांनी गुमसाही गावापासून फुलबानी शहराला जोडणारा एक विशाल डोंगर पोखरून 8 किलोमीटर लांब रस्ता बनवला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी जालंधर यांनी हा पराक्रम केल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. जालंधर नायक हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.\nरस्ता नसल्यानं आपल्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून डोंगर फोडून रस्ता तयार करत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी 8 किलोमीटर रस्ता तयार केला असून पुढील 3 वर्षांत त्यांना 7 किलोमीटर रस्ता तयार करायचा आहे. भाजी विक्री करून झाल्यानंतर दिवसातले आठ तास ते डोंगर फोडून त्यातून रस्ता तयार करण्याचं काम करतात. गावात शाळा, अंगणवाडी नाही. त्यासाठी शहरात आम्हाला डोंगर ओलांडून जावं लागतं. रूग्णालयही नसल्याने माझ्या गर्भवती पत्नीला मी स्वतः 3 मैल चालत घेऊन गेलो होतो, त्यामुळे मी रस्ता बनवण्याचं ठरवलं असं जालंधर म्हणाले.\nमुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गावकऱ्यांना संपूर्ण डोंगर ओलांडून जावा लागतो. गावात पक्का रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nविरोधकांचादेखील सन्मान व्हावा; वरुण गांधींनी स्वपक्षीयांना दिला घरचा अहेर\nयशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम\nकर्नाटकात काँग्रेसच्या प्रचारात शरद पवार, अखिलेश यादव उतरणार\nउद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/07/blog-post_09.html", "date_download": "2018-04-21T21:00:40Z", "digest": "sha1:OAXGVEQX3HEGEKHVGV6RF2HF36ZGGB6F", "length": 28151, "nlines": 318, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)\nहा तर काय सांगत होते पहिल्या दिवसाची सुरूवात तर उशीरा पोहोचल्यामुळे पेढाच जास्त गोड मानुन केली पण समोरुन येणारी अमेरिकेत वाढणार्‍या छोट्या पिढीची मिरवणुक पाहुन मात्र बाकीच्या चिंता विसरले.\nढोल, ताशे आणि अगदी पारंपारिक पद्धतीनं सजलेले बाळगोपाळ अगदी दृष्ट लागण्यासारखे गोड दिसत होते आणि त्यांनी एक छोटं नृत्य सादर केलं त्याने तर अजुनच बहार आली.\nआता मला माझी मैत्रीण सुजाता आणि तिचं कुटुंबही भेटलं होतं. त्यामुळे आरुषला हक्काचा एंटरटेनर मिळाला होता. मात्र स्वारी अजुन म्हणावी तशी रमली नव्हती आणि मलाही पैठणीमुळे उगाच दबल्यासारखं होत होतं; त्यामुळे मुख्य सभागृहात जायचं जरा टाळलं. उगाच इथे तिथे पाहुण्यांची रेलचेल पाहात बसलो. भारतातुन आलेली कलाकार मंडळी इथे तिथे बागडत होती. सलील, संदीप (हे म्हणजे जोडीनेच दिसतात हा), सारेगमप मधले काही कलाकार आणि इतर काही मंडळी होती. मी आपली नवर्‍याची वाट पाहात म्हणजे मुलाबरोबर काही करता येईल का म्हणून उगाच वेळकाढुपणा करत होते.\nमध्येच सुजाता आली आणि तिने आतमध्ये काय चालु आहे त्याची माहिती दिली. मी म्हटलं अग कुठलातरी कार्यक्रम पाहिला पाहिजे. पण मुलांच्या व्यापात काही सुचत नव्हतं. शेवटी जादुचा प्रयोग पाहावा असं ठरलं. जादुगार आणि लहान मुलांचे कार्यक्रम इ. एकदम दुसर्‍या टोकाला होते. त्यामुळे मध्ये मी सरळ कॉरिडॉरमध्ये ब्रेक घेऊन मुलाच्या पोटात थोडं काही ढकललं. जादुगार खुपच छान रमवत होता मुलांना पण एक वर्षाच्या मुलांना काय त्याचं कौतुक शेवटी तिथुनही बाहेर आलो आणि पुन्हा मुख्य सभागृहाच्या भागात गेलो.\nइतक्यात एका ठिकाणी रांग लागल्यासारखं वाटलं आणि घड्याळाकडे लक्ष गेलं. अरेच्या साडे अकरा होतील म्हणजे बरोबर आहे. पेशवाई पंगतीच्या थाटाची तयारी करायला हवी. नशीब की नवरा पण कुठुनतरी एकदाचा उगवला आणि आम्ही त्या न संपणार्‍या रांगेत थांबलो.\nत्या पेशवाई थाटाचं वर्णन म्या काय करावं. खादाडी हा आमचा दोघांचा विक पॉइन्ट त्यामुळे नावावरुन जरा हाय एक्सपेक्टेशन ठेवुन होतो आम्ही. म्हणजे आता वांग्याची भाजी, वालाची उसळ, बटाटा भाजी, पुरी, चपाती, मसालेभात, साधा वरण भात, श्रीखंड-पुरी, चपाती इ.इ. होतं पण उगाच पेशव्यांशी संबंध कळला नाही. नंतर कुणीतरी आम्हाला म्हणालं की अगं पेशवे को. ब्रा. होते ना त्यांच्यात हाच थाट... मला आपलं उगाच पु.लंच्या एका लेखातलं \"खा लेको मटार उसळ\" असं एक वाक्य आठवलं.\nसकाळपासुन व्यवस्थित असं पहिलच खाणं असो किंवा काय, मला चवी आवडल्या आणि आयतं कुणी इतर प्लान करुन इतके पदार्थ पानात असताना काय रडायचं. आमच्या पिलुनेही गरम गरम वरण भात तुप खाल्लं. त्यामुळे तर मला जास्तच समाधान वाटलं.\nआता एकतरी कार्यक्रम पाहुया असा विचार करत होते. पण मुलाची लक्षणं ठिक दिसत नव्हती. पण कसा काय तो नवरा स्वतःच म्हणाला मी याला हॉटेलवर घेऊन जातो तू बघ काहीतरी. हुश्श. आता जरा कार्यक्रमाची रुपरेषा पाहुया म्हणून बघते तर अगदी जंत्रीच होती. म्हणजे कुठे तरुणाई, कुठे मैतर, कुठे अवघा रंग...काय करावं म्हणजे सर्व एकाच वेळचे होते पण अजुन सुरु काहीच झालं नव्हतं.\nमैतरच्या इथे जरा लवकर सुरु होईलसं वाटलं म्हणून बसले. पण तिथेही छोट्या छोट्या गोष्टी चालुच. पण पुन्हा उठुन दुसरीकडे जायचाही कंटाळा आला होता. शेवटी अडीचच्या दरम्यान कार्यक्रम सुरु झाला पण वेळेत संपवायचा असल्या कारणाने त्यांनी मध्ये मध्ये तो (सांगुन) कापला त्यामुळे उगाच पुर्ण कार्यक्रम बसलो असं झालं. आणि नंतर प्रत्येकवेळी ही टिप वापरली, त्यामुळे थोडे थोडे बरेच कार्यक्रम कव्हर करता आले. म्हणजे इथेही टिकमार्क..:)\nअसो. चारच्या दरम्यान खाली आले तर तरुणाई बहुतेक वेळ बदलल्यामुळे आताच चालु झाला होता. पण अजुन घरची एक ट्रिप राहिली होती म्हणून सरळ हॉटेलवर जाऊन पुन्हा घरी गेलो आणि दोन दिवसांच्या बॅगा भरुन परत घरी आलो. परत आलो ते जवळ जवळ संध्याकाळच्या जेवणाच्याच वेळेला. कारण जेवण साडे-आठ पर्यंतच होतं. शिवाय आता जेवणाचा कोल्हापुरी थाट असणार होता. म्हणजे तांवडा नाहीतर पांढरा रस्सा असेल म्हणून पोटातले कावळे जरा जास्तच जोराने ओरडत होते. असो. जेवण मात्र खरच छान होतं. कोंवडीचा रस्सा रंग माहित नाही पण एकदम अस्सल होता. अहो म्हणजे गुजराथी केटरर आहे हे ज्यांना माहित आहे तेच हो म्हणतील. बाकी बेतही फ़क्कड होता. चला आता एकतरी कार्यक्रम दोघ (खर तर तिघं) मिळुन पाहुया असं म्हणत होते. म्हणजे मुलगा झोपला तरच.\nदुपारी हॉटेलवर जरा जास्तच झोप झाली होती की काय माहित नाही पण पोराची झोपेची लक्षण नव्हती. पण \"हास्य पंचमी\" सोडवत नव्हती. तिघही आपल्या जागा घेऊन बसलो. तिथे मागच्या लोकांना स्टेजवरचं दिसावं म्हणून दोन-तीन मोठ्या स्र्किन्स होत्या त्यातली एक आमच्या रांगेपासुन तशी जवळ होती आणि त्यावरची माणसं हलताना पाहुन मुलाला गम्मत वाटत होती. म्हणून मुलगाही आनंद घेत होता. कार्यक्रमाची सुरुवात मोठीच दिमाखदार आणि विक्रम गोखले, प्रभावळकरांसारखे दिग्गज कलावंत असल्यामुळे छान चालु होतं. मध्येच आमच्या मुलाने असहकार आंदोलन पुकारल्यामुळे मी शेवटी त्याला घेऊन मागे किंवा बाहेर जायचा विचार केला. नशीवाने मागच्या बाजुच्या जाजमावर माझ्या सारख्या इतर आया आणि त्यांची पोरे होती. त्यामुळे जमेल तेवढं स्क्रिनवर आणि मध्ये मध्ये इथे तिथे बागडणार्‍या बाळाला असा माझा दुहेरी प्रयोग चालु झाला.\nहा कार्यक्रम म्हणजे जुन्या विनोदी नाटक, नाटककार अशी थोडी माहिती सांगुन मग त्यातला एखादा भाग सादर होणार असं चाललं होतं. जोपर्यंत पु.लंची आणि इतर लोकपसंतीचे भाग चालु होते तोपर्यंत टाळ्या- हशा यांची रेलचेल होती. पण \"पळा पळा कोण पुढे पळेतो\" यातलं सादरीकरण चालु झालं तेव्हा मात्र आधी एक-दोन मग अर्धी रांग करता करता अर्ध्याहुन अधिक लोक अक्षरश: पळुन गेले. म्हणजे आम्ही मागच्या बाजुला होतो तर मध्ये मध्ये माझ्या मुलाला ही इतकी लोकं आपल्याशी पकडा पकडी खेळतायत का म्हणून तोही तुरुतुरु पळत होता. मध्ये एक दोन अपिरीचीत माणसांच्या मागेही गेला. बापरे.\nखर तर मलाही पळावसं वाटत होतं पण माझा नवरा त्याच्या टिमचा काही प्रॉब्लेम सोडवायला त्याचवेळी बाहेर गेला होता. आणि आयत्या वेळी निर्णय घेतल्यामुळे आम्हाला जवळचं हॉटेल मिळालं नव्हतं म्हणून माझी गोची झाली. असो. यथावकाश नवरा आला आणि तोपर्यंत प्रशांत दामलेंचं ’लग्नाची गोष्ट\" आणि संजय नार्वेकर इ. असलेलं \"यदाकदाचित\" असे दोन छान नाटकांमधले प्रसंग पाहायला मिळाले. पळालेल्या लोकांनी हे मिस केलं बघ. आम्ही एकमेकांना सांगत होतो.\nरात्रीचे अकरा साडेअकरानंतर घरी जायचं नव्हतं त्यामुळे इतकं बर वाटत होतं. पळुन पळुन दमलेलं माझं पिलु स्ट्रोलरमध्ये शांत झोपलं होतं. त्याची झोपमोड नको म्हणून आम्ही चालतच रुमवर निघालो. आता दुसर्‍या दिवशी कार्यक्रम पाहण्याची वेगळी व्युहरचना करण्याचे प्लान बोलता बोलता चालु झाले.\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nएक असाच ओला दिवस...\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग - ४)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग ३)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)\nसम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग १)\nती आली, तिला पाहिले.....\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2014_09_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:12:10Z", "digest": "sha1:YYEGQUAP7JJJN4V4K5B56OUY2FI436UY", "length": 31102, "nlines": 311, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: September 2014", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nरेषेवरचा लढा On the line\nकाहीवेळा एखादी सुप्रसिद्ध व्यक्ती विशेष करून खेळात प्राविण्य मिळवणारी, त्या क्षेत्रात कितीही माहीर असली तरी काही कारणांनी आपल्याला ती तितकी भावेल असं नसतं. माझं अगदी तसं विल्यम्स भगिनीबद्दल होतं.अगदी आता आतापर्यंत सरीनाबद्दलही काही आस्था नव्हती. आणि एकदा एका पुस्तकांच्या दुकानात \"On the line\" सेलवर दिसलं. जिचा समोर येणारा खेळ पाहणे सोडून आणखी काही माहिती मिळवायचा प्रयत्न केला नाही ती समोरून स्वत:ची माहिती देते, यापेक्षा इतक्या लवकर ही बया आत्मचरित्र लिहून पार झालीदेखील अशा काही मिश्र विचारात मी ते पुस्तक घेतलं.\nमला आधी वाटलं होतं की एवढ्या लवकर हे पुस्तक का आलं पण वाचून संपल्यावर मात्र ते वाचलं म्हणून या व्यक्तीने किंवा खरं तर या दोघी बहिणींनी या टप्प्यावर यायला किती मेहनत केली आहे हे कळलं हे बरचं झालं हे मान्य करायला हवं.\nपुस्तकाची सुरुवात अर्थातच तिच्या लहानपणी तिच्या बाबांनी या पाच बहिणींना टेनिसचे धडे देता देता सरीना आणि विनसवर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि एकंदरीत त्यावेळची बिकट परिस्थिती, त्याचा विचार न करता एक दोन गावातील पब्लिक कोर्टमध्ये मुलींना खेळायला घेऊन जाणे. एल ए चे बरेच नेबरहुड्स तसे कुप्रसिद्ध. काही वेळा आदल्या रात्री गर्दुल्यांच्या वावरामुळे कोर्टवर काचा,बियरच्या बाटल्या असं काहीबाही पडलं असे. खेळताना कधी कधी आसपासहून येणारे बंदुकांचे आवाज तिला आधी फटाक्यांचे वाटत पण या पेक्षा माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे विनस आणि सरीना खेळताना त्यांना पहाणारी काही मुलं त्या दोघींना blackie one आणि blackie two म्हणून टोमणे मारत होती. बरंच ऐकून घेतल्यावर शेवटी टुंडेने त्यांना पळवून लावलं. मला उल्लेखनीय वाटतं ते यावर ती म्हणते\nत्यावेळी तिची आई नर्स म्हणून काम करी तर बाबांची स्वतःची सेक्युरिटी फर्म होती. आई बाबांनी आपल्या आपल्या कामातून विशेषतः बाबांना त्यांच्या कामाच्या वेळा थोड्याफार बदलून मुलींवर केलेली मेहनत पुस्तक वाचताना जागोजागी दिसून येते.\nतिच्यापेक्षा थोड्याच मोठ्या, तिच्यायचं शब्दात सांगायचं तर \"One year, three months and Nine days. Thats the age difference between me and Venus. These days,it doesn't seem like much, but when we were kids it felt like I'd never fill the gap.\" या दोन बहिणींमधली चुरस आणि प्रेम याची एकाचवेळी होणारी घालमेल सरीनाने अनेक प्रसंगातून डोळ्यासमोर उभी केली आहे. विशेषतः तिने विनसला हरवताना तिचं एक खेळाडू आणि मग नंतर लाडकी बहिण म्हणून स्वतःच्या मनाशी होणारे संवाद. विनसमुळे जरी सुरुवातीला तिला तो फोकस, ते लक्ष मिळालं नाही तरी विनस नसती तर आपला आताचा खेळ नसता हेही ती खुल्या दिलाने मान्य करते. Me and V असा एक संपूर्ण लेख या दोघींबद्दल लिहून जणूकाही वाचकांची मागणी पूर्ण केली आहे.\nत्याचप्रमाणे एक लेख आहे तो त्यांच्या २००१ च्या Indian Wells ला खेळल्या गेलेल्या ATP tournamment बद्द्ल.तेव्हा खर या दोघी तशा लहान म्हणजे एकोणीस विशीतल्या. त्यामुळे अजून खेळाडू म्हणून आपल्याला असणारे हक्क वगैरेमध्ये फारशा न मुरलेल्या. नेमक्या एका सामन्यात विनसला दुखापत होते आणि पुढच्या सेमीफायनलमध्ये तिला खेळता येणार नसतं. पण जेव्हा या दोघींची नुकतीच हवा सुरु असते आणि दोघी आपापल्या गटात जिंकल्या तर आमनेसामने होणारी संधी संयोजक सोडणार नसतात. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ते तिला भरीस घालतात आणि सामना सुरु होण्याच्या अगदी पाचेक मिनिटं आधी विनस सामना सोडतेय असं कळल्यामुळे प्रेक्षक नाराज होतात. त्याचा परिणाम म्हणजे नंतरची सरीना आणि किम क्लायस्टर्सच्या सामन्याच्यावेळेस प्रेक्षक तो राग सरीनावर काढतात. म्हणजे अगदी सामना सुरु व्ह्यायच्या आधी किमसाठी ते उभे वगैरे राहतात आणि सरीनाची माहिती सांगत असताना तिची हुर्यो उडवणे अशा सलामीने सामना सुरु होतो. सरीना म्हणते हा सामना खर किम आणि मी नसून प्रेक्षक विरुद्ध मी. आणि फक्त हुर्यो म्हणजे \"बू\" करणे नाही तर सगळ्या जगात निषिद्ध मानलेल्या शब्दाचा कोरस \"निगर\" . इतक्या दडपण आणि हुल्लडीमध्ये तिने हा सामना ४-६,६-४,६-२ ने जिंकून सगळी तोंडं गप्प केली. त्या सगळ्या विखारातही मध्ये एका आवाजाने तिला साद घातली होती \"Come on, Serena\" ती ते विसरू शकत नाही. या सामन्याचा आंखो देखा हाल लिहिताना ती अखेरीस लिहिते की अशा मानहानीपुर्वक प्रसंगानंतर मी आणि V पुन्हा कधीच इंडिअन वेल्सला गेलो नाही आणि जाणारही नाही. गम्मत म्हणजे दरवर्षी पत्रकार तिला विचारतात आणि प्रत्येकवेळी तिचं तेच उत्तर असतं.\nमाझ्यापुरता सांगायचं तर गेली कित्येक वर्षे या स्पर्धा पाहताना मला सरीना नेहमी आक्रमक, फायरी आणि थोडक्यात \"माज असलेली\" वाटून मी कधी प्रेक्षक म्हणून तिला पाठिंबा दिला नाही. ती जिंकली, तरी नाही. पण हा वर उल्लेखलेल्या प्रसंगात मला तिच्या आक्रमकतेचं बीज दिसलं आणि इथून पुढे तिच्या खेळाकडे पाहायचा माझा दृष्टीकोण बदलला. कदाचित ती चीड, ते एक प्रकारचं वर्णभेदाचं ragging तिला आयुष्यभरासाठी झोंबलं असेल, त्या प्रसंगामुळे ती बदलली असेल आणि तिची मुळात आक्रमक दिसणारी शरीरयष्टी त्यात आणि भर घालत असेल. तसंही काही वर्षांपूर्वी कोच बदलल्यानंतरची सरीना बरीच मवाळ आणि प्रत्येक गुणावर जोरदार प्रतिक्रिया देण्यापेक्षा विचारी झाली आहे असे मला तरी वाटतेय. हे पुस्तकदेखील मी त्यामुळेच घेतलं. अर्थात त्यामानाने हे आत्मचरित्र लिहायला तिने घाई केली आहे कारण हे पुस्तक प्रसिध्द झाल्यानंतर तिने आणखी स्पर्धा जिंकल्या आहेत. या पुस्तकापेक्षा आताची सरीना फार वेगळी वाटते.\nपुस्तकात पुढे तिने तिच्या येशु ख्रिस्तावरचा विश्वास आणि त्यावर एक मोठा (माझ्यासाठी कंटाळवाणा) धडा लिहिला आहे त्याची तशी गरज नव्हती पण तिला वाटली असावी. मग त्या बहिणींनी एकत्र फ्लोरिडाला राहणं, तिच्या आईवडिलांचा घटस्फोट, तिचा स्वतःचा पहिला ब्रेक ऑफ वगैरे घरगुती उल्लेख शिवाय तिने आफ्रिकेमध्ये केलेली मदतीची कामं आणि त्यानिमित्ताने झालेली नेल्सन मंडेला यांच्याबरोबरची पंधरा मिनिटांची अमुल्य भेट हेही प्रसंग आहेत. सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे तिच्या लाडक्या मोठ्या बहिणीचा (वर एकदा उल्लेख झालेली Tunde) एल ए मध्ये स्वतःच्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना त्याचं दुसऱ्या कुणाबरोबर भांडण झाल्यामुळे झालेल्या गोळीबारात झालेला मृत्यू. चुकीच्या वेळी तिचं चुकीच्या माणसाबरोबर असणं तिचा जीव घेऊन गेलं आणि तिच्या पाठी हिचा छोटा भाचा आणि सगळे दु:खात.\nसरीनाला सामना सुरु असताना तिच्या match book मध्ये काही तरी लिहायची सवय आहे. संपूर्ण पुस्तकात अशा बऱ्याच entries आहेत. एक धडा तर तिच्या २००८ च्या युस ओपनच्या जर्नलवर आहे. आपण जर टेनीस आवडीने पाहत असाल तर हे डीटेल्स वाचायला नक्की आवडतील. तिच्या वानगीदाखल काही entries पहा\nतसं पाहिलं तर साहित्याच्या किंवा आत्मचरित्र या प्रकारात कुठेही ठसा उमटवणारं हे पुस्तक नाही. त्यासाठीचे सगळे मार्क मी अजूनही आन्द्रेच्या \"ओपन\"ला देईन. तरी देखील हे पुस्तक मी वाचलं, हे मला आवडलं कारण मला यातून सरीनाद्वारे काळ्या लोकांना अजूनही किती वर्णद्वेषाला सामोरं जावं लागतं हे कळलं. तिच्यासारखे सगळेच स्वतःला वेगळं सिद्ध करू शकत नसतील पण तिनं ते केलं. स्वतःचा स्वभाव अतिशय चांगला आहे अशा बतावण्या तिने या पुस्तकात केल्या नाहीएत. किंबहुना लहानपणापासून मी अतिशय चुरसी आणि जमल्यास चीटिंग करूनही जिंकावं, लहान असल्यामुळे बहिणीवर कुरघोडी करता यावी असं वाटायचं हे सुरुवातीलाच दाखले देऊन प्रांजळपणे कबुल केले आहे. आणि मांडलेल्या प्रसंगातून कुठेही स्वतःला किंवा कुटुंबाला सहानुभूती मिळावी म्हणून लिहिले आहेत असं देखील वाटत नाही. पण तिने स्वतःला ठरवून वलयात ठेवलं त्यासाठी कष्ट केलेत आणि त्या कष्टाचं फळ तिचं तिने मिळवलं आहे, प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात होऊन.\nटेनिस खेळताना सर्विस करताना खेळाडू सीमारेषेवर जातात आणि मग खेळ बहरेल तसं प्रसंगी पुढेही येतात. पण खरा लढा असतो तो रेषेवरून चेंडू समोरच्याला सहजगत्या मारता येणार नाही अशा जागी टोलवायचा. परवाच्या त्या सुप्रसिद्ध १८ व्या जेतेपदाच्या विजेत्या चेंडूने सरीनाकडची ही सीमारेषा पार केली आणि ती आनंदाश्रू न आवरल्याने तिथेच कोसळली. रेषेवरचा तिचा आतापर्यंतचा लढा तेव्हा तिला आठवला असेल का\nसरीनाचं तिच्या १८ व्या जेतेपदाबद्द्ल खास अभिनंदन \nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nरेषेवरचा लढा On the line\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://yatilad.blogspot.com/2008/11/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:12:18Z", "digest": "sha1:DL7AILJ7N4YVGCDI7HPH3DP7ODXZF2WG", "length": 3726, "nlines": 60, "source_domain": "yatilad.blogspot.com", "title": "माझे जीवन गाणे: व.पु.काळे....", "raw_content": "\nमंगलवार, 11 नवंबर 2008\n'काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी॥स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईलस्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते.आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षपूर्तिंसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतः कडुनहि अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणारया व्यथा.माझ्या मते हा जन्म अपेक्षपुर्तिंसाठी नाहीच, तो आहे परतफेडिसाठी...\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकाहीच मी नव्हे कोणिये गवीचा एकटा ठायिचा ठायि एक नाही जात कोठे येत फिरोनिया अवघेची वाया विण बोले नाही मज कोणी आपुले दूसरे कोणाचा मी खरे काही नव्हे तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nबीस साल बाद .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/bidushi.html", "date_download": "2018-04-21T21:45:38Z", "digest": "sha1:6F2XLUXP6KQRE76PHYRLCPXMNAJWZ7LB", "length": 3452, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "bidushi - Latest News on bidushi | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n`त्या` मॉडेलचा खून झालाच नाही....\nमॉडेल बिदुषी बर्डे मृत्यू प्रकरणाला नविन वळण आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचने दावा केला आहे की, बिदुषीची हत्या करण्यात आली नाही तर तिचा अपघातामुळे मृत्यू झालाय.\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2011/04/blog-post_09.html", "date_download": "2018-04-21T20:52:16Z", "digest": "sha1:ZA5WJOZNWRKLDZPGDM5L4DKGO5ZBDXBK", "length": 18850, "nlines": 359, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: धु धु धुक्यातला....", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nओरेगावात थंडीतला पाऊस धुकं घेऊन येतो...त्याची कल्पना मागच्या वर्षी जेव्हा नव्याने इथे आलो तेव्हाच आली होती..मागच्या एका पोस्टमध्ये डिमेंटरवालं धुकं असा त्याचा उल्लेखही झालाय...\nपुन्हा तसेच दिवस असतानाच्या एका दिवसातलं कॅमेर्‍यात पकडलेलं हे धुकं....त्या दिवसाची आठवण अगदी ताजी करुन देतं...सवयीने काही गोष्टी आवडल्या जातात त्या अशा असं हे फ़ोटो काही महिन्यांनी पुन्हा पाहताना मला वाटतं...\nनेहमीसारखं काही लिहित बसून उगाळण्यापेक्षा फ़क्त फ़ोटोच बोलतील ही अपेक्षा.....यंज्वाय....\nसकाळी उजाडलंय का तेही कळत नाही\nहायवेवर धुक्यात हरवलेली वाहने\nकुठे गेली सरावाने दिसणारी ती लाडकी झाडी\nकुठेतरी हरवत जाणारं हे वळण आज जरा वेगळंच दिसतंय..\nLabels: अनुदिनी, इतर, चित्रगंगा, नवी जागा\nमस्त.. कधीतरी हे ही मोहवून जातं\nआठवणी ही धुक्यासारख्या असतात\nकधी गडद, समोरचं अस्तित्वही न जाणवू देणार्‍या,\nतर कधी विरळ स्वःताच्या अस्तित्वाला ही भुरळ घालणार्‍या \nरच्याक, एकदम मतकरींची 'धुकं धुकं धुकं..' कथा आठवली.. जबरी आहे एकदम.. वाचली आहेस का\nफोटो पाहून भर दुपारी जरा गार गार वाटले.\nअपर्णा, बर्फाळ प्रदेशातले फोटो आम्हा उष्णकटीबंधीय प्रदेशातील लोकांना फारच सुखावतात :)\nखरंय न आनंद..बदल म्हणून हेही मनाला विरंगुळा देऊन जातं...\nदीपक आठवणी खरच धुक्यासारख्याच असतात.म्हणून तर हे फोटो मला पोस्ट करावेसे वाटले..नंतर माझ्या आठवणी मीच काढत बसेन त्याची साक्ष हे फोटो.......:)\nहाबार हेरंब..मतकरींची कथा नाही वाचली रे.....तूच कधीतरी थोडक्यात सांग मला फोनवर आता पुस्तक कधी मिळेल माहित नाही...\nसिद्धार्थ बंगळूरू पण तापलं की काय\nनिशा, सुरुवातीला जितका इथल्या थंडी आणि पाउस प्रकारचा कंटाळा यायचा तसा तो अजूनही येतोच पण आता त्याचाही लुत्फ घ्यायला हवा म्हणून हे फोटो..\nश्रीराज, ब्लॉगवर स्वागत...आम्ही पण मुळातले उष्णकटिबंधवालेच.....काही वर्षापासून थंडीचाही कडक अनुभवतोय इतकच....बाकी गवत नेहमी दुसऱ्याबाजूने जास्त हिरवं दिसतं हे अनुभवतेय....:)\nसुहास, \"लेलो, लेलो गारवा झेलो\". ...आपल लेलो....:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nगाणी आणि आठवणी ८ - प्यार के मोड पे छोडोगे जो बाहे...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-21T21:22:03Z", "digest": "sha1:KVNSMQ4ZADWEQ7K4GTZS7TKZ43V7HBWN", "length": 4024, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिलिगिरीरंगन पर्वतरांग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबिलिगिरीरंगन पर्वतरांग (कन्नड: ಬಿಳಿಗಿರಿರಂಗನ ಬೆಟ್ಟ) (अथवा बी.आर. हिल्स) ही दक्षिण-पूर्व कर्नाटक राज्यातील एक पर्वतरांग आहे.\nया पर्वतरांगेत बिलिगिरीरंगनाथ स्वामी अभयारण्य आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१७ रोजी १२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-0", "date_download": "2018-04-21T20:49:39Z", "digest": "sha1:PUKPE6ZLXA53CPROY6CUNGNQUCVR735O", "length": 42372, "nlines": 116, "source_domain": "quest.org.in", "title": "क्रमिक पुस्तकाचे अध्यापन | Quality Education Support Trust", "raw_content": "\nमूल भाषा कशी शिकते : श्रवण, संभाषण, वाचन, लेखन ही भाषेची मूलभूत कौशल्ये विकसित होणे का महत्त्वाचे आहे हे आपण आतापर्यंत पाहिले. या कौशल्याचा विकास होण्यासाठी पोषक असे उपक्रम व साधने यांचाही आपण अभ्यास केला. क्रमिक पुस्तक हे सर्वच शाळांमध्ये उपलब्ध असणारे एक महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचा प्रभावी वापर करून मुलांच्या भाषा विकासाचा मोठा हातभार लावता येतो. क्रमिक पुस्तकातील वेचे (पाठ), कविता अभ्यासणे, त्यांचा आनंद घेणे प्रक्रियेत अनेक भाषिक कौशल्यांचा वापर मुले करताता व या वापरामुळे त्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकासही घडतो. अर्थातच आपण क्रमिक पुस्तक कसे वापरतो यावर हा विकास घडणार की नाही हे अवलंबून आहे. या प्रकरणात आपण क्रमिक पुस्तकाचा प्रभावी वापर कसा होऊ शकतो हे काही नमुन्यांच्या उदाहणाआधारे अभ्यासणार आहोत.\nक्रमिक पुस्तकातील पाठ किंवा कविता शिकवण्यापूर्वी आपल्याला काही बाबींची स्पष्टता आणायला हवी. त्या पुढीलप्रमाणे :\nप्रत्येक पाठाचा किंवा कवितेचा आनंद मुलांना घेता यावा हे प्रमुख उद्दिष्ट असायला हवे.\nपाठाचा/कवितेचा आशय, मध्यवर्ती संकल्पना मुलांपर्यंत प्रभावीपणे पोहचायला हवी. लेखकाला काय म्हणायचे आहे हे मुलांना स्वतःच्या शब्दात मांडण्याइतका हा आशय मुलांच्या मनाला भिडायला हवा.\nप्रत्येक पाठाला/कवितेला काही भाषिक अंग असते. एखाद्या पाठात आलेली वैविध्यपूर्ण विशेषणे किंवा एखाद्या पाठात आलेली बोलीभाषा ही या भाषिक अंगाची काही ठळक उदाहरणे आहेत. पाठातले भाषिक अंग मुलांसमोर उलगडले जाणे हेही भाषाविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.\nप्रत्येक पाठ/कविता हे एक साधन असते. पाठाच्या आशयाचा, भाषिक अंगाचा संबंध मुलांच्या परिसराशी, वृत्ती विकासाशी जोडणे, पाठातून सुरुवात करून पाठापर्यंत येण्याची दिशाही आपल्याला घ्यावी लागते. कोणती दिशा घ्यायची हे पाठावर व शिक्षकाच्या शिकवण्याच्या शैलीवर अवलंबून असते. पाठाच्या गरजेप्रमाणे नियोजन करण्याची लवचिकता असायला हवी.\nया सर्व बाबी नीट लक्षात घेतल्या म्हणजे एक गोष्ट स्पष्ट होते. कोणताही पाठ शिकवण्यापूर्वी आपल्याला भरपूर पूर्वतयारी करायला हवी. संदर्भ शोधायला हवेत, विचार करायला हवा आणि मग मुलांसोबत पाठाचा आस्वाद घ्यायला हवा.\n८.३ पाठाचे अध्यापन – एक नमुना :\nइयत्ता दुसरीच्या क्रमिक पुस्तकात ‘घरचे डॉक्टर’ हा पाठ आहे. एका शाळेतील गुरुजींना हा पाठ कसा शिकवला ते आपण पाहू या. प्रथम गुरुजींना पाठ तीन-चार वेळा वाचला. पाठाच्या आशयात कोणते महत्त्वाचे मुद्दे आले आहेत याची नोंद केली ती पुढे दिली आहे.\nनिसर्गात आपल्या छोट्याछोट्या आजारांवर उपाय करता येतील अशी अनेक साधने आहेत हे मुलांना लक्षात आले पाहिजे.\nविविध वनस्पतींचे औषधी उपयोग मुलांना माहिती झाले पाहिजेत. गरज पडल्यास त्यांचा वापर त्यांनी केला पाहिजे.\nपरसबाग व तिचा उपयोग मुलांना कळला पाहिजे. अशी बाग फुलवण्याचा आनंद मुलांना लक्षात आला पाहिजे.\nइतरांशी केलेल्या चर्चेतून आपल्याला नवी माहिती मिळवता येते हे मुलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पाठ संवादरूपात असल्याने हे करणे शक्य होईल.\nयानंतर भाषिक अंगाने पाठात काय-काय करता येणे शक्य आहे याची नोंद गुरुजींना केली ती पुढीलप्रमाणे :\nपाठातून मुलांना संवादाच्या भाषेची वैशिष्ट्ये दाखवून देता येतील. संवादांचे नाट्यीकरण करता येईल.\nपाठातून मुलांना संवादाच्या भाषेची वैशिष्ट्ये दाखवून देता येतील. संवादांचे नाट्यीकरण करता येईल.\nपाठात अनुस्वार वेगवेगळ्या कारणाने आला हे मुलांच्या लक्षात आणून देता येईल. हे अनुस्वार पुढील प्रकारे आले आहे.\n1.शब्दातील अनुस्वार - उदा. किंवा, सांगतो\n3.अनेकवचनी ‘ए’काराऐवजी - झाडं, फुलं, फळं, रोपं\n4.‘ए’कारान्ती क्रियापदाऐवजी - पटलं, व्हायचं\nरफार () येणारे शब्द पाठात आले आहेत. उदा. दूर्वा, सर्दी, गर्दी, यामुळे रफाराची उजळणी घेता येईल, गुरुजींनी विचार केला.\n‘ऑ’ या स्वरासाठी () ही खूण मुलांना समजून घेता येईल.\nदोन्ही शब्द जोडाक्षरे असणारे दोन अक्षरी शब्द आले आहे. त्यांचा उपयोग श्रृतलेखनासाठी करता येईल.\nपाठात आलेल्या विरामचिन्हांचे व संवादातील भाषेचे काय नाते आहे हे उलगडून दाखवता येईल.\nगुरुजींनी या पाठाच्या मदतीने मुलांना परिसरात काय-काय करता येईल, कोणते अवांतर काम देता येईल याचेही नियोजन केले. ते पुढे दिले आहे.\n(1)सब्जा, दूर्वा, तुळस, गवती चहा, बेल, अडुळसा या वनस्पती गोळा करून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे.\n(2)पाठात न आलेल्या पण परिसरातील माहितीच्या इतर औषधी वनस्पती गोळा करणे.\n(3)काढा तयार करून पिणे.\n(4)औषधी वनस्पती माहितीपुस्तिका तयार करणे.\n(5)आपापल्या घरी बाग कशी तयार करता येईल याचा विचार करणे.\nइतकी सगळी पूर्वतयारी झाल्यावर गुरुजींनी शिकवण्याचे नियोजन केले. साधारणपणे आठवड्याला एक पाठ शिकवला गेला पाहिजे. हे वार्षिक नियोजनाच्या वेळीच गुरुजींच्या लक्षात आले होते. त्यामुळे एका आठवड्याच्या सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे १० तासिकांइतका वेळ वापरून हा पाठ शिकवावा असे त्यांनी ठरवले यानंतर गुरुजींनी पाठ प्रत्यक्ष कसा शिकवला हे पाहू.\nगुरुजींनी या पाठाच्या आशयाच्या अंगाने, भाषिक अंगाने व त्याची अनुभवाशी सांगड कशी घालता येईल या दृष्टीने विचार केला आहे. तुम्हीही असाच कोणताही एक पाठ निवडा. तीन-चार वेळा वाचा व या तिन्ही अंगाने त्यात कोणते मुद्द आले आहेत हे लिहा.\nगुरुजींनी वर्गात ‘आपण आजारी पडलो तर औषधे कोठून आणतो’ असा प्रश्न विचारून चर्चेला सुरुवात केली. औषदाच्या दुकानातून, डॉक्टराकडून आपण औषधे आणतो व घरातही आपल्याकडे औषधे असतात असे मुद्दे पुढे आले. ‘औषधे कशी बनवत असतील’ असा प्रश्न विचारून चर्चेला सुरुवात केली. औषदाच्या दुकानातून, डॉक्टराकडून आपण औषधे आणतो व घरातही आपल्याकडे औषधे असतात असे मुद्दे पुढे आले. ‘औषधे कशी बनवत असतील’ अशा प्रश्नाच्या आधारे मुलांना गुरुजींनी तर्क वितर्क करण्याची संधी दिली व काही औषधे आपल्याला झाडापासून मिळतात असे सांगितले. या झाडापासून मिळणार्‍या औषधांची माहिती आपल्या पुस्तकात आहे ती आपण वाचणार आहोत अशी कल्पना गुरुजींनी मुलांना दिली.\n‘घरचे डॉक्टर’ या पाठाचे पान उघडून पहिला परिच्छेद तुम्ही वाचा व न येणारे शब्द लिहून काढा असे गुरुजींनी मुलांना सांगितले. या कामातून बर्‍याचशा औषधी वनस्पतींची नावे अनोळखी शब्द म्हणून मुलांनी लिहिली. काही जणांना वैद्य व कंसात लिहिलेला डॉक्टर हा शब्द यांचा परस्पर संबंध कळला नव्हता. त्यांनी वैद्य हाही शब्द अनोळखा शब्दांच्या यादीत घातला. यानंतर गुरुजींनी मुलांना आधीच गोळ करून ठेवलेले सब्जा, तुळस, बेल, आलं इत्यादी वनस्पतींचे नमुने दाखवले व हे लहान कुंडीमध्ये पेरले. वैद्य या शब्दाचा अर्थ सांगितला व परिच्छेद पुन्हा वाचण्यास सांगितले व काय समजले हे तपासण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले.\n(1)आपण बागेत नेहमी कोणती झाडे पाहतो \n(2)आबांची बाग नेहमीसारखीच होती की वेगळी होती \n(3)त्यांच्या बागेत काय वेगळे होते \nही सर्व चर्चा झाल्यार गुरुजींनी, मुलांनी वाचलेला भाग पुन्हा मोठ्याने योग्य स्वराघातांसह वाचून दाखवला व पहिल्या दिवसाचे काम संपले.\nहा पाठ शिकवताना गुरुजींनी आधी वाचून न दाखवता मुलांना स्वतः पाठ वाचायला सांगितला आहे. गुरुजींनी असे का असावे \nनंतरचे दोन दिवस वर वाचलेल्या पद्धतीनेच पाठाचा तुकडा वाचणे, त्यातील अनोळखी शब्दांवर चर्चा, प्रश्नोत्तरे व शेवटी गुरुजींचे प्रकट वाचन असा कार्यक्रम चालू होता. तिसर्‍या दिवशी संपूर्ण पाठ वाचून संपला. दुसर्‍या दिवसाच्या शेवटी गुरुजींनी पाठात न आलेल्या पण मुलांच्या परिसरात सापडणार्‍या इतर औषधी वनस्पती मुलांना गोळा करून आणण्यास सांगितले व तिसर्‍या दिवशी वर्गात त्याचे प्रदर्शन भरवले. प्रदर्शनातील प्रत्येक नमुन्याखाली वनस्पतींची नावे लिहिली होती. चौथ्या दिवशी गुरुजींनी मुलांना प्रथम रफार येणारे पाठातील शब्द हुडकण्यास सांगितले. रफाराची ओळख गुरुजींनी दुसरीच्या सुरवातीस ‘र’च्या खुणांचा खेळ (भाषिक खेळ) शिकवतानाच करून दिली होती. ही त्या भागाची उजळणी होती. (या पुस्तकाची ‘वाचन कौशल्याचा विकास’ या प्रकरणात याबद्दल सविस्तर माहिती आहे.)\nआता गुरुजींनी मुलांना डॉक्टर हा शब्द मोठ्या आकारात लिहून दाखवला. अशी खूण अक्षराच्या वर काढली की तिचा उच्चार अ असा होतो. तर आकारयुक्त अक्षरावर काढली की त्याचा उच्चार आ असा होतो हे स्पष्ट केले. आता अ आणि आ उच्चार असणारे शब्द शोधा असा अभ्यास गुरुजींनी मुलांना दिला.\nअसे शब्द मुले शोधू लागली.\nइंग्रजी उच्चारांचे मराठीत लेकन करताना अ आणि आ ह्या खुणा वापरल्या जातात हे तुमच्या लक्षात आले असेल.\nपाचव्या तासिकेला एका खेळाने गुरुजींनी पाठाला सुरुवात केली. आज दोन अक्षरी व दोन्ही अक्षरे व दोन्ही अक्षरे जोडाक्षर असणारे शब्दांचे लेखन करायला शिकवायचे गुरुजींनी ठरवले होते. पाठात आलेल्या स्वच्छ शब्दापासून त्यांनी सुरवात केली. स्वस्त, ग्रस्त, व्यस्त असे शब्द ते मुलांना सांगू लागले. मुले पाटीवर शब्द लिहू लागली.\nदोन अक्षरी शब्द जे दोन्ही जोडाक्षरे त्यांची यादी करा. असे संग्रह आपल्याला उपयोगी पडतात.\nदहा मिनिटात हा खेळ संपला. वर्गातील सर्व मुलांना क्रमिक पुस्तकातील ‘घरचे डॉक्टर’ पाठ काढायला सांगितला. पुस्तके हातात घेऊन उभे राहावे असेही त्यांनी मुलांनी सांगितले. त्यानंतर पाठातील एक – एक वाक्य विरामचिन्हांच्या योग्य स्वराघातासह ते वाचू लागले. गुरुजींच्या मागोमाग मुलेही त्यांचे अनुकरण करीत वाचू लागली. या पाठात पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, जोडशब्दामधील आडवी रेघ, क्रमाने पुढे येणार्‍या शब्दांसाठी ....... अशी खूण अशी अनेक चिन्हे आली आहेत. या चिन्हांचे वाचन कसे करायचे हे त्यांना आज दाखवायचे होते. त्यांना संज्ञा द्यायची होती व प्रत्येक चिन्ह आले असता कसे वाचायचे हेही समजून द्यायचे होते. हा पाठ संवादात्मक पद्धतीने लिहिलेला असल्यामुळे येथे इतकी विरामचिन्हे आली आहेत. त्यांच्या वाचनाचा अभ्यास या पाठात करण्याचे गुरुजींनी नियोजनातच ठरवले होते.\nगेला आठवडाभर ‘घरचे डॉक्टर’ या पाठाचा अभ्यास सुरू होता. तिसर्‍या दिवशी भरवलेल्या प्रदर्शनामुळे मुलांचे लक्ष परिसरातील औषधी वनस्पतींकडे गेले होते. त्यानंतरही ते नवनवी वनस्पतींची नावे रोज सांगत होती. आज शनिवार होता, सकाळी चांगली थंडी पडली होती. गुरुजींनी गवती चहा, तळस, आलं, गुळ आणले होते. मुलांच्या मदतीने त्यांनी स्टोव्हवर काढा करायला ठेवला. त्याचा घमघमाट वर्गात पसरला होता. सर्व पानांचा अर्क चांगला उतरल्यावर तो औषधी काढा गुरुजींनी सगळ्या मुलांना कप-कप प्यायला दिला. अशा कृतिपाठाने मुले खूष होतात. नवी चव, औषधी काढा शिकण्याचा आनंद ती अनुभवत होती. शाळा सुटताना गुरुजींनी मुलांना सांगितले. सोमवारी येताना सगळ्यांनी काढ्याची कृती लिहून आणा, असे अनुभवसिद्ध गृहपाठ करायला मुलांना आवडतात असा गुरुजींचा पूर्वानुभव होताच.\n‘घरचे डॉक्टर’ पाठाला सुरुवात झाली आणि आता त्याने प्रकल्पाचे रूप घेतले होते. पुढल्या दिवशी गुरुजींनी प्रत्येक मुलाला स्वतंत्र कागद दिला आणि एक एक परिचित औषधी झाडाचे पान दिले. प्रत्येकाने आपल्याला मिळालेले पान कागदावर चिकटवायचे होते व त्या पानाचे वर्णन, त्याचे औषधी गुण लिहायचे होते. काही मुलांनी पानाच्या वर्णनाबरोबरच त्या-त्या झाडाचे वर्णनही केले होते. झाडाचे वर्णन पाने मिळवणार्‍यांना उपयोगी पडले असा त्यांनी कयास केला होता. आपली मुले स्वतः विचार करीत आहेत याने गुरुजी सुखावले होते.\nआज पाठाचा आठवा दिवस होता. पाठ सुरू करताना दाखवायला आणलेले आले तेव्हा गुरुजींनी कुंडीत खोंचून ठेवले होते. आज त्यातून लहान रसरशीत पाने वर आली होती. मुले कुंडीजवळ गोळा झाली. आपणही घरी गेल्यावर आले, तुळस, गवती चहा लावू असे ती ठरवत होती. गुरुजींनी बागकामाकडे चर्चा वळवली. ज्यांच्या घरी अंगण नाही त्यांनी कुंडीत, डब्यात रोपे लावा असे त्यांनी सुचवले. पाला-पाचोळ्याने कुंडी भरताना उपयोग करा त्याचे झाडासाठी खत होते हेही त्यांनी आवर्जून सांगितले. आता घरोघरी औषधी झाले लावली जाणार, त्याची निगराणी होणार आणि उपयोगही केला जाणार हे गुरुजींना कळले होते.\nनवव्या दिवशी गुरुजींनी मुलांना प्रश्न सांगितले, त्यांची उत्तरे मुलांनी लिहायची होती.\nप्रश्न १ - रायबा आणि आबा यांचे नाते काय असेल \nप्रश्न २ - औषधी झाडांच्या बागेची आवड कोणाला होती \nप्रश्न 3 - डॉक्टर या शब्दासाठी पाठात आलेला मराठी शब्द कोणता झाडांना मुके डॉक्टर का म्हटले आहे \nप्रश्न ४ - वेगवेगळ्या झाडांचे वेगवेगळे अवयव गुणकारी असतात. कोणत्या झाडाचे कोणते अवयव आपण खातो याचा विचार करून जोड्या लावा.\nभाषेचे पुस्तक घ्या, त्यातील घरचा डॉक्टर पाठ काढा आणि मी विचारेन त्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकाच्या मदतीने सांगा असे गुरुजींनी सांगितले.\nप्रश्न १ - पान ४८ वरील चित्रातील दोघांपैकी रायबा आणि आबा कोणते असतील ते सांगा. ते तुम्ही कशावरून ठरवले तेही सांगा.\nप्रश्न २ - रायबांचे वय किती असेल त्यांच्या वयाबाबत आलेले वाक्य तसेच्या तसे वाचा.\nप्रश्न 3 - पाठात आलेली तीन प्रश्नार्थक वाक्ये वाचा.\nप्रश्न ४ - झाडांचे आपल्याला होणारे उपयोग पाठात शोधा व ते मोठ्याने वाचा.\n८.४ कवितेचे अध्यापन – एक नमुना\nगद्य पाठाचे अध्यापन कसे करावे याचा एक नमुना आपण सविस्तर पाहिला. आता कविता मुलांना कशी उलगडून दाखवावी याचा एक नमुना आपण पाहणार आहोत. पाठाप्रमाणेच कविता शिकवतानाही तिचा आशय व भाषिक सौंदर्य या दोन्ही अंगांचा विचार करावा लागतो. कवितांमधून वृत्ती विकासाकडे घेऊन जाण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर घडते. स्वातंत्र्य आंदोलनापासून ते नंतरच्या प्रत्येक चळवळीची स्वतःची गाणी आहे. म्हणजेच स्फूर्ती मिळणे हेही कवितांमधून साध्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कविता ही एक कलाकृती असते. तिचा आस्वाद घेता येणे हे माणसाच्या समृद्धपणाचे एक लक्षण आहे. पाठ्यपुस्तकातील कविता उलगडायची कशी हे मुलांना शिकवणे कवितेच्या अध्यापनात मध्यवर्ती असायला हवे. एका शाळेतील शिक्षिकेने आपल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकातील बहिणाबाईंची कविता मुलांसमोर कशी उलगडून दाखवली ते आता आपण पाहू.\nशिक्षिकेने प्रथम स्वतःच कविता तीन-चार वेळा वाचली. तिला चाल लावली आणि म्हणून बघितली. नंतर मुलांना ‘आपण नवीन गाणी शिकणार आहोत. मी गाते, तुम्हीही माझ्यासोबत गा.’ असे सांगतिले. सुंदर चालीवर हाताने ठेका धरून शिक्षिकेने मुलांना कवितेची एकेक ओळ सांगितली. कविता सांगताना चेहर्‍यावरील हावभावातून, शरीराच्या हालचालीतून कवितेचा भाव प्रकट होत असतो हे बाईंना पक्के माहिती होते. त्याचा योग्य वापर बाईंनी कविता गाताना केला.\nएक आठवडाभर रोज ५ मिनिटे शिक्षिका या वर्गात “धरत्रिले दंडवत” ही कविता मुलांसोबत गात होत्या. आठवडाभरात ती कविता बहुतेकांना पाठ झाली. या काळात शिक्षिकेने कवितेचा अर्थ जाणूनबुजून उलगडून दाखविलेला नाही. कवितेची नादमयता, गेयता मुलांनी आठवडाभर अनुभवली. अर्थामध्ये शिरण्यापूर्वी कविता अशी अनुभवणे हे खूपच महत्त्वाचे आहे. प्राथमिक स्तरावरील क्रमिक पुस्तकातील बहुतेक कविता गेय आहेत त्यामुळे त्या वारंवार वर्गात म्हणणे हे कविता समजण्याची पूर्वतयारी म्हणून करून घ्यायला हवं.\nआठवडाभर रोज ५ मिनिटे कविता गायल्यानंतर एके दिवशी शिक्षिकेने मुलांना विचारले की कविता कोणी लिहिली आहे ते पुस्तकात बघून सांगा. बर्‍याच मुलांना आधीच ते पाहिले होते. त्यांनी लगेच उत्तर दिले. कविता लिहिणारी जर स्त्री असलेत तर तिला कवयित्री म्हणायचे हेही शिक्षिकेने मुलांना सांगितले. नंतर शिक्षिकेने महाराष्ट्राचा नकाशा समोर आणून त्यात बहिणाबाई खानदेशातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातल्या तेही दाखवले. या शिक्षिकेची शाळा कोकणात होती त्यामुळे खानदेशातल्या मातीबाबत माहिती दिल्याशिवाय ‘काया काया शेतामंदी’ याचा अर्थ मुलांना समजणे शक्य नव्हते. बहिणाबाईंच्या संदर्भात शिक्षिकेने काही माहिता गोळा केली होती. त्यांची गाणी लोकांपुढे कशी आली, याची गोष्ट शिक्षकेने मुलांना सांगितली. इतकी छान कविता लिहिणार्‍या बहिणाबाईंना धड लिहिताही येत नव्हते व त्या शाळेतच गेल्या नव्हत्या हे ऐकून मुलांना फारच आश्चर्य वाटले. अशा प्रकारे शिक्षिकेने एक पूर्ण तासिका बहिणाबाई, खानदेश, वाडवडिलांपासून चालत आलेली शेती, शेतकर्‍यांचे जमिनीवर अवलंबून असणे या सगळ्यांविषयी मुलांशी चर्चा केली. बहिणाबाई जी भाषा बोलत त्याच भाषेत त्यांच्या कविता आहेत ही बाबही शिक्षिकेने मुलांच्या लक्षात आणून दिली.\nदुसर्‍या दिवशी एकेक कडवे घेऊन त्याबाबत मुलांना विचार करायला लावला. ‘काया काया शेतात घाम जिरवायचा म्हणजे काय ’ ‘कायातून हिरवं उगवत’ म्हणजे काय होत असेल अशा प्रश्नांच्या आधारे त्यांनी मुलांना बोलते केले. शेतकर्‍यांचे काबाडकष्ट व त्याच्यामुळे मिळणारे पीक या सगळ्यांशी आपला काय संबंध आहे हेही मुलांना सांगितले. प्रत्येक कडव्यावर असा विचार केल्यावर मुलांनी तालासुरात कविता म्हटली आणि तो तास तिथेच संपला. तिसर्‍या दिवशी शिक्षिकेने मुलांना कवितेतले वेगळे वाटणारे शब्द लिहायला सांगितले. मुलांनी एक यादी केली ती पुढीलप्रमाणे :\n(1)काया (३) पिवयं (५) सर्वे (७) कपायी\n(2)हिर्वय (४) तीले (६) जोडीसन (८) टिया\nआता बाईंनी मुलांनी केलेल्या यादीतील काया, हिर्वय, पिवयं, कपायी, टिया हे शब्द वेगळे लिहिले व बहिणाबाईंच्या भाषेत ‘ळ’ ऐवजी ‘या’ म्हटले जाते ही गंमत मुलांच्या लक्षात आणून दिली. मग त्यांनी विचारले. ‘झुळूझुळू पाणी पळे’ ही ओळ बहिणाबाईंच्या भाषेत कशी म्हणावी लागेल मुलांना खूप गंमत वाटली. मग शिक्षिकेने मुलांना ‘जोडीसन’ हा शब्द फळ्यावर लिहून दाखवला. बहिणाबाई जोडूनला जोडीसन म्हणतात मग त्यांच्या भाषेत करून, घेऊन हे शब्द कसे म्हणता येतील हेही मुलांच्या लक्षात आणून नंतर तीले, मले, तुले या सर्वनामांच्या रूपांबाबत माहिती दिल व या प्रत्येक वेगळ्या शब्दासाठी प्रमाण मराठीतील शब्द मुलांना लिहिण्यास सांगितले. ‘आपण पुस्तकात जी मराठी वाचतो तीच सगळीकडे बोलली जात नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बोली असते, आपण कोकणात मला तुला ऐवजी तुका माका म्हणतो तशीच ही बहिणाबाईंची बोली आहे’ हा संबंध बाईंनी जाणीवपूर्वक घातला. सुरुवातीला काया, टिया हे शब्द वाचून हसणारी मुले आता गंभीरपणे या प्रादेशिक विविधतेचा विचार करून लागली.\nयानंतर शिक्षिकेने मुलांना मन वढाय, वढाय, अरे संसार संसार अशा बहिणाबाईंच्या इतर कविता म्हणायला शिकवले. मुलांनी त्या कवितांचे तक्ते केले व वर्गात लावले. कविता म्हणताना आपल्याला काय डोळ्यासमोर येत याची चित्रे काढली. अशा प्रकारे कविता शिकवून पूर्ण झाली.\nबाईंना ही कविता शिकवण्यासाठी काय-काय पूर्वतयारी करावी लागली असेल\nआपण पाहिले की क्रमिक पुस्तक हे एक महत्त्वाचे साधन आहे पण त्याचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी शिक्षकाला पूर्वतयारी करावी लागते. पाठ शिकवताना पाठाच्या आशयाचे अंग, भाषिक अंग व पाठातून पाठाबाहेर कसे पडावे याचा विचार करावा लागते. कविता ही कलाकृती असते व तिचा रसास्वाद घ्यायला मुलांना शिकवायला हवे. हे प्रकरण वाचल्यावर तुम्हांला एक नवी दिशा मिळेल अशी खात्री वाटते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/page/34/", "date_download": "2018-04-21T21:15:18Z", "digest": "sha1:VVPDQP4O6AJUQ3CCFPIMHL642C5RQRZF", "length": 6613, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 34", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पान ३४\nमराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या आणि नामवंत मराठी कवींच्या कवितांचा संग्रह.\nगणपतीचा आशीर्वाद - मोदक स्पेशल\nकुशी घे ग लेकराला\nमहाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा\nअभिमान माझा स्वाभिमान माझा\nअनाथाला राजा बनवुन, व्यर्थ दर्प का वाढविला,\nराजा नव्हताच कधी, राजा म्हणुन छळ का चालविला\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t16962/", "date_download": "2018-04-21T21:00:35Z", "digest": "sha1:K7ZC4ROKRXAC45VPYZYKSG7VDPJG5ZHA", "length": 5635, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मी एक भ्रष्ट अधिकारी", "raw_content": "\nमी एक भ्रष्ट अधिकारी\nमी एक भ्रष्ट अधिकारी\nमाणसाचा जन्म आला नशीबास,\nम्हटले आता थोडी सवलत मिळाली\nकाहीतरी करण्याची वेळ ही आली\nबाराच्या ठोक्याला , प्रवेश केला जगात\nमाझ्या येण्याचा आनंद होता सर्व घरात\nबालपणीचा सोहळा आनंदात पार पडला\nवाढत्या वयाबरोबर माझ्यातील ,\nमाणूस जागा होऊ लागला\nप्रेमाचा गुलकंद मी ही पाहीला चाखून,\nसुखाची पाहीली स्वप्ने ,अस्तित्वाचे भान राखून\nसंसाराचा अंक जेव्हा झाला सुरू\nस्वार्थाचा दैत्य लागला , तांडवनृत्य करू\nमाझ्याच माणसांचा केला मी विश्वासघात\nशेवटी माणूस असल्याची दाखवली मी जात\nतेव्हा फक्त होता एकच हव्यास\nनोटांचा यावा पाऊस माझ्याही वाट्यास\nया इर्ष्येपाठी अनेक घोटाळे केले\nभ्रष्ट अधिकाऱयाचे नाव मी उंचावर नेले\nप्रत्येक टप्प्यावर केली चोरी\nइमानाची पानं ठेवून कोरी\nनिवृत्त होण्याची वेळ जेव्हा आली\nतेव्हा देखील भ्रष्टपणाची कल्पना मनात आली\nगरीब पाहिला नाही, ना गरजू पाहिला\nयेणाऱ्या फाईली पुढे सरकवण्यासाठी\nनिष्ठांचा बाजार होता वाढत राहीला\nसच्चा इमानाची किंमत जेव्हा कळली,\nपण तेव्हा मात्र जीवनाची पालवी होती गळली\nआयुष्यभर मी इतरांची फसवणूक केली\nत्या कृत्याची शिक्षा देवाने मला दिली\nज्यांचासाठी हा सर्व घातला घाट\nत्यांनीच मला स्मशानाची दाखवली वाट\nजेव्हा माझा अंत झाला\n एक भ्रष्ट राक्षस नष्ट झाला .\"\nमेल्यावर मी जाणले ,\nमी चुक लो आहे फार\nपण तेव्हा मात्र ,\nजगण्याचे बंद झाले होते द्वार\nबंद झाले होते द्वार..........\n- सौ. कस्तुरी कुणाल देवरुखकर.\nमी एक भ्रष्ट अधिकारी\nRe: मी एक भ्रष्ट अधिकारी\nवाह.. फारच छान.. अगदी हटके कविता लिहिलीये तुम्ही..\nRe: मी एक भ्रष्ट अधिकारी\nखुप खुप धन्यवाद सतिश . तुम्हाला या कवितेचे वेगळेपण कळले.\nतुम्ही नेहमी माझ्या कवितेला दाद देता त्याबद्दल धन्यवाद.\nमी एक भ्रष्ट अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/nanded-affidavit-2014.html", "date_download": "2018-04-21T20:58:37Z", "digest": "sha1:ZVP7G7LAAGPDR5RU34OWJXCXO4BMHOYT", "length": 3574, "nlines": 87, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Welcome to Maharashtra Political Parties.in", "raw_content": "\nलोकसभा मतदार संघ नकाशा\nलोकसभा निवडणूक वेळापत्रक २०१४\nलोकसभा निवडणूक प्रतिज्ञापत्र २०१४\nलोकसभा निवडणूक निकाल २०१४\nमहाराष्ट्र लोकसभा २०१४ निकाल\nलोकसभा निवडणूक निकाल २००९\nनांदेड लोकसभा उमेदवारांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र - Election Affidavit 2014\nदिगंबर बापुजी पवार (पाटील)\nडॉ. हंसराज दादारावजी वैद्य\nअल्ताफ अहमद इकबाल अहमद\nइंडियन युनियन मुस्लिम लीग\nअ‍ॅड. दिलीप प्रभाकरराव कुलकर्णी\nअ‍ॅड. धोंडोपंत नागोराव हनुमंते\nपठाण जफर अली खान\nपंजाबराव श्रीहरी वडजे पाटील\nतुमुलुरी वेणूगोपाल रामकृष्ण शास्त्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T20:52:30Z", "digest": "sha1:HRC4RNTSGZMJ63TG5PLW7NU26VAQ3NQR", "length": 14081, "nlines": 347, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कतार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकतारचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) दोहा\nसरकार अमिराती (संपूर्ण एकाधिकारशाही)\n- राष्ट्रप्रमुख तमीम बिन हमाद अल थानी\n- स्वातंत्र्य दिवस ३ सप्टेंबर १९७१ (युनायटेड किंग्डमपासून)\n- एकूण ११,४३७ किमी२ (१४८वा क्रमांक)\n- २०१० २१,५५,४४६[१] (१४२वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २९८.४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १,४५,८९४ अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक (२०१०) ▲ ०.८०३[३] (अति उच्च) (३८ वा)\nराष्ट्रीय चलन कतारी रियाल\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७४\nकतार (अरबी: قطر‎) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१४ साली कतारची लोकसंख्या सुमारे २१ लाख होती ज्यापैकी केवळ ११ टक्के लोक कतारी नागरिक होते व उर्वरित सर्व रहिवासी येथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत.\nप्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुध्दाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.\nवार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आहेत. कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे. अरब जगतात व अरब संघात कतारचे मोठे सामर्थ्य आहे. २०२२ फिफा विश्वचषकासाठी कतारची यजमानपदी निवड झाली आहे. अल जजीरा, कतार एअरवेज इत्यादी कतारी कंपन्या झपाट्याने वाढत आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील कतार पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/07/blog-post_08.html", "date_download": "2018-04-21T20:43:06Z", "digest": "sha1:RWSEUMGUGIUQGGBOGKUKIRBVPXFLE6QN", "length": 34123, "nlines": 392, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: दर्शन", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nतसं पाहायला गेलं तर मी नास्तिक नाही पण फ़ार देव देव केलं जातं असंही नाही.रोज सकाळी आंघोळीनंतर देवाच्या पाया पडायचं आणि एक स्तोत्र म्हणायचं हे अंगवळणी पडलंय. त्यात आस्तिकतेचा भाग किती आणि खरा भाव किती असंही कधीकधी स्वतःबद्द्ल स्वतःलाच वाटत. पण तरी देवाच्या पाठी जाणार्‍यांपैकी नाही. खरं तर आमच्या भागातल्या एका सुप्रसिद्ध साईमंदिरापास्नं माझं घर फ़ारच जवळ तरीही जेव्हा लोकं स्टेशन ते देऊळ पायी असं काही गुरुवारी करायचे, तेव्हा मी त्या बाजुला फ़िरकतही नसे. मात्र एखाद्या मधल्या दिवशी वाटलं की गाभार्‍यात जाऊन बसायला चांगलंही वाटे.\nदेश सोडल्यानंतर मात्र उगाच देवळात जात नाही याची उगाच चुटपुट का हे मात्र कळत नाही.आतापर्यंत जिथे कुठे राहिलो तिथे देऊळ किमान ३० मैल तरी लांब त्यामुळे मग जाणं महिन्यात एकदा वगैरे. त्यात माझा नवरा पडला पक्का देऊळवाला म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी देवळात गेलं नाही की त्याला कसंतरी व्हायचं आणि मला ऑफ़िसमधुन आल्यावर पटापट स्वयंपाक करुन मग ते ३० मैल तुडवत जा आणि भुकेल्या पोटी परत या ही एक प्रकारची शिक्षा वाटायची..पण तरी जमेल तसं जायचो.\nआता ओरेगावात मात्र देऊळ त्यातल्या त्यात जवळ म्हणजे साधारण १०-१२ मैलावर आहे त्यामुळे दर आठवड्याला जायचा प्रयत्न करतोय तरीही काहीना काही तरी कारण निघतेच आणि जाणं राहातं...परवा मात्र ठरवलंच जायचंच. मग निघालो आणि हिंदु टेम्पल की स्वामी नारायण हा पुढचा प्रश्न होता.(अरे हो सांगायचं राहिलं इथे एकाच गावात ही दोन देवळं आहेत.) मला स्वतःला स्वामी नारायणाच्या देवळात जायला आवडत नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे तिथे अगदी चपला काढायच्या जागेपासून स्त्री-पुरुष अशी विभागणी असते. मग दर्शनालाही तसंच वेगळं वेगळं राहायचं आणि जास्त गर्दी असेल तर मग परत चक्क बाहेरच भेटायचं.\nशिकागोला एक मोठठं स्वामी नारायणाचं देऊळ आहे आणि त्याचा जीर्णोद्धार करुन बाजुला पुन्हा जवळ जवळ महालासारखं दुसरं देऊळही बांधलंय. तिथे मी निव्वळ खालच्या कॅफ़ेटेरियात समोसा चांगला मिळतो आणि त्यांची शुद्ध तुपातली मिठाई, फ़रसाण इ. नवर्‍याला आवडायचं म्हणून दोन-तीन महिन्यांत एकदा जायचे. असो.\nया पार्श्वभूमीवर जेव्हा नवरा म्हणाला की आज स्वामी नारायणाच्या देवळात जाऊया तेव्हा मी विचार केला \"जाऊया आणि येताना काही विकतचा खाऊ घेऊन येऊया\". पोहोचलो तेव्हा नेमकं दर्शनाचे पडदे बंद करण्यात आले होते. मला वाटतं सायंआरतीच्या आधीची काही पद्धत असावी किंवा तिथल्या एका बाईचं गुजराती कानावर पडलं त्याप्रमाणे \"भगवान जमेछे\" म्हणजे देव जेवताहेत त्यासाठी असेल. मग आम्ही आपापल्या विभागात खाली बसलो. मी सवयीने मनातल्या मनात गणपती स्तोत्र म्हणायला लागले. कधी उघडणार यासाठी नवरा नेत्रपल्लवी करतोय (याला देवळात येण्याइतकीच बाहेर पडण्याची पण हौस) तोच सरकन पडदा बाजुला झाला आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या दालनात पिवळ्या धमक प्रकाशात निळी वस्त्रं ल्यालेलं राधा-कृष्णाचं रुप इतकं मोहक वाटत होतं की बाकीच्या जगाचा विसर पडावा. त्यांच्या बाजुला दिमाखात उभे असलेले स्वामी नारायण आणि आणखी एक स्वामीही त्याच निळ्या वस्त्रात जणू आपल्याकडे पाहुनच स्मित करताहेत असं वाटावं. त्यांच्या उजवीकडची राम-सीतेची जोडीही पिवळ्या तेजात न्हाऊन स्मितहास्य करून त्यांचं लक्ष फ़क्त आपल्याकडेच असावं असं भासवत होती.अगदी डावीकडचे गणपती आणि शंकर-पार्वतीची जोडीही इतकं सुंदर हास्य ल्याली होती की आपला सगळा अहंकार गळून पडावा. \"ठीक आहे गं तुला या देवळात यायला मनापासून आवडत नाही पण आम्ही तर तेच आहोत नं आणि सदैव तुझ्या पाठीशी\" असं काही ते सांगत तर नसावेत नं आज नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ मी या मुर्ती आणि त्यांचा साजशृंगार अगदी मनापासून पाहात, सरळ लक्ष केंद्रित करुन बसले होते.\nइथे अमेरिकेत याआधी काही दाक्षिणात्य पद्धतीच्या देवळांमध्येही हा अनुभव एक-दोनदा आल्याचं आठवलं. काही पुजारी इतकं छान सजवतात की देवाला अगदी पाहात राहावं आणि भान हरपावं. डेलावेअरच्या हिंदु टेम्पलमध्ये पडदा उघडल्यानंतरचं लक्ष्मीचं रुप एकांतात आठवलं तर शहारा येतो. एकदा सोमवारी पिंडीला अभिषेकानंतर भस्म विलेपल्यानंतरचं रुपही पाहिलं आणि मंत्रमुग्ध झाले. आज स्वामी नारायणाकडे हाच अनुभव आला.\nदेवळात गेल्यावर देवाचं दर्शन हा तसा देवळात जायचा उद्देशच पण देवानं आधी वाट पाहायला लावून नंतर दिलेलं आताचं हे आणि अशीच दर्शनं मात्र कायम मनात राहतील आणि मग आपण आस्तिक नास्तिक की मधले असे प्रश्न आपसूक विसरले जातील.उरेल तो निस्सीम भाव आणि कुठल्या तरी अकल्पित जागी पोहोचलेलं मन.\nLabels: अनुदिनी, नोंद, ललित\nवेगळीच एकदम.. अनलाईक अपर्णा..\nखरंय हेरंब..त्यादिवशी मंदिरात मलाही तसंच वाटलं की this is unlike Aparna....:)\nएक वेगळी पोस्ट. छान जमली आहे\nधन्यवाद महेंद्रकाका. त्यानिमित्ताने आपलं दर्शन ब्लॉगला झालं....:)\nमस्त झाली आहे पोस्ट\nमी आस्तिक की नास्तिक या बद्दल माझं मलाच अजुन कळ लेल नाही. मी देखील प्रार्थना करतो ती एकद म यांत्रीक पणे. केवळ लहानपणापासून लागलेली सवय म्हणून. पण नाही केली तर चैन पडत नाही. कुठेतरी भीती वाटते. देवळात गेल्यावर देवापेक्षा देवाच्या नावावर आपल्या पोत ड्या भरणारे जास्त दिसतात निर्मनुष्य जंगलातल्या एखाद्या देवळातल्या गाभा र्‍या त जी शांतता अनुभवायला मिळते ती शहरातल्या झग मगीत प्रसिद्ध मंदिरात नाही. प्रॅक्टिकली विचार केला तर देव, धर्म, रूढी, परंपरा याबाबत असंख्य अनूत्तरीत प्रश्न मनात आहेत. आज तुमची पोस्ट वाचून हे सगळं पुन्हा आठवलं.\nखरंच अनलाईक अपर्णा. हेरंब + १\nधन्यवाद सिद्धार्थ. मला वाटतं आपल्या पिढीतल्या बर्‍याच जणांचा हा गोंधळ असेलच...त्यादिवशी दर्शन घेताना मला ते प्रकर्षाने वाटलं आणि मग आपसूक ही पोस्ट लिहिली गेली....(आता मला कळलं की कविता सुचते असते असं लोक का म्हणतात...लिहिणंही असंच होतं...:))\nधन्यवाद आनंद आणि बाबा...हेरंबला सांगितलंच आहे काय ते...:)\nलेख सुंदर आहे, नास्तिक जरी नसला तरी आपली(सर्वांची ) देवावर श्रद्धा आहे हे काही कमी नाही नुसत नामस्मरण केले तरी पुरे,श्रद्धा असावी पण अंधाश्रद्धा नसावी ,इतर दिवशी आपणास चांगले दर्शन मिळतेच की,आजच्या पिढीने जरूर हा लेखाची नोद घ्यावी,,,,,,,,,,,,महेशकाका\nमी सुद्धा अगदी असाच... असणार का नाही, एवढे सायन्स रीलेटेड सबजेक्ट्स शिकतोय, त्यामुळे देव-धर्म इत्यादी सगळं थोतांड वाटतं, त्यामुळे घरापासून २ मिनिटाच्या अंतरावर असलेली २ मोठी मंदिरे पण मी बोटांवर मोजता येईल, इतक्या वेळाच दर्शनली() आहे... अशा वेळी मी नास्तिक असल्याचा तुम्हालाच नव्हे तर मलासुद्धा पक्का भास होतो... पण जेव्हा पण मंदिरात जाण्याचा योग येतो, मग ते कोणी बळजबरीने ओढत का नेलेले असेना, तुझ्यासारखाच अनुभव असतो... समोरच्या मुर्तीचे करुण व तेजोमय स्वरूप, आध्यात्माचा विरल पण मोहून टाकणारा सुगंध, मंदीराचा भव्य गाभारा, सभामंडप अन् घुमट शिवाय आजुबाजुचे मोकळे पटांगण, हिरवीगार वृक्षवल्ली ह्या गोष्टी पाहण्याने जो आत्मिक आनंद आणि समाधान मिळते, ते मला तरी अशा नकळत झालेल्या दर्शनांमध्ये विलक्षण वाटते, पण तेथे एखाद्या नित्य सवयीप्रमाणे जाणे मला मुळीच खपत नाही, त्यामुळे मी पक्का आस्तिक तर मुळीच नाही, पण नास्तिक म्हणणेही योग्य वाटत नाही... परमेश्वराची खेळीच तशी आहे, कोणाचेही हृदय कितीजरी पाषाण-रुपी असेल, तरी तो त्या पाषाणाला योग्य वेळी वितळवू शकतो...\nतुझा अनुभव प्रापंचिक आहे पण तुझ्या स्वभावाशी साम्य असल्याचे नक्कीच दर्शवतो... बाय द वे, नेहमीपेक्षा जरा हटके विषय, आणि मस्त यशस्वी प्रयत्न\nनिव्वळ खालच्या कॅफेटेरियात समोसा चांगला मिळतो..... अपर्णा अगं, डिट्टो नचिकेतच की. ही ही... पोस्ट हटकेच आहे खरीच पण इतके मन शांत करणारे-आश्वासक मोहक रुपडे पाहिल्यावर भान विसरली नसतीस तरच नवल होते.:)\nतुझी ही पोस्ट वाचूनच खूप बरे वाटले गं.\nखूप खूप आभारी, महेशकाका...\nविशाल आपल्या पिढीतल्या बर्‍याच जणांची अशी थोडीशी संभ्रमलेली अवस्था असेल असं मलाही ही पोस्ट लिहिताना वाटलं....तुझी सविस्तर प्रतिक्रिया वाचायला आवडली...लोभ आहेच तो वाढावा ही आशा...:)\n:) श्रीताई...तुझी प्रतिक्रिया पाहून त्यापेक्षा जास्त बरं वाटतंय....\nमी हि तसा देव वेडा नाही परंतु अचानक कधी देवदर्शनाची इच्छा होते आणि मी जातोही\nतसे आम्ही मित्र शिर्डीला असेच अचानक दर्शनाला जातो तिथे जाऊन आले कि खरच बरे वाटते\nबाकी चांगला अनुभव आहे तुझा\nखरंय विक्रम. शेवटी आपले लहानपणापासुनचे देवासंबंधीचे संस्कार आपल्या मनात कुठेतरी खोलवर असतातच ना...\nमी देवळात जाण्याचे खरे कारण म्हणजे मला 'विविध मुर्त्या' बघायला खूप आवडतात... आपण खर्या अर्थाने मूर्तीपूजक...\nछान हाय पोष्ट तुमची. :-)\nटीप: अवो ताय, ‘गुजराथी’ नाय वो, ‘गुजराती’ असा शब्द हाय. ‘गुजरात’ नावाच्या प्रांतात बोलली जात्ये ती ‘गुजराती’\nत्ये \"गुजराती\" क्येलं दादा....:)\nदेवाच्या दर्शनाने आनंद मिळत असेल तर ते खरं दर्शन...अगदी खरय निशा...:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nआठवणीतलं घरगुती पावसाळी खाद्यजीवन....\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:19:38Z", "digest": "sha1:PKJR6U4X4Q5ZSAH3Z2XMRMLS4B4KNIQW", "length": 6733, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आण्विक बल सूक्ष्मदर्शक यंत्र - विकिपीडिया", "raw_content": "आण्विक बल सूक्ष्मदर्शक यंत्र\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकाचेच्या पृष्ठभागाचे स्थलाकृतिक प्रतिबिंब\nआण्विक बळ सूक्ष्मदर्शक यंत्र (इंग्लिश: Atomic force microscope, अटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप ; इंग्लिश लघुरूप: AFM, एएफएम), अर्थात क्रमवीक्षण बळ सूक्ष्मदर्शक यंत्र (इंग्लिश: Scanning force microscope, स्कॅनिंग फोर्स मायक्रोस्कोप ; इंग्लिश लघुरूप: SFM, एसएफएम), हे नॅनोमीटरपेक्षाही सूक्ष्म स्तर दाखवू शकणारे एक अति-विभेदनशील सूक्ष्मदर्शक आहे. प्रकाशिक सूक्ष्मदर्शकांच्या तुलनेने याची क्षमता १००० पट अधिक आहे. गेर्ड बिनिश आणि हाइनरिख रोहरर यांनी बनवलेल्या अवलोकन टनेलिंग सूक्ष्मदर्शी यंत्रापासून [१] आण्विक बळ सूक्ष्मदर्शक बनवला. त्यासाठी त्यांना इ.स. १९८६ साली नोबेल पुरस्कार मिळाला. बिनिश, कॅल्विन केट व क्रिस्तोफ गेर्बर यांनी इ.स. १९८६ साली पहिल्यांदा आण्विक बल सूक्ष्मदर्शक बनवले. आज नॅनोस्तरावर प्रतिबिंबन, मापन व दक्षप्रयोग यांत हे यंत्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. खरे पाहता या यंत्राला सूक्ष्मदर्शक म्हणणे चपखल ठरत नाही, कारण हे यंत्र एका यांत्रिक अन्वेषिकेद्वारे [२] प्रतिबिंब बनवते.\n↑ अवलोकन टनेलिंग सूक्ष्मदर्शक यंत्र (इंग्लिश: Scanning tunneling microscope, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप ; इंग्लिश लघुरूप: STM, एसटीएम ;)\n↑ यांत्रिक अन्वेषिका (इंग्लिश: Probe, प्रोब)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१७ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2012/11/blog-post_29.html", "date_download": "2018-04-21T21:16:45Z", "digest": "sha1:T7MKJ53KUKPZWTC7BIDGASUKZRVPZ3KA", "length": 26602, "nlines": 173, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: चिपळूण-विध्यंवासिनी-हेदवी-गुहागर-व्याडेश्वर", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nगोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का.\nधक्यावरून दिसणारा परिसर. परशूराम मंदिर येथून दिसते.\nचिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे पुरातन काळी बांधलेले मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. .चिपळूण पासून जवळ सुमारे 4 किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . गोवळकोट किल्ल्यामध्ये रेडजाई देवीचे स्थान आहे. देवीच्या समोर सोमेश्वर महादेवाचे स्थान आहे. पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.\nकथा : करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्न देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना 300 ते 350 वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.\nकिल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम वस्ती आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानक:यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. पालखी गोविंदगडावर रेडजाई देवीच्या भेटीसाठी जाते. तेथे जगताप यांच्या हस्ते देवीची पूजा होते. हजारो महिला खणा-नारळाने देवीची ओटी भरतात आणि नवास बोलतात. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रत जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रत जागा मिळणो कठीण असते.\nकालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी :\nश्री. देव जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुप्रसिध्द ग्रामदैवत जागृत श्री जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरीचे पुरातन मंदिर वसले आहे. हे देवस्थान श्रीक्षेत्र परशुरामांशी संबंधित आहे.\nमुंबई-गोवा हायवेवर चिपळूण सोडल्यानंतर सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डाव्या गोव्याकडे जाताना डाव्या हाताला विध्यंवासिनी मंदिराकडे जाणारा फाटा लागतो. श्री देवी विध्यंवासिनी रावतळे येथील डोंगरात\nविध्यवासिनी मंदिरा शेजारी कोयना जलविद्युत केंद्राची भुकंप शाळा\nश्री देवी विंध्यवासिनीचे पुरातन जागृत देवस्थान आहे. भारतातील बारा शिक्तपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्यपीठ उत्तरप्रदेशात विंध्याचल येथे आहे. वसुदेव देवकीचे अपत्य समजून तिला कंसाने शिळेवर आपटण्यासाठी उचलले त्याचक्षणी ती कंसाच्या हातातून निसटून अंतराळात गेली आणि विंध्याचल येथे प्रकटली. तीच विंध्यवासिनी देवी होय. अशी येथे माहिती आहे. मंदिराच्या पाय:या चढून जाण्याच्या आधी डावीकडे अगिस्त कुंड लागते. यात बारमाही पाणी असत. मंदिरा शेजारी कोयना जलविद्युत केंद्राची भुकंप शाळा आहे. मंदिराच्या शेजारील मोठे धबधबे आहेत. मंदिरात नवरात्नौत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा दर मंगळवार, शुक्र वार गर्दी असते. ¨जोशी यांची ही देवी आहे. शेजारी मोठा पाण्याचा कुंड असून, मागील डोंगरामधून मोठा धबधबा कोसळतो. त्याचे पाणी कुंडात येते.\nचित्पावन ब्राह्मण घराण्यांमध्ये जास्तीत जास्त घराण्यांचे कुलदैवत हे गुहागर येथील समुद्रतीरी श्री क्षेत्र व्याडेश्वर होय. व्याडेश्वरला शंकराचे मंदिर आहे. गुहागर गावामध्ये बस स्टॅंडचे जवळच हे मंदिर आहे.\nदेवळाभोवती प्रशस्त व स्वच्छ जागा आहे. येथे निवासाची सोय आहे. या मंदिराचे वार्षिक उत्सव हे त्रिपूरी पौर्णिमा व महाशिवरात्र आहे. मंदिराच्या मागे पाच मिनिटांवर समुद्रकिनारा असून नारळी पोफळीच्या बागा आहेत.\nचिपळूणपासून 45 किलोमीटर गुहागरचा समुद्रकिनारा आहे. शेजारीच 5 मिनिटांच्या अंतरावर व्याडेश्वराचे मंदिर आहे. समुद्रकिनारा मोठा व स्वच्छ आहे.\nश्री दशभुज लक्ष्मीगणोश - हेदवी\nगुहागर पासून 25 किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील मंदिर वर चढून जाण्यासाठी पाय:या आहेत. पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणोशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे\nपेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले. त्या पैशातून हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांची ही मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे वाटते.मंदिर आवारातच दीपमाळही आहे मंदिर परिसरात असलेली गर्द आंब्याची झाडे आहेत. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. हेदवी गावाजवळ स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. श्री उमा महेश्वर मंदिर हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे. अहल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभा:यात एक शंकराची पिंड असून मंदिराजवळच एक पाण्याचे कुंडदेखील आहे.\nबामणघळ हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरिक्षत आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. भरतीच्या वेळेस येथे उंच लाट उसळते. डोंगरावर समुद्राचे पाणी आदळून एक अरुद घळ तयार झाले आहे. पाण्याच्या अंदाज येत नाही त्यामुळे जरा सावध राहायला हवे.\n- पुणो - ताम्हिणी घाट मार्गे - वेळे - निजामपूर - माणगाव- महाड- पोलादपूर- खेड- चिपळूण\n- वरंधा घाट मार्गे- पुणो - सातारा रोडने कापूरव्होळ - भोर/ वरंधा घाट महाड - पोलादपूर- खेड- चिपळूण\n- महाबळेश्वर घाट मार्गे- पुणो - सातारा रोडने खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर वाई फाटा- वाई- पाचगणी -\n- महाबळेश्वर - पोलादपूर- खेड- चिपळूण\n- उंब्रज मार्गे पाटण- कोयनानगर- चिपळूण (चांगला मार्ग आहे.)\nकॅमेरा नसल्या कारणाने काही ठिकाणचे फोटो काढण्याचे राहुन गेले. पुढील भेटीत नक्की फोटो जोडतो.\nखालील चिपळुण नगरपालिकेची लिंक पहा.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-my-photo-contest-result-will-be-announced-sushil-kadam-lokmat-prashant-kharatnana-prize/", "date_download": "2018-04-21T20:58:16Z", "digest": "sha1:6RO76THY3ADXVAE7XNRTLY74J7SGVCSO", "length": 23678, "nlines": 344, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Maharashtra My' Photo Contest Result Will Be Announced, 'Sushil Kadam Of Lokmat', Prashant Kharatnana Prize | ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर, ‘लोकमत’च्या सुशील कदम, प्रशांत खरोटेंना पारितोषिक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\n‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर, ‘लोकमत’च्या सुशील कदम, प्रशांत खरोटेंना पारितोषिक\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या वेदांत कुलकर्णी व दीपक कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर बाजी मारली आहे.\nमुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या वेदांत कुलकर्णी व दीपक कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर बाजी मारली आहे. तर मुंबईच्या अंशुमन पोयरेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. ‘लोकमत’ मुंबईचे छायाचित्रकार सुशील कदम आणि नाशिक आवृत्तीचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावण्यात यश मिळवले आहे.\nया स्पर्धेत प्रमुख तीन पारितोषिकांसह पाच उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात आले आहेत. त्यातील उत्तेजनार्थ पारितोषिकांत उस्मानाबादचे राजेंद्र धाराशिवकर, बुलडाण्याचे सुनील बोर्डे, पुण्याचे उमेश निकम यांचा समावेश आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे २५, २० आणि १५ हजार रुपयांचे, तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी ३ हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत.\nदरम्यान, प्राप्त छायाचित्रांतून विजेत्यांची निवड आणि प्रदर्शनासाठी दर्जेदार छायाचित्रांची निवड करण्यासाठी ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कामकाज पाहिले. या समितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार नितीन सोनवणे, संजय पेठे, अनिल छड्डा यांचा समावेश होता.\nराज्याचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी एकूण ३ हजार २१० छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यातील दर्जेदार छायाचित्रांचे राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार असून प्रदर्शनाची सुरुवात नागपूर येथून होणार आहे. राज्यभरात या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे महासंचालनालयाने सांगितले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकृषी प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी\nनंदुरबार, नवापुरात भूकंपाचे सौम्य धक्के\nसांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश\nश्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम\nअबू जुंदालविरुद्धच्या खटल्याला तात्पुरती स्थगिती- उच्च न्यायालय\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:00:23Z", "digest": "sha1:K5AEX3CYXI4RDNK5ACOXPWPEX3RH7HFV", "length": 36690, "nlines": 366, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: मौइचा नावाडी", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nगेले एक-दोन दिवस सलोनीच्या ब्लॉगवर हवाईच्या सफ़रीचं वाचतेय आणि सारखं आमची २००६ मधली हवाईची क्रुझ आठवतेय...त्यावेळी काहीही लिहिलं गेलं नाही पण आठवणीत मात्र अजुनही तितकंच ताजं आहे...आजची त्यांची पोस्ट वाचल्यावर मात्र राहावलं नाही आणि माझ्या स्नॉर्कलिंगच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.\nमुळात पाण्याचं आणि माझं वावडं नव्हतं; म्हणजे अजुनही नाहीये. पण माझ्या भावाने माझ्या पोहोणं शिकण्याच्या सुरूवातीलाच पाण्याखाली जोरदार दाबुन पाण्याखाली जायची भीती मनात कायमची बसवण्याचं सत्कार्य फ़ार्फ़ार वर्षांपुर्वीच पार पाडलंय. तरी निदान तरंगण्याइतपत म्हणजे स्वतःच्या जीव एक दहा-पंधरा मिनिटं वाचवण्याइतपत तरी पोहोता येतं हेही नसे थोडके. आता या बळावर स्नॉर्कल करता येणं म्हणजे आईचा स्वयंपाक पाहून स्वतःला छान स्वयंपाक करता येण्यासारखंच आहे..\nतरी पहिलंवहिलं स्नॉर्कल करण्यासाठी फ़्लोरिडामध्ये की-वेस्टला जेव्हा अटलांटिक मध्ये गेलो तेव्हा केवळ नवर्याला तिथले पाण्याखालचे छान छान मासे पाहता यावे म्हणून ’अरे करूया ना’ असं म्हणून मी स्नॉर्कलिंगचा तो सगळा जामानिमा बांधुन पाण्यात उतरले. खरं तर की वेस्टला जिथे स्नॉर्कलिंगला नेतात तिथे तसा समुद्र उथळ आहे पण समुद्राच्या पाण्याचं वजन हा जो काही प्रकार आहे तो मला तिथेच कळला.त्यामुळे जरी पाण्यात उतरले तरी लगेच बुडल्यासारखं पाण्याखालीच गेले आणि तेही अंगात लाइफ़जॅकेट असताना...असे विनोद माझ्याबाबतीतच होऊ शकतात म्हणा (इति अर्थातच अर्धांग...असो) पण पुन्हा माझी ती जुनी पाण्याखालची जायची भिती मला काही तो प्रकार करायला धजू देईना...मग काय त्या बोटीला त्यांनी उतरण्यासाठी म्हणून एक दोरखंड बांधला होता त्याला सरळ पकडून पकडून जमेल तितकं पाण्याखाली पाहिलं पण जे काही थोडं थोडकं पाहिलं त्याने मात्र आपण काय मिस करतोय त्याची कल्पना आली..अर्थातच काही फ़ायदा नव्हता कारण जोपर्यंत मी साधारण पाण्याखाली श्वास घ्यायला सोडायला शिकले आणि थोडंथोडकं बळ आलं तेवढ्यात आमच्या स्नॉर्कलिंगसाठीची वेळ संपली. सगळीजण परत येत होते आणि मी आपली त्या दोरखंडावरचा इतका वेळचा मालकी हक्क गेला म्हणून पाहात बसले. त्यावेळी त्या बोटीवर आमच्याबरोबर असलेली पाच-सहा वर्षांची एक भावा-बहिणींची जोडी पण त्यांच्या आई=बाबांबरोबर मस्त आतपर्यंत जाऊन आली होती आणि त्यांचे गोरे गोरे गाल मस्त लाल-गुलाबी झालेले पाहात मी आपली मनातल्या मनात माझ्या लहानपणीच्या भीतीला मनातल्या मनात कोसत होते (आणि त्याच्या मागे असलेल्या माझ्या भावाला अर्थातच) या पहिल्यावहिल्या स्नॉर्कलिंग ट्रिपचा त्यातला त्यात फ़ायदा म्हणजे स्नॉर्कलिंग गियर कसे वापरायचे याचं त्यातल्या त्यात मिळालेलं जुजबी प्रॅक्टिकल.\nत्यानंतर साधारण दोनेक वर्षांनी आम्ही हवाईच्या सफ़रीचं साधारण प्लान करत होतो त्यात सगळ्यांनी हे कराच म्हणून सांगितलेली गोष्ट म्हणजे \"मौई बेटावरचं स्नॉर्कलिंग\". इथे पॅसिफ़िकमधले सर्वात सुंदर मासे पाहायला मिळतात. तशी ही ट्रिप म्हणजे खूप धावतपळत निघालेलो आम्ही आणि गेल्यावर क्रुझवर बघू काय करायचं ते असं झालेलं त्यामुळे एक म्हणजे ज्या दिवशी आम्ही मौईत असणार होतो त्यावेळंचं काहीही बुकिंग वगैरे केलं नव्हतं आणि त्याचा फ़टका आम्ही जोवर स्नॉर्कलिंगला जाऊ याचा विचार केला तेव्हा बसला. मोलेकिनी क्रेटरच्या जवळ स्नॉर्कलिंगचा स्वर्ग आणि तिथं जाणार्या सगळ्या बोटी सकाळीच स्नॉर्कलिंगला जाणार्या लोकांना घेऊन गेल्या होत्या.\nआता काय करायचं म्हणून आम्ही नुस्तंच जवळच्या बीचवर गेलो. तिथं तर अगदी जवळच्या पाण्यातही छान छान मासे दिसत होते. आता मात्र माझ्या नवर्याचा जीव कासावीस होत होता म्हणून पुन्हा मग साधे स्नॉर्कलिंग गीयर घेऊन जवळचं डुंबावं म्हणजे दुधाची तहान ताकवर तरी म्हणून एका दुकानात गेलो. त्यावेळी मी सहज तिथल्या मुलीकडे आमचं दुःख हलकं केलं आणि त्याचा फ़ायदा (तरी नेहमी मी याला म्हणते कुठेही गेलं तर टॉक टु लोकल्स चांगलं असतं म्हणून..) म्हणजे तिने आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला स्पीडबोटने स्नॉर्कलिंगला जायचं असेल तर तसे पर्यायही असतात. फ़क्त या ट्रिपा थोड्या फ़ास्ट असतात.\nआम्हाला काय तसेही क्रुझमुळे आम्ही तासन्तास समुद्रात राहायचंय या विचाराचे नव्हतोच. मग तिनेच एका कंपनीकडे फ़ोन करून आमची सोय करून दिली आणि आम्ही उत्साही मनाने त्या दोन जोडी स्नॉर्कलिंगला जाऊ शकतील अशा छोट्या स्पीड बोटमध्ये गेलो. आम्ही ज्या बोटीने गेलो ती एकच लालगोरा माणूस चालवणार, तुम्हाला जिथे स्नॉर्कलिंग करणार तिथे नेऊन मग तिथे अर्धा-पाऊण तास थांबून मग परत किनार्याला असं काम होतं.आमच्यासारखंच आमच्याच क्रुझमधलं एक वाट आपलं ते मोठी बोट हुकलेलं जोडपं आमच्या बरोबर होतं.\nमोलोकिनी क्रेटर आलं आणि आमच्या नावाड्याने नेहमीसारखं लाइफ़ जॅकेट देऊन सगळ्या सुचना द्यायला सुरुवात केली. तो आम्हाला एका ठिकाणी सोडून त्याच परिघात एक रिंगण मारून जरा दुसर्या बाजुला पुन्हा नाव घेणार होता. आणि इथे पाणी मुख्य म्हणजे साधारण तीनशे फ़ुट खोल असणार होतं. आमच्या बरोबरीचं जोडपं अगदी पाण्यातच जन्म झाल्यासारखे पटकन गेलेही आणि लांब त्यांची नुसती पाण्याखाली पाहणारी डोकी दिसू लागली. माझी ती जुनी भिती पुन्हा वर आली आणि त्यातून माहित आहे की पाणी पण खोल म्हणून मी माझ्या नवर्याला म्हटलं तू जरा एकदा पाहून ये कसं काय दिसतं तोपर्यंत मी बोटीजवळच प्रॅक्टिस करते. तो गेला आणि मी पुन्हा आपली बोटीच्या बाजुला सोडलेली दोरी पकडून पकडून बघतेय कसं वाटतंय...नवराही तोपर्यंत एक चक्कर मारून आला होता आणि एकदम सॉलिडेय वगैरे म्हणून मला जळवत होता. आता त्याला काय सांगु तसं बोटीजवळूनही मला मासे दिसले होते पण जेवढी व्हरायटी स्वैरपणे दिसते तितके सगळेच प्रकारचे मासे बोटीच्या आसपास नव्हते.\nशेवटी मी चक्क नांगर टाकून म्हणजे सरळ बोटीतच बसून आमच्या नावाड्याशी गप्पा मारत बसले. माझ्याशी बोलताना त्याला माझा प्रॉब्लेम बहुधा कळला असावा म्हणून मग अनपेक्षितपणे त्यानेच ऑफ़र दिली. त्याला तसंही दुसर्या बाजुला ही बोट घेऊन जायचं होतं तर तुझ्यासाठी मी थोडी मोठी दोरी सोडतो, त्याला घट्ट पकड आणि ते स्नॉर्कलिंग गियर सांभाळून तू सगळं बघू शकशील असं तो स्वतःच मला म्हणाला...येल्लो कल्लो बात...आपण तर बोटही मागितलं नाही आणि हा हात देतोय...\nआमचा नावाडी खरंच चांगला होता. त्याने नेहमीसारखं सरळ सरळ न जाता मस्त गोल गोल ती नाव चांगली वीसेक मिन्टंतरी फ़िरवली आणि मी ते वेगवेगळे रंगांचे स्वर्गिय मासे पाहून अगदी तृप्त झाले.इतके सुंदर मासे,त्यांचे इतके छान रंग आणि काही काही माशांचे थवे अगदी जवळून जाताना पाहाणं. एकदम पैसा वसूल. मला त्याने अगदी समुद्राच्या अंतरंगाची प्रायव्हेट टुर केली म्हणा ना...मौईच्या समुद्रात किती विविध मासे आणि प्रवाळ आहे याचं दर्शन मला मिळायचं सगळं श्रेय त्या नावाड्याला आहे.खरंच काहीतरी पुण्य केलं होतं बहुतेक म्हणून ती मोठी नाव चुकली आणि हा पर्सनल ट्रेनरसारखा भेटला. आता पुढच्या स्नॉर्कलिंग पर्यंततरी मला पाण्याखाली डुंबायचं धैर्य गोळा करायला हवं नाहीतर याच नावाड्याला शोधायला तरी हवं म्हणजे अर्थातच मौईला पुन्हा एकदा जायला हवं...की दिवास्वप्नातून जागं झालेलं बरं\nLabels: आठवणी, भटकंती, हवाई\nवॉव. स्नोर्कलिंग केलयस तू\nअरे हेरंब केलयंस म्हणजे त्याने करवलंय...:) ज्यांना पाण्याची माझ्यासारखी भिती नाही ना वाटत त्यांच्यासाठी स्वर्ग आहे हे... मुख्यतः हवाईला तर खूपच छान आहे....इथे पाण्यात डुबकी मारायचीच मारामार त्यामुळे अंडरवॉटर चालणारा कॅमेरा नाही घेतला...त्यामुळे आता फ़क्त ते आठवायचं...तुला जमलं तर कि-वेस्ट सुद्धा ट्राय करून बघ. तिथे थोडं कमी रिस्की वाटतंय...अर्थात लाइफ़ जॅकेट असतंच त्यामुळे फ़क्त भिती हा फ़ॅक्टर जर सोडला की झालं....आणि आपल्यासाठी तर हे टिकमार्क पेक्षा चांगलं....\nअहो खरा हेवा माझ्या नवर्याचा वाटला पाहिजे त्याने दोन्हीवेळी जास्त मजा केलीय...मी आपलं भीतभीत..तो ग्लास बॉटमबोटचा पर्याय होता पण याला स्वतःच खरंखरं जवळून पाहायचं होतं म्हणून नाही केली..आता मुलाला घेऊन कुठेही गेलो तर असेच पर्याय शोधावे लागतील...निदान तो लहान असेपर्यंततरी....\nमी अजून स्नार्कलींग केलेलं नाही पण हे वाचून इच्छा झाली आहे :-(\nधन्यवाद अश्विनी...सुट्टी संपलेली दिसतेय....\nअजय, अरे नक्की कर..मला वाटतं तारकर्लीला बहुतेक स्कुबा डायव्हिंग चालू करणार होते..ते अजून पुढचं आहे..पण एकदा पाण्याखालचे मासे दिसायला लागले की एकदम नॅशनल जिओग्राफ़ीक आणि डिस्कव्हरीच्या कार्यक्रमाची लाइव्ह कॉन्सर्ट्ला गेल्यासारखं प्रत्यक्ष समोर दिसतं.....कधी न विसरण्यासारखं....\nमस्त .. मला पण खुप आवडते ही असे काही .. स्कूबा, स्नोर्कलिंग वगैरे... आता अंदमान नाहीतर, लक्ष्यद्वीपला जायला हवेच... :) आणि भीती कसली गं उथळ तर असते ना ते पाणी... बिनधास्त एकदम... :)\nतुझं खरंय रोहन पण तू जर तुझ्या पोहोण्याची पहिली-वहिली वेळ पाण्याखाली जोरदार दाबून झाली असती मग भीती बसणे म्हणजे काय हे तुला कळलं असतं..असो...आता शिकेन आणि मग स्नॉर्कलिंग करेन\nअपर्णा अग मलाही स्नॊर्कलिंग एकदा तरी करायचच आहे. पण पाण्याची इतकी जबरी भीती वाटते ना मला....:( तुझा अनुभव पाहून आता मलाही थोडा उत्साह आलाय. ( अर्थात प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हां बहुतेक माझी गाडी गळपटलेच. आणि लेक व नवरा जातील उड्या मारत. ) पण कीवेस्टला मी ग्लास बॊटमची टूर केलेली आहे. मस्तच वाटले.\nउशीरा का होईना यावर पोस्टलेस हे सहीच. :)\nभाग्यश्रीताई नक्की कर...माझी टिप तुला उपयोगी पडेल....आता आरूषमुळे तो मोठा होईस्तोवर गेलोच तर आम्हाला ग्लास बॉटमचाच पर्याय आहे...\nहेहे ... मला काकाने दिला होत ढकलून विहिरीत.. २५ फुट वरुन. हेहे ... :D\nचल मग रोहन तू माझिया कुळीचा आहेस तर....पण तरी पण डरपोकांच्या यादीत माझा नंबर पैला...हे मला माहित आहेच म्हणा...:)\nगंमतच झाली की. मी थोड्यावेळापूर्वीच अजयला मेल पाठवून ctrl+c कसं बंद करायचं ते विचारलाय. ती लिंक नक्की पाठवा. मी देखील ctrl+c पर्याय बंद करून टाकतो. माझा ईमेल nasatiuthathev@gmail.com\nसिद्धार्थ अरे ती ट्रीक महेन्द्रकाकांचा एक ब्लॉगचोरीच्या पोस्टच्या कॉमेन्टमध्ये मला मिळाली होती..तुला इ मेल केली आहे.....\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nनव्याने लागलेले जुने शोध...\nतिळगूळ घ्या, गोड गोड बोला....\nफ़ुलोरा...मी नाही अभ्यास केला\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nishabd.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T20:54:00Z", "digest": "sha1:BII7Z4OEGMVDKGPAG35MHKO37FVIV6OS", "length": 37991, "nlines": 88, "source_domain": "nishabd.blogspot.com", "title": "स्पंदन (Spandan)", "raw_content": "\n\"आकाशवाणी मुंबई केंद्र. सकाळची ७ वाजून ५ मिनिटे झाली आहेत. आता आम्ही पुणे केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत\". हे वाक्य कानावर पडून बरेच वर्ष झाली आहेत. पण अजूनही या वाक्याची जादू माझ्यासाठी कमी झालेली नाही. अजुनही भूतकाळाच्या, बालपणाच्या आठवणीत आकाशवाणीचे महत्वाचे स्थान आहे. लहानपणी माझ्या दिवसाची सुरूवात रेडिओने व्हायची. ७:३० ची सकाळची शाळा, तेव्हा वेळेत तयार होण्यासाठी आई ६-६:१५ ला उठवायची. सकाळचे अभंग सुरू असायचे. प. भीमसेन जोशींचे लोकप्रिय अभंग कानवर पडायची हीच वेळ. 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल', 'सावळे सुंदर' या सारख्या अभंगांची गोडी तेव्हाच नकळत लागली. त्याच बरोवर लता मंगेशकरांच्या आवाजात 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन' सारख्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगानी दिवसाची परफेक्ट सुरूवात व्हायची. ७ वाजता आरोग्य धनसंपदा सादर व्हायचे, सादरकरत्या होत्या 'सुषमा हेप्पळगावकर'. ५ मिनिंटांचे हे सुंदर सदर. पुढे प्रादेशिक बातम्या आणि कोकणीतल्या 'खोबरो'. फारश्या कळायच्या नाहित, पण ऐकायला फार आवडयच्या, त्यावेळी मी त्याला कोकणी खोबरं म्हणायचो. सकाळच्या वेळीच आकाशवाणी विविध वस्तूंचे दर प्रसारित करायचे, बहुतेक व्यापाऱ्यांसाठी हे सदर होते, कारण दर क्विंटल मधे असायचे. आकाशवाणी च्या बातम्यांचे एक वैशिठ्य होते, ते म्हणजे वृत्तनिवेदकांची बोलण्याची लकब किंवा पद्धत. मल हि पद्धत फार आवडायची, म्हणुन कि काय धडे वाचताना मी त्याच पद्धतीने वाचायचो. सकाळी ११ वाजता 'कामगार बंधुसाठी' गाण्याचा सुरेख कार्यक्रम असायचा आणि दुपारी १ वाजत 'भगिनी समाजासाठी वनिता मंडळ' सादर केले जायचे, याचे सुरूवातीचे संगीत फार छान होते, आत फारसे आठवत नाही. बालगीतांची मेजवानी सुद्धा आकशवाणी पुरवत असे, 'नाचरे मोरा' पुस्तकात शिकायच्या आधीपासून तोंडपाठ होते. 'टप टप टाकीत टापा', 'सांग सांग भोलानाथ', 'या बकुळीच्या झाडाखाली' हि गाणी आजही मनात रुंजी घालत आहेत, तर पाउस पडताना 'ए आई मला पावसात जाउदे' अजुनही आठवते. बहुतेक ८-८:१५ वाजता भावगीतांचा सुरेख कार्यक्रम असायचा, कॉलेजच्या काळात घरातून उशिरा निघत असल्याने दिवसाची सुरूवात त्यानेच व्हायची. भावगीतांबरोबर नाट्यगीतांची आवडही त्या काळात आकाशवणीनेच पोसली. एकुणच आकशवाणीने केलेली वातावरण निर्मिती अतिशय सकस होती, कुठलाही डमडौल न वागवता एक स्वत:चा श्रोतृवर्ग तयार केला, जोपासला, म्हणुनच त्याची मोहिनी अजुनही मनात कायम आहे.\nआजच्या काळात दिवसाची सुरूवात आकाशवाणीने होत नाही, ती जागा इच्छा नसतानाही 'एफ़ एम' रेडिओने घेतली आहे. पण अजुनही वाटते कि पुन्हा एकदा तेच आवाज कानावर पडावेत आणि पहिल्यासारखीच दिवसाची एक 'परफेक्ट' सुरूवात व्हावी. ...समाप्त.\n'बंग' दांपत्याच्या कामगिरीची जगप्रसिद्ध 'टाइम' मासिकाने ह्या वेळी दखल घेतली आहे. २-नोव्हेंबर च्या अंकात त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात बालमृत्यू निवारण, कुपोषण ह्या क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली जाणार आहे. 'टाइस्म ग्लोबल हेल्थ समिट' मधे बालमृत्यू संबंधित आपले अनुभव मांडण्याची संधी ही त्यांना मिळाली आहे.\nदोन-एक वर्षापुर्वी महाराष्ट्र भुषण या पदवीने डॉ. अभय आणि राणी बंग या दोहोंना गौरवण्यात आले होते. त्यानंतरही सातत्याने वृत्तपत्रांमधे आपल्या कार्यामुळे ते चर्चेत राहिले. बंग यांनी केलेल्या आरोग्यसमितीच्या शिफारशींचा सरकारने नोंद घेण्यापलीकडे काही उपयोग केला नाही हे मेळाघाट या बालमृत्यू प्रकरणात आपल्या समोर आलेच.\nकाही वर्षांपुर्वी डॉ. अभय बंग यांचे 'माझा साक्षातकारी ह्र्दयरोग' हे सुरेख पुस्तक वाचनात आले. वयाच्या ४४व्या वर्षी अचानक उद्भवलेल्या या रोगाच्या रुपाने साक्षात मृत्यच त्यांच्या समोर उभा ठाकला होता. पण याही परिस्थितीत त्यांच्या मनाने उभारी घेतली आणि या आजारापासुन स्वताची सुटका करुन घ्यायचा त्यांनी चंगच बांधला. व्यायाम आणि आहार नियंत्रण या शास्त्रोक्त पद्धतीचा त्यांनी आधार तर घेतलाच, पण त्याच्या जोडीला त्यांनी अध्यात्माचीही कास धरली. या ह्रुदयरोगाचे मुळ आपल्या विचारपद्धतीत, परिणामी जीवनप्द्धतीत आहे हे जाणुन घेउनच त्यांनी हे पाउल उचलले. समाजकार्याने प्रेरित असलेली माणसे सुद्धा चांगल्या कार्याच्या निमित्ताने का होइना पण मानसिक तणावा खाली असतात. त्याची परिणीती पुढे ह्रुदयरोगात होण्याची संभावना जास्त असतेच. डॉ. नीतु मांडके याच्या अकस्मात मृत्यूनंतर बंग यांचे ह्र्दयरोगाच्या या कारणाचा उहापोह करणारे लेख आले होते. आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरावे असेच हे पुस्तक आहे.\nसामाजिक आरोग्य ह्या क्षेत्रात काम करणाऱ्य त्यांच्या 'सर्च' या संस्थेची माहिती अनिल अवचट यांच्या लेखा द्वारे आधी वाचनात आली होती. जागतिक पातळीवर त्यांच्या कार्याची या आधीही नोंद घेतली गेली असेल या बाबत काही शंका नाही, परंतु आपल्या इतर प्रसिद्धी माध्यमांचे या घटनांकडे डोळेझाक करणे थोडे अस्वस्थ करते. आजच्या डॉक्टर्स ना सुद्धा त्यांच्या कार्याची ओळख नाही, तर सर्व सामान्य जनतेचे सोडुनच द्या. तरिही यासारख्या गोष्टींनी काहिही फरक न पडता बंग दांपत्य आणि त्यांसारखे इतर समाजकर्मी आपली कामे करतच राहतील. त्यांच्या कामापासुन अनेकांना स्फुर्ती मिळावी हीच इच्छा.\nमागच्या रविवारी पालेकरांचा 'बनगरवाडी' पाहिला. माडगुळकरांच्या पुस्तकातील कथेला किती न्याय दिला आहे हा मुद्दा माझ्या दॄष्टीने महत्वाचा नाही. कोणतेही सरळ आणि प्रामणिक भावनेने केलेले प्रयत्न सर्वांनाच भावतात असे मला तरी वाटते. असो, चित्रपट पाहाताना शाळेत वाचायला मिळालेल्या या पहिल्या पुस्तकाची आठवण झाली. शेवटच्या बाकावर बसण्याचा परिणाम कि काय पण हे सर्व मुलांच्या दॄष्टीने त्याज्य पुस्तक माझ्या नशिबी आले. काहिच पर्याय नव्ह्ता म्हणुन घरी नेले आणि अगदीच वेळ जात नव्हता म्हूणुन वाचायला ही घेतले. व्यंकटेश माडगुळ्करांची हि माझी पहिली ओळख. पहिल्याच पुस्तकात त्यांच्या शैलीने वेड लावले. शाळेतल्या मुलांनाही गुंगवून ठेवतील अशी त्यांची कथा सांगण्याची हातोटी. अर्थात हे काही कोणाला नवल नाही. पण चित्ररुपाने हि कथा पाहाताना पुस्तका एवढी मजा आली नाही. नेहमी प्रमाणे मात्र मी त्याची कारणमीमांसा करत बसलो नाही. एकतर पुस्तक वाचुन वर्ष उलटली होती, त्यामुळे काय ठेवलय काय गाळलय याचा अंदाज येणे कठिणच होते. आणि माझ्या आवडत्या पुस्तकावर आधारित असल्याने थोडा 'बायस' होणे स्वाभाविक होते. पण मराठी भाषेमधे चांगले चित्रपट काढण्याचे प्रयत्न होत आहेत पाहुन मात्र बरे वाटले. अमेरिकेत असताना 'श्वास' पाहिला होता. पिक्चर आवडला होता, पण कथेचा जीव इतका छोटा होता कि त्याचा परिणाम फार मोठा होणे कठिणच होते. नाही म्हणायला त्यामधील एक गोष्ट खटकली होती. डोळ्यांचे ओपरेशन होण्याच्या आधी त्याच्या आजोबांना त्या लहानग्या मुलाला अशा गोष्टी दाखवाव्याशा वाटतात कि ज्या त्याला कधी पाहायला मिळणार नाहीत. सर्कस, पिक्चर, बाग, शहर अशा सर्व गोष्टी ते त्याला दाखवतात. त्या मुलाचा जीव तेवढाच सुखावतो. पण मग त्याच्या आईला पाहुन घेण्याची इच्छा नसावी एवढ्या सर्व गोष्टीत ही एक महत्वाची घटना रंगवायची दिग्दर्शक राहुन गेला, असे राहुन राहुन वाटते. तरी चित्रपटाची एवढी मजल पाहुन कोणत्याही मराठी माणसाला अभिमान वाटेल हे मात्र नक्की खरे.\nपुण्यात असताना 'अनाहत' पाहाण्याचा योग आमच्या मित्रमंडळी मुळे आला नाही, पण ती हि हौस अमेरिकेत असताना पुर्ण करुन घेतली. सोनाली बेंद्रे सोडली तर त्या पिक्चर मधे खास असे काहिच वाटले नाही. अर्थात मी टेक्निकल अंगांचा विचार करत नाहिये. त्यामुळे पालेकर (आणि इतर चांगल निर्माते, दिग्दर्शक ) एवढ्या छोट्या जीव असलेल्या कथांवर चित्रपट का बनवतात हि 'पहेली' मला पडली. एक(च) अपवाद म्हणजे 'देवराई'. हिंदी पिक्चर मधे अतुल आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनीही फार साधारण भुमिका करुन माझी निराशा केली होती. पण ह्या एक पिक्चरने सर्व भरपाई केली. सर्वच अंगानी ह चित्रपट सुरेख आहे. हिंदीतल्या 'पॅरलेल' सिनेमांसारखी मराठीत लाट आली आहे कि काय असे वाटु लागले आहे. चोखंदळ रसिकांसाठी हि नक्कीच चांगली बातमी आहे.\nतरिही महेश कोठारेचा 'खबरदार' पाहयची दुर्बुद्धी मला झालीच, तुम्हाला होवु नये हि प्रार्थना :-)\nगांधीजींची १३६वी जयंती. नेहमी प्रमाणे राजघाटावर प्रतिष्ठित मंडळींनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वृत्तपत्र आणि टिव्ही वरही अनेक वाहिन्यानी राष्य्रपित्यावर आधारित कार्यक्रम सादर केले. (त्यांना तेवढी चाड ठेवणे भाग आहे.) जुन्या गांधीवादी लोकांची मुलाखत ही दाखवली. तेवढीच जाणीव झाली कि आजही त्यांचे तत्वज्ञान काही लोक पालन करत आहेत. पर्वाच एक नवीन पिक्चर रिलीज झाला \"मैने गांधी को नही मारा\". अजून तरी मी काही पाहिला नाही पण त्याच संदर्भात काही विचार मात्र आज डोकयात पिंगा घालून गेले. प्रश्न हा पडला की आज आपण राष्य्रपिता म्हणून ज्याना आपण जाणतो, त्यांच्या आयुष्या बद्दल आजच्या समाजात किती जागरूकता आहे. इतिहासात आपण जे शिकतो ते सोडून द्या, कारण त्याचा हेतू काही वेगळाच असतो हे काही सांगायची आवश्यकता नाही. आमच्या आणि त्या आधीच्या पिढी साठी गांधीजी कधीच फार आदरणीय नव्हते. म्हणजे पाठ्यपुस्तकांनी तसे ठसवण्याचा खूप प्रयत्न केला पण गांधी विरोध ही एक प्रकारची फॅशन होती, नाहीतरी मराठी माणसांना आदराची स्थाने बरीच असतात. सावरकरांविषयी अभिमान लहानपणीच भिनला होता. लोकमान्य टिळक, आगरकर वगैरे ही सुद्धा आदराची स्थाने, मराठी म्हणून जरा अधिकच. गांधीजींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे कधीच पटले नाहीत, उलट टिळक असते तर जरा अजून लवकर मिळाले असते असा बऱ्याच जणांचे ठाम मत होते. गांधी आणि तत्कालीन कॉंग्रेस जनांनी सावरकरांचा दुस्वास करून त्यांची उपेक्षाच केली म्हणून त्यांच्याविषयी विशेष राग होता. अहिंसा हा प्रकार ही आमच्या विशेष आवडीचा कधी झाला नाही. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढ करणे हा शुद्ध बावळटपणा आहे असे आमचे ठाम मत होते. एकंदरीतच आमचे बरेच बालपण गांधी तत्वज्ञान विरोधातच गेले. कॉलेजच्या काळात ह्या विषयांना फार काही महत्व नव्हते कारण मुळात अभ्यासक्रमात ह्या गोष्टी नव्हत्या, आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या काळात गांधी विषयी अभ्यास करून बोलणे हे बावळतपणाचे लक्षण मानले गेले असते. असो नोकरी लागल्यवरही चित्र अर्थातच पालटणार नव्हते.\nदरम्यानच्या काळात टिव्ही आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती होत गेली. त्यामुळे बऱ्याच विषयांवरील विविध लोकांची मते कानावर पडू लागली. काहि मते आतापर्यंतच्या समजुतींना बळकटी आणणारी होती तर काही समुळ हादरा देणारी होती. बाकी काही असो पण प्रत्येक गोष्ट एककल्ली पणे पाहणे बरोएबर नाहि हे ही जाणवले. अनेक तज्ञांची ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फरक असलेली मते ऐकल्यावर जाणवले कि आपली मते बनवण्या आधी विषयाचा योग्य अभ्यास असणे आवश्यक आहे. इंटरनेट हाताशी असल्याने हव्या त्या विषयावरची माहिती मिळवणे सोपे होत गेले. मग प्रत्येक विषयावर आपली पुर्वापार असलेली मते तपासुन पाहण्याची सवय जडवयाला लागली. अर्थातच प्रत्येक वेळा असा अभ्यास करणे शक्य होत नाही, पण निदान टोकाची मते वनवण्याची सवय निघून जाते.\nह्याच पार्श्वभूमीवर गांधीजींच्या कार्याकडे पाहतो तेव्हा जाणीव होते कि आपल्या समाजाला खरे गांधी कळलेच नाहीत, किंवा कळून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. कारण आपल्या प्रस्थापित मतांविरुद्ध काहि निष्पन्न झाले तर आपल्याला ते परवडणारे नसते. हे विधान जवळपास प्रत्येक मोठ्या व्यक्तिंबाबत लागु पडू शकते. आपण ह्यांच्या मोठेपणाविषयी एवढे आग्रही असतो कि सर्वसाधारण माणुस म्हणुन त्यांच्याकडे पाहणे अशक्य होऊन जाते. गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला, सत्याचा मार्ग धरला, समाजातील अस्पॄश्यते सारख्या वाइट प्रथा मोडुन काढण्यासाठी स्वतःच्या आचरणातून धडा घालून दिला. सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो करोंडो लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरित केले. चरखा प्रयोगा द्वारे जणु त्यांनी सर्व देशाची नसच पकडली होती. देशासाठी काही अर्पण करणे ही भावनाच खास होती ज्याद्वारे करोडो अशिक्षित लोकांमधे त्यानी देशप्रेमाची भावना जागॄत केली. आधुनिक जगातील हा एखादा चमत्कारच मानायला पाहिजे. गांधींचे अहिंसा तत्वज्ञान आज आपल्याला पटण्यासारखे नसेल, मुस्लिमधर्जिणेपणा केला म्हणुन बऱ्याच हिंदुंना राग असेल, फाळणी आणि त्यातून उद्भवलेल्या कत्तलीला नकळत पणे ते थोड्या अंशी जबाबदार असतील पण म्हणुन गांधीजी सर्वस्वी तिरस्करणीय होत नाहीत. उलटप्रकारे एखाद्या उपेक्षित व्यक्तिंचा चांगुलपणा पाहणे ही आपल्याला सहन होत नाही. गांधी मोठे म्हणून त्यांच्या समकालीन पण विरुद्ध विचारसरणीच्या लोकांचे इतिहासातील महत्व कमी होत नाही.\nसारांश काय तर भारतीय म्हणून आपल्याला ज्यांचा अभिमान आहे त्यांची योग्य ओळख आपल्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. काळच एखाद्याचा मोठेपणा ठरवेल, आपण फक्त निरपेक्ष मुल्य करायला आपण शिकलो पाहिजे. नाहीतर असे अनेक गांधीजयंती दिवस येउन जातील पण कोणाला त्याचे सोयरसुतक नसेल.\nबहर फुलांचा सरून गेला,\nबघता बघता देठही सुकला\nजरी पाकळी गळून गेली\nकळी एकदा फुलली होती\nउतारवयातील आयुष्याशी जवळीक सांगणारी ही कविता आहे. तारुण्यातील तो बहर जरी आता संपून गेला असला तरी आठवणींच्या रुपाने तो आपल्या सोबत राहतो.\nसर्व काही देता यावे,\nश्रेय ही उरू नये हाती\nलहनपणी शिकलेली कवितेतली ही ओळ मनात घर करून राहीली आहे. कर्मयोगाची भावना एक ओळीत व्यक्त केलेली आहे. आपले कर्तव्य करावे आणि फळाचाही त्याग करून इश्वरचरणी अर्पण करावे. हीच भावना शब्दशः जगता येणे म्हणजे आयुष्याचे सार्थक होणे.\nआयुष्य हे कधीच साच्यात ठरवल्याप्रमाणे जगता येत नाही, किंवा जगायचे ही नसते. आयुष्याचे दुसरे नाव जीवन आहे, जीवन मणजे पाणी. पाण्याप्रमाणेच आयुष्य खळखळून जगावे, पाण्याप्रमाणेच त्याला स्वतःचा मार्ग धुंडाळू द्यावा. आणि शेवटी पाण्याप्रमाणेच अनंत सागरात विलीन व्हावे. आयुष्यातील महत्वाचे टप्पे ही पाण्याशी संगती सांगतात. बालपण म्हणजे उगम पावणाऱ्या झऱ्याप्रमाणे असते, डोंगरदऱ्यातून खळाळणाऱ्या पाण्याचे हे तारुण्य रुप असते. पुढे हेच पाणी मोठ्या नदीचे रूप धारण करते. त्याचा वेग कमी होत जाउन व्याप्ती वाढते. अनेक नवीन जीवन प्रवाह त्याला येउन मिळतात. आणि या वॄद्धावस्थे नंतर अंतःकाली शेवटी सागरात ही नदी विलीन होऊन जाते.\nमहाभारतातील अजुन एक वेगळे व्यक्तित्व म्हणजे अश्वथामा. त्याची भाळी न भरणारी जखम वागवून असतो. अश्वथामा अमर मानला गेला आहे, ते बहुधा सांकेतिक असावे. सर्व मानव जातीत तो अंश रुपाने उरला आहे, म्हणुनच आपण सर्व आपल्या दुःखाचे सतत ओझे बाळगुन फिरत असतो. प्रत्येक दुःख आपल्या अपरिपुर्णतेच्या दुःखाची जखम कधी भरु देत नाही. ह्या अश्वथाम्याला मुक्ती देणे आपले कर्तव्य आहे.\nमहाभारतातील कर्णाची व्यक्तिरेखा बहुतेक व्यक्तिंना आवडते. कर्णाचे रुप, असामान्य शौर्य, दानशूरता, अभिमानी पणा हे भुरळ पाडून जाते. पण कर्णाची व्यक्तिरेखा अधिक भावण्याचे कारण म्हणजे, त्याच्या आयुष्याशी आपल्याला जाणवणारे साधर्म्य. एवढ्या पराक्रमी, सामर्थ्यवान पुरुषालाही नशिबाच्या फेऱ्याने सोसायला लावलेले अपयश, अपमान. स्वतःच्या श्रेष्ठ्त्वाची पुर्ण कल्पना असुनही क्षणोक्षणी भोगायला लागणारे अपयशाचे चटके, आणि आपला पराभव अटळ आहे तरिही आपल्या स्वधर्माशी न केलेली प्रतारणा आपल्याला जास्त भावते. आनंदाच्या क्षणातही दुःखाचे क्षण रुतावे, यशाच्या शिखरावर असतानांही पराजितांच्या रांगेत बसायला लागावे, याहुन अधिक दुःखदायक ते काय असावे. कर्णाने हे सर्व सोसले आणि त्याच्या त्यागाने तो मोठा ठरला. आपणही आयुष्यात कधीनाकधी कर्णाची भुमिका पार पाडत असतो आणि यशातही अपयशाचे दुःखच सोसत असतो. म्हणुनच कर्ण आपल्या मनात घर करुन राहातो.\nआयुष्य कर्मयोगात जगणे कठिण वाटते. मनावर फार ताबा ठेवून मनाला कुठे भटकू न देणे हे काम आयुष्य भर न थकता करत राहणे हे सोपे काम नाही. कधी तरी मन थकणारच, बंड ही करेल, पण पुन्हा त्याचा ताबा घेउन पुन्हा सुरुवात करावी लागते. हे मनच त्यात इतके अडथळे निर्माण करेल, की आयुष्य चुकीच्या पद्धतीने जगतो आहे कि काय असे वाटू शकते. तेव्हा न थांबता निरंतर, अखंड पणे चालतच राहायचे असते. शेवटी हे आयुष्य म्हणजे एक यज्ञच आहे. त्यात स्वतःचीच आहुती द्यायची असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loan-waivers-scheme-distribution-jalgaon-maharashtra-2165", "date_download": "2018-04-21T21:12:14Z", "digest": "sha1:6FWQ4E3KH6JVJM6MYSWFKICL4K4DGPG5", "length": 14842, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर देणार : महाजन\nशासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर देणार : महाजन\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nजळगाव ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आगामी काळ हा बदलांचा आहे. त्याला सामोरे जावे लागेल व नवीन तंत्रज्ञान उभे करावे लागेल. शेतीसह शेतकऱ्यांना बळ मिळावे, यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर शासन भर देईल. त्यासंदर्भात आगामी काळात गतीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.\nजळगाव ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आगामी काळ हा बदलांचा आहे. त्याला सामोरे जावे लागेल व नवीन तंत्रज्ञान उभे करावे लागेल. शेतीसह शेतकऱ्यांना बळ मिळावे, यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर शासन भर देईल. त्यासंदर्भात आगामी काळात गतीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात बुधवारी (ता.१८) शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबतच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी मंत्री महाजन बोलत होते. व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, उन्मेष पाटील, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर आदी उपस्थित होते.\nशेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. अडचणी येतात, पण आत्महत्या हा त्याला पर्याय असू शकत नाही. जळगाव जिल्ह्याने कर्जमाफीसंबंधीच्या कामात ऐतिहासिक काम केले आहे. सर्वात प्रथम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा दावा या वेळी श्री. महाजन यांनी केला.\nशासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पावले उचलत असून, सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचे सहकार राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना कर्जमाफीसंबंधीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कारदेखील करण्यात आला.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2018-04-21T21:19:54Z", "digest": "sha1:ZTZ4I7YP7Y26QXBUX2I7GV3ODGR7MFE3", "length": 5842, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ० चे - १० चे - २० चे - ३० चे - ४० चे\nवर्षे: १७ - १८ - १९ - २० - २१ - २२ - २३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nफिलो या ग्रीक तत्त्वज्ञान्याने तत्त्वज्ञान हे धर्मशास्त्राची दासी असल्याचे जाहीर केले.\nइ.स.च्या २० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/08/blog-post_14.html", "date_download": "2018-04-21T20:44:10Z", "digest": "sha1:IXRMVIIQZMS5YKCUMLHMRU6XBTXJ5BRL", "length": 28454, "nlines": 350, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: आला पिकनिकचा महिना", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nऑगस्ट महिना अमेरिकेत \"picnic month\" म्हणून साजरा होतो असं मागेच रेडिओवर ऐकलं आणि उगाच भावूक व्हायला झालं..गेली काही वर्षे न कळत ऑगस्टमध्ये कितीतरी पिकनिकचा भाग आम्ही सारखेच झालो होतो. अर्थात ऑगस्ट म्हणजे मुलांच्या शाळांच्या सुट्टीचा शेवटचा महिना किंवा काही राज्यात शेवटचे आठवडे, उन्हाळा भरात आलेला, मावळतीचं ऊनही उशीरापर्यंत थांबलेलं, शेतांमध्ये मक्यापासून,वेगवेगळ्या बेरी,पीच,भाज्या सगळ्यांचाच बहर या पार्श्वभूमीवर बाहेर जाऊन खेळणं, खाणं नाही व्हायचं तर काय. म्हणजे त्यावरुनच हे असे मास साजरे होतात इथे. जस जुलैच्या गरम लाटांमध्ये आइस्क्रिम आपसूक जास्ती खाल्लं जातं म्हणून तो \"Ice cream month\" जाऊदे सध्या हे पुराण इथंच थांबवते कारण खादाडी निषेधासाठीची एक पोस्ट या महिन्यात आधीच टाकून झालीय. खरं तर जुलैमध्ये आइस्क्रिमबद्द्ल लिहायचं मी जाणीवपुर्वक टाळलंय...(आळशीपणाला किती गोंडस शब्द मिळाला नाही\nहम्म्म्म...तर असा हा ऑगस्ट आला की जवळच्या मराठी मंडळाची पिकनिक आधीची प्लान्ड असायची. त्यात जायचं म्हणजे खेळ आणि खाऊ दोन्हीमध्ये आपलाच मेन्यु...सुरुवातीला नमन चविष्ट भेळे, प्यायला पन्हं असं पार पडलं की मंडळी पार्कात खो-खो, लगोरी, क्रिकेट असे देशी खेळ खेळून दमली की मग वडा-पाव-चटणी, पार्कातच समोर भाजलेली कणसं, रसरशीत कलिंगड यावर ताव मारत दुपार कशी निवायची कळायचंही नाही...बच्चा, बच्चे के मॉं-बाप आणि मायदेशाहून आलेले आजी-आजोबा सगळ्यांसाठी आठवणीतला एक मस्त उनाड दिवस. आम्ही जिथे राहायचो तिथेही काही एक छोटा मराठी ग्रुप होता. ही मंडळीही एकदा जवळच्या पार्कात एखादी छोटीशी पिकनिक प्लान करत आणि मग विकत मिळणारे बर्गर पार्कातल्या ग्रिलवर ग्रिल करुन त्यासोबत चिप्स, ज्युस, सोडा अशा अमेरिकन साध्या-सोप्या मेन्युमध्ये रंगलेल्या मराठी गप्पांमध्ये हाही दिवस उन्हाळ्यातल्या आठवणीत राही.\nआणखी एक ग्रुप होता माझी एक मैत्रिण सत्संग करायची त्यांचा. आम्ही महिन्यांतून एखादवेळा त्यांच्या कार्यक्रमाला जायचो पण त्यांच्या वार्षिक सहलीला ती आमच्या कुटुंबाला आवर्जुन बोलवायची. या ग्रुपमध्ये गुजराथी मंडळी जास्त होती आणि त्यामुळे अर्थातच मेन्यु विविधता. एका वर्षी त्यांनी मेक्सिकन भेळ केली होती. एकदम पोटभरा प्रकार आहे. रिफ़्राइड बीन्स एका आंटीने घरुन करुन आणल्या होत्या. त्यावर मग बारीक चिरलेले कांदा, टॉमेटो, साल्सा आणि खूप सारं चीज घालून मिक्स करुन खायचं...सोबर चिप्स होत्याच..(आता गुजु म्हटलं की चिप्स आणि चीज नसेल तर खायचं चीज नाही व्हायचं म्हणा) मग त्याच पार्कमध्ये टेनिस, व्हॉलिबॉल, क्रिकेट खेळून दमल्यावर मग थंड कलिंगडाचा उतारा. काही वेळा तर सकाळीच नवर्‍याला चिकन तंगड्या ग्रिल करायचा मूड आला की मग मसाला लावुन त्या भरुन आणखी एखाद्या मित्रमंडळाला फ़ोन केला की त्यांच्याबरोबर मग पार्कात भेटून तिथेच त्या ग्रिल करणं, सोबतीला चीजचं पुरण भरलेल्या भोपळी मिरच्या (इथल्या मिरच्या त्यातल्या त्यात ढमाल्या असतात त्यामुळे पोटही छान भरतं), हवा असल्यास पाव, घरात भाजायच्या लायकीचं असेल ते कांदा-बटाट्यापासून मक्यापर्यंत काहीही पोटात ढकलताना दिवस कसा जायचा कळायचंही नाही. जास्त खाल्लंय असं वाटलं तर तिथल्या तिथं एखादा ट्रेल करुन टाकायचा म्हणजे उगाच गिल्टी फ़िलिंग पोटात घेऊन घरी जायला नको.\nया अशा पार्श्वभूमीवर अजून न रुळलेल्या या ओरेगावात(आता हे रडगाणं कधी थांबवणार मी) थोडं बोअर होणार असं वाटत असतानाच त्यादिवशी नवरा म्हणाला आमच्या ऑफ़िसची पिकनिक आहे आणि तीही ऑफ़िसच्याच आवारात. म्हणजे मान्य आहे मला याच्या ऑफ़िसचा कॅंपस अम्मळ जास्तच मोठा आहे पण तरी रोज ऑफ़िसला जाणार्‍या लोकांना पुन्हा तिथेच बोलवायचं म्हणजे कॉस्टकटिंग की काय रे) थोडं बोअर होणार असं वाटत असतानाच त्यादिवशी नवरा म्हणाला आमच्या ऑफ़िसची पिकनिक आहे आणि तीही ऑफ़िसच्याच आवारात. म्हणजे मान्य आहे मला याच्या ऑफ़िसचा कॅंपस अम्मळ जास्तच मोठा आहे पण तरी रोज ऑफ़िसला जाणार्‍या लोकांना पुन्हा तिथेच बोलवायचं म्हणजे कॉस्टकटिंग की काय रे असा विचार करतच मी तिथं पोहोचले आणि एका दिवसात त्या भागाचा नक्षाच बदलला होता. इतर वेळी नुसतं वेल-मेंटेन्ड गवताचा भाग होता तिथे मस्त कनाती, तंबु, संगीत अधुन-मधुन येणारा संगीताचा आवाज आणि खूप सारी माणसं(हेही महत्वाचं नाहीतर इथे लोकं दिसणं म्हणजे एकंदरितच...जाऊदे) पाहून माझे आधीचे विचार कधी बदलले कळलंच नाही. मुलांसाठी चित्रकला, तोंड रंगवणे, फ़ुगेवाली, राइड्स, हुलाहुप स्पर्धा, आणखी ते आपण टेलिमॅचमध्ये पाहायचो त्यासारखी एक धावण्याची स्पर्धा असलं बरंच काही होतं...खाऊचीही चंगळ होती..बार्बेक्युचा धूर मागच्या बाजुला भगभगत होता. मेन्यु अर्थातच अमेरिकन होता. शाकाहारींसाठी बर्गर सॅंडविच, सॅलड, मांसाहारींसाठी हॉट डॉग, चिप्स, मका, फ़ळं, अधेमधे टाइमपास म्हणून म्हातारीचा कापूस, आणि शौकिनांसाठी वाइन बार वगैरे बरंच काहीसं होतं..इतकं वर्णन काय करते मी असा विचार करतच मी तिथं पोहोचले आणि एका दिवसात त्या भागाचा नक्षाच बदलला होता. इतर वेळी नुसतं वेल-मेंटेन्ड गवताचा भाग होता तिथे मस्त कनाती, तंबु, संगीत अधुन-मधुन येणारा संगीताचा आवाज आणि खूप सारी माणसं(हेही महत्वाचं नाहीतर इथे लोकं दिसणं म्हणजे एकंदरितच...जाऊदे) पाहून माझे आधीचे विचार कधी बदलले कळलंच नाही. मुलांसाठी चित्रकला, तोंड रंगवणे, फ़ुगेवाली, राइड्स, हुलाहुप स्पर्धा, आणखी ते आपण टेलिमॅचमध्ये पाहायचो त्यासारखी एक धावण्याची स्पर्धा असलं बरंच काही होतं...खाऊचीही चंगळ होती..बार्बेक्युचा धूर मागच्या बाजुला भगभगत होता. मेन्यु अर्थातच अमेरिकन होता. शाकाहारींसाठी बर्गर सॅंडविच, सॅलड, मांसाहारींसाठी हॉट डॉग, चिप्स, मका, फ़ळं, अधेमधे टाइमपास म्हणून म्हातारीचा कापूस, आणि शौकिनांसाठी वाइन बार वगैरे बरंच काहीसं होतं..इतकं वर्णन काय करते मी थोडीतरी फ़ोटोझलक टाकायला हवी म्हणजे नकळत( थोडीतरी फ़ोटोझलक टाकायला हवी म्हणजे नकळत() आलेल्या खादाडीचाच उल्लेख जास्त झाल्याने तयार झालेल्या निषेधांच्या खलित्यांचं रुपांतर कौतुकात होईल....\nLabels: आठवणी, दीडीखा, नवी जागा, स्वैर...., हलकंफ़ुलकं\nखादाडी निषेधासाठी या महिन्यात एक पोस्ट टाकुन झाली आहे म्ह्णुन थांबते म्ह्णत खादाडीवरच सुटली स...निषेध...निषेध...निषेध...\nफ़ोटो दिसत नाहियेत ग....\nआणि हो आळशीपणाच गोंडस नाव पण आवडल... :)\nखादाडी निषेधासाठी या महिन्यात एक पोस्ट टाकुन झाली आहे म्ह्णुन थांबते म्ह्णत खादाडीवरच सुटली स...निषेध...निषेध...निषेध...\nफ़ोटो दिसत नाहियेत ग....\nआणि हो आळशीपणाच गोंडस नाव पण आवडल... :)\nअशीच पिकनिकची मजा घेत रहा....\nदेवेंद्र..:) मी पण बघ नं, पिकनिक आणि खादाडी एकमेकांपासून वेगळं करता येईल का याचा विचार न करता तसं लिहिलं आणि शेवटी अर्थातच जाणवलं की खादाडीके बिना कुछ नहीं....फ़ोटो अल्बमचा स्लाइड शो आहे बघ सर्वात शेवटी..ब्राउजरचा प्रॉब्लेम आहे का\nकाय गं.. फोटो दिसत नाही आहेत.. आणि कमेंट बहुदा २ वेळा पब्लिश होते आहे... मज्जा केली ना... :) निषेध नाही करणार... टाईम संपत आलाय माझा... ;)\nरोहन ब्लॉगर गंडलंय बहुधा...पण देवेंद्रच्या दोन्ही कमेन्टमध्ये एक वाक्य वेगळं तरी होतं..माझी मी उडवली...असो..\nफ़ोटोचं मीही पाहिलं तर IE मध्ये दिसतंय आणि Firefox मध्ये दिसत नाही....आता मला मदत लागेल एखाद्या ब्राउजर एक्सपर्टची..नाहीतर तुला मी पिकासाची लिंक पाठवेन.....\nटायम संपत आलाय म्हणजे आता आम्हीच निषेध काय\nबाकी काही बोलतच नाही आता..\nअग तुला तेच सांगायचं होतं पण राहून गेलं.. फोटू क्रोम आणि अग्निकोल्ह्यात दिसतच नाहीयेत.\nनिषेध आहेच.. बाय डीफॉल्ट\nबाकी काय... इथेही ऑगस्ट म्हणजे पिकनिक.... पण मी अजून कधी गेलो नाही...\nपिकनिक म्हणजे अजूनी शाळेचीच आठवते मला... :)\nहेरंब, उपाय सुचव आता तुच काही तरी..मला वाटतं पिकासाचं काहीतरी बदललंय....\nबाबा, इथे आल्यापासून पिकनिकची व्याख्या बदललीय..माझी एक मुंबईतली मैत्रिण फ़ोटो पाहून मला म्हणाली याला फ़न-फ़ेअर म्हणतात..मग तिला म्हटलं हे काही साहेबाचं इंग्रजी नाही त्यामुळे ही लोक वेगळाच शब्द वापरणार....असो....पण मजा येते तू जाऊन पहा कधीतरी...\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\n१ टक्क्याची गोष्ट उर्वरीत...\nमावशीबाई तुझी बोली मऊ...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://paramchandra.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T20:46:33Z", "digest": "sha1:XSIIG4TTODIJ2AWLY62QOOWFQLUJU3F2", "length": 48945, "nlines": 212, "source_domain": "paramchandra.blogspot.com", "title": "P A Ramchandra", "raw_content": "\nशिक्षकांसाठी Checklist, अर्थात पडताळा यादी म्हणजे काय शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 26\nआपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात पण त्या माहीत आहेत हे लक्षात नसते. मानवी मेंदूची स्मरणक्षमता सरावाने आणि वापराने वाढते हे जरी खरे असले तरी महत्त्वाच्या कामांसाठी आपल्या स्मरणशक्तिवर विसंबू नये अशी शिस्त आज व्यावसायिक जगाने लावून घेतलेली आहे. आजच्या जीवनशैलीत विविध प्रकारच्या माहितीकडे ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा सुरू असल्याने आणि सामान्य माणूस ह्या सर्व आकर्षणांपासून अलिप्त राहू शकत नसल्याने त्याने चेकलिस्ट्ससारख्या साधनाचा वापर करणे इष्ट आहे.\nद न्यू यॊर्कर साप्ताहिकात डॉ. अतुल गवांदे ह्यांनी, शस्त्रक्रिया करताना पडताळा यादी वापरणे किती लाभदायक ठरते व त्यामुळे यशाची शक्यता कित्येक पटींनी कशी वाढते हे विशद करणारा एक लेख लिहिला. त्याचे सर्वत्र स्वागत झाले आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर ती चळवळच सुरू झाली. नंतरडॉ. गवांदे ह्यांनी ह्याच विषयावर पुस्तकही लिहिले. हे पुस्तक सर्वांनी, विशेषतः शिक्षकांनी वाचावे असे आहे. विमानांचे पायलट्स, गगनचुंबी इमारती बांधणारे वास्तुशिल्पी अशा अनेकांसाठी विविध प्रकारच्या पडताळा याद्या अनिवार्य असतात.\nअध्यापनासाठी शिक्षकाला आज वेळाचा तुटवडा जाणवतो आहे. म्हणून पाठाकडे एक `प्रकल्प' म्हणून पाहणे आणि त्यासाठी प्रकल्प-व्यवस्थापनाची तंत्रे वापरणे आज आवश्यक झाले आहे. चेकलिस्ट्स किंवा पडताळा याद्या तयार करणे हे त्यातील एक प्राथमिक आणि सोपे तंत्र आहे.\nपडताळा यादी वापरण्याचे हेतू अनेक असू शकतात. मात्र हेतू कोणताही असला तरी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हाच समान उद्देश पडताळा यादीमागे असतो. शिक्षक आपल्या कामांचा क्रम ठरविण्यासाठी, विद्यार्थ्याचे विषयज्ञान तपासण्यासाठी, क्षमतानिर्धारण करण्यासाठी, प्रगतीचा आलेख नोंदविण्यासाठी अशा अनेक हेतूंसाठी पडताळा यादी तंत्राचा वापर करू शकतो. अशा पडताळा याद्या तयार करणे, त्यांचा वापर करणे, त्यांच्यामध्ये सुधारणा करणे हा शाळांमधील नित्यक्रमाचा एक भाग असायला हवा. ह्या आधीच्या एका नोंदीमध्ये वर्ग पारिस्थितिकीय तपासणी यादीचा उल्लेख आलेला आहे.\nपडताळा याद्यांची वेगवेगळी तयार प्रारूपे उपलब्ध आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार त्यांमध्ये बदल करून सुधारित प्रारूपे तयार करून वापरता येतील.\ndeschooling कडे कल वाढण्यामागची मूळ कारणे कोणती - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 25\nडीस्कूलिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी इव्हान इलिच (Deschooling Society), पॉल गुडमन (Compulsory Miseducation) आणि एवरेट रेमर (School Is Dead) ह्यांचे साहित्य वाचल्यास मदत होईल.\nजर एखाद्या प्राण्याला भूक लागलेली नसतानाही चाबूक मारून सतत खायला लावलं तर त्याची जशी अवस्था होईल तशी अवस्था आजच्या शालेय विद्यार्थ्यांची होते आहे असं अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणतो.\nवाचायला कसं शिकवावं हा प्रश्नच नाही असं मज्जासंस्थेचे अभ्यासक म्हणतात. शहरातली मुले तर लिखित शब्दांच्या इतकी संपर्कात असतात की सामान्य मुलांना शब्द आणि त्यांचे लेखन ही सांकेतिक संकल्पना तात्काळ समजायला हवी. पण न समजण्याचं मुख्य कारण असं की ती शाळेत जातात तिथे त्यांना बक्षिस आणि शिक्षा मिळते ती भलत्याच कारणांसाठी आणि एखाद्या गोष्टीत सहजी रस निर्माण होऊच नये अशी शालेय शिक्षणाची शैली असते. अनेक शाळा अशा असतात की त्या शाळांमध्ये विद्यार्थी जितका जास्त काळ जातील तितका त्यांचा बुद्ध्यांक घसरतो. मागे पडणारे अनेक विद्यार्थी जर रस्त्यावर भटकत राहिले असते तर त्यांचे शिक्षण जास्त चांगले झाले असते असेही संशोधनातून दिसून येते.\nशाळांमध्ये पैसा ओतला की शाळा सुधारतात ही एक सार्वत्रिक अंधश्रद्धा आहे. पैशाने शिक्षण विकत घेऊ पाहणा-यांसाठी अनेक शाळांमधून अध्ययनाचा स्टंट किंवा तमाशा केला जातो आणि विद्यार्थ्यांचा नैसर्गिक बौद्धिक विकास तेथे खुंटतो. काही शिकणे ही कल्पनाच अशा विद्यार्थ्यांना भयंकर जाचक वाटू लागते. अखेरीस अशा विद्यार्थ्यांना रेमटावून त्यांच्यामधून एकमेकांशी स्पर्धा करणे हा एकमेव कार्यक्रम असलेले शिपुर्डे तयार केले जातात आणि अनेक सामाजिक समस्यांना हे शिपुर्डे नंतर कारणीभूत ठरतात.\nलोकानुयायी धोरणे, श्रम आणि पैसा ह्यांचा अतोनात अपव्यय, आणि लहान मुलांच्या वैचारिक व भावविश्वाचा निर्दय खेळखंडोबा हे आजच्या औपचारिक शिक्षणाचे अनिवार्य घटक ठरत आहेत. शासकीय स्तरावरील सदोष कायद्यांमुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेत यशस्वी होणा-या ठरावीक परवानाधारक व्यक्तींना शिक्षकाच्या व्यवसायाचा ठेका मिळालेला असून हे ठेकेदार देतील ते शिक्षण अशी शिक्षणाची सरकारी व्याख्या झालेली आहे. हे कमी म्हणून की काय लोक मेंढरासारखे धंदेवाईक कोचिंग क्लासेसच्या मागे धावत आहेत आणि आपल्या मुलांना क्लासेसमध्ये कोंबून मुलांचे बारीक पीठ पाडण्यात धन्यता मानत आहेत. खरेतर शाळा आणि क्लासेसची उपयुक्तता नोकरी करणा-या आईबापांच्या वाढत्या मुलांसाठी पाळणाघरे (= कोंडवाडे) इतकीच उरलेली आहे.\nशालाबाह्य जीवनात विविध प्रकारच्या स्क्रीन्सकडे निर्बुद्धपणे पहात बसणारी मुले आता शाळांमधूनही कल्पनाशून्य स्मार्टबोर्ड लेसन्सचे रतीब जिरवताना दिसतात. रडक्या मुलांच्या तोंडात बोंडले खुपसावे तसे हे `स्मार्ट'बोर्डचे बोंडले मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आजच्या शिक्षकांचे आवडते आणि सोयीस्कर साधन झाले आहे.\nअंतिमतः ह्या व्यवस्थेतून तयार होणारे अनेक 'उच्चशिक्षित' वैफल्यग्रस्त होत आहेत कारण आपल्याला काहीही येत नाही, आपण खरे काही शिकलेलो नाही हे त्यांना अंतर्यामी माहीत असते आणि ते सत्य त्यांना छळत राहते. घोकण्याची क्षमता असली तरी मेंदूला लागलेल्या चुकीच्या सवयींमुळे त्यांची शिकण्याची क्षमता ते हरवून बसलेले असतात.\nशालेय शिक्षणाबाबत निराश झालेले विचारी पालक नाईलाजाने डीस्कूलिंग कडे वळत आहेत. पण ती वाट योग्य ध्येयाकडे जाणारी असली तरी चांगल्या शालेय शिक्षणाच्या तुलनेने अतिशय खडतर आहे. शाळेत न जाता विद्यार्थ्याने समाजाभिमुखता जोपासणे अतिशय अवघड आहे. आणि शिक्षण ही तर एक सामाजिक प्रक्रिया आहे असे मानसशास्त्रीय प्रतिपादन आहे\nआदर्श शालेय समाजाची निर्मिती हे आजच्या काळाचे मोठे आव्हान आहे.\nवर्गाचे पारिस्थितिकीय विश्‍लेषण म्हणजे काय शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 24\nवर्गात कार्यरत असलेल्या प्रेरणा, ताणेबाणे कसे असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nतुमचे विद्यार्थी आणि तुम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवता.\nह्या काळात शिकण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण कसं करावं ह्याची तुम्हाला काळजी असते.\nविद्यार्थी अनेक आहेत, प्रत्येकाची शिकण्याची गरज वेगवेगळी आहे शिकण्याची शैली भिन्न आहे ह्याची तुम्हाला जाणीव असते.\nशक्य तितके व्यक्तिगत लक्ष देता यावे असा तुमचा प्रयत्न असतो.\nशिकण्याची प्रक्रिया सहजशक्य व्हावी आणि त्यायोगे विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण पदरात पाडून घ्यावं ह्यासाठी वर्गावर प्रभाव पाडणे ही तुमची व्यावसायिक भूमिका असते.\nपण नेहमी हे शक्य होतं असं नाही. विद्यार्थीच जास्त प्रभाव पाडतात. तुम्हाला जोखण्यासाठी तुमच्या सहनशीलतेच्या सीमा पडताळून पाहतात. तुमचा \"अंत\" पाहतात. अखेरीस तडजोड करून, भाजीवाल्याशी घासाघीस करून भाजी खरेदी होते तसं शिकण्याचं माप विद्यार्थ्याच्या झोळीत टाकावं लागतं. ह्याची कारणं अनेक आहेत.\nशिकण्याची ऊर्मी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सारखी नसते.\nशाळेत येण्यामागे विद्यार्थ्यांचा उद्देश वेगळाच असतो. त्यांना आपापसात मिसळायचे असते आणि आपले \"सोशल लाईफ\" जगायचे असते.\nशाळेत येण्यामागच्या त्यांच्या प्रेरणा आणि त्यांनी धड्यातलं काही शिकावं अशी तुमची धडपड ह्या दोन गोष्टींची स्पर्धा सुरू असते.\nवॉल्टर डॉयल ह्यांनी वर्ग ही एक पारिस्थितिकी (इकॉलॉजी) असल्याची संकल्पना गृहीत धरून तिचा अभ्यास केला आहे. निसर्गात सजीवांच्या परस्पर व्यवहारांचा असा अभ्यास पारिस्थितिकी विज्ञान म्हणून शास्त्रज्ञ करीत असतात. जीवनांच्या प्रेरणांचा शोध घेऊन त्या प्रेरणांचा तोल निसर्गात कसा साधला जातो ह्याचा हा अभ्यास असतो. विद्यार्थी आणि शिक्षक हे घटक असलेली वर्गातील परिस्थिती असाच आपला तोल सांभाळत असते. हे संतुलन साधण्यासाठी अनेक औपचारिक आणि अनौपचारिक उपाययोजना केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या ऊर्मींचा खुबीने वापर करून शिकण्याला चालना देण्याकडे त्या वळविल्या जातात.\nकाही सक्षम विद्यार्थ्यांना नेतृत्व देणे व शिक्षकाने आपले काही अधिकार त्यांना देणे\nविद्यार्थ्यांना पायरी पायरीने यशाचा अनुभव देणे\nशिक्षकाने आपल्या वर्तनाच्या मर्यादा आधीच आखून घेणे\nशिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या मर्यादा आधीच आखून देणे म्हणजे वर्गासाठी नियम काय आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना नीट सांगणे. (विद्यार्थ्याच्या व्यत्ययकारक वर्तनाला तोंड देताना ह्या आणि ह्या अगोदरच्या मुद्याचे विशेष महत्त्व आहे.)\nनिसर्गाशी सांगड घालण्यास सुलभ अशा शिक्षणप्रणालींचा स्वीकार करणे (शांतिनिकेतन)\nवर्गामध्ये शिक्षकांनी काय करावे आणि विद्यार्थ्यांनी काय करावे ह्याच्या तपासणी याद्या (चेक लिस्ट्स) तयार करणे व त्यावर अंमल करणे.\nहे सारे कसे करावे ह्यासाठी बरेच साहित्य उपलब्ध आहे. पण मुळात हे करायचे आहे अशी इच्छा असणे आणि हे करणे शक्य आहे ह्याचे भान असणे महत्त्वाचे आहे.\nवर्गाच्या पारिस्थितिकीय निर्धारणासाठी काही शाळा पुढील तीन पायर्‍यांचा वापर करतात\n1. शिक्षकासाठी प्रश्‍नावली - शिक्षकाने स्वतःशी नीट संवाद साधावा, वर्गव्यवस्थापनाची आपली शैली नेमकी काय आहे ह्याचे भान यावे, आपला अनुभव नेमका कसा आहे आणि तो हाती घेतलेल्या कामासाठी कितपत उपयोगी आहे ह्याची उत्तरे मिळून नेमक्या कोणत्या कृतीची गरज आहे हे स्वतःलाच स्पष्ट व्हावे असा ह्या मागचा उद्देश आहे. तुम्ही शिक्षक का झालात शिक्षक व्हावेसे तुम्हाला कशामुळे वाटले शिक्षक व्हावेसे तुम्हाला कशामुळे वाटले शिक्षक असण्यामधील सर्वात चांगली गोष्ट कोणती शिक्षक असण्यामधील सर्वात चांगली गोष्ट कोणती शिकवताना तुम्हाला आनंद कशामुळे मिळतो शिकवताना तुम्हाला आनंद कशामुळे मिळतो शिक्षक असण्यातील सर्वात कठीण किंवा नकोशी गोष्ट कोणती शिक्षक असण्यातील सर्वात कठीण किंवा नकोशी गोष्ट कोणती अशा प्रश्‍नांचा समावेशही त्यात असतो.\n2. वर्ग पारिस्थितिकीय तपासणी यादी - वर्गातील सध्याच्या प्रथांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि आवश्यक गोष्टी केल्या जात आहेत का हे जाणून घेण्यासाठी यादी. वर्गाची संरचना, वर्तनाबाबत अपेक्षा, अध्यापन व्यवस्थापन, वर्गातील सकारात्मक व्यवहार, योग्य वर्तनाला प्रतिसाद, अयोग्य वर्तनाला प्रतिसाद. तपासणी यादीची ही मुख्य अंगे आहेत. ह्यात अनेक उपघटक संभवतात.\n3. वर्ग निरीक्षण पत्रिका - प्रतिसाद देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते का विद्यार्थी योग्य शैक्षणिक प्रतिसाद देतात का विद्यार्थी योग्य शैक्षणिक प्रतिसाद देतात का वर्गात फार व्यत्यय आणतात का वर्गात फार व्यत्यय आणतात का तुम्ही विद्यार्थ्यांची स्तुती कितीदा करता तुम्ही विद्यार्थ्यांची स्तुती कितीदा करता तुम्ही विद्यार्थ्यांची निंदा कितीदा करता\nतपासणी याद्यांचे नमुने/ याद्यांची प्रारूपे प्रत्येक शाळेने स्थानिक परिस्थितीनुसार तयार करणे आवश्यक आहे.\nआजच्या (11.09.2016) लोकसत्ता दैनिकामध्ये आलेला मराठीने नुक्ता स्वीकारावा हा प्रा. लछमन परसाराम हर्दवाणी ह्यांचा लेख वाचला. एक सुंदर लेख वाचायला मिळाला. ह्या लेखाला २१ ऒगस्ट रोजी ह्याच दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वसुंधरा काशीकर-भागवत ह्यांच्या लेखाची पार्श्वभूमी आहे. अशा अभ्यासू व्यक्ती समाजात आहेत ही गोष्टही दिलासा देणारी आहे. अशा लेखनाला वर्तमानपत्रे अजूनही प्रसिद्धी देतात हेही सुखद आश्चर्यच. मायबोली आणि मनोगत ह्या संकेतस्थळांवरील या विषयावरील चर्चा वाचनीय आहेत.\nविनोबांनी गीताईच्या आवृत्त्यांमध्ये नुक्त्याचा वापर केला आहे त्याची आठवण झाली. गीता प्रवचनांच्या अनेक देशी भाषांमधील आवृत्त्या त्यांनी देवनागरीत मुद्रित केल्याचीही आठवण झाली. देवनागरीमध्ये असल्याने बंगाली, गढवाली (मला येथे नुक्ता टाईप करता येत नाही, क्षमस्व) आवृत्ती मी वाचू शकलो. पूर्वी गिरगिट ह्या ट्रान्स्लिटरेशन टूलमध्ये इतर भारतीय भाषांमधील वेबपेजिस् देवनागरीमध्ये वाचता येत असत. सध्या दुसरे एखादे असे टूल आहे का हे माहीत नाही.\nडमरूतील ड आणि झाडातील ड वेगळे आहेत ही गोष्ट मला नवीन आहे. उच्चारस्थाने वेगळी आहेत का डमरूतील ड अधिक दन्त्य आहे का डमरूतील ड अधिक दन्त्य आहे का की भेद फक्त स्वरामध्ये/ स्वराघातामध्ये आहे की भेद फक्त स्वरामध्ये/ स्वराघातामध्ये आहे हिन्दीतील् ड प्रमाणे नुक्ता असलेला ड फ्रिकेटिव आहे का हिन्दीतील् ड प्रमाणे नुक्ता असलेला ड फ्रिकेटिव आहे का ही माहिती विस्ताराने मिळण्यासाठी संदर्भ शोधायला हवेत. मराठी शब्दांचे उच्चार देणारा सोवनींचा पाच खंडांचा अभिनव मराठी शब्दकोश पाहण्यात आला होता. तोही पुन्हा पाहून घेतो.\nकैलाशचंद्र भाटिया ह्यांचे हिंदी की मानक वर्तनी हे पुस्तक वाचल्याचे आठवते. वरील लेखाने कुतूहल चाळवल्याने ते पुन्हा वाचावे असे वाटू लागले आहे. हिंदी वर्तनीसाठीही एखादा आदर्श संदर्भ शोधायला हवा.\nअध्यापकाची आणि अध्यापनाची गुणवत्ता - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 23\nशिक्षकाची गुणवत्ता आणि शिकवण्याची गुणवत्ता ह्यात फरक काय\nशिक्षकाची गुणवत्ता आणि शिकवण्याची गुणवत्ता ह्यात फरक आहे आणि जर विद्यार्थ्यांचे अभ्यासातले यश आपल्याला सुधारायचे असेल तर ह्या दोन्ही गुणवत्तांची गरज आहे.\n'शिक्षकाची गुणवत्ता' म्हणजे शिक्षक वर्गामध्ये जे ज्ञान, कौशल्य आणि वातावरण आणतो त्याची गुणवत्ता.\n'शिकवण्याची गुणवत्ता' ही अधिक समावेशक संकल्पना आहे. त्यामध्ये संपूर्ण शाळा किंवा एखाद्या राज्याच्या शिक्षणप्रणालीचा अंतर्भाव होतो. संपूर्ण दिवसभर, वर्षानुवर्षे सर्व शिक्षकांतर्फे जे शिकवले जाते त्याची सर्वसाधारण गुणवत्ता असा त्याचा अर्थ आहे. शिकवण्याची गुणवत्ता उत्तम असेल तर तो शाळेच्या संघटनात्मक यशाचा परिणाम असतो.\nउच्च गुणवत्तेचे शिक्षक अशा व्यवस्थेमध्ये उच्च गुणवत्तेचे शिक्षण देऊ शकतात. त्यांची गुणवत्ता फुकट जात नाही.\nफक्त शिक्षकाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले तर आपण एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करीत असतो, व्यवस्थेवर नाही. मी चांगली शिक्षिका असूनही मला शिकवण्याचे काम चांगले करता येऊ नये असे दोष व्यवस्थेमध्ये असू शकतात.\nथोडक्यात, शिक्षकाची गुणवत्ता म्हणजे व्यक्तीची गुणवत्ता जोपासली जाण्यासाठी दर्जेदार व्यवस्थेचे पाठबळ असणे फार महत्त्वाचे आहे.\nअधिक वाचनासाठी हा लेख पहावा.\nवर्गव्यवस्थापनाचे महत्त्व. शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 22\nअध्ययनप्रक्रियेत वर्गव्यवस्थापनाचे वेगळे असे सैद्धान्तिक महत्त्व आहे का\nशिक्षकाकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, विशेषतः माध्यमिक शाळेमध्ये मर्यादित वेळ असतो. शिक्षक पाठनियोजन करून तासिकेच्या मर्यादित वेळेत पाठ शिकवण्याचे उद्दिष्ट ठेवून वर्गात येतो. पाठनियोजनात यशस्वी वर्गव्यवस्थापन आणि वर्गाचे सहकार्य गृहीत धरलेले असते. प्रत्यक्षात वर्गाचे व्यवस्थापन नीट झाले नाही तर वेळ फुकट जातो आणि पाठनियोजन कोलमडते. म्हणून वर्गव्यवस्थापन महत्त्वाचे असते.\nपरंतु वर्गव्यवस्थापनाचा संबंध केवळ असा तांत्रिक आणि शिस्तीच्या अंगाने जाणाराच आहे असे नाही. वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांसमवेत शिकणे ही एक अध्ययन पद्धत आहे. सध्याच्या डी-स्कूलिंगच्या जमान्यात विद्यार्थी घरी एकट्याने /पालकांसमवेत शिकतात. एखाद्या शिक्षकाने चार-पाच विद्यार्थ्यांना झाडाखाली त्यांच्या आवडीचा विषय शिकवणे अशी शांतिनिकेतन शैलीची अध्ययन शैलीही असू शकते. सामाजिक संदर्भ आणि सामाजिक साहचर्य ह्या अध्ययनाला पोषक गोष्टी आहेत हा विचार वर्गांमध्ये अध्ययन/ अध्यापन होण्यामागे मूलतः गृहीत धरलेला आहे. सोयीचा विचार नंतरचा आहे.\nशिकणारा विद्यार्थी सामाजिक संदर्भाशी जुळवून घेत असताना त्याचे आत्मकेंद्री भान विरते आणि शिकण्याची क्रिया घडते. आत्मकेंद्रित्व शिकण्याच्या आड येत असते. वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे सामाजिक संदर्भ आणि समन्वय अनिवार्य ठरून आत्मकेंद्रित्वाचा प्रभाव कमी होतो आणि अध्ययन अनायासे घडून येण्यास मदत होते असा हा विचार आहे. प्राचीन भारतीय परंपरेतही दोघांनी करायचा तो अभ्यास आणि एकट्याने करायचे ते तप असे म्हटले आहे. वर्गाची जोपासना एक सामाजिक आकृतिबंध म्हणून करणे शिक्षकासाठी हितावह असते.\n“वर्गशिक्षक”, वर्गाची म्हणून असलेली एक अस्मिता (“आमचा वर्ग”,’ “आमच्या मॅडम” ) ह्या गोष्टी वर्ग हा एक अध्ययनगट म्हणून सिद्ध होण्यासाठी मदत करतात. अर्थातच “वर्ग” ह्या संकल्पनेकडे एक समूह म्हणून न पाहता एक अध्ययनशैली म्हणून पाहिले तर अध्ययनाला पोषक असे वर्गव्यवस्थापन सोपे होईल. शिस्तीच्या किंवा तांत्रिक अंगाने वर्गाचे व्यवस्थापन करतानाही वर्ग ही मूलतः एक अध्ययनप्रणाली आहे हे भान शिक्षकाला असणे इष्ट आहे.\nशिक्षकाची जबाबदारी अशी आहे की “हा आपला वर्ग...” “आपण शिकतोय’’” असे वातावरण निर्माण करावे.\n“माझा वर्ग...” आणि “तुम्ही शिकताय...” असे वातावरण नको.\n“सहनाववतु..” हा मंत्र आहे.\nलहानपणी “सोनसाखळी” नावाचं साने गुरुजींच्या गोष्टींचं एक पुस्तक माझ्याकडे होतं (स्मरणशक्ति दगा देत नसावी). त्या पुस्तकात एक दगडफोड्याची गोष्ट होती.\nएक दगडफोड्या होता. भर उन्हात घामानं निथळत दगड फोडत होता. वरून निर्दयपणे तळपणाऱ्या सूर्याकडे त्यानं पाहिलं. आणि सुस्कारा सोडून काम करीत राहिला. मनात म्हणू लागला, “हा सूर्य माझ्यापेक्षा किती मोठा आहे. मीही असा सूर्य असतो तर किती बरं झालं असतं”\nत्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला सूर्य व्हायचे आहे मीट डोळे आणि उघड” दगडफोड्यानं डोळे मिटून उघडले.\nपाहतो तो काय, तो सूर्य झाला होता\nकौतुकानं तो खाली पाहू लागला. तळपता तळपता सर्वांना भाजून काढू लागला. झाडंझुडपं सुकू लागली, नद्या नाले आटू लागले. आपल्या प्रचंड सामर्थ्याचा धाक सूर्य सर्वांना दाखवू लागला.\nआभाळात एक छोटा ढग आला. पाहता पाहता काळा झाला. मोठा झाला. त्यानं सूर्याला झाकून टाकलं. खाली काय चाललंय हेही सूर्याला दिसेना आणि कळेना. सूर्य मनात म्हणून लागला, “हा ढग माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा ढग असतो तर किती बरं झालं असतं”\nत्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला ढग व्हायचे आहे मीट डोळे आणि उघड” सूर्यानं डोळे मिटून उघडले.\nपाहतो तो काय, तो एक काळा कुट्ट ढग झाला होता. सूर्याला झाकून टाकून लवकरच तो बरसू लागला. धो धो पावसामुळे खाली सर्व माणसांची आणि पशुपक्ष्यांची गाळण उडाली. नद्यांना पूर आला. ढग गर्वाने खाली पहात बरसतच राहिला. आपल्या सामर्थ्यावर खूष झाला. ढग सैरावरा पळणाऱ्या सृष्टीकडे पहात असताना एक दगड त्याला निर्विकारपणे बसलेला दिसला. त्याच्यावर ढग त्वेषाने बरसला. पण दगड तसाच ढिम्म होता. ढग निराश झाला. त्याच्या मनात आलं, “हा दगड माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगड असतो तर किती बरं झालं असतं”\nत्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला दगड व्हायचे आहे मीट डोळे आणि उघड” ढगानं डोळे मिटून उघडले. तो आता पावसात मजेत भिजणारा ढग झाला होता. निर्विकारपणे ढिम्म बसून होता.\nकाही दिवसांनी तेथे एक दगडफोड्या आला. ह्या दगडावर घणाचे घाव घालू लागला. दगडाचे तुकडे उडू लागले, त्याला भेगा पडू लागल्या. दगड कळवळला. मनात म्हणू लागला, “हा दगडफोड्या माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगडफोड्या असतो तर किती बरं झालं असतं”\nत्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “अरे दगड्या, तुला का दगडफोड्या व्हायचे आहे मीट डोळे आणि उघड” दगडाने डोळे मिटून उघडले. तो पुन्हा पहिल्यासारखा दगडफोड्या झाला होता.\nह्या गोष्टीची अनेक तात्पर्ये सांगता येतील. अनेकप्रकारे दृष्टांत म्हणून या गोष्टीचा वापरही करता येईल. काही गोष्टी मनात घर करून राहतात त्यातलीच ही गोष्ट आहे. भावनांना हात घालणारी नाही पण तरीही अंतर्मुख करणारी.\nशिक्षकांसाठी Checklist, अर्थात पडताळा यादी म्हणजे काय शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 26\nआपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात पण त्या माहीत आहेत हे लक्षात नसते. मानवी मेंदूची स्मरणक्षमता सरावाने आणि वापराने वाढते हे जरी खरे असले तर...\nजय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू धृ भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने \n- शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 18\nअध्ययन कसे घडते ह्याची मांडणी विसाव्या शतकातील 5 व्या आणि 6 व्या दशकामध्ये वर्तनवादाच्या (बिहेवियरिझम) आधारे केली गेली. \"फक्त पाहता येत...\nकळफळकाच्या वाढत्या वापरामुळे \"लेखन' करण्याचे महत्त्व कमी होत जाईल का कॅल्क्युलेटर्स असल्यावर पाढे घोकायची आवश्यकता आहे का कॅल्क्युलेटर्स असल्यावर पाढे घोकायची आवश्यकता आहे का\nशिक्षकांसाठी Checklist, अर्थात पडताळा यादी म्हणजे ...\nअस्तित्वाचा अर्थ - आपण अस्तित्वात असतो म्हणजे काय हे 'असणे' काय आहे हे 'असणे' काय आहे असा गहन प्रश्न आपल्याला सहसा पडत नसला तरी कधीकधी मात्र तो पडतो. त्या प्रश्नाचे शब्द नेहमी असेच असत...\nजीवन आणि मृत्यु - *गुरुवर्य कै. र. गो. बोडस ह्यांच्या लेखनवहीतून---* जीवन आणि मृत्यु ही विरोधी सत्य आहेत मग जीवनाची पूर्णना मृत्यु झाल्यावर कशी होईल मृत्यु हा जीवनाचा अंत...\nप्रतिशब्द - जे प्रतिशब्द शोधायला मला थोडाफार त्रास झाला त्यांची यादी मुख्यत: माझ्या स्वतःच्या सोयीसाठी केलेली आहे. हे शब्द, त्यांचे स्पेलिंग, ऱ्हस्वदीर्घ / शुद्धलेखन ब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-desi-govansh-4799", "date_download": "2018-04-21T20:51:32Z", "digest": "sha1:ZJ7WG4H5KYYLIPRSPMGI652BMOJTL4W4", "length": 18528, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on desi govansh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशी गोसंवर्धनास सुगीचे दिवस\nदेशी गोसंवर्धनास सुगीचे दिवस\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nदेशी गोवंशाच्या सांभाळात केवळ दूध दडले नसून शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे आव्हान पेलले जाणार आहे. गोमुत्रातून कीडनियंत्रक गुणधर्म सिद्ध होत आहेत.\nराज्यामध्ये दूधदराचा प्रश्‍न दिवसेंदिवस चिघळत जाणार आहे. दूध उत्पादकांना खर्च परवडेना, तर दूध संघ वाढीस दर देण्यास नाक मुरडत आहेत. सध्याचे दुधाचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्‍याबाहेरचे आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक पशुपालक देशी गोवंश संवर्धनाकडे वळत आहेत. देशी गाईंच्या संवर्धन आणि विकासासाठी राज्यात १५ वर्षांपूर्वी सुरू झालेले पशुधन विकास मंडळाचे काम कासवगतीने सुरू असले तरी गेल्या दोन वर्षांत स्थानिक गोसंवर्धनास सुगीचे दिवस आले आहेत. राज्यातील देवनी, खिलार, लाल कंधार पशुधनाच्या सांभाळासाठी आणि राज्याबाहेरून गीर, साहिवाल, थारपारकर गोवंश खरेदी करून सांभाळासाठी पशुपालकांमध्ये इच्छुकता वाढली आहे.\nराज्यात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय गोपरिषद आणि गोविज्ञान कार्यशाळा देशी गोवंशाच्या विकासाला निश्‍चित पूरक आहेत. देशी गोवंशाच्या सांभाळात केवळ दूध दडले नसून शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे आव्हान पेलले जाणार आहे. गोमुत्रातून कीड नियंत्रक गुणधर्म सिद्ध होत आहेत. देशी गोवंशाच्या विकासाला चालना देण्यासाठी ॲग्रोवनतर्फे नियमित प्रकाशित होणारी ज्ञानमाला जेव्हा पुस्तकरूपाने साकारली गेली तेव्हा अवघ्या चार महिन्यांत चार आवृत्या राज्यात वितरित झाल्या आहेत. यावरून पशुपालकांमध्ये देशी गोवंश संवर्धन, विकास याबाबतची आवड आपल्या लक्षात येईल. एकूणच कमी होत जाणारी शुद्ध गोवंशाची संख्या वाढत गेल्यास पर्यावरण ऱ्हास, तापमानवाढ आणि जमीन सुपीकतेचा प्रश्‍न सुटण्यास हातभार लागेल. गाईच्या शरीरक्रियेत, सहवासात, उत्पादनात दडलेले विज्ञान सिद्ध करण्याची जबाबदारी संशोधकांची आहे. राज्यात स्थापन झालेल्या पशुवैद्यक विद्यापीठाकडून पशुपालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गोउत्पादने मानवी वापरात येत असताना त्यांचे अनेक सकारात्मक परिणाम सांगितले जातात. मात्र वैज्ञानिक सत्यता सिद्ध केल्याशिवाय त्यांचा सर्वदूर वापर अशक्‍य आहे.\nपुण्यात झालेल्या राष्ट्रीय गोपरिषदेने गाय हा विषय शालेय अभ्यासक्रमापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत परिपूर्ण शिकविला जावा, अशी धाडसाची मागणी केली आहे. यात देशी गोवंश संवर्धनाच्या विकासापेक्षा सामाजिक आरोग्याच्या विकासाची नांदी दडली आहे काय, याची उत्तरे पशुवैद्यकीय संशोधकांकडून अपेक्षित आहेत. राज्यातील गोशाळा सक्षमीकरणासाठी गोविज्ञानाची साथ असताना गाईवरचे प्रेम कृतीतून व्यक्त करण्याची गरज पुढे आली आहे. कारण गोशाळा हा धर्म नसून अपधर्म असल्याची प्रतिक्रिया म्हणजे सध्या गोशाळेत सुरू असलेल्या गोसांभाळावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे.\nगोशाळेतील विकासाची उद्दिष्टे वंशसुधार, पर्यटन, प्रशिक्षण, रोगप्रतिबंध अशा दृष्टीने सुधारित झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या गोसंवर्धनाचे धडे लाभू शकतील. तात्पर्य असे की सध्या सुरू असलेली गाय सांभाळण्याची चढाओढ व्यावसायिक स्पर्धा न बनता शाश्‍वत गोविकासाची दिशा ठरावी, असे अपेक्षित आहे. राज्यात दूधभेसळीचा प्रश्‍न कधीही कमी झाला नाही. देशी गोवंशाच्या दुधातून तरी निर्भेळ विश्‍वासार्हता ग्राहकांना लाभावी म्हणजे उत्पादक आणि ग्राहक यांचा सुयोग्य समन्वय दिसून देशी गाय समृद्ध बनू शकेल. देशी गाईंच्या संवर्धनासाठी राज्यात प्रशिक्षणे सुरू आहेत, साहित्य आणि संगणकप्रणाली देखील उपलब्ध होत आहेत. याद्वारे शुद्ध, तांत्रिक माहिती पशुपालकांपुढे येऊन त्यातून देशी गोसंवर्धन आणि विकासास हातभार लागावा, हेच अपेक्षित आहे.\nदूध शेती विकास पशुधन आरोग्य पशुवैद्यकीय साहित्य\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे...\nनागरी सहकारी बॅंका ः आव्हाने आणि उपायआधुनिक व बदलत्या अर्थव्यवस्थेत बॅंकिंग क्षेत्रात...\nघातक अनियंत्रित आयात देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात...\nसंभ्रमाचे ढग करा दूर या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते...\nदीडपट हमीभाव नवीन जुमला तर नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत...\nनिर्यातीद्वारेच तरेल साखर उद्योगसाखरेचे वाढलेले उत्पादन आणि देशांतर्गत तसेच...\n ग्रामीण भाग भाजतोयदोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण...\nप्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी कशी करावी, याचे...\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीतशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक...\nप्रामाणिक प्रयत्नांनी सुटेल शेतीचा...अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविहिरींद्वारे वाढेल सिंचनमहाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढीस अनेक मर्यादा...\nदिशा भूक अन् कुपोषणमुक्तीचीजगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे...\nशेतकऱ्यांविषयी कळवळ्यातील फोलपणाफेब्रुवारी, मार्च हे महिने आपल्याकडे...\n‘असोचेम’ची मळमळव्यापार आणि उद्योजकांची संघटना असलेल्या \"असोचेम''...\nवन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाईॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी...\nबॅंका ‘नीरव’ शांततेच्या मार्गावरभारतीय बँकिंग आज एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात...\nअन्याय्य व्यापार धोकादायकचगेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात कापसावर कीडनाशकांची...\n‘एचटी’चा फासआगामी खरीप हंगामासाठी एचटी (हर्बिसाइड टॉलरंट)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/prem/", "date_download": "2018-04-21T21:08:11Z", "digest": "sha1:RB5NVYJO5IG7QRKQMY6DYMS5QM2AVDOZ", "length": 6051, "nlines": 112, "source_domain": "www.marathimati.com", "title": "प्रेम - मराठी कविता | Prem - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » प्रेम\nलेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ ऑक्टोबर २००८\nमाझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे\nम्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फिदा आहे\nतु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील\nस्कार्फ तू लपेटून घे\nनसशील सुंदर तरी चालेल पण पर्स तुझी भरुन घे\nमी जेव्हा फोन करीन धावत-धावत भेटायला ये\nहोत असेल गरम तरीसुध्दा माझ्याबरोबर\nटपरीवरचा फक्कड चहाच घे\nवाढदिवस तुझा असेल तेव्हा माझा गुलाब प्रेमाने घे\nफुलामध्येच हिरे मोती सगळं काही तू पाहून घे\nअसेच प्रेम करु जन्मभर ...\nपण असेल तुझा लग्नाचा विचार तर खिसा माझा\nपाहून नोकरी तू शोधून घे\nयामध्ये तुला जे समजायचे ते समजून घे\nपण माझं तुझ्यावर खरचं खूप प्रेम आहे\nम्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टीवर मी फिदा आहे\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:01:32Z", "digest": "sha1:DMLX5542Q3J7F2IBUXG7JQMFYP5PME4X", "length": 18835, "nlines": 315, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: बोला वो तुमी बोला", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nबोला वो तुमी बोला\n\"ट्रेडर ज्योज\" खरी कॅलीफ़ोर्नियातली एक चेन. ताजी फ़ळं, भाज्या आणि त्याच्या organic varieties बरोबर काही वेगळीच फ़्रोजन डेजर्ट्स, मासे इ. इ. विकणारं दुकान. तिथे कॅलीफ़ोर्नियात जरा मोठी दुकानं आहेत यांची पण आमच्या इथे छोटी म्हणजे साधारण चारेक आइल्सवाली...वातावरण एकदम घरगुती आणि कधीकधी निवांत...बरं वाटतं बदल म्हणून...\nत्या दिवशी दोनच कॅशियर चालु होते. शॉपिंग कार्टवर शांतपणे बसुन राहण्याची कला आमच्या बाळराजांना जमली नाहीये. त्यामुळे त्यातल्या त्यात कमी गर्दीच्या रांगेत आम्ही उभे. आमच्या आधीच्या माणसाचे चेक आउट करताना हा कॅशियर सारखं काही ना काही बोलत होता आणि समोरच्यालाही बोलतं करायचा प्रयत्न करत होता. मला त्याची खूप गंमत वाटली. मी ऐकत होते आणि एका बाजुला विचारही चालू होते. खरं तर तो जे काही बोलत होता त्याला तसा काही अर्थ नव्हता आणि ते त्यालाही माहित होते. पण तरी त्याला काही सांगायचे होते...\nआमचा नंबर आला तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्याने आमच्या बाळाची चौकशी केली आणि त्याच वेळी समोरच्या काउंटरला एक पंक कॅटेगरीमधला आणि एकदम फ़ंकी (याला मराठीत काय बरं म्हणावं) गॉगल घातलेल्या तरुणाने मागे पाहिले..झालं हे साहेब सुटलेच एकदम \"wow) गॉगल घातलेल्या तरुणाने मागे पाहिले..झालं हे साहेब सुटलेच एकदम \"wow thats a great pair of glasses..Now have you seen these types before\" अशा प्रकारे तो तिथे असणा-या प्रत्येकाशी एकाच वेळी बोलल्यासारखं चालु झालं. मी त्याला म्हटलं तू एखाद्या रेडिओवर जॉकी म्हणून काम केले पाहिजे..त्यानेही ते खेळकरपणे घेतले आणि म्हणाला माझ्याकडे चेक आउट करणा-या प्रत्येकाशी मी बोलतो. I tell everyone you need to talk....\nमी बाहेर पडता पडता माझ्या नवऱ्याला(अर्थातच मराठीत) म्हणाले चला या देशात एकाला तरी संवाद साधण्याचे महत्व कळले. दिसल्या माणसाला नुसतंच हाय हाउ आर यु म्हणण्यापलीकडे हा कॅशियर काही सांगु पाहातोय....किती आपल्या आपल्यात राहतो नाही आपण कधी कधी\nअशीही माणसं भेटावी. ते आपल्या विशेष खोलात जाणार नाहीत पण आपल्याला संपुर्ण एकटंही पडू देणार नाहीत.. आता पुढ्च्या वेळी याच दुकानात मी चेक आउट कांउटरला कोणाला शोधणार कळंलं की नाही\nसंवाद साधण्याची कला प्रत्येकालाच असते असे नाही. माझ्यासारखे लोकं फारच इंट्रोव्हर्ट असतात. रिअल लाइफ मधे कुठे कधी अनोळखी माणसाशी जनरल गप्पा मारायच्या म्हंटलं तर मी मुखदुर्बळासारखा नुसता बसुन असतो,संभाषण सुरु करण्याची कला माझ्यामधे नाही पण ते सुरु ठेवण्याची आहे. एका मॅनेजमेंट वर्क्शऑप मधे तेवढं बाकी छान शिकवलं होतं की संभाषण सुरु कसं ठेवायचं ते..\nबाकी पोस्ट नेहेमी प्रमाणेच उत्तम.. येउ देत अजुन...\nहो पटतय....काही काही लोकं अशाप्रकारे बोलायला लागतात की वाटतं जन्मजन्मांतरीची ओळख असावी ...\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nमैत्रीबद्द्ल थोडे वेगळे काही....\nराहिले ना मी माझी\nबोला वो तुमी बोला\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://prajaktprakashan.com/index.php?route=product/product&product_id=78", "date_download": "2018-04-21T21:10:33Z", "digest": "sha1:UPRKA7OWA5SU554SSMDLJGH6K6ORGZWQ", "length": 4244, "nlines": 130, "source_domain": "prajaktprakashan.com", "title": "Aahuti", "raw_content": "\nआयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. अशा गोष्टींकडे मागे वळून पाहताना काय वाटते. याचे वर्णन सुधाकर गुंजाळ यांनी 'आहुती' या कादंबरीतून केले आहे. सरकारी नोकरीत असताना वेगवेगळ्या घटनांना सामोरे जात, समोरच्या माणसांना आधार देत अनुभवलेले क्षण या कादंबरीत कथन केले आहे. त्यात कार्यालयीन कामाच्या तपशिलासह अन्य घटना सांगताना खासगी आयुष्य उलगडले आहे.\nभावनांचे खेळ, स्पंदने, आसक्तीच्या हिंदोळ्यावर झुलणारे मन, कुटुंब व बाहेरील विश्व यांच्यातील बंध साधताना ठेवलेला समतोलपणा कसा राखला, हेही या नायकाच्या तोंडून ऐकायला मिळते. अगदी कॉलेज जीवनापासूनच्या घटनांची वर्णने देऊन पुढ्यात आलेले वास्तव स्वीकारल्यानंतर घडलेले कथानक लेखकाने रंगविले आहे.\nआपला अहमदनगर जिल्हा ..\nआपला खान्देश (धुळे, ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2012/11/", "date_download": "2018-04-21T21:15:54Z", "digest": "sha1:INHT7L4RNTCE25PBSOUVCRYQIEIOINB5", "length": 62952, "nlines": 219, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: November 2012", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nसध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर तर येथे देशी - विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. या पर्यटनगरीला अजून आकर्षण निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पर्यटकांसाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे पर्यटनासाठी खुली करून देण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. पूर्वी खडकवासल्याच्या व मुंबईच्या चौपाटीवर जाऊन भेळ खाल्याची चैन आठवते. आता ही चैन आधुनिक जगात अजून वाढली आहे. श्रीमंतांसाठी या गावातल्या दरीत ‘स्कूबा डायव्हिंग’ ‘रिव्हर राफ्टिंग’ करणं आदी गोष्टी म्हणजे चैन मानलं जावू लागले आहे.\n‘लवासा’ हे प्रकरण रोजच प्रसारमाध्यमांतून गाजतयं. रोज त्यावर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. लवासा प्रकल्पाला सुरूवात झाल्यापासून त्याची प्रसिद्धी केली जात आहे. पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या क्षेत्रात हा प्रकल्प उभा रहात आहे. वरसगावच्या धरणाच्या बाजूची १८ गावे वेल्हा, मावळ, मुळशी या तीन तालुक्यांतर्गत येतात. त्यांचा पर्यटनासाठी विकास सध्या सुरू आहे. पुण्यातून चांदणी चौकातून पिरंगुटच्या पुढे गेले की लवासाकडे जाण्यारे मोठे फलक आपले लक्ष वेधून घेतात.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अवाढव्य प्रकल्प उभारत असताना स्थानिक रहिवाशांना कितपत विश्वासात घेतले आहे. हा प्रश्न पडतो. येथील वातावरण पर्यटन स्थळाला पोषक आहे. पर्यटन स्थळाच्या नावाखाली निसर्गाला धक्का लावून, कायद्याला धाब्यावर बसवून हा प्रकल्प सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यांतून येऊ लागल्या आहेत.\nलवासा हे शहर सरकारच्या विशेष निर्माण अधिकार वापरून म्हणजेच ‘स्पेशल प्लानिंग आॅथॉरीटी’ अतंर्गत तयार होत आहे. जागतिक ख्यातीची डिझाइनिंग कन्सल्टंट असलेल्या ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ या कंपनीने या संपूर्ण प्रकल्पाची आखणी केली आहे. यात लवासामध्ये तीन मोठी महानगरेच वसवण्यात येत आहेत. यातल्या पहिल्या नगराचं नाव आहे दासवे. भोईनी, मुगाव, कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, पडलघर, वदवली, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे ब्रदुक, साईव, भोडे, वरसगाव या गावांमध्ये संपूर्ण लवासा सिटी २०२१ पर्यंत उभी राहील, अशी अपेक्षा आहे. नावातच लवासा ‘सिटी’ आल्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे अत्याधुनिक शहर उभे राहणार हे निश्चित आहे. अनेक आयटी कंपन्या इथे कार्यालये थाटणार असून त्यातील आयटी प्रोफेशनल्स याच भागात राहावेत, अशी ही कल्पना आहे. अर्थातच अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक येथे आहे. आज राज्यात कुठे नसेल असा सुमारे ४० किमीचा रस्ता पुण्यातून थेट लवासाला तयार करण्यात आलेला आहे. याच रस्त्यावर टोल नाका झाला आहे.\nभौगोलिक दृष्ट्या परिसर :\nया १८ गावांत शेती जमिनीबरोबर वन जमिनीचे क्षेत्रही मोठ्याप्रमाणावर आहे. हा सगळा भाग दाट झाडाझुडुपांनी, डोंगराळ भागांनी वढलेला आहे. शतकानुशतके वाढलेले मोठे वृक्षसंपादा या ठिकाणी आहे. गावांमध्ये जुने रस्ते आहेत काही ठिकाणी पायवाटा आहेत. लवासा प्रकल्प ज्या ठिकाणी पूर्ण होतोय त्या ठिकाणी डोंगर उतारावर शेकडो वर्षांपासून ठाकर, कातकरी व धनगर, कुणबी शेतकरी कुटुंब करून राहतात.\nदासवे, मुगाव आणि नासा, लवार्डे या ठिकाणी अनेक ठिकाणी डोंगरावरील झाडे बांधकामासाठी तोडण्यात आली. काही ठिकाणी झाडे लावण्यातही आली आहेत. पण ती किती प्रमाणात याचा प्रश्न पडतो आहे.\nपुणे जिल्ह्यातल्या मोसे खोºयात खडकवासला धरणाच्या मागे वरसगाव नावाचं एक धरण आहे. वरसगाव धरणाचं २५ किलोमीटर लांबीचं पाणलोट क्षेत्र आहे. मुळातच दुर्गम असलेला हा भाग पूर्वी सहजरित्या पोहचण्यास अवघड होता. हे संपूर्ण पाणलोट क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं ठरवल्यानंतर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही संपूर्ण जमीन विकत घ्यायला सुरूवात केली. यातील १२५०० एकर विकसित करण्याची ही योजना आहे.\nकोणत्याही राज्यात धरणे बांधण्यासाठी प्रथम केंद्रशासन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागते. या परवानगीनंतरच देशाच्या मालकीचे होते. या धरणामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुन्हा केंद्र शासनाची परवानगी लागते. वरसगाव धरणामध्ये मागील बाजूस आणखीन एक धरण बांधण्याचे अधिकार लवासाला देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे नवीन नियम कायद्यात करून धनाढ्य लोक कायद्यात तुरतुद असल्याचे सांगत आहे. या धरणामुळे वरसगाव धरणातील ५ टीएमसी पाणी अडविले जाणार आहे. या पाण्याची मालकी लवासाकडेच आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे २ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी लवासाने मिळवली आहे. हे वाढीव धरण बांधण्यापूर्वी वरसगाव धरणातल्या पाण्यावरचा अधिकार जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योगक्षेत्र यांचा होता. तो आता नष्ट होणार असल्याच्या बातम्याही वाचण्यास मिळू लागल्या आहेत. लेकसिटीमधील हॉटेल्स, बंगले, बागा, उद्याने, क्रीडा अशासाठी हे पाणी वापरले जाणार आहे.\nपुणे जिल्ह्य़ाच्या पश्चिम हद्दीच्या सीमेवर सह्याद्रीच्या प्रचंड पर्वतरांगा आहे. या डोंगर फाटय़ांच्या बेचक्यामध्ये डोंगरात उगम पावलेले नदीनाले यांची खोरी आहेत. घाटमाथ्यावर वारेमाप पाऊस पडतो नव्हे कोसळतो. येथे नसिर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला दिसते. हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने या खोºयात अनेक धरणे बांधलेली आहेत. या डोंगरातून अनेक झरे मिळून टेकपोळे व धामण ओहोळ नजीक अंबी नदी व मोशी नदी उगम पावते.\nब्रिटिशकालात पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला १६ किमी अंतरावर मुठा नदीवर धरण बांधण्यात आले. मुठा उजव्या कालव्याने पुणे शहर व शेतीसाठी पाणी पोचवले जाई. शहराची व शेतीसाठी वाढणारी गरज लक्षात घेऊन १९५७ साली मुठा खोºयात म्हणजेच खडकवासल्याच्या वरील क्षेत्रात पानशेत या ठिकाणी धरणाचे बांधकाम सुरू झाले. काम अर्धेकच्चे असतानाच १२ जुलै १९६१ रोजी धरण फुटले याच्या तडाख्याने खडकवासला धरणही फुटले. अर्थातच याचा फटका जनसामान्यांना बसलाच. १९७५ साली पानशेत धरण पुन्हा बांधण्यात आले.\nमुठेच्या दोन उपनद्या आहेत एक अंबी व दुसरी मोशी या अंबी नदीवर पुण्याच्या पश्चिमेस अंदाजे ४० कि. मी. वर पानशेतजवळ तानाजी सागर तर मोशी नदीवर वरसगावजवळ वीर बाजी पासलकर सागर आणि मुठा नदीवर टेमघर अशी धरणे बांधण्यात आली. टेमघरच्या उत्तरेस मुळा नदीवर टाटांचे मुळशी धरण आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांमधील पाणी मुठा नदीच्या पात्रातून खडकवासला धरणात व तेथून कालव्याने व पाइपने पुण्यास आणले जाते.\nपुणे शहराला पानशेत, खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाणी पिण्यासाठी मिळते. या तीनही धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहराला अंदाजे १४ टीएमसी पाण्याची गरज भासते. जिल्ह्यातील शेतीसाठी १८ टीएमसी पाणी वापरले जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी ०.४० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाते. अशा परिस्थितीत लवासाच्या बांधकामासाठी ३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.\nयेथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, तलाव, क्रीडांगणे आादी बांधण्यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणात डोंगर खोदाई सुरू आहे. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. जांभूळ, आंबा, फणस, हिरडा, शिकेकाई, बेहडा, खैर, ऐन, कडुलिंब, करंज, पळस, शिसम, आवळा, कोकम, बांबू, तसेच अनेक औषधी वनस्पतींचे इथे नैसर्गिक भांडार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. या समृद्ध निसर्गाचे या ‘पर्यटन’ स्थळामुळे काय हानी होईल ते काळाच ठरवेल.\nया धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीची हानी तर होत नाही ना असा प्रश्न उभा राहातो. आणि ही हानी तरी कशासाठी पर्यटनासाठी. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. नाहीतर नैसर्गिक अन्नसाखळी तुटण्याची शक्यता आहे. ही सारी मानवनिर्मित शहरे आज मुळशी, भाटगर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना या धरणाच्या पाण्याची वाट लावणार आहेत. याचा थेट परिणाम पुणे व आजुबाजूच्या लोकवस्तीवर झाल्यावाचून राहणार नाही.\nलवासाचे हे मानवनिर्मित ‘हिल’ स्टेशन उभारताना अनेक ठिकाणी डोंगर ‘किल’ केलेले दिसतात. त्याशिवाय एवढा मोठा रस्ता, खिशाला न परवडणारे येथील अवाढव्य गृहप्रकल्प हे झालेच नसते. डोंगरांचे सपाटीकरण करून उभे केलेले हे हिल स्टेशन म्हणले तर वावगे ठरणार आहे. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे भरपूर आहेत महाबळेश्वर, माथेरान, आंबोली येथे हिल स्टेशन बांधली जातात. परंतु तेथील पर्यावरणाला धक्का न लावता लवासातील डोंगर तीव्र उताराचे आहेत आणि त्यावर माथे विस्तीर्ण नाहीत अर्थातच हा प्रकल्प डोंगर सपाट करून काही ठिकाणी झाडांची कत्तल करून पूर्ण करावा लागणार आहे.\nसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असलेले हे आधुनिक शहर राहणार आहे. सध्या वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून अनेक खेडोपाडी वंचित आहे. सध्या पडलेला २०१३ सालचा कोरडा भीषण दुष्काळ पाहता अशा प्रकल्पांना राज्य सरकार परवानगी तरी कशी देते याचे गौडबंगाल काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. हिलस्टेशनची महागडी घरे, तेथील उच्चभ्रू स्कूल, वाहतुकीसाठी एअर कंडिशन बस या सेवा नाहीतर काय कामाच्या. पर्यावरणाची मानवनिर्मित हानी पाहून मन खिन्न होते. आपण एक दिवसाची पिकनिक म्हणून या क्षेत्राकडे न पाहता येणाºया पिढीसाठी निसर्ग ठेवणार आहोत का नाही याचा विचार करायला हवा. ‘मला काय त्याचे’ हे धोरण आता थांबविले पाहिजे.\nपर्यावरणाच्या प्रश्नावरून लवासा वादात असतानाच आणखीन एका खासगी हिल स्टेशन उभे राहू लागले आहे. तेही मुळशी तालुक्यातच. मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, माजगाव बार्फे, भांबुर्डे, एकोले, घुटके, आडगाव येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला लागणारं पाणी मुळशी धरणातून मिळणार आहे. जमीन खरेदी करण्याचा काम सध्या जोरात सुरू आहे.\nवरील लेख लिहण्यासाठी पुन्हा एकदा मी व मित्र लवासाला गेलो तेथील एकूण भौगोलिक परिस्थिती सध्या तेथील लोकवस्ती यांचा अभ्यास करून व काही वर्तमानपत्रात आलेल्या लेखाच्या आधारे हा लेख लिहीला आहे. चूका आढळल्यास जरूर कळवा. धन्यवाद\nआज रविवार होता. बरेच दिवस लवासाबद्दल ऐकत होतो. त्याबद्दल वर्तमानपत्रातून लेखही वाचले होते. येथे जाण्याचा मोह अवरेना दुपारी 2 ला घर सोडले. हिंजवडी, माण, घोटावडे मार्गे पिरंगुट चौकातून रस्ता आहे. काही किलोमीटर रस्ता खराब आहे. मात्र, 10 किमीअंतर पुण्यातून चांदणी चौकातून जाण्याचे वाचते. पिरंगुट सोडल्यानंतर लवासा सिटीचा सरळ रस्ता आहे. वाटेत वरसगावचे धरण दिसते.\nमुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव गावाच्या परिसरात हा प्रकल्प उभा आहे. लवासा सिटीकडे जाणारा रस्ता छानच आहे. येथील डोंगर तीव्र उताराचे आहेत. रस्ता नागमोडी व घाटाचा आहे. काही टर्न खूपच मास्त आहे. वाटेत लवासातर्फे दिवे लावले आहेत. रस्त्याच्या आजुबाजूला जास्त लोकवस्ती नाही. पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला लवासाकडे जाता येते. वाटेत भुगाव, लवार्डे, दासवे अशी गावे आहेत. याच रस्त्याने पुढे ताम्हीणी घाटात जाता येते. दुपारी 4 ला लवासा सिटीत पोहचलो.\nयेथील निसर्गदृश्य बघण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणारं आहे. वरून लवासा सिटीचा परिसर, पूल, आजुबाजूच्या इमारती, दिवाळीतल्या किल्लांवरील चित्रंसारख्याच दिसतात. लवासा सिटीत एक गार्डन असून, त्यात लहान मुलांसाठी खेळणी बसविलेली आहेत. गार्डन छान आहे. सायंकाळी 5.30 ला लवासा सिटीतून निघालो. चांदणी चौकात एक टोल आहे. 30 रुपयांचा. जाताना पिरंगुट मार्गे चांदणी चौकातून बाणेर मार्गे घरी पोहचलो.\nअनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहायचे असेल तर वाईतील मेणवलीला भेट द्यायलाच हवी. त्या सोबत थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्या विषयी...\nआम्ही सकाळी 7.30 घरातून निघालो. खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर नेहमी सारखीच गाडय़ांची रांग लागलेली होती. अर्धा तासानंतर 105 रुपये टोल (जायचा-यायचा) देऊन पुढे निघालो. भोरमार्गे मांढरदेवी व तेथून मेणवली असे जायचे ठरले होते. मात्न, भोर केव्हा निघून गेले ते समजले नाही. त्यामुळे खंडाळामार्गे खंबाटकी घाटातून महाबळेश्वर जाण्यासाठी निघालो. खंबाटकी घाटात पुन्हा ट्रॅफिक जाम होती. कसेबसे 12.30 ला वाईत पोचलो. पेट्रोल भरून वाईचा महागणपती पाहायला गेलो.\nपुणे-बंगलोर रस्त्यावर कात्रज व नंतर खंबाटकी हे घाट पार केल्यावर सुरुर फाटय़ावरून वाईकडे जाणारा रस्ता आहे. येथे डावीकडून महाबळेश्वरकडे जाणारा फाटा आहे. सातारा-महाबळेश्वर मार्गावर वाई गाव आहे. गावाच्या एकीकडे पसरणीचा घाट तर दुसरीकडे धोम धरण असून कृष्णानदीमुळे गावाच्या परिसराला हिरवेगार रान दिसून येते. अशा गावाला ऐतिहासिक वारसादेखील आहे. सरदार रास्त्यांनी 1762 वाईचा बराचसा भाग बसवला आहे. अनेक मंदिरं व नदीवरील मोठे घाट त्यांनी बांधले आहेत. वाई मंदिरांचे गाव म्हणुन ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव 18 व 19 व्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती.\nश्री काशी विश्वेश्वराचे शंकराचे मंदिर\nनदीकाठी असलेले महागणपतीचे मंदीर व शेजारी घाट अप्रतिम बांधलेला आहे. पण या घाटांचा धोबीघाट झालेला दिसला. तेथे स्त्रीया-पुरुष कपडे धुत बसलेले दिसले. असो. शेजारीच असलेले श्री काशी विश्वेश्वराचे शंकराचे मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे पुरातन मंदीर सुंदर व देखणो आहे. येथील घाट हे पूर्वी धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरले जायचे. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी वावर होता. पुणो ते वाई हे अंतर कमी असल्याने अर्थातच पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य वातावरणात धार्मिक कार्यक्रमांसाठी निवड केली. मंदिराचे महाव्दार पूर्वेस आहे. मंदिरासभोवताली तटबंदीची उंच व रुंद अशी आहे. महाद्वारातून आत गेल्यावर दगडी मंडप, दोन दीपमाळा व नंदी दिसतो. काही अंतरावर प्रशस्त अशा आयताकार दगडीत मंदिर आहे. मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी आपला मुलगा काशिनाथ याच्या स्मरणार्थ इ.स 1757 साली बांधले. सभागृहाच्या दोन्ही बाजूंस उंच दीपमालास्तंभ आहेत. या स्तंभावरच्या बाजूस कमलाकृती असून तेथे कुंभाची रचना आहे. बांधणी अष्टकोनाकृती असून त्यांवर दिवे लावण्यासाठी जागा आहेत. गाभा:यात पाच पाय:या उतरल्यावर महादेवाची मोठी पिंड आहे. छत्र उघडय़ा छत्रीप्रमाणो घुमटाकृती आकाराचे असून ते वर निमुळते होत गेलेले आहे. सभागृहासमोरील मंडपात एकसंध काळ्या दगडात घडविलेली, गुळगुळीत व चमकदार नंदीची भव्य मूर्ती आहे. नंदी देखणा व रुबाबदार वाटतो.\nसध्या वाईत असलेल्या मंदिरांपैकी सुस्थितीत असलेले हे मंदिर असावे. मंदिराचे दर्शन घेऊन पुढे मेणवलीला जाण्यासाठी निघालो. गावातून जाणारा रस्ता छोटा आहे पण छान आहे. अंदाजे मेणवली वाईतून 4-5 किलोमीटर असेल.\nवाई येथील ‘ढोल्या गणपती’चे मंदिर.\nवाईतील शंकराच्या मंदिरासमोरील भव्य नंदी.\nवाईतील गणपती मंदिराशेजारील शंकराच्या मंदिरासमोरील दीपमाळ.\nवाईतील गणपती मंदिराशेजारील श्री काशी विश्वेश्वर मंदिर.\nमहागणपती ऊर्फ ढोल्या गणपती :\nवाईकडे जाण्याचा रस्ता थोडा छोटाच आहे. रस्त्यावर लिहिलेल्या पाटय़ांमुळे विचारण्याची गरज लागत नाही. दुपारी 12.30 वाईत पोचलो. गाडी लावून महागणपतीचे दर्शन घेण्यास निघालो. वाईचे मुख्य दैवत म्हणजे इथला महागणपती. गणपतीचं देऊळ नदीवर वसलेलं आहे. त्याला ढोल्या गणपती असंही म्हणतात. गणपतीची मूर्ती नावाप्रमाणोच अवाढव्य आहे. हा गणपती नवासाला पावतो असे म्हणतात. मंदिर 1762 साली पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गणपतीची मूर्ती 6 फूट व लांबी 7 फूट अशी आहे.\nनाना फडणवीसांचे मेणवली :\nवाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी. निरव शांतता आहे. नाना फडणवीसांचा वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे. सुबक बांधणीयुक्त व कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट शांत व सुंदर आहे. सहा चौकी असलेला हा वाडा आहे. येथे श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. ही घंटा पंचधातूपासून बनवलेली असून, घंटेवर जोरात मारले असता मधुर नाद होतो. यावर 1707 असा उल्लेख आहे. येथेही परिसरातील लोक नदीचा वापर कपडे व जनावरे धुण्यासाठी यथेच्छ करताना दिसले. वाडय़ाच्या दारात दुर्मिळ असलेला गोरख चिंचेचा वृक्ष आहे. वाडय़ात पेशवेकालीन चित्रे, कारंजे आहे. भुलभुलैय्या असलेला आपणास वाटतो. वाडय़ाची काळजी घेणारे एक गृहस्थ मला या ठिकाणी भेटले. वाडय़ासंबंधी माहिती देऊन संपूर्ण वाडा त्यांनी आम्हाला आतून दाखविला. ज्या काळी हा वाडा राबता असेल त्यावेळी वाडा खरच छान असला पाहिजे. नानांचा शिसमचा मोठा पलंग त्यांनी दाखवला. वाडा बराच पडझड झालेला आहे. परंतु सुधारणा चालू असल्याचे दिसले. साहजिकच आहे एवढा मोठा वाडय़ाची निगा राखणो अवघड आहे. वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे. वाडय़ाशेजारून कृष्णानदी वाहते. येथे बांधण्यात आलेला घाट हा चंद्रकोराकृती आहे. उन्हाळय़ात छोटय़ाच्या खिडकीतून कृष्णा नदी व परिसर व देऊळ छान दिसते. या खिडकीतून थंड गार हवा जेव्हा आत येते तेव्हा फारच थंडगार वाटते. नानांच्या वाडय़ात त्यांचा पलंग व घरातील नक्षीकाम सुंदर आहे. वाडय़ात एकूण 4 विहीरी आहेत.\nचिमाजी अप्पांनी वसई येथून आणलेली पंचधातूची घंटा.\nमेणवली येथील बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी.\nमेणवली येथील नाना फडणवीस यांनी बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी.\nवाईच्या ‘ढोल्या गणपती’ची छोटी प्रतिकृती.\nनानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम.\nनानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम.\nनानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम.\nचित्रपट व मालिकांमधील वाई परिसर :\nअशा या वाई व मेणवली परिसराचे देश व परदेशातील सिनेमांमध्ये समावेश होणो साहजिकच आहे. शुटिंगसाठी देशा-परदेशातली मंडळी नवीन जागेचा शोध घेत वाईत पोहचले. अर्थातच येथील निसर्ग, शेजारीच असणारा महाबळेश्वर, स्वस्ताई यामुळे सिनेमा, छोटय़ा पडद्यावरील सीरिअल, जाहिरातदार या वाईकडे आकर्षित झाले. आमीर खानची सॅमसंग मोबाइलची जाहिरात, स्वदेसच्या चित्रपटातील शाहरुख खान ज्या नदीकाठावर बसतो तो मेणवलीचा नदीकाठ, गंगाजलमध्ये अजय देवगण पारावर उभे राहून केलेली डायलॉग बाजी. ही सगळी दृश्य वाई व मेणवली परिसरातील आहेत. या ठिकाणी छोटय़ा पडद्यावर सुरू असलेली काही मालिका ही येथूच शूट झालेल्या आहेत. जसे ‘अगले जनम मोहे बिटिया किजो’, छोटी बहू, भाग्यविधाता, बैरी पिया, गंगा, महाभारत, काशी. तेव्हा जेव्हा कधीही वाई व मेणवलीतील मंदिर पाहल तेव्हा या ठिकाणी पिक्चर शुटिंग केल्याचे नक्की लक्षात ठेवाल.\nइथून जवळच वाळकी व कृष्णा या नद्यांवर बांधलेले धोम धरण आहे. वाईतून बाहेर पडलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शाळू , ऊस , हळदीची पिकं दिसतात. मेणवलीहून जवळ असलेले मांढरदेवीचा डोंगर आहे. या डोंगरावर्पयत गाडी जाऊ शकते. इथून आंबोडे खिंडीतून भोरलाही जाता येतं. येथून जवळ पांडवगड आहे. परंतु परिवारासह जाण्यास योग्य नाही. भटक्यांसाठी छान जागा आहे. मांढरदेवला जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. 25 किलोमीटरवर मांढरदेवी आहे. पुणो - भोर मार्गे देखील आपण वाईला येऊ शकतो.\nवाईच्या परिसरात गड किल्ले ट्रेकिर्ससाठी मोठी पर्वणीच आहे. पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन आदी किल्ले आहेत.\nवाईचा महागणपती व मेणवलीचा नानांचा वाडा पाहून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी निघालो. ऐव्हाना दुपारचे 1.45 वाजले होते.\nदुपारी 1.45 ला मेणवलीमधून निघालो. पसरणी घाटमार्गे पाचगणी रस्ता छान आहे. घाट संपताच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सुरू होते. पाचगणीमध्ये पाचगणी पालिकेचा 90 रुपयांचा टोल भरून टेबल लॅण्ड पाहण्यास गेलो. तेथे 10 रुपये पार्किग आहे. टेबललॅण्डवर महाराष्ट्रातील मोठे पठार आहे. येथून पाचगणी, महाबळेश्वर व वाईचा परिसर दिसतो. दुपारी 1.25 ला महाबळेश्वरकडे जायला निघालो. वाटते पारशी पाईंट दिसतो. तेथेही पार्किग आहे. वेण्णा लेक वाटेत दिसतो. प्रत्येक माणशी 325 /- (1 तासाकरिता) बोटिंग आहे. तेथून पुढे निघालो 1.45 वाजले होते. भूक लागली होती. महाबळेश्वरच्या आधी मस्त अर्धा तास पुन्हा ट्रॅफिक लागली होती. मग गाडीतच घरून आणलेली पोळी भाजी खाल्ली. जुन्या महाबळेश्वरला जायचे मनात ठरले होते. मात्र, महाबळेश्वरला गेल्यावर नेहमी सारखा रस्ता चुकला व मुंबई-गोवा हायवेकडे जाणा:या रस्त्यावर जायला निघालो. चौकशी करून पुन्हा माघारी फिरलो.\nपाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य.\nपाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य.\nलॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंट :\nलॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल.\nलॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल.\nलॉडविक पाईट वरून दिसणारा सावित्री नदीचा धबधबा.\nएक रस्ता लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंटकडे जात होता. रस्ता खूपच उतार असलेला होता. गाडीने तब्बल 10 मिनिटे उतरल्यावर गाडी पार्किग केलेल्या दिसल्या. हा रस्ता सायंकाळी 5 नंतर खूपच भीतीदायक असेल कारण वाटेत घनदाट जंगल आहे. तेथे पोचल्यावर समोरील डोंगरातून उगम पावणारी सावित्री नदीचा धबधबा दिसला. या पॉईंटवर जाण्यासाठी तब्बल 15 ते 20 मिनिटे चालत जावे लागते. येथे पोहोचल्यावर समोरील डोंगरात प्रतापगड व कोकणात उतरणा:या वाटा दिसल्या. निसर्ग सौंदर्य पाहून परतीचा मार्ग धरला. ऐव्हाना 4.क्क् वाजले होते. तेथून पुन्हा रस्ता विचारून जुन्या महाबळेश्वरला गाडी वळवली.\nजुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर.\nजुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर.\nअतिमहाबळेश्वर मंदिरा बाहेरील नंदी.\nश्री पंचगंगेचे मंदिर. येथून पाच नद्यांचा उगम होतो.\nमहाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजाने तेराव्या शतकात बांधले असल्याचे समजले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. येथील शंकराची पिंड स्वयंभू असल्याचे सांगण्यात आले. मंदिर खूपच छान आहे. आतमध्ये कोरीव काम केलेले आहे. मंदिर पुरातन काळचे आहे. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्नी, गायत्नी या पाच नद्या उगम पावल्या आहेत. मंदिराच्या शेजारी छोटा बाजार आहे. येथे पार्किग 20 रुपये आहे.\nऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र.\nऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र.\nऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. या फोटोत ऑर्थर सीट पाईंट. बारीक दिसत आहे.\nतेथून 4.30 ला ऑर्थर सीट व विडो पॉईंट पाहण्यास निघालो. पुन्हा उपद्रव शुल्क म्हणून 10 रुपये नगरपालिकेला दिले. ऑर्थर सीट पाईंट अंदाजे 7 ते 8 किलोमीटर आहे. वाटते पूर्ण जंगल आहे. सायंकाळी 5 नंतर जाण्याचे टळलेले बरे. तेथे 5 ला पोचलो. ऑर्थर सीट व विडो पॉईंट तेथून बरेच लांब चालायचे होते. थोडेच अंतर चालत गेलो. फोटो सेशन केले. 5.30 ला परत त्याच मार्गाने यायला निघालो. महाबळेश्वरमधील बाजारपेठ 6 वाजेर्पयत पाहिली. 6 ला घरचा रस्ता धरला. अंधार पडल्यावर गाडी चालावायला अजूनच मजा येत होती.\nNikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र.\nNikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र.\nमहाबळेश्वर मार्केटमधील लाल दिसणारा पण आतून पांढरा व गोड मुळा.\nमहाबळेश्वर - वेण्णा तलाव - पारशी पाईंट - पाचगणी - पसरणी घाट - वाई नंतर हायवे व तेथून पुण्याकडे असा मार्ग 2 तासात कापून खेड शिवापूर येथील टोल नाक्यापुढे चहा पिऊन परत घरचा मार्ग धरला. पिंपरी ते महाबळेश्वर अंतर 140 किलोमीटर आहे. एकूण 345 किलोमीटर अंतर झाले.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/jagnyachi-kshama/", "date_download": "2018-04-21T21:11:04Z", "digest": "sha1:YS4HTLVHBHBVAROAIHUAUFADGZQAV7FG", "length": 5237, "nlines": 104, "source_domain": "www.marathimati.com", "title": "जगण्याची क्षमा - मराठी कविता | Jagnyachi Kshama - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » जगण्याची क्षमा\nलेखन: धोंडोपंत मानवतकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2013/11/", "date_download": "2018-04-21T21:16:37Z", "digest": "sha1:YK4SKSIWXUCIDPOF7CIKPQ7JDVSNP23L", "length": 46075, "nlines": 182, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: November 2013", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...\nरायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.\nब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.\nमाथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.\nइंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.\nमाथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.\nबाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.\nलहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’\nसंपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.\nमुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात. या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.\nबाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान.\nप्रदूषणापासून मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे.\nमाथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.\n‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’\nमाथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर आहे.\nपुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.\n(रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)\nपायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.\nयेथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.\nशक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.\nसर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.\nस्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.\nपाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\n(मी पाहिलेल्या पार्इंटबाबत माहिती काही दिवसातच)\nमाथेरानचा हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.\nशिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर\nबºयाच वेळा मुंबईला जाणे झाले. रेल्वेने जाताना अंबरनाथ नावाचे स्टेशन लागते. या ठिकाणी शंकराचे प्राचीन मंदिर आहे. काहीनिमित्त कल्याणला नातेवाईकाकडे गेलो होतो. येताना जवळच असलेले अंबरनाथचे सुप्रसिद्ध मंदिर त्या विषयी.....\nमध्य रेल्वेच्या मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ हे रेल्वेस्टेशन म्हणून ओळखलं जातं. या व्यतिरिक्त ‘‘.......... येथे काडेपेट्यांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करण्याचे कारखाने आहेत.’’ असे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नाचे उत्तर लहानपणी ....अंबरनाथ.... असे प्रत्येकालाच आठवत असेल. औद्योगिकीकरणात झपाट्याने बदलत्या या शहराला प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे ते येथील प्रख्यात अंबरनाथ शिवमंदिरामुळे.\nसंपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ हे एक प्राचीन मंदिर. युनेस्कोने १९९९ साली या मंदिराला दर्जा दिला. हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार छित्तराज (इ.स. १०२०-१०३५) याने बांधण्यास प्रारंभ केला व त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी बांधकाम पूर्ण झाले. मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली. शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली. अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर केवळ पाहण्यासारखे आहे. मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर म्हणतात. याच नावावरून गावाचे नावे अंबरनाथ पडले असावे.\nभूमिज पद्धतीचे बांधकाम :\nमहाराष्ट्रात शंकराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे गड किल्ल्यांवर उभारली गेली आहेत. तर काही जमिनीवरही बांधली गेली. औरंगाबादजवळील घृष्णेश्वर मंदिर, भीमाशंकर येथील मंदिर, पुण्याजवळील भुलेश्वर ही त्यापैकीच एक. अंबरनाथ मंदिराची निर्मिती ही एका विशिष्ट शैलीत केली गेली आहे. भूमिज पद्धतीत बांधलेले हे शिवमंदिर जुने मंदिर आहे. शिल्पशास्त्राप्रमाणे हे शिवमंदिर सप्तांग भूमीज पद्धतीत तयार केले आहे. मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. पूर्वी एकावर एक असे सात भूमी (शिल्परांगा) रचण्यात आल्या होत्या. मात्र गाभाºयावरील कळस नष्ट झाल्याने तीनच भूमी (शिल्परांगा) शिल्लक आहेत. सध्या मंदिराचा कळस अस्तित्वात नाही.\nमंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारे मंदिराला आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये असे बांधकाम पाहण्यास मिळते. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराची आठवण या ठिकाणी नक्कीच येते. हे मंदिर उभारताना गणिताचा विशेषत: भूमितीचा वास्तुशास्त्रात विचार केला गेल्याचे सहज लक्षात येते. केवळ दर्शनासाठी न जाता येथील स्थापत्यशास्त्राचा थोडा अभ्यास केल्यास हे सहज लक्षात येते.\nदेवदेवतांच्या शिल्पांचे मंदिर :\nमंदिराबाहेरील शिल्पे अनेक हिंदु देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरुडासन विष्णू, शिव, विवाहापूवीर्ची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरा वध मूर्ती, पार्वती चामुंडा, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, नटराज, कालीमाता, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती, महिषासुर र्मदिनी या मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहे. विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे, आभूषणे आणि वेशभूषाही साकारलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. हे बहुधा शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते. मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता एकाच मूर्तीत शिल्पकाराने साकारलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर शिल्पकारांनी साकारलेल्या अनेक भव्य मूर्ती पाहून क्षणभर त्या आपल्याकडे पाहत असल्याचा भासही होतो. गेली ९०० वर्षे या मूर्ती आपले मौन सांभाळून आहेत. पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पे असी शिल्पकृती येथे आपणास पहावयास मिळते. मंदिराच्या बाहेर व आतमध्ये देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर सुंदर वाटते.\nमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमांडपंती शैलीची मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच 'भूमीज' स्थापत्य शैली असेही म्हणतात. सर्वच पुरातन मंदिरांना 'हेमांडपंती' शैलीची मंदिरे म्हणण्याच्या सवयच लोकांना लागून राहिलेली आहे. जुने मंदिर दिसले की हेमांडपंती मंदिर असल्याचे छातीठोकपणे लोकं सांगतात. देवगिरीच्या यादवांच्या काळातील वास्तुविशारद हेमाद्री पंडित अथवा हेमांडपंत यांनी मंदिर बांधण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली होती. त्या पद्धतीला हेमांडपंती शैली म्हणतात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. अंबरनाथचे हे मंदिर हेमांडपंती पद्धतीने बांधलेले असून कोकणात आढणाºया काळ्या दगडाला आकार देऊन ते कोरलेले आह़े\nमंदिरासमोर प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत. मंदिरातील सभामंडपात चार खांब दिसून येतात. सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वतुर्ळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. सभामंडपापासून दहा बारा पायºया खाली उतरल्यावर गाभारा दिसतो. गाभाºयात स्वयंभू शिवलिंग आह़े गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असून खाली उतरायला पायºया आहेत.\nकाळाच्या ओघात म्हणा किंवा परकीय आक्रमणांमुळे म्हणा मंदिराच्या अनेक मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. ऊन, वारा आणि पावसाने या मूर्ती झिजल्या आहेत. पण तरी सुद्धा ज्या मूर्ती वाचल्या आहेत ते शिल्पकलेचे अद्भूत दृश्य पाहून मन सुखावते. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही या मंदिराच्या वैभवाची साक्ष देत आहेत. मंदिरात श्रावणात मोठी गर्दी असते. राज्यातील विविध भागांतून दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा येथे लागतात. येथील जत्रा तीन दिवस सुरू असते.\nअजंठा वेरूळला जाणारे अनेक पर्यटक आहेत. मात्र, या प्राचीन मंदिराला भेट देऊन खरोखरच शिल्पकला प्राचीन काळी किती मोठी होती हे समजते.\nसध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या खात्यातंर्गत आहे. उल्हासनगर पालिकेच्या जवळच असलेल्या या मंदिराचा आजुबाजूचा परिसर अजूनही विकसित झालेला नाही. वालधुनी ऊर्फ वढवाण नदीच्या ओढ्याच्या काठावर हे मंदिर आहे. सध्या या ओढ्याची सांडपाणी वाहून नेणारा मोठा ओढा म्हणून ओळख सांगितली जाते.\nवाढलेल्या प्रदूषणाचा फटका या मंदिराला बसू नये म्हणजे झालं. त्यामुळे हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. सध्या मंदिराला चारही बाजूने संरक्षक जाळी उभारली गेल्याने बाहेरील भटकी जनावरे आदींपासून संरक्षण नक्कीच मिळाले आहे. मात्र, शेजारून वाहणारी मोठ्या आकारातील गटारे पाहून मन दु:खी होते. या गटारात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा, व अन्य कचरा तसाच पडलेला दिसून आला. कल्याणपासून अंबरनाथपर्यंतचा रस्ता अतिशय छोटा असल्याने वाहतूककोंडी रस्त्यावर जाणवली. वाटेत मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी कोणतेही मार्गदर्शक फलक दिसून आले नाही. तेव्हा वाटेत थांबून अनेकांना विचारून रस्ता शोधावा लागला.\nमध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना अंबरनाथ हे तिसरे स्थानक आहे. येथे हे मंदिर आहे. रेल्वे स्थानकापासून अंदाजे दोन किलोमीटरवर हे मंदिर आहे.\nमुंबई दादर स्टेशनपासून अंदाजे ५२ किमी. वर आहे. रेल्वेने गेल्यास १ तासाचे अंतर आहे.\nपिंपरी-चिंचवडमधून अंदाजे १३५ किलोमीटरवर अंबरनाथ आहे. कळंबोली व शिळफाट्यामार्गे जाता येते. येथील कळंबोली फाट्यावरून जाताना असंख्य गतिरोधक असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nकात टाकून उभा राहतोय : विश्रामबागवाडा\nशिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agiculture-news-marathi-rain-and-sowing-status-898", "date_download": "2018-04-21T21:20:13Z", "digest": "sha1:B6MEROUG3PEYCKFE3AG3DZ7FLT5UWGMW", "length": 17614, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agiculture news in marathi, rain and sowing status | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n२६ तालुक्यांत पिकांची स्थिती असमाधानकारक\n२६ तालुक्यांत पिकांची स्थिती असमाधानकारक\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nपुणे : राज्यात खरिपाची पेरणी १०० टक्के झाली आहे. मात्र २६ तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस असून, तेथील पिकांची स्थिती समाधानकारक नाही. सोयाबीन व कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कीड - रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची काढणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nपुणे : राज्यात खरिपाची पेरणी १०० टक्के झाली आहे. मात्र २६ तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस असून, तेथील पिकांची स्थिती समाधानकारक नाही. सोयाबीन व कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कीड - रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची काढणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nराज्यात एक जून ते एक सप्टेंबरपर्यंत यवतमाळमध्ये सर्वांत कमी पाऊस झालेला आहे. जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कमी म्हणजेच ५० ते ७५ टक्के पाऊस झालेला आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस आहे. फक्त ठाणे, पालघर, रायगड, नगर, पुणे, बीड, लातूर जिल्ह्यात १०० टक्‍क्‍यांहून जादा पाऊस झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे.\nराज्यात आता खरिपाचा पेरा १०० टक्के झाला आहे. खरिपातील ऊस क्षेत्र वगळता १३९ लाख हेक्‍टरपैकी आतापर्यंत १४० लाख हेक्‍टरवर पेरा झालेला आहे. नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्वच भात उत्पादक पट्ट्यातील पुनर्लागवडीची कामे आटोपली आहेत. राज्यातील काही तालुक्‍यांमध्ये विविध पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्‍यकता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.\nबाजरी पीक आता फुलोरा, कणसे लागणे, कणसे भरण्याच्या स्थितीत आहे. ज्वारी व तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. मूग आणि उडीद शेंग पक्वता ते काढणीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन आता फुलोरा, शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. भुईमूग पीक फुलोरा ते आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीक फुलोरा, पाते तर काही ठिकाणी बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे.\nराज्यात विविध पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्यांतील काही गावांमध्ये भात पिकावर पिवळा खोड किडा दिसून येत आहे. नंदूरबार, जळगाव, धुळे भागांत कपाशीवर पाने खाणारी अळी, शेंदरी बोंड अळी, अमेरिकन व ठिपक्‍याच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.\nनगर, सातारा, नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी सोयबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nपावसाळा आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र आमच्या भागात पाऊस झालेला नाही. विहिरींना पाणी नाही. माझा सात एकर सोयाबीन दुष्काळामुळे वाया गेला आहे. पाण्याअभावी ६० क्विंटल सोयाबीन डोळ्यादेखत जळाले. गावात दोन आठवड्यांनी नळाला पाणी येते. पावसाळ्यात हे हाल तर उन्हाळ्यात आमच्या नशिबी काय असेल ते सांगू शकत नाही, असे साखरखेर्डा (जि. बुलडाणा) येथील शेतकरी सचिन विलास पाटील यांनी सांगितले.\nपाऊस सोयाबीन कापूस मूग कृषी विभाग तूर उडीद\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ferfatka.blogspot.com/2015/11/", "date_download": "2018-04-21T21:15:52Z", "digest": "sha1:OYMLTCJBKHFPXOZ3ZYKLCVOMXIAOV2BS", "length": 73970, "nlines": 224, "source_domain": "ferfatka.blogspot.com", "title": "फेरफटका: November 2015", "raw_content": "महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत. ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com. वर जरूर कळवा... आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nपुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड छायाचित्रे\nआपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.\nगडावर उभारण्यात आलेला मार्गदर्शक नकाशा\nगडावर मिळणाºया खाद्यपदार्थांचे वन संरक्षण समितीतर्फे नेमून देण्यात आले दर.\nडोणागिरीच्याकड्यावरून खाली दिसणारे छोटे गाव\nसिंहगडावर वर चढण्यासाठी येणारी पायवाट\nसिंहगडावर जागोजागी दिसणारे विक्रेते\nगडावर विक्रीस ठेवण्यात आलेला रानमेवा\nगडावर विक्रीस ठेवण्यात आलेला रानमेवा\nगडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं\nगडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाक. देवटाके\nगडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाक. देवटाके\nगडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं\nगडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं\nगडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं\nपुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड\nदिवाळीची सुट्टी संपत आली होती. मुलाला पायी किल्ला चढण्याचा अनुभव देण्यासाठी सिंहगडावर जाण्याचे ठरले. यावर्षी त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात तानाजी मालुसरेंवर असलेला धडा असल्याने अनायासे ती जागा प्रत्यक्ष पाहून ही होईल व त्याचे पदभ्रमणही होईल यासाठी सिंहगडावर जाण्यास निघालो त्याविषयी....\nपुण्यनगरीचे दोन मानबिंदू एक म्हणजे शनवारवाडा व दुसरा किल्ले सिंहगड. पुण्यातून नैऋत्य दिशेला उंच आकाशात दिसणारा व आकाशवाणी केंद्राचे दोन टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सिंहगडाबाबत काहीजणांना लहानपणी शाळेतील शिकलेला ‘गड आला पण सिंह गेला’ या धड्यातील यशवंती घोरपड व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं’ असे म्हणणारा तानाजी मालुसरे आठवतो. पण या शिवाय जास्त काही सिंहगडाविषयी सांगता येत नाही. मात्र, एन्जॉय म्हणून मित्रमैत्रिणींसोबत, पिकनिक स्पॉट, एक दिवसाचा चेंज, थ्रील अनुभवण्यासाठी दुचाकी अथवा चारचाकीवरून उगाच आपण काही तरी जगावेगळे पाहत आहोत. याचा प्रत्याय आणून देतात. हल्ली सुट्टीच्या दिवशी घराबाहेर तेही निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन येण्याचे वेड वाढू लागले आहे. खरेतर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला, की तो जास्तच वाढतो. पुण्यापासून जवळ असलेल्या सिंहगडावर ऐरवी सुट्टीच्या दिवसा खेरीज सुद्धा हजारोजण किल्यावर ये-जा करत असतात. त्यात पुणे परिसरातील विशेषत: बाहेरून येणाºया कॉलेज तरुण-तरुणींचा भरणा अधिक असतो हे सांगावयास नकोच. पानशेत धरण, खडकवासला, सिंहगडचा परिसर या कॉलेजकुमारांनी व्यापून गेलेला असतो. अनेकजणांना केवळ एन्जॉयमेंट करण्यासाठी या स्थळाचा वापर करताना पाहून चिडही येते. मोठमोठ्यांदा मोबाईलवरील गाणी वाजवत, टिंगलटवाळ्या करत ही मंडळी किल्यावर भटकताना दिसतात. वेगवेगळ्या दरवाज्यांजवळ सेल्फी काढून ही मंडळी जणूकाही आपणामुळे या स्थळाचे महत्व वाढते आहे हे इतरांना मेसेज पाठवून करतात. असो...\nपुण्याहून अवघ्या २४ किलोमीटरवर हा सिंहगड किल्ला आहे. सह्याद्रीच्या पूर्व रांगेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा किल्ला आहे. गडाच्या पायथ्याजवळील आतकरवाडीतून वर चढणारी पायवाट आहे. पण ज्यांना गड चढायचा त्रास नको अशांसाठी गोळेवाडीतून एक सोपी घाटवाट चांगल्या डांबरी रस्त्याने आपणाला थेट गडावरही पोहचवते. याशिवाय सह्याद्रीतील अस्सल ट्रेकर्स कात्रज-सिंहगड, कोंढणपूर-कल्याण-सिंहगड, खानापूर-सिंहगड, सिंहगड-राजगड-तोरणा अशा गडांवरून ही यात्रा पूर्ण करतात.\nआम्ही सकाळी ९ ला पायथ्यापाशी आतकरवाडीला पोहचून सिंहगडाची वाट चढण्यास सुरूवात केली. जसजसे वर चढू लागतो तस तशी घरे, शेती, रस्ते छोटे होऊ लागले. आजुबाजुचे हिरवे रान, डोंगर, त्यावरील ऊन-सावलीचा खेळ, सुसाट वारा व धुके याचा अनुभव घेत सिंहगडाचे हे राजबिंडे रुप मनात साठवत आम्ही पुढे जात होतो. वाटेत दूर दिसणारी वाहने व रस्ता पाहून मुलाने मला विचारले,‘‘बाबा यापेक्षा आपण गाडीने वर आलो असतो तर लवकरच पोहचलो असतो ना’’ या प्रश्नाचे उत्तर मी केवळ ‘हो ना’ असे म्हणत टाळून नेले. मुलाला गड, किल्यांची आवड निर्माण व्हावी हाच उद्देश. मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत तासाभरात आम्ही गडमाथ्यावर दाखल झालो. काल अचानक रात्री थोडा पाऊस पडून गेल्याने अनेक ठिकाणी माती ओली होती. त्यात ढगाळ वातावरणाने थकवा जाणवला नाही. पुणे दरवाज्याच्या परिसरात पर्यटकांचा जथ्था पाहून आज रविवार व सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी झाल्याचे लक्षात आले. आम्हीही याच गर्दीचा एक भाग होऊन संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी निघालो. संपूर्ण किल्ला मुलाला दाखवून पिठलं भाकरीचा आस्वाद घेत दुपारी ४ला किल्ला सोडला. ऐव्हाना गडगडाट होऊन पाऊस येण्यास सुरूवात झाली.\nसिंहगडावर प्रवेश करण्यासाठी प्रथम पुणे मार्गाने गेल्यास तीन दरवाजे लागतात. दोन दरवाजे मराठेशाहीतील तर तिसरा यादवकाळातील. या तिसऱ्या दरवाज्यावरील नक्षीकाम कमळांची रचना हे त्याचे पुरावे. विशेष म्हणजे पुणे दरवाज्याचे चित्र टपाल तिकीटावरही आले आहे. पुढे थोड्या अंतरावर लिहलेला घोड्यांची पागा हा फलक दिसला. खरे तर हे कातळात खोदकाम करून केलेली सातवाहन कालीन लेण. मधोमध खांब सोडलेल्या खोल्या, आतमध्ये बसण्यासाठी ओटे, समोर मोकळे प्रांगण ही सारी विहाराची रचना. पण कुणाच्यातरी डोक्यात घोड्याची पागा अशी कल्पना आली आणि ती रुढही झाली. खरे तर घोड्याची उंची पाहता या ठिकाणी घोडा कसा बांधता येईल याचेच आश्चर्य वाटते. अशाच पद्धतीची दोन खोदकामे वाटेत गणेश टाके आणि देव टाक्याच्या पाठीमागे एका भूमीलगत टाक्यातही दिसतात. हा गड किमान दोन हजार वर्षांपासून असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. तर अशा या गडाचे प्राचीनकाळी नाव होते कौंडिण्यदुर्ग. कौंडिण्यऋषींच्या वास्तव्यावरून हे पडले असावे. पुढे यादवकाळात या जागी मंदिर बांधले गेले. अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला ‘कोंढाणा’ यातूनच गडाखालच्या गावालाही नाव मिळाले कोंढणपूर. येथून पुढे समोरच दारुकोठार आहे तिथून पुढे काही अंतरावरच गणेश टाके आहे. आणखी पुढे गेल्यावर डाव्या हाताला किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथून अमृतेश्वर मंदिराकडे जाताना उजव्या हाताने टिळकांच्या बंगल्यापाशी जाता येते. स्वातंत्र्यप्राप्ती आधी सिंहगडावर लोकमान्य टिळकांचा सहवासही लाभला आहे. बंगल्याच्या मागच्या बाजूलाच राजाराममहाराज यांची समाधी आहे. ३ मार्च १७०० ला त्यांचा इथे मृत्यू झाला होता. किल्यावरील अमृतेश्वर भैरवाचे मंदिर सगळ्यात जुने मानले जाते. काहीच अंतरावर आहे देवटाके. संपूर्ण किल्यावरील हा एकमेव पिण्याजोग पाणी. या देवटाक्यापासून उजव्या हाताने नरवीर तानाजी मालुसरे च्या समाधीपाशी पोहोचतो. देवटाक्याकडून सरळ खाली गेले की कल्याण दरवाजा लागतो. येथून कल्याणपूर या गावात उतरता येते. कल्याण दरवाज्यावरून तसेच पुढे गेले की आपण झुंजार बुरुजाकडे जातो. या भागातील तटबंदी अजून चांगल्या स्थितीत आहे. तेथून पुढे डोणागिरीचा कडा पाहून गडाला प्रदक्षिणा पूर्ण होते.\nइतिहास व ठळक घटना\nसिंहगडाचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. मराठे, मुघल व आदिलशाही या तीन सत्तांमधे हा सिंहगड अनेक वेळा फिरला. सन १६४८-४९ मधे शहाजीमहाराजांच्या सुटकेसाठी हा गड आदिलशाहला द्यावा लागला. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणा पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. शिवाजी महाराज जेव्हा आग्राहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. शिवाजीमहाराजांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या ५०० मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’ असे गौरवोद्गार काढले. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या मराठावीरांनी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. छत्रपती राजाराममहाराजांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’ याचा अर्थ दैवी देणगी. पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठ्यांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या पेशवाईच्या अखेर मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांनी हा गड घेतला. त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा खजिना मिळाला. पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.\nसध्या फलकाची दुरवस्था झाली आहे.\n‘‘सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुहस्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) महमद तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिदीर्तील कोंढाण्याचे उल्लेख इ. १४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सिदि अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.\nशहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.\nदादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.\nइतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.\nया युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो :\n‘‘तानाजी मालुसरेंनी ‘कोंडाणा आपण घेतो. असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे मदार्ने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोफा-बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरे सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूयार्जी मालूसरे (तानाजीचा भाऊ) याने हिंमत धरून, कुललोक सावरून उरले राजपुत मारले. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. ’’\nतिसऱ्या दरवाजातून आत शिरताच डाव्या हातास दारू गोळ्याचे कोठार लागते. गडावर आज टिकून असलेली ही एक इमारत. या कोठारावरच ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन सर्व माणसे मरण पावली होती. याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.\nलोकमान्य टिळक बंगला :\nरामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. टिळक १८८९ मध्ये गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ हा ग्रंथ आणि ‘गीतारहस्य’ची मुद्रणप्रत तयार केली. टिळक आणि महात्मा गांधीजींची भेटही येथेच झाली. याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोसही १९३१ साली सिंहगड भेटीवर आले होते. ते येथे मुक्कामाला होते.\nश्री अमृतेश्वर भैरव मंदिर :\nकोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती आहेत.\nया टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होतो. औषधी पाणी म्हणून देवटाक्याचे महत्व आहे. खरे तर जमिनीतून फिल्टर होऊन येणारे पाणी औषधीच. संपूर्ण गडावर हॉटेल विक्रेत्यांसाठी हे एकमेव पाण्याचा स्त्रोत. केवळ हॉटेल विक्रेते याचा वापर करू शकतात. कारण पाणी उपासण्यासाठी दोरी त्यांच्या प्रत्येकाकडेच असते. एका अर्थी हे बरे झाले निष्कारण येणारे पर्यटक पाण्याचा हातपाय, तोंड धुण्यासाठी या अमूल्य पाण्याचा वापर करताना मी पूर्वी पाहिले आहे.\nगडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून सिंहगडावर येता येते. एकामागोमाग असे दोन भक्कम दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. कल्याण दरवाजाचा बुरूज काही वर्षांपूर्वी ढासळल्याच्या बातम्या पेपरातून आल्या. मात्र, यंदा गडावरील तुटक्या दरवाज्यांचे, बुरूजांचे, तटबंदीची पुर्नउभारणी करण्यात आल्याने समाधान वाटत आहे. जागोजागी सुचना फलक, कचरा टाकण्यासाठी सोय, मार्गदर्शक फलक, तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारील परिसराचे होणारे सुशोभीकरण यामुळे सिंहगड लवकरच सजणार आहे.\nकल्याण दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर सध्या चौकोनी दगड दिसतो. ते उदेभान राठोडचे स्मारक म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा किल्लेदार होता.\nझुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढे समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. पण हे वातावरण स्पष्ट असेल तरच ओळखता येतात.\nडोणगिरीचा उर्फ तानाजी कडा :\nझुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीकड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. या ठिकाणाहूनच ५०० मावळ्यांसह तानाजी मालुसरे वर चढले होते.\nराजस्थानी पद्धतीची देवळासारखे ही वास्तू आहे. चौकोनी बांधकाम, चारही दिशांना निमुळते होत गेलेले छत अशी ही वास्तू आहे. छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाºया राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. ऐन कड्यालगत ही वास्तू आहे.\nतानाजी मालुसरेंचे स्मारक :\nअमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे. शिवकाळातच बांधलेल्या या चौथऱ्यावर सुरुवातीला २० फेब्रुवारी १९४१ रोजी तानाजींचा अर्धपुतळा बसवला गेला. पुढे २४ मार्च १९७६ रोजी पहिला पुतळा काढून त्याजागी आजचा धातूचा पुतळा बसविण्यात आला. तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे मारले गेले. पण तानाजींच्या प्रयत्नांने गड जिंकला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.\nयंदा दीपावलीचे औचित्य साधून कोंढवे-धावडे येथील भुलेश्वर तरुण मंडळाने सिंहगडावरील पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर विद्युत रोषणाई केल्याने गडावरील पादचारी मार्ग व पुणेद्वार उजळले निघाल्याच्या बातम्या पेपरात वाचण्यात आल्या. दरवर्षी सेवाभावी संस्था व दुर्गप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते दिपोत्सव साजरा करीत असतात.\nपूर्वी गडावर झुणका-भाकरी, दही-ताकापुरता असलेला स्थानिक लोकांचा रोजगार ठीक होता. गडावर वाढलेले सध्याचे बाजारू पर्यटनही सिंहगडाच्या पर्यावरणाला त्रासदायक ठरू लागले आहे. पण आता गडाच्या पायथ्यापासून ते गडावर सर्वत्र पसरलेली छोटीखानी हॉटेल्स पाहून आश्चर्य वाटते. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या या हॉटेल्समध्ये पिठलं भाकरी, भजी, दही, ताक तयार करून विकले जाते. चुलीवरील भाकरी ही ठरते जाहिरात. सध्याच्या तरुणांना सिंहगडाचे महत्त्व विचारले असता गरमा-गरम पिठलं भाकरी, दही ताकासाठी प्रसिद्ध असल्याचे त्यांच्याकडून सांगतले जाते. या बरोबरच काकडी, पेरू, चिंचा, बोर, चन्यामन्या बोर, आवळे, वाफवलेल्या शेंगा या रानमेव्यांबरोबरच हल्लीचे मुलांचे आवडते कुरुकुरे, बर्फाचे गोळे, आईस्क्रिम विक्रीस ठेवण्यात आले आहे. पर्यटक या गोष्टी खरेदी करून भलेही स्थानिकांना चार पैसे मिळत असतील. पण यातून वाढणारे प्रदूषण, गडावरील प्लॅस्टिकचा कचरा, अनावश्यक पाण्याचा होणारा वापर याचा ताळमेल कसा साधणार. गडावर केवळ मोजकीच स्थानिकांची हॉटेल्स ठेऊन पर्यटकांची सोय होऊ शकते. अन्य अनधिकृत विक्रेत्यांना थारा न दिल्यास काही प्रमाणात तरी हानी कमी पोहचेल. वन विभागाकडून पायथ्याखालून गाडीने गडावर येण्यास दुचाकीस २० रुपये व चारचाकीस ५० रुपये असे शुल्क घेऊन सोडले जाते. पर्यावरणास काही हानी पोहचल्यास दंड म्हणून १०० रुपये उपद्रव शुल्कही आकारला जातो. सध्या याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. गडावर मद्यपान, सिगरेट, कचरा करण्यास बंदी आहे. अशा आशयाच्या सूचनाही जागोजागी लिहून ठेवल्याने थोडातरी अटकाव होत आहे. गडावर साध्या वेशात फिरणारे वनखात्याचे तसेच पोलीस पाहून जरा हायसे वाटते. गळ्यात गळे घालून फिरणारी जोडपी, हुल्लडबाजी करणारे तरुण याचे प्रमाण यामुळे काहीसे तरी कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. याबद्दल वनविभागाचे मनावेत तेवढे आभार कमीच. पण केवळ येईल त्याला गडावर प्रवेश देण्यापेक्षा काही अजून निर्बंध टाकणे गरजेचे आहे. आॅक्टोबरमध्ये सिंहगडाच्या घाटात दरड कोसळून आठवडाभर येथील रस्ता बंद होता. हा पर्यावरणाचा ºहास टाळणे गरजेचे आहे. हिरव्यागर्द झाडी, शांत निवांत सकाळ वा संध्याकाळ आणि भन्नाट वारा याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिंहगडला नक्कीच भेट द्यायला हवी. पण तीही इतिहास समजण्यासाठीच. सिंहगडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, पण त्यातले अनेकजण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणत नाक मुरडतात. आपल्या पूर्वजांचे रक्त येथील मातीत पडल्याची मनात कोठेतरी जाण ठेऊनच. स्वराज्य व आपल्या राजाबद्दल निष्ठा कशी असावी, याची ओळख तानाजी मालुसरेंनी आपल्या पराक्रमातून व बलिदानाने दाखवून दिली. स्वत:च्या मुलाचे लग्न बाजूला ठेवत, स्वराज्यातून गेलेला हा गड जिंकण्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले होते. याचे कुठेतरी भान ठेवल्यास नक्कीच सिंहगडासारख्या पवित्र ठिकाणी भेट दिल्याचे सार्थक होईल.\nसिंहगड पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.\nपुणे दरवाजा : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-सिंहगड बसने आतकरवाडीपर्यंत पोहचून तेथून पायी एक ते दीड तासात गडावर जाता येते. स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा. अशी या मार्गावरील गावे आहेत. ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात.\nपुणे-कोंढणपूर : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून गडावर पायी जाता येते.\nसिंहगडावरून काय पहाल :\nपुरंदर, राजगड, तोरणा, वातावरण स्पष्ट असेल तर लोहगड, विसापूर, तुंग हे किल्ले, एनडीए, खडकवासला धरण असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.\nपुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड छायाचित्रे\nआपल्याला हा फेरफटका कसा वाटला या विषयी नक्की लिहा.\nमढे घाट - नरवीर तानाजी पराक्रम\nनरवीर तानाजी मालुसरे यांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मढे घाट’. कोकणात उतरणाºया अनेक वाटा आहेत. त्यापैकीच तोरणा किल्याच्या पाठीमागील या वाटेविषयी....\nगजाननाचे आगमन होऊन तीन दिवस झाले होते. रविवारी गौरीपूजन. किल्ले सिंहगडच्या मागील बााजूस असलेल्या मोगरवाडीत जेवणाचे आमंत्रण होते. काहीच किलोमीटरवर असलेला मढे घाट ही पाहून येऊ असे वडिलांनी सुचविले. पावसाळ्यात यंदा कुठेच न गेल्याने जायचे ठरवले. सकाळीच घर सोडले. खडकवासला धरणाच्या बाजूने रस्ता कापत डाव्या बाजूला सिंहगड व परिसरातील वाढलेली सिमेंट काँक्रिटची जंगले बघत आमची गाडी पुढे जात होती. पुण्यापासून खडकवासाला व तेथून खानापूरगावातून सिंहगडवर न जाता सिंहगड डाव्या बाजूला ठेऊन मोगरवाडी या गावी जायचे होते. दोनशे ते अडीचशे वस्ती असलेले हे सिंहगडच्या पाठीमागील छोटे गाव. गाव तसे शिवकालीन. कारण शिवकाळात मोगली छावण्या या परिसरात पडत असत. किल्याच्या परिसरात या छावण्या असत. मोगलवाडी या शब्दाचा पुढे मोगरवाडी असा नामोल्लेख सुरू झाला. १० वाजता चहा, नाष्टा घेऊन मढे घाट पाहण्यासाठी निघालो. मोगरवाडीपासून वेल्हा सुमारे १९ किलोमीटरवर तेथून पुढे ३२ किलोमीटरवर मढे घाट होता.\nखरेतर अनेकजण पुणे-नसरापूर-वेल्हा मार्गे मढे घाटात जातात. परंतु सिंहगड किल्याच्या मागील बाजूस असलेला पाबे घाट नुकताच चांगला केल्याचे समजले. पूर्वी सिंहगडावर अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने वाºया झाल्या होत्या. त्यामुळे हा परिसरात चांगलाच आठवणीत होता. तेथून पाबे घाट १० किलोमीटरवर होता. घाट छोट्या छोट्या डोंगरावरून वेडीवाकउी वळणे घेत गेलेला. सिंहगडाचा विस्तार कसा आहे, हे पाबे घाटातून चांगले दिसते. रस्ता चांगलाच होता. ग्रामीण भागातून गेला असला तरी कोठेही खड्डे नव्हते. का यंदा पाऊस पडला नाही म्हणून तर रस्ते टिकले नसतील ना अशी ही शंका मनात आली. एका ठिकाणी ओढ्यात मनसोक्त डुंबत असलेले दोन बैल व गुराखी दिसले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने यंदा प्रथमच ओढा भरल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत पुढील वर्षी दुष्काळ नक्कीच असल्याची कुणकुण काहीशी आली. पर्यावरणाचा जो काही आपल्याकडून ºहास होतोय तेचेच हे परिणाम. असो.\nपाबेघाटातून अर्धा तासातच तोरणा किल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोहोचलो. तेथून पुढे मढे घाट ३२ किलोमीटरवर होता. साडेबारा वाजून गेले होते. उशीर होऊ नये म्हणून गावात न थांबता तसेच पुढे गेलो. धरणाच्या कडेकडेने छोट्या वाड्यावस्त्या बघत आमची गाडी पुढे जात होती. मधेच थांबून गावकºयांना मढे घाट कुठे आहे असे विचारत पुढे जात होतो. तोरणा किल्याला प्रचंडगड असे का म्हणतात याचे उत्तर त्याचा आवाका पाहून होतो. किल्याच्या खालून त्याचे रौद्र रुप पाहतच राहावे असे वाटते. आभाळात घुसलेले बुुरुज, तटबंदी केवळ अंदाजे दिसत होती. वाटेत कानंदीचं खोरं, भट्टी, पासली ही गावं सोडून आम्ही केळदला येऊन पोहोचतो. वेल्हे-केळद व केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट असल्याचे समजले.\nतोरण्याजवळ असलेला मढे घाट हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या ७० किमी अंतरावर. पावसाळ्यात या ठिकाणी दाट धुके, धबधबे व एकूणच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. भटकंतींचा आनंद लुटण्यासाठी व ट्रेकिंगची आवड असणारे अनेकजण या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. त्यातच दोन दिवसांपासून वरणराजाची कृपा झालेली होती. धो-धो पावसाने सर्वत्र पाणी झाले होते. ऐन पावसाळ्यात थंड झालेले ओढे, नाले, धबधबे पुन्हा सुरू झाले होते. पाहावे तिकडे पसरलेली हिरवळ, काहीसे पसरलेले धुके व ढग पाहत मन प्रसन्न झाले. सह्याद्रीच्या या भागाचं हे रूप खरेच पाहण्यासारखे आहे.\nकेळद गावाबाहेर वेळवण नदीवरचा छोटा पूल ओलांडून मढेघाटाकडे आमची गाडी पोहचली. गाडी मोकळ्या मैदानावर उभी करून पुढील अंतर पायी निघालो. मोकळ्या-ढाकळ्या रस्त्याचे हे दीड किलोमीटरचे अंतर. पाऊस काहीसा येत जात होता. वडिलांचे गुडघे दुखत असून देखील थोड्याच्या चढणीचे हे अंतर पार केले. फार पूर्वी या ठिकाणाबद्दल वाचले होते. आज प्रत्यक्षात येथे आलो. याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसत होता. रविवार असल्यामुळे भटकंती करणारे अनेक वीर या ठिकाणाही आल्याचे दिसले. कोण टू व्हिलरवर मैत्रांसोबत तर कोण मैत्रिणींसोबत. पंधराच मिनिटात वाटेने चालत एकदाचे मढे घाटातील त्या प्रसिद्ध धबधब्यापर्यंत आम्ही पोहचलो. नेहमी धबधब्याखाली मनसोक्त डुंबणारे यावेळी धबधबा जेथून सुरू होतो तेथून पाहत असल्याने वेगळाच आनंद होत होता. कोकणातील वाड्यावस्त्यांचे सुंदर दृश्य दिसत होते. धो-धो पडणारा तो धबधबा पाहून मन प्रसन्न झाले. दोन अडीच तासांचा प्रवास सार्थकी लागल्याने आनंदही झाला. ओढ्यातच मी व माझ्या मुलाने बैठक मारून डुंबण्याचा आनंद घेतला. अंग पुसून होतच होते. तो पर्यंत ताडताड-ताडताड पाऊस कोसळू लागला. एकदम ढग, धुके व पावसाने सर्व परिसर भरून गेला. डोक्यावर छत्री घेऊन सुके कपडे सांभाळत झाडाच्या आढोश्याला येऊन थांबून राहिलो. सुमारे पंधरा मिनिटांनंतर काहीसा पाऊस कमी झाला. परतीचा मार्ग धरला. वाटेत पायी चालत येताना असलेल्या हॉटेलमध्ये गरमा गरम आले घातलेल्या चहा पिऊन, गप्पा मारत आम्ही परतीला लागलो.\nअंधाºया रात्री कोंढाण्यावर स्वारी केलेले वीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने सिंहगड ओळखला जातो. शिवाजी महाराजांच्या शूरवीराने गड सर केला, पण स्वराज्याचे अनमोल असे रत्न नरवीर तानाजी मालुसरे या लढाईत पडले. पुढे शिवाजीमहाराजांनी त्यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ या शब्दात गौरव केला. मालुसरे गडावर पडले. गड जिंकला. मावळ्यांनी त्यांचा मृतदेह मूळगावी नेण्याचे ठरविले. तळकोकणातील पोलादपूरच्याजवळील उमरठ हे ते गाव. कोकणात नेताना केळद गावाजवळील या घाटरस्त्याचा वापर केला गेला. या टेकडीवरून खाली उतरणाºया मागार्ला मढे घाट म्हणतात. ग्रामीण भाषेत मृत व्यक्तीला ‘मढे’ असे संबोधतात. त्यावरून या पायवाटेतील घाटाला मढे घाट असे म्हणतात. भटकी मंडळी मढ्या, उपांड्या किंवा मढ्या शिवथरघळ, कावळ्या किल्ला अशा भटकंत्या करतात. केळदहून पुढे मढे घाट सुरू होतो. पायवाटेने कोकणातील कर्णवाडी साधारणपणे २ ते ३ किलोमीटर अंतरावर असणाºया या गावात उतरतो. मढे घाट, पुण्यापासून अगदी एका दिवसात सहज जाऊन येण्यासारखी जागा आहे. फक्त स्वत:चे वाहन असावे एवढेच. हा घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पूर्वी घाटावरील गावांना व तळकोकणातील महाड, बिरवाडी बंदरांना जोडणाºया महत्त्वाच्या घाटावाटांमध्ये या घाटाचा उल्लेख येतो. सह्यादी पर्वताच्या अनेक डोंगररांगा आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या अत्याधुनिक युगातही हया वाटा अजूनही वापरत आहेत. डोंगर एका बाजूने चढून गेल्यास दुसºया बाजूने उतरण्यासाठी या घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही वाट या फक्त आणि फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही गाडी रस्ते किंवा रेल्वेने शक्य आहे. मढे घाट, सवाष्णी घाट, बोचे घळ, बोप्या घाट, बैलघाट, शिंगणापूरची नाळ अशी कितीतरी घाटवाटा सह्याद्रीच्या वेड्यांना खुणावत असतात.\nनरवीर तानाजींच्या सिंहगड पराक्रमानंतर त्यांच्या मृत्यूची दु:खद आठवण ज्या सह्याद्रीने अजूनही जुपून ठेवली आहे. तो हा रांगडा मढे घाट. पावसाळी पर्यटनाच्या नावावर सध्या अनेक पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची सुरू असलेली विटंबना पाहून मन खिन्न होते. मोठमोठ्यांदा गाणी लावून, हातात बाटल्या घेऊन झिंगत चाललेली ‘मढी’ बघीतली की वाटते. यांच्यातील एखादा तरी या ठिकाणावरून पडला पाहिजे. म्हणजे बाकीच्यांची तरी मस्ती जिरेल. या तळीरामांचा स्वैराचार मनाला अस्वस्थ करून जातो. खरे तर अशा ठिकाणी पर्यटनकाळात पोलिसांनी चौकी उभारून चेकिंग करूनच पर्यटकांना सोडले पाहिजे. जेणेकरून ऐतिहासिक स्थळे, व निसर्गाचा मान, आदब राखला जाईल. खरे तर याचे भान प्रत्येकानचे ठेवायला पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज की जय म्हणत घाणारडी व्यसने करत असलेली तरणाईला लगाम लावायलाच हवा. व्यसनासाठी न जाता मोकळ्या मनाने जाऊन निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तरच या ठिकाणी जावे हीच अपेक्षा.\nमढे घाट, उपांड्या घाट अशा वाटांना भेट द्यायची असेल, तर स्वत:चं वाहन सोबत असलेलं बरे.\nपुण्यातून सकाळी लवकर निघून एका दिवसात पाहता येण्यासारखे हे ठिकाण आहे.\nफक्त पावसाचा अंदाज बांधून हे स्थळ पहा. कारण धो-धो पावसात हे ठिकाण अवघड होऊ शकते.\nपुण्यापासून अंदाजे ७० किलोमीटर अंतरावर\nघाटमाथ्यावरच्या गाव केळद गावाजवळ हा घाट आहे.\nमढेघाटात जाण्यासाठी पुण्याहून दोन मार्ग आहेत.\nएक पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाट्याहून राजगड किल्याशेजारून वेल्ह्याला जाणारा\nदुसरा खडकवासला धरणामागच्या खानापूरहून डाव्या हाताला पाबे गावाकडून वेल्ह्याला येणारा.\nवेल्ह्याच्या बाजारपेठेतून हा रस्ता आपल्याला केळद गावाकडे घेऊन जातो.\nवेल्ह्यावरून किंवा नसरापूरहूनही थेट केळदपर्यंत जीपही ठरवता येते. पण हे थोडे खर्चिक व वेळकाढू काम आहे.\nमढे घाटाच्या वाटेवर हॉटेल असून, जेवणाची सोय होऊ शकते.\nछत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजीमहाराज व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र....\nमहाराष्ट्रात अनेक गड, किल्ले आपल्याला भटकंतीसाठी साद घालतात आणि नकळत आपली पाऊले या अनगडांकडे वळू लागतात.\nकधी एकटा तर कधी मित्रांबरोबर या गडांवर मी पदभ्रमण केले व नकळत याची गोडी लागली. सध्या ‘विकेंड’ साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला. एक दिवसाच्या सुट्टीत जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी होत असते. पुणे शहर परिसराच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळांवर मी अनेकदा गेलो. तेथील माहिती, निसर्ग, इतिहास मला नेहमीच साद घालतो. याचा माझ्यासारख्याच भटकंती करणाºयांना फायदा व्हावा. हाच या ब्लॉगचा उद्देश. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला... या विषयी जरूर येथे लिहा.\n बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल...\nश्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा\nगणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वा...\nरविवार 11/11/2012 अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहा...\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे\nकोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्या...\nओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद\nवर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दो...\n मौजमजेसाठी सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा द...\n‘मातेचे रान’ अर्थात माथेरान\nनिर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या त...\nतिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १\nतमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहो...\nपेशव्यांची वंशवेल मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.\nकरंजेश्वरी देवी करंजेश्वरी मंदिरातील सजावट. कंरजेश्वरी देवी. गोवळकोट किल्यामागील बोटींचा धक्का. धक्यावरून दिसण...\nमढे घाट - नरवीर तानाजी पराक्रम\nपुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड\nपुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड छायाचित्रे\nजझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/maharashtra-closed-know-what-going-mumbai-train-school-bus-service-status/", "date_download": "2018-04-21T21:00:22Z", "digest": "sha1:DSXRND4F23GWD6BFF2KZ3573QL3JKJMJ", "length": 25070, "nlines": 369, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Closed: Know What Is Going On In Mumbai, Train, School, Bus Service Status | महाराष्ट्र बंद: जाणून घ्या मुंबईत कुठे काय सुरु आहे, रेल्वे, शाळा, बस सेवेची स्थिती | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्र बंद: जाणून घ्या मुंबईत कुठे काय सुरु आहे, रेल्वे, शाळा, बस सेवेची स्थिती\nभीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ आज प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे.\nठळक मुद्देमुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकलसेवा सुरळीत सुरु आहे. मुलुंड चेकनाका परिसरात बसेसच्या चाकांमधील हवा काढण्यात आली.\nमुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ आज प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. काही तुरळक अपवाद वगळता मुंबईत जनजीवन सुरळीत सुरु आहे. चेंबूर, गोवंडी, घाटकोपर,दादर या भागात बंदचा प्रभाव दिसत आहे. पण अन्यत्र या बंदचा फारसा परिणाम दिसलेला नाही.\nरेल्वे सेवा - मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकलसेवा सुरळीत सुरु आहे. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक सुरळीत सुरु आहे. ठाणे स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न झाला पण रेल्वे पोलिसांनी लगेचच आंदोलकांना हटवून लोकल वाहतूक सुरळीत केली.\nबससेवा - 2964 बसेसपैकी 2645 मार्गांवर बससेवा सुरु आहे. मुलुंड चेकनाका परिसरात बसेसच्या चाकांमधील हवा काढण्यात आली. नागरिकांना खाली उतरवण्यात आले. त्यामुळे कामाला निघालेले कर्मचारी पुन्हा घराकडे परतले.\nया मार्गावर बेस्ट बसेस चालवण्यास समस्या\nदिंडोशी डेपो, पीएल लोखंडे मार्ग, वरळी जिजामाता नगर, बांद्रा कॉलनी, चांदीवली संघर्ष नगर, साकीनाका खैरानी रोड, कांदिवली आकुर्डी रोड या मार्गावर बस चालवण्यास अडथळा येऊ शकतो.\nटॅक्सी, रिक्षा - तणावाची परिस्थिती आणि हिंसाचाराची भिती असल्याने मुंबईच्या बहुतांश भागातटॅक्सी आणि रिक्षा धावताना दिसत नाहीयत.\nचेंबूर, कुर्ला, टिळक नगर भागतील काही शाळांना सुट्टी, पण गिरगाव, ग्रॅण्टरोड, चर्चगेट भागातील काही शाळा सुरु.\nमुंबईतील बहुतांश महाविद्यालये सुरू आहेत, मात्र बऱ्याच महाविद्यातयातील बारावी पूर्व परीक्षा होत्या त्या मात्र पुढे ढकलण्यात आल्या आहेत, आज महाविद्यालये नियमित सुरू असल्याची प्राचार्यांची माहिती\nगोंवडी, मानखुर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदीवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्वच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.\nशाळांमध्ये ३० ते ४०% विद्यार्थ्यांची हजेरी आहे, मुंबई मुख्याध्यापक संघटनेची माहिती.\nरास्ता रोको - वाकोल पाईप लाईन, कला नगर बांद्रा, वरळी नाका, बर्वे नगर घाटकोपर येथे रास्ता रोकोचा प्रयत्न झाला.\nनायगाव दादरमध्ये बीडीडी चाळीतील रहिवीशांनी परिसरात मोठा मोर्चा काढला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभीमा - कोरेगाव हिंसेमागे RSS चा हात, लोकसभेत काँग्रेस आक्रमक; नरेंद्र मोदींनी निवेदन देण्याची मागणी\nदलितांचं भलंही नको आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही, सुमित्रा महाजन यांनी सुनावलं\nभीमा कोरेगाव घटना: दादरमधील आंदोलन समाप्त, रास्ता, रेल रोको आणि घोषणाबाजी\nलोणावळ्यात कडकडीत बंद; शांततेत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध\nकोरेगाव भीमा ; वाशिम येथे कडकडीत बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको\nमहाराष्ट्र बंद- मध्य रेल्वे पूर्णपणे ठप्प तर हार्बर मार्ग विस्कळीत\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/essay/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T21:13:37Z", "digest": "sha1:ANTFIG3JTAMW7NIT7GTFT4PTX76KEAHP", "length": 12114, "nlines": 58, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "वेळ स्वैपाकाची", "raw_content": "\nलग्नाच्या आधी स्वैपाकाशी फारसा संबंध कधी आलाच नाही. आमचा संबंध फक्त “खाण्याशी” शाळा असायची ११ ते ५. सकाळी दहाच्या सुमाराला सगळं आवरून जेवायला बसलं कि गरमागरम पोळी पानात. आम्ही सगळे जेवून शाळेत गेलो की निवांत मागचं सगळं आवरून आई स्वतः जेवायला बसत असावी\nपुढे कॉलेज मध्ये गेलो तेव्हा कॉलेज कॅन्टीन, “वैशाली हॉटेल” असे अड्डे जमायला लागले. आम्हा “आर्ट्स” च्या विद्यार्थ्यांना कॉलेज सकाळचं, त्यामुळे नंतरचा बराच वेळ “तिकडेच” जायचा गप्पा गोष्टी, रमत गंमत घरी येणं…त्यामुळे कधीतरी एखादा पदार्थ हौसेनी करून बघितला तर…पण हेही कमीच.\nपण एक मात्र होतं आमच्या घरी, जेवण कायम गरमागरम आधी करून ठेवलाय आणि मग परत परत गरम करून वाढलाय असं मला फारसं कधी आठवत नाही. सकाळी पोळी आणि रात्री भाकरी किंवा दशमी अगदी तव्यावरून पानात आधी करून ठेवलाय आणि मग परत परत गरम करून वाढलाय असं मला फारसं कधी आठवत नाही. सकाळी पोळी आणि रात्री भाकरी किंवा दशमी अगदी तव्यावरून पानात कुकरचं झाकण पोळी संपे पर्यंत उघडेल अशा अंदाजानं लावलेला असायचा.\nलग्नानंतर सासरी आले. गाव वेगळं, माणसं वेगळी, जेवणाची पद्धत वेगळी आणि जेवणाच्या वेळा तर अगदीच वेगळ्या स्वैपाकाची वेळ तर त्याहून वेगळी. सकाळी मी उठून खाली येईपर्यंत सहा-साडे सहा वाजलेले असायचे. तोपर्यंत माझ्या सासूबाईंचा बराचसा स्वैपाक–अगदी पोळ्यांसकट–झालेला स्वैपाकाची वेळ तर त्याहून वेगळी. सकाळी मी उठून खाली येईपर्यंत सहा-साडे सहा वाजलेले असायचे. तोपर्यंत माझ्या सासूबाईंचा बराचसा स्वैपाक–अगदी पोळ्यांसकट–झालेला ओट्यावर झाकून ठेवलेल्या पदार्थांची झाकणं उघडून बघायची, “सगळंच झालं ओट्यावर झाकून ठेवलेल्या पदार्थांची झाकणं उघडून बघायची, “सगळंच झालं ” असा जीभ चावून विचारायचं, आणि म्हणायचं, “मी आहे ना, आता तुम्ही पहाटे पहाटे उठून सगळं का करून ठेवता” असा जीभ चावून विचारायचं, आणि म्हणायचं, “मी आहे ना, आता तुम्ही पहाटे पहाटे उठून सगळं का करून ठेवता मी करत जाईन….” असा मी म्हटलं कि त्या म्हणायच्या, “अगं, ह्या वयात झोप कमी; पहाटे जाग आली कि करायचा काय मी करत जाईन….” असा मी म्हटलं कि त्या म्हणायच्या, “अगं, ह्या वयात झोप कमी; पहाटे जाग आली कि करायचा काय म्हणून करून ठेवते. अजून बाकीची खूप आहेत कामं–ती तुम्ही करा म्हणून करून ठेवते. अजून बाकीची खूप आहेत कामं–ती तुम्ही करा दुसरा कुकर तूच लावत जा दुसरा कुकर तूच लावत जा” मग चहा-नाश्ता, आला-गेला, असं जे सत्र सुरु व्हायचं, ते थेट दुपारी २-२:३० वाजे पर्यंत. आमचं घर गावात मध्यवर्ती ठिकाणी, तिथेच आमचा एक दवाखाना, एक एक्स -रे क्लिनिक, आणि एक आयुर्वेदिक औषधांचं दुकान” मग चहा-नाश्ता, आला-गेला, असं जे सत्र सुरु व्हायचं, ते थेट दुपारी २-२:३० वाजे पर्यंत. आमचं घर गावात मध्यवर्ती ठिकाणी, तिथेच आमचा एक दवाखाना, एक एक्स -रे क्लिनिक, आणि एक आयुर्वेदिक औषधांचं दुकान गाव फार मोठं नाही. त्यामुळे जराश्या ओळखीचंही कुणी आलं कि घरी वर येणारच, प्रत्येकाला चहापाणी गाव फार मोठं नाही. त्यामुळे जराश्या ओळखीचंही कुणी आलं कि घरी वर येणारच, प्रत्येकाला चहापाणी पहिल्यांदा माझा भाऊ आमच्याकडे आला, तेव्हा म्हणाला, “तुमच्याकडे पाण्याच्या टाकीच्या बाजूला अजून एक टाकी बांधून घ्या चहासाठी पहिल्यांदा माझा भाऊ आमच्याकडे आला, तेव्हा म्हणाला, “तुमच्याकडे पाण्याच्या टाकीच्या बाजूला अजून एक टाकी बांधून घ्या चहासाठी\nनंतर विचार केला कि आता वाटतं, एवढी सगळी उस्तवार करायची, शिवाय आल्यागेल्याशी गप्पा मारायची हौसही होतीच त्यामुळे स्वैपाकाचा मुख्य काम झालं कि मोकळीच, असा विचार केला असावा सासूबाईंनी. स्वैपाक तयार आहे, केव्हाही, कुणीही या जेवायला त्यामुळे स्वैपाकाचा मुख्य काम झालं कि मोकळीच, असा विचार केला असावा सासूबाईंनी. स्वैपाक तयार आहे, केव्हाही, कुणीही या जेवायला जेवणं दुपारी १-१:३० ते ३-३:३० पर्यंत चालायची. मनातून मला सारखा वाटायचं पहाटेचा स्वैपाक, परत परत कितीदा गरम करायचा\nजसजसे दिवस गेले, तसतसे आमच्या कुटुंबातही अनेक बदल घडत गेले. आम्ही नवीन घरात राहायला गेलो. काकुंचाही (सासूबाईंचा) कामाचा जोम जरा ओसरला वयपरत्वे एकदा वाटलं, आता आधीच राबताही थोडा कमी आहे, जमेल आपल्याला गरमागरम जेवण करून वाढणं एकदा वाटलं, आता आधीच राबताही थोडा कमी आहे, जमेल आपल्याला गरमागरम जेवण करून वाढणं पण सकाळी मुलांचे अभ्यास, सर्वांचा नाश्ता, सकाळी करावे लागणारे डबे, माझी शाळा…ह्या साग्क्यात मी पुनः कधी “सोयीनुसार” पहाटे स्वैपाकाकडे वळले ते माझा मलाच कळलं नाही. नवरा, मुलं उठायच्या आत, गाजर लावून लवकर उठून माझा सगळं स्वैपाक, नाश्त्याची तयारी इत्यादी सगळं झालेलं असायचा.\nएकदा माझी मामेबहीण आली होती घरी–ती मुंबईची, नोकरी करणारी. ती म्हणाली, “मी पण तुझ्यासारखाच करते ग; सकाळी ९ ते रात्री ९ माझं किचन बंद” मला बरं वाटलं” मला बरं वाटलं मनात जी अपराधी भावना होती कि आपण गरम जेवण वाढत नाही, ती थोडी कमी झाली. नंतर एकदा माझी भाची आली अमेरिकेहून. ती म्हणाली मी २-३ प्रकारच्या डाळी, ५-६ भाज्या एकदाच वेळ मिळेल तेव्हा करून फ्रीझर मध्ये ठेऊन देते. लागेल तसं काढून गरम करायचं मनात जी अपराधी भावना होती कि आपण गरम जेवण वाढत नाही, ती थोडी कमी झाली. नंतर एकदा माझी भाची आली अमेरिकेहून. ती म्हणाली मी २-३ प्रकारच्या डाळी, ५-६ भाज्या एकदाच वेळ मिळेल तेव्हा करून फ्रीझर मध्ये ठेऊन देते. लागेल तसं काढून गरम करायचं आता तर काय, प्रत्येकाकडे फ्रिज, मायक्रोवेव्ह. त्यामुळे सोया किती झालीये\nखरंच, काळानुसार ताजं-शिळं ह्या सगळ्या संकल्पना बदलताच गेल्या. पण तरीही, अजून “पहिल्या वाफेचा ऊनऊन भातानी तव्यावरची गरम पोळी पानात” याची मजा दुसऱ्या कशाला येत नाही, हे खरंच.\nलग्नापासून आतापर्यंत जवळपास ४५ वर्षांहून जास्त काळ मी उठले कि विळीवर भाजी चिरायला घेते, एकीकडे चहाचं आधण चढवते. स्वैपाकाची वेळ सकाळी लौकरचीच स्वैपाकाला वेळ किती लागतो यावरही आमच्याकडे मजेदार विभागणी आहे. लवकर उरका पाडणाऱ्या “झटपट” विद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि सावकाश काम करणाऱ्या “मंदाकिनी” विद्यापीठाच्या स्वैपाकाला वेळ किती लागतो यावरही आमच्याकडे मजेदार विभागणी आहे. लवकर उरका पाडणाऱ्या “झटपट” विद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि सावकाश काम करणाऱ्या “मंदाकिनी” विद्यापीठाच्या आता आपल्या सुना-मुली आल्या, त्यांची विभागणीही ह्या दोन गटात झालेली आहे.\nतर मैत्रिणींनो, सांगा तुम्ही कसा आणि कधी करता स्वैपाक आमटी-भात, भाजी-पोळी कर्ण ना रोज आमटी-भात, भाजी-पोळी कर्ण ना रोज पिझ्झा-पास्ता-नूडल्स वगैरे पदार्थांनी अतिक्रमण सगळ्यांच्या घरात केला आहेच पण तरीही… आपल्या पदार्थांचा आपलेपण टिकवलं आहे ना\nतुम्ही काय वेळ स्वैपाकाची रोजचा किती वेळ स्वैपाकघरात जातो रोजचा किती वेळ स्वैपाकघरात जातो या प्रश्नांची उत्तरं ऐकायला मी उत्सुक आहे, तर अंगत पंगत वर तुमच्या स्वैपाकाच्या वेळचा गुपित सांगूनटाका मला या प्रश्नांची उत्तरं ऐकायला मी उत्सुक आहे, तर अंगत पंगत वर तुमच्या स्वैपाकाच्या वेळचा गुपित सांगूनटाका मला आणि हो, आता तुम्हाला माहित आहेच, माझा स्वयपाक सकाळी लौकर झालेलाच असतो, केव्हाही या जेवायला\nस्वयंपाक घरात झालेले संस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/06/blog-post_08.html", "date_download": "2018-04-21T20:53:37Z", "digest": "sha1:UOAIE6TKGK5KGNXOEE6HOXHZ2BRD52BV", "length": 20983, "nlines": 319, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: ग्रॅज्युएशन", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nजून महिना आला की अमेरिकेत ग्रॅज्युएशन पार्ट्यांचं पेव फ़ुटतं. कुणाही भारतीयाला वाटेल की जिथं आपल्याइथली मुलं अमेरिकेत शिकायला जायला मरतात तर साहजिक आहे तिथं वर्षाखेरीस मुलं पदव्या मिळवणारच...पण एक मिनिट... असं काही वाटलं असेल तर ते काढुन टाका. जसं मी मागे ग्रॅंड ओपनिंगच्या बाबतीत म्हटलं होतं तसच आहे ह्याही शब्दाचं. म्हणजे तुम्ही आपले मारे ज्या कुणाच्या ग्रॅज्युएशन पार्टीला जालं ते कार्ट आत्ताच शेंबुड पुसून पहिलीत गेलं असेल...म्हणजे आपलं किंडरगार्टन ग्रॅज्युएशन हो...आलं ना लक्षात जिथे बालवाडीपासून मुलं ग्रॅज्युएट होतात तिथं एलिमेन्ट्री स्कुलचं ग्रॅज्युएशन म्हणजे एखादी हौशी शिक्षिका कागदी टोप्या बनवुन काय त्यांच्या डोक्यावर ठेवेल आणि पालक मग शाळेत त्या समारंभासाठी हजेरी काय लावतील...माझा नवरा म्हणतो बाई हे फ़ारिन आहे फ़ारिन...:)\nअगदी पहिल्यांदा एका मैत्रीणीकडून हा नवा शब्दार्थ कळला ना तेव्हा फ़ारच मजा वाटली होती. आता माझ्या आईला पण जास्त स्पष्ट करुन सांगावं लागत नाही. मागच्या वर्षी ती इथे होती त्यावेळी ऐकुन ऐकुन तिलाही व्यवस्थित कळायला लागलय.\nया दिवसांत इथे काय दृश्यं पाहायला मिळतील सांगता येत नाही. येता जाता अमुक तमुकच्या ग्रॅज्युएट्स्चे अभिनंदन ही पाटी तर जळी-स्थळी असतेच. पण काही घरांबाहेर GRADS लिहिलेला हेलियमचा फ़ुगा कुठे लटकताना दिसला की समजा संध्याकाळी घरीपण पार्टी आहे किंवा किमानपक्षी मुलगा शाळेतुन ग्रॅज्युएट होऊन घरी तरी येतोय. गाडीच्या मागच्या बाजुला विद्यार्थ्याचे नाव आणि अभिनंदन लिहिलेलं वाचावं तर आतमध्ये ती काळी टोपी घालुन सजलेला ग्रॅज्युएटपण दर्शन देईल. त्यादिवशी तर चक्क पार्किंग लॉटमध्ये एक बया ती टोपी डोक्यावर ठेऊन तशीच भटकत होती. बरं चेहरा पाहुन वाटत नव्हतं हे कॉलेज पुर्ण झालेलं वय असेल.\nगम्मत आहे नं इथल्या मुलांची अगदी बालवाडी पास होऊन गेल्याचा पराक्रम पण शाळा, घरी, शेजारी साजरा करतात. त्या निमित्ताने तरी त्यांना पुढे जाऊन ड्रॉप आउट व्हायची उपरती होऊ नये याची खबरदारी घेतात का असं मला आपलं वाटतं कारण इथं ते प्रमाणही बरचं आहे. मास्टर्सला तर जास्तीत जास्त भारत, चीन अशी इतर देशांतलीच मुलं असतात. कधी कधी हे सर्व पाहताना मला आपण (हुशार असुन) मात्र बिचारे वाटुन जातो. लहानपणी जेव्हा मुलं हुशार असतात तेव्हा कधी असं ग्रॅज्युएशन साजरं केलं नसतं आणि मोठेपणी त्या जीवघेण्या स्पर्धेत सर्वच जण तेवढा प्रकाश पाडू शकले नाही तर तेव्हाही नाही. इथे एक परिक्षा दिली की लगेच फ़क्त दुसरीचा अभ्यास समोर. फ़ायनल झाली तरी सी.ई.टी. ची टांगती तलवार आहेच. बापडे नुसते. असो. इतक्यात एका ग्रॅज्युएशन पार्टीला जायचा योग आला. त्या मुलाला शाळेत एक स्पेशल अवॉर्ड असतं तेही मिळालं होतं म्हणून त्याच्या पालकांनी त्याला खास चकित करण्यासाठी अचानक पार्टी ठेवली होती. त्याची आजपर्यंतची सर्व अचिव्हमेन्ट्स, फ़ोटो इ. लावून छान सजवलं होतं. त्याच्यासाठी ग्रॅज्युएशनची थीम असलेला खास केक त्याचं नाव लिहुन आणला होता. त्याच्या आवडीचा मेनु. मग त्याच्याबद्दलचं आई-बाबांनी केलेलं छोटं भाषण ऐकलं आणि नकळत मलाही त्याचा हेवा वाटून गेला.\nयालाच लाफ ऍन्जॉय करणे असे म्हणतात जी अमेरीकन लोकांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात वृत्ती दिसुन येते. ऐश करत जगतात लेकाचे.\nअगदी बरोबर आहे अनिकेत..ही लोकं आयुष्य एकदम मजा करत जगतात. आणि छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद जपतात.\nएक योगायोग...ही पोस्ट टाकल्यानंतरच्या चतुरंगमध्ये याच विषयावर एक विस्तृत लेख आला..\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nफ़ुलोरा... एक होती कोकिळा\nजागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2018-04-21T20:40:29Z", "digest": "sha1:ZL5FHAIIEFRTS5HABAWRTSLSOO7SB7V3", "length": 4886, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे - पू. ४६० चे\nवर्षे: पू. ४८७ - पू. ४८६ - पू. ४८५ - पू. ४८४ - पू. ४८३ - पू. ४८२ - पू. ४८१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४८० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.forum.charteredclub.com/threads/ipc-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF-%E0%A4%8F%E0%A4%95.1374/", "date_download": "2018-04-21T21:27:08Z", "digest": "sha1:L7NC24OD7OFLWBPK2MXY6HPTIEY4FMCB", "length": 2084, "nlines": 59, "source_domain": "www.forum.charteredclub.com", "title": "IPC चे दोन्हीही ग्रुप द्यावेत कि एक? | Chartered Club: Q&A Forum for CA & Taxpayers", "raw_content": "IPC चे दोन्हीही ग्रुप द्यावेत कि एक\nमला दहावी व बारावी कॉमर्सला 91 % व CPT ला 151 मार्क्स आहेत. मी IPC च्या दोन्हीही ग्रुप साठी registration केलेले आहे. मात्र मी IPC दोन्हीही ग्रुप द्यावेत कि एक याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. दोन्हीही ग्रुपच्या सर्व विषयांचा अभ्यास होवू शकेल कि नाही याबाबत शंका वाटते. नापास होऊन पुन्हा परीक्षा देण्या पेक्षा एक एक ग्रुप द्यावा असे वाटते. काय योग्य ठरेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/vardha/anganwadi-women-pulled-out-symbolic-skull-assurances-state-government-1/", "date_download": "2018-04-21T20:47:20Z", "digest": "sha1:Y57SU2VL35GXXHGFX73FKFA6NALU6SHS", "length": 26530, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Anganwadi Women Pulled Out The Symbolic Skull Of The Assurances Of The State Government-1 | वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी काढली राज्य सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक तिरडी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nवर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी काढली राज्य सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक तिरडी\nसरकारनं कापसाला 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी - धनंजय मुंडे\nवर्ध्यात राष्ट्रवादीची सरकारविरोधात हल्लाबोल पदयात्रा\nतालुकास्तरावरील खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा आवश्यक- देवांशी हिवसे\nपिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी लढविली शक्कल, ओलितासाठी ट्रॅक्टरचा वापर\nवर्ध्यात ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, दोघांकडून ७५ हजाराचा दंड वसूल\nवर्ध्यात शेतक-यांचा रस्ता रोको\nवर्ध्यात पावसामुळे शेवडो क्विंटल तूर भिजली\nVIDEO- प्रशासनाचे काम अन् बारा महिने थांब\nवर्ध्यात एसटी कर्मचा-यांचा संप\nवर्धा रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी रोखली एक्स्प्रेस\n26 जानेवारीलाच का साजरा करतात प्रजासत्ताक दिन... ऐका वर्धावासियांची उत्तरं\nवर्धा : वाहनतळाच्या मागणीसाठी तरूणांचे सायकलसह आंदोलन\nVIDEO : नोटबंदी विरोधात वर्ध्यात काँग्रेस रस्त्यावर\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nपुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/manachya-khol-darit/", "date_download": "2018-04-21T20:59:12Z", "digest": "sha1:4LWM6AADIMWJESQ2LUIFAOGHTUFAKBMD", "length": 5517, "nlines": 109, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मनाच्या खोल दरीत - मराठी कविता | Manachya Khol Darit - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » मनाच्या खोल दरीत\nलेखन: हर्षद खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ ऑक्टोबर २०१४\nफार गर्दी आहे नजरेसमोर...\nमी मात्र रस्त्याने चालतांना देखील बंजी जंपींग करतोय मनाच्या खोल दरीत...\nहा असा काहीसा क्रम आहे...\nफार, फारच गर्दी आहे नजरेसमोर...\nमी मात्र रस्त्याने चालतांना देखील बंजी जंपींग करतोय मनाच्या खोल दरीत...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/10/blog-post_21.html", "date_download": "2018-04-21T20:50:15Z", "digest": "sha1:F3OCG5WF24SSG2REV7IJOYNGC2FEUHJ6", "length": 35622, "nlines": 358, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: वीज जाते तेव्हा....", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nपरवाचीच गोष्ट, दिवाळीनंतरचा हा पहिलाच दिवस. सक्काळ सक्काळची माझी एक सवय आहे. उठल्या उठल्या आय पॉड (टच) वर पहिल्यांदा इ-मेल पाहुन घेणं. कधी कधी प्रत्यक्ष लॅपटॉप चालु करुन सविस्तर पाहायला वेळ लागतो पण साधारण पहिल्या डाकेने काय आलंय याची एक माहिती करण्याचं जवळ जवळ व्यसनच म्हणा ना. आता ब्लॉगींग सुरु झाल्यानंतर तर बरं वाटतं प्रतिक्रियांचे मेल्स वाचायला. फ़क्त त्यात एकच प्रश्न म्हणजे आय-पॉडवर देवनागरी वाचता येत नाही त्यामुळे मग काय बरं लिहिलं असेल ते अगदी प्रत्यक्ष वाचेपर्यंत घोळत राहातं. आज सकाळी तसंच इंग्रजीतले प्रतिक्रिया मेल वाचुन त्यांना उत्तर द्यायचा खूप मोह झाला होता पण त्यासाठी अर्थातच मला बराहावर जायचं होतं. ब्लॉगवर शक्यतो देवनागरीतच लिहायचा प्रयत्न असतो ना म्हणून. त्यामुळे लेकाला पटापटा दुध देऊन लॅपटॉप चालु केला. मेल उघडुन वाचत होते तोवर अचानक लॅपटॉपचा बॅटरीचा आयकॉन दिसला. मला वाटलं पाठुन पॉवर निघाली असेल. म्हणून एकदा तपासलं. लेकही सारखा पाठीपाठी करत होता तेव्हा त्याच्या पायात आलं का ते पाहिलं तरी काही नाही. आणि अचानक जाणवलं. मी आजकाल जिथे लॅपटॉप ठेवते तिथेच माझा एक कि-बोर्ड आहे आणि आजकाल मुलाला त्याचं चालु-बंद करायचं तंत्र जमतं (किंवा मीच शिकवुन ठेवलयं काही म्हणा) तर तो ते चालु बंद करुन कि-बोर्ड बडवत असतो. यात फ़ायदा आमचा दोघांचा होतो. त्याला थोडा विरंगुळा आणि मोठ्यांच्या गोष्टींशी खेळायला मिळतं आणि तो जितका वेळ त्यात गुंतेल तितका वेळ मी संगणकावर काम करु शकते. असो. तर आज सकाळीही तो ते बडवत होता त्याचाही आवाज बंद झाल्यामुळे तो माझ्याकडे आला होता. त्याला ते कदाचित चालु करता आलं नसेल असं वाटुन मी त्याला आधी ते चालु करुन द्याव म्हणून पाहिलं आणि झटकन माझ्या डोक्यात प्रकाश पडला अरे वीज गेली वाटतं\nया भागात आम्ही २००४ पासुन आलो तेव्हापासुन ही पहिलीच वेळ तशी वीज जायची त्यामुळे खरं तर आपल्याच घरचं काही बिघडलयं असं वाटुन मी दिवाळीच्या निमित्ताने घरी असणार्या नवर्याला लवकर उठवण्याची संधी सोडली नाही. तो बिचारा डोळे चोळत खाली आला आणि त्याने पेको (आमचे वीजमंडळ) चा फ़ोन फ़िरवला. त्यांच्या संदेशामध्ये त्यांनी आमच्या भागात काही तांत्रीक बिघाडावर काम चालु असल्याचं अगदी लगेच अपडेट केलं होतं...हम्म्म्म...आता काय करायचं एकतर बाहेर तापमान एक आकडी आणि घरातला हिटर बंद. नशीब की आज सुर्यदेवांनी थोडी कृपा केली होती त्यामुळे थोड्याच वेळात निदान सनरुममध्ये तरी बसु शकणार होतो. आणि आमच्याकडे इतरांसारखं कॉइल नाही आपला नेहमीसारखा गॅस आहे त्यामुळे चहा-पाणी तरी होणार होतं. फ़क्त लायटर इलेक्र्टीक असल्यामुळे काडेपेटीने गॅस पेटवायचा होता. मात्र बाकी सर्व बंद. इंटरनेट नसल्यामुळे तर एक अंग गळुन पडलंय असंच वाटत होतं. पाचेक मिनिटांतच माझ्या शेजारणीची सासु आज तिच्या मुलीला सांभाळायला आली होती तीही येऊन चौकशी करुन गेली की आमच्याकडेही तिच्यासारखंच सर्व बंद आहे म्हणून.\nपण काही का असेना आज बाकी कसला विचार न करता बाहेरच्या खोलीत सुर्यप्रकाशाची मजा चाखत झोपाळयावर बसल्या बसल्या मला सहजच लहानपणीचे भारतातले वीज जाण्याचे दिवस आणि मुख्य म्हणजे रात्री आठवल्या. आम्ही राहायचो त्या गावात काही ना काही कारणामुळे नेहमीच वीज जायची. कधी खूप पावसामुळे तारेवर झाड पडलंय, कधी कुठला ट्रान्सफ़ॉर्मर जळालाय कधीकधी नुसतंच लोडशेडिंग म्हणून. सुटीच्या दुपारच्या वेळी ती गेली की फ़ारच कंटाळा येई कारण मग खूप गरम होत असे. रात्री विशेषकरुन जेवणं झाल्यावर वीज गेली की मात्र मला खूप बरं वाटे. एक म्हणजे रात्रीचा काही अभ्यास करायला नको आणि दुसरं म्हणजे अशावेळी मग शेजारी पाजारी मिळून कधी अंताक्षरी नाहीतर भूता-खेतांच्या गप्पा असं काही चालु होई. आणि मग एकदम सगळ्यांचे दिवे चालु झाले की सर्व मुलं एकदम ओरडत त्याचीही एक वेगळीच मजा होती. \"कॅंडल लाईट डिनर\" या भानगडीला नक्की इतकं काय महत्त्व आहे हे मला कधी कळलं नाही कारणं मेणबत्तीच्या उजेडात जेवणं बर्यापैकी नेहमीची. माशांचे काटे नीट दिसतील का हा मला त्यावेळी पडलेला एक गहन प्रश्न असे. आणि कधी कधी आई मला खास काटे काढलेले पिसेस देई ही त्यातल्या त्यात मिळालेली सवलत. हे वीज प्रकरण पुढे माझे भाऊ-बहिण दहावीला वगैरे गेल्यावर महाग पडायला नको म्हणून माझ्या बाबांनी घरी चक्क पेट्रोमॅक़्स घेतली होती. त्याचं तेलपाणी करायला ते बसले की त्यांना पाहायला मला फ़ार मजा येत असे. मात्र एखाद्या \"ये जो है जिंदगी\" सारख्या लाडक्या सिरियलच्या वेळी जर वीज गेली की मात्र सगळे जण लाईटवाल्यांच्या नावाने शिमगा करत.\nसगळीकडे चांगला मिट्ट काळोख असताना खेळल्या जाणा-या आंधळी- कोशिंबीरीची सर मात्र कुठच्याही खेळाला नाही. त्यात आपल्यावर राज्य आलं की संपलंच. मग मात्र कधी एकदा उजेडाचं राज्य परत येतय असं होई. आमच्या चाळीतील मुलं खिडक्यांच्या वर वगैरे चढुन बसत आणि वरुन टपली मारुन कंन्फ़्युज करत.\nमाझ्या आजोळी सुट्टीत नेहमीच रात्रीचीच वीज नसे. आणि त्या पालघर मधल्या आडगावात गेलेली वीज परत लगेच यायची शक्यताही नसे. त्यावेळच्या मोठ्या ओट्यावर बसुन सगळी मोठी मंडळी बराच वेळ त्यांच्या लहानणीच्या आठवणी काढत त्या अशा ऐकावं ते नवलचवाल्या असत. आणि मग घरात खूप गरम होतंय म्हणून मागच्या सारवलेल्या खळ्यात मस्त खाटा टाकुन चांदण्या रात्रीचं आकाश पाहात झोप कशी येई कळतच नसे. तिथे दुस-या दिवशी कधीतरी वीज परत येई. इतक्या सा-या मावस-मामे भावंडांच्या गराड्यात कळतही नसे की आपली काही गैरसोय होतेय. आमची नाती त्या काळोख्या रात्रींनी खरंतर जास्त घट्ट केलीत. आताच्या अस्तित्त्व टिकवण्याच्या शर्यतीत सगळे कसे पांगलेत आणि पुर्वी काहीच सोयी नसताना आपण कशी मजा केली याची आठवण कधी काळी काढली की नाही म्हटलं तरी थोडं वाइटच वाटतंय.\nआता इथे मात्र खरं तर दोनच तास झालेत पण नवरोबांना नेट हवंच आहे असं काहीसं दिसतंय म्हणून पुन्हा एकदा तोच फ़ोन फ़िरवला तर त्यांनी चक्क ५३ घरांमध्ये वीजेच्या प्रश्न आहे आणि १२:२० पर्यंत तो सुटेल असा रेकॉर्डेड मेसेज ठेवला होता. मला नाही म्हटलं तरी थोडं कौतुकच वाटलं. अर्थात प्रगत देश आहे हा म्हणजे इतकं तर नक्कीच असेल. थोड्या वेळाने आमच्या बॅकयार्डमध्ये एक वीजेचा खांब आहे तिथे एक काळा-कभिन्न माणुस येऊन पाहुन गेला. त्याची गाडी गेली आणि पाचेक मिनिटांत वीज परत आली. साधारण पावणे-बारा झाले असावेत. आहेत बाबा वेळेचे पक्के. नेटसाठी लायब्ररीत गेलेल्या नवर्याला मी फ़ोन करुन परत घरी बोलावुन दिवसाच्या सुरुवातीला लागले.\nवाचता-वाचता 'पालघर'चा उल्लेख आला म्हणुन विचारतोय ... नेमका गाव कुठले मी स्वतः 'केळवा'चा आहे.\nअपर्णा , भूतो न भाविषति ........मस्कत मधील आमचा गुब्ऱ्हा भाग व अल्कुवैर भाग ऐन दीपावलीत अंधारात होता.कधीही वीज जात नाही,मेजर बिघाड होता.अगदी तुझ्यासारखी परिस्थिती झाली होती. दम दमा दम..... प्रतिक्रिये बद्धल आभारी आहे.होय मी तुम्हा सर्वांचा आग्रह व आपुलकी करिता ब्लॉग लवकरच घेऊन येते............\nरोहन तुला (की तुम्हाला) मासवण माहित असेल नक्की. ते माझं आजोळ. दिवाळी आणि मे महिना लहानपणीचा अगदी पडिक असायचो आम्ही. मी कधी केळव्याला गेले नाही पण मला माहित आहे. आणि तेही छान आहे. केळवे-माहिम म्हणतात ना त्या बाजुला\nअनुजाताई, वाट पाहातोय आम्ही सर्व आपल्या ब्लॉगची. आणि हे आपल्या दोन्ही ठिकाणी अशी दिवाळीच्या आसपास वीज गेली हा कसला संकेत समजायचा ग्लोबल वॉर्मिंग\nहे बाकी एकदम खरंकोणी काय कॉमेंट टाकली आहे ते पाहिल्या शिवाय बरं वाटत नाही. एखादं पोस्ट टाकलं की जरी नेट वर नसलो तरिही सेल फोन वरुन कॉमेंट्स अप्रुव्ह करणं सुरु असतं.\nउत्तर देता येत नाहित सेल फोन वरुन पण कोण काय म्हणालं हे तर नक्किच दर तासा दिड तासाने चेक केलं जातं.\nविज गेली.. बरं झालं, तेवढंच ’घरी’ आल्यासारखं वाटलं असेल.. :)\nहा हा हा...अगदी बरोबर \"घरी\" आल्यासारखं वाटलं. तुम्हाला सेल मध्ये देवनागरी पण वाचता येत असेल तर बरं आहे. कारण मला आय टच मध्ये देवनागरी वाचता येत नाही मग प्रत्यक्ष काय बरं लिहिलं असेल असं वाटुन जमेल तसं मेलवर जाते....आपली कॉमेन्ट असली की बरं वाटतं. सध्या माझ्याकडुन सारखं वाचणं होत नाही पिलु सारखा त्रास देतं आणि उरला वेळ कामात. पण एकदा घाऊक कॉमेन्टिंग करेन म्हणते...:)\nहाहा....खरं आहे गं. चैन पडत नाही. वेडं आहे हे. पण छान वाटतं ना बाकी आम्ही आजोळी जायचो ना -रावळगावला, तेव्हां पत्र्याच्या बनवलेल्या सिनेमागृहात जायचो शिनूमा पाहायला...दोन रीळे झाली की हमखास फूस्सस्सस्स.....जी जायची ती दुसरे दिवशी रात्रीच्या खेळालाच यायची.....हेहे\nकधी कधी जावेत ग लाईट, बालपणाची आठवण होते....निदान या सगळ्या ईलेक्टॉनिक्स च्या गोष्टींपल्याड जगण्यासारखे बरेच काही असते ते तरी मुलांना कळेल....आणि आपल्यालाही नव्याने उमजेल...\nआमच्या इथेही रात्रि अशी विज गेली की अगदी तुम्ही लिहल्या प्रमाणेच अन्ताक्षरी रंगायची किंवा मग इकडून तिकडून ऐकलेल्या भुताच्या गोष्टींचा थरार आम्ही अनुभवायचो ....\nभाग्यश्रीताई, तुमचा रावळगावचा अनुभव भारीच मजेशीर आहे. आणि हे आम्ही रावळगाव म्हणून एक चॉकोलेट खायचो त्याशी संबंधीत आहे का हो\nतन्वी तुझं म्हणणं अगदी खरंय. कधीतरी विजेवीना राहुन पाहावं नाही. इथे \"आमिश\" म्हणून डच लोकं राहातात ना ते अजुन बग्गीमध्ये प्रवास करतात आणि शेती पण पारंपारिक पद्धतीने करतात. वीजेचा ते वापर करत नाहीत...आहे ना इंटरेस्टिंग\nदेवेन्द्र प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद. लाईट गेल्याने भुतांच्या गोष्टीत अजुन रंग भरतो नाही\nहो गं अपर्णा तेच रावळगाव- माझे आजोळ.:)\nमाझ लहानपण चिपळुणला गेलय, तिकडे लाईट नेहेमी जायचे. मला काळोखाची जाम भिती वातते, अजुनही :)\nतु कुठे रहातेस मुंबईत लिखाणावरुन तरी सेंट्रल साईडला रहात असावीस असं वाटतं.\nसोनाली आमच्या मामाकडे जायचो पालघरला तिथे मजा यायची वीज गेली की....अगं अजुन बहुतेक तू काही पोस्ट वाचल्या नसशील..मी कधीच सेंट्रलला राहिले नाही..नेहमीच वेस्ट...(आणि त्यातही पश्चिम..पुर्व पण नाही) ...:) आणि आता इथे अमेरिकेतही पश्चिम...पुर्वेला होतो आधी....\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nनदीच्या दुसर्‍या किनारी असताना...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T20:51:10Z", "digest": "sha1:FD7LUFZRBUDKGZUY3GUAMLR4ZN3UVYBL", "length": 17746, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लावणी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.[१] 'लास्य' रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे. पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. 'सुंदरा मनामध्ये भरली' हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला. त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान् पिढ्या जनसामान्यांचे रंजन करीत राहिली.\n'लावणी'च्या उत्पत्ती विषयी दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंग यात दिसते. संतांचे संस्कार घेऊन तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यात लावणीही होती. आपल्याकडील संतांचे संस्कार हे तंतांवर होते. बाराव्या, तेराव्या शतकात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतीपर्वात अनेक संत उदयाला आले ते भिन्न जातीपातीचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाई, तुलसीदास, महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, तुकाराम,रामदास,एकनाथ, गोरोबा, सावता, चोखा, कान्होपात्रा, नरहरी अशी अनेक संत मंडळी विविध सामाजिक स्तरातील होती. संतांचा हा कार्यकाळ थेट १७ व्या शतकापर्यंतचा. त्यानंतर १९ व्या शतकापासून तंतांचा म्हणजेच शाहिरांचा उदय झाला. ज्यात प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, हैबती, अनंत फंदी आदींचा समावेश होता. या शाहिरांनी अनेक गण, लावण्या रचल्या. त्या सर्वच लावण्या शृंगारिक होत्या, असे नव्हे तर भक्तीरसप्रधान, वीररसयुक्त, वात्सल्यरसप्रधानही होत्या. विसाव्या शतकात पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरि वडगावकर, दगडू बाबा साळी आदी तमाशा कलावंतांनी गण, गौळणी, लावण्या, कथागीते रचली. या कथागीतांचीच पुढे वगनाट्ये झाली. 'भृंगावर्ती गेय रचना' म्हणजे लावणी. लवण म्हणजे मीठ. जशी मिठाशिवाय जेवणाला चव नाही तशीच लावणीशिवाय कुठल्याही मनोरंजन कार्यक्रमाला लज्जत नाही. 'लावणी' म्हणजे चौकाचौकांचे पदबंध लावत जाणे. कृषिप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात त्यांची जातकुळी लावणीसारखीच असते. लावणी शब्दाचे साधर्म्य कृषी संस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडली जाते. संत साहित्यानंतरचा काळ हा लावणीचा उदयकाळ मानला जातो.\nलावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. नृत्यप्रधान लावणी, गानप्रधान लावणी आणि अदाकारीप्रधान लावणी. प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. पंढरपुरीबाजाची लावणी ही संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छकुड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांनादेखील लावणीतील विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.\nमधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिका वधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे सांगितले. यमुनाबाई वाईकरांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक नर्तक बिर्जू महाराज यांच्या सोबत लावणीची अदाकारी केली होती. 'तुम्ही माझे सावकार' ही विलंबित लयीतील लावणी त्या अदाकारीसह सादर करीत असत. 'पंचकल्याणी घोडा अबलख' ही नृत्यप्रधान लावणी अथवा 'पंचबाई मुसाफिर अलबेला' ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी खूपच लोकप्रिय केली होती. घुंगरांच्या बोलांचा आवाज, घोड्याच्या टापांसारखा काढण्याचे कसब या लावणी सम्राज्ञींनी आत्मसात केले होते. नृत्य, अदाकारी आणि गायन असा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या लावण्या, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, सुरेखा पुणेकर सादर करीत असत. 'पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन' ही अदाकारीची लावणी गुलाबबाई संगमनेरकर यांनी लोकप्रिय केली आहे. अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवातून तसेच शासनाच्या लावणी महोत्सवातून अलीकडच्या काळात ज्या लावणी नर्तिका प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यात राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, वैशाली परभणीकर, रेश्मा-वर्षा परितेकर आदींचा उल्लेख करवा लागेल. लावणीची मोहिनी आजही मराठी मनावर कायम आहे. या लावणीचा एक नमुना -\nआशुक माशुक नार नाशिकची\nगोदे तटी रामाच्या घाटी चांदीची लोटी\nहशी खुशीने पदर सावरी ग\nभिजे लुगडे वरती आवरी ग\nहळदी कुंकवाचा डाव्या हाती डबा डबा\nउडे चालताना बाईचा झुबा झुबा\nपुढे रस्त्यात मैतर उभा उभा\nमहाराष्ट्रातील लोककला (संगीत,नाट्य,नृत्य) : तमाशा · लावणी · पोवाडा ·[[ ]]\nनाट्य संगीत · कीर्तन · गण गवळण · भारुड · गोंधळ · [[]]\nमहाराष्ट्रातील लोककला (नृत्य) : तारपा · गेर · [[]]\nमहाराष्ट्रातील लोककला (इतर) : डोंबाऱ्याचे खेळ · मानवी वाघ · बहुरुपी\nवर्ग:मराठी लोककलाकार: · कीर्तनकार ·शाहीर · वासुदेव · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] ·[[ ]]\nमहाराष्ट्रीय लोककला संवर्धन संस्था (शासकीय आणि गैर-सरकारी संस्था (एन.जी.ओ.)): · [[]] ·[[]] · [[]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] ·[[ ]]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१७ रोजी १३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/workshop-principals-ashram-school-jawhar-district-june-22-2016", "date_download": "2018-04-21T21:04:29Z", "digest": "sha1:AXK64KRWYMS2DW2YOUULF4SLISKN2JRW", "length": 2268, "nlines": 32, "source_domain": "quest.org.in", "title": "Workshop for principals of Ashram School from Jawhar district - June 22, 2016 | Quality Education Support Trust", "raw_content": "\n'रीड अलायन्स' च्या साहाय्याने चालणारे क्वेस्टचे 'सक्षम', 'लिपी' हे कार्यक्रम आता जव्हारमधील २० आश्रमशाळांत सुरू होणार आहेत २२ जून २०१६ रोजी जव्हार येथे २० शाळांच्या मुख्याध्यापकांची एक कार्यशाळा झाली. प्रकल्प अधिकारी श्री. पारधी यांनी क्वेस्टच्या कार्यक्रमाची ओळख करून दिली आणि मुख्याध्यापकांना या कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास आवाहन केलं. क्वेस्टचे अतुल गायकवाड यांनी 'सक्षम', 'लिपी' या कार्यक्रमांबद्दल सांगितलं आणि 'पुस्तकगाडी' उपक्रमाचीही माहिती दिली. सक्षम, लिपी आणि पुस्तकगाडीविषयी अधिक माहिती देणारं प्रदर्शनही लावलं होतं.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://yatilad.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:12:34Z", "digest": "sha1:AMTYOQJUPWWO6S2BA4XU7A3SQG2IMWTO", "length": 1897, "nlines": 54, "source_domain": "yatilad.blogspot.com", "title": "माझे जीवन गाणे: सर्व धर्म समभाव", "raw_content": "\nरविवार, 27 दिसंबर 2009\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकाहीच मी नव्हे कोणिये गवीचा एकटा ठायिचा ठायि एक नाही जात कोठे येत फिरोनिया अवघेची वाया विण बोले नाही मज कोणी आपुले दूसरे कोणाचा मी खरे काही नव्हे तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nबीस साल बाद .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://meeakshay.blogspot.com/2007/02/", "date_download": "2018-04-21T21:15:34Z", "digest": "sha1:5KEP4GECY4S3LTZQNKMQWXE6FVHE6IXD", "length": 15055, "nlines": 60, "source_domain": "meeakshay.blogspot.com", "title": "मनातलं सगळं: February 2007", "raw_content": "\nया देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता\nगेल्या शनिवारी आमच्या विद्यापिठात हिंदू विद्यार्थी संघटनेतर्फ़े सरस्वती पूजेचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला याआधी कधीच हजेरी लावली नव्हती आणि जूनपासून सॅन होज़ेला गेल्यानंतर रालेला कधी परत यायला मिळेल आणि असे कार्यक्रम, संमेलने यांत सहभागी होता येईल की नाही, ते सांगता येत नाही. त्यामुळे यावर्षी सरस्वती पूजेला हजेरी लावायचे नक्की केले.\nविद्यापिठाच्या ज़ुन्या आवारातील (ज्याला आता ऐतिहासिक आवार(historical campus) संबोधले ज़ाते) मॅन सभागृहात आटोपशीरपणे हा सोहळा रंगला होता. देवी सरस्वतीची अतिशय प्रसन्न करणारी मूर्ती, आज़ूबाज़ूची साधीच पण तरीही नज़रेत भरणारी कल्पक सज़ावट आणि सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह यांमुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती. सरस्वतीचे पूजन, मंत्रपठण नि आरती आणि त्यानंतरचे प्रसादभक्षण अशा छोटेखानी कार्यक्रमात संध्याकाळचे चार-एक तास कसे निघून गेले कळलं सुद्धा नाही. पण या सगळ्या वेळेच्या सदुपयोगाचं प्रयोजन असलेल्या सरस्वतीच्या चेहर्‍यावरची कोणालाच न दिसलेली अनेक प्रश्न घरी आल्यावर चहा घेतानाही मला अस्वस्थ करत होती.\nसर्व प्राणिमात्रांमध्ये विद्येच्या रूपाने वास करणार्‍या या देवीची आराधना केवळ मंत्र नि आरत्यांपुरतीच मर्यादित का म्हणून रहावी आज़ मी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय; पण माझ्या भारतातच असे किती ज़ण आहेत की ज्यांना शिक्षणापासून वंचित रहायला लागतंय आज़ मी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय; पण माझ्या भारतातच असे किती ज़ण आहेत की ज्यांना शिक्षणापासून वंचित रहायला लागतंय गावागावांमध्ये आज़ही शिक्षणाबद्दल उदासीनता आहेच. सरकारने अनेक योजना चालू केल्या आहेत, हे खरं. मुलींसाठी मोफ़त शिक्षण, सर्वत्र मोफ़त प्राथमिक शिक्षण, अनेक सवलती नि आरक्षणे अशा कित्येक मार्गांनी सरकार शिक्षणाचा प्रचार नि प्रसार करायचे प्रयत्न करते आहे, हे आम्ही नाकारत नाही. शाळांना मिळणारी अनुदाने, भूखंड किंवा इतर प्रकारची मदत, दूरदर्शनवरील 'स्कूल चले हम', 'पूरब से सूर्य उगा', अशा एकापेक्षा एक सरस जाहिरातींद्वारे केला ज़ाणारा शिक्षणप्रचार यांचंही महत्त्व आम्हांला कळते. पण यापलीकडे ज़ाऊन सरकार ग्रामीण भागात जागृती निर्माण करण्यासाठी काय़ करते आहे, हे आम्हांला कळत नाही. ग्रामपंचायतीच्या सभांमधून आम्हांला शिक्षणाच्या योजना नि साधने यांबाबत माहिती मिळण्य़ापेक्षा किंवा ती मिळवण्यापेक्षा शेतज़मिनीवरून होणारी भांडणे, गावातील भाऊबंदकी आणि पंचायतीतील राजकारण यांत जास्त रस असतो. शिक्षणासाठी मिळालेली सरकारी मदत शाळेची इमारत उभारण्यात खर्च झाली की सरपंचाच्या घरची दारू आणण्यात, हे कळत नाही; आणि त्याबाबत विचारणा करण्याइतके सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय जागरुकता यांपैकी कसलाच आवाज़ आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे आम्ही आवाज़ काढायचा म्हटला तरी तो ऐकला ज़ाण्यापूर्वीच विरून ज़ायची शक्यता अधिक.\nआणि असा आवाज़ उठवण्यापूर्वी हे सुद्धा पहायला नको का की आमच्या गावांमधले किती आईबाबा त्यांच्या मुलांना - खास करून मुलींना - शाळेत पाठवतात किती मुले सातवी किंवा दहावीच्याही पलीकडे ज़ाऊन शिकतात किती मुले सातवी किंवा दहावीच्याही पलीकडे ज़ाऊन शिकतात जी मुले शिकत नाहीत, त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्याची सोय आहे का जी मुले शिकत नाहीत, त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्याची सोय आहे का नसते काही ज़णांना शिकायची आवड. काही ज़णांना प्रयत्न करूनही गणित, शास्त्र, भाषा इत्यादी विषयांच्या अभ्यासात, शिक्षणात गोडी निर्माण होत नाही. कबूल आहे आम्हांला हे. पण मग अशी अशिक्षित मनुष्यसंपत्ती आम्ही व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन समाजोपयोगी कार्यासाठी अधिक सक्षम केली तरी चालू शकेल नाही का नसते काही ज़णांना शिकायची आवड. काही ज़णांना प्रयत्न करूनही गणित, शास्त्र, भाषा इत्यादी विषयांच्या अभ्यासात, शिक्षणात गोडी निर्माण होत नाही. कबूल आहे आम्हांला हे. पण मग अशी अशिक्षित मनुष्यसंपत्ती आम्ही व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन समाजोपयोगी कार्यासाठी अधिक सक्षम केली तरी चालू शकेल नाही का त्यादृष्टीने आमच्याकडे काय योजना आहेत त्यादृष्टीने आमच्याकडे काय योजना आहेत त्याबाबत किती माहिती उपलब्ध आहे नि किती जागरुकता आहे\nया सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर आवश्यक आहे स्वकृती आणि माहितीचा अधिकार. सध्याचं चित्र अधिक प्रसन्न, आश्वासक, आशादायी बनवायची ज़बाबदारी माझी स्वत:ची आहे, ही ज़ाणीव प्रत्येकालाच असणं महत्त्वाचं आहे. स्वहिताच्या नि आत्मसमाधानाच्या संकुचित चष्म्यातून दिसणारं जग हे बरंच काही न दिसल्याचंच चिन्ह आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण नि आपल्याबरोबरच आपल्या येणार्‍या पिढ्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेणं आणि इतरांना ते घेण्यासाठी उद्युक्त करणं महत्त्वाचं आहे. समाजात सध्या चांगल्या शिक्षकांची कमी आहे. त्यामुळे सामाजिक जागरुकता प्रभावीपणे निर्माण होत नाही, याचं दु:ख आहेच; पण त्याबरोबरच दुसरं दु:ख आहे ते शिक्षकी पेशाला चिकटलेल्या बाज़ारीकरणाचं. \"आयुष्याच्या उत्तरार्धात मला प्राध्यापक म्हणून काम करायला आवडेल\", असं मी एकदा म्हटलं होतं. त्यावेळी ज़मलेल्या मंडळींकडून केला गेलेला उपहास या पेशाबद्दल असलेली सर्वदूर उदासीनताच दर्शवतो. आणि हे असंच चालत राहिलं तर सध्यच्या परिस्थितीत सुधारणा होण्याबाबत फ़ारसं आशावादी न राहिलेलंच श्रेयस्कर.\nपरिस्थिती बदलली पाहिज़े, अशी बोंब न मारत बसता ती बदलण्यासाठी स्वत: काहीतरी करा.\nशिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करणं, केवळ आर्थिक मदतच नव्हे तर प्रत्यक्ष सहभागातून हे कार्य साधणं, याचं महत्त्व इतर कशापेक्षाही जास्तच आहे. शाळासाठी नुसत्या देणग्या देऊ नकात, तर शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुज़ू व्हा किंवा आपल्या घरीच गरज़ू विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घ्या. त्यासाठी योग्य तो मोबदला घ्या, पण विद्यार्थ्याच्या आर्थिक पार्श्वभूमीचा यथायोग्य विचार करून, पटल्यास नि गरज़ पडल्यास त्यांना मोफ़त शिकवण्यासाठी मागेपुढे पाहू नकात.\nसरकारी शैक्षणिक योजनांचा प्रचार करा. सरकारकडून योग्य ती माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करा नि या अधिकाराबाबत जनसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करा. जनता नि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करता येत असेल, तर नि:संकोच नि नि:स्वार्थीपणे तसे करा.\nशास्त्रोक्त नि पारंपारीक शिक्षणात रस नसलेल्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते पहा.\nया आणि अशा अनेक गोष्टी केल्या तर धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्षाला चार लाख रुपये भरणारा विद्यार्थी नि गडचिरोलीच्या कुठल्याशा पाड्यामधला कधीही शाळेत न गेलेला बालमज़ूर असं टोकाचं निराशावादी चित्र दिसणार नाही. विद्यार्थीदशेत असताना यातल्या सगळ्याच गोष्टी करता येणं शक्य नसेलही, पण जितक्या ज़मत असतील, त्या करायला तरी आपण मागेपुढे पाहू नये.\nपाहूया तर प्रयत्न करून. सरस्वतीच्या चेहर्‍यावरची अनेक प्रश्नचिन्ह कदाचित आपल्याला पुसता येतील.\nया देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640691.html", "date_download": "2018-04-21T21:24:02Z", "digest": "sha1:5VIQJXIXOJVSWIRXJFR6WJMZH46OHGWU", "length": 2240, "nlines": 39, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - ऐन वसंतात…..", "raw_content": "\nऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा\nनवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ ||\nभरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा\nकोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा\nझुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१||\nमेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला\nनवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला\nहळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२||\nमन कावरं बावरं , मन केवड्याच रान\nकिती सावरू आवरू आज सुटले हे भान\nकिती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३||\nनाही संपला अजुनी सये तुझा वनवास\nतुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास\nउभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४||\nसनईचा सूर का गं असा बेसूर लागला\nवेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला\nकिती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ ||\nऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा\nनवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||\n- मनिषा नाईक (माऊ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t17857/", "date_download": "2018-04-21T21:08:07Z", "digest": "sha1:4WHXV2CSMESEY3KDLXTM6F7Y4IXCKKEE", "length": 2709, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- तू आत्ता आहेस माझा", "raw_content": "\nतू आत्ता आहेस माझा\nतू आत्ता आहेस माझा\nनुस्ता म्हनुन काय उपयोग\nकधि वाटलच नाहि मला\nनाहिएस तु माझा .....\nवरुन बोललेल खर नसत रे\nमाझ मन कधिच जानल नहिस\nनाहिएस तु माझा ......\nकशी राहु सोबत तुझ्या\nका ओढ जानवते मनाला\nसोडून जानार नहिए मी तुला\nकायमसाठि तु आहेस माझा\nतू आत्ता आहेस माझा\nतू आत्ता आहेस माझा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beed/passenger-dead-due-heart-attack-moving-bus-beed/", "date_download": "2018-04-21T21:04:21Z", "digest": "sha1:HI6JBYVRD4I7RN3XGWW4YR6P5NKBQYTK", "length": 22814, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Passenger Dead Due To Heart Attack In Moving Bus At Beed | बीड येथे चालत्या बसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nबीड येथे चालत्या बसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nचालत्या बसमध्येच प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालकाने भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून प्रवाशाला मृत घोषित केले.\nबीड : चालत्या बसमध्येच प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालकाने भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून प्रवाशाला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता पुणे - बीड या बसमध्ये नायगावजवळ घडली.\nसय्यद जलील (६५ रा.मोमीनपुरा, बीड) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. बीड आगाराची पुणे - बीड ही बस (एमएच २० बी.एल.२६७४) बीडकडे येत होती. सय्यद हे जामखेड येथून बसमध्ये बसले होते. पाटोदा तालुक्यातील नायगावच्या पुढे साधारण एक किमी.च्या पुढे आल्यावर सय्यद यांना हृदयविकाराचा धक्का आला. बाजुच्या प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यानंतर चालकाने बस माघारी घेत नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. येथील डॉक्टरांनी सय्यद यांना तपासून जिल्हा रूग्णालयात हलविण्याचे सांगितले. येथे रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्याच बसमधून त्यांना जिल्हा रूग्णालयाकडे आणण्यात आले. बसचालक सी.टी.कदम यांनी रस्त्यात एकाही प्रवाशाला न उतरता भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानक प्रमुख बी.व्ही.बनसाडे, वाहतूक निरीक्षक विशाल राऊत यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर चालक कदम व वाहक बी.एस.चव्हाण यांनी बस स्थानकात आणली. येथे वाहक चव्हाण यांच्याकडे बनसोडे यांनी घटनेची माहिती घेतली. उशिरापर्यंत या प्रकरणाची कोठेही नोंद नव्हती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nstate transportHealthराज्य परीवहन महामंडळआरोग्य\nलिंगबदलाच्या आधी आणि नंतरचे पेच\nनगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील अस्वच्छता पाहून संतापले आरोग्य उपसंचालक\nचमचाभर मेथी आहे प्रचंड गुणकारी\nमासिक पाळी : महिन्याचं लांबलेलं दुखणं\nअखेर अकोला शहरातील मृत डुकरांचे केले ‘पोस्टमॉर्टम’\nLokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'पॉवरफुल राजकारणी' धनंजय मुंडेंचा परळीत नागरी सत्कार\nदुष्काळमुक्तीसाठी ५ मिनिटांत जमा झाला २५ लाखांचा निधी\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात अव्वल\nबीडमध्ये नाफेडचा असाही तोरा; तुरीला नाही थारा....\nबीड जिल्ह्यात कोवळ्या कळ्यांवर वासनांधतेची नजर\nसरपण आणण्यास गेलेल्या चिमुकलीचा कालव्यात बुडून मृत्यू; मजुरीस गेलेल्या पालकांना करत होती मदत\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=386&Itemid=577&limitstart=21", "date_download": "2018-04-21T21:27:23Z", "digest": "sha1:FDLKBMBU4PX2FPSYEDPLF7JWV5HLOP6P", "length": 6941, "nlines": 24, "source_domain": "saneguruji.net", "title": "शिशिरकुमार घोष", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nपरंतु स्वत्व विसरणारा मनुष्य स्वत:चे अनुभव असे लिहूं शकत नाही. जो प्रेमानें बोलेल, त्याच्याजवळ ते आपले अनुभव प्रेमानें सांगतात. याप्रमाणें देशाची कशाचीही पर्वा न करितां, मानापमानाची, धनदौलतीची क्षिती न बाळगतां या महापुरुषानें सेवा केली. परंतु राजकारण हा खळाळीचा, धकाधकीचा मामला. चिरकालचे प्रश्न दुसरेच असतात. त्यांवरही शिशिरकुमारांनी जन्मभर व्यासंग केला. प्रथम देशाच्या हिताची जागृती दिली. नंतर परमेश्वराची जागृतीही करुन दिली. ते खरोखर प्रेमळ भक्त होते. त्यांचे जीवन परमेश्वरी प्रेमाने परिपूर्ण होतें. इतर विकारांना तेथें वाव नव्हता. प्रभु गौरांगाचें नांव उच्चारल्याबरोबर तनु पुलकित व्हावी, डोळयांतून आनंदाश्रु वहावे, व यांची समाधी लागावी असा अनेकदां अनुभव येई. सर्व ठिकाणी परमेश्वर आहे, या भावनेचा मनुष्याच्या मनावर किती परिणाम झालेला आहे, यावरुनच मनुष्याची खरी पारख करतां येईल. अनेक कार्ये करीत असतां'तूं माझा सांगाती'असें म्हणणारा पुरुषच भक्त होय. शिशिरबाबू भक्त होते-परंतु कर्मयोगी भक्त होते. कर्म म्हणजेच परमेश्वराची सेवा होय ही त्यांची खात्री होती. आपणांस शिशिरबाबूंप्रमाणे लोकोत्तर बुध्दि नसेल, आपणांमध्ये धडाडी, कार्यतत्परता, उद्योगीपणा, हे गुण नसतील. परंतु प्रेमाने परमेश्वरास आळवणें हें तर आपणांस शक्य आहे की, नाहींजी कांही लहानसान गोष्ट आपण करुं तिचें कर्तृत्व स्वत:कडे न घेता सर्व कर्ता करविता नारायण आहे, त्याची इच्छा आहे, असा मनांत विचार बाळगण्यास बुध्दिमत्तेची जरुरी नाही. येथे शरणागति पाहिजे. परमेश्वर्पण कर्म करण्यास शिका हेंच शिशिरबाबू शिकवितात. परंतु या त्यांच्या शिकवणीकडे पाहून आपण काय करुं लागतों हें आपण पाहिलें पाहिजे. नाही तर त्यांची चरित्रें वाचली, लिहिली तरी त्यांचा काय बरें फायदाजी कांही लहानसान गोष्ट आपण करुं तिचें कर्तृत्व स्वत:कडे न घेता सर्व कर्ता करविता नारायण आहे, त्याची इच्छा आहे, असा मनांत विचार बाळगण्यास बुध्दिमत्तेची जरुरी नाही. येथे शरणागति पाहिजे. परमेश्वर्पण कर्म करण्यास शिका हेंच शिशिरबाबू शिकवितात. परंतु या त्यांच्या शिकवणीकडे पाहून आपण काय करुं लागतों हें आपण पाहिलें पाहिजे. नाही तर त्यांची चरित्रें वाचली, लिहिली तरी त्यांचा काय बरें फायदा 'बोलणे फोल झालें, डोलणे वायां गेलें असेंच म्हणावे लागेल.\nशिशिरकुमारांनी आपल्या वैष्णवधर्माची जी अनेक तत्वें सांगितली आहेत. त्यांतील प्रमुख तत्वें सांगून हें छोटेखानी चरित्र आपण संपंवू. १ ईश्वर या जगतीतलावर स्वत: अवतार घेतो. किंवा मार्गदर्शक पाठवितो. (परित्राणाय साधूनां. . . . . . . . . ) २ ये यथा मां प्रपद्यन्ते तां स्तथैव भजाम्यहम्-जर तुम्ही ईश्वरास प्रेममय मानाल तर तुम्हांस तो प्राणमय दिसेल. तुमच्या इच्छेप्रमाणें ईश्वर आहे. ३ There is one God & no equal. परमेश्वर एक आहे. ४ ईश्वर फार मोठा असला, तरी तो मनुष्यासारखाच आहे.\nवैष्णवांचा धर्म म्हणजे प्रेमाचा धर्म आहे. तो ईश्वराजवळ फक्त प्रेमाची भक्ति मागतो. किंवा भक्तियुक्त प्रेम मागतो.\nही वैष्णवधर्माची तत्वें विवरण करणें म्हणजेच एक ग्रंथच होईल. परंतु यावर स्वत: या महापुरुषाने मोठमोठें ग्रंथ लिहिले आहेत. त्याचा ज्यांस घेतां येईल. त्यांने आस्वाद घ्यावा. आणि या साधुतुल्य कर्तव्य रत पुरुषांची मनांत पूज्यस्मृति ठेवावी म्हणजे झालें.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/work-done-while-provoking-daughter-solapur-municipal-type-affidavit-under-lad-committee/", "date_download": "2018-04-21T20:50:22Z", "digest": "sha1:DV4OBRUDOJRSAZQ74UWEJJP5FFYMWRZ6", "length": 27243, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Work Done While Provoking Daughter, Solapur Municipal Type, Affidavit Under Lad Committee | सून असताना मुलगी असल्याचे भासवून मिळवली नोकरी, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार, लाड कमिटी अंतर्गत प्रतिज्ञापत्राचा घेतला आधार | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nसून असताना मुलगी असल्याचे भासवून मिळवली नोकरी, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार, लाड कमिटी अंतर्गत प्रतिज्ञापत्राचा घेतला आधार\nमनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.\nठळक मुद्देअयाज शेख यांच्या तक्रारीवरून लेखापरीक्षकांनी फेरतपासणी करून ४ आॅक्टोबर २०१७ रोजी अहवाल दिलाशारदा गणेश घंटे यांचे खरे नाव शारदा उमेश घंटे असल्याचे निष्पन्न झाले\nसोलापूर दि २६ : मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.\nमालन गणेश घंटे या मनपाच्या बॉईस प्रसूतिगृहात सफाई कामगार या पदावर नोकरी करीत होत्या. त्यांचे २ डिसेंबर २००० रोजी निधन झाले. त्यामुळे १० जानेवारी २००१ रोजी त्यांचे नाव मनपा सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर शारदा गणेश घंटे यांनी ६ आॅगस्ट २००१ रोजी लाड कमिटीच्या शिफारशीनुसार मनपात नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालन यांची मुलगी असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक त्या मालन यांच्या सून आहेत. तत्कालीन आयुक्तांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांच्या अर्जाला मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण आरोग्य विभागाकडे पाठविले. त्यावर ११ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची सफाई कामगार म्हणून विभागीय कार्यालय क्र. १ कडे नियुक्ती करण्यात आली. पुन्हा ६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांची बॉईस प्रसूतिगृहाकडे बदली करण्यात आली.\nअयाज शेख यांच्या तक्रारीवरून लेखापरीक्षकांनी फेरतपासणी करून ४ आॅक्टोबर २०१७ रोजी अहवाल दिला आहे. त्यात शारदा गणेश घंटे यांचे खरे नाव शारदा उमेश घंटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालनबाई घंटे यांच्या त्या सूनबाई आहेत. अर्ज सादर करताना त्यांनी १९ जुलै २०१२ रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र केले आहे. त्यात माझ्या आईच्या ठिकाणी मला सफाई कामगार म्हणून मनपा सेवेत सामावून घ्यावे, असे नमूद केलेले आहे. वास्तविक त्यांच्या आईचे नाव मृदिका अर्जुन वाघमारे, वडिलांचे नाव अर्जुन वाघमारे व शिक्षण आठवी पास आहे. उमेश घंटे यांच्याशी त्यांचे लग्न झालेले असून, उमेश हे मनपाच्या जयभवानी हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शारदा घंटे यांच्या सासूचे नाव मालन व सासºयाचे नाव गणेश घंटे असून, त्यांनी मनपात नोकरी मिळविण्यासाठी सासºयाला पिता भासविलेले आहे.\nयाप्रकरणी लेखापरीक्षकांनी स्पष्ट अहवाल दिलेला असतानाही सामान्य प्रशासन विभागात ही फाईल चौकशीविना पडून आहे. कंत्राटी नियुक्तीनंतर मनपाचे जावई म्हणून ठिय्या मारलेल्या अनेकांना आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घरचा रस्ता दाखविण्यास सुरुवात केली आहे. लाड कमिटीचा फायदा घेत मनपा कर्मचाºयांच्या संगनमताने कायम नोकरीवर घुसलेल्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांचा वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव\nवीज जोडणी नसतानाही आले साडेपाच हजार बिल जेऊरमधील प्रकार : महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर\nसोलापूरच्या रेल्वे कॉलनीमधील जुगार अड्ड्यावर धाड, १२ जण अटकेत, ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nआपत्कालीन रस्ता सोडून स्टॉलची उभारणी, सोलापूर गड्डा यात्रेची तयारी सुरू, सिद्धेश्वर पंच कमिटीची सामंजस्याची भूमिका \nघरकूल उद्दिष्टपूर्तीसाठी महागड्या वाळूचा अडसर, वाळू धोरण ठरवा: सोलापूर जि.प. प्रशासनाचे जिल्हाधिकारी, शासनाला पत्र\nपाकिस्तान सरकार जगात सर्वात ढोंगी देश, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे मत, कुलभूषणच्या आई, पत्नीकडून काहीतरी वदवून घेण्याची भीती \nलाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला ८५ लाखांचा दंड\nवीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत\nसोलापूरातील नव्या ड्रेनेज योजनेचा २ लाख ६१ हजार नागरिकांना फायदा\nएमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला\nवाळू वाहतूक करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द\nसोलापूरच्या तापमानात वाढ, पारा ४२.२ अंशांवर\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/page/35/", "date_download": "2018-04-21T21:16:30Z", "digest": "sha1:RUPD36QU53RPHXHXRHIWDMTEI3JIZ5A4", "length": 7095, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 35", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पान ३५\nमराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या आणि नामवंत मराठी कवींच्या कवितांचा संग्रह.\nपाऊस आणि तुझी आठवण\nमन जाऊन बसतं ढगात\nऊठ रे काळ्या पेंगू नको आता,\nराहू केतूचे सैनिक नाहीतर धरतील तुमच्याच माना ॥\nपण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंय\n मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय\nभगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले\nभगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले\nएक टोपी रंग नसलेली\nमला पाऊस खूप लागतोय...\nचंद्र रोजचा सजतो आहे\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/entertainment/songs/music/hridaynath-mangeshkar/", "date_download": "2018-04-21T20:54:02Z", "digest": "sha1:UBKNNUFJF65LC2K32KVKVXNB4ZEZKSVE", "length": 5604, "nlines": 123, "source_domain": "www.marathimati.com", "title": "हृदयनाथ मंगेशकर | Hridaynath Mangeshkar", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » मराठी गाणी » संगीतकार » हृदयनाथ मंगेशकर\nहृदयनाथ मंगेशकर - [Hridaynath Mangeshkar] हृदयनाथ मंगेशकर यांची गाणी.\nजिवलगा राहिले रे दूर घर माझे\nजिवलगा, राहिले रे दूर घर माझे \nपाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे ॥धृ॥\nही वाट दूर जाते\nही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा\nमाझ्या मनांतला का तेथे असेल रावा\nये रे घना ये रे घना\nये रे घना, ये रे घना \nन्हाऊ घाल माझ्या मना ॥धृ॥\nआद्याक्षरानुसार मराठी गाणी - अनुक्रमणिका\nअ आ इ इ ए ओ\nअं क ख ग घ च\nछ ज झ ट ठ ड\nढ त थ द ध न\nप फ ब भ म य\nर ल व श स ह\nक्ष ज्ञ ऋ हृ श्र त्र\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2018-04-21T20:38:36Z", "digest": "sha1:Z4GLJ53NCJQ5MEDV64KX3NSIZSZTFGQY", "length": 71484, "nlines": 1256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००८ इंडियन प्रीमियर लीग - विकिपीडिया", "raw_content": "२००८ इंडियन प्रीमियर लीग\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२००८ इंडियन प्रीमियर लीग\n२००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडाळातर्फ स्थापित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ भारतीय प्रीमियर लीग आहे. हंगामाची सुरवात एप्रिल १८ इ.स. २००८ रोजी झाली तर अंतिम सामना जून १ इ.स. २००८ रोजी खेळवला गेला. लीग मध्ये ८ संघाचा समावेश करण्यात आला होता. होम आणि अवे पद्धतीने प्रत्येक संघ इतर संघा सोबत २ सामने खेळला. गट विभागा नंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला गेला.\n४ सामने आणि निकाल\n४.२ नॉक आउट फेरी\n५.१.१ सर्वात जास्त धावा\n५.१.२ सर्वोत्तम स्ट्राइक रेट\n५.२.१ सर्वात जास्त बळी\nमुख्य पान: २००८ भारतीय प्रीमियर लीग संघ\nराजस्थान रॉयल्स १४ ११ ३ ० २२ +०.६३२\nकिंग्स XI पंजाब १४ १० ४ ० २० +०.५०९\nचेन्नई सुपर किंग्स १४ ८ ६ ० १६ -०.१९२\nदिल्ली डेरडेव्हिल्स १४ ७ ६ १ १५ +०.३४२\nमुंबई इंडियन्स १४ ७ ७ ० १४ +०.५७०\nकोलकाता नाईट रायडर्स १४ ६ ७ १ १३ -०.१४७\n[[]] १४ ४ १० ० ८ -१.१६१\nडेक्कन चार्जर्स १४ २ १२ ० ४ -०.४६७\n- - यजमान संघ विजयी - - पाहुणा संघ विजयी\n५ गडी राखून विजयी [१]\n३ धावांनी विजयी चेन्नई सुपर किंग्स\n१३ धावांनी विजयी राजस्थान रॉयल्स\n७ गडी राखून विजयी कोलकाता नाईट रायडर्स\n१४० धावांनी विजयी किंग्स XI पंजाब\n६ गडी राखून विजयी मुंबई इंडियन्स\n९ गडी राखून विजयी\nदिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली डेरडेव्हिल्स\n१० धावांनी विजयी दिल्ली डेरडेव्हिल्स\n१२ धावांनी विजयी चेन्नई सुपर किंग्स\n४ गडी राखून विजयी दिल्ली डेरडेव्हिल्स\n९ गडी राखून विजयी सामना रद्द किंग्स XI पंजाब\n६ धावांनी विजयी(ड-लू) दिल्ली डेरडेव्हिल्स\n५ गडी राखून विजयी\n५ गडी राखून विजयी दिल्ली डेरडेव्हिल्स\n९ गडी राखून विजयी चेन्नई सुपर किंग्स\n७ गडी राखून विजयी राजस्थान रॉयल्स\n3 गडी राखून विजयी कोलकाता नाईट रायडर्स\n२३ धावांनी विजयी किंग्स XI पंजाब\n७ गडी राखून विजयी मुंबई इंडियन्स\nचेन्नई सुपर किंग्स [३]\n१४ धावांनी विजयी दिल्ली डेरडेव्हिल्स\n८ गडी राखून विजयी डेक्कन चार्जर्स\n७ गडी राखून विजयी राजस्थान रॉयल्स\n१० धावांनी विजयी चेन्नई सुपर किंग्स\n९ गडी राखून विजयी चेन्नई सुपर किंग्स\n१८ धावांनी विजयी चेन्नई सुपर किंग्स\nराजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स\n६५ धावांनी विजयी राजस्थान रॉयल्स\n३ गडी राखून विजयी राजस्थान रॉयल्स\n८ गडी राखून विजयी राजस्थान रॉयल्स\n८ गडी राखून विजयी राजस्थान रॉयल्स\n४५ धावांनी विजयी राजस्थान रॉयल्स\n६ गडी राखून विजयी राजस्थान रॉयल्स\n५ गडी राखून विजयी\nकोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स\n५ धावांनी विजयी कोलकाता नाईट रायडर्स\n२३ धावांनी विजयी कोलकाता नाईट रायडर्स\n५ गडी राखून विजयी चेन्नई सुपर किंग्स\n३ धावांनी विजयी(ड-लू) राजस्थान रॉयल्स\n६ गडी राखून विजयी कोलकाता नाईट रायडर्स\n३ गडी राखून विजयी मुंबई इंडियन्स\n७ गडी राखून विजयी\nकिंग्स XI पंजाब किंग्स XI पंजाब\n९ गडी राखून विजयी किंग्स XI पंजाब\n४ गडी राखून विजयी किंग्स XI पंजाब\n६ गडी राखून विजयी चेन्नई सुपर किंग्स\n३३ धावांनी विजयी किंग्स XI पंजाब\n४१ धावांनी विजयी किंग्स XI पंजाब\n९ धावांनी विजयी किंग्स XI पंजाब\nमुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\n५ गडी राखून विजयी मुंबई इंडियन्स\n२९ धावांनी विजयी डेक्कन चार्जर्स\n१० गडी राखून विजयी मुंबई इंडियन्स\n९ गडी राखून विजयी मुंबई इंडियन्स\n७ गडी राखून विजयी मुंबई इंडियन्स\n८ गडी राखून विजयी किंग्स XI पंजाब\nय - यजमान संघ\nउपांत्य सामने अंतिम सामना\nमे ३० - वानखेडे स्टेडियम, मुंबई\nराजस्थान रॉयल्स १९२/९ (२० षटके)\nदिल्ली डेरडेव्हिल्स ८७/१० (१६.१ षटके)\nराजस्थान रॉयल्स १०५ धावांनी विजयी\nजून १ - डी.वाय. पाटील मैदान, मुंबई\nचेन्नई सुपर किंग्स १६३/५ (२० षटके)\nराजस्थान रॉयल्स १६४/७ (२० षटके)\nराजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी\nमे ३१ - वानखेडे स्टेडियम, मुंबई\nकिंग्स XI पंजाब ११२/८ (२० षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ११६/१ (१४.५ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी\n२ ४ ६ ८ ८ ८ ८ १० १२ १२ १४ १४ १४ १६ W L\n० ० ० २ २ २ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४\n२ ४ ४ ६ ८ ८ ८ ८ ८ १० १० १२ १३ १५ L\n० ० २ ४ ६ ८ १० १० १२ १४ १६ १८ १८ २० L\n२ ४ ४ ४ ४ ४ ६ ८ १० १० १० १० ११ १३\n० ० ० ० २ ४ ६ ८ १० १२ १२ १२ १२ १४\n० २ ४ ६ ८ १० १० १२ १४ १६ १८ २० २२ २२ W W\n० २ २ २ २ ४ ४ ४ ४ ४ ४ ६ ८ ८\nब्रॅन्डन मॅककुलम १५८* (७३)\nझहीर खान १/३८ (४ षटके)\nप्रवीण कुमार १८* (१५)\nअजित आगरकर ३/२५ (४ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स १४० धावांनी विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: असद रौफ व रूडी कर्टझन\nकिंग्स XI पंजाब (य)\nमायकेल हसी ११६* (५४)\nइरफान पठाण २/४७ (४ षटके)\nजेम्स हॉप्स ७१ (३३)\nमुथिया मुरलीधरन १/३३ (४ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ३३ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: मार्क बेन्सन व सुरेश शास्त्री\nरविंद्र जडेजा २९ (२३)\nपरवेझ महारूफ २/११ (४ षटके)\nगौतम गंभीर ५८* (४६)\nशेन वॉट्सन १/३१ (४ षटके)\nदिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखून विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: अलिम दर व जी.ए. प्रतापकुमार\nकोलकाता नाईट रायडर्स (य)\nअँड्रु सिमन्ड्स ३२ (३९)\nमुरली कार्तिक ३/१७ (३.४ षटके)\nडेव्हिड हसी ३८* (४३)\nचमिंडा वास २/९ (३ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स ५ गडी राखून विजयी\nपंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन\nरॉबिन उतप्पा ४८ (३८)\nझहीर खान २/१७ (४ षटके)\nमार्क बाउचर ३९* (१९)\nहरभजनसिंग २/३६ (४ षटके)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखून विजयी\nपंच: स्टीव डेव्हिस व डॅरिल हार्पर\nशेन वॉर्न ३/१९ (४ षटके)\nशेन वॉट्सन ७६ (४९)\nइरफान पठाण १/२१ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर\nपंच: अलिम दर व रसेल टिफिन\nरोहीत शर्मा ६६ (३६)\nमोहम्मद असिफ २/१९ (४ षटके)\nविरेंद्र सेहवाग ९४* (४१)\nरुद्र प्रताप सिंग १/२७ (३ षटके)\nदिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: इयान हॉवेल व अमीष साहेबा\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nमॅथ्यू हेडन ८१ (४६)\nमुसाविर खोटे २/२९ (३ षटके)\nअभिषेक नायर ४५* (२०)\nजोगिंदर शर्मा २/२९ (४ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ६ धावांनी विजयी\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nपंच: डॅरिल हार्पर व जी.ए. प्रतापकुमार\nअँड्रु सिमन्ड्स ११७* (५३)\nयुसुफ पठाण २/२० (२ षटके)\nग्रेम स्मिथ ७१ (४५)\nशहीद आफ्रिदी ३/२८ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: असद रौफ व मार्क बेन्सन\n(य) किंग्स XI पंजाब\nकुमार संघकारा ९४ (५६)\nहरभजन सिंग ३/३२ (४ षटके)\nड्वेन ब्राव्हो २३ (२१)\nपियुष चावला २/१६ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ६६ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: अलिम दर आणि अमीष साहेबा\nचेन्नई सुपर किंग्स (य)\nलक्ष्मीरतन शुक्ला ४२ (३३)\nजेकब ओराम ३/३२ (४ षटके)\nमॅथ्यू हेडन ७०* (४९)\nअजित आगरकर १/१९ (३ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nरॉस टेलर ४४ (२०)\nशेन वॉट्सन २/२० (४ षटके)\nशेन वॉट्सन ६१* (४१)\nझहीर खान १/२४ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ७ गडी राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: इयान हॉवेल व मार्क बेन्सन\nकिंग्स XI पंजाब (य)\nमनोज तिवारी ३९ (३४)\nविक्रम राज वीर सिंग ३/२९ (४ षटके)\nसायमन कॅटिच ७५ (५२)\nमोहम्मद आसिफ २/३९ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ४ गडी राखून विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: रूडी कोएर्त्झेन आणि इवातुरि शिवराम\nड्वेन ब्राव्हो ३४ (१८)\nरुद्र प्रताप सिंग २/१५ (४ षटके)\nऍडम गिलख्रिस्ट १०९* (४८)\nधवल कुलकर्णी ०/८ (१ षटक)\nडेक्कन चार्जर्स १० गडी राखून विजयी\nडी.वाय. पाटील मैदान, मुंबई\nपंच: असद रौफ आणि सुरेश शास्त्री\nमहेंद्रसिंग धोणी ६५ (३०)\nझहीर खान ३/३८ (४)\nरॉस टेलर ५३ (३४)\nमनप्रीत गोनी ३/३४ (४)\nचेन्नई सुपर किंग्स १३ धावांनी विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह व रसेल टिफिन\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nलक्ष्मीरतन शुक्ला ४०* (२२)\nसनत जयसूर्या ३/१४ (४)\nड्वेन ब्राव्हो ६४* (५३)\nअशोक दिंडा १/१२ (४)\nमुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी\nपंच: बिली बाउडेन व अराणी जयप्रकाश\nगौतम गंभीर ८६ (५४)\nजॉक कॅलिस २/३९ (४)\nजॉक कॅलिस ५४ (४४)\nग्लेन मॅकग्रा ४/२९ (४)\nदिल्ली डेरडेव्हिल्स १० धावांनी विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: अलिम दर व इवातुरि शिवराम\n१५१ /१० (१९.१ षटके)\nस्वप्निल अस्नोडकर ६० (३४)\nउमर गुल ३/३१ (४ षटके)\nसौरव गांगुली ५१ (३९)\nशेन वॉट्सन २/२२ (३.१ षटके)\nराजस्थान रॉयल्स ४५ धावांनी विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर\nपंच: रूडी कर्टझन व जी.ए. प्रतापकुमार\nरोहित शर्मा ७६* (४२)\nपियुश चावला ३/२८ (४ षटके)\nशॉन मार्श ८४* (६२)\nनुवन झोयसा १/३२ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ७ गडी राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह व रसेल टिफिन\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nरजत भाटिया १/११ (१ षटक)\nविरेंद्र सेहवाग ७१ (४१)\nजोगिंदर शर्मा १/३५ (४ षटके)\nदिल्ली डेरडेव्हिल्स ८ गडी राखून विजयी\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nपंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन\nरुद्र प्रताप सिंग ३-४१ (४ षटके)\nप्रवीण कुमार ३-२३ (४ षटके)\n[[]] ३ धावांनी विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह व सुरेश शास्त्री\nकिंग्स XI पंजाब (य)\nउमर गुल २-२७ (४ षटके)\nइरफान पठाण २-१८ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ९ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: डेरिल हार्पर व इवातुरि शिवराम\nसनत जयसूर्या ३४ (१६)\nयो महेश ३/३३ (४ षटके)\nविरेंद्र सेहवाग ४० (२०)\nआशिष नेहरा ३/२५ (४ षटके)\nमुंबई इंडियन्स २९ धावांनी विजयी\nडी.वाय. पाटील मैदान, मुंबई\nपंच: रूडी कर्टझन व Ian Howell\n१०९ / १० (२० षटके)\nअल्बी मॉर्केल ४२ (३३)\nसोहेल तन्वीर ६/१४ (४ षटके)\nग्रेम स्मिथ ३५* (४४)\nमुथिया मुरलीधरन १/२० (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ८ गडी राखून विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर\nपंच: असद रौफ व अराणी जयप्रकाश\n(य) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर [[Image:|border|25px]]\n१२६ सर्वबाद (१९.२ षटके)\nराहुल द्रविड ६६ (५१)\nपियुष चावला ३/२५ (४ षटके)\nशॉन मार्श ३९ (३४)\nप्रवीण कुमार २/२२ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ६ गडी राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: स्टीव डेव्हिस व बिली डॉक्ट्रोव्ह\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nरुद्र प्रताप सिंग २/१२ (३ षटके)\nऍडम गिलख्रिस्ट ५४ (३६)\nमनप्रीत गोनी १/१५ (३ षटके)\nडेक्कन चार्जर्स ७ गडी राखून विजयी\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nपंच: मार्क बेन्सन व रसेल टिफिन\n१०३ सर्व बाद (१६.२ षटके)\nस्वप्निल अस्नोडकर ३९ (३६)\nआशिष नेहरा ३/१३ (३ षटके)\nरॉबिन उथप्पा ३४ * (२१)\nशेन वॅटसन २/२६ (४ षटके)\nमुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी\nडी.वाय. पाटील मैदान, मुंबई\nपंच: डॅरिल हार्पर व रूडी कोएर्ट्झेन\n(य) दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]\nगौतम गंभीर ८० (४९)\nलक्ष्मीपती बालाजी २/३५ (४ षटके)\nअल्बी मॉर्केल २/३५ (४ षटके)\nस्टीफन फ्लेमिंग ४४ (२८)\nप्रदीप संगवान २/२९ (४ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ४ गडी राखून विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: अलिम दर व रसेल टिफिन\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nडेव्हिड हसी २६ (१२)\nडेल स्टेन ३/२७ (४ षटके)\nमार्क बाउचर ५०* (४०)\nसौरव गांगुली १/७ (३ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स ५ धावांनी विजयी\nपंच: असद रौफ व इयान हॉवेल\nपावसामुळे प्रत्येक संघाला फक्त १६ षटके मिळाली.\nऍडम गिलख्रिस्ट ६१ (४९)\nशेन वॉर्न २/२० (४ षटके)\nयुसुफ पठाण ६८ (३७)\nरुद्र प्रताप सिंग १/२४ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ८ गडी राखून विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर\nपंच: मार्क बेन्सन व अमीष साहेबा\n(य) चेन्नई सुपर किंग्स\nसुब्रमण्यम बद्रीनाथ ६४ (४७)\nश्रीसंत २/२९ (४ षटके)\nशॉन मार्श ५८ (३८)\nलक्ष्मीपती बालाजी ५/२४ (४ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स १८ धावांनी विजयी\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nपंच: अराणी जयप्रकाश व ब्रायन जेर्लिंग\nसौरव गांगुली ९१ (५७)\nपैदीकाल्वा विजयकुमार १/२१ (३ षटके)\nवेणुगोपाल राव ७१* (४२)\nअशोक दिंडा ३/३३ (४ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स २३ धावांनी विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: अलिम दर व अमीष साहेबा\nपरवेझ महारूफ ३९ (१६)\nशेन वॅटसन २/२१ (४ षटके)\nशेन वॅटसन ७४ (४०)\nअमित मिश्रा २/२७ (३ षटके)\nराजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर\nपंच: स्टीव डेव्हिस व रूडी कर्टझन\nकिंग्स XI पंजाब (य)\nमार्क बाउचर ३९ (३२)\nश्रीसंत ३/२९ (४ षटके)\nशॉन मार्श ७४* (५१)\nविनय कुमार १/११ (२ षटके)\nकिंग्स XI पंजाब ९ गडी राखून विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: डॅरिल हार्पर व इवातुरि शिवराम\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nसलमान बट्ट ४८ (४४)\nपरवेझ महारूफ २/२५ (४ षटके)\nअमित मिश्रा ३१ (३२)\nशोएब अख्तर ४/११ (३ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स २३ धावांनी विजयी\nपंच: असद रौफ व इयान हॉवेल\nएस बद्रीनाथ ५३ (३३)\nधवल कुलकर्णी ३/३३ (४ षटके)\nसनथ जयसूर्या ११४* (४८)\nजोगिंदर शर्मा १/२४ (३ षटके)\nमुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी\nडी.वाय. पाटील मैदान, मुंबई\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह व अमीष साहेबा\nगौतम गंभीर ७९ (४८)\nप्रग्यान ओझा २/१९ (२ षटके)\nरोहित शर्मा ३५ (१८)\nअमित मिश्रा ५/१७ (४ षटके)\nडेक्कन चार्जर्स १२ धावांनी विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: ब्रायन जेर्लिंग व जी.ए. प्रतापकुमार\nअजित आगरकर १५ (१४)\nशॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)\nसनथ जयसूर्या ४८* (१७)\nइशांत शर्मा १/२९ (२.३ षटक)\nमुंबई इंडियन्स ८ गडी राखून विजयी\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह व डॅरिल हार्पर\nग्रेम स्मिथ ७५* (४९)\nअनिल कुंबळे १/३२ (४ षटके)\nराहुल द्रविड ७५* (३६)\nसोहेल तन्वीर ३/१० (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ६५ धावांनी विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर\nपंच: बिली बाउडेन व सुरेश शास्त्री\nविरेंद्र सेहवाग ५१* (२६)\nजेम्स होप्स २/२ (१ षटके)\nमाहेला जयवर्दने ३६* (१७)\nप्रदीप संग्वान १/१२ (१ षटक)\nकिंग्स XI पंजाब ६ धावांनी विजयी(ड-लू)\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: अराणी जयप्रकाश आणि रूडी कोएर्त्झेन\nदिल्ली चा डाव सुरू असताना ८.१ षटके नंतर पावसा मुळे खेळ थाबवन्यात आला. पंजाब संघाला विजया साठी ११ षटकेत १२३ धावांच लक्ष्य देण्यात आले. ८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा पंजाब संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nसलमान बट्ट ७३ (५४)\nमखाया एन्टिनी ४/२१ (४ षटके)\nस्टीफन फ्लेमिंग ३२* (२०)\nअशोक दिंडा ०/१० (२ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ३ धावांनी विजयी(ड-लू)\nपंच: असद रौफ व क्रिश्ना हरीहरन\n८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा चेन्नई संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले\nअभिषेक नायर ३८ (२४)\nरुद्र प्रताप सिंग ३/३५ (४ षटके)\nवेणुगोपाल राव ५७ (३८)\nड्वेन ब्राव्हो ३/२४ (४ षटके)\nमुंबई इंडियन्स २५ धावांनी विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: डॅरिल हार्पर व बिली डॉक्ट्रोव्ह\nश्रीवत्स गोस्वामी ५२ (४२)\nपरवेझ महारूफ २/१३ (४ षटके)\nविरेंद्र सेहवाग ४७ (१९)\nअनिल कुंबळे २/१८ (४ षटके)\nदिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: स्टीव डेव्हिस व जी.ए. प्रतापकुमार\n(य) कोलकाता नाईट रायडर्स\nसौरव गांगुली ३२ (३४)\nसोहेल तन्वीर ३/२६ (४ षटके)\nयुसुफ पठाण ४८* (१८)\nउमर गुल २/३० (३.३ षटके)\nराजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी\nपंच: ब्रायन जेर्लिंग व रूडी कर्टझन\n१८८ all out (२० षटके)\nशॉन मार्श ८१ (५६)\nसचिन तेंडुलकर ६५ (४६)\nयुवराजसिंग २/१२ (२ षटके)\nकिंग्स XI पंजाब १ धावांनी विजयी\nपंच: बिली बाउडेन व जी.ए. प्रतापकुमार\nचेन्नई सुपर किंग्स (य)\nराहुल द्रविड ४७ (३९)\nअल्बी मॉर्केल ४/३२ (४ षटके)\nस्टीफन फ्लेमिंग ४५ (४०)\nअनिल कुंबळे ३/१४ (४ षटके)\n[[]] १४ धावांनी विजयी\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nपंच: डॅरिल हार्पर व इवातुरि शिवराम\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपावसामुळे सामना सुरू झाला नाही. सामना रद्द. दोन्ही संघाना १ -१ गुण देण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स उपांत्य फेरितुन बाहेर.\nकिंग्स XI पंजाब (य)\nरोहित शर्मा ५० (२७)\nरमेश पोवार १/२० (४ षटके)\nशॉन मार्श ६० (४६)\nप्रग्यान ओझा २/३० (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ६ गडी राखून विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: असद रौफ व स्टीव डेव्हिस\nचेन्नई सुपर किंग्स (य)\nग्रेम स्मिथ ९१ (५१)\nअल्बी मॉर्केल २/३५ (४ षटके)\nअल्बी मॉर्केल ७१ (४०)\nसोहेल तन्वीर ३/३३ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स १० धावांनी विजयी\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई\nपंच: डॅरिल हार्पर व सुरेश शास्त्री\nसनत जयसूर्या ६६ (४२)\nयो महेश ४/३६ (४ षटके)\nदिनेश कार्तिक ५६* (३२)\nड्वेन स्मिथ २/२२ (३ षटके)\nदिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखून विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन\nहर्शल गिब्स ४७ (३४)\nविनय कुमार ३/२७ (४ षटके)\nमिस्बाह उल-हक ३४ (२८)\nसंजय बांगर १/३० (४ षटके)\n[[]] ५ गडी राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: असद रौफ व रूडी कर्टझन\nकोलकाता नाईट रायडर्स (य)\nकुमार संघकारा ६४ (४५)\nउमर गुल ४/२३ (४ षटके)\nसौरव गांगुली ८६* (५३)\nव्हीआरव्ही सिंग २/२८ (४ षटके)\nकोलकाता नाईट रायडर्स ३ गडी राखून विजयी\nपंच: स्टीव डेव्हिस व इवातुरि शिवराम\nसनत जयसूर्या ३८ (३७)\nसोहेल तन्वीर ४/१४ (४ षटके)\nनीरज पटेल ४०* (२९)\nदिल्हारा फर्नान्डो २/२७ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर\nपंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन\nवेणुगोपाल राव ४६ (४६)\nबालाजी २/३४ (४ षटके)\nसुरेश रैना ५४* (४३)\nसर्वीश कुमार १/१८ (२ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ७ गडी राखून विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: ब्रायन जेर्लिंग व अमीष साहेबा\nकॅमेरोन व्हाइट २६ (२०)\nदिल्हारा फर्नान्डो ४/१८ (४ षटके)\nसनत जयसूर्या ५४ (३७)\nडेल स्टाइन १/१८ (४ षटके)\nमुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: बिली बाउडेन व सुरेश शास्त्री\n(य) किंग्स XI पंजाब\nशॉन मार्श ११५ (६९)\nयुसुफ पठाण १/२४ (२ षटके)\nनीरज पटेल ५७ (३९)\nपियुश चावला ३/३५ (४ षटके)\nकिंग्स XI पंजाब ४१ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: स्टीव डेव्हिस व क्रिश्ना हरीहरन\n८७ all out (१६.१ षटके)\nशेन वॉट्सन ५२ (२९)\nपरवेझ महारूफ ३/३४ (४ षटके)\nतिलकरत्ने दिलशान ३३ (२२)\nशेन वॉट्सन ३/१० (३ षटके)\nराजस्थान रॉयल्स १०५ धावांनी विजयी\nपंच: बिली बाउडेन व रूडी कर्टझन\nमनप्रीत गोनी २/१४ (४ षटके)\nसुरेश रैना ५५ (३४)\nइरफान पठाण १/२४ (४ षटके)\nचेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी\nपंच: असद रौफ व डॅरिल हार्पर\nमुख्य पान: २००८ भारतीय प्रीमियर लीग अंतिम सामना\nजून १ इ.स. २००८\nसुरेश रैना ४३ (३०)\nयुसुफ पठाण ३/२२ (४ षटके)\nयुसुफ पठाण ५६ (३९)\nअल्बी मॉर्केल २/२५ (४ षटके)\nराजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी\nडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई\nपंच: बिली बाउडेन व रूडी कर्टझन\nराजस्थान रॉयल्स २००८ भारतीय प्रीमियर लीग विजेते.\n२००८ भारतीय प्रीमियर लीग\nशेन वॉट्सन शॉन मार्श (६१६) सोहेल तन्वीर(२२) चेन्नई सुपर किंग्स\nशॉन मार्श किंग्स XI पंजाब ११ ११ ६१६ ४४१ १३९.६८ ६८.४४ ११५ १ ५ ५९ २६\nगौतम गंभीर दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १४ ५३४ ३७९ १४०.८९ ४१.०७ ८६ - ५ ६८ ८\nसनत जयसूर्या मुंबई इंडियन्स १४ १४ ५१४ ३०९ १६६.३४ ४२.८३ ११४* १ २ ५७ ३१\nशेन वॉट्सन राजस्थान रॉयल्स १४ १४ ४४४ २९२ १५२.०५ ४९.३३ ७६* - ४ ४३ १९\nग्रेम स्मिथ राजस्थान रॉयल्स ११ ११ ४४१ ३६२ १२१.८२ ४९.०० ९१ - ३ ५४ ८\nकमीत कमी १५० धावा, कमीत कमी ७ डाव\nयुसुफ पठाण राजस्थान रॉयल्स १५ १४ ३७९ २०४ १८५.७८ २९.१५ ६८ - ३ ४० २१\nविरेंद्र सेहवाग दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १४ ४०६ २२० १८४.५४ ३३.८३ ९४* - ३ ४६ २१\nसनत जयसूर्या मुंबई इंडियन्स १४ १४ ५१४ ३०९ १६६.३४ ४२.८३ ११४* १ २ ५७ ३१\nयुवराजसिंग किंग्स XI पंजाब १५ १४ २९९ १८४ १६२.५० २३.०० ५७ - १ २४ १९\nकुमार संघकारा किंग्स XI पंजाब १० ९ ३२० १९८ १६१.६१ ३५.५५ ९४ - ४ ४१ ८\nसोहेल तन्वीर राजस्थान रॉयल्स १० ३७.१ २१ ६.०८ १०.७६ १०.६ ६/१४\nशेन वॉर्न राजस्थान रॉयल्स १४ ४८.० १९ ७.७० १९.४७ १५.१ ३/१९\nश्रीसंत किंग्स XI पंजाब १५ ५१.१ १९ ८.६३ २३.२६ १६.१ ३/२९\nपियुश चावला किंग्स XI पंजाब १५ ४६.५ १७ ८.३१ २२.८८ १६.५ ३/२५\nशेन वॉट्सन राजस्थान रॉयल्स १४ ५०.१ १६ ७.०५ २२.१२ १८.८ ३/१०\nता.क.: बळी समसमान असल्यास इकोनोमी टाय ब्रेकर्चे काम करते.\nकमीत कमी २० षटके गोलंदाजी\nसोहेल तन्वीर राजस्थान रॉयल्स १० ३७.१ ६.०८ २१ १०.७६ १०.६ ६/१४\nसौरव गांगुली कोलकाता नाईट रायडर्स १२ २०.० ६.४० ६ २१.३३ २०.० २/२१\nशॉन पोलॉक मुंबई इंडियन्स १३ ४६.० ६.५४ ११ २७.३६ २५.० ३/१२\nग्लेन मॅकग्रा दिल्ली डेरडेव्हिल्स १४ ५४.० ६.६१ १२ २९.७५ २७.० ४/२९\nडेल स्टाइन [[]] १० ३८.० ६.६३ १० २५.२० २२.८ ३/२७\nक्रिक‍इन्फो - भारतीय प्रीमियर लीग\n२००८ · २००९ · २०१० · २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स • चेन्नई सुपर किंग्स • दिल्ली डेअरडेव्हिल्स • कोलकाता नाइट रायडर्स • किंग्स XI पंजाब • मुंबई इंडियन्स • राजस्थान रॉयल्स • हैदराबाद सनरायझर्स • रायझिंग पुणे सुपरजायंट्स • गुजरात लायन्स\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान,मोहाली · डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई · वानखेडे स्टेडियम,मुंबई · राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान,हैद्राबाद · एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · ईडन गार्डन्स, कोलकाता · सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर\nसहारा मैदान किंग्समीड, दर्बान · सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन · सहारा पार्क न्यूलॅन्ड्स, केप टाउन · न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग · सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ · बफेलो पार्क, ईस्ट लंडन · आउटशुरन्स ओव्हल, ब्लूमफाँटेन · डी बीर्स डायमंड ओव्हल, किंबर्ली\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान, मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली · इडन गार्डन्स, कोलकाता ·\nसरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई\nसंघ · लीग · फलंदाजी · गोलंदाजी · यष्टिरक्षण व क्षेत्ररक्षण · भागीदारी · इतर\nकोची टस्कर्स केरळ • डेक्कन चार्जर्स • पुणे वॉरियर्स\n२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nइ.स. २००८ मधील खेळ\nलाल वर्ग असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/sale-cars-4-year-high-2017-gst-benefits-more-30-lakh-vehicles-purchase/amp/", "date_download": "2018-04-21T21:06:13Z", "digest": "sha1:6APPNC4M3SVRTZ5TP7O4PEQXAGFZEPRR", "length": 8516, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The sale of cars, at the 4-year high in 2017, GST benefits, more than 30 lakh vehicles purchase | कारची विक्री २०१७ मध्ये ४ वर्षांच्या उच्चांकावर, जीएसटीचा फायदा, ३0 लाखांहून अधिक वाहनांची खरेदी | Lokmat.com", "raw_content": "\nकारची विक्री २०१७ मध्ये ४ वर्षांच्या उच्चांकावर, जीएसटीचा फायदा, ३0 लाखांहून अधिक वाहनांची खरेदी\n२०१७ मध्ये कारच्या विक्रीने ४ वर्षांचा उच्चांक केला आहे. जीएसटीचा फायदा झाल्यामुळे २०१३ नंतर प्रथमच कारविक्रीचा आकडा ३० लाखांच्या वर गेला आहे. नोटाबंदीचा अडथळाही कारविक्रीची घोडदौड रोखू शकला नाही.\nनवी दिल्ली : २०१७ मध्ये कारच्या विक्रीने ४ वर्षांचा उच्चांक केला आहे. जीएसटीचा फायदा झाल्यामुळे २०१३ नंतर प्रथमच कारविक्रीचा आकडा ३० लाखांच्या वर गेला आहे. नोटाबंदीचा अडथळाही कारविक्रीची घोडदौड रोखू शकला नाही. कार उद्योगातून मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये प्रवासी वाहनांची विक्री ९.२ टक्क्यांनी वाढून ३.२ दशलक्षावर गेली. २०१६ मध्ये २.९ दशलक्ष प्रवासी वाहने विकली गेली होती. ही आकडेवारी हंगामी स्वरूपातील असून, अंतिम आकड्यांत आणखी वाढ होऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, २०१७ ची सुरुवात नोटाबंदीच्या छायेत झाली होती. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात आलेल्या नोटाबंदीचा परिणाम होऊन अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती. खरेदीसाठी लोकांकडे पैसेच नव्हते. शोरूम ग्राहकांअभावी ओस पडलेले होते. या मंदीतून जीएसटीने उद्योगाला बाहेर काढले. जीएसटी लागू झाल्यानंतर किमती वाढण्याचा धोका लक्षात घेऊन लोकांनी जोरदार खरेदी केली. पुढे सणासुदीच्या काळातही जोरदार खरेदी झाली. मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, सरत्या वर्षात कार उद्योगाने चांगली कामगिरी केली आहे. आम्ही आता नव्या वर्षाकडे अपेक्षेने पाहत आहोत. २०१७ मध्ये कंपनीने १.६ दशलक्ष कार विकल्या. कंपनीच्या विक्रीत तब्बल १५ टक्के वाढ झाली. भारतात विकल्या गेलेल्या प्रत्येक २ कारमध्ये एक कार मारुतीची आहे. ह्युंदाई इंडियाचे संचालक (सेल्स अँड मार्केटिंग) राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, जीएसटीमध्ये किमती वाढण्याच्या भीतीने लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीत कार विक्रीचा वेग मजबूत राहिला. कार उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, २०१७ मध्ये एसयूव्ही श्रेणीतील गाड्यांच्या विक्रीने उद्योगाला मोठा हातभार लावला. मारुतीची ब्रेझा, ह्युंदाईची क्रेटा आणि जीपची कंपास या गाड्यांनी उत्तम कामगिरी केली. मान्सूनने दिला हात चांगल्या मान्सूनचाही कार उद्योगाला फायदा झाला. सियामचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले की, गेल्या २ ते ३ वर्षांच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला राहिला. त्याचा परिणाम म्हणून कारची मागणी वाढली. यंदा सणासुदीचा हंगामही विक्रीसाठी चांगला राहिला. त्यामुळे एप्रिलपासून वाढलेली विक्रीची गती पुढे वर्ष संपेपर्यंत कायम राहिली. 2018 हे वर्षही आमच्यासाठी चांगले राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ९.२ टक्क्यांची वाढ 2017 32 लाख विक्री 2016 29 लाख\nकृउबात साडेचार हजार क्विंटल हळदीची आवक\nआवक घटल्याने आंब्याचे दर वधारले\nVolkswagen Ameo TDI DSG : चकाचक लूक अन् टकाटक परफॉर्मन्स\nप्रमाणपत्रासाठी आता आॅनलाइन अपॉइंटमेंट\nपार्कींगसाठी अाता सार्वजनिक रस्ता सुद्धा अारक्षित \nनोटांच्या छपाईचे काम रात्रंदिवस सुरू; २00 व ५00च्या नोटांवर आता भर\nएकदिवसीय थकबाकी नियम मोडण्याची चिंता\nचांगल्या पावसाचे भाकीत; कंपन्या उत्साहामध्ये\nपीएफची रक्कम पसंतीनुसार शेअर बाजारात गुंतविता येणार\nनोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://legalservices.maharashtra.gov.in/1035/Home", "date_download": "2018-04-21T20:45:19Z", "digest": "sha1:2YKRRSOPBXDCPFRETFQOY65JJFVI5Q3K", "length": 5877, "nlines": 62, "source_domain": "legalservices.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra State Legal Services Authority, Access to Justice for all", "raw_content": "\nसेक्शन 4 अंतर्गत माहिती\nग्राम विकास विभाग, आपले स्वागत करीत आहेत.\nकलम (४) अंतर्गत माहिती\nराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण\nसर्वोच्च न्यायालय विधी सेवा समिती\nसुस्वागतम, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आपले स्वागत करीत आहे.\nसंविधानाच्या कलम ३९-अ आणि १४ अंतर्गत संविधानात्मक आदेशानुसार प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ (1987 च्या 39) अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. आर्थिक किंवा इतर कारणांमुळे नागरिकांना न्याय नाकारला जाऊ नये, म्हणून \"सर्वांसाठी न्याय \" हा यामागचा मूळ उद्देश आहे. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे केवळ मानवी हक्क, मागण्या अथवा केवळ नागरी अथवा राजकीय अधिकार या घटकांपुरता एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान मर्यादित नाही, तर त्यात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचाही समावेश होतो. भारतीय संविधानाचे पालन करताना न्याय प्रक्रियेत सर्वांसाठी समता आणि निष्पक्षपातीपणाची हमी घेत योग्य, व्यावहारिक आणि सकारात्मक पावले उचलणे, हे विधी सेवा प्राधिकरणाचे उद्दीष्ट असून त्याच्या पूर्ततेच्या दिशेने कल राहणे अपेक्षित आहे. हे खरोखरच कष्टसाध्य काम आहे. आजघडीला समाजाला गरिबी आणि निरक्षरतेचा मोठाच शाप आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका मोलाची ठरते.\nमाननीय श्रीमती न्यायमूर्ती व्ही. के. तहिलरामानी,\nन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय\nश्री श्रीकांत डी. कुलकर्णी,\nश्री संजय एन. यादव,\nराष्ट्रीय लोक अदालत २२ एप्रिल २०१८\n१०.०२.२०१८ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये निकाल लावणे\nनि:शुल्क मदत क्रमांक १५१००\n© महाराष्ट्र राज्य कायदा सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र, भारत\nयांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagesh-tekale-article-agriculture-4527", "date_download": "2018-04-21T20:49:22Z", "digest": "sha1:T2AETDZGQK3OUOIIEYSUBCHKFJV3CMCR", "length": 27988, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nagesh tekale article on Agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआनंद पिकविणारी करूया शेती\nआनंद पिकविणारी करूया शेती\nसोमवार, 1 जानेवारी 2018\nपारंपरिक पिकांचा मेळावा, कौटुंबिक अन्नसुरक्षा, वृक्षशेती, फळांची शेती, ग्रामीण पातळीवरील प्रक्रिया उद्योग, निसर्गाशी मैत्री या बाबी शेतकऱ्यांना आनंद देतात. असा आनंद मी देश-विदेशामधील भटकंतीमध्ये कितीतरी शेतकऱ्यांजवळ अनुभवला आहे. तोच इथे शब्दरुपात मांडत आहोत.\nपारंपरिक पिकांचा मेळावा, कौटुंबिक अन्नसुरक्षा, वृक्षशेती, फळांची शेती, ग्रामीण पातळीवरील प्रक्रिया उद्योग, निसर्गाशी मैत्री या बाबी शेतकऱ्यांना आनंद देतात. असा आनंद मी देश-विदेशामधील भटकंतीमध्ये कितीतरी शेतकऱ्यांजवळ अनुभवला आहे. तोच इथे शब्दरुपात मांडत आहोत.\nव र्षभर सातत्याने आर्थिक उत्पन्न देणाऱ्या कृषी व्यवसायास शाश्‍वत शेती असे म्हणतात. चार-पाच दशकांपूर्वी शाश्‍वत शेतीची व्याख्या वेगळी होती. शेतकऱ्यांच्या कुटुंबास वर्षभर खात्रीची अन्नसुरक्षा देणाऱ्या शेतीला शाश्‍वत शेती म्हटले जात असे. यामध्ये विविध खरीप, रब्बी उत्पादने, सेंद्रिय पद्धतीने घेण्यावर भर होता. नंतरच्या दशकात ज्या शेतकऱ्यांकडे खात्रीचे पाणी उपलब्ध होते, ते उन्हाळी पिकांबरोबरच ऊस, केळीसारखी पिके घेऊ लागले आणि कृषीमध्ये आर्थिक उलाढाल शाश्‍वत पद्धतीने होऊ लागली. ७० च्या दशकानंतरच्या हरितक्रांतीने पुढील एक तप शेतकऱ्यांना शाश्‍वत शेतीची मधूर फळे दिली. मात्र, त्यानंतर रासायनिक खते, कीडनाशके, तणनाशकांचा वापर वाढला. त्यामुळे शाश्‍वत शब्द पुसट झाला.\nआज याच शब्दाला कर्ज, आत्महत्या, नैराश्‍य, उद्‌ध्वस्त, दुष्काळी या उपशब्दांची जोड लागली आहे. या चार-पाच शब्दांशिवाय शेती हा शब्द पूर्ण होत नाही. शाश्‍वत शेतीस ग्रहण लागण्यासाठी ज्या अनेक कारणांचा अभ्यास केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीनसारखी पिके, रासायनिक खते, कीडनाशकांचा अमर्यादित वापर, मृत झालेली मृदा, भूगर्भातील पाण्याचा वाढलेला उपसा, वृक्षतोड, एक पीक पद्धती, सेंद्रिय खताची टंचाई, शेतमजूर समस्या, अल्पभूधारकता, हवामान बदल, नको त्या गोष्टींचे अनुकरण आणि पिकांच्या भौगोलिक स्थानास गौण ठरविणे या कारणांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य, कौटुंबिक अशांतता, व्यवस्थेवर राग, कर्जबाजारीपणा, मानसिक ताणतणाव वाढत आहे. प्रत्येकास हे समजते, पण परिस्थितीपुढे असहाय्य असतात. कोणताही नवा प्रयोग फक्त अंग भाजून काढणाऱ्या ठिणग्यांचेच काम करत असतो. आणि याउलट जेव्हा आपण शाश्‍वत शेतीचा विचार करतो, तेव्हा अंगावर पडणारे आनंदाचे तुषार खूप काही बोलत असतात.\nकेरळमधील नारळ उत्पादन घेणारा शेतकरी फळे उत्पादनाबरोबर याच वृक्षापासून निरेचे उत्पादनसुद्धा घेतो. यामध्ये वर्षभर शाश्‍वत अर्थाजन चालू असते. कॉफी उत्पादक फक्त बिया निर्माण करत नाही तर कॉफी पावडर आणि कॉफी पेयसुद्धा पर्यटकांना त्याच्या शेतावर उपलब्ध करून देतो. यामध्ये त्याचे सर्व कुटुंबीय सहभागी असते. सिक्कीममधील शेतकरी मुख्य पिकांबरोबर फूल उत्पादनसुद्धा घेतात. सिक्कीमचे आर्किड जग प्रसिद्ध आहेत. भूतानमधील शेतकरी वर्षभर सहा ते आठ पारंपरिक पिके घेतात आणि विविध प्रकारच्या भाज्या, संत्री, केळी, ‘याक’चे दूध, त्यांचे पदार्थ याची विक्री करत असतात.\nअरुणाचल प्रदेश आणि मेघालयामधील सर्व शेती शाश्‍वत आहे. तेथील शेतकरी कृषी उत्पादनामधून आपल्या कुटुंबास अन्नसुरक्षा तर देतात, शिवाय चांगले अर्थार्जनसुद्धा करतात. तेथील एका शेतकऱ्याच्या शेतातस मी मुद्दाम भेट दिली. भाताचे उत्पादन घेतल्यावर त्याच जमिनीत रताळ्याचे पीक घेतले. बांधावर छानसा स्टॉल टाकला होता आणि पर्यटकांना, स्थानिकांनाही शेतामधील रताळी त्यांच्या स्वहस्ते काढून नैसर्गिक विस्तवावर भाजून त्यावर मसाला टाकून आकर्षक डीशमध्ये देत होता. त्या परिसरामधील अनेक शेतकरी असे विविध उपक्रम करत होते. थोडे कष्ट आणि मर्यादित अपेक्षा ठेवल्या की अशा विविध प्रयोगांमधून आपणास वेगळाच आनंद मिळतो. शाश्‍वत शेतीचे अनेक प्रयोग आपणास बाली, फिलिपिन्स, चीनमध्ये पहावयास मिळतात. चीनमध्ये अनेक शेतकरी शेततळ्यामध्ये कमळ शेती करतात.\nफुललेल्या कमळ फुलांच्या दर्शनाने एकाग्रता वाढते, नैराश्‍य दूर होते हे संशोधनाने सिद्ध झाल्यावर एका शेतकऱ्याने त्याचा शेततलाव विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुला केला, अर्थात त्यामधून अर्थाजन करूनच. कमळ कंद, कमळ बीज यांचे उत्पादन वेगळेच. फिलिपिन्समध्ये सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादन घेतल्यावर तेथील शेतकरी त्याच जमिनीत विविध फळभाज्या आणि अननसाचे आंतरपीक घेतात. सेंद्रिय उत्पादन असल्यामुळे अनेक पर्यटक शेताच्या बांधावर अननसाचा रस पिण्यासाठी गर्दी करतात. शाश्‍वत शेती ही शेतकऱ्याने स्वतःच त्याच्या शेतामधील उत्पादनास जोडून करावयाची असते. मात्र काही मोजके अपवाद वगळता आपल्याकडे तसे होत नाही.\nचिकूच्या बागेमधील फळे विकली जातात आणि व्यावसायिक त्याचे विविध पदार्थ करून पैसा मिळवतो. असेच काहीसे आंबा, फणस, काजू, केळी, कोकम याबाबतीत सुद्धा आढळते. फळबाग ही शाश्‍वत शेती असली तरी जोपर्यंत स्वतः उत्पादक त्यावर प्रक्रिया करत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने शाश्‍वत होत नाही. चार म्हशी आणि गाई सांभाळून त्यांचे दूध डेअरीला घालणारा शाश्‍वत उपक्रम राबवत नसतो. या उलट त्याच दुधापासून दही, ताक, लोणी, शुद्ध तूप, गोमूत्र, गोवऱ्या, शेणखत निर्माण करणारा खरा शाश्‍वत शेती करत असतो. कारण तो फक्त दुधावरच अवलंबून नसून प्रक्रिया केलेल्या पदार्थांतून आर्थिक बळ मिळवित असतो. एकट्यापेक्षा संपूर्ण कुटुंबाने केलेली शाश्‍वत शेती जास्त यशस्वी होते. शेवग्याचा डिंक औषधी असतो आणि त्याचे उत्पादन वर्षभर चालू असते. शेवगा उत्पादकाने शेंगांचा हंगाम घेतल्यानंतर याच झाडाचा डिंक त्यास वर्षभर आर्थिक उत्पन्न देऊ शकतो.\nहरितगृहातील भाजीपाला उत्पादनापेक्षाही भाजीपाल्याची शास्त्रीय पद्धतीने वाढवलेली रोपे विक्रीमधून अधिक पैसा मिळतो. मांडवी, कच्छ येथील भावनाबेन पटेल ही स्त्री खजूर उत्पादनाबरोबरच आंतरपीक पद्धतीने खरबूज, टरबूज आणि आंब्याचे पीक घेते. आनंद जिल्ह्यामधील केतनभाई पटेल यांनी त्यांच्या केळीच्या बागेमधून केळी उत्पादनाबरोबर मागे उरलेल्या खोडापासून उत्कृष्ट प्रकारचे जैविक पालाश खत तयार केले. खोडाच्या धाग्यापासून विविध प्रकारच्या वस्तू, मॅट आदी साहित्य तयार करून वर्षभर आर्थिक स्रोत तयार केला; शिवाय अनेकांना रोजगारसुद्धा मिळवून दिला. आनंद तालुक्‍यामधीलच दीपेनकुमार शहा या शेतकऱ्याने शेवगा शेतीमधून शाश्‍वत आर्थिक उत्पन्न घेतले. जेव्हा शेंगेस भाव नसतो, तेव्हा ते त्यातील गर काढून, त्याची पावडर करून आयुर्वेदिक कंपन्यांना विकतात. शेवगा पाला वाळवून त्याच्या पावडरपासूनही त्यांना अर्थार्जन होते. हे सर्व शेतकरी आत्मा पारितोषिक विजेते आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे स्वप्न बाळगले आहे आणि त्यासाठी अनेक पारंपरिक योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचबरोबर शाश्‍वत शेतीच्या अर्थार्जनाबरोबर आनंद पिकविणारे हे देश-विदेशातील विविध प्रयोग इतर शेतकऱ्यांसमोर मांडावे लागतील. शासन, कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाच्या विस्तारित कक्षाने यात पुढाकार घ्यायला हवा. शाश्‍वत शेती ही ज्ञानावर, कौशल्यावर आधारलेली आणि शास्त्रीय असावयास हवी. एकाच पिकावर अवलंबून राहून ‘खळे ते बाजार’ ही पद्धत मोडून शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीस जिवंत मातीची आणि समृद्ध निसर्गाची साथ घेऊन विज्ञानाच्या, संशोधनाच्या साहाय्याने शाश्‍वतेच्या दिशेने प्रवासास सुरवात करावयास हवी. याच प्रवासात त्यांना आनंदाची कारंजी, समाधानाचे थांबे आणि संतोषाचे विसावे मिळतील. लक्ष्मीचा शाश्‍वत प्रवाससुद्धा याच मार्गाने सुरू असतो; मात्र त्यासाठी बळिराजाने योग्य मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे.\n(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nशेती निसर्ग उत्पन्न कृषी agriculture व्यवसाय profession खरीप ऊस केळी banana खत fertiliser कर्ज कापूस हवामान नारळ पर्यटक दूध अरुणाचल प्रदेश मेघालय उपक्रम कमळ फळबाग वन forest साहित्य आयुर्वेद नरेंद्र मोदी कृषी विद्यापीठ agriculture university\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे...\nनागरी सहकारी बॅंका ः आव्हाने आणि उपायआधुनिक व बदलत्या अर्थव्यवस्थेत बॅंकिंग क्षेत्रात...\nघातक अनियंत्रित आयात देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात...\nसंभ्रमाचे ढग करा दूर या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते...\nदीडपट हमीभाव नवीन जुमला तर नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत...\nनिर्यातीद्वारेच तरेल साखर उद्योगसाखरेचे वाढलेले उत्पादन आणि देशांतर्गत तसेच...\n ग्रामीण भाग भाजतोयदोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण...\nप्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी कशी करावी, याचे...\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीतशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक...\nप्रामाणिक प्रयत्नांनी सुटेल शेतीचा...अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविहिरींद्वारे वाढेल सिंचनमहाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढीस अनेक मर्यादा...\nदिशा भूक अन् कुपोषणमुक्तीचीजगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे...\nशेतकऱ्यांविषयी कळवळ्यातील फोलपणाफेब्रुवारी, मार्च हे महिने आपल्याकडे...\n‘असोचेम’ची मळमळव्यापार आणि उद्योजकांची संघटना असलेल्या \"असोचेम''...\nवन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाईॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी...\nबॅंका ‘नीरव’ शांततेच्या मार्गावरभारतीय बँकिंग आज एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात...\nअन्याय्य व्यापार धोकादायकचगेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात कापसावर कीडनाशकांची...\n‘एचटी’चा फासआगामी खरीप हंगामासाठी एचटी (हर्बिसाइड टॉलरंट)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/09/blog-post_22.html", "date_download": "2018-04-21T21:01:50Z", "digest": "sha1:ZZF7HTZISSBLQD5XY2MQOAHFA7JBE3DW", "length": 23651, "nlines": 374, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nमना तुझे मनोगत मला कधी कळेल का\nकुणी नुसतं \"काय होतंय तुला\" विचारावं आणि बांध फ़ुटावा अशी मनाची अवस्था फ़ार विचित्र असते. नक्की काय बिनसलंय कळत नाही. असं कधीपासुन होतंय आठवत नाही. हे सगळं असंच चालु राहिल, असं नसतं पण आत्ता या क्षणी ते कळत नाही. असं वाटत की ही सगळं काही थांबल्याची जाणीव अशीच पाठी लागणार. आता यातुन सुटका नाही.\nमग मात्र सारखा एकटेपण जाणवायला लागतं. गर्दीत असलं तरी हरवल्यासारखं. सवयीने रोजची कामं तीच तशीच म्हणून करतो आणि आजचा दिवस संपला म्हणून रात्री पाठ टेकतो. आजुबाजुच्या परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा शोध घेतो आणि त्यातुन काही निष्पन्न होत नाही म्हणून अजुन अजुन मन उदास होतं.\nहे सर्व दुष्टचक्र इतकं विचित्र की आपल्या मनात काय चाललंय याचा थांग आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, मित्राला कुण्णाकुण्णाला लागु देत नाही. वरवर सगळीकडे पुर्वीसारखंच वागत राहतो पण आतुन मात्र कुठेतरी काही तरी ढवळून निघालेलं असतं. यशाच्या व्याख्या शोधत राहातो आणि मग आपण कुठे कमी पडतोय त्याचाच शोध घेत राहातो. पाण्यात बुडणारा शेवटचा उपाय म्हणून सगळीकडे हात-पाय मारेल तसंही करुन पाहातो. नेहमीच त्यातुन वर यायला होईल असंच नाही पण प्रयत्न करत राहतो.\nअरे आपल्या बाबतीत कसं असं घडतयं बाकीच्यांचं कसं व्यवस्थित चाललंय असं उगाच वाटतं. काही काही प्रश्न तर असे असतात की यावर आपण स्वतः काहीच उपाय करु शकत नाही हे माहितही असतं पण या सर्वांनी होणारा त्रागा काही संपत नाही.\nअशावेळी ऐकलेली गाणी डोळ्यात पाणी आणतात, वाचन अंतर्मुख करतं आणि भावनांचा कल्लोळ अजुनच वाढतो. सगळं वरवरुन शांत आणि आतुन खूप खूप ढवळलेलं. अशावेळीच खरं तर मनाला सांभाळणं फ़ार गरजेच असतं. न कोसळता आहे त्या परिस्थितीचा सामना करत राहुन हेही दिवस जातील आणी यातुनही आपण काही नवं शिकुन बाहेर येऊ असा काहीसा विचार स्वतःच स्वतःला द्यायचा असतो. परिस्थितीनुसार य़शापय़शाचे मापदंड बदलणे आणि आपलं आपणच अशा कोंडीतुन बाहेर येणं हेच हाती असतं.\nतरी चंचल मन पुन्हा पुन्हा त्याच त्याच विचारात जातं मग काय उरला एकच प्रश्न मना तुझे मनोगत मला कधी कळेल का\nधन्यवाद अनुजा. तुझी पुन्हा एकदा प्रतिक्रिया पाहुन बरं वाटतंय. ती बहिणाबाईंची कविता आहे ना तसं आपलं मन हे \"उभ्या पिकातल्या ढोरासारखं\" इथे तिथे भटकत असतं आणि कुठे काही पाहिलं की कधी कधी खट्टु होतं. अशा मनासाठी हा खास लेखप्रपंच.\nमन मनास उमगत नाही.....:)\nछान मांडलस मनाचे मनोगत.\nअशा वेळेसाठीच थोरांनी सांगितले आहे की मनावर संस्कार करावेत,\nमना प्रार्थना तूजला एक आहे|\nरघूराज थक्कीत होउन पाहे|\nअवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे|\nमना सज्जना राघवी वस्ती कीज़े||\nखरंय निलेश. आपण अगदी योग्य सल्ला दिलात. प्रयत्न करेन तसे संस्कार करण्याचा. धन्यवाद.\nमस्त लिहीलं आहेस......आपल्या जवळच्या माणसांकडून मिळणारे धक्के पचवताना हा अनूभव जास्त येतो....\nखरयं तन्वी...जवळच्या माणसांचे धक्के तर मनाला जास्त कोलमडवतेय...\nधन्यवाद दिपक...लवकरच त्या चिंता मिटतील अशी आशा करुया...\nहोतं अस कधि कधि, काय होतय विचारल तर सांगता पण येत नाही.\nहेच तर आहे नं माझिया मनाचं रडगाणं....कळतही नाही आणि वळतही नाही....:)\n@charu.sahastra/numb already, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार...\nमाझ्या मनाचं मनोगत वाचून जर त्याने कुणाला थोडं फ़ार बरं वाटलं तर त्यात मला खरंच आनंद आहे..खरं म्हणजे तुमच्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने मीच ही पोस्ट पुन्हा वाचली आणि वाटलं की अशा अवस्थेतून आपण सर्वच जण कधी न कधी जातो...तेच मांडण्याचा हा प्रयत्न....\nया ब्लॉगचं नाव नाहीतर मनावरूनच आहे नं म्हणून इथे बरचसं मनातलंच असतं....:)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nमना तुझे मनोगत मला कधी कळेल का\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/blog/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80.php", "date_download": "2018-04-21T20:44:22Z", "digest": "sha1:YR5FHQYQVYMH2HWEYI6AFUDK4ZZVF4YG", "length": 29206, "nlines": 111, "source_domain": "amarpuranik.in", "title": "उलटलेली राजनीतिक खेळी | AMAR PURANIK", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक » उलटलेली राजनीतिक खेळी\n•चौफेर : अमर पुराणिक•\nमायावती दयाशंकर सिंह यांच्या टिप्पणीचा ‘दलित की बेटी का सम्मान’ हा मुद्दा बनवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांची नजर दलित मतपेटीवर होती जी हातातून निसटून गेली आहे, गैर जाटव दलित समाज भाजपाकडे गेला आहे. त्यामुळे या मुद्द्याचा पुरेपुर फायदा घेत स्वत:ला दलितांची तारणहार असल्याचे सिद्ध करायचे होते. पण भाजपाने एका झटक्यात पारडे आपल्या बाजूने झुकवले. दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे जो फटका भाजपाला बसला होता तो स्वाती सिंह यांच्या घटनेमुळे भाजपाला दुप्पट फायदा झाला आणि भाजपाने पुन्हा आघाडी घेतली.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अजूनही देश ‘इलेक्शन मोड’ मधून बाहेर पडलेला नाही. तसल्यात येत्या वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची धूळवड गेल्या काही महिन्यांपासून सुरु झाली आहे. दुर्दैवाने सध्या प्रचार अतिशय खालच्या पातळीवर गेला असून गालिप्रदान कार्यक्रम सुरु झाला आहे. अशा प्रकारची बहूदा पहिलीच वेळ असावी की निवडणुक एका अशा असभ्य मुद्द्यावर सुरु झाली.\nगेल्या काही महिन्यांपासूनच प्रत्येक पक्षाची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मुलायम सिंह यांनी आपली मुस्लिम वोट बँक सांभाळण्याची आणि शाबुत रखण्याची कसरत सुरु केली आहे. तर बसपा नेत्या मायावती यांनी आपली दलित मतपेटी सुरक्षित राखण्याच्या प्रयत्नाबरोबरच, मुस्लिम मतपेटी आणि सवर्ण मतपेटी काबीज करण्यासाठी झटत आहेत. हे करत असताना मायावती अतिशय खालच्या पातळीवर पोहचल्या आहेत. खर्‍या संघर्षाला सुरुवात झाली ती भाजपा नेते दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे त्यांनी मायावतींबाबत अतिशय असभ्य वक्तव्य केले. त्यांनी नंतर माफीही मागितली, संसदेने त्यांची निर्भत्सना केली. भाजपाने त्यांना पदावरुन तात्काळ हटवले व सरकारने त्यांच्या विरुद्ध दावा दाखल केला.\nयासर्व घटनांनंतर प्रकरण शांत होणे अपेक्षित होते. पण मायावती यांच्या पक्षातील नेत्यांनी दयाशंकर सिंह यांच्या आई, पत्नी आणि कन्येबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्यं केली. ही वक्तव्यं समाजातील कोणत्याही घटकाला संताप यावा अशी आणि सहनशक्तीच्या पलिकडची होती. याचा कहर म्हणजे बसपा नेत्या मायावती यांनी अशा हीन वक्तव्यांचं समर्थन केलं. समाजातील सर्व थरावरुन याचा निषेध झाला. दयाशंकर यांची पत्नी स्वाती सिंह यांना ही वक्तव्य असह्य झाली. स्वाती सिंह यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, कोणतीही आई आपल्या आई आणि खासकरुन मुलींविरुद्ध अश्‍लघ्य वक्तव्य सहन करु शकत नाही. स्वाती सिंह यांच्या संतापासमोर भलेभले राजकीय मुरब्बी नेते टिकु शकले नाहीत. स्वती सिंह यांच्या संतप्त प्रतिक्रियेपासून कोणताही बसपा नेता स्वत:चा बचाव करु शकला नाही. आपल्या नेत्यांच्या कुकर्तुत्वावर खुश असलेल्या मायावतींनाही स्वाती सिंह यांच्या रुद्रावतारासमोर गुढघे टेकावे लागले. दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे फ्रंटपुटला आलेल्या मायावतींना स्वाती सिंह यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा बॅकफुटला जावे लागले. मायावतींना उशीरा लक्षात आले की एक आई बसपा आणि जनाधारालाही भारी पडली आहे. स्वाती सिंह यांनी उत्तर प्रदेश पोलीसांना संविधानाची आठवण करुन दिली आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आपली भूमिका दमदारपणे मांडून सर्वांना झुकायला भाग पाडले.\nयेत्या ऑगस्ट महिन्यात आग्रा आणि आजमगडमध्ये याच मुद्द्यावरुन रॅली काढल्या जातील. मायावती यांना माघार घ्यावी लागते आहे याचे संकेत यावरुनच मिळतात की मायावतींनी दोनदोन पत्रकार परिषदा घेऊन खूलासा दिला आणि २५ जुलै रोजी सर्व कार्यक्रम रद्द केले. मायावती यांना आपल्या राजनीतिक जीवनात पहिल्यांदाच अशी दारुन माघार घ्यावी लागली. मायावती यांनी हे यासाठी केले नाही की त्यांना आपल्या चूकीची जाणिव झाली आहे. तर त्यांना आता हे लक्षात आले आहे की, विरोधकांना मात देण्यात आपण कितीही माहिर असलो तरीही स्वाती सिंहसारख्या एका सामान्य महिलेकडून मात खावी लागली आहे आणि समाजातील अशा कणखर सामान्य जनतेकडून आणखी आपल्या राजकीय आब्रुची लख्तर वेशीवर टांगली जाऊ नयेत म्हणून मायावतींना हे करावे लागले.\nमायावती दयाशंकर सिंह यांच्या टिप्पणीचा ‘दलित की बेटी का सम्मान’ हा मुद्दा बनवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांची नजर दलित मतपेटीवर होती जी हातातून निसटून गेली आहे, गैर जाटव दलित समाज भाजपाकडे गेला आहे. त्यामुळे या मुद्द्याचा पुरेपुर फायदा घेत स्वत:ला दलितांची तारणहार असल्याचे सिद्ध करायचे होते. पण भाजपाने एका झटक्यात पारडे आपल्या बाजूने झुकवले. दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे जो फटका भाजपाला बसला होता तो स्वाती सिंह यांच्या घटनेमुळे भाजपाला दुप्पट फायदा झाला आणि भाजपाने पुन्हा आघाडी घेतली. भाजपा खरे तर चिंतेत पडला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दलितांना भाजपाशी जोडले होते त्या सर्व श्रमांवर दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे पाणी फिरते की काय उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे जी संधी बसपाला मिळाली होती, त्याहून मोठी संधी बसपा नेत्यांनी दयाशंकर यांची आई, पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करुन भाजपाला दिली आणि २४ तासात राजनीतिक बाजी उलटली. मायावती यांनी दलित मतपेटी काबीज करण्याच्या अती आतूरतेमुळे स्वत:चा ‘सर्वजन’चा नारा पोकळ करुन पायावर धोंडा पाडून घेतला.\nउत्तर प्रदेशमध्ये बसपाला सत्तासोपानापर्यंत जाण्यासाठी ‘तिलक तराजु और तलवार’ हा नारा सोडून ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णु महेश है’चा नारा द्यावा लागला होता. याच घोषणेच्या बळावर बसपाला २००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुर्ण बहुमत मिळाले होते. याला मायावती यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा मास्टर स्ट्रोक मानले जात होते. याच मुद्द्यावर बसपाचा राजनीतिक प्रवास आणि निवडणुकीत यश चरमोत्कर्षावर पोहोचले होते. मायावतींना वाटू लागले होते की दलित असो वा सवर्ण यांच्या समोर आपल्याला समर्थन देण्याशिवाय पर्याय नाही, कारण मायावतींकडे दलित मतपेटीचा एक असा भक्कम जनाधार होता जो आपल्याशिवाय कोठेच जाणार नाही. याच अहंगंडाचा परिणाम असा झाला की मायावतींची राजकीय कारकिर्द उतरणीला लागली आहे.\n२००४ च्या लोकसभा निवडणुकीत १९ जागा जिंकल्या. नंतर २००७ मध्ये मायावती उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्या. त्यामुळे कयास लावले जाऊ लागले की, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला ५० जागा मिळतील. मायावती त्यावेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आल्या. डाव्यांनी आपले जुने साथीदार मुलायम सिंह यांची साथ सोडून मायावती यांची पालखी उचलायला तयार झाले. माकपा नेते प्रकाश कारत तर त्यांना १४ व्या लोकसभेतच पंतप्रधान बनवू इच्छीत होते, पण २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला केवळ २० जागा मिळाल्या. २००७ ला उत्तर प्रदेश विधानसभेत २०६ जागा जिंकणार्‍या बसपाला केवळ १०० जागांवर आघाडी घेता आली. तेथून बसपाची घसरण सुरु झाली ती आजपर्यंत थांबलेली नाही. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला दारुण पराभव स्विकारावा लागला आणि २०१४ च्या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नाही.\nसध्या मायावती यांचा प्रयत्न दलित मुस्लिम मतपेटी निर्माण करण्याचा आहे त्यासाठी त्यांनी जवळजवळ १०० मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. बसपा हा प्रयत्न पहिल्यांदा करत नाहीये. काशिराम यांनीही असा अयशस्वी प्रयत्न केला होता. हा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे काशीराम यांनी दलित गठ्ठ्याच्या जोरावर समाजवादी पार्टीबरोबर १९९३ मध्ये युती केली होती. त्यावेळी निवडणुकीत घोषवाक्य बनवले होते की, ‘मिले मुलायम काशीराम, हवा हो गये जय श्रीराम’. त्या निवडणुकीत दलित, मुस्लिम आणि इतरांची जशी एकी झाली होती तशी आधी कधी झाली नव्हती. १९९३ च्या निवडणुकीत स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मतदान झाले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशात सवर्ण, इतर मागावर्गीय आणि अतिमागासवर्गीयांनी मोठ्‌याप्रमाणात भाजपाला साथ दिली आणि भाजपालाच मोठ्‌या संख्येन मतदान केले होते. त्यामुळे सपाबसपायुतीला १७६ जागा आणि भाजपाला १७७ जागा मिळाल्या होत्या. भाजपाला एक जागा जास्त मिळाली होती. पण सपाबसपा युतीला मतांची टक्केवारी कमी मिळाली होती. सपाबसपाला २९ टक्के मते मिळाली होती, ज्यात सपा ला १७.९ टक्के आणि बसपाला ११.१ टक्के मते मिळाली. भाजपाला एकट्‌याच्या जोरावर तेव्हा तब्बल ३३.३३ टक्के मते मिळाली होती. तेव्हा मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वात सपाबसपा, कॉंग्रेस, जनता दल, डावे आणि इतर छोटे पक्ष यांच्या पाठिंब्याने सरकार बनले होते.\nबिहार विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय अंदाज बांधले जात होते की, सपाबसपा यांच्यात लढत होईल आणि बसपा बाजी मारेल. पण बसपाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. स्वामीप्रसाद मौर्य आणि आर.के. चौधरी यांनी बसपाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला त्यामुळे बसपाला मोठा झटका बसला. बसपा नेता नसीमुद्दीन आणि स्वाती सिंह मैदानात उतरल्यामुळे एक बाब निश्‍चित आहे की, या निवडणुकीत बसपाला सवर्णांची मते मिळणे अशक्य आहे. २०१२ ची विधानसभा आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मायावती यांचा सर्वजन नारा कोराच राहणार असे दिसते.\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कौल हा पुर्णपणे अतीमागासवर्गीयांच्यावर अवलंबून आहे. हा वर्ग ज्यांच्याकडे जाईल तो पक्ष सत्ता काबीज करेल असे सध्यातरी चित्र आहे. १९९१ मध्ये भाजपाला सवर्ण आणि अती मागासवर्गीयांचा भरघोस पाठींबा मिळाला होता त्यामुळे भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली होती. आजही तशीच स्थिती आहे, भाजपाला यावेळी हा वर्ग गठ्ठा मतदान करेल असे दिसते. भाजपानेही त्याच अनुशंगाने प्रयत्न सुरु केेले आहेत. एकंदर उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीत खरी लढत भाजपा आणि सपा यांच्यात होणार अशी चिन्हे दिसत आहेत. जर असे झाले तर लागोपाठ तीन निवडणुकीत दारुण पराभव मायावतींना स्विकारावा लागल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्‍नचिन्ह उभे राहील. •••\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\nMore in Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक (7 of 330 articles)\n•चौफेर : अमर पुराणिक• प्रथम दर्शनी तमाम युजर्सना इंटरनेट वापरण्याचे मुल्य द्यावे लागणार नाही. फेसबुक पहाणे सोफे आणि बिनखर्चाचे होणार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T20:42:45Z", "digest": "sha1:TV6MF7GCCBLWVQH6EEWON76B2YTYORL5", "length": 22187, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छत्रपती शाहूराजे भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\n(छत्रपती शाहूजी भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nअधिकारकाळ १७०७ - १७४९\nमध्य भारत आणि बहुतांश भारताचा भाग\nपूर्ण नाव शाहूराजे संभाजीराजे भोसले\nजन्म मे १८ , १६८२\nमृत्यू डिसेंबर १५ , १७४९\nवडील छत्रपती संभाजीराजे भोसले\nचलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन\nछत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ,पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे,रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१७ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tennis/arjun-kapoor-challenges-uchi-bhambris-challenge/", "date_download": "2018-04-21T20:56:52Z", "digest": "sha1:2UP2JBGGUMSPSRNG65RNBPQBN7YNO5TY", "length": 23973, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Arjun Kapoor Challenges Uchi Bhambri'S Challenge | अर्जुन कढेसमोर सलामीला यूकी भांब्रीचे आव्हान | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nअर्जुन कढेसमोर सलामीला यूकी भांब्रीचे आव्हान\nपुण्याचा वाईल्ड कार्डधारक अर्जुन कढेसमोर एटीपी टूर २५० वर्ल्ड मालिकेतील महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत सलामीच भारताचा अव्वल टेनिसपटू यूकी भांबरीचे आव्हान राहणार आहे.\nपुणे - पुण्याचा वाईल्ड कार्डधारक अर्जुन कढेसमोर एटीपी टूर २५० वर्ल्ड मालिकेतील महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत सलामीच भारताचा अव्वल टेनिसपटू यूकी भांबरीचे आव्हान राहणार आहे. मरिन सिलीच, रॉबर्टो बोटिस्टा आॅगट, बेनॉय पायरे आणि केविन अँड्रीसन या अव्वल मानांकित खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय देण्यात आला. शनिवारी मुख्य फेरीचे ड्रॉ एका शानदार समारंभात जाहीर करण्यात आले.\nमहाराष्टÑ टेनिस संघटनेच्या वतीने (एमएसएलटी) होणाºया मुख्य स्पर्धेत अग्रमानांकित मरिन सिलीच व गतविजेता रॉबर्टो बोटिस्टा यांना थेट दुसºया फेरीत प्रवेश मिळाला आहे. यूकी विरुद्ध अर्जुन ही सलामी लढत प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरेल.\nभारताच्या आशा २३ वर्षीय रामकुमार रामनाथनवर आहेत. त्याच्यासमोर पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत १६६ व्या क्रमांकाच्या रॉबर्टो बायेणाचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत ४२ व्या रॉबिन ह्यासे, स्लोव्हेनियाच्या ब्लेज कावकीकशी झुंजेल. फ्रान्सच्या किमॉन जाईल अमेरिकेच्या स्टेनिस सँडग्रेन्स विरुद्ध लढेल.\nया समारंभाला भारताचे महान टेनिसपटू विजय अमृतराज, एटीपीचे स्पर्धा संचालक टॉम एनियर, एटीपी टूर मॅनेजर अर्नो बृजेस, एटीपी निरीक्षक मायरो ब्रटोएव्ह, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, फ्रान्सचा टेनिसपटू बेनॉय पेर, भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस व यूकी भांब्री उपस्थित होते.\nमी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा सर्व्ह आणि व्हॉली शैलीचा खेळ होता. त्यानंतर सर्व्ह आणि रिटर्न पद्धतीचा खेळ सुरू झाला. पण आता त्यात अजून बदल झाला. दुहेरीत खेळाडू दीर्घ काळ एका साथीदारासोबत खेळत असे, पण आता ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतरही साथीदार बदलताना दिसतात. याचे कारण त्यांना एकेरीतील यश अधिक महत्त्व वाटते. - लिएंडर पेस, स्टार टेनिसपटू\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमहानिर्मितीच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद\nसृष्टीचा कन्याकुमारी ते श्रीनगर पायी प्रवास\n#BestOf2017 : ‘चक दे इंडिया’... वाचा भारतीय हॉकीसाठी कसं होतं हे वर्ष\nया क्रिकेटपटूंनी गाजवलं २०१७ वर्ष\n#BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष\nसोलापूरातील राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये एसएससीबी तर मुलींमध्ये केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद\nडॉमनिक थीमचा शानदार विजय; नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात\nCommonwealth Games 2018 : भारत 'सात वे आसमां पर'; मनिका बत्राचा 'गोल्डन स्मॅश', दिवसातील सातवं सुवर्णपदक\nडेव्हिस कप : भारताची लढत सर्बियासोबत\nडेव्हिस चषक टेनिस : भारत चीनविरुद्ध पराभवाच्या छायेत\nडेव्हिस कप : लिएंडर पेसच्या विश्वविक्रमी कामगिरीकडे लक्ष\nमियामी ओपन; जॉन इस्नर अजिंक्य\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sachin-gaikwad.html", "date_download": "2018-04-21T20:53:03Z", "digest": "sha1:KTTONMWQS7LZO4CQAXW7IA7BGG5VGJUQ", "length": 5625, "nlines": 72, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सचिन शहाजी गायकवाड\nConstituency : १८८, पनवेल विधानसभा\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : वॉर्ड अध्यक्ष सेक्टर १९, कामोठे भाजपा\nName : सचिन शहाजी गायकवाड\nFather's Name : शहाजी दशरथ गायकवाड\nMother’s Name : संगीता शहाजी गायकवाड\nPlace of Birth : अहमदनगर, महाराष्ट्र\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश, मारवाडी\nProfession : सिडकोची कामे, रिअल इस्टेट\nHobby : भाषण, वाचन, नवीन माहिती मिळवणे\nResidence Address : ६०५, मोरेश्वर कुंज, सेक्टर - १८, प्लॉट नं ७७, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड\nOffice Address : मा. आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे\nसेक्टर - १९, प्लॉट नं १३, महाकाली माता मंदिर, कामोठे\nवॉर्ड अध्यक्ष सेक्टर १९, कामोठे भाजपा\nभारतीय जनता पक्षाचा कार्यशील सदस्य\nकाँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीस सुरवात केली\nसंस्थापक / अध्यक्ष - जय महाकाली मंदिर\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nकामोठे शहरात रस्ते, लाईट, पाणी या सारख्या उद्भवणाऱ्या समस्येवर मदत केली जाईल.\nशासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.\nगरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.\nशालेय जीवनापासून सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, रमजान ईद इ. उत्सव भरवले.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nपक्षाच्या सर्व शिबीरात सक्रिय सहभाग\nदाखले वाटप शिबीरात सक्रीय सहभाग\nवरिष्ठ मान्यवरांसोबत चे क्षण...\nMH-6 / MH-46 या गाड्यांचा टोल रद्द झालाच पाहिजे यासाठी मा. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन...\nडोळे तपासणी व चष्मे वाटप प्रोग्राम...\nभारतीय जनता पार्टी दाखले वाटप शिबीर...\nविश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर जयंती सोहळा प्रसंगी...\nशालेय पारितोषिक वितरण समारंभ...\nभारतीय जनता पार्टी निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन...\nग्रामपंचायतीच्या सोसायट्यावरील अन्यायाविरोधात आमरण उपोषण...\nमा. आमदार प्रशांत ठाकूर यांचा जनता दरबार...\nजय महाकाली माता मंदिर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2015/04/blog-post_12.html", "date_download": "2018-04-21T21:10:22Z", "digest": "sha1:Q24SZBIZOGDZG5VXYGZDN2TPDST3MTLN", "length": 28267, "nlines": 96, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: मुस्लिमांपुढील आव्हान", "raw_content": "\nजगाचा धार्मिक रंग बदलतो आहेत.\nरंगांचा वापर आपण प्रतिकांसारखा करतो. म्हणजे हिंदू म्हटले की भगवा, मुस्लिम हिरवा. तर हा हिरवा रंग भराभर पसरतो आहे. सध्याचे लोकसंख्यावाढीचे प्रमाण असेच राहिले, तर पुढच्या ३५ वर्षांत जगभरातील मुस्लिमांची लोकसंख्या ख्रिश्चनांच्या लोकसंख्येशी बरोबरी करू लागेल. म्हणजे एकविसाव्या शतकाच्या मध्यावर येऊन आपण पाहिले तर जगात मुस्लिमांची लोकसंख्या २८० कोटी असेल. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्के आहे. ख्रिश्चनांची लोकसंख्या २९० कोटी असेल. हे प्रमाण ३१ टक्के आहे. यामुळे तिकडे युरोपात मोठीच उलथापालथ होणार आहे. तेथे दर दहा व्यक्तींमागे एक जण मुस्लिम असेल. आणि अमेरिकेत. तेथेही तसेच. मुस्लिमांचे प्रमाण वाढणार आहे. ज्यूंपेक्षा त्यांची संख्या लक्षणीय असेल.\nआता यात हिंदू धर्म कुठे आला\nतर हिंदूंची लोकसंख्यासुद्धा वाढणार आहे. सध्या ती १०० कोटी आहे. ती १४० कोटी होईल. जागतिक लोकसंख्येच्या १५ टक्के. मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या निम्मी. म्हणजे या दोन धर्मांनंतर हिंदू हा जगातील तिस-या क्रमांकाचा धर्म असेल. युरोपात सध्या हिंदूंची संख्या १४ लाख आहे. ती २०५० पर्यंत २७ लाख होईल. जवळ जवळ दुप्पट.\nजगात सध्या मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या आहे इंडोनेशियात. सुमारे २१ कोटी. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. सुमारे १८ कोटी. सन २०५० मध्ये भारतात ही संख्या असेल सुमारे ३१ कोटी. म्हणजे येथे हिंदू बहुसंख्यच असतील. पण मुस्लिमांची संख्या इंडोनेशिया, पाकिस्तान यांच्याहूनही जास्त असेल.\nही सगळी आकडेवारी दिली आहे प्यू रिसर्च सेंटर या अमेरिकेतील संस्थेने. जागतिक घडामोडींचा, परिस्थितीचा, लोकसंख्येचा, लोकमताचा अभ्यास करायचा, त्याचे विश्लेषण करायचे आणि धोरणनिश्चितीस उपयुक्त पडावेत या हेतूने त्याचे निष्कर्ष जाहीर करायचे हे या संस्थेचे काम. थोडक्यात ही संस्था म्हणजे एक थिंक टँक आहे.\nहे एवढे प्रचंड काम करायचे तर त्यासाठी तेवढेच पैसे पाहिजेत. ते कुठून येतात हा आजच्या काळातला महत्त्वाचा प्रश्न असतो. धोरणनिश्चितीस साह्यभूत होणा-या संस्थेच्या बाबतीत तर खूपच महत्त्वाचा. तर या संस्थेला मदत करते प्यू रिसर्च चॅरिटेबल ट्रस्ट. ही एक स्वयंसेवी संस्था आहे. फिलाडेल्फियात जोसेफ प्यू नावाचे एक उद्योगपती होते. ते सन ऑईल कंपनीचे संस्थापक. त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी मिळून ही संस्था स्थापन केली. ही सगळी मंडळी विचाराने उजवी. पण ट्रस्टचे काम मात्र नि-पक्षपातीपणे चालते असे म्हणतात. प्यू रिसर्च सेंटरवर तर डावेपणाचेही आरोप झाले आहेत. एकंदर पाश्चात्य जगतात या संस्थेने केलेली सर्वेक्षणे, अभ्यास आणि त्यांचे निष्कर्ष गांभीर्याने घेतले जातात.\nत्यानुसार आपणही हे निष्कर्ष गांभीर्याने घेतले. पण पुढे काय त्यांचे करायचे काय भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे. म्हणजे ताबडतोब आपण योगी आदित्यनाथ, साध्वी प्रज्ञा, झालेच तर प्रवीणभाई तोगडिया अशा मंडळींना शरण जावून, लोकसंख्या वृद्धीचे कार्यक्रम हाती घ्यायचे की मुस्लिमांची लोकसंख्या वाढली तर वाढली. अखेर आपण सारे बांधवच आहोत, असे म्हणत खोट्या धर्मनिरपेक्षतावाद्यांप्रमाणे वाळूत डोके खुपसून बसायचे\nमुळात लोकसंख्या वाढ हाच सर्वांच्या चिंतेचा व भयाचा विषय असला पाहिजे. याचा अर्थ असा की बौद्धादी काही धर्म (व नास्तिकादी मंडळी) वगळता सर्वच धर्मांची लोकसंख्या वाढत आहे हा काळजीचा विषय आहे. पण तसे कोणी मानणार नाही. भारतात हिंदूंची संख्या काही कमी होणार नाही. त्यावर कोणाचा आक्षेप नाही. उलट डुकरिणीच्या विताप्रमाणे हिंदू स्त्रियांनीही वीण वाढवावी असेच आपले धर्मांध नेते सांगत आहेत. पण हिंदूंमधील अनेक लोक अजूनही डोक्याने विचार करतात. त्यांनी विवेकबुद्धी कोठेही गहाण ठेवलेली नाही. त्यामुळे साधारणतः जो जागतिक जन्मदर आहे, त्याच्याच आगे-मागे हिंदूंतीलही जन्मदर असल्याचे प्यू रिसर्चची आकडेवारी सांगते. आणि असे असूनही भारतात हिंदू हेच बहुसंख्य असणार आहेत. शिवाय मुस्लिमांची संख्यावाढ जगभरातील आहे आणि त्यात सबसहारन देशांचा अधिक वाटा असणार आहे. तेव्हा मुस्लिमांची संख्या वाढली तर एवढे अस्वस्थ होण्याचे कारणच काय\n ते पाहण्याकरीता आपणास परत एकदा प्यू रिसर्च सेंटरच्या अन्य एका अभ्यासाकडे (द वर्ल्ड्स मुस्लिम्स : रिलिजन, पॉलिटिक्सअँड सोसायटी, २०१३) जावे लागेल. जगभरातील ३९ देशांतील, ८० हून अधिक भाषिक गटांतील मुस्लिमांमध्ये करण्यात आलेल्या त्या सर्वेक्षणानुसार जगातील बहुसंख्य मुस्लिमांना आपापल्या देशात शरियतचा कायदा लागू करण्यात यावा असे वाटते. आपल्या शेजारच्या पाकिस्तानातील ८४ टक्के आणि बांगलादेशातील ८२ टक्के मुस्लिमांची तशी इच्छा असल्याचे दिसले. यात एक गंमतही आहे. ज्या देशात शरियतच्या कायद्याला जोरदार पाठिंबा आहे तेथेही अन्य धर्मियांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यास मुस्लिमांची ना नाही. उदाहरणार्थ पाकिस्तानातील तीन चतुर्थांश मुस्लिम म्हणतात की बिगरमुस्लिमांना त्यांचा धर्म पाळण्याचे पुरेपूर स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यात काहीही वाईट नाही. शरियतचा कायदा फक्त मुस्लिमांनाच लागू करण्यात यावा असेही त्यांचे मत आहे. भारतात हे सर्वेक्षण झालेले नाही. मात्र तरीही भारतातील मुस्लिमांची मते याहून वेगळी असण्याचा संभव नाही. ज्या-ज्या वेळी येथे घटनेतील ४४ व्या कलमाचा प्रश्न आलेला आहे, त्या-त्या वेळी येथील मुस्लिम नेत्यांनी शरियतचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. या कायद्यात हस्तक्षेप सहन करणार नाही अशी – हा हस्तक्षेप सहन करीत करीत – त्यांची भूमिका राहिलेली आहे. इस्लाम हाच एकमेव आदर्श लोकशाहीवादी धर्म असून, तो सर्वांनीच स्वीकारला पाहिजे ही त्यांची श्रद्धा आहे. त्याकरीता येथे इस्लामी कानून लागू केला पाहिजे. मात्र तो लागू केल्यानंतर बाकीच्या धर्मपंथांना ‘उदारमना’ने ते धार्मिक स्वातंत्र्य देण्यास तयार आहेत. आता ही काही आजची भूमिका नाही. ही हिंदुस्थानातील सर्वच मुस्लिम राजांची, त्यात अगदी औरंगजेबसुद्धा आला, हीच भूमिका होती. या भूमिकेचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. इस्लामच्या राज्यात बिगरमुस्लिमांची व्यवस्था दोन प्रकारे लावण्यात आली आहे. या बिगरमुस्लिमांतील जे अहलुल किताब म्हणजे ईश्वरी धर्मग्रंथ असणारे ख्रिश्चन, ज्यू यांच्यासारखे लोक आहेत त्यांना एक तर इस्लामचा स्वीकार करण्याचा किंवा मग जीझिया भरून जिवंत राहण्याचा पर्याय स्वीकारता येतो. नाअहलुल किताब – धर्मग्रंथशून्य मूर्तिपूजकांसमोरही दोन पर्याय आहेत. इस्लामचा स्वीकार किंवा मरण. असे असतानाही मुस्लिम राज्यकर्त्यांनी त्यांना जीझिया भरून जिवंत राहण्याची संधी दिली. इस्लामसाठी ही मोठीच उदारमतवादी गोष्ट आजचे बहुसंख्य मुसलमान हे ‘औदार्य’ दाखविण्यास तयार असल्याचे प्यू रिसर्चचा अहवाल सांगतो.\nया औदार्याचा खरा अर्थ बिगरमुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व असा असतो, हे नीट लक्षात घेतले पाहिजे. शरियतचा कायदा बिगरमुस्लिमांना लागू करू नये असे अनेकांना वाटत असले, तरी या बिगमुस्लिमांनी एक तर इस्लामचा स्वीकार करावा, कारण ‘शासनाची सत्ता अल्लाहखेरीज इतर कोणासाठी नाही. त्याचा आदेश आहे की त्याच्या स्वतःशिवाय तुम्ही इतर कोणाचीही भक्ती करू नका,’ हा कुराणाचाच आदेश आहे. (१२ सूरह युसूफ, आयत ४१) किंवा मग त्यांनी दुय्यम नागरिकत्व स्वीकारावे असेच कोणत्याही धार्मिक मुस्लिमाचे मत असणार. शिवाय ‘तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरावर श्रद्धा ठेवावी. या अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादा होत आणि अश्रद्धावंतांसाठी यातनादायक शिक्षा आहे. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात ते त्याच प्रकारे फटफजित केले जातील ज्या प्रकारे त्यांच्या पूर्वीचे लोक अपमानित व फटफजित केले गेले आहेत.’ हे कुराणानेच (५८ सूरह अल् मुजादला, आयत ५, ६) आदेशिले आहे. तेव्हा इतरांना इस्लामची दीक्षा देणे व त्याच्या विरोधकांना शिक्षा देणे हा धार्मिक मुस्लिमाच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यासाठी जिहाद सांगितला आहे.\nमोहम्मद पैगंबर हे अखेरचे प्रेषित आहेत. त्यांना अल्लाहने दिलेले दिव्य ज्ञान म्हणजे कुराण आहे. ते सुस्पष्ट आणि अभ्रष्ट आहे. सर्वांच्या कल्याणासाठी आहे आणि त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही कारण ते अल्लाहने दिलेले आहे. तेव्हा सर्वांनी त्याचा स्वीकार करावा ही धार्मिक मुस्लिमांची भूमिका आहे, ही एक आणि ही भूमिका नसणारा मुस्लिम धर्मात राहू शकत नाही, ही एक, अशा दोन्ही गोष्टी एकत्र आणून पाहिल्यानंतर वाढत चाललेल्या मुस्लिम लोकसंख्येतून आणि त्यांच्या शरियतप्रेमातून आधुनिक विचारी समाजासमोर कोणते आव्हान उभे राहणार आहे याचा अंदाज येऊ शकतो.\nहे समजून घेतल्यानंतरही करायचे काय हा प्रश्न उरतोच. म्हणजे धर्मांधतेचा मुकाबला धर्मांधतेने करायचा की याचा दुसरा कोणता मार्ग असू शकतो\nपहिला पर्याय सोपा आहे. धर्ममार्तंड हिंदूंतले असोत की मुस्लिमांतले, दोघांच्याही फायद्याचा आहे. कारण हा पर्याय त्यांना थेट सत्तेच्या सिंहासनावर घेऊन जाणारा आहे. मुस्लिम धर्मपंडित भारताचे ‘दारेसलाम’ करण्याची मनीषा बाळगून आहेतच. दुसरीकडे हिंदू धर्मनेते हिंदू मातांनी वीण वाढवावी आणि भारताचे हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यातील हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.\nपरवा घुमान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी यावर विवेकाची लावणी करावी असा एक मार्ग सुचवला होता. ही विवेकाची लावणी करायची असेल तर ती सर्वात आधी धर्माच्या ठेकेदारांच्या मागे लागलेल्या सर्वसामान्यांच्या मनातच करायला हवी. मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हे खरे आव्हान नसून, त्यांच्यातील (आणि खरे तर सर्वच धर्मांतील) वाढता कट्टरतावाद हे आधुनिक समाजासमोरील आव्हान आहे हे नीट समजून दिले पाहिजे. याचा प्रारंभ धर्मचिकित्सेपासून होणे आवश्यक आहे. हिंदूंमध्ये तशी परंपरा असल्याने हा समाज अजूनही पूर्ण आंधळेपणाकडे वळलेला नाही. तेव्हा मुस्लिमांतील शिकल्यासवरलेल्यांची अशा चिकित्सेला तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे.\nआणि त्याच्या उलट सवाल असा आहे, की भारतातील मुस्लिमांची तरी येथे खरोखरच शरियतचा कायदा लागू व्हावा अशी इच्छा आहे का\nम्हणजे बघा, हा कायदा लागू झाला, तर चोरी केली म्हणून हिंदू चोर वर्ष-सहा महिन्यासाठी तुरुंगात जाईल.\nत्याचे हात तोडले जातील\n(पूर्वप्रसिद्धी - लोकप्रभा, १७ एप्रिल २०१५)\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/shingadyachya-pithacha-dhokla/", "date_download": "2018-04-21T20:54:27Z", "digest": "sha1:BMOFKPBNIYTFLPD5L5ZNLA5SRPGJGV2W", "length": 6319, "nlines": 109, "source_domain": "www.marathimati.com", "title": "शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा | Shingadyachya Pithacha Dhokla", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८\nशिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा - [Shingadyachya Pithacha Dhokla] उपवासाला चालेल असा `शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा' तुम्ही वेगळी चव म्हणुन करु शकाल.\n२ वाट्या शिंगाड्याचे पीठ\n१ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट\n२ वाट्या आंबटसर ताक\nसकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे. जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात. वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा फार सुंदर लागतो.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2018-04-21T20:43:38Z", "digest": "sha1:XKTJLU36TN4UKMETDNUCRFI5CWFZCNZV", "length": 15716, "nlines": 312, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: दिवे लागले रे", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nहा उत्सव खरं तर फक्त दिव्यांचा. त्यांनी घराबाहेर लावलेल्या कंदिलात असावं, त्यांनी रांगोळीजवळ मिणमिणत राहून तिची शोभा वाढवावी आणि घरभर तेवत राहावं. फटाके वगैरे प्रभूती नंतर आल्या असाव्यात. त्यांचं माझं, मी मायदेशात असतानाही विशेष सूत जुळलं नव्हतं आणि देशाबाहेरसुद्धा आणले तर फार फार तर फुलबाजीसारखे.\nया वर्षी देखील बरेच दिवे लावायचं मनात होतं मग बाकी सगळ्या कामाच्या आठवड्यात शुक्रवारी थोडं मनासारखं दिवाळीला घरी आणायचा मुहूर्तही आला.\nफराळ संपूर्ण सासरहून आला त्यामुळे तिकडे उजेड पाडायला वाव नव्हता पण त्यामुळे थोडं डोकं चालवायला वेळ मिळाला आणि नेहमीच्या रांगोळीला साथ म्हणून घरातला एक भाग थोडी फुलं,रांगोळी, तोरण आणि अर्थातच दिवे लावले आणि घरी आलेल्या पाहुण्यांनीही वातावरणनिर्मितीसाठीची दाद दिली. त्याचेच थोडे फोटो आणि अर्थात दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nशुभ दीपावली.येणारे वर्ष आपणासाठी लाभदायी ठरो हीच प्रार्थना.\nशुभ दीपावली... सजावट, रोषणाई आणि रांगोळी खूप छान जमून आली आहे.\nयंदा दिवाळीनिमित्त आम्ही देखील ब्लॉगवर उजेड पाडलाय ;-)\nधन्यवाद आणि शुभेच्छा सिद्धार्थ.\nउजेडावरून आठवलं की कंदिलाचा फोटोच टाकला नाही. खरं तर यंदा चक्क बाहेर लावला. तुझा उजेड वाचताना एकदम आठवलं :)\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2018-04-21T21:05:39Z", "digest": "sha1:3EISTHXQAXXPVOGMU2V4YXMVAABMOZFE", "length": 5456, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १११३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: १०९० चे - ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे\nवर्षे: १११० - ११११ - १११२ - १११३ - १११४ - १११५ - १११६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स. ११११ - इ.स. १११२ - इ.स. १११३ - इ.स. १११४ - इ.स. १११५\nइ.स.च्या १११० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T21:06:15Z", "digest": "sha1:EYEKVU5YEKWQDVIYRZW3ERHHHEMK4RMA", "length": 4229, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उमाशंकर जेठालाल जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\n(उमाशंकर जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nउमाशंकर जेठालाल जोशी (गुजराती: ઉમાશંકર જોશી) (२१ जुलै, इ.स. १९११ - १९ डिसेंबर, इ.स. १९८८) हे गुजराती साहित्यिक होते. त्यांना १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९११ मधील जन्म\nइ.स. १९८८ मधील मृत्यू\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी ०१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E2%80%8C%E0%A4%86", "date_download": "2018-04-21T21:18:14Z", "digest": "sha1:OYTB255YW3ZDCINYLYK3OY3V53DXOUKQ", "length": 4146, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सामो‌आ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2015/03/blog-post_30.html", "date_download": "2018-04-21T21:11:03Z", "digest": "sha1:P3I2IWQAODBS6VUARH2U3LXTCBMHYWK6", "length": 29623, "nlines": 87, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: आपली प्राचीनातली उड्डाणकला!", "raw_content": "\nआपले पूर्वज थोर होते यात शंकाच नाही. इसवीसन पूर्व दोन हजार ते चौदाशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. म्हणजे आजपासून साधारणतः चार-साडेचार हजार वर्षांपूर्वी ऋग्वेदासारखे काव्य रचणारे लोक बुद्धिमानच असणार. सिंधु संस्कृती त्याही आधीची. इ.पू. ३२०० ते २६५० हा तिचा काळ आणि त्या काळात त्या लोकांनी नगरे उभारली. तेथे विकास नियंत्रण कायदे होते की काय हे कळायला मार्ग नाही, पण आजच्या आपल्या शहरांहून त्यांची रचना किती तरी पटीने उत्तम होती. अशी दृष्टी, अशी स्थापत्यकला माहित असलेली माणसे मोठीच असणार. त्याच आपल्या पूर्वजांनी पुढे जाऊन उपनिषदांसारखे तत्वज्ञान सांगितले. लोकायतांचे प्रत्यक्षप्रमाण सिद्धांत आपल्या लोकप्रिय धार्मिक तत्वज्ञानाला किती पटतात हा भाग वेगळा, पण आपल्या पूर्वजांनी ज्योतिर्वेद आणि आयुर्वेद यांसारखी शास्त्रे रचली म्हटल्यावर त्यांना विज्ञान संशोधनाचे प्राथमिक नियम नक्कीच ठावूक होते. चरकाने सांगितलेले काढे, आरिष्ट आणि आसवे तर आजही आपण घेतो, पण जगातला पहिला प्लास्टिक सर्जनही आपलाच. सुश्रुत हे त्याचे नाव. साधारणतः इ.पू. ६५० हा त्याचा काळ. याच पूर्वजांनी जगाला बीजगणिताची मूलभूत तत्वे दिली. ‘लाईफ ऑफ पाय’ हे तर आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले. आर्यभट्टांनी ग्रीकांच्या किती तरी आधी पायची अगदी अचूक किंमत सांगून ठेवली होती. शिवाय जगाला आपण शून्य दिले हे तर आता बालवाडीतील मुलेही सांगू शकतात. एकंदर ही यादी अशी बरीच लांबविता येते. पण अलीकडे काही जणांना ही यादी ताणण्याचा छंद जडला आहे.\nया ताणण्याची प्रक्रियाही मोठी रंजक असते. म्हणजे तिकडे पाश्चात्य देशांत एखादा शोध लागला रे लागला की ही मंडळी आपली बासने झटकू लागतात. एखादा संस्कृत ग्रंथ हुडकून काढतात आणि फुललेल्या चेह-याने व फुगवलेल्या छातीने सांगतात – की हा शोध तर आमच्या पूर्वजांनी केव्हाच लावून टाकलाय. पुन्हा त्या प्रत्येक शोधाला नासाचे प्रमाणपत्र जोडलेले असतेच. हल्ली गायत्री मंत्र आणि हनुमान चालिसाबाबतचे शोध समाजमाध्यमांतून फिरत आहेत. त्यानुसार गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. त्यासाठी जर्मनीच्या हॅम्बर्ग विद्यापीठातल्या डॉ. हॉवर्ड स्टेनगेरील या अमेरिकी शास्त्रज्ञाचा हवाला देण्यात येतो. त्यात मौज अशी की या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच नव्हे, तर इंटरनेटवर अन्यत्र कोठे हे डॉक्टर सापडतच नाहीत. हनुमान चालिसाची कथाच न्यारी. त्यातील युगसहस्त्र योजन पर भानू लील्यो ताही मधूर फल जानू या ओळींमध्ये सूर्य आणि पृथ्वी यांमधील तंतोतंत अंतर दिलेले आहे असे या मंडळींचे म्हणणे असून, त्यात नासाची साक्षही काढण्यात आली आहे.\nआज आपली माती आणि आपली माणसे तिस-या जगात गणली जातात. गेल्या कित्येक वर्षांत एकही भारतवासी भारतीय विज्ञानातले नोबेल मिळवू शकलेला नाही. जग बदलून टाकतील असे कोणतेही मोठे शोध आपण लावू शकलो नाही. याचा अर्थ सगळेच शून्य आहे असे नाही. याचा अर्थ एवढाच की आपण फार काही मोठे तीर मारलेले नाहीत. तर मग त्यावर उपाय काय मारा बढाया ते तर न्यूनगंडावरचे जालीम औषध मुंबईत नुकत्याच झालेल्या भारतीय विज्ञान परिषदेत उडविण्यात आलेली विमाने हा त्याच बढायांचा आणि छद्मविज्ञानाचा उत्तम नमुना होता.\nया परिषदेत ४ जानेवारी रोजी प्राचीन भारतीय विज्ञान या विषयावर परिसंवाद झाला. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आणि त्यात परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर हेही सहभागी झाले होते. या परिसंवादात माजी वैमानिक कॅ. आनंद जयराम बोडस यांनी भारतातील प्राचीन विमानविद्येची माहिती दिली. बोडस यांचा या विषयावरील उत्तम अभ्यास असून, त्या आधारे त्यांनी प्राचीन भारतीय विमानशास्त्र हे पुस्तकही लिहिले आहे. विज्ञान परिषदेत त्यांनी याच पुस्तिकावर आधारित ‘पेपर’ वाचल्याचे दिसते. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात सात हजार वर्षांपूर्वी विमाने होती. हा काळ अर्थातच नागरी सिंधु संस्कृतीच्या आधीचा. म्हणजे लोक दगडी हत्यारे बनवून शिकार वगैरे करीत असत तेव्हाचा. तर या काळात लोक विमानांतून फिरत. परग्रहांवर जात. हे दावे करताना कॅ. बोडस यांनी ऋग्वेद आणि पुरातन काळातील काही ग्रंथांचा हवाला दिला. पण त्यांचा भर होता महर्षी भारद्वाज यांच्या बृहद् विमानशसात्र या ग्रंथावर. कॅ. बोडस यांच्या पुस्तकानुसार महर्षी भारद्वाजांनी यंत्रसर्वस्व नावाचा ग्रंथ तयार केला होता. त्यात निरनिराळ्या विषयांचे ज्ञान देणारे चाळीस खंड होते. त्यातला एक खंड म्हणजे बृहद् विमानशास्त्र. या ग्रंथासाठी त्यांनी ९७ संदर्भ ग्रंथ वापरले असून त्यात १०० विभागांत आणि आठ अध्यायांत मिळून ५०० सूत्रे आहेत. या ग्रंथामध्ये भारद्वाज ऋषींनी विमान वा अंतराळयानाच्या इंधनापासून रडारयंत्रणेपर्यंत विविध माहिती दिली आहे. वैमानिकांचा आहार कसा असावा, त्यांनी कपडे कोणती घालावीत हे लिहून ठेवलेले आहे. ही विमाने लढाऊसुद्धा असत. तेव्हा त्यातील शस्त्रास्त्रांचीही माहिती देण्यात आली आहे. आता भारद्वाज ऋषींनी सात हजार वर्षांपूर्वीच हे सर्व लिहून ठेवले आहे म्हटल्यावर यापुढे कोण काय बोलणार तशात या ग्रंथाच्या आधारे मुंबईतील संस्कृताचार्य शिवकर बापूजी तळपदे यांनी मरूत्सखा नावाचे मानवरहित विमान बनविले होते. महत्त्वाचे म्हणजे त्याचे यशस्वी उड्डाणही करण्यात आले होते. तेही १८९५ साली, राईट बंधूंच्या विमानोड्डाणाआधी, असेही सांगण्यात येते. त्यासाठी केसरीतील बातमीचे पुरावेही काढण्यात येतात. ती बातमी सध्या कुठे सापडत नाही हा भाग असला, तरी आता त्याला बढाया आणि छद्मविज्ञान कसे म्हणायचे\nपण बरोबर ४० वर्षांपूर्वी पाच भारतीय शास्त्रज्ञांनी नेमके तेच सिद्ध करून दाखविले होते. एच एस मुकुंद, एस एम देशपांडे, एच आर नागेंद्र, ए. प्रभब आणि एस पी गोविंदराजू अशी त्यांची नावे. बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील एरोनॉटिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ते काम करीत. ते स्वतः विमानविद्येचे अभ्यासक. त्यामुळे त्यांनी वैमानिक शास्त्र या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला. त्यानुसार काही प्रयोग केले आणि ते सगळे १९७४च्या सायंटिफिक ओपिनियन या विज्ञानपत्रिकेत ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ द वर्क वैमानिक शास्त्र’ या शीर्षकाने प्रसिद्ध केले.\nभारद्वाज ऋषींच्या नावावर खपविल्या जात असलेल्या विमानविषयक ग्रंथांचा नेमका इतिहास शोधणे हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यांच्यासमोर श्री ब्रह्ममुनी परिव्राजक यांचा १९५९ मध्ये प्रकाशित झालेला बृहद् विमानशास्त्र आणि जी. आर. जोसेर यांचा वैमानिकशास्त्र असे दोन ग्रंथ होते. त्यातल्या जोसेर यांच्या इंग्रजी ग्रंथात आणि परिव्राजक यांचा ग्रंथ यांत सारखेच संस्कृत श्लोक होते. ते अर्थातच भारद्वाजांच्या यंत्रसर्वस्वमधले होते. आता प्रश्न असा होता की ते आले कुठून बृहद् विमानशास्त्राचा आधार होता बडोद्यातल्या राजकीय संस्कृत ग्रंथालयातले एक हस्तलिखित. ते १९४४ मध्ये उपलब्ध होते. शिवाय गो वेंकटाचल शर्मा यांची सही आणि ९-८-१९१९ अशी तारीख लिहिलेले एक हस्तलिखित पुण्यात मिळाले होते. त्याचाही आधार घेण्यात आला होता. येथे पं. सुब्बराय शास्त्री यांचे नाव येते. हे तेव्हाच्या मद्रास प्रांतातल्या होसूर तालुक्यातले. जोसेर यांच्यानुसार विमानशास्त्राचे श्लोक सुब्बराय शास्त्री यांनी जी. वेंकटचल शर्मा यांना हे श्लोक सांगितले. ते त्यांनी लिहून ठेवले. तेव्हा मुकुंद यांच्या चमूने शर्मा आणि पं. सुब्बराय यांचे पुत्र वेंकटराम शास्त्री यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पंडितजींकडे विशिष्ट अतिंद्रीय शक्ती होत्या. ते जेव्हा समाधीत जात तेव्हा त्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडत. शर्माजी ते लिहून ठेवीत. शास्त्रीजींचा मृत्यू १९४१ मध्ये झाला. तत्पूर्वीच या श्लोकांची हस्तलिखिते तयार करण्यात आली होती. ती नंतर ठिकठिकाणी गेली. त्यातील एक बडोद्यातील ग्रंथालयात गेले. सुब्बराय शास्त्रींच्या चरित्रानुसार त्यांना गुरुजी महाराज या थोर साधुपुरुषाने विमानविद्या शिकविली होती. ते मुंबईलाही येत असत आणि तेथेच विमानशास्त्राचे काही श्लोक त्यांनी सांगितले होते. १९०० ते १९१९ या काळात त्यांनी एल्लप्पा नामक एका ड्राफ्ट्समनकडून काही आकृत्याही काढून घेतल्या होत्या. शिवकर बापूजी तळपदे यांनी सुब्बराय शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली आपले विमान तयार केले होते. पण ते उडू शकले नाही, असे मुकुंद यांनी नमूद केले आहे.\nमुकुंद यांच्यासमोर आता सुब्बराय यांनी सांगितलेले श्लोक होते. त्यातले संस्कृत वैदिक वळणाचे नव्हते. श्लोकांचा छंद अनुष्टुप होता पण भाषा साधी आणि आधुनिक होती. त्यातील अंतर्गत आणि निगडित पुरावे लक्षात घेता ते प्राचीन असणे अशक्य असल्याचे मुकुंद यांनी म्हटले आहे. वैमानिक शास्त्र हा ग्रंथ १९०० ते १९२२ या काळात पं. सुब्बराय शास्त्री यांनी रचला असून तो भारद्वाज ऋषींचा आहे याला कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे या ग्रंथाचे प्राचीनत्व उडाले. तो तर विसाव्या शतकातला निघाला. आता मुद्दा राहिला त्यातल्या आकृत्या आणि माहिती यांतील तथ्यांचा. त्यातल्या मांत्रिक, तांत्रिक आणि कृतक विमानांच्या खरेपणाचा. या ग्रंथात शकून, सुंदर, रुक्म आणि त्रिपूर अशा चार प्रकारची कृतक विमाने वर्णिली आहेत. आपल्या या शास्त्रज्ञपंचकाने त्यांतील तत्वे, भूमिती, रसायने व अन्य सामुग्री अशा विविध बाबींचे संशोधन केले आणि शेवटी थेटच सांगून टाकले की यातले एकही विमान उडू शकत नाही. त्यात ते गुणधर्मही नाहीत आणि क्षमताही. त्यांची भौमितिक रचना भयंकर आहे आणि उड्डाणविषयक तत्वे उडण्याला साह्य करण्याऐवजी विरोधच करणारी आहेत. या ग्रंथात विविध प्रकारच्या धातूंच्या निर्मितीबद्दल सांगितले आहे. भारतात प्राचीन काळापासून त्याची माहिती होतीच. ती आजही चालत आली आहे. असे असले तरी ग्रंथातील धातू आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया हे प्रत्यक्षात उतरूच शकणार नसल्याचे दिसते. आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे या विमानांचे आणि त्याच्या भागांचे वजन किती असेल हे कुठेच दिलेले नाही.\nम्हणजे आपले हे प्राचिन उडनखटोले प्रतिभाशक्तीचेच नमुने ठरले. पुन्हा हे केवळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील शास्त्रज्ञच सांगत होते असे नाही. जागतिक कीर्तिचे वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनीही तेच म्हटले होते. एप्रिल १९८५च्या सायन्स एजमध्ये लिहिलेल्या एका लेखात त्यांनी, हे प्राचीन विमानशास्त्र विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही पातळ्यांवर आपले समाधान करू शकले नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तेसुद्धा त्याचा रितसर अभ्यास करून.\nमुंबईतल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या आयोजकांना हे सर्व माहित असणे कदाचित शक्य नाही. पण इतरांनी तरी तसा विज्ञानांधळेपणा दाखवू नये. इतकंच. आणि राहता राहिला प्रश्न आपल्या इतिहासगौरवाचा. तर आपल्या इतिहासात, संस्कृतीत गौरव करण्यासारखे खूप काही आहे. त्या सोन्यात हिणकस मिसळण्याची गरजच नाही.\n(पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता, लोकरंग, ११ जाने. २०१५)\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dhyaas.blogspot.com/2007_01_01_archive.html", "date_download": "2018-04-21T20:45:49Z", "digest": "sha1:EVNR5BYZSCZQQ7IKOCHRSXB6PARPXWRJ", "length": 13052, "nlines": 61, "source_domain": "dhyaas.blogspot.com", "title": "स्पंदन: January 2007", "raw_content": "\nमराठीच्या प्रेमापोटी घातलेला लेखन-प्रपंच.....\n\"पुरानी चीज से cover नही हटाते हैं, ....जो अच्छा लगे उसे ज्यादा से ज्यादा चलाते हैं,हम हिंदुस्तानी कहलाते हैं\"\nरेडिओवर जाहिरात लागली होती. भारतीयांच्या 'झिजेपर्यंत वापरा' किंवा 'पुरवून पुरवून वापरा' ह्या मानसिकतेला भावेल असेच उत्पादन होते. जाहिरात गमतीशीर होतीच पण त्याहीपेक्षा त्यात तथ्य होते. मला हसूच आले....\nआता आमच्याच घरात बघा ना, प्रत्येक गोष्टीला आपला असा इतिहास आहे. अगदी वाटी-चमच्यापासून ते fridge, dining table पर्यंत. Dining table आई-बाबांच्या लग्नानंतरचं, तर fridge माझ्या पहिल्या वाढदिवसाचा. पलंग-कपाटं २० वर्षांपूर्वी नवीत घरात घेतलेली. प्रत्येक वस्तूने आपआपले काम चोख बजावले आहे, इतके, की घरातील प्रत्येक व्यक्तीचे ह्या वस्तूंवर आपआपल्या परीने भावबंध जुळले आहेत.\nनाविन्याचा आणि सौंदर्याचा (थोड्याफार प्रमाणात का होईना) ध्यास असलेल्या आम्हाला, कधी-कधी, 'पूरे घर के बदल डालूँगा' अशी हुक्की येते. बदलाचे वारे घरात वाहू लागते.\n\"कशाला, सध्या काम भागतय ना शिवाय आजकालच्या वस्तू तकलादू असतात...पूर्वीसारख्या चोख वस्तू कुठे मिळाणार आजकाल शिवाय आजकालच्या वस्तू तकलादू असतात...पूर्वीसारख्या चोख वस्तू कुठे मिळाणार आजकाल\" - इति मातोश्री\"\nसध्या आहे ते इतकंही वाईट नाहीये, नाही का उगाच कशाला जुनं देऊन नवीन आणायचं उगाच कशाला जुनं देऊन नवीन आणायचं\" - आमच्या मनातला बारिक आवाज.\nअसं झालं की आमचं बदलाचं आवसान गळून पडतं आणि नेहेमीच्या सरावलेल्या वातावरणात आम्ही पुन्हा स्थिरस्थावर होतो.\n'जुनं ते सोनं' किंवा 'झिजेपर्यंत वापरा'चे नकळत आमच्यावरही संस्कार झाले आहेत. तरीही चेष्टा-मस्करी करताना आम्ही मातोश्रींना ह्यावरून भरपूर हसतो. पण ह्याबद्दल खोलवर विचार केला की जाणवतं की दोष व्यक्तीचा नाहीये. तो काळच तसा होता, अभावाचा - पैशाच्या अभावाचा, बाजाराच्या अभावाचा, ई. त्यामुळे आहे त्यात निभावण्याची मनाला आपोआपच सवय लागली असावी. अभिरूची, सौंदर्यदृष्टी असल्या संकल्पना ही तेव्हा अस्तित्वात नव्हत्या.\nपण आता जमाना बदलला आहे. आजचा काळ आहे सुबत्तेचा, सहज मिळणाऱ्या पैशाचा, सुखसोयींचा. 'पैशाचं काय करायचं' हा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे आणि 'खरेदी', हे बहुतांश लोकांना सापडलेलं सहज, सोप्पं उत्तर आहे. अनेक (नको असलेल्या) वस्तूंची घरात रेलचेल दिसते. बऱ्याच वेळेला ह्या नवीन वस्तू, कार्यक्षम असलेल्या जुन्या वस्तू टाकून देऊन आणलेल्या असतात. आजकाल बाह्यरूपाला ही गुणवत्ते इतकेच(का थोडे जास्तीच) वस्तूंची घरात रेलचेल दिसते. बऱ्याच वेळेला ह्या नवीन वस्तू, कार्यक्षम असलेल्या जुन्या वस्तू टाकून देऊन आणलेल्या असतात. आजकाल बाह्यरूपाला ही गुणवत्ते इतकेच(का थोडे जास्तीच) महत्त्व प्राप्त झाले आहे.\nअसो. काय योग्य, काय अयोग्य हा प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे....तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं\nLabels: आमचे तत्वज्ञान, स्फूट\nयंदाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा चारही दिवस पूर्णपणे आनंद लुटता आला. महोत्सवात गायन-वादन सादर करणारे सर्व कलाकार उत्कृष्टच असतात; तरीही काहींच्या महफिली इतरांपेक्षा अधिक रंगतात आणि आठवणींच्या सुवर्णकुपीत कायमचं घर करतात. ह्या वर्षीचा महोत्सव कुणामुळे लक्षात राहील, असा प्रश्न मला कोणी विचारला तर एकच नाव डोळ्यासमोर येतं - 'कौशिकी चक्रवर्ती'.\nकार्यालयातून थेट कार्यक्रमाला जायचं, मध्यरात्रीनंतर कधीतरी घरी पोचायचं की परत सकाळी लवकर कामावर हजर; असा काहीसा कार्यक्रमाच्या दिवसात माझा परिपाठ होता. महोत्सवाचा दुसरा दिवस होता. शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनानंतर, पोट, बाहेरच्या खाण्या-पिण्याच्या stallsकडे खुणावू लागलं. पटकन पोटोबा उरकावा आणि हात-पायही मोकळे करावेत ह्या हेतूने मी बाहेर पडले. नंतरचे गाणे कौशिकी चक्रवर्तींचे होते. कौशिकी, ह्या पं अजय चक्रवर्तींच्या कन्या व शिष्या, ह्या पलिकडे, मला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नव्हती......\nसवाई गंधर्वला येणारे बहुतांश रसिकगण खवैयेही असावेत असे मला वाटते - जितकी गाण्याला तितकीच खाण्यालाही गर्दी असते गर्दीतून वाट काढत कशी-बशी stallsपाशी पोचले. हवा तो पदार्थ मागवून मिळेपर्यंत आणि खाण्याकरता त्यातल्यात्यात निवांत कोपरा शोधण्यात थोडासा वेळ गेलाच. गर्दी असूनही ओळखीचे कोणीनाकोणीतरी भेटत गेले आणि नाही म्हटलं तरी च्याऊ-म्याऊचा आमचा फेरफटका लांबला. तेवढ्यात स्वरमंडपातून बहारदार ताना ऐकू येऊ लागल्या आणि त्याला मिळणारी रसिकांची मनमोकळी दादही. आता मात्र मला बाहेर थांबल्याचे थोडेसे अपराधीच वाटू लागले.\nलगबगीने स्वरमंडपात पोचले तेव्हा राग रागेश्रीमधील 'मेरो मन हरवा...' ही बंदिश रंगात आली होती. गोल-गुबगुबीत चेहेरा, बंगप्रांतीय मुलींप्रमाणे नितळ-उजळ कांती, काजळ घातलेले विलक्षण बोलके डोळे आणि अतिशय लोभसवाणे स्मितहास्य - कौशिकींनी माझ्या ह्रदयात तत्काळ जागा मिळवली.\nराग रागेश्रीनंतर कौशिकींनी एक सुरेख ठुमरी सादर केली - 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे..\" कुठलीही कला सादर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराची तयारी. परंतू जोपर्यंत त्या सादरीकरणात भाव उतरत नाही तोपर्यंत, ते सादरीकरण अपूर्णच, असे मला वाटते. शास्त्रीय संगीत, सामान्य माणसाला रुचेल अशा पद्ध्तीने सादर केले जात नाही असा बऱ्याच जणांचा आरोप असतो आणि तो मला काही अंशी पटतो देखील. कौशिकींचे गाणे मात्र थेट रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोचत होते एवढे नक्की त्यांचा आवाज, गाण्यात उतरणारा भाव आणि नजाकत, रसिकांवर अशी मोहिनी घालत होती की नकळत प्रेक्षकातील प्रत्येकाच्या मुखातून 'वाSSहSवा'ची बरसात होत होती.\nकौशिकी जेव्हा गाणं संपवून उठल्या तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून, टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.\nआज पुन्हा कौशिकींच्या स्वरगंगेत न्हायचा योग आला. बिहाग, मालकंस आणि त्यांनी पेश केलेल्या इतर नजराण्यांच्या धुंदीतच वावरत्ये मी\nLabels: आमचे अनुभव, स्फूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/amravati-affidavit-2014.html", "date_download": "2018-04-21T20:56:18Z", "digest": "sha1:7WQVOWRKGIBNVUUAYJTMJ6IUGW5T233O", "length": 3092, "nlines": 75, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Welcome to Maharashtra Political Parties.in", "raw_content": "\nलोकसभा मतदार संघ नकाशा\nलोकसभा निवडणूक वेळापत्रक २०१४\nलोकसभा निवडणूक प्रतिज्ञापत्र २०१४\nलोकसभा निवडणूक निकाल २०१४\nमहाराष्ट्र लोकसभा २०१४ निकाल\nलोकसभा निवडणूक निकाल २००९\nअमरावती लोकसभा उमेदवारांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र - Election Affidavit 2014\nआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया\nडॉ. राजेंद्र रामकृष्ण गवई\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.filtershanghai.com/mr/", "date_download": "2018-04-21T20:51:33Z", "digest": "sha1:3ALTU46EN2N767HG4HY27KC76SQXPVTV", "length": 7281, "nlines": 196, "source_domain": "www.filtershanghai.com", "title": "उच्च गुणवत्ता फिल्टर काडतूस, पाय किंवा पायासारखा अवयव फिल्टर काडतूस, इंजेक्शन फिल्टर काडतूस - Gorun", "raw_content": "\nपडदा अशी घडी घातलेला काडतूस\nPolyethersulfone (पाय किंवा पायासारखा अवयव) फिल्टर काडतूस\nPolyvinylidene फ्लोराइड (PVDF) फिल्टर काडतूस\nPolypropylene (प.पू.) फिल्टर काडतूस\nNylon6 / Nylon66 फिल्टर काडतूस\nPolypropylene (प.पू.) फिल्टर काडतूस वितळणे\nPolypropylene (प.पू.) फिल्टर काडतूस सूत\nस्टेनलेस स्टील अशी घडी घातलेला काडतूस\nफिल्टर गृहनिर्माण वाट करून देणे\nफिल्टर युनिट आणि प्रणाली\nडबल पिशवी फिल्टर युनिट\nवाईन वापर मोजता फिल्टर युनिट\n· 1993, लांब इतिहास आणि तंत्रज्ञान जमा होतात\n· प्रमाणीकरण समर्थन सेवा\n· आहे एक हजार पेक्षा जास्त कंपन्या आमच्या फिल्टर वापरत आहात\nवायर जखमेच्या च्यामध्ये बोगदे खोल थर गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती filt ...\nPolypropylene उडवलेला फायबर अर्थव्यवस्था खोली फाय वितळणे ...\nसिंगल थर Polypropylene फायबर कमी सह अशी घडी घातलेला ...\nसिंगल थर पॉलिप्रॉपेलिन उच्च पोट आपण अशी घडी घातलेला ...\nHydrophilic PVDF उच्च पोट फिल्टर cartr अशी घडी घातलेला ...\nअतिशय लहान आकाराचे PVDF अशी घडी घातलेला फिल्टर काडतूस (SPVD ...\nHydrophilic PTFE उच्च बबल बिंदू कमी अशी घडी घातलेला ...\nHydrophilic PTFE उच्च पोट फिल्टर cartr अशी घडी घातलेला ...\nस्वच्छ गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती, स्पष्टीकरण गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती आणि फार्मास्युटिकल उद्योग मध्ये टर्मिनल गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती. Shgorun कंपनी विविध फार्मास्युटिकल गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती फिल्टर काडतूस सह स्वच्छताविषयक स्टेनलेस स्टील फिल्टर गृहनिर्माण देते ...\nखाद्यपदार्थ आणि पेय उद्योग\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा प्लेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-manoj-vetal-says-farmers-should-online-registration-themselves-maharashtra", "date_download": "2018-04-21T20:49:55Z", "digest": "sha1:OIVSRV35CKFDYX337IU23GXIHLRW2DOT", "length": 17243, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Manoj Vetal says Farmers should online registration by themselves, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांनी स्वतः आॅनलाइन नोंदणी करावी\nशेतकऱ्यांनी स्वतः आॅनलाइन नोंदणी करावी\nरविवार, 7 जानेवारी 2018\nसांगली ः बदलत्या परिस्थितीनुसार शासनाने कृषी विभागाच्या योजनेत बदल केला आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी कृषी विभागाशी सातत्याने संपर्कात राहावे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी केले.\nसांगली येथे ॲग्रोवनच्या प्रदर्शनात शनिवारी (ता. ६) दुसऱ्या सत्रातील व्याख्यानातील शेतीबाबतच्या शासकीय योजनांची माहिती देताना ते बोलत होते.\nसांगली ः बदलत्या परिस्थितीनुसार शासनाने कृषी विभागाच्या योजनेत बदल केला आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी कृषी विभागाशी सातत्याने संपर्कात राहावे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी केले.\nसांगली येथे ॲग्रोवनच्या प्रदर्शनात शनिवारी (ता. ६) दुसऱ्या सत्रातील व्याख्यानातील शेतीबाबतच्या शासकीय योजनांची माहिती देताना ते बोलत होते.\nवेताळ म्हणाले, की शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतकरी कृषी विभागाच्या योजना घेण्यासाठी रस दाखवत नाहीत. त्याची प्रक्रिया किचकट असल्याचा समज शेतकऱ्यांमध्ये झाला आहे. पण योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.\nया योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी मित्रांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे फळबाग लागवड, रोजगार हमीमधून फळबाग लागवड, ठिबक, तुषार सिंचन यासह विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्या आहेत. ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान हे पीक पद्धतीनुसार ठरवली आहे. पिकाच्या अंतरानुसार अनुदानाच्या टप्प्यांची आखणी शासनाने केली आहे.\n‘‘कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेताना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. अर्ज करताना बचत खात्याचा अकरा अंकी नंबर, भ्रमणध्वनी महत्त्वाचा आहे. अर्ज स्वतः केला तर आपला अर्ज कुठपर्यंत भरला आहे, कोणत्या कागदपत्रांची कमी आहे याची माहिती मिळते.\nशासनाने उन्नत शेती समृद्ध शेती या योजनेत कृषी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. शासन पैसे देऊन उपाय देत आहे. पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहे. गावात ग्रामसभेला शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखविली पाहिजे. यामध्ये जॉब कार्ड काढावे. त्यानंतर गावात कृषी विभागाच्या योजनेत आपण सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.\nफळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. तालुका कृषी कार्यालयाशी सातत्याने संपर्क हवा.\nअवजारे खरेदीसाठी विद्यापीठाचा तपासणीचा दाखला पाहावा.\nकृषीच्या योजनेची माहिती ग्रामसभेत मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांची ग्रामसभेला उपस्थिती.\nठिबकसाठी अल्पभूधाक शेतकऱ्यांसाठी ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान.\nमागेल त्याला शेततळे अर्ज करण्यासाठी महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार या पोर्टलचा वापर करा.\nकृषी कृषी विभाग सांगली प्रदर्शन शेती फळबाग तुषार सिंचन सिंचन आधार कार्ड कृषी यांत्रिकीकरण ठिबक सिंचन अवजारे शेततळे सरकार अॅग्रोवन कृषी प्रदर्शन\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-04-21T21:05:52Z", "digest": "sha1:ODDDZYZZDRK6XWTYFGYOTVEDJVCAYG6X", "length": 16308, "nlines": 110, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. कांद्यानं पुन्हा केला वांदा\nमहाराष्ट्रात कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिकमध्ये होतं. म्हणुनच त्याला कांद्याचं आगारही म्हटलं जातं. नाशिकमधील कांदा खरेदी-विक्री, भावात होणारी चढउतर या सगळ्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात होत असतो. ...\n2. उन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nउन्हाचा पारा चढत असताना शेतातील माळवं जगवण्यासाठी बळीराजाला जीवाचं रान करावं लागतंय. परंतु ते करुन भाजीपाला राखलेल्या शेतकऱ्यांची सध्या चांदी होताना पाहायला मिळतेय. लग्नसराईमुळं वाढती मागणी असतानाही बाजारपेठेत ...\n3. पाणी राखा... गावातही अन् शहरातही\nपाणी सर्वांचं आहे. त्यामुळं ते राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पुनर्भरणासारख्या योजनांची अंमलबजावणी करणं ही केवळ ग्रामीण भागातील लोकांची जबाबदारी नसून शहरी लोकांनीही या कामी पुढाकार घ्यायला हवा. यासंदर्भात ...\n4. जनावरांची दौलत आहे लाखमोलाची\nशेतीप्रधान महाराष्ट्रातील बळीराजाच्या गुराढोरांना पशुधन का म्हणतात, याची प्रचीती जनावरांच्या बाजारात येते. काही हजारांपासून लाखात किमती असलेली दावणीची जनावरं अडीनडीला विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू ...\n5. पशुधन जपण्यासाठी 'टॉप ब्रीड' हवंच\n... शब्दात नाशिकचे तरुण खासदार समीर भुजबळ यांनी 'भारत4इंडिया'च्या 'टॉप ब्रीड' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं. ...\n6. असा रंगलाय 'टॉप ब्रीड'चा माहोल\n''भारत4इंडिया'' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच स्पर्धेला सुरुवात झाली. शेतकरी आपापल्या बैलांना तयार करून स्पर्धेसाठी ...\n7. 'टॉप ब्रीड'मध्ये घुमला जागर पाण्याचा\n'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं, तसंच 'जागर पाण्याचा' या उपक्रमाचं उद्घाटन झोकात झालं. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब अडवून त्या पाण्याचा पुरेपूर वापर ...\n8. 'टॉप ब्रीड' आणि जागर पाण्याचा\n'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं आयोजन केलंय. त्याच्या उद्घाटन समारंभात आज (29मार्च) सायंकाळी 'जागर पाण्याचा' घातला जातोय. हजारो शेतकरी आणि त्यांची हजारो जातिवंत जित्राबं ...\n9. 'टॉप ब्रीड' स्पर्धेसाठी जत्रेची धूम\nकामधेनूच्या लेकरांसाठी 'भारत4इंडिया'नं आयोजित केलेल्या 'टॉप ब्री़ड' स्पर्धेसाठी बळीराजाच नव्हे तर बैलही सजूनधजून आले आहेत. कुणी आपल्या लाडक्या जित्राबांना आंघोळ घालण्यात, कुणी त्यांना घुंगरू बांधण्यात, ...\n10. कामधेनूच्या लेकरांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा\n... संगोपन व्हावं आणि ही मराठी मातीची देन वाढावी, यासाठी 'भारत4इंडिया'नं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं शिवधनुष्य हाती घेतलंय. त्याचा शुभारंभ आज (29मार्च) नाशिकजवळील घोटीजवळच्या खंबाळे इथं होतोय. ...\n11. वाईनचा प्रचार आणि प्रसार\nमंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ओळख निर्माण झालेलं नाशिक शहर आता वाईन सिटी म्हणूनही उभारी घेतंय. ही ओळख निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी नाशिकमध्ये दोन दिवसीय 'वाईन फेस्टिव्हल -2013'चं आयोजन करण्यात ...\n12. वाईनची मज्जा 'पाऊच'मध्ये\n... फायदा होईल. नाशिकमध्ये पार पडलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या पॉज वाईन्सनं वाईन पाऊचमध्ये सादर केली. या 'पाऊच वाईन'ला उत्तम प्रतिसादही मिळू लागलाय. राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. यंदा झालेल्या या ...\n13. अत्यल्प पाण्यात सेंद्रीय द्राक्ष\n... नाशिक जवळच्या लासलगावच्या (ता. निफाड) किशोर होळकर या प्रगतशील शेतकऱ्यानं मोठ्या हिकमतीनं माळरानावर द्राक्ष पिकवली. अत्यल्प पाण्यात सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या या द्राक्षांची गुणवत्ता जिभेला लगेच जाणवते. ...\n14. कला 'वाईन' पेंटिंग्जची\nपारंपरिक रंगांनी तयार केलेली अनेक पेंटिंग्ज आपण बघतो. पण नाशिकच्या श्रीकांत गोराणकर यांनी चक्क वाईनचा वापर करून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ही वाईन पेटिंग्ज वाईन फेस्टिव्हलचं खास आकर्षण ठरलीत. नुकत्याच नाशिकमध्ये ...\n15. नाशिक- वाईन पर्यटनाचे केंद्र\n... बाजारपेठ विस्तारण्यासाठी तिकडं वाईन फेस्टिव्हलची धूम असते. जर्मनी, फ्रान्समधील काही वाईन फेस्टिव्हल हे जागतिक इव्हेंट बनलेत. हीच बाब लक्षात घेऊन नाशिकला वाईन फेस्टिव्हल भरला. याला देशभरातील वाईनप्रेमींनी ...\n16. नाशिकला वाईन फेस्टिव्हल\nवाईन झोनमुळं जगाच्या नकाशावर 'भारताची वाईन कॅपिटल' अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिकमध्ये येत्या 2 आणि 3 मार्चला वाईन फेस्टिव्हल होतोय. हॉटेल ज्युपिटर इथं होणारा हा 'इंडियन ग्रेप हार्वेस्ट वाईन स्टिव्हल-2013' ...\n17. मुख्याध्यापकासह दोघे निलंबित\nनाशिक - जिल्ह्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरणी आदिवासी विभागानं मुख्याध्यापकांसह दोन जणांना निलंबित केलंय. याशिवाय शाळेतील इतर १३ जणांची विभागीय चौकशी सुरू केली असुन कळवणचे ...\n18. द्राक्षांना गारपीट विमा\nनाशिक – श्री रामाची भूमी ही नाशकाची पौराणिक ओळख. अलीकडच्या काळात 'द्राक्षांचं आगार' अशीही त्यात भर पडू लागलीय. देशात द्राक्षांचं सर्वाधिक उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. त्यामुळंच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक ...\n19. शेतकऱ्यानं बनवलं कांदायंत्र\nनाशिक शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य ती किंमत का मिळत नाही, याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतमालाची प्रतवारी नसणं. म्हणजे आकार, दर्जानुसार फळं, भाज्यावगैरेंचं वर्गीकरण करणं. कांदा हा त्यापैकीच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://meeakshay.blogspot.com/2006/03/", "date_download": "2018-04-21T21:16:06Z", "digest": "sha1:Q3OI2EHHOZLL27YQSQ2ASY67RVH6OKCG", "length": 12873, "nlines": 59, "source_domain": "meeakshay.blogspot.com", "title": "मनातलं सगळं: March 2006", "raw_content": "\nमी लुटलेल्या विचारांच्या सोन्यापैकी असलेलं हे आपट्याचं एक पान-\nजिवलगा, कधी रे येशील तू\nगाणं नेहमीचंच. तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या ओळखीचं. पण आज मात्र ते गुणगुणताना कुणासाठी तरी आसुसण्यापेक्षा, जिवलगाची वाट बघण्यापेक्षा, येणाऱ्या नवीन ऋतूलाच 'कधी रे येशील तू' असं विचारावसं वाटतंय. ऋतूचक्रातून अनंत आवर्तनं गाणाऱ्या निसर्गराजाचा नवीन रंग बघण्याची हुरहूर लागून राहिलीये. होलिकोत्सवाच्या समाप्तीनंतर लागलेत वसंताचे वेध. करड्या, सुकलेल्या वृक्षवेलींच्या अंगाखांद्यावर डवरलेली पांढरी-पिवळी फुलं, बोचऱ्या थंडीचा त्रास कमी करणारी सोनेरी ऊब, आपल्या जोडीदारास साद घालणारा कोकीळ, या सगळ्यांसाठी जीव वेडावलाय. पण सगळी दुनिया वसंताच्या स्वागतासाठी सज्ज झाली असताना मी मात्र माझा आवडता ऋतू कोणता, या एकाच प्रश्नाचं उत्तर देण्याच्या प्रयत्नांत.\nआणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा किती फसवं आहे पहा. वसंताचं नाव घ्यावं, तर मनात पावसाच्या सरी थैमान घालणार. त्या झेलून चिंब भिजायचं ठरवलं, तर घोंघावणारा वारा नि बोचरी थंडी, अंगणतली शेकोटी, तिच्याभोवती फेर धरून गायलेली गाणी हिवाळ्याचं नाव पुढे करणार. बरं, पर्याय तर मर्यादित आहेत, आणि फ़िफ़्टी-फ़िफ़्टी, ऑडिअन्स पोल किंवा फ़ोन-अ-फ़्रेंडची जीवनरेखासुद्धा कामाची नाही. या कोड्याचं उत्तर दिलं तर बक्षीस म्हणून एक करोड रुपयेसुद्धा कमी पडावेत अशी अवस्था. पण त्याच वेळी, उत्तर शोधल्याशिवाय स्वस्थ न बसण्याची खुमखुमीसुद्धा. त्यातच हे निबंधलेखनाचं निमित्त.\nमाझा आवडता ऋतू शोधण्याच्या प्रयत्नांत आजतागायतच्या बावीस वर्षांच्या या आयुष्यरुपी चित्रपटाची रिळं रिवाइंड करून पहावीत, तर दिसतो 'बालपणीचा काळ सुखाचा'. कोणीही येऊन गोबरे गालगुच्चे घेऊन जावं, नि आपण मात्र टकाटका बघत बसावं; मध्येच गोड हसून सगळ्यांची शाबासकी मिळवावी, आणि कुणी लाडानं कडेवर घेतलंच, तर बिनदिक्कत आपल्या प्रेमानं त्याला किंवा तिला भिजवून वर साळसूदपणे गळा काढावा. आयुष्यातला वसंतच तो जणू. आईनं घेतलेला अभ्यास, बाबांकडून झाडूनं खाल्लेला मार, शाळेतल्या बाईंचे चुका केल्यावर दटावणारे डोळे, पण त्याचबरोबर परीक्षेत पहिला नंबर आल्यावर याच सगळ्यांनी मला डोक्यावर घेऊन नाचणं. शाळेपासून आजपर्यंत नेहमीच बरोबर राहिलेले मित्रमैत्रिणी, आलेले अनुभव आणि झालेले संस्कार यांनी रुजवलेलं आजचं तरुणपण. बालपणीचे ते नानाविध रंग, त्या सोनेरी दिवसांची अजूनही जाणवणारी ऊब आणि त्या वसंतानं दिलेली आजच्या ग्रीष्माची नि पुढच्या पावसाळ्याची नि हिवाळ्याची वर्दी.\nआज हाच वसंत मला पावसासारखं भिजवून टाकतोय. आठवणींच्या सरींमध्ये चिंब झाल्यानंतर दरवळणाऱ्या तारुण्याच्या सुगंधाचा गोडवा आज जास्त मोहक वाटतोय. आयुष्याच्या या टप्प्यावर सगळेच ऋतू आपापला ठसा उमटवू पाहताहेत. आजपर्यंत मिळवलेलं यश, उद्याबद्दलच्या अपेक्षा नि स्वप्नं या सगळ्यांबरोबरच जाणीव होतेय ती नवीन जबाबदाऱ्यांची आणि पार पाडाव्या लागणाऱ्या नवीन भूमिकांची. जे मिळवलं ते टिकवायचं आणि ते टिकवतानाच नवीन काहीतरी मिळवायचं असे दुहेरी चटके देणारा ग्रीष्मसुद्धा आजच अनुभवायला मिळतोय. आणि तो सुद्धा आठवणींच्या पागोळ्यांवरून टपटपणाऱ्या बालपणीच्या रंगीबेरंगी वसंताचा पाऊस अंगावर झेलताना. म्हणजे या तारुण्याला पुढच्या आयुष्याची वर्दी देणारा नि गत आयुष्याचे रंग नव्याने उलगडून दाखवणारा वसंत समजावं, जबाबदारी नि स्पर्धेच्या रणरणत्या उन्हात घाम गाळायला लावणारा ग्रीष्म समजावं, की आषाढसरींनी जन्माला घातलेल्या, मनात खळखळणाऱ्या विचारांच्या धबधब्यांनी कानात दडे बसवणारा पाऊस समजावं, हे कळेनासं होऊन गेलंय.\nतारुण्याच्या या पावसाळ्यातच लपलाय गृहस्थाश्रमाचा हिवाळा. काही वर्षं अनुभवलेली कुणाच्यातरी प्रेमाची ऊब, आणि ती हरवल्यावर चोरपावलांनी आलेली मनातली पानगळ. चार-सहा वर्षांत आजचा पावसाळा संपलेला कळणारही नाही; आणि नोकरीधंदा, संसार, रोजचं नऊ ते पाच, मुलंबाळं हे सगळं झोंबायला लागेल. आजवर जे काही शिकायला नि अनुभवायला मिळालं, त्याचेच स्वेटर्स, मफ़लर्स विणून तेव्हा वापरायचेत. हीच त्यावेळची शेकोटी असणार आहे हे आज कळतंय. अनंतात कुठेतरी लपलेल्या होळीत स्वतःला झोकून दिलं नि पानगळीतल्या तपकिरी-पिवळ्या पानासारखं हळुवार तरंगत गळून पडलं की मगच आयुष्याचं हे ऋतूचक्र पूर्ण होईल याची जाणीव करून देणारा हिवाळासुद्धा ऐन उमेदीच्या काळात जाणवतोय खरा. आणि म्हणूनच कालच्या बालपणीचा वसंत नि उद्याच्या उरलेल्या आयुष्याचा हिवाळा यांत सँडविच झालेलं सगळे ऋतू सामावलेलं माझं आजचं तारुण्य हा माझा आवडता ऋतू. विचारांची बैठक, तर्कसंगती, निबंधाची शब्दसंख्या नि मांडणी इत्यादी मोजपट्ट्या हा ऋतू अनुभवायला, त्यातला आनंद लुटायला (की मोजायला) कामाच्या नाहीत. हा आनंद पोटभर पिऊन घेणं, डोळे भरून साठवून घेणं हेच या ऋतूचं बिनव्याजी कर्ज - परतफेडीची यत्किंचितही अपेक्षा न ठेवलेलं. मनातल्या प्रत्येक कोपऱ्याची, जीवनातल्या प्रत्येक सेकंदाची या ऋतूत केलेली गुंतवणूक मात्र महत्त्वाची आहे.\nमाझा आवडता ऋतू कोणता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आता गरज उरलेली नाही. या निबंधातूनच मला माझं उत्तर मिळालंय. किंबहुना माझ्या सदाबहार, तरुण मनानं ते आपल्याआपणच हुडकून काढलंय. कदाचित आयुष्यभर 'अजून यौवनात मी' गाण्यासाठीच. What about you\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/increasing-political-intervention-circulation-general-administration/", "date_download": "2018-04-21T20:42:40Z", "digest": "sha1:SIKDFQJVEDTQZATD4KZ7EOR6ZYW6IO7K", "length": 23349, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Increasing Political Intervention, Circulation Of 'General Administration' | बदल्यांमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप, ‘सामान्य प्रशासन’चे परिपत्रक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे ‘मिशन महाराष्ट्र’\nतरुण शिक्षकांची मते विभागणार\nहिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा- उद्धव ठाकरे\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nबदल्यांमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप, ‘सामान्य प्रशासन’चे परिपत्रक\nराज्य शासनाच्या विविध विभागांमधील बदल्यांत राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने की काय, पण ‘बदल्यांसाठी राजकीय दबाव आणणारे अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.\nमुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमधील बदल्यांत राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने की काय, पण ‘बदल्यांसाठी राजकीय दबाव आणणारे अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.\nकर्मचाºयांच्या सेवा शर्ती व अटींमध्येच हे नमूद असते. तथापि, वर्षानुवर्षे त्याची पायमल्ली होत आहे. बदल्यांसाठी लोकप्रतिनिधींची पत्रे सतत फिरत असतात. या पत्रांच्या आधारे बदल्या करवून घेणाºयांची कमतरता नाही. बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहारांची नेहमीच चर्चा होत आली आहे. बदल्यांसाठी राजकीय दबाव आणू नये, यासाठी सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वीही सूचना केल्या होत्या. आता पुन्हा याबद्दल विभागाने बजावले आहे.\nराजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी या परिपत्रकाचे स्वागत केले. तथापि, बदल्यांसाठी दबाव आणणाºया कर्मचारी, अधिकाºयांविरुद्ध सरकार कारवाई करणार असेल, तर बदल्यांसाठी प्रशासनावर दबाव आणणाºया लोकप्रतिनिधींविरुद्धही कारवाई झाली पाहिजे, असे मत कुलथे यांनी व्यक्त केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजीएसटीच्या कंपोजिशन योजनेचा गैरवापर, छोट्या व्यावसायिकांच्या नावे बड्यांनीच फायदा लाटल्याचा संशय\nयंदा नवरात्र, गणेशोत्सवात प्रत्येकी चार दिवस वाद्य वाजविण्यास मुभा\nकोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना\nसरकारच्या नॅशनल मेडीकल कमीशनच्या निषेधार्थ नाशिकमध्ये वैद्यकिय व्यवसायिकांचा उद्या बंद\nराज्यात आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ नाही; धोकादायक स्थिती\nराज्यातील ३१ सहायक आयुक्तांच्या बदल्या, मुंबईत चौघे, गृहविभागाचे आदेश\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे ‘मिशन महाराष्ट्र’\nतरुण शिक्षकांची मते विभागणार\nहिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा- उद्धव ठाकरे\n'महाराष्ट्र दिना'निमित्त अामिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी होणार महाश्रमदान \nआली लग्नघटिका समीप : मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाची तयारी जोरात, फोटो व्हायरल\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t17988/", "date_download": "2018-04-21T21:05:40Z", "digest": "sha1:ASCFRTE4IXRBZUGHW5IPJMHVQR3USGGU", "length": 4215, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita------ भारत -----", "raw_content": "\nकोण कुणाचा या आजच्या भारतात\nस्वार्थ नि द्वेष फक्त लोकांच्या मनात\nप्रेमाचे शब्द आज पुस्तकातच शोभते\nलोकांच्या ओठी शब्द खोटंच बोलते\nम्हणायला इथे एकतेचा राग हाकतात\nआपल्याच घरी आपल्यांशी भांडतात\nधर्मनिरपेक्ष म्हणून इथे संविधान गाजते\nजाती धर्माच्या पोटी आपलेच तर घर पेटते\nभारतात वाढतोय जातीवादाचा सारखा वारसा\nघरच्या भांडणाने होतो याचा जगात कोळसा\nमी भारतीय म्हणून हा जगात गवरवितो\nइथे आपल्याच जवळच्या प्रदेशाला चीळवतो\nन्यायपालिका म्हणायला सर्वांना न्याय देते\nज्यांच्याकळे पैसा त्यांना त्वरित बेल देते\nराजकारण देशात सर्विकळे हावी असते\nकसलेही वाईट कामं लाच देऊन करता येते\nशिक्षणाचा खेळ आणि गरिबांची गैरसोय आहे\nपैशाचा छळ आणि खाजगीकरणाचा मेळ आहे\nमोठ्या मोठ्या पदावर अळयानांना निवडून देतो\nबेरोजगारांना शिकूनही नोकरीचा विचार येतो\nउत्पन्नाला भाव नाही खर्च मात्र फार असतो\nघरच्या चिंतेपाई शेतकरी आत्महत्या करतो\nत्यांच्या मरणावरही येथे सत्तेचा खेळ होतो\nतरी आपण परत अळान्यांना निवळून देतो\nइतिहासाचा वारसा कोण येउन समोर नेतो\nकाय होईल भारताचं हाच तर विचार येतो\nवारे माझ्या भारत देशा काय तुझी कमाल आहे\nइतकी सारी लफळी असेल तरी तू महान आहे\nशशिकांत शांडीले (SD), नागपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://shrikrishnadevelopers.com/property-in-sawantwadi-nandnagari.php", "date_download": "2018-04-21T21:01:50Z", "digest": "sha1:EF35KI3KDORAHV34FNJRQLCCUTOWJSBH", "length": 3242, "nlines": 64, "source_domain": "shrikrishnadevelopers.com", "title": "Luxurious Flats, Bungalows, Property in Sawantwadi, Sindhudurg - Nand Nagari, Shrikrishna developers", "raw_content": "\nकोकणातील अवर्णनीय निसर्गसृष्टीचे एक दालन.मोती तलाव सामावून घेत नरेंद्र डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटसं सुंदर शहर ज्याला आहे ऐतिहासिक,सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक सौंदर्य.एकीकडे आंबोली, शिरोडा, आरोंदा तर दुसरीकडे आंतर राष्ट्रीय किर्तीचे गोवा. सिंधुदूर्ग पर्यटन जिल्ह्यातील सावंतवाडीचे वाढते महत्व पाहता मुंबई,पुणे सारख्या शहरवासियांना याचे आकर्षण वाटू लागले आहे. आज कधीकधी बदल म्हणून आणि भविष्यात निवृत्ती नंतर. स्थायिक होण्यासाठी भक्कम पर्याय म्हणून आम्ही आपल्यासाठी तयार करत आहोत नंदनगरी. सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर मुंबई,गोवा महामार्गापासून 2 कि.मी.वर अत्याधुनिक दर्जेदार सोयी सुविधांसह टुमदार बंगल्यांची वसाहत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/page/36/", "date_download": "2018-04-21T21:15:36Z", "digest": "sha1:WDQPS36TFMV2HKW5DRGS5LSVV6JEXIJM", "length": 6884, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 36", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पान ३६\nमराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या आणि नामवंत मराठी कवींच्या कवितांचा संग्रह.\nजळताना पळणे असे भासते\nजळताना पळणे असे भासते\nजणू काळाशी ओघवते लढणे\nमराठी पाऊले न राहता मागे\nसदा पडत राहती पुढे\nभीमाच्या नावाचा झाला जागर\nकोणी ना लहान मोठे\nझाले सर्व एक समान ॥१॥\nप्रेम सगळीकडे आहे, असावे तर फक्त मनाचे डोळे\nEngineering च्या मार्क मेमो कडे बघून झालेला बाबांचा संताप असो, आई ने गायलेले अंगाई गीत असो यात असते प्रेम...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pregnancybyweek.org/mr/", "date_download": "2018-04-21T21:20:52Z", "digest": "sha1:QDQIVZTK7UHIIKLHDVWCKXVIFNCBVWSS", "length": 20384, "nlines": 47, "source_domain": "www.pregnancybyweek.org", "title": "आठवडा द्वारे गर्भधारणाचे लक्षण, गर्भधारणा कॅलक्यूलेटर, व्हिडिओ", "raw_content": "\nगर्भधारणा प्रश्न व एक\nगर्भधारणा प्रश्न व एक\nआठवडा करून आठवडा गर्भधारणा लक्षणे\nगर्भधारणा कॅलक्यूलेटर आणि गर्भधारणा व्हिडिओ\nगर्भवती पेट च्या जगात स्वागत आहे आम्ही म्हणतो की एक स्मितहास्य आहे कारण आठवड्यातून आपल्या गरोदरपणाच्या काळात वापरल्या जाणार्या अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. स्त्रीच्या आयुष्यातील गर्भधारणा हा सर्वात उत्साहवर्धक वेळ असू शकतो, परंतु हे प्रश्न आणि चिंतेने भरले आहे. गर्भधारणा होण्याने प्रत्येक आठवड्यात काय अपेक्षा करावी आणि आठवडाभर गर्भधारणेच्या लक्षणांविषयी उत्सुकता निर्माण होऊ शकत नाही. आम्ही मदत करु शकतो\nआपल्या निहित तारखेबद्दल आश्चर्य करणार्या लोकांसाठी, आम्ही ऑफर करतो गर्भधारणा आठवड्यात कॅल्क्युलेटर देय तारखेनुसार, जे खूप मदत करते. आम्ही आपल्या देय तारखेची गणना कशी करावी याचे देखील मार्गदर्शन करतो. आठवड्यातून आपल्या गर्भधारणेच्या लक्षणांबद्दल माहिती मिळवण्यासाठी वारंवार तपासा. प्रश्न विचारण्यासाठी आणि प्रतिसाद वाचण्यासाठी आमच्या प्रश्न व विभागला भेट द्या. आठवड्यातून आपल्या गर्भधारणेच्या आठवड्यात आपल्यास लूपमध्ये ठेवा. आपण सामान्य चिन्ह, असामान्य अनुभवत आहात आपल्या नवीन गर्भधारणा संबंधित कोणत्याही कारणासाठी आपल्या नवीन गर्भधारणा संबंधित कोणत्याही कारणासाठी आम्ही डॉ नाही पण आमची माहिती मदत करू शकते. गर्भधारणेच्या दरम्यान आपल्या आठवड्यात आठवड्यातून गर्भधारणेचे लक्षण सामान्य आहेत काय हे ठरविण्यात आम्ही मदत करू शकतो. पुन्हा एकदा, प्रत्येक आठवड्यात काय अपेक्षा करावी हे आपल्याला चांगले ठाऊक असते. आम्ही आठवड्यातून माहिती आठवड्यात माहिती प्रदान, सह सुरू गर्भधारणा लक्षण आठवड्यात 1. आठवडा 2 आठवड्यानुसार गर्भधारणेचे लक्षण काय आहेत, आठवडा 5 द्वारे, इत्यादी. आठवड्यात गर्भधारणा कॅलक्यूलेटरद्वारे आठवड्यात गर्भधारणा कॅलक्युलेटरसह, आपल्या शरीरावरील आणि आपल्या बाळाच्या निरीक्षण करण्याच्या हे उल्लेखनीय माध्यमातून\nआठवडा 1 -आठवडा 2 -आठवडा 3 – आठवडा 4 -आठवडा 5 – आठवडा 6 – आठवडा 7-आठवडा 8 -आठवडा 9 – आठवडा 10 – आठवडा 11 -आठवडा 12 – आठवडा 13 – आठवडा 14 – आठवडा 15 -आठवडा 16 – आठवडा 17 – आठवडा 18 -आठवडा 19 -आठवडा 20 – आठवडा 21 – आठवडा 22 -आठवडा 23 – आठवडा 24 – आठवडा 25 आठवडा 26 -आठवडा 27 – आठवडा 28 – आठवडा 29 – आठवडा 30 – आठवडा 31 -आठवडा 32 – आठवडा 33 – आठवडा 34 – आठवडा 35 -आठवडा 36 – आठवडा 37 - आठवडा 38 – आठवडा 39 – आठवडा 40\nआम्ही कोठे आहोत, आम्ही संबंधित प्रदान करतो गर्भधारणा व्हिडिओ सुद्धा. आम्ही प्रामुख्याने आरोग्य संबंधित माहितीवर लक्ष केंद्रित केले आहेत आणि आठवड्यातून आपल्या गर्भधारणेच्या दरम्यान गर्भधारणा टिपा आणि सल्ला प्रदान करणे, जसे वरील व्हिडिओ दुवे. ते आपल्याला याद्वारे आणले गेले आहेत ग्राहक आरोग्य डाइजेस्ट. आम्ही जरी विस्तारत आहोत, आणि खालील पृष्ठ खाली पुढील व्हिडिओ मुलासाठी शॉपिंग चर्चा. आम्ही बाळासाठी शॉपिंग, भेट नोंदणी, अगदी बाळाच्या शॉवर कल्पनांसाठी नियमितपणे पोस्ट्स जोडणार आहोत.\nपण गर्भधारणेच्या अधिक माहितीसाठी दुसरी एखादी वेबसाइट आवश्यक आहे का आम्हाला असे वाटते एक साठी, गर्भधारणा आठवड्यात कॅल्क्युलेटर आपल्या निहित तारीख गणना मदत करेल. आपण कदाचित या टप्प्यात काही प्रारंभिक प्रश्न असतील: आठवड्यातून आठवड्यात सर्व गर्भधारणेचे लक्षण काय आहेत काही फार लवकर आहेत गर्भधारणेच्या चेतावणी चिन्हे काही फार लवकर आहेत गर्भधारणेच्या चेतावणी चिन्हे मी गरोदर आहे का, किंवा गर्भधारणा तंतोतंत चाचणी कशी करायची, किंवा कसे निवडा आणि ऑब्स्टेट्रीयन कसे करायचे हे मला कसे कळेल मी गरोदर आहे का, किंवा गर्भधारणा तंतोतंत चाचणी कशी करायची, किंवा कसे निवडा आणि ऑब्स्टेट्रीयन कसे करायचे हे मला कसे कळेल कदाचित आपल्याला एसटीडी आणि गर्भधारणा किंवा गर्भधारणेदरम्यान व्यायाम केल्याबद्दल प्रश्न असतील. प्रत्येक टप्प्यावर आठवड्यातून वेगवेगळे ट्रिमेस्टर आणि गरोदरपणाचे लक्षण काय आहेत. कदाचित आपण स्तनपान, बाळ सूत्र इ. बद्दल गर्व असत आहात. गर्भधारणा आठवड्यात कॅल्क्युलेटर आणि आमच्या साइटवरील इतर माहिती, आठवड्यातून गर्भधारणा, आम्ही या प्रश्नांची उत्तरे आणि अनेक अधिक उत्तरे आमचे ध्येय कदाचित आपल्याला एसटीडी आणि गर्भधारणा किंवा गर्भधारणेदरम्यान व्यायाम केल्याबद्दल प्रश्न असतील. प्रत्येक टप्प्यावर आठवड्यातून वेगवेगळे ट्रिमेस्टर आणि गरोदरपणाचे लक्षण काय आहेत. कदाचित आपण स्तनपान, बाळ सूत्र इ. बद्दल गर्व असत आहात. गर्भधारणा आठवड्यात कॅल्क्युलेटर आणि आमच्या साइटवरील इतर माहिती, आठवड्यातून गर्भधारणा, आम्ही या प्रश्नांची उत्तरे आणि अनेक अधिक उत्तरे आमचे ध्येय आम्ही आपल्या गर्भधारणेला एक रेखीय, वेळ आधारित फॅशनमध्ये, आठवड्यातून आठवड्यात, तीन महिन्यांनी त्रैमासिकापर्यंत कव्हर करतो. आम्ही आपल्याला माहिती आणि सल्ला पूर्व-गर्भधारणा सह सामने अप देखील कव्हर, आपण गर्भवती येण्यापूर्वी विचार गोष्टी. आम्ही आणखी एक पाऊल पुढे जाऊया, डिलिव्हरी चर्चा आणि आजच्या जगात एक निरोगी बाळ वाढवण्याच्या. चालू विकासासह, निवाड्यानुसार गर्भधारणा सप्ताह कॅल्क्युलेटर अचूक माहिती प्रदान करेल. आपण आपल्या शेवटच्या काळात तसेच आपल्या गर्भधारणेच्या तारखेनुसार शोधण्यात सक्षम व्हाल. आठवड्यातून आपल्या गर्भधारणेची लक्षणे काढण्यासाठी आणखी प्रगत पद्धतीही असतील.\nआम्ही नमूद केल्याप्रमाणे आम्ही बाळासाठी भेटवस्तू, भेट नोंदणी, अगदी बाळाचे शॉवर कल्पना देखील नियमितपणे पोस्ट्स जोडणार आहोत. संपर्कात रहा काहीही नाही चमत्कार आणि गर्भधारणेच्या जादू सह तुलना. हे लाइफच्या महान सर्जनशील प्रक्रियेत सहभागी होण्याची आपली संधी आहे. या अनुभवासाठी पुढे नियोजन केल्याने आपल्यासाठी आणि बाळासाठी चांगले करण्याची शक्यता वाढू शकते. काही गर्भधारणेच्या लक्षणांची ओळख पटविण्यासाठी किंवा ते कमी करण्यासही मदत होऊ शकते. आपली जीवनशैली आपल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करते, परंतु आठवड्यातून आठवड्यातून आपल्यावर गर्भधारणा लक्षणांवर देखील प्रभाव टाकू शकतो. आठवडाभर आपल्या गर्भधारणेच्या आठवड्यात नियोजन करून, आपण आणि आपल्या बाळाला चांगल्या गोष्टींशी संपर्क साधू शकता आणि आपल्या गर्भधारणेदरम्यान हानीकारक गोष्टी टाळता. बहुतेक स्त्रियांना हे लक्षात येते की ते गर्भवती आहेत आणि त्यांच्या गर्भधारणेमध्ये एक ते दोन महिने असतात. जोपर्यंत ते डॉक्टरांना भेटतात, ते दोन किंवा तीन महिने असतात. म्हणूनच आठवड्यातून गर्भधारणेच्या लक्षणांचा तपास करणे हेच महत्वाचे आहे. गर्भधारणेच्या पहिल्या 12 आठवडे अत्यंत महत्वपूर्ण आहेत कारण जेव्हा हे त्याचे मुख्य अवयव प्रणाली बनविते. आपल्या गर्भवतींना समजून घेण्यापूर्वी किंवा आपल्या डॉक्टरला भेटण्याआधी बर्याच महत्त्वाच्या गोष्टी घडतात. गर्भधारणेच्या आकारात असणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक तयारी. आपल्या गर्भधारणेदरम्यान आपण मोठे बदल अनुभवू शकाल. गर्भधारणेच्या आधी चांगले सामान्य आरोग्य असण्यामुळे गर्भधारणा, श्रम आणि प्रसाराचे शारीरिक आणि भावनिक तणाव हाताळण्यास मदत होऊ शकते. हे आपल्याला नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी देखील तयार करण्यात मदत करेल. आम्ही आठवड्यातून आपली गर्भधारणेची लक्षणे ओळखण्यास मदत करतो. गरोदरपणाच्या आठवड्यात कॅल्क्युलेटर आणि संबंधित ब्लॉग माहितीद्वारे, आपण पूर्णपणे तयार व्हाल.\nवरच्या उजव्या बाजूला नेव्हिगेशन वापरून, वेगळ्या भाषांमध्ये आमची साइट पहा. तसेच, आठवड्यातून आपल्या स्वत: च्या गर्भधारणेच्या आठवड्यात टिप्पणी करण्यास मोकळ्या मनाने विचार करा, लक्षणे, अनुभव, इ. लवकर परत या\nश्रेणी श्रेणी निवडा 12 आठवडे गर्भवती 16 आठवडे गर्भवती लक्षणे 18 आठवडे गर्भवती 2 आठवडे गर्भवती लक्षणे 8 आठवडे गर्भवती लक्षणे गर्भधारणा मध्ये रक्तस्त्राव गर्भधारणा लवकर चिन्हे निरोगी गर्भधारणा मॉडर गर्भधारणा सकाळी आजार गर्भधारणा गर्भधारणा विस्कळीत गर्भधारणाचे लक्षण आठवड्यातून गर्भधारणा व्हिडिओ आठवडा टयुबल गर्भधारणा\nआम्ही डॉक्टर नाही आणि या वेबसाइटवरील माहिती वैद्यकीय सल्ला तयार करीत नाही. आम्ही अचूक माहिती प्रदान करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो परंतु आम्ही हमी देत ​​नाही आम्ही आपल्याला डॉक्टर किंवा ओबीजीएनएन कडून शहाणा वैद्यकीय सल्ला घेण्याची विनंती करतो.\nआठवड्यातून ब्लॉग गर्भधारणा बाहेर तपासणी केल्याबद्दल धन्यवाद साइटची थीम आहे गर्भधारणा आठवड्यातून. आम्ही आठवड्यातून गर्भधारणेचे लक्षण, आणि संबंधित माहिती, डिलिव्हरीद्वारे प्रारंभिक गरोदरपणापासून प्रारंभ करतो.\nगर्भधारणा व्हिडिओ आठवडा 40\nगर्भधारणा व्हिडिओ आठवडा 39\nगर्भधारणा व्हिडिओ आठवडा 38\nगर्भधारणा व्हिडिओ आठवडा 37\nगर्भधारणा व्हिडिओ आठवडा 36\nकॉपीराइट © सर्व हक्क राखीव. अस्वीकार: आम्ही डॉक्टर नाही आणि या वेबसाइटवरील माहिती वैद्यकीय सल्ला तयार करीत नाही. आम्ही अचूक माहिती प्रदान करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो परंतु आम्ही हमी देत ​​नाही आम्ही आपल्याला डॉक्टर किंवा ओबीजीएनएन कडून शहाणा वैद्यकीय सल्ला घेण्याची विनंती करतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t18185/", "date_download": "2018-04-21T21:03:38Z", "digest": "sha1:JPJF74MNFI7P45D6TYJCL2X42EKATOZ3", "length": 2531, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता- जगायला शिक आता नव्यान ।।।", "raw_content": "\nजगायला शिक आता नव्यान \nAuthor Topic: जगायला शिक आता नव्यान \nएक शापित प्रेम वेडा (Alone Kils)\nजगायला शिक आता नव्यान \nआयुष्यात थोडस पाप केल पण\nत्याची शिक्षा एवढी मोठी\nमाझच मन मला आज बोलत आहे\nकि प्रेम तुझ्याजवळ सगळ\nकाही असुन आज तु\nप्रेम तु हे मान्य कर आज पासुन\nतु एकटा आहे कुणी\nआता जग फक्त तुझ्यासाठी\nनको रे धावु न मिळणार्या\nजगायला शिक आता नव्यान \nजगायला शिक आता नव्यान \nजगायला शिक आता नव्यान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-21T20:53:47Z", "digest": "sha1:THDSQ3XYZD2EKIYTF5UJRRB6YNSNSMSP", "length": 4565, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आओनला (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआओनला हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आओनला (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/top-news/2013-03-12-10-49-05/30", "date_download": "2018-04-21T21:03:45Z", "digest": "sha1:M2LBUUGBLCLQKRLHVTKI5PUCW7TZGPR4", "length": 26880, "nlines": 106, "source_domain": "bharat4india.com", "title": "आठवणीतला कृष्णाकाठ! | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. कराडमधील कृष्णाकाठच्या त्यांच्या समाधीस्थळासह राज्यभरात त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं जातंय. कृष्णाकाठच्या कुशीत घडलेलं निर्मळ, निःस्वार्थी, निष्कलंक आणि निरलस असं हे व्यक्तिमत्त्व यशवंतरावांनी जसा महाराष्ट्र घडवला तसाच देशही यशवंतरावांनी जसा महाराष्ट्र घडवला तसाच देशही हिमालयाच्या रक्षणाकरता सह्याद्री धावला... असं त्यांचं केलं जाणारं वर्णन याचीच साक्ष देतं. पुस्तकं आणि माणसांचा संग्रह हाच त्यांचा विरंगुळा आणि संपत्तीही. माणूस म्हणून ते किती थोर होते, याबाबत त्यांच्या सुहृद्यांनी सांगितलेल्या काही आठवणी, 'भारत4इंडिया'च्या वाचकांसाठी...\nभाऊ मानलं आणि नातं पेललंही\nयशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं नातं जीवाभावाचं यशवंतरावांनी पत्नी वेणूताई हिच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा मौलिक खजिनाही रामभाऊंकडेच सुपूर्द केलाय. रामभाऊंनीही यशवंतरावांच्या संबंधित सर्व वैचारिक धन तेवढ्याच निःस्वार्थीपणे पुस्तकरूपानं मराठी माणसांपुढं ठेवलंय. 91 वर्षांच्या रामभाऊंनी जागवलेल्या आठवणी...\nमाझा यशवंतरावांशी खूप निकटचा ऋणानुबंध होता. 35-40 वर्षं मी त्यांच्याबरोबर देशात, परदेशात, विमानानं फिरलो. दिल्लीत त्यांच्या बंगल्यात राहिलो. या प्रवासात मला दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. ते चारित्र्यवान होतेच, शिवाय माणूस म्हणून खूप मोठे होते.\n30 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी वयाची 61 वर्षं पूर्ण केली म्हणून यशवंतरावांची कर्मभूमी असलेल्या कराडात माझ्या नागरी सत्काराचा कार्यक्रम झाला. कराड नगरपालिका शिक्षण संस्था आणि समस्त कराडकर नागरिकांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी अर्थातच केंद्रात मंत्री असलेल्या यशवंतरावांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, संभाजीराव थोरात आदी कराडातील ज्येष्ठ मंडळीही व्यासपीठावर उपस्थित होती. कार्यक्रमावेळी मी त्यांना म्हणालो, सत्कारानंतर मी अगोदर भाषण करतो नंतर तुम्ही बोला. त्यावर त्यांनी सभाशास्त्राप्रमाणं तुमचं भाषण शेवटी पाहिजे, असं सांगितलं. त्यावर मी त्यांना तुमचं भाषण झाल्यावर माझं भाषण ऐकायला कोण थांबणार, असा प्रश्न केला. त्यानंतर माझ्या भाषणानंतर ते बोलायला उभे राहिले.\nयशवंतराव म्हणाले, ''रामभाऊ पत्रकार आहेत म्हणून मी इथं आलोय, असं समजू नका. आम्ही तीन भाऊ. त्यातील दोघांचं निधन झालं. देशाचं, समाजाचं मोठेपण सांभाळता येतं, परंतु कुटुंबातील लहान माणसाला कुटुंबातील मोठेपण सांभाळता येत नाही, हा माझा अनुभव आहे. रामभाऊंचाही तोच अनुभव आहे. त्यांचेही दोन भाऊ निर्वतलेत. मला धाकटा भाऊ नाही, रामभाऊंना मोठा भाऊ नाही. मी त्यांना धाकटा भाऊ म्हणून पूर्वीच स्वीकारलं आहे. त्यांनी मला भाऊ म्हणून स्वीकारावं म्हणून मी इथं आलोय.'' त्यांचे हे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.\n\"त्यांचं माझं रक्ताचं नातं नाही. मी ब्राह्मण ते मराठा. ते देशाचे नेते, मी सामान्य पत्रकार. असं असताना त्यांनी केवळ ऋणानुबंधातून मला हा मोठेपणा बहाल केला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा.”\nत्यानंतरच्या काळात हे बंधुप्रेमाचं नातं पेलणं अवघड होतं. आम्ही दोघांनीही ते पेललं, सांभाळलं. त्यांनी नातं कसं सांभाळलं, याचा हा हृद्य प्रसंग...\n1971-72 मध्ये माझा अपघात झाला. पुण्यात 'केसरी'च्या कार्यालयातून रात्रपाळी करून घरी परतत असताना माझ्या स्कूटरला अॅम्बॅसिडरनं धडक दिली. मी 35 फुटांवर जाऊन बेशुद्ध पडलो. पाहणाऱ्यांत मला ओळखणारे होते. त्यांनी 'केसरी'त फोन करून माहिती दिली आणि मला उपचारांसाठी ससूनमध्ये दाखल केलं. तीन दिवस मी बेशुद्ध होतो. याच्या बातम्या सर्व वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. त्यामुळं यशवंतरावांनाही ते समजलं. त्यानंतर त्यांचे खाजगी साहाय्यक डोंगरे यांनी घरी फोन करून घटनेची खात्री करून घेतली आणि यशवंतराव खास विमानानं मला भेटायला ससूनमध्ये आले. सुमारे तासभर थांबले. माझ्या प्रकृतीची आणि उपचारांची डॉक्टरांकडून माहिती घेतली. माझी, पत्नीची आस्थेनं विचारपूस केली. दिल्लीला परतताना मुंबईत थांबून त्यांनी ओळखीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना ससूनमध्ये जाऊन माझी तपासणी करायला सांगितलं. त्याप्रमाणं तज्ज्ञ डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली. माझी तब्येत चांगली असून भीतीचं काहीच कारण नसल्याचा निर्वाळा त्यांना दिला. नंतर मी ससूनमधून घरी परतलो. त्यावेळी मी पूर्ण बरा होईपर्यंत ते रोज सायंकाळी दिल्लीहून फोन करून माझी आस्थेनं विचारपूस करीत. माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी त्यांना एवढं करण्याची काय गरज होती पण त्यांनी भावाचं नातं सांभाळलं. त्यांच्यासारखी माणसं मनानं मोठी असतात.\nशेवटची ठेव 36 हजारांची...\nते गेले 25 नोव्हेंबर 1984 रोजी. माझं त्यांच्याशी फोनवर शेवटचं बोलणं झालं 19 नोव्हेंबरला. त्यावेळी निवडणुकांचं वारं होतं. ते मला म्हणाले, ''मी 25 तारखेला पुण्याला येणार, 26 ला साताऱ्यात अर्ज भरायला जाणारेय.'' आणि अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली. वेणूताईंच्या निधनानं ते पुरते खचले होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधानपद भूषवलेला हा माणूस. एवढी सत्तास्थानं भूषवलेल्या या माणसानं आपल्यामागं केवळ विचारधनच ठेवलं. महाराष्ट्रात कुठंही त्यांचं घर, फ्लॅट, जमीनजुमला असं काही नाही. सहकारी कारखानदारीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. मात्र, कुठल्याही कारखान्यात त्यांची भागीदारी नाही, की कुठं, कशात म्हणून मालकी नाही. त्यांना मिळणारी पेन्शन, भत्ते, त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा होत. निधनानंतर त्या खात्यात केवळ 36 हजाराची शिल्लक होती. बंगल्यातील कपाटात काहीही संपत्ती मिळाली नाही, असंही रामभाऊ जोशी यांनी आवर्जून सांगितलं.\nजे आहोत ते यशवंतरावांमुळंच – शरद पवार\nआपण आज जे कोणी आहोत, जे काही घडलो त्याचं सारं श्रेय यशवंतरावांना जातं, असं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार जाहीरपणं मान्य करतात. यशवंतरावांचा सहवास हा मोठा ठेवा आहे. महाविद्यालयात सरचिटणीस असताना यशवंतराव मुख्यमंत्री होते. कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्यांच्यासमोर मी प्रथमच प्रास्ताविक केलं. या भाषणानं प्रभावित झालेल्या यशवंतरावांनी कार्यक्रम संपल्यानंतर माझी चौकशी केली आणि व्यापक क्षेत्रात काम करत राहा, असा मौलिक सल्ला दिला. त्यानंतर एकदा बारामतीला आले असताना यशवंतरावांनी माझ्या आईला, तुम्हाला सात मुलं आहेत, शरदला माझ्याकडं सोपवा, अशी मागणी केली. त्याला राजकारणात रस असेल तर माझी हरकत नाही, असं आईनंही सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला मुंबईत बोलावून घेतलं आणि टिळक भवनात राहण्याची सोयही केली. तेव्हापासून मी यशवंतरावांच्या सोबत काम सुरू केलं. आज मी जो कोणी आहे, ते साहेबांमुळंच\nयशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' या आपल्या चरित्र ग्रंथाची अर्पणपत्रिका वेणूताई यांच्या स्मृतीस अर्पण करताना पुढील भावपूर्ण शब्द वापरलेले आहेत.\n''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी...''\nवेणूताईंचं स्मारक म्हणजे ज्ञानभंडार\nवेणूताईंच्या निधनानंतर त्यांच्या योग्य अशा स्मारकासाठी कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमाच्या ठिकाणी म्हणजे कराड इथं, 'सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट' ची स्थापना स्वत: यशवंतरावांनी केलीय. तिथले ग्रंथ चाळताना यशवंतरावांच्या वाङ्‌मयीन अभिरुचीचं, त्यांच्या अभ्यासूवृत्तीचं स्तिमित करणारं दर्शन होतं. या ग्रंथसंग्रहातील बहुतेक सर्व पुस्तकं त्यांनी वाचलीत. सुमारे ४० टक्के पुस्तकं त्यांनी अभ्यासल्याचं दिसून येतं. कारण त्यांनी अभ्यासलेल्या पुस्तकांवर केलेल्या टीका-टिप्पणी किंवा महत्त्वाच्या ओळीखाली केलेलं अधोरेखन, परिच्छेदांना केलेल्या चौकटी यांचे निर्देश आहेत. यातील बहुतांश पुस्तकं त्यांनी स्वत: खरेदी केलेली आहेत. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथांवर विकत घेतल्याची तारीख, ठिकाण याची नोंद करून त्यावर त्यांनी आपली स्वाक्षरीही केलेली आहे.\nयशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राज्य सरकारात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून स्थान मिळवलं आणि पुढं विशाल द्वैभाषिकांचे आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झाले. एवढंच नव्हे, तर नंतर नोव्हेंबर १९६२ मध्ये झालेल्या चीनच्या आक्रमण प्रसंगी पं. नेहरूंच्या निमंत्रणावरून केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर १९८०पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात निरनिराळ्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर किंवा त्यापूर्वीही काही काळ ते भारताच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही होते. १९६४ मध्ये 'इंटरनॅशनल अफेअर्स' या अमेरिकन राजकीय मासिकानं ‘जगातल्या जाणत्या नेतृत्वाचे वारस कोण' असा विषय घेऊन अभ्यासपूर्ण अंदाज वर्तवले होते. त्यात भारताच्या राजकारणाचाही अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेले होते. भारतासंबंधी लिहिताना, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई यांच्या नावांची चिकित्सा करून झाल्यावर लेखक म्हणतो, ''हे सर्व लिहून चौथ्या क्रमांकाचा विचार करताना भारताच्या संभाव्य पंतप्रधानाच्या यादीतून यशवंतराव चव्हाण यांचं नाव वगळणं चुकीचं ठरेल. त्यांच्या धोरणातला समतोल, त्यांच्या साधेपणात भरलेलं आकर्षण, सदैव कार्यक्षम असलेलं मन आणि मराठी मातीचं आकर्षण हे त्यांचे गुण महत्त्वपूर्ण आहेत.” असा अभिप्राय या मासिकात व्यक्त झाला आहे.\nभारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या एका सैनिकाच्या आईनं वर्तमानपत्रात वाचकांच्या पत्राच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण यांनी त्या माहिलेला निवृत्ती वेतन मिळण्याची तजवीज केली होती.\n'यशवंतरावांनी ' कृष्णाकाठ'सारखं नितांत सुंदर आत्मचरित्र लिहिलं. ते राजकारणात नसते तर मोठे साहित्यिक झाले असते.' - भालचंद्र नेमाडे\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shabdaankure.wordpress.com/", "date_download": "2018-04-21T20:51:21Z", "digest": "sha1:POXCNJOY6JLEUV3LPUMTEEGNIDGZYKDE", "length": 164551, "nlines": 456, "source_domain": "shabdaankure.wordpress.com", "title": "शब्दांकुरे..... | ही शब्दांकुरे मराठी वाचकांना विनम्रतेने सादर….", "raw_content": "\nफ़रवरी 23, 2007 at 5:43 अपराह्न\t· Filed under अनुभवांचे बोल \nनेहमीच्या घाई गडबडीत दुचाकीवरून कामे साधत भटकंती सुरू होती….\nदादरला सेना भवनचा वाहतूक नियंत्रक दिवा ओलांडून पोर्तुगीज चर्च कडे आगेकुच करीत होतो…. जुन्या कंपनीत नोकरी करताना हा रोजचा रस्ता असायचा… ह्या आठवणी मनात आणत पुढे सरकत होतो इतक्यात सुश्रुषा हॉस्पिटलच्या चौका जवळचा दिवा हिरव्याचा पिवळा होताना बघीतला….\nपटकन पुढे निघून जावू ह्या मनात आलेल्या चोरट्या भावनेने विचारांना जिंकले व मी तो दिवा पिवळ्याचा लाल होण्या आधीच चौक पार केला….\nतसे बघायला गेल्यास हे असे मी कधी कधी केलेही असेन – व ही काही पहिलीच वेळ नव्हती….\nझाडाखाली फटफटीवर ठाण मांडून बसलेल्या साहेबांनी आपल्या सहकाऱ्यामार्फत थांबण्याचा इशारा केला….. मनोमन साहेबांच्या सात पिढ्यांचा उद्धार करीत मी दुचाकी बाजूला घेतली… नशीब डोक्यावर शिरस्त्राण (लोखंडी टक्कल) होतेच.\nसविनय पणाचा आव आणत दुचाकी बरोबर एका कोपऱ्यात साईड स्टॅंडला लावली व चालत साहेबांकडे येत असतानाच परवाना काढण्यासाठी मागच्या खिशातले पाकीट काढले…\nरस्त्यात ५०० रुपयाची नोट सापडल्यासारखे हसू चेहऱ्यावर आणत साहेबांना खास आवाजात व एक हात उंचावून मराठमोळा नमस्कार केला.\nसाहेब चांगलेच खत्रुट वाटत होते – नमस्काराचे प्रत्युत्तर तर सोडाच साधे लक्षही देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. जेव्हा खात्याचे सौजन्य सप्ताह कसा पाळावा ह्यावरचे प्रशिक्षण दिले जात होते तेव्हा बहूदा ते त्या वर्गाला गैरहजर राहिले असावेत अशी शंका डोक्यात आली.\nभारीतला रे~बॅन चा सोनेरी दांड्यांचा काळा चष्मा, फटफटीवर विसावलेल्या हाताच्या बोटांतल्या चमकत्या अंगठ्या साहेबांच्या सुखवास्तू पणाची साक्ष देत होत्या.\n“नंबर प्लेट बदलून घ्यावा – मऱ्हाटीत न्हाय चालायची” साहेब लोकं सगळं बदलतील पण आपली गावरान भाषा नाही बदलायचे \n“बरं साहेब” इतकेच बोलून मी हातातले परवाना पत्र न मागता त्यांच्या समोर धरले.\n“ह्या वेळी वॉर्नींगवर सोडा साहेब, लगेच बदलून घेईन नंबर” मी काकूळतीला येऊन बोललो…\n“त्यासाठी न्हाई थांबवले, तुमी सिग्नल जम्प केलाय” साहेब गुरगुरले.\nमी अवाक झाल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला व म्हणालो ” पण तो तर पिवळा होता तेव्हा”\n पिवळा होता म्हंजी स्पीड कमी करायचा हा रुल हाय हे माहित हाय का तुमाला ” साहेबाने आता कायद्यावर बोट ठेवले.\nमी गप्प बसून १०० रुपयांची पावती फाडून परवाना बटव्यात टाकून निघायला वळलो…\n“ह्या पुढे लाइफ मध्ये लक्षात ठेवा- पिवळा दिवा दिसला की स्पीडवर कन्ट्रोल करायचा” सल्ला देण्याच्या आवाजात साहेब गुरगुरला.\n“हो आठवण करून दिल्याबद्दल व सरकारी तिजोरीत १०० रुपये जमा करवून घेतल्याबद्दल आभारी आहे” असा तिरकस टोमणा साहेबाला मारून मी कामावर जायला परत निघालो.\nह्या घटनेला चांगला महिना उलटला असेल…\nएका क्लायंट कडे ब्रेकडाउन दुरूस्ती करताना एका रुग्णाशी चाललेले त्यांचे संभाषण कानावर पडले.\nविषय होता तेलकट तिखट खाण्याचा व आतड्यांवर त्याच्या झालेल्या परिणामांचा.\nहे साहेब हिंदीत सांगत होते – ” याद रखीये इसके आगे आप जितना तिखा, तला हुआ खाएंगे वो आपके लिये जहर के समान होगा. यह समजीये की सिग्नल की लाल बत्ती आपको दिखी है और आपकी गाडी अभी उधरही खडी करनी है आपको”\nरुग्ण गेल्यावर मला म्हणतात “अरे हा रिक्षावाला होता. जेवणाच्या वेळा पाळत नाहीत, बाहेरचे अरबट चरबट खातात, मग बहूतेकदा पोटाच्या तक्रारी घेऊन येतात”\nपण तोवर मला माझ्याकडून सिग्नलला १०० रुपये वसूल करणारे रे~बॅन वाले साहेब आठवले होते.\nखरचं जिवनांतल्या एखाद्या क्षणी पिवळा दिवा बघून; योग्य तो इशारा आपण त्यापासून घेतल्यास लाल दिव्याची भिती कधी आपणांस वाटणारच नाही…..\nह्या कथेतील सर्व प्रसंग, पात्रे व स्थळे पूर्णता काल्पनिक आहेत.\nविवेक हा एक अतिशय गरीब घरचा मुलगा होता.अगदी लहानपणीच वडिलांचे पितृछत्र हरवले. वडिलांच्या पश्चात घरोघरी जाऊन स्वयंपाक करणाऱ्या आपल्या स्वाभिमानी आईला संसार चालवण्यास मदत व्हावी म्हणून विवेक लहानपणीच घरोघरी देवपूजेची कामें करायला लागला.\nसकाळी ७ च्या सुमारास जिवाची कामे आटपून तो ३/४ घरी जाऊन देवपूजा करायचा. वेळ वाया जाऊ नये म्हणून मधल्या वेळेत अभ्यास करी.\nहे करीत असतानाच हळू हळू त्याचे शालेय शिक्षण सुरू होते. स्वत:च्या शाळेची फी, वह्या पुस्तकांचा व गणवेशाचा वगैरे खर्च ह्यातून भागायचा व आईला संसाराचा गाडा हाकायला तेव्हढीच मदत व्हायची. त्याच्या ह्या प्रयत्नांचे सर्वांनाच कौतुक वाटायचे.\nशाळेतला एक होतकरू विद्यार्थी तसेच आज्ञाधारक म्हणून शिक्षकांचा त्याच्यावर लोभ होता त्यातच वडील हयात नसल्या कारणाने शाळेतल्या शिपाया पासून मुख्याध्यापकांपर्यंत सर्वांनाच त्याच्याबद्दल ममत्व होते. परंतू कधीही विवेकने ह्या भावनांचा सवलती म्हणून फायदा उचलला नव्हता.\nआपल्या आई प्रमाणेच स्वाभिमानी असणारा विवेक कधी शिक्षकांच्या घरी अडचणी विचारायला गेला तरी तेथे देऊ केलेला चहा किंवा फराळ विनम्रपणे काहीतरी कारणे सांगून टाळायचा.\nप्रामाणिक असल्या कारणाने विवेकच्या आईला- सिंधूताईंना- कुबलांकडे चांगला मान मिळायचा. त्या तेथे पोळ्यांची कामे करींत. कुबल शहरांतले एक नावाजलेले उद्योगपती होते. एका मोठ्या इंजिनियरींग फर्म चे मालक असूनही अत्यंत देवभोळा, पापभीरू व साधा माणूस म्हणून कुबलांची ख्याती होती.\nसौ. कुबल पण एक मध्यमवर्गीय कुटुंबातून ह्या घरी आल्या होत्या त्यामुळे गरीब घरच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी नेहमीच सिंधुताईंना घरच्या सदस्या प्रमाणेच वागवले. कुबलसाहेबांच्या आईच्या आजारपणात केलेली सिंधुताईंची मदत त्या कधीही विसरू शकत नव्हत्या.\nकुबलांचा कामाचा व्याप जसं जसा वाढु लागला तसं तसा त्यांचे सकाळच्या देवपूजेकडे नियमित दुर्लक्ष होवू लागले. त्यावर तोडगा व थोडी स्वाभिमानी सिंधुताईंना मदत म्हणून सौ. कुबलांनी विवेकला देवपूजेला येण्यास सांगीतले. विवेकचे सकाळचे देवपूजेचे एक काम सुटल्याने त्यालाही आवश्यकत: होतीच. विवेकचा कुबलांच्या बंगल्यातला प्रवेश अश्या रितीने झाला.\nकुबलांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगा- उमंग- विवेकच्या वयाचाच म्हणजे ६वीत होता तर मुलगी -स्नेहा- ३री त होती. उमंग अत्यंत चाणाक्ष व हुशार विद्यार्थी होता व शाळेत नेहमीच वरच्या वर्गांत उत्तीर्ण व्हायचा. स्नेहा अभ्यासात यथा-तथाच होती. विवेक व उमंगची समवयस्क असल्याने चांगली गट्टी जमली.\nविवेकचा नांवाप्रमाणेच विवेकी स्वभाव कुबल दाम्पत्याला अतिशय आवडायचा. लहान वयातही त्याला आलेला समज व स्वाभिमानाचे दोघांनाही कौतुक वाटायचे. एकदा सौ. कुबल उमंगचे काही जुने कपडे विवेकला द्यायला निघणार एव्हढ्यात कुबलांनी त्यांना रोखले….\n“तो मुलगा व त्याची आई स्वाभिमानी आहेत, आपण त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा” साहेबांचे म्हणणे पटल्याने सौ. कुबलांनीही नंतर तसा प्रयत्न केला नाही. कुबल साहेबांनी विवेकच्या स्वाभिमानाचाच नव्हे तर प्रामाणिक पणाचाही प्रत्यय अनेकदा घेतला होता.\nदिवसांमागून दिवस जात होते. कुबलांकडील विवेकचा वावर सहाजिकच वाढला होता. त्यातच दहावीच्या अभ्यासासाठी सौ. कुबलांनी विवेक व उमंगने एकत्र अभ्यास करावा असे सुचवले. शांतपणे अभ्यास करायला मिळेल म्हणून विवेकने लगेच होकार दिला.\nविवेक व उमंगचा दहावीचा अभ्यास उमंगच्या खोलीत सुरू झाला. दहावीत दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले. उमंगला जीवशास्त्रात जास्त गोडी होती तर विवेकला अभियांत्रिकी विषयांत रस होता.\nउमंग डॉक्टर व्हायची स्वप्ने बघायचा. विवेकला डॉक्टर होणे परवडणारे नव्हते. उमंगने बारावी नंतर वैद्यक शास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले होते तर प्रथम पदविका व नोकरी करून पदवी करायचा निर्णय विवेकला घेणे भाग पडले. दोघा मित्रांच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी उद्दीष्ठ्य एकच – उच्च शिक्षणाचे \nइतकी वर्षे काटकसरीने जमा केलेला पैसा सिंधुताईंनी मुलाच्या कामी आणण्याचे ठरवले होते. नादारी साठी अर्ज विनंत्या करून सिंधुताईंनी सरकार कडून विवेकच्या अभियांत्रिकी पदविके च्या अभ्यासक्रमाचा खर्च कमी तर करवून घेतला होता परंतू कॉलेजचा इतर खर्च व पुस्तकांचा खर्च त्यांना व विवेकलाच उचलावा लागणार होता.\nस्वत:च्या मुलाला शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून दोन तीन घरची जास्तीची कामे करायला त्यांनी सुरुवात केली. येथे विवेकनेही कुबल साहेबांना विनंती करून त्यांच्या फॅक्टरीत अर्धवेळ काम मागून घेतले.\nसकाळी कॉलेज, दुपारी अभ्यास व सायं ६ ते १० काम असा दिनक्रम झाल्याने त्याची पूजेची कामे सहाजिकच बंद पडली. परंतू कुबल साहेबांच्या कृपेने त्याला त्याचा स्वत:चा हातखर्च वगैरे काढता आला.\nविवेक व उमंग ह्यांच्यातली मैत्री जरी टिकून होती, तरी बालसुलभ भावनांतला निखळपणा हळूहळू कमी होत होता. अभ्यासांचे विषय वेगळे, कॉलेजचे वातावरण वेगळे व महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज मधील मित्र मंडळी वेगळी \nदोघांनाही दिवसभराच्या रगाड्यातून फक्त रविवार मिळायचा – उमंग कधी कॉलेज च्या टिमकडून क्रिकेट तर कधी मित्रांबरोबर सहल, सिनेमा वगैरे मध्ये व्यस्त झाला. तर अर्धवेळ कामात रगडला गेलेला विवेक घरी आराम, वाचन किंवा राहिलेला अभ्यास भरून काढण्यात सुट्टी घालवायचा.\nदोन वर्ष भराभर निघून गेली. बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या उमंगला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला…. आणी उरली सुरलेली दोघांची मैत्री जवळपास तुटली. भांडण वगैरे नाही झाले पण दोघे एकत्र आले की त्यांच्या जवळ आपापसात बोलायला विषयच नसायचा \nदहावीत असलेली स्नेहा “पास झाली तर शाळेचे नशीब ” असं गमतीने सौ. कुबल म्हणायच्या – उमंग तर बहिणीच्या अभ्यासाकडे सरळ दुर्लक्ष करायचा. कुबल साहेबांना सकाळी फक्त नाश्त्याला तर रात्री फक्त जेवायला घरी वेळ मिळायचा.\nआणी एक दिवस स्नेहाच्या शाळेतून पालकांपैकी एकाला बोलावणे आले – मनाशी अस्वस्थ होत कुबल साहेब शाळेत पोहचले. वर्ग शिक्षकांना भेटल्यावर ते कुबलांना प्राचार्यांकडे घेऊन गेले. तेथे कुबलांसारखी काही पालक मंडळी बसलेली होती.\nप्राचार्यांच्या बोलण्यावरून कळले की जी मुले अभ्यासात यथा तथा आहेत त्यांना आवश्यकता पडल्यास दहावीच्या परीक्षेला बसू दिले जाणार नाही. अत्यंत उद्विग्न अवस्थेत कुबल फॅक्टरी ऐवजी घरी जायला निघाले…….\nअत्यंत उद्विग्न अवस्थेत कुबल फॅक्टरी ऐवजी घरी जायला निघाले……. त्यांना घरी आलेले पाहून सौ.कुबल आश्चर्यचकित झाल्या ” काय झालं शाळेत \n“कन्येने दिवे लावलेत” कुबल स्वत:वरच चिडलेले होते “तीला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, म्हणत होते मुख्याध्यापक \nपुढे त्यांनी सौ. कुबलांना पूर्ण वृत्तांत एका दमात सांगितला. सौ. कुबलांचा रक्तदाब अचानक वाढला. डॉक्टर बोलावण्या इतपत वेळ येऊन ठेपली.\nत्या दिवशी सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर अचानक साहेबांना विवेकची आठवण झाली. “सिंधूताई, विवेकला सांगा, फॅक्टरीत न जाता येथे भेटायला, महत्वाचे काम आहे.”\nविवेकच आता ह्या परिस्थितीत तोडगा काढू शकेल असा विश्वास त्यांना होता.\n“विवेक, स्नेहाच्या दहावीचे काही खरे नाही ” विवेक सायंकाळी त्यांना भेटायला येताच त्यांनी सरळ विषयालाच हात घातला.\n” विवेकने प्रश्न करताच त्यांनी भडभडा शाळेत झालेला प्रकार सांगितला.\nविवेकला शाळेचे नियम चांगलेच माहित होते.\n“पण ती तर क्लासेस ना जाते ना \n“तेथे काय शिकवतात देव जाणे, ह्या परिस्थितीत स्नेहावर रागावूनही फायदा होणार नाही”\n“आपण काय करायचं ठरवलंय ” विवेकनेच त्यांना विचारले.\n“स्पष्टच विचारतो, तुला तीचा अभ्यास घ्यायला जमेल ” कुबलांकडे प्रस्तावना प्रकार कधीच नसायचा.”तू संध्याकाळी फॅक्टरीत न येता ही जबाबदारी डोक्यावर घे ” कुबलांकडे प्रस्तावना प्रकार कधीच नसायचा.”तू संध्याकाळी फॅक्टरीत न येता ही जबाबदारी डोक्यावर घे \n“परीक्षेला फक्त ३ महिने उरलेत, मी माझ्याकडून प्रयत्न करीन, नानासाहेब” विवेकने त्यांना आश्वासन दिले.\nअनेक अडीअडचणींच्या वेळी कुबल एखाद्या पहाडासारखे सिंधूताईंच्या पाठीशी उभे राहिलेले होते.\nविवेकला त्यांच्या उपकारांची जाण नेहमीच होती. त्यातच अभ्यासाची गोडी असलेल्या विवेकसाठी हे काम फारसे अवघड नव्हतेच.\n“आज पासूनच सुरुवात करतो” विवेकने त्यांना सांगताच,\n“मलाही तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, विवेक” इतकेच ते बोलू शकले.\nत्या दिवशी पासून विवेक स्नेहाचा अभ्यास घेऊ लागला.विवेकने तीन महिने स्नेहावर घेतलेली मेहनत फुकट गेली नाही.\nजेमतेम काठावर पास होणारी स्नेहा चक्क प्रथम वर्गात दहावीची परीक्षा पास झाली.\nनानासाहेब कुबलांना व सौ. कुबलांना विवेकबद्दलचा आदर अजून दुणावला.\nइतके करून विवेकचे स्वत:च्या अभ्यासाकडे जराही दुर्लक्ष झालेले नव्हते. ते वर्ष त्याचेही महत्वाचे असे पदवीकेचे शेवटचे वर्ष होते. ह्या वर्षी मेरीट मध्ये आल्यासच पदवी अभ्यासक्रमाला थेट दुसऱ्या वर्गात त्याला प्रवेश मिळणार होता…..\nअपेक्षापूर्तीचा आनंद काय असतो ते विवेकला परीक्षेचा निकाल लागल्यावर कळले आता महत्वाचा प्रश्न नोकरी करून पदवी घेणे कितपत जमेल \nह्याचे उत्तर नानासाहेबांनी दिले – जसा विवेक प्रवेश मिळाल्याची बातमी घेऊन नानासाहेबांच्या समोर उभा राहिला, नानांनी त्याला सरळ सांगितले,” ह्या वर्षी पासून तुझी नोकरी बंद, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे“.\nनानांच्या हुकुमनाम्याने विवेक साफ गोंधळला.\n“सिंधूताई, जसा मला उमंग तसा विवेक, तुम्ही त्याला फक्त खर्चाला चिरीमिरी देत जा, बाकी मी सांभाळेन“. विवेक व उमंग दोघांचेही अभ्यास जोरदार चालू होते. दोघांच्या स्वभावात बराच फरक पडलेला होता. उमंग बराचसा खेळकर होत गेला तर विवेक जबाबदार. उमंग ने काहीही झाले तरी अभ्यासाला महत्त्व दिलेच होते. अभ्यासाच्या बाबतीत एकाला झाकावा व दुसऱ्याला काढावा अशी परिस्थिती होती.\nबारावीला स्नेहाने ‘येरे माझ्या मागल्या‘ उक्ती प्रमाणे नानासाहेबांचे रक्त आटवले. परीक्षेच्या आधी दोन महिने वेळात वेळ काढून जसे जमेल तसे विवेकने तीला अभ्यासात मदत केली. गाडी जेमतेम वरच्या वर्गात ढकलली गेल्याचे समाधान नानांना लाभले.\nह्या वेळी स्नेहा मध्ये झालेला छोटा बदल विवेकला अस्वस्थ करून गेला होता. शिकताना स्नेहाचे लक्ष अभ्यासात नसून आपल्यावर जास्त आहे असे त्याला वाटले होते म्हणून ह्यावेळी त्याच्याकडून हवी तेव्हढी मेहनत घेतली गेली नव्हती (किंवा स्नेहाने हवी तेव्हढी मेहनत घेतली नव्हती) पण विशेष विचार करण्या इतपत तो विषय त्याला महत्वाचा वाटला नाही.\nबारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर स्नेहासाठी नानासाहेबांनी दुचाकी घेतली. बसच्या अनियमित वेळा, बसची गर्दी व लांबचे अंतर ही कारणे नानांना पटण्याजोगी होती.विवेकच्या अभियांत्रिकी महाविद्यालयावरून पुढे गेल्यावर स्नेहाचे महाविद्यालय यायचे. विवेक सायकलवर ये जा करीत असे.\nकित्येकदा “चल मी पटकन सोडते तुला कॉलेजला” अशी लिफ्ट स्नेहा विवेकला द्यायची.\n“मला मित्रांनी पाहिले तर चिडवतील, मुलीच्या मागे दुचाकीवर बसून आला म्हणून”\n सांगायचे, मी तीला शिकवत होतो” स्नेहा पटकन म्हणाली.\nपण विवेकने काही उत्तर दिले नाही. नंतर दोघांची भेट विवेक स्वत:हून टाळायला लागला. स्नेहाचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे हे कळण्याइतका विवेक वयात आलेला होता.\nविवेकची सारासार विचार बुद्धी त्याला सावध करत होती. एका बाजूला नानांचे अनंत उपकार त्याला आठवत होते तर दुसरीकडे स्नेहाचा विचार डोक्यातून जाता जात नव्हता. शेवटी ‘विवेक‘ ने विचारांवर मात केली…. त्याने स्नेहाला पूर्णपणे टाळायचे ठरवले. विवेक दर खेपेला स्नेहाची भेट टाळायच्या प्रयत्नात होता तर दैव अजून वेगळ्याच प्रयत्नात होते. कुठल्या न कुठल्या निमित्ताने दोघांची गाठ पडायचीच. जी गोष्ट विवेक टाळू पाहत होता तीच घडली…..\nविवेक व स्नेहा एकमेकांच्या प्रेमात पडले बरेच महिने हे प्रकरण दोघांनी सर्वांपासून दडवण्यात यश मिळवले. स्नेहाच्या अती उत्साहा मुळे कित्येकदा भांडे फुटता फुटता राहिलेले होते.\nज्या गोष्टीची भीती सतत विवेकला छळायची ती गोष्ट एकदा घडली. उमंगच्या वर्ग मैत्रिणीने त्यांना एकत्र बघितले.\nसर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे…… बातमी मिळूनही उमंग बर्फासारखा थंड होता.\n“मला कल्पना होतीच, असे काहीतरी घडेल ह्याची” इतकीच प्रतिक्रिया त्याने तिच्याजवळ व्यक्त केली.\nपण घरी गेल्यावर मात्र आई वडिलांना त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन त्याने सर्व कहाणी कथन केली.\nसौ.कुबलांचा त्रागा मुलीची आईच समजू शकेल असा होता.\nस्नेहाला घराबाहेर जायचे नाही, दुचाकी बंद, कॉलेजला सोडायला आणायला कंपनीची गाडी व चालक, बाजारात जाताना आई बरोबरच जायचे व अन्य अनेक बंधने घालण्यात आली.\nत्यातच त्यांचा रक्तदाबाचा विकार परत उफाळून वर आला. सिंधूताईंचे घरातले येणे आता त्यांना नकोसे झाले होते.\nप्रत्येक गोष्टीत त्या सिंधूताईंवर उखडायला लागल्या होत्या. कुबलांची परिस्थिती निराळी होती. ते विवेकवर संतापले नसले तरी त्यांना वाईट नक्कीच वाटले होते.\nत्यांनी विवेककडे फॅक्टरीत ह्या विषयी विचारणा केली.\n“नानासाहेब, मी कुठल्या तोंडाने आपणांस ही गोष्ट सांगणार मी स्वत:ला आवरण्याचा खूप प्रयत्न केला पण मला जमले नाही.” कुबलांना त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचे स्पष्ट दिसत होते.\nत्याच्या प्रामाणिक पणाचा अनुभव त्यांनी ह्यापूर्वी घेतलेला होता त्यामुळे विवेक खोटं कधीच बोलणार नाही हे ते जाणून होते.\nह्या परिस्थितीला कसे हाताळावे ह्याचा गहन प्रश्न त्यांना पडला होता. उमंगला तर ह्या गोष्टीचे काहीच नवल वाटले नव्हते किंबहुना आपले बिंग फुटायच्या आत स्नेहाचे बिंग फुटले हे बरेच झाले असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येऊन गेला.\nउमंगला तर ह्या गोष्टीचे काहीच नवल वाटले नव्हते किंबहूना आपले बिंग फुटायच्या आत स्नेहाचे बिंग फुटले हे बरेच झाले असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येऊन गेला. सिंधूताईंना समजेनासे झाले होते की कुबल वहिनींना नेमके काय झाले ते… आजार म्हणावा, तर रक्तदाबाचा विकार जुनाच होता… त्यांनी स्नेहाला विचारायचा प्रयत्न केला पण जेंव्हा जेंव्हा त्या स्नेहा जवळ बोलायला जात, तेंव्हा सौ. कुबल काही ना काही निमित्ताने जवळ येऊन उभ्या राहत. शेवटी त्यांनी विवेकला विचारले…. आईची नजर चुकवीत विवेक ‘काहीच माहित नसल्याचे‘ आईशी प्रथमच खोट बोलला…..\nएका रात्री सौ. कुबलांना इस्पितळात दाखल करावे लागले. रक्तदाबाची व्याधी फार दिवस अंगावर काढल्याने शेवटी शरीराने साथ देण्यास नकार दिला होता. चाचण्यांत मधुमेहाचा विकारही समोर आला होता. कुबल साहेबांच्या घर, फॅक्टरी व इस्पितळ ह्या चकरा सुरू झाल्या. स्नेहाला आई डोळ्यासमोरून हलू देत नव्हती. घर सांभाळण्याची जबाबदारी सिंधूताईंच्या डोक्यावर येऊन पडली. विवेक शेवटच्या वर्षाचा अभ्यास जोरात करीत होता. उमंगच्या दिवसभराच्या कार्यक्रमांत फारसा फरक पडलेला नव्हता. ***\nदैवाने सौ. कुबलांची फार काळ परीक्षा घेतली नाही…. एका रात्री स्नेहाला त्यांनी झोपेतून जागे केले…..\n“मी खूप थकली आहे ग स्नेहा… मला नाही वाटत आता मी परत हिंडू फिरू शकेन….” आईचा स्वर खुप खोलातून आल्याचा भास स्नेहाला होत होता. त्यांना मात्र त्यांचे बोलणे पूर्ण करायची घाई होती…\n“मी हरले, तुला विवेक आवडत असेल तर तू त्याच्याशीच लग्न कर…”\nस्नेहाला कळेनासे झाले काय करावे– “आई तू शांतपणे झोपून राहा, मी आता नर्स ला बोलावते” करीत स्नेहाने खाटे जवळील बेलचे बटण दाबले.\n“मी, मला….खूप…त्रास…सिं..ह…” आई ग्लानीत काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत असल्याचे स्नेहाला जाणवत होते. खाटेजवळील बेलचे बटण दाबून ठेवीत स्नेहा “आई, आई…” म्हणत त्यांना शुद्धीवर ठेवायचा प्रयत्न करीत होती. स्नेहाचेच नाही तर ड्युटी वरील डॉक्टरांचे प्रयत्नही कमी पडले…..\nनानासाहेब व उमंग येई पर्यंत जेमतेम त्यांनी दम धरला….. नानासाहेबांचा हात हातात असताना प्राण गेल्याचे भाग्य मात्र दैवाने त्यांना अर्पण केले…. सर्व क्रिया कर्मांतर झाल्यानंतर एक दिवस कुबलांनी उमंगला विश्वासात घेतले, “विवेक बद्दल तुझे मत काय\n“आपल्या उपकारांखाली दबलेला आहे, तुमच्या साठी ह्या सारखा जावई शोधून सापडणार नाही.” नानासाहेबांनी इतक्या कठोरपणे प्रेमाबद्दल कधीच विचार केला नव्हता पण आजची पिढी व्यवहाराला महत्त्व जास्त देते ह्याची जाणीव त्यांच्या मनाला नकळत शिषारी आणून गेली.\nसिंधूताईंना त्यांनीच ह्या विषयावर बोलते केले….\nत्या गरीब पोळ्या लाटणाऱ्या बाईला ह्या प्रकारांची कल्पनाच नव्हती. नानासाहेबांनीही झाकली मूठ ठेवून फक्त ‘स्नेहा व विवेक एकमेकांना पसंत करतात, तर आपणच त्यांचे लग्न लावून देऊ‘ एव्हढेच सांगितले तेंव्हा त्यांना कळले की आपला मुलगा आता वयात आला आहे…\nतरीही त्याचे स्नेहाशी लग्न लावायची कल्पना त्यांनी स्वप्नातही केलेली नव्हती. त्या गरीब माउलीची स्वप्ने तिच्या आवाक्यात मावतील एव्हढीच होती.विवेकचे लग्न स्नेहाशी एका घरगुती समारंभात पार पडले. अगदी जवळच्या नातलग व शेजाऱ्यां खेरीज कुणाला फारशी आमंत्रणे नव्हती…\nसिंधूताई नानांच्या अजून एका उपकाराखाली आल्या.\nस्नेहाचा चेहऱ्यावर बऱ्याच काळा नंतर प्रथमच टवटवी आली.\nविवेकला तर स्वप्नांत असल्यागत झालेले.\nनानासाहेबांच्या चेहऱ्यावर एक जबाबदारी पार पडल्याची भावना स्पष्ट दिसत होती.\nलग्नानंतर विवेकला घरजावई करायची घाई नानांनी केली नाही ते केवळ विवेकच्या स्वाभिमाना पोटीच… मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या विवेकसाठी फॅक्टरीत मात्र वरच्या हुद्द्याची जागा त्यांनी तयार केली व बहुतांश जबाबदारी त्याच्यावरच टाकली. कंपनी मार्फतच त्याच्या राहण्यासाठी एक ब्लॉक दिला गेला व तेही सर–व्यवस्थापकाचा हक्क आहे असे भासवूनच दिला. बाकी कित्येक गोष्टी सर –व्यवस्थापकाचे हक्क आहेत असे भासवून त्याला दिल्या गेल्या. ***\nउमंगचे लग्न त्याच्या वर्ग मैत्रिणीशी धुम धडाक्यात झाले… त्याच्या सासरची बहुतांश मंडळी परदेशात मोटेलचा व्यवसाय करणारी होती. पर जातीतली मुलगी केली म्हणून नानांना त्याच्यावर रागावण्याचेही धैर्य राहिलेले नव्हते. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या उमंगला परदेशी जाण्याचे वेध लागलेले होते. पारपत्र व परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा परवाना हे सोपस्कार पार पडल्यावर लगेचच उमंग ‘संशोधन‘ करायला पत्नीसह परदेशी रवाना झाला – त्याच्या राहण्याची सोय करण्याची नानांवर जबाबदारी नव्हती…ती सोय लग्ना आधीच केली गेलेली होती…. ***\nदिवसांमागून दिवस व वर्षांमागून वर्ष जात होती….\nनानांनी फॅक्टरीत जाणे बंद केले होते. वयोवृद्ध नानांचा व सिंधूताईंचा आधार विवेक व स्नेहाला एक कन्या रत्न झालेले होते.\nविवेक सकाळी नाश्ता करून फॅक्टरीत गेला की, सिंधूताईंना व लहानग्या पुजाला घेऊन स्नेहा रोज नानांकडे यायची.\nनाना, सिंधूताई, स्नेहा व पुजा एकत्र दुपारचे जेवण करीत व नानांचे रात्रीचे जेवण बनवले की मग त्या घरी परतत तोवर विवेक घरी यायची वेळ झालेली असे. रोजचा हा दिनक्रम सर्वांसाठीच सुकर होता….\nआसपास बरीच प्रगती झालेली होती…. मोबाईल, कॉम्प्युटर्स ह्यात गती अधिक आल्याने तसेच फॅक्टरीचा ताप रोज वाढत असल्याने विवेकला हल्ली यायला उशीर होवू लागला होता…\nमात्र उशीर होणार असल्याचे तो दर वेळी फोन करून स्नेहाला कळवीत असे….\nअन….. त्या दिवशी.. ते घडले….\nस्नेहाच्या स्वप्नातही नसलेली, सिंधूताईंनी नावही न ऐकलेली…..\nउमंगच्या कित्येक आग्रहांना फेटाळलेली, तर नानांच्या अभिमानाला ठेच पोहचणारी… घटना घडली होती….\nविवेक मद्याच्या नशेत घरी आलेला होता \nवन फॉर द रोड … शेवट \nविवेक मद्याच्या नशेत घरी आलेला होता दाराची बेल वाजली म्हणून अर्धवट झोपेत असलेली स्नेहा दार उघडण्यासाठी उठली. विवेकच असणार ह्याची खात्री होती, कारण संध्याकाळीच ‘बाहेर जेवणार‘ असल्याचा त्याचा फोन येऊन गेलेला होता. सेफ्टी डोअर मधून खात्री करीत तीने दरवाजा उघडला. अचानक आलेल्या एका विचित्र वासाने डोळ्यावरची तीची झोप उडाली. तीला तो वास नेमका कसला ते कळले नाही. तशीच अर्धवट झोपेत चालत ती बेड वर जाऊन पडली. विवेक कपडे बदलून व बाथरुमला जाऊन आला व बेडवर लवंडला. परत तोच दर्प तीच्या नाकांत शिरला. पडल्या पडल्या तो दुर्गंध कसला असावा ते आठवण्याचा प्रयत्न ती करींत होती. आणी खाडकन तीचे डोळे उघडले….. हा नक्कीच मद्याचा दर्प होता; कारण कधी विवेक बरोबर हॉटेल मध्ये जेवायला गेली की, तेथे आजूबाजूच्या टेबलांवरून तसला दुर्गंध यायचा…. रात्रभर तीला झोप लागली नाही. ती स्वत:ची समजूत घालिंत होती की कदाचित हा तो दुर्गंध नसावा, परंतू वातानुकूलित खोलीत आता तो चांगलाच जाणवत होता.\nसकाळी उठल्यावर काहींच झाले नसावे इतक्या खेळकरपणे विवेक वावरत होता म्हणून तीला स्वत:वरच शंका येऊ लागली. सकाळची घाई–गडबडीची वेळ असल्याने तो विषय तीने काढलाच नाही. परंतू त्यामुळे पूर्ण दिवसभर तीचे कुठल्याच गोष्टीत लक्ष लागले नाही.\nसायंकाळी उशीराने विवेक घरी आल्यावर पुजाशी खेळत असताना तीने विचारले, ‘काल बराच उशीर झाला, तो ’ ‘हो, अगं एक सरकारी निवीदा भरायची होती त्यात मदत करायला सरकारी अधिकारी आला होता,मग त्याला घेऊन जेवायला बाहेर जावेच लागले‘ पुजाशी खेळत खेळतच तो बोलत होता त्यामुळे त्याच्या डोळ्यातले भाव स्नेहाला कळू शकले नाहीत. ‘हे सरकारी अधिकारी मद्य खूप पितात म्हणे‘ स्नेहाने खडा टाकायचा प्रयत्न केला ‘हो, त्यांना काय आमच्या सारख्यांकडून फुकट मिळते ना ’ ‘हो, अगं एक सरकारी निवीदा भरायची होती त्यात मदत करायला सरकारी अधिकारी आला होता,मग त्याला घेऊन जेवायला बाहेर जावेच लागले‘ पुजाशी खेळत खेळतच तो बोलत होता त्यामुळे त्याच्या डोळ्यातले भाव स्नेहाला कळू शकले नाहीत. ‘हे सरकारी अधिकारी मद्य खूप पितात म्हणे‘ स्नेहाने खडा टाकायचा प्रयत्न केला ‘हो, त्यांना काय आमच्या सारख्यांकडून फुकट मिळते ना ’ ‘पण आपण द्यावे कशाला ’ ‘पण आपण द्यावे कशाला ’ स्नेहा विषय दामटवत म्हणाली ‘अगं, मी नाही दिली तरी तो प्यायचा थांबणार थोडीच तो दुसऱ्यांकडून वसूल करील व मग निविदा आपल्याला कुठून मिळणार ’ स्नेहा विषय दामटवत म्हणाली ‘अगं, मी नाही दिली तरी तो प्यायचा थांबणार थोडीच तो दुसऱ्यांकडून वसूल करील व मग निविदा आपल्याला कुठून मिळणार ’ ‘पण तू कशाला प्यायलास’ ‘पण तू कशाला प्यायलास’ अचानक हातातल्या खेळणे पुजाकडे सरकवत विवेकने स्नेहाकडे रोखून पाहिले ‘तुला काय माहित मी प्यायलो होतो की नाही ’ अचानक हातातल्या खेळणे पुजाकडे सरकवत विवेकने स्नेहाकडे रोखून पाहिले ‘तुला काय माहित मी प्यायलो होतो की नाही ’ ‘वास किती येत होता‘ ‘मी….’ विवेक काही बोलणार इतक्यात फोन वाजला. ‘…जरा फोन घे न‘ स्नेहाने फोन घेतला. ‘हाय स्नेहा‘ पलीकडे उमंग ’ ‘वास किती येत होता‘ ‘मी….’ विवेक काही बोलणार इतक्यात फोन वाजला. ‘…जरा फोन घे न‘ स्नेहाने फोन घेतला. ‘हाय स्नेहा‘ पलीकडे उमंग ‘ अरे आज बऱ्यांच दिवसांनी फोन केलास ‘ अरे आज बऱ्यांच दिवसांनी फोन केलास ’ मग फोनवर गप्पा सुरू झाल्या, विवेकशीही तो बराच वेळ बोलत होता. उमंगची पत्नी, मिना पण स्नेहाशी बोलली. त्यातच अर्धा तास गेला. उमंग बर्याच वर्षांनी भारतात येणार म्हणून स्नेहा एकदम खूश झाली. किती बोलू आणी किती नको असे तीला झालेले. तो आल्यावर त्याला काय काय आवडते ते सर्व बनवायचे प्लॅन तीचे सुरू झाले. विवेकच्या निविदांचा विषय बाजूला पडला ’ मग फोनवर गप्पा सुरू झाल्या, विवेकशीही तो बराच वेळ बोलत होता. उमंगची पत्नी, मिना पण स्नेहाशी बोलली. त्यातच अर्धा तास गेला. उमंग बर्याच वर्षांनी भारतात येणार म्हणून स्नेहा एकदम खूश झाली. किती बोलू आणी किती नको असे तीला झालेले. तो आल्यावर त्याला काय काय आवडते ते सर्व बनवायचे प्लॅन तीचे सुरू झाले. विवेकच्या निविदांचा विषय बाजूला पडला उमंग त्याच्या पत्नी व दोन वर्षाच्या हितेश सह महिन्याभरासाठी भारतात येणार होता. नानांचे पारपत्र व परदेशात राहण्याचा परवाना तयार करायला त्याने स्नेहा व विवेकला बजावून बजावून सांगितले होते. काही दिवसांसाठी तो नानांना परदेशात स्वत:च्या घरी न्यायचे म्हणत होता. दोन तीन दिवस रोजच्या सारखे गेल्यावर फिरून विवेक उशीरा घरी आला. आज स्नेहा त्याच्यासाठी जागी होती…. “काय चालवले आहेस हे उमंग त्याच्या पत्नी व दोन वर्षाच्या हितेश सह महिन्याभरासाठी भारतात येणार होता. नानांचे पारपत्र व परदेशात राहण्याचा परवाना तयार करायला त्याने स्नेहा व विवेकला बजावून बजावून सांगितले होते. काही दिवसांसाठी तो नानांना परदेशात स्वत:च्या घरी न्यायचे म्हणत होता. दोन तीन दिवस रोजच्या सारखे गेल्यावर फिरून विवेक उशीरा घरी आला. आज स्नेहा त्याच्यासाठी जागी होती…. “काय चालवले आहेस हे ” बेडरूम मध्ये आल्याआल्या तीने विचारले “कुठे काय..काही नाही ” बेडरूम मध्ये आल्याआल्या तीने विचारले “कुठे काय..काही नाही \n“आज परत तू प्यायला आहेस ” “अगं घ्यावे लागले त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर“\n“विवेक हे मला अजिबात पसंत नाही” “पण माझाही नाईलाज आहे ना स्नेहा…” .\nरात्री बयाच उशीरापर्यंत दोघांचा त्या विषयावर वाद सुरू होता. मध्येच सिंधूताईंनी दरवाजा ठोकला….”स्नेहा, झोपला नाहीत ते अजून, सकाळी लवकर उठायचे आहे तुला“. रात्रभर बिछान्यांत तळमळत असलेल्या स्नेहाला विवेकच्या मंद घोरण्याबरोबर तो वास सहन करावा लागला होता. सकाळी उठल्यावर ह्या गोष्टीचा साक्षमोक्ष लावायचे तीने ठरवले सकाळी पुजाला शाळेच्या बसवर सोडून तीने आल्या आल्या बेडरूम मध्ये विवेकला ह्या प्रश्नावर परत छेडले… परत वाद विवाद सुरू झाले….. त्या दिवशी विवेक नाश्ता न करताच फॅक्टरीत गेला…..\nहे हळूहळू वाढत गेले…. एका रात्री दोघांचे आवाज इतके वाढले की, सिंधूताई जाग्या झाल्या…. मग त्यांनाही माहित होणे क्रमप्राप्त होते. त्या मातेला इतका मोठा धक्का पती गेल्यावर प्रथमच मिळाला होता…\nविवेकचे काही ना काही निमित्ताने उशीरा येणे सुरू होते. आल्यावर दोघांचे भांडण, पुजाचे रडणे हा नित्य कार्यक्रम झाला होता. एकदा तर रागाच्या भरात विवेकने स्नेहाला धक्का देऊन ढकललेही होते. मारहाणच काय ती बाकी होती……सिंधूताईंनी विवेकशी बोलणे बंद केले होते… स्नेहाही फक्त कामापुरती त्याच्याशी बोलायची…. फक्त पुजाशीच काय तो धड बोलत असायचा…. हे असें सुरू असतांना उमंग व त्याची पत्नी मुलाला घेऊन भारतात आले. नानांकडे उतरलेला उमंग रोज सायंकाळी विवेकच्या ब्लॉक वर ‘कंपनी‘ द्यायला येवू लागला. बाहेर सुरू असलेले प्रताप आता घरापर्यंत येऊन पोहचले होते. उमंग आला की, सिंधूताई पुजाला घेऊन नानांकडे जात. घरात सुरू असलेला धिंगाणा पहाण्याची ताकत त्यांच्यात नव्हती. स्नेहाला अजून धक्का अजून ह्या काळात लागला. उमंगला हवे म्हणून मांसहारी पदार्थ विवेकने हॉटेलला फोन करून घरी मागवले. उमंग नानांना घेऊन परदेशात जायचा दिवस जवळ येत होता म्हणून स्नेहा गप्प होती. काही दिवसांचाच फक्त प्रश्न होता…. नाना बंगला पूर्ण बंद करून; सर्व व्यवस्था चोख झाली आहे हे पाहून एका मध्यरात्री उमंग बरोबर परदेशी रवाना झाले….. आणी होती नव्हती ती चाड विवेकने वेशीवर टांगली.\nरोज पिऊन येणे, आल्यावर स्नेहाशी भांडणे, कधी कधी मारहाण हे प्रकार सुरू झाले…. सिंधूताई बऱ्याचदा मध्ये पडायच्या तेंव्हा त्यांच्यावर हात उचलायला विवेकने कमी ठेवले नाही.\nआजकाल सिंधूताई व स्नेहा फार गप्प गप्प राहायला लागलेल्या होत्या… दोघींचे आधीचे गप्पांचे विषय साफ आटलेले होते…. सिंधूताई फक्त पुजा च्या बरोबर जरा काय त्या बोलायच्या…. बराच वेळ पुजाच्या केसांमधून हात फिरवत दु:खाचे कढं आतल्या आत सहन करायच्या….. स्नेहाच्या चेहऱ्याची तर न बघवण्यासारखी अवस्था होती…. एकदा कपाळावरचे टेंगूळ स्पष्ट दिसत होते…. तर एकदा सुजलेला डोळा…… विवेक चिडचिड्यासारखा घरात वागत असे…. एकदा रात्री झोपेत बरळतांना स्नेहाने त्याला ऐकले…. स्नेहाला फक्त इतकेच कळू शकले होते की सरकारी अधिकाऱ्यांकडून त्या निविदा विवेक ऐवजी दुसऱ्याच कुणाला देण्यात आलेल्या होत्या….. ***पुजा सकाळची लवकर उठून बसे आजीची व तीची खोली एक होती. मग आजी बरोबर दूध पिणे, अंघोळ वगैरे कार्यक्रम आटपायचे. तोवर स्नेहा जागी झालेली असे. एका सकाळी “आजी, आजी, ए आजी ऊठ ना…” अश्या पुजाच्या हाकांनी स्नेहा जागी झाली. “पुजा काय गोंधळ घालतेस सकाळ्ळी सकाळी ***पुजा सकाळची लवकर उठून बसे आजीची व तीची खोली एक होती. मग आजी बरोबर दूध पिणे, अंघोळ वगैरे कार्यक्रम आटपायचे. तोवर स्नेहा जागी झालेली असे. एका सकाळी “आजी, आजी, ए आजी ऊठ ना…” अश्या पुजाच्या हाकांनी स्नेहा जागी झाली. “पुजा काय गोंधळ घालतेस सकाळ्ळी सकाळी \n“आई, बघ ना आजी उठतच नाही” ह्या पुजाच्या वाक्याने स्नेहाच्या काळजाचा ठोका चुकला ” आत्या, आत्या….” असा आवाज देत ती सिंधूताईंना हालवू लागली….. चौथ्या मजल्यावरील डॉक्टर जोशींना तातडीने बोलावणे गेले… ते आल्यावर त्यांनी सिंधूताईंचे झोपेतच प्राणोत्क्रमण झाल्याचे सांगितले…… पुजा व स्नेहाचा उरलासूरला आधार कोसळून पडला होता…. विवेकच्या चेहऱ्यावर अपराधाची छटा स्पष्ट दिसत होती. …. ***\nसिंधूताईंच्या निधना नंतर विवेकमध्ये लक्षणीय बदल झाला होता… सायंकाळी तो लवकर येत असे, दारूला शिवणेही त्याने बंद केले… सिंधूताई गेल्यानंतरचे १०/१२ दिवस त्याने अजिबात स्नेहाला त्रास दिला नाही. त्याला ह्या सर्व गोष्टींचा पश्चात्ताप झाल्याची स्पष्ट जाणीव दिसत होती…. सिंधूताईंच्या अस्थी विसर्जन व इतर क्रिया कर्मांतरासाठी विवेकने नाशिकला जावे असे ठरले होते… विवेक नाशिकला जाण्याच्या एक सायंकाळ आधी स्नेहाने हळूच त्याला विचारले ” मी बरोबर येऊ .. आत्यांना शेवटचा निरोप देण्याचे माझ्या मनांत आहे.”\n“हो, चालेल” एव्हढेच त्रोटक उत्तर देऊन तो शून्यांत हरवला….***सकाळी लवकर उठून पुजाची व स्वत:ची तयारी आटोपून स्नेहा तयार होती….\nविवेक तयार होवून आला व ते तीघे सिंधूताईंचा अस्थिकलश घेऊन निघाले….\nविवेक ने गाडी बाहेर काढली\n” स्नेहाच्या चेहर्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते…\n“तो नेमका आजारी पडलाय \n“तू चालवशील गाडी, इतक्या लांब \nनाशिकला अस्थी विसर्जन झाल्यानंतर थोडा वेळ फेर फटका मारून सायंकाळी विवेक व स्नेहाचा परतीचा प्रवास सुरू झाला….\nइगतपुरी जवळ महामार्गावरील हॉटेल दिसताच विवेकने गाडी वळवली…\nस्नेहाच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करीत “चला, काहीतरी खाऊन घेऊ“\nमध्ये गेल्यावर त्याने पुजा व स्नेहासाठी खाण्याची ऑर्डर तर स्वत:साठी पिण्याची ऑर्डर दिली\n” अच्छा, ह्या साठी गाडी थांबवलीस, आत्याच्या अर्थी गोदावरीत अजून पूर्ण बुडल्या नसतील तेव्हढ्यात तू आपला ग्लासांत बुडायला लागलास ” स्नेहा पोटतिडकीने बोलत होती,….\n“दहा दिवसांत मला वाटले होते की आता तरी तू सुधारशील, सख्या आईचा जीव घेणाऱ्या ह्या विषाला तू स्पर्श करणार नाहीस, आता अजून काय बाकी राहिले आहे एक दिवस पुजाला व मलाही ह्याच ग्लासात बुडवून गिळून जा एक दिवस पुजाला व मलाही ह्याच ग्लासात बुडवून गिळून जा \nतिच्याच्याने पुढे बोलवेना…. खाण्याचे पदार्थ टेबलावर आलेले असूनही, पुजाचा हात धरून तीला जवळजवळ फरफटत नेत ती गाडी जवळ आली… एका वेटरकडून गाडीची चावी मागवून घेत सरळ गाडीतच जाऊन बसली….\nविवेक तासाभरा नंतर आरामात स्वत:चा कार्यक्रम आटपून डुलत डुलत गाडीत येऊन बसला. येतांना छोटी कोकची बाटली तीला त्याच्या हातात दिसली…\n”स्नेहा, मला तुला काही सांगायचे आहे.”…\n“आई गेल्यापासून मी मद्याला शिवलोही नाही, अर्थी विसर्जना नंतर मी शेवटचे मद्य घेऊन मग कायमचे हे विष सोडेन असे ठरवलेलेच होते”…\n“सुरू करायला मुहूर्त शोधला नाही; बंद करायला निमित्त का हवे… असेच असेल तर पुढे परत सुरू करायला वेळ थोडी लागणार ” स्नेहाचा विवेकवर आता कवडीचाही विश्वास नव्हता….\n” हे काय आहे हातात तुझ्या \n“नथिंग यार, इटस् द लास्ट वन….. वन फॉर द रोड.”\n“हे तरी शेवटचे का \n“पुजाची शपत्थ…” करीत त्याने गळ्याला हात लावला….\n“बाबा हळू चालव ना….” ह्या पुजाच्या वाक्याने स्नेहा ग्लानीतून जागी झाली… सकाळी लवकर उठल्याने तीचा मागच्या सिटवर बसल्या बसल्या डोळा लागला होता. तीला सर्व प्रथम जाणीव झाली ती, गाडी अतिशय वेगात घाट उतरत आहे ह्याची….\n“विवेक, आर यु इन युवर सेन्सेस”\n“ऑफकोर्स डियर” म्हणत त्याने अजून एका ट्रकला मागे टाकले…\nवळणांवर तो थोडाही वेग कमी करीत नसल्याचे स्नेहाला जाणवत होते…\n“विवेक प्लिज, जरा हळू चालव पाहू….”\n“काही होत नाही…”ह्या वाक्या बरोबरच अजून एक ट्रक मागे टाकला…. आणी अचानक समोरच गायींचा मोठा कळप पाहून स्नेहाला ब्रह्मांड आठवले….\nजोरांत ओरडत व डोळे बंद करीत ती खाली वाकली त्यामुळे तीला पुढे काय झाले ते कळलेच नाही…\nपुजा कळण्याच्या मानाने लहान होती….\nविवेक कळण्याच्या पलीकडे गेलेला होता….\nकाही क्षण आपण हवेत गटांगळ्या खातोय असेच तीला वाटत होते…. व नंतर ती सर्व भावनांच्या पार गेलेली होती.\nसकाळी पेपरमध्ये बातमी होती… ” शहरातले नावाजलेले उद्योजक श्री. कुबल ह्यांचे जावई विवेक, मुलगी पुजा व पत्नी स्नेहाचा भिषण मोटार अपघातात मृत्यू \nफोन वाजल्यावर उमंग ने फोन घेतला, “येस …..” बऱ्याच वेळ तो निःशब्द होता… मग हळूच त्याने फोन ठेवला. आधी अपघात, मग दाखल केले आहे व मग मृत्यू अश्या रितीने नानांना ही बातमी द्यावी लागणार हे तो जाणून होता.\nनानांच्या खोलीकडे तो वळला… आणी आत जाताच नाना छातीवर एक हात ठेवून एका हातात फोन ह्या अवस्थेत खाली कोसळलेले त्याला दिसले ….\n“वन फॉर द रोड” चा हा दुनियेतला कितवा बळी होता देव जाणे \nही कथा माझ्या आयुष्यात लिहीलेली पहिली कथा आहे. मनोगतावर जुलै २००५ च्या सुमारास ही प्रकाशीत केली होती. सुरूवातीच्या ३ भागांना मिळालेले प्रतिसाद व वाचकांनी अचानक चौथ्या व शेवटच्या भागाला प्रतिसाद का दिले नाहीत हे शोधून काढाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की हा दु:खद शेवट वाचकांना फारसा आवडला नव्हता. ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांनीही त्यात स्पष्टपणे तसे नमुद केले होते…….\nमग हा खालील खुलासा करणे मला भाग पडले – तो येथे देत आहे कारण ब्लॉगवर त्वरित प्रतिसाद देऊन स्पष्टीकरण देणे शक्यच होणार नाही….\nमाझ्या भावना आपल्या सर्वांहून वेगळ्या नाहीत शेवटचा भाग लिहिताना हा असा शेवट करायला नको असे राहून राहून वाटत होते पण त्यामुळे कथेशी प्रामाणिक राहिल्याचे समाधान मिळाले नसते.\nविवेक हे एक कथेतले पात्र आहे, तर ‘वन फॉर द रोड’ ही एक प्रवृत्ती सुखी शेवटच द्यायचा असता तर अस्थिविसर्जना नंतर परतून येताना विवेकला हॉटेल मध्ये बसून दारू ढोसताना दाखवलेच नसते व त्या ऐवजी शेवट एक गुलाबी करता आला असता…..\nकोणत्याही लेखकाला स्वतःच्या कथेचा दुःखद शेवट हा क्लेशकारकच असतो व नेहमीच सुखांत कथा मन जिंकून जातात पण मग वाचकांना प्रवृत्ती कश्या अनुभवायला मिळतील \nमाझेही मन ह्या शेवटाला ‘नकोसा शेवटच’ म्हणत राहील परंतू माझा नाईलाज होता-\nरेवा बसची वाट पाहत उभी होती- तसा फार उशीर झालेला नसला तरीही रहदारी तुरळक होत होती. बस लवकर यावी असा मनोमन विचार करीत असतानाच आजूबाजूला हातात हात घालून रेंगाळणारी युगुले तीच्या विचारांत खंड आणीत होती. त्यातले एक तर स्टॉपच्या लोखंडी पाइपांवर बसून प्रणयांत रंगले होते.\nरेवाला हे नवीन नव्हते. आठ वाजत आले की, ओव्हरटाइमच्या बहाण्याने नोकरी करणारी तरूण मंडळी जोडीने फिरणे हे काही गुपित राहिलेले नव्हते. ऑफिस मधल्या काही मुली त्याच मार्गाने जात पण आपण त्या गावचेच नाहीत असे दाखवीत तेंव्हा रेवाला त्यांची मजा वाटे.\nकित्येकदा वासंतीला वाचवण्यासाठी तीच्या घरी रेवाने खोटे निरोप दिले होते. तिला व्यक्तीश्या: हे पसंत नव्हते परंतू आईची तब्येत ढासळली की, वासंती खेरीज तिला कोणी सहकार्य करीत नसे व म्हणूनच तिचा नाईलाज होई.\nवासंतीचा विचार डोक्यात आल्याबरोबर तिला आजचा प्रसंग आठवला, कामे तुंबून राहिली आहेत म्हणून वासंतीला आज ऑफिसमध्ये चांगलाच ओरडा बसला होता व काम झाल्याखेरीज घरी जायचे नाही अशी तंबीही मिळालेली होती. बिच्चारी वासंती ऑफिसात बसून स्वत:ची तुंबलेली कामे करीत होती.\nरेवाही तशी दिसायला बरी होती. नाकी डोळी सुंदर, गहूवर्ण रंग – उंची, बांधा सहज नजरेत भरण्याइतपत आकर्षक…. कार्यालयात येणारा प्रत्येक नवांगत “ही कोण हो ” म्हणत तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करी. वासंती तर गमतीने तिला चिडवे,”तू राजच्या समोर येऊच नकोस बाई, नाहीतर तो मलाच विसरायचा ” म्हणत तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करी. वासंती तर गमतीने तिला चिडवे,”तू राजच्या समोर येऊच नकोस बाई, नाहीतर तो मलाच विसरायचा ” पण श्यामळू व अलिप्त स्वभावामुळे तिच्याशी सर्वजण अंतर ठेवूनच वागीत व बोलीत. कार्यालयातील आगाऊ मुलेच नव्हेत तर माणसे देखील अघळपघळ बोलायचा प्रयत्न करायला लागली तर त्यांना ही सरळ “मी जरा कामांत आहे, आपण नंतर बोलू ” पण श्यामळू व अलिप्त स्वभावामुळे तिच्याशी सर्वजण अंतर ठेवूनच वागीत व बोलीत. कार्यालयातील आगाऊ मुलेच नव्हेत तर माणसे देखील अघळपघळ बोलायचा प्रयत्न करायला लागली तर त्यांना ही सरळ “मी जरा कामांत आहे, आपण नंतर बोलू ” असे सांगून कटवी.\nबस येत असलेली पाहून खांबाला टेकून उभी असलेली रेवा पुढे सरकली अन… अचानक मागल्या अंधारातून एका टपोरी टाइपच्या युवकाने तिला जोरात धक्का दिला – बेसावध रेवाने जेमतेम बस जवळ येण्याच्या आत स्वत:ला सावरले व रागाने मागे वळून पाहते, तर तो पोरगा धावत असलेला तिला दिसला…”मरो; बस चुकवायची नाही” हा विचार रेवा करीत थांबलेल्या बसचा दांडा धरून पायरी चढणार तितक्यात तीच्या लक्षात आले की खांद्यावरची आपली पर्स त्या पोराने पळवली…. काय करावे ह्या विचारांनी गोंधळलेली रेवा एक पाय पायरीवर तर दुसरा रस्त्यावर अश्या परिस्थितीत उभी होती….\n“अहो ताई येताय का” वाहकाची हाक ऐकून काय करावे ह्या विचारांत असतानाच त्याने घंटी बडवली व बस सुरू झाली.\nरेवा रस्त्यावर तो पोरगा पळाला त्या दिशेने पाहू लागली. भानावर आल्यावर तिने सर्वप्रथम स्टॉपवर बसलेल्या त्या युगुलाकडे मोर्चा वळवला-\n“माफ करा, आपल्यापैकी कुणी त्या पोराला पाहिले का\n किसको देखा क्या पूछ रही हो मॅडम ” युगुलातल्या पोराला जरा कणव उत्पन्न झाली… तेव्हढ्यात “जाने दो डार्लिंग, लफडेमें कायकू पडनेका ” युगुलातल्या पोराला जरा कणव उत्पन्न झाली… तेव्हढ्यात “जाने दो डार्लिंग, लफडेमें कायकू पडनेका ” त्याची मैत्रीण पचकली \nतो टपोरी पळाला त्या दिशेला तोंड करून रेवा कोणी दिसते का ह्याचा अंदाज घ्यायला लागली. अंधारात फारसे लांबचे दिसणे तिला शक्यच नव्हते… हताश होवून परत ती खांबाला चिकटली… पर्स गेली म्हणजे आता रिक्शाने जाणे भाग आहे…\nरिक्शा खाली उभी करून पैसे द्यावे लागतील… पर्स मधील सामान फारसे महत्त्वाचे नव्हते पण, आईच्या औषधांचे वेगळे काढलेले पैसे होते; पिंटूची फी होती; अडी-अडचणीला लागणारे तिचे पैसे, चाव्या व फुटकळ सामान होते……\nकितीही नगण्य सामान असले तरी पोलिसांत तक्रार केलीच पाहिजे असे तिला वाटले म्हणून आजूबाजूला कोणी दिसते का ते बघत असतानाच एक माणूस दुसऱ्याला बखोटीला धरून घेऊन येत असताना तिने पाहिले…. बघते तर काय, तो टपोरी, ज्याने तिला धक्का दिलेला होता त्याचे बखोटं पकडून एक युवक तीच्याच दिशेने येत होता त्या युवकाकडे व त्या चोराकडे बघत ती मख्खपणे उभी होती.\n“दान धर्म करायची इतकी इच्छा असेल ना, तर तो गरीबाला करावा.” ह्या वाक्याने ती भानावर आली.\n“देवाने तोंड दिले आहे आपल्याला, तर ‘चोर चोर’ तरी ओरडता येते ना \n“मला सुचेना काय करावे ते त्याने नेमका अश्या वेळेला धक्का दिला की, मी बसखाली येता येता वाचले…. जेंव्हा माझ्या लक्षात आले की, माझी पर्स चोरली गेली तोवर तो लांब गेलेला होता…..”\nरेवाला स्वत:चीच लाज वाटत होती…. काय घडले ते मागे बसलेल्या युगुलालाही कळले नव्हते इतक्या वेंधळ्यासारखी ती वागलेली होती.\n“माझ्या मैत्रिणीची पर्सही अशीच व इथूनच गेली होती – नशीब मी फोन करायला पलीकडे थांबलो होतो म्हणून तुमची पर्स मिळाली.”\n” आपण माझ्यावर खरोखर मेहरबानी केलीत, मी विचारच करीत होते पोलिसांत तक्रार देण्याचा”\n ह्याला असा सोडला तर हा चोरी करीत राहणार; पोलिसांत द्यायला निघालो तर माझा प्रॉब्लेम नाही तुम्हाला घरी जायला उशीर होईल.” भेटल्यापासून एक वाक्य हा गृहस्थ रेवाशी सरळपणे बोललेला नव्हता म्हणून रेवाला संताप आलेला होता\nपरंतू तिला घरची सगळी कामे एका क्षणांत आठवली- शनिवारी कार्यालयातून लवकर घरी आल्यावर आईला घेऊन हॉस्पिटलाला न्यायचे होते; पिंटूची परीक्षा जवळ येत होती; त्याचा थोडा तरी अभ्यास घेणे भाग होते, “ताई, तू माझा अभ्यास घेतच नाही” ही त्याची नेहमीची भुणभूण तीच्या मागे होती. ऑफिसचे कामही बरेच होते…\nह्या सगळ्या गोंधळात नवीन उपद्व्याप मागे लावून घेण्याची तिची तयारी नव्हती.\nतिला जास्त बोलण्यात् अर्थ नाही हे लक्षात येताच “राहू द्या; मी बघतो ह्याचे काय करायचे ते - आता तरी आपण रिक्शाने घरी जाण्याची तसदी घ्यावी…” त्याचा हा अनाहूत सल्ला ऐकताच इतका वेळ धरून ठेवलेला तिचा संयम सुटला. नकळत तीच्या डोळ्यात टचकन पाणी आले- हा प्रकार त्याच्या गांवीही नव्हता, त्याने सरळ रिक्शाला हात करून बोलावले, तिला अक्षरशः: रिक्शांत ढकलून रिक्शांचे मिटर स्वत:च्या हाताने खाली पाडले \n“मॅडमको घरपर बराबर छोडना ” असे रिक्शावाल्याला बजावले. रेवाने त्याच्या आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम करण्याआधीच रिक्शा सुरू झाली…..\nरिक्शांत बसल्यावर रेवाचे विचारचक्र चाकांसारखे फिरू लागले….\nहा गृहस्थ वेळेवर मदतीला आला नसता तर पिंटूच्या सरांना काहीतरी निमित्ताने ह्या वेळी टाळावे लागले असते. आईच्या औषधांची निकड ठेवणीतल्या पैशांतून भागवावी लागली असती. महिन्याचे गणित चुकले तर असतेच, वरून पर्स नवीन घ्यावी लागली असती….\n“मॅडम, साहब पुलिसवाला है क्या” रिक्शावाल्याच्या ह्या प्रश्नाने ती भानावर आली. संभाषण टाळण्यासाठी तिने फक्त हुंकार भरला.\n“मुझे लगा ही, जीस तरिकेसे उन्होने दो झापड दिये उस चोर को, यह पुलिसवालेका ही काम हो सकता था \n“तू का नाही पकडले त्याला”… ह्या प्रश्नावर मात्र संभाषण टाळून तो गप्प बसला.\nघराच्या वळणावर तिने रिक्शा सोडून ती पायी निघाली; रोज बसने येणारी मुलगी आज रिक्शाने कशी हा चाळीत चर्चेचा विषय झाला असता……\nरेवा घरी पोहचली तेंव्हा घडला प्रकार आईला सांगावा की नाही ह्याबाबत ती गोंधळात होती- सांगावे तर ती रोज काळजी करीत राहील -न सांगावे तर स्वतःचे मन खात राहील. शेवटी न सांगण्याचा निर्णय तिने घेतला – आईची तब्येत सांभाळणे मनाच्या भावनांपेक्षा महत्त्वाचे होते…\nवासंती दुसऱ्या दिवशी ऑफिसला आली नव्हती- काल काय घडले ते कोणाला तरी सांगण्यासाठी रेवा उतावीळ झाली होती. बाजूच्या टेबलावर बसणाऱ्या मोकाशींचा स्वभाव जरा बरा होता. मध्यमवयीन हा गृहस्थ रेवाला कधी मधी आपल्या वाटणीचे काम करायला मदत मागी. मोकाशींना काय घडले ते तिने मोघम सांगितले तेंव्हा मोकाशी रेवाच्या तोंडाकडेच पाहतं राहिले.\n‘रेवती, काळजी घ्या, त्या माणसाने मार खाल्लेला आहे तो तिसऱ्याच्या हातून – डूख तुमच्यावर नको ठेवायला\nरेवाने मनातल्या मनात कपाळावर हात मारला- दुपारी जेवणाच्या सुटीत वासंतीला घरी फोन करून सांगायचे रेवाच्या मनांत आले पण वासंतीच्या वाटणीचे काम तीच्या डोक्यावर येऊन पडल्याने जेवण कसेबसे आटपून ती कामाला लागली ते घरी जाण्यासाठी जिना उतरताना ती गोष्ट तीच्या लक्षात आली…. परत तोच स्टॉप समोर बघून रेवाच्या मनात धस्स झाले. मोकाशींचे बोलणे अचानक तिला आठवले व एका वेगळ्याच भावनेने तिचे शरीर शहारून गेले…. पण काल पेक्षा गर्दी अधिक होती व बसही लवकर आल्याने रेवाला जास्त काळजी करावी लागली नाही.\nवासंती दुसऱ्या दिवशीही न आलेली बघून रेवाला आश्चर्यापेक्षा काळजी वाटू लागली. मग तिने वासंतीला घरी फोन केला. वासंतीच्या बाबांनी फोन उचलताच रेवाला नवल वाटले त्यांनी रेवाला वासंती आठ दिवसासाठी गावाला काही कामानिमित्त गेल्याचे सांगितले. मोकाशींना ती त्याबद्दल बोलली-\n‘पण तिने फोन तर करायचा होता ऑफिस मध्ये ’ त्यांनी स्वतःची नाराजी दर्शवली.\nदुपार झाली व रेवा कामांत असतानाच कुरियर वाल्याने रेवाच्या टेबलावर एक पाकीट आणून ठेवले – ऑफिसच्या पत्त्यावर पत्र आलेले पाहून रेवाला नवल वाटले… जेमतेम पोहचपावतीवर सही करून तिने अक्षर बघितले तर वासंती सारखे भासले… घाईघाईत तिने पाकीट उघडले – बघते तर वासंतीचेच सोबत एका कागदावर तिचे राजीनामापत्र.\nवासंतीच्या वडिलांनी तिला राजच्या भानगडीमुळे काही दिवस गावी पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला होता म्हणून वासंती कावलेली होती. परत चांगली नोकरी मिळेल की नाही व आता वडील सरळ लग्नच लावतील अशी भिती तिला वाटत होती.\nमोकाशींना तिने फक्त राजीनामा दाखवला- मोकाशी माणूस बरा होता त्याने जरा विचार केला मग वासंतीची रजा किती शिल्लक आहे ते पाहून ‘तिला आपण आठवड्याची रजा देऊया कदाचित तोवर तिचा नोकरी सोडायचा विचार बदलला तर बिचारीचे नुकसान व्हायला नको’.\nदोन दिवसांनी रेवाने परत वासंतीच्या घरी फोन केला, तीच्या आईने पूर्ण रामकहाणी सांगितली , वासंतीचे वडील राज प्रकरणावरून जाम उखडलेले होते. त्यांनी दोघांना एकत्र पाहिले व तत्काळ वासंतीची रवानगी गांवी केलेली होती. तीच्या आईला धक्काच बसला होता – वासंतीचा फोन आल्यास ऑफीसला फोन करण्याची विनंती रेवाने त्यांना केली….\nदुपारी वासंतीच्या वडिलांचा फोन आलाच \nवासंती नोकरी सोडत आहे व कारण हे वैयक्तिक असल्याचे त्यांनी सरळ डायरेक्टर साहेबांनाच सांगितल्याने पुढचा प्रश्नच मिटला होता…\nह्या सर्व घटना इतक्या वेगवान व नाट्यमय रितीने झाल्या होत्या की, रेवा बसस्टॉप प्रसंगाबद्दल साफच विसरून गेली होती…..\nएका सायंकाळी ऑफिसमध्ये खास काम नाही म्हणून तिची वेळेवर सुटी झाली. इतर पोरींबरोबर गप्पा मारत ती स्टॉपवर पोहचली, तितक्यात मोटर सायकलवर बाजूलाच उभ्या असलेल्या त्या युवकाकडे तिचे लक्ष गेले.\nआभारप्रदर्शनाचा अर्धवट राहिलेला कार्यक्रम पूर्ण करायचा विचार करून ‘एक मिनिटात आले ग ’ म्हणत ती त्याच्याकडे चालू लागली. तिला येताना पाहून मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावर आले.\n‘आपण त्या दिवशी मला खरोखर खूप मदत केलीत व मी आपले आभार मानायचा कृतज्ञपणा दाखवू शकले नाही.’\n‘मग आजचा मुहूर्त छान आहे त्यासाठी लवकर धन्यवाद दे म्हणजे तुझ्या मैत्रीणी ज्या डोळे विस्फारून इकडे बघत आहेत त्यांची सुटका होईल’\nअनावधाने रेवाने मागे वळून पाहिले…. खरोखरच तिघीच्या तिघी टक लावून तिकडेच पाहतं होत्या. त्याही परिस्थितीत रेवाला हसू आवरेना….\nतिला हसताना पाहून तो लगेच बोलला ‘तुझे धन्यवाद तू घरी पोहचलीस तेंव्हाचं माझ्यापर्यंत पोहचले’\n‘आपले नांव नाही कळले’\n‘तू कुठे तुझे नाव सांगितलेस \n….लांबून बस येताना पाहून सुटका झाल्याची भावना तीच्या चेहऱ्यावर उमटली…..\nआता मागे वळून पाहण्याची पाळी त्याची होती…..\n‘तुझी बस येतेय – पुढची बस अर्ध्या तासाने आहे’\n‘बापरे, मी पळते…. बाय द वे, मी रेवा, रेवती मराठे \nत्याने पुढचे काही बोललेले ऐकू येण्याच्या नेमक्या वेळेलाच बाजूने जात असलेल्या कारने कर्कश्य हॉर्न वाजवला….\n“अग सोमवारी माझी…… ” अन रेवाने पूर्ण कहाणी तीच्या बाजूला बसलेल्या मुलीला सांगितली.\n‘दिसायला चांगला आहे, मी आपल्या ह्या स्टॉपच्या आजूबाजूला त्याला बऱ्याचं वेळा पाहिलेय \n‘असेल, मला कुठे त्याच्याशी मैत्री ठेवायचीय; त्याने मदत केली म्हणून माझे राहिलेले कर्तव्य मी आज पार पाडले’ रेवा थोड्याश्या फणकाऱ्यानेच बोलली.\n‘बघ हो बाई, प्रेमा बीमात पडशील त्याच्या’\n‘असले धंदे करायला मी मोकळी नाही ग ’ रेवा बोलली पण आपल्या त्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हेच तिला कळेना…\nरात्री कामे आटपून ती बाल्कनीत येऊन समोर ठेवलेल्या खुर्चीवर जरा विसावली… आकाशाकडे नजर लावून ती येणाऱ्या समस्यांच्या विचारात गुंतली असतानाच मनाच्या एका कोपऱ्यात एक घंटी किणकिणल्याचा आवाज आला….\nअचानक तो युवक तीच्या नजरेसमोर आला. अरे तुरे करायचा हक्क न देताही त्याने सरळ रेवाला एकेरी संबोधले होते. त्यातच सरळपणे बोलणे त्याला माहीतही नसावे. अचानक तिने घातलेला गोंधळ तिला आठवला. त्याने डोळे विस्फारून पाहतं असलेल्या त्या मुलींबद्दल बोलतांच आपण कसे पटकन वळून पाहिले हे आठवताच तिला खुदकन हसू आले….\n“का हसतेस गं पोरी ” आईच्या आवाजाने ती भानावर आली. “काही नाही गं, असेच ” आईच्या आवाजाने ती भानावर आली. “काही नाही गं, असेच \n“….काय हे नशीब घेऊन आलीस रेवा, ज्या वयांत संसाराची स्वप्ने रंगवायची, त्या वयांत तुला असे मरेतोवर काम करताना पाहून माझे काळीज तुटते गं”\n“बघ परत सुरू केलेस तू तेच पालूपद , अगं आई मी काय उपकार करतेय का तुझ्यावर व पिंटूवर\nआईचा अगतिक चेहरा तिच्याने बघवत नव्हता. कशीबशी आईची समजूत घालून ती बिछान्यात पडली….\nपरत त्याच घंटीचा सुर तिला ऐकू आला –\nकूस बदलली तेंव्हा खाली झोपलेल्या आई व पिंटूचा चेहरा तिला चंद्र प्रकाशात दिसला व त्या घंटीचे सुर आपोआपच विरळ झाले.\n‘आज तो परत दिसावा त्याचे नांव तरी विचारू-‘ हा विचार मनांत आल्यावर तिला स्वत:चीच लाज वाटली. पण तो त्या दिवशी दिसलाच नाही. शनिवार म्हणून जरा लवकर घरी जात असलेली रेवा बसमध्ये चढल्या वरही मागच्या काचेतून वळून पाहत होती. दोन दिवसात घरगुती कामाच्या रगाड्यात तिला कसलीच आठवण आली नाही. सोमवारी तिघींतल्या एकीने जेवताना तिला विचारले,\n‘रेवा, लग्न करणार तू त्याच्याबरोबर ’ ही पोरगी कुणाबद्दल बोलतेय ते कळायला दोन मिनिटे लागली तिला, तोवर बाकीच्यांचे फिदीफिदी सुरू होते……\nरोज सायंकाळी बसस्टॉप वर उभे राहायचे, एकाच वाटेकडे सारखे सारखे वळून पाहायचे…. अगदी बसमध्ये चढल्यावरही मागच्या काचेतून वळून पाहायचे हा छंद आपल्याला कसा जडला तेच तिला कळले नाही. वासंतीची आठवण आपल्याला का येतेय हेही तिला कळेना….\nरोजच्या सवयीनुसार तिने ऑफिसच्या इमारतीतून बाहेर पडल्या पडल्या त्या वाटेवर नजर फिरवली व अचानक तिची नजर त्या मोटर सायकलवर खिळली. बसस्टॉप कडे चालत असताना तिरक्या डोळ्यांनी ती त्याचा वेध घेऊ लागली व तो दिसला….\n‘आज सरळ त्यालाच त्याचे नांव विचारायचे का \nनको, बरे नाही दिसत \nअसे विचार मनांत घोळवत असताना तो सरळ तिच्याकडे चालत येत असलेला पाहून तिच्या हृदयांत धडधडायला लागले….\nएका मधुर घंटेच्या किणकिणल्याचा तोच स्वर कुठून तरी तिला ऐकू आला…\n“जरा बोलशील का माझ्याशी \n” चाचरतच तिने विचारले.\n“नाही समोर ‘स्वागत’ मध्ये बसू, मी जरा बाईक लावून येतो, तू वरच्या माळ्यावर एखादे रिकामे टेबल पकड” अधिकार वाणीने तो बोलत होता…..\nस्वागत कडे चालत असताना आपण आपल्या नकळत त्याचे का ऐकतोय तेच तिला कळेना…. विचारांच्या घालमेलीत ती स्वागत हॉटेलच्या वरच्या भागात आली. जेमतेम येऊन टेकते न टेकते तोच तो आला.\n“माफ कर, मला तुला फार त्रास द्यायचा नाही पण माझे एक छोटे काम होते”\n“माफ करा; मी त्या दिवशी आपले नांवही नीट ऐकले नाही”\n“मी ते सांगितले कुठे \n“ओह, कारण नेमका तेंव्हाच कसलातरी मोठा आवाज झाला व माझे लक्ष विचलित झाले होते ”\n” फक्त दोनच शब्दांत त्याने स्वत:ची ओळख करून दिली.\n” बस करशील का आता ते ” नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. “तू चांगल्या घरची मुलगी दिसतेस म्हणून तुला विचारावे की नाही ह्याचा विचार मी करीत होतो. पण मी जे काम तुला सांगणार आहे ते अजून कोणी करू शकेल असे मला वाटत नाही.”\n“बोला.., मला जमले तर मी नक्की करीन पण ते सरळ मार्गी असेल तरच करीन हेही सांगते \nपरत तेच स्मित त्याच्या नजरेत दिसले. “काळजी करू नकोस, घरंदाज मुलीला करता येण्यालायक कामच मी सांगेन” इतक्यात वेटर येऊन उभा राहीला- काय खाणार-पिणार ह्या औपचारिक विचारणेच्या भानगडीत न पडता दोन कप कॉफीची मागणी त्याने वेटरला केली.\n“माझा एक मित्र आहे, त्याची मैत्रीण वासंती इथेच कुठेतरी कामाला आहे. तीच्या बद्दल जरा माहिती काढायची आहे.”\nक्षणभर काय बोलावे ते तिला कळलेच नाही. पण लगेच स्वत:ला सावरून तिने चेहऱ्यावर स्थितप्रज्ञाचे भाव आणण्याचा प्रयत्न केला.\n“आपण अजून काही माहिती द्या, मी बघते तिला कोणी ओळखते का ते ” कॉफी केंव्हा येते व संपवून आपण केंव्हा सटकतो असे रेवाला झाले.\n“ती *** ह्या कंपनीत अकाउंट्सचे काम बघते” माहीत आहे हा शब्द रेवाने घशांत आवंढ्याबरोबर गिळला.\n“तिची व माझ्या मित्राची मैत्री नुकतीच झाली होती. एकमेकांना ते पूर्णपणे ओळखण्याच्या आतच ती काही दिवसांपासून गायब आहे.”\n” तिला नसेल भेटायचे त्याला ” अगदी सहजतेने तिने वासंतीची बाजू मांडायचा प्रयत्न केला पण तो आपल्याकडे रोखून पाहतोय हे लक्षात आल्यावर ती गडबडीत म्हणाली, “म्हणजे एका मुलीला कदाचित नंतर असे वाटले असेल, की त्या मुलाची मैत्री नको ”\n“नाही, तसे नसावे कारण घरून ऑफिसला निघण्यासाठी ते बरोबर निघाले होते व रस्त्यातच त्या मुलीच्या म्हाताऱ्याने, आय मीन, वडिलांनी पाहिले होते… मुलीला बरोबर घेऊन तिचा बाप सरळ घरी गेला असे माझा मित्र सांगतो ”\nरेवा गप्प होती. वासंतीच्या वडिलांनी दोघांना एकत्र पाहिल्याचे तिची आई म्हणाली होती म्हणून ह्या समोरच्या युवकावर, फिरोज वर विश्वास ठेवणे तिला भाग होते. जेमतेम त्या वेळेपुरते संभाषण संपवून रेवा घरी जायला निघाली तेंव्हा वासंती, राज व फिरोज़चा विचार तीच्या डोक्यातून जात नव्हता.\nझोपायचा प्रयत्न करूनही ती जागीच होती. फिरोज़ भेटल्यापासून ती सतत विचारच करीत होती. ह्याला जर दोन दिवसांत वासंती बद्दल कळले नाही तर ऑफिसमध्ये येऊन थडकायचा.\nऑफिसमधल्या पोरींनी ह्याला आपल्या बरोबर बोलताना पाहिलेले आहे. त्यात हा वासंतीची चौकशी का करतोय हे नंतर त्या मुलींना कसे पटवायचे \nपरत त्याला आपण त्याच ऑफिसमध्ये दिसणार म्हणजे तो विचारेलच की, तू मला आधीच का नाही सांगितलेस \nछ्या, साफच गोंधळ झाला होता \nअचानक तिला आठवले फिरोज़ने स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड तीच्या कडे जाता जाता दिले होते. नशीब तिने ते पर्समध्ये ठेवले – उद्या ऑफिसातून काही तरी खरेदी करायच्या बहाण्याने बाहेर पडून त्याला फोन करावा लागणार होता….. त्याला काय सांगायचे ह्या विचारांत असतानाच तिला झोपेने घेरले….\nदुपारी लंच नंतर ‘जरा खाली जाऊन येते’ असे मोकाशींना सांगून ती सटकली. ऑफिसच्या इमारतीला मोठा वळसा घालून एका सार्वजनिक फोन वरून तिने त्याला फोन लावला.\nसुरुवातीला एका मुलीने, नंतर माणसाने फोन घेतला दर वेळी काय काम आहे विचारपूस करूनच फोन शेवटी फिरोज़ला दिला गेला “बोल रेवा,” परत तोच घंटीचा मधुर स्वर तिला जाणवला\n“वासंती माझ्याच ऑफिसमध्ये काम करते….”\n“मला माहीत आहे, पुढे बोल…”\nआता चकीत व्हायची वेळ रेवाची होती. “तिने गेल्याच आठवड्यात राजीनामा दिलाय”\n“ते ही मला माहीत आहे.”….\nरेवा उखडली, “मग काय माहीत नाही ते सांगा म्हणजे मी तेव्हढेच बोलेन”\n“सध्या ती कोठे आहे”\n“ते मलाही माहीत नाही \n कारण तुझ्याकडे तिचे पत्र व राजीनामा दोन्ही पोहचले आहेत”\nरेवा निःशब्द उभी होती… फोन वाढवण्याचा संदेश बीप करायला लागल्यावर ती भानावर आली.\n“मी संध्याकाळी येतो, स्वागतमध्येच बसूया ” अधिकारवाणीने फिरोज़ने तिला कळवले.\nतिने डोलवलेली मान त्याला फोनवर दिसली असती तर त्याला हसू आवरले नसते \nसंध्याकाळी रेवाला बराच वेळ तिष्ठत ठेवून तो आला….\nभडकलेली रेवा काही बोलण्याच्या आतच त्याने अक्षरशः दोन्ही हात जोडून तिची माफी मागितली, “बाई गं, येथे रस्त्यात काही नको बोलूस, माझ्यावर तेव्हढी मेहरबानी कर \nत्याचा तो अवतार पाहून हसावे की रडावे हे न कळलेल्या रेवाचा राग मात्र कुठल्या कुठे पळाला.\n“मला हे सांगा, आपणांस ह्या सगळ्या गोष्टी माहीत कुठून झाल्या ” खुर्चीत बसल्या बसल्याच तिने विचारले.\n“स्त्रियांना धीर नाही धरवत का ” मिश्किलपणे त्याने संभाषण तोडत तिला विचारले “मला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहायचे नव्हते, तू जर ‘मदत करीत नाही…ज्जा’ असे सांगितले असतेस तर ” मिश्किलपणे त्याने संभाषण तोडत तिला विचारले “मला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहायचे नव्हते, तू जर ‘मदत करीत नाही…ज्जा’ असे सांगितले असतेस तर \n“अजून कोणाला पकडले आपण \n“काळजी करू नकोस, तो तुला ओळखतही नाही व वासंतीशी संबंधीतही नाही”….\nहळूहळू रेवाने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्येच रेवाला एखादं दुसरा प्रश्न करीत तो ऐकत होता. तिचे बोलणे त्याने शांतपणे ऐकून घेतले होते….\nशेवटी उठण्याच्या आधी रेवाचे टेबलवर आधारासाठी ठेवलेले दोन्ही हात त्याने अचानक हातात घेतले, “तू खरोखर आज मला जी मदत केली आहेस, मी जन्मभर विसरणार नाही.”\nएक सेकंदासाठी तो क्षण तसाच तेथेच थांबावा असे रेवाला वाटले.\n“चल, तुला घरी सोडू \n“नको, मी जाईन बसने” रेवाला हो म्हणावेसे वाटत होते पण तिने स्वतःला सावरले.\nबसस्टॉप वर बस येई पर्यंत दोघे गप्पा मारीत होते. बस आल्यावर तिला बसमध्ये चढवून तो निघाला तेंव्हा रेवा मागच्या काचेतून तो गेला त्याच दिशेकडे बघत होती……\nकुठूनतरी घंटीचा तो मधुर किणकिणाट आपणांस का ऐकू येतो ते मात्र तिला कळत नव्हते.\n“रेवा आज मनू आत्या आली होती तुझी ” आईने उत्साहित स्वरांत आल्या आल्या सांगितले.\n” स्टूलवर बसून सॅंडल्स काढता काढता रेवाने लक्ष असल्यासारखे भासवले \n“त्या स्थळाकडून होकार आलेला आहे” …. रेवा एक क्षण स्तब्ध झाली पण आईच्या उत्साहावर विरजण टाकायची तिची इच्छा नव्हती.\n“अग, आई इतकी घाई कशाला करतेस उगीचच, मी अजून नीटपणे विचारही केलेला नाही लग्नाबद्दल”\n“अग मुली, आपण साधी माणसं, तुझ्या आत्याने तुझ्यासाठी विचार करूनच स्थळ आणले असेल ना \n“अगं, पण पिंटू व तुझे कोण बघणार मी गेल्यावर ” – रेवाने स्वतः:चे घोडे दामटवायचा प्रयत्न सोडला नव्हता.\n“तुला काय जन्मभर बांधून ठेवू मी ह्या बंधनात; रेवा” आई आता हळवी होणार हे पाहून रेवाने माघार घेतली.\n मी उद्या आत्याला फोन करून बोलेन तिच्याशी ” इतके बोलून तिने स्वतः:ची सुटका करून घेतली.\nरात्री बराच वेळ ती बिछान्यात नुसती पडून होती…. मध्येच आपल्या हातांकडे तिचे लक्ष वळले की, ती गोरीमोरी व्हायची…..मध्येच तिला कुठून तरी घंटी किणकिणल्याचा भास व्हायचा. रात्री झोप केंव्हा आली ते तिला कळलेच नाही.\nदोन दिवस तिचे ऑफिसमध्ये कामांत लक्ष लागलेले नव्हते. घरीही आई एक विचारायची तर ती उत्तर दुसरेच द्यायची. ‘आत्याला फोन केलास का’ ची भुणभूण आईने मागे लावली होती. बस स्टॉपवर रेंगाळून शेवटी दोन तीन बस गेल्यानंतर कंटाळून पुढची बस पकडायची….. हळूहळू तिच्या लक्षांत आले की, आपण फिरोज़ची आतुरतेने वाट पाहत आहोत.\nअचानक एक दिवस ‘रेवती, तुमचा फोन…..’ मोकाशींनी सांगितले.\nआईचा तर नसेल ना ह्याची काळजी करीत ती फोनकडे वळली… “हॅलो…..” पलीकडे स्तब्धता….”हॅलो….” ह्यावेळी जरा तिचा स्वर वाढला….\n“अग रेवा, मी वासंती बोलतेय ”\n“ए मस्करी सोड, कुठे आहेस ते बोल आणी आज अचानक फोन केलास \n“अगं, संध्याकाळी काय करते आहेस भेटायचे का ऑफिसच्या खालीच भेटू, मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी”\n“चालेल,पण वेळेवर ये बाई…. मला घरी जायची घाई असते \n“अगं राजशी ओळख करून द्यायची आहे तुझी”\n म्हणजे तू अजून…..” पुढचे बोलणे तिला थांबवावेच लागले कारण आसपासच्या बहुतेक सर्वांचीच उत्सुकता वाढलेली होती….\nजेमतेम बोलणं संपवून तिने फोन ठेवला तेंव्हा मोकाशींसह सगळे जण उत्सुकतेने आपल्याकडे बघत असल्याचे तिला जाणवले….\nरेवा खाली उतरली तेंव्हा वासंती वाट बघत उभीच होती. ‘स्वागत’ च्याच वरच्या माळ्यावर वासंती तिला घेऊन गेली\n“अगं राजला सांगितलेय यायला…. कधी वेळेवर आला तर शप्पथ तोवर आपण काहीतरी खाता खाता गप्पा मारू ”\n“अगं तुझ्या बाबांना माहीत पडले तर ” रेवाचा स्वर काळजीचा होता.\n“नाही गं, त्यांनी शेवटी परवानगी दिली आमच्या लग्नाला…. राज घरी आला होता, त्याने स्पष्ट सांगितले की, ‘तुम्ही वासंतीला कुठे डांबून ठेवले आहे ते मला माहीत आहे; पळून जाऊन लग्न करायची आमची तयारी आहे पण जर तुम्ही आशीर्वाद दिलात तर सगळेच सुखी होतील \n“बापरे… बराच धीट दिसतोय तुझा राज \n“मग काय, मी उगीच भाळली का त्याच्यावर तो ना एकदमच डॅशींग आहे”\nनंतर खाताखाता वासंतीची टकळी सुरूच होती…. राजचे कौतुक अगदी भरभरून चालले होते.\nअचानक रेवाला फिरोज़ची आठवण झाली.\n“अग वसू, तुझ्या राजचा मित्र मला येऊन भेटला… तुझ्या गांवचा पत्ता मीच त्याला दिला होता…..”\n मला नाही बाई ठाऊक राजचा कोणी मित्र…..” हे बोलत असतानाच फिरोज़ स्वागतचा माळा चढून वर येताना रेवतीला दिसला.\nती काही बोलणार इतक्यांत वासंती आनंदाने चित्कारली….”किती रे वेळ लावलास यायला….आज तरी लवकर यायचे नाही का \nओह रेवा; मीट माय लव्ह…राज \nराज, धिस इज रेवा, माय बेस्ट फ़्रेंड ”\nराज….फिरोज़…..फिरोज़….राज ……रेवाला ‘स्वागत’ गोल फिरल्याचे भास होत होते.\n“वासंती मला राज म्हणते; माझे नांव तेच आहे – फिरोज़ खंबाटा \nकुठूनतरी घंटीच्या किणकिणत्या स्वरांऐवजी एक कळ उठली….. तेंव्हा रेवाला कळले तो घंटीचा स्वर आपल्या हृदयांतून येत होता…..\nनांव- स्क्वाड्रन लिडर अमर गुप्ते.\nअविवाहित : वय २७- उंची ५’११”- वजन ६८ किग्रॅ\nडोळ्यांचा रंग तपकिरी- केसांचा रंग काळा\nशरीर ऍथलेटिक पीळदार; चष्मा-नाही, व्हिजन-क्लियर.\nशिक्षण- एमटेक.-इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम, (दिल्ली आय.आय.टी.)\nजॉइन्ड ऑन : ०९/११/२००१:\nऍकॅडेमीक ट्रेनिंग रेकॉर्ड- जि‌आर१.\nइंटर कॉलेज बॉक्सिंग चॅंम्पीयन.~ स्क्वॅश प्लेअर्.\nस्पेशल कमांडो ट्रेनिंग क्लास टू कम्प्लिटेड\nपरिवार : आई-वडील-लहान बहीण.\nवडील- पोस्ट मास्तर, आई-गृहिणी, बहीण-शिक्षण.\nमूळगांव /वास्तव्य – खालापूर (जि.रायगड) – महाराष्ट्र\nएअर व्हा‌इस मार्शल भोसलेंनी फाइल मधील “कॉन्फिडेंशि‌अल” चा भाग उघडला –\nस्क्वा.लि.अमर गुप्ते ची शाळा सोडल्या पासूनची इत्यंभूत माहिती त्यात स्पष्ट पणे नोंदवलेली होती. आंधळ्याने जरी ती फाइल वाचली असती तरी अमर गुप्ते काय चीज आहे ते तो डोळ्यांपुढे आणू शकला असता इतकी चोख माहिती ऍनेलिसीस विंगने त्यात दिलेली होती. एव्हि‌एम भोसलेंचे काम होते फक्त आलेल्या फा‌इल्स मधील तीन जणांना निवडून त्यांच्यावर जबाबदारी व ब्रिफिंग देण्याची.\nत्यांनी डोळ्यांवरला चष्मा बाजूला काढून ठेवला. दोन बोटांच्या चिमटीत डोळ्यांच्या कडा नाका जवळ चोळत ते त्यांच्या अवाढव्य खुर्चीत मागे रेलून बसले. जे काम सीक्रेट सर्व्हिसेसचे होते ते त्यांच्या डोंबलावर येऊन पडले होते. एअर रेड को‌अर कामाला बैलासारखे जुंपलेले असताना हे थोडे आडवळणाचे काम अंगावर येऊन पडल्याने ते वैतागलेले होते. पण संरक्षण खात्यात तक्रार चालत नाही हे त्यांना पुरेपूर माहीत होते.\nत्यांच्या खात्याचे खरे काम फारच थोडक्या मंडळींना ठाऊक होते. खात्याला दिलेल्या इतर कर्मचारी वर्गालापण आपले साहेब लोक नेमके काय काम करतात तेच माहीत नसायचे. त्यांची एक ऍम्बॅसेडर सोडली तर खात्याने वाहने इतर कोणालाच दिलेली नव्हती. अधिकारी वर्गाला सर्व चारचाकी वाहने सक्तीने स्वत:ची घ्यायला लावलेली होती. चालक ठेवायचा नाही अशी सक्त ताकिद होती. प्रत्येक अधिकाऱ्याला आपण काय काम करतो ते नीट ठाऊक असल्याने कधी कुणालाच प्रश्न पडलेलाच नव्हता.\n‘गगन’ नावाचे लाइट कम्बाट ए‌अरकाफ्ट खास हवा‌ईदलासाठी डि‌आरडी‌ओ ने संशोधीत केले होते त्यांच्या विविध उड्डाण चाचण्यांसाठी १२ वैमानिकांचा ताफा त्यांनी तयार केलेला होता. प्रत्येक अधिकारी तावून सुलाखून वेगवेगळ्या बेस वरून निवडून घेतलेला होता. ज्यांची लग्ने झालेली होती त्यांना दिल्लीला कुटुंबे ठेवण्याची अट घालण्यात आली. अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनाही ह्या बाबींचा थांगपत्ता लागू देता कामा नये अशी सक्त ताकीद अधिकारी वर्गाला होती व त्याचाच एक भाग म्हणून राजस्थान व पंजाबच्या सीमेवरच्या भटिंड्या जवळच्या बेस वर ह्या चाचण्या घेण्यात येणार होत्या. सर्व उड्डाणे सा‌ऊथ वेस्ट ५० डिग्री लो‌अरकेस वर- खालच्या, म्हणजे गुजरातच्या भागात केली जाणार होती. शत्रूची कुठलीही राडार यंत्रणा ह्या विमानांना आपल्या कक्षेत पकडू शकणार नाही असे आवरण व यंत्रणा ह्या विमानांत बसवण्यात आलेली होती.\nसध्याचे राष्ट्रपती व माजी संशोधक अब्दुल कलामांचे हे स्वप्न डि‌आरडी‌ओने मेहनतीने पूर्ण करीत आणले होते. एका अक्षम्य चुकीने त्यावर पाणी फिरायला नको व शत्रू किंवा बलाढ्य मित्रपक्षालाही त्याचा अजिबात सुगावा लागायला नको म्हणून ही काळजी घेतली जात होती. एका रात्रीत संशोधनावर ‘पेटंट पेंडींग’चा शिक्का मारून, भारताला विमाने आपल्याकडूनच खरेदी करायला भाग पाडण्या इतकी ताकद काही देशांकडे होती. ह्या पार्श्वभूमीवरील ‘गगन’ ला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणारे हे अधिकारी एका विशिष्ट देशप्रेम भावनेने भारावलेले असल्याने धोका झाला नसता परंतू त्या भरवशावर बेसावध राहणे एअर रेड खात्याला भारी पडले असते.\nफक्त एक दिवसांत भोसलेंना निर्णय घ्यायचा होता. ३ आधिकाऱ्यांना द्यायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. त्यांना शक्य झाले असते तर ‘माझे अधिकारी खूप व्यस्त आहेत’ अशी पांच शब्दांची एक ओळ पाठवून आलेल्या संदेशाची त्यांनी पार बोळवण करून टाकली असती. पण संदेशाच्या खालच्या परिच्छेदाने त्यांचे कुतूहल जागे झाले. आपला एकतरी अधिकारी ह्या मोहिमेवर जायला हवा ह्याची त्यांना मनोमन खात्री झाली होती. जामनगरच्या उत्तरेला व कच्छचे आखात संपते त्यापूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाला एक वॉकी टॉकी पद्धतीची यंत्रणा कच्छच्या रणांत सापडली होती. जेमतेम अर्धा किग्रॅ वजनाची ही डब्बी करड्या रंगाची असून वर दोन लाल दिवे सतत उघडझाप करीत आहेत असा छोटा पण परिणामकारक संदेश होता. तो वाचून भोसले सतर्क झाले होते. ‘गगन’च्या राडार ब्लॉकींग यंत्रणेचे हृदय समजले जाणाऱ्या राडार जॅमरचे वर्णन ह्या डब्बीशी मिळते जुळते आहे हे जर कोणाला समजले असते तर बंगळूर पासून तपास पथके वास घेत फिरली असती. तपास पथकांच्या हातात हे काम गेले की, त्यांचे अधिकारी त्यांच्या पद्धतीने ते हाताळतील व चुकूनही ‘गगन’ बद्दल माहिती सीक्रेट सर्व्हिसेसना मिळाली असती तर काम कठीण झाले असते.\nभोसलेंनी पुढ्यातल्या संगणकावर संदेश तयार करून पाठवला. सध्या एका अधिकाऱ्याला तयार करतो व तो तेथे पोहचल्यावर त्याच्या अहवालानुसार दुसरे अधिकारी जातील असे कळवले होते. त्याच संदेशात जर ती डब्बी येथे पाठवता आल्यास सर्वांनाच त्याबद्दल माहिती मिळू शकेल अशी पुस्तीही जोडली.\nसंदेश गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी समोरचा पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावणार इतक्यात ‘फट्ट’ करीत आवाज करून ग्लास वर काहीतरी आदळले. एका सेकंदात त्यांनी खुर्चीवरून जमीनीवर लोळणं घेतली. गोळ्या झाडण्याची सवय गेली असली तरी भोसले गोळ्यांचा परिणाम विसरलेले नव्हते. ह्या वयांतही त्यांची चपळाई वाखाणण्याजोगी होती. हात लांब करून त्यांनी सर्वप्रथम डेस्कच्या खालचे घंटीचे बटण जोरात दाबले…. व दाबूनच ठेवले. कमीत कमी गोळी झाडणाऱ्याचा गोंधळ उडावा व तो काहीतरी चूक करून सुरक्षा रक्षकांच्या हाती सापडावा अशीच ते मनोमन प्रार्थना करीत होते. स्वत:च्या जीवापेक्षा मारेकरी त्यांना हवा होता.\nबाहेर काही गोंधळ उडतोय का ह्याचा कानोसा घेत ते जागेवरच पडून होते. पण बाहेरच्या शांततेत घंटीचा कर्कश आवाज घुमत असूनही काहीच हालचाल ऐकू येत नव्हती. इतक्यात कोणीतरी कॅबीनकडे धावत येण्याचा आवाज त्यांनी ऐकला. “क्या हु‌आ साहब” ए‌अरमन मिश्रा आश्चर्याने भरलेल्या नजरेने खाली पडलेल्या साहेबांकडे पाहतं होता.\n“जल्दीसे अलर्ट आलार्म ऑन करो” एवढे ऐकून त्याने मागच्या मागे धूम ठोकली. धोक्याच्या घंटीचा खणखणाट रात्रीच्या शांततेत घुमत असतानाच चारी बाजूंनी सेंट्री धावत येताना पाहून भोसले जागेवरचे उठले. सर्वदूर पटापट सर्च लाइट लावले गेले… ग्रुप कॅप्टन पुरी तेथे पोहचेपर्यंत भोसले बरेच स्थिर स्थावर झालेले होते.\nफार थोडक्या आधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. पुरी व स्वत भोसले वगळता अजून तिघे अधिकारी भोसलेंच्या कॅबिनमध्ये आले. भोसलेंनी सर्वांना ब्रीफ करून झाल्यावर, तासाभरापूर्वी आलेला संदेशाची प्रत फिरवली गेली. एकमताने दुसऱ्याच दिवशी सर्व अधिकारी वर्गाला ह्या बाबत कल्पना देण्याचे ठरले. संदेशात उल्लेख केलेली डब्बी ‘राडार जॅमर’ आहे ह्या बद्दल कोणाच्याही मनात शंका राहिलेली नव्हती.\nभोसले साहेबांवर हल्ला व तोही को‌अरच्या बेस वर झालेला पाहून सर्व अधिकारी वर्ग नुसता हादरलाच नव्हता; तर चवताळून उठला होता. काहीही झाले तरी ह्या हल्ल्यामागचे हात तोडल्याखेरीज त्यांना समाधान मिळाले नसते. भोसले साहेबांच्या ब्रिफिंगसाठी प्रेसेंटेशन हॉल मध्ये जमा झालेल्या प्रत्येक आधिकाऱ्याच्या चर्येवर संतापाची छटा स्पष्टपणे जाणवत होती. सर्वांत महत्त्वाची काळजी होती ती ‘राडार जॅमर’ ची. कोणाच्याच मनात संदेह राहिलेला नव्हता की, राडार जॅमर चे बिंग फुटलेले होते….. ते कुठल्या पायरीवर होते व शत्रुपक्ष कुठल्या पायरीवर तोच अंदाज घेण्यासाठी सर्वांना एकत्र बोलावण्यात आलेले होते.\nसर्व आधिकाऱ्यांची नांवे नोंदवली गेली…… फक्त स्क्वाड्रन लिडर अमर गुप्ते गैरहजर होता \nएव्हिएम् भोसले साहेबांवर गोळ्या झाडणाऱ्याचा तपास कसा करायचा ह्याचा विचार करण्यासाठी तसेच कच्छ मध्ये सापडलेली यंत्रणा राडार जॅमर आहे ह्याची खात्री कशी पटवावी ह्याच्या विचारांसाठी बोलावण्यात आलेल्या भल्या सकाळच्या बैठकीत स्क्वा.लि.अमर गुप्ते गैरहजर असल्याचे पाहून बहुतांश आधिकाऱ्यांना नवल वाटले होते.\nबैठक सुरू करताच ग्रुप लिडर पुरी साहेबांनी ब्रिफिंगला सुरुवात केली.\n“बॉइज्, इट्स सीरियस टू नोट दॅट, वन ऑफ द ऑफिसर इज अब्सेंट फॉर धिस मीटिंग…..”\nबैठकीत सर्व गोष्टींचा उहापोह झाल्यावर सीक्रेट सर्व्हिसेसला एअर फोर्स एच.क्यू. मार्फत ह्या प्रकाराची कल्पना देण्याचे ठरले. भोसले साहेबांनी स्वतःवर झालेल्या हल्ल्याचे रिपोर्ट्स मुख्यालयाकडे पाठवल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.\nअमर का आला नाही ह्याचे भोसलेंनाही नवल वाटलेले होतेच. प्रत्येक आधिकाऱ्याला स्वतंत्र क्वार्टर दिली असूनही बरेच अधिकारी वेळ घालवण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात हे माहीत असल्याने त्यांनी गुप्तेच्या जवळच्या मित्रांकडे चौकशी केली. त्यांच्यातला स्क्वा.लि.कुमार हा गुप्तेला जास्त जवळचा होता.\n“गुप्ते रात्री आठ वाजेच्या आसपास माझ्या कडून गेला सर; माहीत नाही पुढे तो कुठे गेला- हि वॉज सेइंग हि माईट गो टू क्लब फॉर अ गेम ऑफ स्क्वॅश…. बहुदा त्याला मीटिंग बद्दल माहीतच नसेल.”\n“बट हि मस्ट बी अवेअर दॅट आय वॉज अटॅक्ड – जस्ट चेक व्हेदर ही इज अराउंड ” इतके बोलून भोसले साहेब त्यांच्या कामांकडे वळले. रविवार असल्याने फारशी कामे नव्हती परंतू नाश्ता झाल्यावर तिघा आधिकाऱ्यांची काल अर्धवट राहिलेली फाइल त्यांना तपासायची होती.\nस्क्वा.लि.कुमाराने अमरच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त वाजतंच होता.शेवटी स्वतःच्या ऑर्डर्लीला अमरच्या क्वार्टरवर पाठवले व तो अमरच्या मोबाईलवर फोन करींत राहिला. फोन फक्त वाजतंच होता….. कुमाराने अजून एक दोघांना प्रयत्न करायला सांगितले – त्यांनाही उत्तर मिळत नव्हते. इतक्यात कुमाराचा ऑर्डर्ली सायकलवर परत येताना दिसला. “साहब, गुप्ते साब तो घरपर नही है उनके भैय्याने मुझे बताया की वो रातभर घरपर ही नही आये और कुछ बताकर भी नही गये है उनके भैय्याने मुझे बताया की वो रातभर घरपर ही नही आये और कुछ बताकर भी नही गये है ” कुमाराने इतके ऐकले व तो जवळ जवळ धावतंच पुरी साहेबांच्या घरी जाण्यास निघाला.\n“त्याचा मोबाईल कुठे आहे ते जरा ऑपरेटिंग सिग्नल्स वाल्यांना ट्रेस करायला सांग मी ऑफिसला पोहचतो.”\nऑपरेटिंग सिग्नल्स वाल्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसच्या त्या भ्रमणध्वनी कंपनीत फोन करून गुप्तेचा फोन ट्रेस करायला सुरुवात केली. फोन चालू होता म्हणजे तो बेसस्टेशनला स्वत:चे ठिकाण कळवत राहणारच हा पुरी साहेबांचा होरा बरोबर ठरला. एका फोन ऑपरेटरला फोन सतत वाजत राहिला पाहिजे अशा सूचना देऊन पुरी साहेब कॅबीन कडे वळले. जे घडतंय त्याची काळजी स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सापडलेले राडार जॅमर, एअर मार्शल भोसलेंवरचा हल्ला व त्यापाठोपाठ गायब झालेला गुप्ते एकाच साखळीच्या कड्या असल्याचा तीळमात्र संशय त्यांच्या मनांत नव्हता.\nकुमार हा गुप्तेचा फ्लाइंग मेट होता. गुप्ते थोडा अवखळ आहे पण बेजबाबदार नाही हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याचा गोंधळ उडाला होता. समवयीन व त्यातही एकाच बॅचचे असल्याने दोघांचे संबंध घनिष्ठ होते. गुप्ते न सांगता फार फार तर पिक्चर टाकायला जाईल पण रात्री घरी परतणारंच कुमारच्या घरी पार्टीला कितीही रात्र झाली तरी तो थांबत नसे – सकाळ स्वतःच्याच बिछान्यात व्हावी ह्याबद्दल तो नेहमीच आग्रही होता म्हणून कुमारची काळजी वाढतंच होती. इतक्यात सिग्नल्स वाल्यांनी गुप्तेचा फोन कॅम्पस मध्ये असल्याचे कळवले. नक्की जागा कळवण्यास सिव्हिल सर्व्हिसेसने असमर्थता दाखवली होती. स्वत कुमार इतरांबरोबर गुप्तेचा फोन शोधण्यास मदत करू लागला. इतक्यात झटका आल्यागत पुरी साहेब आपल्या खुर्चीतून ताडकन उठले व कुमारला घेऊन तडक भोसले साहेबांच्या कॅबीन बाहेरील हिरवळीवर तपास घेऊ लागले.\nशोध सुरू असताना काही क्षणांतच कुठून तरी मोबाईल च्या किणकिणल्याचा स्वर ऐकू आला. ओरडूनच सर्वांना बोलावून घेत कुमाराने नक्की जागेचा तपास केला…. कॅबीनच्या ‘त्या’ खिडकीपासून थोड्याच अंतरावर झाडीत गुप्तेचा फोन वाजत होता.\n“कोई उसे हाथ नही लगायेगा ” कुमाराने सोडलेले फर्मान ऐकून पुरी साहेबांनी मान डोलवली.\nसीक्रेट सर्व्हिसेस साठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असता ह्याची जाणीव कुमारला होती. एका काडीला फ्लॅग बांधून ती मोबाईलच्या जागेवर खोचण्यात आली व हस्तसंचाच्या परीक्षणासाठी तो सिग्नल्सच्या ताब्यात देण्यात आला. मेस मध्ये दुपारच्या जेवणात सर्वांच्या तोंडी अमर गुप्ते च्या गायब होण्याचा विषय होता.\nह्या कथेत वातावरण निर्मीतीसाठी अपरिहार्याने इंग्रजीचा वापर मुक्त हस्ताने करावा लागला आहे- वाचकांची त्याबद्दल माफी मागतो \nवर्डप्रेस (WordPress.com) पर एक स्वतंत्र वेबसाइट या ब्लॉग बनाएँ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-post-department-moves-drone-technology-4798", "date_download": "2018-04-21T20:56:15Z", "digest": "sha1:R3VPFEELIGYGKICQ7YVTIKA7KCMCA7OD", "length": 14819, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, post department moves on drone technology | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपत्रांना मिळणार ड्रोनचे पंख \nपत्रांना मिळणार ड्रोनचे पंख \nबुधवार, 10 जानेवारी 2018\nपरदेशातील कुरिअर सेवेप्रमाणेच ड्रोनद्वारे टपाल किंवा पत्रांचे वहन करण्याच्या निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. ‘सेगवे’ या बॅटरी डिव्हाइस मशिनद्वारे पत्रे टपाल कार्यालयापर्यंत पाठविण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. येत्या १५ दिवसांत टपाल कार्यालयात दस्तनोंदणी करारासंबंधीे कामकाजही सुरू होणार आहे.\nपरदेशातील कुरिअर सेवेप्रमाणेच ड्रोनद्वारे टपाल किंवा पत्रांचे वहन करण्याच्या निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. ‘सेगवे’ या बॅटरी डिव्हाइस मशिनद्वारे पत्रे टपाल कार्यालयापर्यंत पाठविण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. येत्या १५ दिवसांत टपाल कार्यालयात दस्तनोंदणी करारासंबंधीे कामकाजही सुरू होणार आहे.\nटपाल खात्याचा पुणे विभाग प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन आणि सेगवे या सुविधा सुरू करणार असून, त्याचे प्रात्यक्षिक २० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडामंच येथे भरणाऱ्या ‘महापेक्‍स’ या टपाल तिकिटांच्या संग्रहाच्या प्रदर्शनामध्ये होईल. सुरवातीला अर्धा किलो वजनाची पत्रे ड्रोनद्वारे पाठविण्यात येतील. पोस्टमनला वेळेत टपाल वितरणासाठी सुरवातीला भाडेतत्त्वावर ‘सेगवे’ बॅटरी डिव्हाइस मशिन घेण्यात येतील. महापेक्‍स प्रदर्शनातून स्वारगेट येथील टपाल कार्यालयापर्यंत ड्रोनवरून पत्रे पाठविण्यात येणार आहेत, तर स्वारगेट टपाल कार्यालयापासून सिटी पोस्टापर्यंत ‘सेगवे’द्वारे टपाल पाठविण्यात येईल. या प्रयोगाच्या यशस्वीतेनुसार ड्रोन व सेगवे वापरण्याबाबतचे धोरण आखण्यात येणार आहे.\nयाविषयी बोलताना पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर म्हणाले, की आधुनिक ड्रोन व सेगवेचा वापर करून सेवा-सुविधा पुरविण्याचा वेग वाढवण्यात येईल. दस्तनोंदणीसंबंधी टपाल खात्याने एजन्सी घेतली आहे. त्यामुळे १५ दिवसांत या सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येईल.\nड्रोन मका maize पुणे विभाग sections क्रीडा sports प्रदर्शन विषय topics\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनसमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध...\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/asus-zenfone-live-price-cut/", "date_download": "2018-04-21T20:38:08Z", "digest": "sha1:2OHLJ6PBSUGUE7L7SUCRHA55CMLIR3H2", "length": 24494, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Asus Zenfone Live Price Cut | असुस झेनफोन लाईव्हच्या मूल्यात कपात | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे ‘मिशन महाराष्ट्र’\nतरुण शिक्षकांची मते विभागणार\nहिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा- उद्धव ठाकरे\n'महाराष्ट्र दिना'निमित्त अामिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी होणार महाश्रमदान \nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nअसुस झेनफोन लाईव्हच्या मूल्यात कपात\nअसुसने आपल्या झेनफोन लाईव्ह या स्मार्टफोनच्या मूल्यात एक हजार रूपयांची कपात केली असून आता हे मॉडेेल ७,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे.\nमे 2017 मध्ये असुस कंपनीने झेनफोन लाईव्ह हा स्मार्टफोन ९,९९९ रूपये मूल्यात लाँच केला होता. याचे मूल्य मध्यंतरी एक हजार रूपयांनी कमी करण्यात आले होते. आता यात पुन्हा एकदा एक हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी ग्राहकांना हा स्मार्टफोन ७,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. याची खासियत म्हणजे या स्मार्टफोनमध्ये सेल्फीवर रिअलटाईम ब्युटिफिकेशनची प्रक्रिया करत याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची सुविधा आहे. यासाठी यात सेल्फीचे ब्युटिलाईव्ह अ‍ॅप इनबिल्ट स्वरूपात प्रदान करण्यात आले आहे. यामुळे या स्मार्टफोनमधील फ्रंट कॅमेर्‍याच्या मदतीने कुणी सेल्फी काढल्यानंतर त्याच्यावर विविध पध्दतीने प्रक्रिया करत त्याचा दर्जा सुधारण्यात येतो. यानंतर या प्रतिमा/व्हिडीओचे सोशल मीडियात स्ट्रीमिंग करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. याला उत्तम दर्जाच्या ड्युअल मायक्रोफोनची जोड देण्यात आली आहे.\nअसुस झेनफोन लाईव्ह हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यावर झेनयुआय ३.५ प्रदान करण्यात आला आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्राकार आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी यावर ब्ल्यु-लाईट फिल्टर दिलेले आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील.\nआसुस झेनफोन लाईव्ह हा स्मार्टफोन २६५० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरीने सज्ज आहे. तर यात १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहे. यातील मुख्य कॅमेर्‍यामध्ये एफ/२.० अपार्चर आणि एलईडी फ्लॅश असेल. तर फ्रंट कॅमेर्‍यात सॉफ्ट एलईडी फ्लॅश, एफ/२.२ अपार्चर आणि ८२ अंशातील वाईड अँगल व्ह्यू असणारी लेन्स देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकल्ट अँबिशन : ३ जीबी रॅमयुक्त किफायतशीर स्मार्टफोन\nशाओमी रेडमी 5 व रेडमी 5 प्लसचे फिचर्स लीक\nनागपुरात झारखंडच्या टोळीकडून पाच लाखांचे स्मार्ट फोन जप्त\n'वन प्लस ५ टी'ची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन\n५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मिळणार तांत्रिक अर्हतेत सूट\nइंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’.. ग्राहकांची ट्रायकडे धाव, पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी\n... मग 'या' जबरदस्त संधीचं सोनं कराच\nअसुसचे दोन गेमिंग लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nमोटो जी ६, जी ६ प्लस व जी ६ प्ले स्मार्टफोन्सची घोषणा\nसॅन डिस्कचे ४०० जीबी क्षमतेचे मेमरी कार्ड\nसॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आता नवीन रंगाच्या पर्यायात \nव्हर्लपूलचे वाय-फाय कनेक्टिव्हिटीयुक्त एयर कंडिशनर्स\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T21:25:08Z", "digest": "sha1:Y64UNBFTJ4L42RAMNDY3OO6YKA57HMPW", "length": 3332, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू. ५१९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.पू. ५१९ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स.पू. ५१९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/usha-adsule.html", "date_download": "2018-04-21T20:51:35Z", "digest": "sha1:6XCDEOGJEEL7BL7W3UW6BWKJSFBSATX3", "length": 8658, "nlines": 87, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सौ. उषा अजित अडसुळे\nConstituency : प्रभाग क्र. ६, खारघर, पनवेल महानगरपालिका\nParty Name : शेतकरी कामगार पक्ष\nDesignation : मा. ग्रामपंचायत सदस्या\nName : सौ. उषा अजित अडसुळे\nFather's Name : रोहिदास लिंबाजी तिखे\nPlace of Birth: : मुंबई, महाराष्ट्र\nHusband's Name : अजित विष्णू अडसुळे\nLanguages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी\nProfession : मा. ग्रामपंचायत सदस्या\nHobby : सामाजिक कार्य करणे, विविध ठिकाणी फिरणे\nResidence Address : G/9 -2 /8, स्पैगेटी, सेक्टर - 15, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड\nOffice Address : B8 - 01, कुंजविहार सोसायटी, घरकुल कॉम्पलेक्स, सेक्टर - 15, खारघर 410210\nमी उषा अजित अडसुळे, मा. ग्रामपंचायत सदस्या, खारघर शेतकरी कामगार पक्ष मा. आमदार विवेकानंद पाटीलसाहेब व आमदार बाळाराम पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षा मार्फत मागील ६ वर्षांपासून मी व माझे पती श्री अजित अडसुळे सामाजिक, राजकीय, क्रीडा व शैक्षणिक कार्यात कार्यरत आहे.\nसोसायटीमधील रस्त्याचे कामे व पार्किंग सुशोभिकरण चे कामे मार्गी लावलीत.\nखारघर ग्रामपंचायत मार्फत १०वी व १२वी च्या हुशार विद्यार्ध्यांना प्रोहत्सान च्या हेतूने लॅपटॉप व टॅबलेट चे वाटप.\nलोकांना लोकउपयोगी मदत म्हणजे - नोकरीसाठी मदत, गरजू महिलांना बचत गटाचे मार्गदर्शन , सरकारी कार्यालायाचे कामे लवकरात लवकर मार्गी लावली.\nसेक्टर १५ मध्ये फ्री वायफाय ची सुविधा उपलब्ध करून दिली.\nआधार कार्ड, स्मार्ट कार्ड व मतदान नोंदणी कॅम्प चे आयॊजन केले.\nमा. आमदार विवेकानंद पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्ध्यांना शाळेचा गणवेश चे वाटप केले.\nआमदार बाळाराम पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी महालक्ष्मी व मांढरदेवी दर्शनाचा लाभ घेतला.\nसर्व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी CCTV चे कार्य करायचे आहे.\nप्रभाग ६ मधील रस्त्यावरील पथदिवे, नवीन रोड व मैदानांचा विकास करायचे आहे.\nकमी दाबने येणाऱ्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस कार्य करायचे आहे.\nNMMT बसेस चे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.\n२४ तास महिलांना व मुलांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेतर्फे मदत केंद्र सुरु करायचे आहेत.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम...\nसेक्टर १५मध्ये झाडे लावणे\nहायवे वर जाण्यासाठी रोड चेक करणे\nआदिवासी मुलांना कपडे वाटप\nसौ. उषा अजित अडसुळे यांचे छाया चित्र संग्रह...\nमा. आमदार श्री विवेक पाटील साहेबांच्या ५९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन... तसेच अदिवासी मुलांना कपडे वाटप\nवास्तुविहार, खारघर मध्ये जिमचे उद्घाटन प्रसंगी...\nखारघर ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी प्रसंगी...\n मा. श्री. बाळाराम पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी दर्शन, खारघर ते कोल्हापूर\nस्पेगेटी येथे छत्र्या आणि वह्या वाटप\nखारघर सेक्टर १० मधील शाळेबद्दल आवाज उठावताना सौ. उषा अजित अडसुळे\nमा. आमदार विवेक पाटील यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा \nमा. आमदार बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nशे.का.प. ग्रामपंचायत सदस्या सौ. उषा अजित अडसुळे यांच्या मार्फत आधारकार्ड शिबीराचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/special-reports/2012-12-09-13-53-51/22", "date_download": "2018-04-21T21:08:52Z", "digest": "sha1:DE6UWCTXK6W2CWFXVRYB4X65JPRVK2TL", "length": 12557, "nlines": 107, "source_domain": "bharat4india.com", "title": "कमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब | स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nपुणे - उसासारखं नगदी पीक देणाऱ्या जमिनीवर डाळिंबाची लागवड. वाचून आश्चर्य वाटलं ना हो, हे खरंय. कदाचित तुम्हाला शेतकऱ्यानं घेतलेला हा निर्णय चुकीचा वाटेल. पण, अवर्षणग्रस्त भागातील पाण्याच्या कमतरतेवर मात करत कमी जागेत आणि कमी खर्चात आपल्या दूरदृष्टीनं मोहन धुमाळ या शेतकऱ्यानं डाळिंबाचं भरघोस पीक घेऊन नवा शेतकऱ्यांना आदर्श दिलाय.\nफळबागांची लागवड एक उत्तम पर्याय\nशिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ या गावातल्या मोहन धुमाळ यांनी पारंपरिक शेती न करता दोन एकरात डाळिंबाची लागवड केलीय. या फळबागेला बहर धरला असून यातून त्यांना आता ४ लाख २० हजार रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी आलेला दीड लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना यातून दोन लाख रुपये निव्वळ नफा होणार आहे. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं या अवर्षणग्रस्त स्थितीत ऊस, ज्वारी आणि चारा ही नगदी पिकं घेणं नुकसानकारक होतं. यासाठी धुमाळ यांनी एकूण आठ एकर जमिनीपैकी दोन एकरात डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची निवड केली. त्यांच्या या प्रयत्नाला आलेलं भरघोस यश बघून तालुक्यातले अनेक शेतकरी आपल्या कसदार जमिनीत नगदी पिकाचं उत्पन्न न घेता फळबागांची लागवड करू लागलेत.\nमोहन धुमाळ यांना लागवड केलेल्या डाळिंबाच्या जमिनीची मशागत करण्यासाठी ५ हजार रुपये खर्च, तर डाळींब रोपांच्या आधारासाठी लागणारी बांबू काठी, खतं, औषध फवारणी यांचा एकूण खर्च १६,२०० रुपये झाला. तसंच मजुरीचा खर्च २०,००० रुपये आला. तर यंदाच्या ढगाळ हवामान आणि अनियमित पावसामुळं कीड आणि रोगांच्या बंदोबस्ताकरता २६,००० रुपये हा अधिकचा खर्च करावा लागला. असा एकूण दीड लाख रुपये खर्च आला.\nमोहन धुमाळ यांनी डाळिंबाची लागवड करताना आजूबाजूला पाणी उपलब्ध नसल्याचं लक्षात येताच ही पाण्याची गरज भागवण्यासाठी आपल्या विहिरीला ठिबक संच लावून त्याद्वारे बागेला पाणी दिलं. त्याच्या कष्टाला फळ येऊन या बागेतून त्यांना एकूण सहा टन डाळिंब मिळण्याची शक्यता आहे. या भगव्या जातीच्या डाळिंबाला पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या या डाळिंबाला ६० ते ७० रुपये किलो असा भाव मिळत आहे.\nसुरुवातीला परिसरातल्या शेतकऱ्यांनी धुमाळ यांचा डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. परंतु त्यांच्या निर्णयाला आलेलं यश बघून येणाऱ्या काळात पाण्याचा कमी वापर करून शेती करणं हीच काळाची गरज बनली आहे, हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलंय. त्याकरिता मोहन धुमाळ यांच्यासारखी दूरदृष्टी ठेवून उपलब्ध असणाऱ्या थोड्या क्षेत्रात का होईना फळबाग लागवड करणं हिताचं राहील, असंच जणू निदर्शनास येत आहे.\nडाळिंब =जमिनीची निवड ,लागवड,संगोपन ,डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ठ्ये,डाळिंब कीड-रोग यांचे नियंत्रण,बहर व्यवस्थापन ,छाटणी , विद्राव्य खते, औषध फवारणी ,विविध हवामानातील काळजी, पाणी व्यवस्थापन, निर्यातीचे बारकावे या सर्व बाबींसाठी भेटा अथवा संपर्क साधा .डाळिंब तज्ञ -शशिकांत अहिरे सर यांना मो. नंबर .8055393399\nउद्याच्या भाविशाचा दूर दृशी ने केलेला चांगला विचार अभिनंदन\nतुम्ही श्रम केले म्हून तुम्हाला यश मिळाले.आनंद वाटला.\nGuest (राहुल काळे पाटील)\nतुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन, आपल्या सारक्या शेतकऱ्यांच्या यशातून आज आम्हालाही अनमोल अशी प्रेरणा मिळतेय\nलेक असावी तर अश्शी\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nभराभरा बांधूया गवताच्या गंजी\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\nडाळिंबाची बाग बहरली मांडवावरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T20:55:33Z", "digest": "sha1:HFNCSLJU5YFEKXS4BA7S65GBRVGXMOQW", "length": 4115, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मोंटाना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मोंटानामधील शहरे‎ (२ क, ३ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/balasaheb-thackeray.html", "date_download": "2018-04-21T20:50:24Z", "digest": "sha1:DYI2ZEBE2O5A4TQQW3OX2WMJZIQHXQ65", "length": 3503, "nlines": 19, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Welcome to Maharashtra Political Parties.in", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे - एक झंझावा... बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासावर एक नजर...\n२३ जानेवारी १९२६ - पुण्यात जन्म... केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार) आणि रमाबाई ठाकरेंचे पुत्र\n१९५० - ‘फ्री प्रेस जर्नल’मधून व्यंगचित्रांना केली सुरुवात\n१४ जून १९४८ – मीनाताई ठाकरेंशी (पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य ) यांच्याशी विवाह\nऑगस्ट १९६० - व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ची स्थापना\n१९ जून १९६६ - शिवसेनेची स्थापना\n१९६७ - ठाणे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात\n१९६८ - मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा\n९ फेब्रुवारी १९७० - सीमाप्रश्नाच्या आंदोलनाप्रकरणी बाळासाहेबांना अटक, अवघ्या महाराष्ट्रभर उमटले पडसाद\n२३ जानेवारी १९८९ - सामनाचा शुभारंभ\n१९९० – २३.६४ टक्के मतांसह शिवसेना विरोधी पक्ष\n१९९५ – शिवसेना-भाजप युतीची सत्ता\n२० एप्रिल १९९६ – बाळासाहेबांचा थोरला मुलगा बिंदूमाधव ठाकरे यांचं कार अपघातात निधन\nसप्टेंबर १९९६ – बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचं ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन\n२००३ – बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रं\n९ मार्च २००६ – शिवसेनेवर नाराज होऊन बाहेर पडलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी केली नव्या पक्षाची (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) स्थापना\n१७ नोव्हेंबर २०१२ – दुपारी ३.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत मालवली आणि एक झंझावात कायमचा शांत झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/adhantari/", "date_download": "2018-04-21T21:09:03Z", "digest": "sha1:PGZWFM2ZH5IHIJAHXL5VD2P5JDLMNU36", "length": 5689, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "अधांतरी - मराठी कविता | Adhantari - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » अधांतरी\nलेखन: अनुराधा फाटक | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८\nनको बांधू नवे घरटे\nअन्‌ घरट्याची नाजूक वीण\nथंड पडलंय माझं मन\nत्यांच्या मनानं घ्यावं भरारी\nमनातून माझ्या जावे अंबरी\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-study-tour-4758", "date_download": "2018-04-21T20:55:29Z", "digest": "sha1:UQSG2MHELJIRESPHPJD7IDLSPIB64JQQ", "length": 26048, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special article on study tour | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअभ्यास दौरे कसे असावेत\nअभ्यास दौरे कसे असावेत\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nफालतू चर्चेत वेळ न घालविता मला सर्व दिसले पाहिजे, समजले पाहिजे, या जिज्ञासू वृत्तीने निरीक्षण करा. विचारपूर्वक प्रश्‍न विचारा. जरूर तेथे टिपणे घ्या, लिखित साहित्य मिळवा.\nमहिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण व्हावे असे वाटत असेल तर तिला घराबाहेर, गावाबाहेर घेऊन जगात काय चालले आहे दाखवावे लागेल. रांधा वाढा, उष्टी काढा या कामांना विशिष्ट वेळेत संपवून जग पाहण्यासाठी महिलांनी वेळ काढायलाच हवा. अभ्यास भेटीला गटाने गेल्यामुळे संघभावना वाढीस लागेल. सरावाने घर, कुटुंब, शेती, गाव सुधारण्यास आवश्‍यक व्यक्तिमत्त्व घडेल. माहिती, ज्ञान प्राप्त होईल. अनेक शेती प्रयोग, शेती प्रदर्शने, बाजारपेठा, शेतकरी प्रशिक्षण केंद्रे, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे पाहायला हवीत. शेती तज्ज्ञ, उत्तम कार्यासाठी आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ व्यक्तींशी बातचीत, शासकीय अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला पाहिजे. आपली तीर्थयात्रा ज्ञानयात्रा व्हायला हवी.\nस्वयंसिद्धा, स्वयंप्रेरिका, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्या आणि लाभार्थींना आम्ही प्रथमपासूनच अभ्यास दौऱ्याची सवय लावली आहे. आजवर अनेक उद्योगांना, सेवाभावी प्रकल्पांना, प्रदर्शनांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना दापोली कृषी विद्यापीठ, शेती प्रदर्शन, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रे, नारायणगाव शेळीपालन प्रयोग, बारामती कृषी विज्ञान केंद्र, वारणा उद्योग समूह, ॲग्रोवन प्रदर्शने, चर्चासत्र अशा ठिकाणी नेले आहे. ग्रामपंचायत सदस्यांना राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाबळ विज्ञान केंद्र, युसूफ मेहेर अली सेंटर, आरती फलटण अशा अनेक ठिकाणी घेऊन गेलो. अण्णा हजारे, पोपटराव पवार, कै. अप्पासाहेब पवार, जव्हार संशोधन केंद्रातले शास्त्रज्ञ अशा अनेक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.\nप्रवासात कुणीही घरगुती गप्पा, एकमेकांची उणीदुणी, नसलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा करायची नाही. महिलांनी तुझी साडी, माझी साडी, तुझा नवरा, माझा नवरा आणि पुरुषांनी गावचे राजकारण याबाबत प्रवासात शब्दसुद्धा काढायचा नाही, ही कडक ताकीद. फालतू चर्चेत वेळ न घालविता मला सर्व दिसले पाहिजे, समजले पाहिजे, या जिज्ञासू वृत्तीने निरीक्षण करा. विचारपूर्वक प्रश्‍न विचारा. जरूर तेथे टिपणे घ्या, लिखित साहित्य मिळवा. सहभोजन, सहविचार, स्फूर्तिदायी गीते व घोषणा, सहगायन, दर्जेदार विनोद याची मजा चाखा, शक्‍य असल्यास प्रवासात व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग, शेतीविषयक सीडी पाहा. मुक्कामाच्या ठिकाणी वा सहल समाप्तीनंतर जे पाहिले, ऐकले याची उजळणी करा. दौऱ्यातील ७५ टक्के वेळ या गोष्टींसाठी अन्‌ २५ टक्के वेळ निसर्गाचा मेवा अन्‌ ठेवा चाखणे, देवदर्शन, खरेदी यासाठी द्या, अशी शिकवण दिली. साहजिकच अभ्यास दौऱ्यामुळे, भेटीमुळे लाभार्थ्यांमध्ये संघभावना, उद्योजकता, सेवाभाव, विकासाची जाणीव, शेतकऱ्यांबाबत आस्था, उत्तम कार्य करणाऱ्यांबाबत आदरभाव, सामाजिक भान, याबाबतच्या जाणिवा रुजत आहेत. स्वयंसिद्ध बनविण्याच्या वाटेने ते मार्गक्रमण करत आहेत.\nअभ्यास दौऱ्यासाठी शासनानेही विविध योजनांत भरपूर निधी ठेवला आहे. पण उद्दिष्टपूर्तीकडे दुर्लक्ष करत परदेश दौऱ्यावर मंत्री, आमदार यांच्या नातेवाइकांची वर्णी लावली जाते. कधी कधी मंत्र्यांच्या मुला-मुलींच्या लॉचिंगसाठी भव्य प्रदर्शन आयोजित करून सर्व योजनांतील अभ्यास दौऱ्याचा पैसा विशिष्ट स्थळी दौरा आयोजित करण्यासाठी खर्च केला जातो. योजनांतील काही दौरे कागदावरच आखलेले असतात अन्‌ काही वेळेला महिला लाभार्थीऐवजी पुरुष लाभार्थींना स्वीकारले जाते.\n‘कृषी क्षेत्रात महिलांचा अधिक कार्यक्षम सहभाग वाढविणे’ अशी शासकीय योजना राबविली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रशिक्षणाची धुरा आमच्याकडे होती. बाजारपेठ सर्वेक्षण यासाठी निधी योजनेत होते. आम्ही महिला गटांना मार्केट यार्ड, गूळ संशोधन केंद्र, कपिलतीर्थ मार्केट आणि जे जे शेतमाल खरेदी करतात ती ठिकाणे दाखवत असू. स्वयंसिद्धाच्या महिलांचा आठवडी बाजार, उर्वरित वेळेत महालक्ष्मी दर्शन, तनिष्का शोरूम दाखविली जाई. वाटेत एखादा यशस्वी शेती, पशुपक्षीपालन प्रयोग दाखविला जाई. पण हे सर्व टाळून सर्वांना परभणीला घेऊन या, बाजारपेठ सर्वेक्षण निधी त्यावर खर्च करा, असे आदेश येताच सर्वप्रथम या गोष्टीला मी तीव्र विरोध केला. गगनबावडा, पन्हाळा या दुर्गम भागातल्या महिला परभणीला जाऊन काय शिकणार कोणत्या प्रकारची बाजारपेठ विकसित करणार कोणत्या प्रकारची बाजारपेठ विकसित करणार का दीर्घ प्रवास, अतिरिक्त पैसा खर्च यासाठी महिलांना वेठीला धरता, असा सवाल उपस्थित केला. दावणीला बांधलेल्या अधिकाऱ्यांनी तुमच्या संस्थेला काळ्या यादीत टाकू, अशी धमकी दिली. कोणाच्याही धमकीला भीक न घालता आम्ही महिलांना परभणीला पाठवले नाही. ज्या संस्था वरिष्ठांच्या दबावाला घाबरून महिलांना घेऊन गेल्या त्यांचे हाल पाहून वाईट वाटले.\n१९९४ चा एक मजेदार किस्सा आठवतो. व्याख्यानासाठी मला कुठेही निमंत्रित केले, की मी बरोबर चार-पाच कार्यकर्त्यांना घेते. अन्‌ एखादी अभ्यासभेट घडविते. त्या दिवशी व्याख्यानानंतर जवळच्या सेवाभावी संस्थेस भेट देण्यास गेले. सोबत स्वयंसिद्धाच्या कार्यकर्त्या होत्या. प्रवेशद्वारातून आत जाताच महत्‌प्रयासाने एका तरुणीने स्वागत केले. संपूर्ण प्रकल्प दाखवेपर्यंत ती नकारार्थीच बोलत होती. तक्रारीचा पाढा, व्यवस्थापनाबद्दलची नाराजी आणि गतिहीन उपक्रम बंद पडत चालल्याची माहिती ती देत राहिली. शेवटी ९५ वर्षे वयाच्या संस्थापिकांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. प्रसिद्धी माध्यमांनी उदो उदो केलेली संस्था, त्यामुळे पाहायला गेलो, पण पदरी प्रेरणेऐवजी घोर निराशा आली. मनुष्यबळ विकसन, उत्तम कार्यकर्त्यांची घडण यावर लक्ष न देता फक्त इमारती, जागा, प्रकल्प विस्तारत राहिलो तर कालांतराने संस्थेची अन्‌ ध्येयवादी संस्थापकांची अवस्था काय होते, हे ‘याची डोळा याची देही’ पाहिले.\nशासकीय अनुदाने संस्था व कर्मचाऱ्यांना पंगू बनवितात. अनुदानाविना संस्थेची अवस्था दिनवाणी, वैफल्यग्रस्त, नकारार्थी कशी बनते याचे प्रत्यंतर आले. आपल्या संस्था कधीही कोणावरही अवलंबून ठेवता कामा नयेत, कार्यकर्ता कायम उत्साहाचा अखंड झरा बनला पाहिजे. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहायचे हे ठरवून टाकले. परतीचा प्रवास सुरू झाला अन्‌ माझ्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल सुरू केला. ‘ताई काय दाखवायला आणले तुम्ही’ या भेटीने कसली प्रेरणा मिळणार आम्हाला’ या भेटीने कसली प्रेरणा मिळणार आम्हाला’’ मी पण पटकन त्यांना उत्तर दिले, ‘‘अगं संस्था कशी चालवू नये, पुढची पिढी घडविली नाही, ती कार्यक्षम नसेल तर ध्येयवादी संस्थेची कशी विकलांग अवस्था होते ते आज तुम्ही पाहिलेत. आपली संस्था कशी नसावी हे आपल्याला कधी समजले असते का’’ मी पण पटकन त्यांना उत्तर दिले, ‘‘अगं संस्था कशी चालवू नये, पुढची पिढी घडविली नाही, ती कार्यक्षम नसेल तर ध्येयवादी संस्थेची कशी विकलांग अवस्था होते ते आज तुम्ही पाहिलेत. आपली संस्था कशी नसावी हे आपल्याला कधी समजले असते का’ असे म्हणताच सगळ्याजणी चपापल्या. त्या दिवसापासून आमच्या तीनही संस्थांत दर्जेदार काम, त्यांची सुयोग्य संघभावना या गोष्टींना प्रारंभ झाला अन्‌ आजवर या गोष्टी जपल्या जातात.\nकांचन परुळेकर : ०२३१- २५२५१२९\n(लेखिका स्वयंसिद्धाच्या संचालिका आहेत.)\nमहिला शेती प्रदर्शन अण्णा हजारे पोपटराव पवार राजकारण साहित्य विकास\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/ideal-illiteracy-state-pro-tej-nivlikar-sahitya-parishad-shri-m-mate-memory-lectures/", "date_download": "2018-04-21T20:51:56Z", "digest": "sha1:MN3X3CN4NSAVKOPEZ7HAMPINQ4BHMVZF", "length": 24290, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ideal Illiteracy In The State: Pro. Tej Nivlikar; In The Sahitya Parishad, Shri. M Mate Memory Lectures | राज्यात वैचारिक निरक्षरता : प्रा. तेज निवळीकर; साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nराज्यात वैचारिक निरक्षरता : प्रा. तेज निवळीकर; साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान\nमहाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान गुंफताना ते बोलत होते.\nठळक मुद्दे‘उपेक्षित समाज आणि गाडगेबाबांचे विचार’ हा व्याख्यानाचा विषयगाडगेबाबांना केवळ परिसराची नव्हे, समाजमनाची स्वच्छता करायची होती : तेज निवळीकर\nपुणे : समाजात सामाजिक न्याय असतो. समूहात तो नसतो. आपण समूहात राहतो की समाजात याची जाणीव अद्याप लोकांना नाही. महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान गुंफताना ते बोलत होते. ‘उपेक्षित समाज आणि गाडगेबाबांचे विचार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.\nप्रा. निवळीकर म्हणाले, ‘गाडगेबाबा हे कर्ते सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीत त्यांचे आयुष्य बांधले गेले होते, त्यांनी कीर्तनातून जाणीव जागृती केली. बौद्धिक हुकूमशाही जास्त घातक आहे, याची जाणीव असणाऱ्या गाडगेबाबांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांचे विचार परखड असूनही, त्यांना विरोध झाला नाही. कारण त्यांच्या आचार उच्चार आणि विचारात एकवाक्यता होती. गाडगेबाबांना केवळ परिसराची स्वच्छता अपेक्षित नव्हती, त्यांना समाजमनाची वैचारिक स्वछता करायची होती.\nदीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.\nउपेक्षितांविषयी वाटणारी कणव हा माटे आणि गाडगेबाबांना जोडणारा समान धागा आहे. श्री. म. माटे हे थोर समाजशिक्षक होते. त्यांचे लेखन आणि जीवन यात भेद नव्हता. त्यांच्या विदवत्तेला कृतीची जोड होती आपल्या हयातीतली २० वर्षे त्यांनी दलित बांधवांच्या शिक्षणासाठी वेचली. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आपले सामर्थ्य पणाला लावले माटे यांच्या कार्याचे विस्मरण आजच्या समाजाला झाले आहे.\n- प्रा. मिलिंद जोशी\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसंमेलनाला गुजरातने मदत करावी; भारत देसडला यांची मागणी; नरेंद्र मोदी यांना पाठविले पत्र\nपरराज्यातील बेकायदा मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाची घोरपडीत कारवाई\nकंत्राटी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे पुणे महापालिकेत पुन्हा वाद\nहिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद नव्हे : कुमार सप्तर्षी; कोथरूडमध्ये नागरी सभा\nज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ दादा खडीवाले यांचे पुण्यात निधन\nवयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर\nबळजबरीने शुभमंगल; तरुणीची पोलिसांत धाव\nव्ही शांताराम ते ओम पुरी व्हाया संजय लीला भन्साळी : कुटुंबाचा 'बाणेदार' प्रवास\nशिक्षणाचा ‘क्लास’ बदलायला हवा : अनिल काकोडकर\nमोबाइल रिपेअर करणाऱ्या मराठी चाहत्यानं धोनीसाठी तयार केलं खास गाणं\nशहरातील मॉलमध्ये मोफत पाणी पुरवठा करा, शहर सुधारणा समितीत प्रस्ताव\nदररोज एकाचा रेल्वेखाली होतो मृत्यू\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.vsagar.org/how-to-create-gravatar/", "date_download": "2018-04-21T21:23:57Z", "digest": "sha1:JBFR7G3IBR3ABFZNOTQDRPQ2JAI7BEXW", "length": 8911, "nlines": 56, "source_domain": "www.vsagar.org", "title": "इंटरनेटच्या जगात तुमची ओळख निर्माण करा. Gravatar बनवा. – Vidyasagar Academy", "raw_content": "\nइंटरनेटच्या जगात तुमची ओळख निर्माण करा. Gravatar बनवा.\nGravatar म्हणजे Globally Recognised Avatar. काही लोक त्याचा उच्चार ग्रवतार किंवा GR अवतार असा करतात. तुमचा Gravatar म्हणजे तुमची एक image आणि तुमची विशिष्ट प्रोफाईल. Gravatar चा फायदा असा आहे कि, इंटरनेटवर तुम्ही ज्या ज्या website वर जाऊन comment कराल, किंवा काही पोस्ट कराल, त्यावेळी तुमचा email address तेथे लिहिल्यानंतर तुमचा छोटासा photo आणि तुमचे नाव त्या पेजवर अपोआप दिसू लागते, उदाहरण पाहण्यासाठी इथे क्लिक करा. आणि जर कोणी तुमच्या image वर mouse cursor नेला, तर त्याला तुमची एक विशिष्ट प्रोफाईल सुद्धा दिसते. Gravatar मुळे तुमची ओळख जगभर प्रसारित होण्यास मदत होते. तुम्ही ज्यावेळी कोणाला email पाठवाल त्यावर सुद्धा तुमचा Gravatar तुम्हाला प्रसारित करता येतो.\nआपली नेमकी कोणती माहिती आपल्या प्रोफाईल मध्ये दिसावयास हवी हे तुम्ही ठरवू शकता. वाट्टेल तितके तुमचे photo बदलू शकता, तुमचा photo नको असेल तर एखादे सुंदर चित्र दाखवू शकता किंवा तुमचा Gravatar तुम्ही delete सुद्धा करू शकता. Gravatar delete केल्याबरोबर संपूर्ण जगात तुमची माहिती दिसणे तत्काळ बंद होते. सुंदर कल्पना आहे कि नाही, मित्रांनो WordPress ह्या जगप्रसिद्ध फौंडेशनने Gravatar ची सुंदर कल्पना शोधून काढली आणि आज जगभरात कोट्यावधी व्यक्ती gravatar चा उपयोग करत आहेत आणि दररोज त्यात लाखोच्या संख्येने वाढ होत आहे. चला तर मग, आपणही ह्या संख्येत ‘एक’ ने भर घालूया…\nतुमचा gravatar बनविण्यासाठी तुमचा स्वतःचा email address असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तो बनविला नसेल, तर इथे क्लिक करा. Gravatar बनवण्याची प्रक्रिया करण्याआधी तुमच्या computer मध्ये तुमचे एक-दोन photo (closeup असतील तर फारच चांगले) असणे आवश्यक आहे. चला तर मग, खाली दिलेल्या स्टेप्स नीट वाचून त्याप्रमाणे करा…\nह्या लिंकवर क्लिक करा. एक नवी window उघडेल आणि त्या पेजवर तुम्हाला खालीलप्रमाणे एक निळे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.\nबटनवर क्लिक केल्यानंतर बाजूला दाखविल्याप्रमाणे एक form दिसेल.\nपहिले तुमचा email address लिहा.\nत्यानंतर तुमचे username लिहा. तुम्ही इथे कोणतेही username लिहू शकता, परंतु तुमचा email address करता असलेले username लिहिणे जास्त चांगले. कारण वेगवेगळ्या प्रकारचे username लक्षात ठेवणे कठीण असते.\nशेवटी तुमचा password लिहा. इथे तुम्ही password पाहिजे तो लिहू शकता. password टाईप केल्यानंतर enter करा, किंवा ‘Sign Up’ ह्या बटनावर क्लिक करा.\nआता तुमचे email account तुम्हाला चेक करायचे आहे. कारण तुमच्या email address वर WordPress ने तुम्हाला confirmation email पाठविली आहे. ती email ओपन करा.\nत्यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे एक message दिसेल.\nत्यामधील “Activate Account” ह्या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर पुन्हा दुसरे पेज उघडेल. आणि खालीलप्रमाणे message तुम्हाला दिसेल. आता तुमचे email account WordPress.com वर रजिस्टर झाले.\nह्या message मध्ये दिसणाऱ्या ‘Sign in to Gravatar’ ह्या बटनावर क्लिक करा. आता नवीन पेज open होईल आणि त्यामध्ये वर दिसणाऱ्या ‘My Profile’ ह्या लिंकवर क्लिक करा.\nसमोर दिसणाऱ्या फोर्म मध्ये तुमची माहिती भरा व फोर्म save करा.\nत्यानंतर उजव्या बाजूला वर mouse cursor नेल्यावर तिथे तुम्हाला खालीलप्रमाणे image दिसेल. त्यामध्ये ‘Add an image’ वर क्लिक करा आणि त्यानंतर ‘My Computer’s hard drive’ ह्या बटनवर क्लीक करा.\nशेवटी तुमचा photo select करून तो upload करा. झाले. तुमचा Gravatar तयार झाला.\nआता एक १० मिनिटे तुम्हाला थांबावे लागेल कारण तुमची image आणि प्रोफाईल जगातील सर्व ठिकाणी प्रसारित करण्यासाठी इंटरनेटवर थोडा वेळ लागेल.\n१० मिनिटानंतर ह्या लिंकवर क्लिक करा किंवा स्क्रोलडाऊन करा. तुमची ह्या article वर काय comment आहे ते लिहा आणि ‘Submit’ बटन क्लिक करा.\nपहा, तुमची image तुम्हाला दिसत असेल.\n तुमचा gravatar तयार झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T21:13:51Z", "digest": "sha1:H44VLKTOOBXYPGEUVS5EH6TL3O5YOWOX", "length": 42316, "nlines": 314, "source_domain": "www.agrowon.com", "title": "मारुती कंदले | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेक\nमंगळवार, 20 मार्च 2018\nराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या माध्यमातून तूर आणि हरभऱ्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी सुरू केली आहे. पण तिचा वेग मंदावला आहे आणि शेतकऱ्यांचे चुकारेही वेळेवर होत नाहीत. शेतकऱ्यांचे सुमारे सहाशे कोटी रुपये थकले आहेत. शेतीमालाची खरेदी रखडण्याची कारणे, खरेदी प्रक्रियेतील अडचणी आणि पुढचे नियोजन या मुद्द्यांवर `नाफेड`च्या शाखा व्यवस्थापक भाव्या आनंद यांच्याशी केलेली ही बातचीत.\nराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या माध्यमातून तूर आणि हरभऱ्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी सुरू केली आहे. पण तिचा वेग मंदावला आहे आणि शेतकऱ्यांचे चुकारेही वेळेवर होत नाहीत. शेतकऱ्यांचे सुमारे सहाशे कोटी रुपये थकले आहेत. शेतीमालाची खरेदी रखडण्याची कारणे, खरेदी प्रक्रियेतील अडचणी आणि पुढचे नियोजन या मुद्द्यांवर `नाफेड`च्या शाखा व्यवस्थापक भाव्या आनंद यांच्याशी केलेली ही बातचीत.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार गावाच्या विकासवाटा\nगुरुवार, 15 मार्च 2018\nशेत-पाणंद रस्त्यांची गरज काय\nशेतरस्ते हे प्रामुख्याने शेतीकामाला आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात. याांत्रिकीकरणामुळे आंतरमशागत, कापणी, मळणी व अन्य कामे यंत्रांमार्फत होतात. त्यांची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यात शेतरस्ते वाहतुकीस योग्य असणे गरजेचे आहे. शेत-पाणंद रस्ते हे पावसाळ्यामध्ये पाणी व चिखलामुळे वाहतुकीस निरुपयोगी ठरतात, अशा ठिकाणी शेतरस्त्यांची प्रकर्षाने आवश्यकता भासते\nशेत-पाणंद रस्त्यांची गरज काय\nशेतरस्ते हे प्रामुख्याने शेतीकामाला आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात. याांत्रिकीकरणामुळे आंतरमशागत, कापणी, मळणी व अन्य कामे यंत्रांमार्फत होतात. त्यांची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यात शेतरस्ते वाहतुकीस योग्य असणे गरजेचे आहे. शेत-पाणंद रस्ते हे पावसाळ्यामध्ये पाणी व चिखलामुळे वाहतुकीस निरुपयोगी ठरतात, अशा ठिकाणी शेतरस्त्यांची प्रकर्षाने आवश्यकता भासते\nस्थानिक मुरूम, दगड यांचा रस्ते मजबुतीकरणासाठी वापर होणार आहे.\nरस्तेनिर्मितीमध्ये विविध स्तरावरून निधी देण्यात येत असून प्रत्येकाची जबाबदारीही निश्चित केली आहे.\nअर्थ मूव्हरच्या साह्यााने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चर खोदून त्यावरील मुरूम मध्यभागी टाकला जाईल व कच्चा रस्ता तयार केला जाईल.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअडीच हजार कोटींच्या मागणीला केंद्राच्या वाटाण्याच्या अक्षता\nगुरुवार, 1 मार्च 2018\nमुंबई : बोंड अळीमुळे कापूस उत्पादकांचे झालेले नुकसान, मावा आणि तुडतुड्यामुळे बाधित धान उत्पादक आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी २,४२५ कोटी रुपयांच्या राज्याच्या मागणीस केंद्राने स्पष्ट शब्दांत नकार दर्शविल्याचे समजते. केंद्राने ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तरच मदत दिली जाईल, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारची पाचावर धारण बसली आहे. तसेच याआधीचे तब्बल सोळाशे कोटी रुपयांच्या मदतीचे दोन प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत.\nमुंबई : बोंड अळीमुळे कापूस उत्पादकांचे झालेले नुकसान, मावा आणि तुडतुड्यामुळे बाधित धान उत्पादक आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी २,४२५ कोटी रुपयांच्या राज्याच्या मागणीस केंद्राने स्पष्ट शब्दांत नकार दर्शविल्याचे समजते. केंद्राने ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तरच मदत दिली जाईल, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारची पाचावर धारण बसली आहे. तसेच याआधीचे तब्बल सोळाशे कोटी रुपयांच्या मदतीचे दोन प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nकृषी विभाग आणि कंपन्यांचे साटेलोटे : इंटेलिजन्स ब्यूरो\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nमुंबई : कृषी खात्याचे अधिकारी आणि बियाणे कंपन्यांच्या संगनमताने राज्यातील शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू असल्याचा खळबळजनक ठपका केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) या यंत्रणेने चौकशी अहवालात ठेवला आहे. ‘आयबी’ने हा गोपनीय अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, त्यावरून आता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांना सरकारची कोंडी करण्याची आयतीच संधी मिळणार आहे.\nमुंबई : कृषी खात्याचे अधिकारी आणि बियाणे कंपन्यांच्या संगनमताने राज्यातील शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू असल्याचा खळबळजनक ठपका केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) या यंत्रणेने चौकशी अहवालात ठेवला आहे. ‘आयबी’ने हा गोपनीय अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, त्यावरून आता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांना सरकारची कोंडी करण्याची आयतीच संधी मिळणार आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nबुधवार, 21 फेब्रुवारी 2018\nजागतिक बाजारावर शेतीमालाचे दर अवलंबून असतात. त्यामुळे हमीभाव हा तात्पुरता उपाय आहे. पिकांची उत्पादकता वाढवण्याचे मोठे आव्हान राज्यापुढे आहे. उत्पादकता वाढीला वाव असणारी, भौगोलिक परिस्थितीला मिळतीजुळती पिके घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पीक पॅटर्न बदलाची आवश्यकता आहे.\n- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\nजागतिक बाजारावर शेतीमालाचे दर अवलंबून असतात. त्यामुळे हमीभाव हा तात्पुरता उपाय आहे. पिकांची उत्पादकता वाढवण्याचे मोठे आव्हान राज्यापुढे आहे. उत्पादकता वाढीला वाव असणारी, भौगोलिक परिस्थितीला मिळतीजुळती पिके घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पीक पॅटर्न बदलाची आवश्यकता आहे.\n- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nविमा भरपाईपासून २७ लाख कापूस उत्पादक वंचित\nमंगळवार, 16 जानेवारी 2018\nमुंबई : गेल्या खरिपात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत राज्यातील फक्त ६ लाख ९९ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीच त्यांच्याकडील ५ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचा पीकविमा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कापसाचे पीक घेणाऱ्या उर्वरीत तब्बल २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून पीक विम्यापोटी एक छदामही नुकसान भरपाई मिळणार नाही. बोंड अळीने नुकसान झालेल्या राज्यातील २९ लाख हेक्टरवरील कापसाचे क्षेत्र विमा भरपाईपासून वंचित राहणार आहे.\nमुंबई : गेल्या खरिपात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत राज्यातील फक्त ६ लाख ९९ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीच त्यांच्याकडील ५ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचा पीकविमा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कापसाचे पीक घेणाऱ्या उर्वरीत तब्बल २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून पीक विम्यापोटी एक छदामही नुकसान भरपाई मिळणार नाही. बोंड अळीने नुकसान झालेल्या राज्यातील २९ लाख हेक्टरवरील कापसाचे क्षेत्र विमा भरपाईपासून वंचित राहणार आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nसूक्ष्मसिंचन लाभार्थ्यांची १० वर्षांची यादी वेबसाइटवर\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nयोजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सचिवांचा आदेश\nयोजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सचिवांचा आदेश\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nवशिला, मध्यस्थांना महा-डीबीटीने आळा\nसोमवार, 1 जानेवारी 2018\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\n‘आधार’ची बँक खात्याशी जोडणी थांबवली\nबुधवार, 27 डिसेंबर 2017\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडल्याशिवाय योजनेचे लाभ न देण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. योग्य लाभार्थ्यालाच कर्जमाफीचा लाभ मिळावा हा आग्रह या निर्णयामागे होता. तसेच मधल्या काळात ऑनलाइनच्या गोंधळामुळे रखडलेल्या कर्जमाफीला गती देण्यासाठी सरकारने हा निर्णय फिरवला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडल्याशिवाय योजनेचे लाभ न देण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. योग्य लाभार्थ्यालाच कर्जमाफीचा लाभ मिळावा हा आग्रह या निर्णयामागे होता. तसेच मधल्या काळात ऑनलाइनच्या गोंधळामुळे रखडलेल्या कर्जमाफीला गती देण्यासाठी सरकारने हा निर्णय फिरवला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nराज्यात केवळ तीन तालुक्यांत मध्यम दुष्काळ\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nनागपूर : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेले नवे शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती राज्यासाठी जाचक ठरली आहे. त्यामुळे राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस झालेल्या सुमारे १२५ तालुक्यांमधून गोंदिया जिल्ह्यातील फक्त तीनच तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासह काही भागांत सलग ४५ दिवस पाऊस गायब होता. तरीही या भागांतील एकही तालुका कोणत्याच प्रकारच्या दुष्काळाच्या निकषात बसला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\nनागपूर : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेले नवे शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती राज्यासाठी जाचक ठरली आहे. त्यामुळे राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस झालेल्या सुमारे १२५ तालुक्यांमधून गोंदिया जिल्ह्यातील फक्त तीनच तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासह काही भागांत सलग ४५ दिवस पाऊस गायब होता. तरीही या भागांतील एकही तालुका कोणत्याच प्रकारच्या दुष्काळाच्या निकषात बसला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sharad-pawar-said-will-try-consetion-electricity-rate-irrigation-scheme", "date_download": "2018-04-21T21:10:39Z", "digest": "sha1:JPNRTR5KMAIC63KFRSW2L4DJW45GMAWQ", "length": 16807, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, sharad pawar said will try for consetion in electricity rate for irrigation scheme, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपसा सिंचन योजनांना वीज दर सवलतीसाठी प्रयत्न करू\nउपसा सिंचन योजनांना वीज दर सवलतीसाठी प्रयत्न करू\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nसांगली ः महाराष्ट्रातील शेती खऱ्या अर्थाने समृद्ध आणि संपन्न झाली पाहिजे. यासाठी उपसा सिंचन योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करणे आवश्‍यक असून, सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. वीज योजनेच्या सवलतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत खासदार संजय पाटील यांना घेऊन चर्चा करू, अशी ग्वाही शुक्रवारी (ता. ३) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली.\nसांगली ः महाराष्ट्रातील शेती खऱ्या अर्थाने समृद्ध आणि संपन्न झाली पाहिजे. यासाठी उपसा सिंचन योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करणे आवश्‍यक असून, सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. वीज योजनेच्या सवलतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत खासदार संजय पाटील यांना घेऊन चर्चा करू, अशी ग्वाही शुक्रवारी (ता. ३) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली.\nकवठे एकंद (ता. तासगाव) येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पतंगराव कदम होते. या वेळी खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, सुमनताई पाटील, मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड उपस्थित होते.\nशरद पवार म्हणाले, की तासगाव ऐकीकाळी दुष्काळी तालुका ओळखला जायचा. आता पाणी आलं आहे. शेतकरी ऊस, द्राक्ष शेती पिकवू लागले आहेत. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तास गणेश या वाणाचे संशोधन केले. या परिसरातील शेतकऱ्यांची जिद्द मोठी आहे. कवठे एकंद या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती पाणीपुरवठा संस्था सुरू केली. मात्र, या संस्थेकडून वार्षिक एकरी पाणीपट्टी ४४०० ते ५२०० रुपये आकारली जाते हे ऐकून धक्काच बसला. मी शंभर-सव्वाशे योजना राबविल्या. नीरा, कऱ्हावरून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी गेले. तेथे सुरवातीला पाणीपट्टी एकरी ७०० रुपये होती, ती आता २२०० ते २३०० रुपये झाली आहे. आम्ही १०० रुपये वाढवले तरी लोक दंगा करतात. येथे तब्बल ५२०० रुपये आकारणी होते, हे कसे या योजना सुरू केल्या तुम्ही, त्यासाठी कर्ज काढले, ते फेडले. तुम्हीच पैसे भरता, तुम्हीच योजना चालवता, मग ५२०० रुपये पाणीपट्टी. हे अन्यायाचे धोरण आहे.\n‘‘स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील यांनी आखलेली धोरणे ही शेतकऱ्यांच्या हिताची होती. मात्र, सांगली जिल्ह्यातील ठराविक साखर कारखाने अडचणीत आहेत. कारखानदारी आणि शेतकऱ्यांसाठी चांगली बाब नाही. या संस्थेवर हजारो संसार चालताहेत, असेही त्यांनी सांगितले.\nया वेळी आमदार जयंत पाटील, आमदार, पतंगराव कदम, खासदार संजय पाटील यांची भाषणे झाली. पाणीपुरवठा संस्थेचे नरेंद्र खाडे, बाबूराव लघारे, प्रवीण वठारे यांच्यासह अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक उपस्थित होते.\nसांगली महाराष्ट्र सिंचन वीज शरद पवार तासगाव पाणी पतंगराव कदम जयंत पाटील ऊस द्राक्ष कर्ज साखर\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t16861/", "date_download": "2018-04-21T20:58:51Z", "digest": "sha1:AMQMFY3HDFPEPMOCI46DWCG5YMZ3SWL6", "length": 2687, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-मारूती पावला", "raw_content": "\nडॉ. सतीश अ. कानविंदे\n(२९ नोव्हेंबर १९९७ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज' मध्यें प्रकाशित)\nचिंचेच्या झाडावर होतं भूत\nओरडून बोललं \"इथून तू फूट\"\nआवाज ऐकून दचकून उठलो\nतसाच जोरात धावत सुटलो\nतोंडात होते मारूतीचे नांव\nम्हणालो \"देवा, मला तू पाव\"\nक्षणात मारूती समोर ठाकला\nगदेच्या ओझ्यानं होता वाकला\nमाझ्या हाती गदा देऊन\nचिंचेच्या झाडाखाली गेला घेऊन\nझाडावर मारूती सरसर चढला\nभुताचा एक पाय जोरात ओढला\nविचारलं फिरवून गरगर गोल\n\"कुणाला त्रास देशिल कां बोल\nभुत म्हणालं \"नो बाबा नो\nलिव्ह मी नाऊ, लेट मी गो\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-water-distribution-through-pipeline-1003", "date_download": "2018-04-21T21:00:08Z", "digest": "sha1:23L5JDFMSMATH3LUJI5CZ7DNPYJJPUHK", "length": 18842, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, water distribution through pipeline | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`जिगाव`चे पाणी सिंचनासाठी होणार पाइपलाइनद्वारे वितरित\n`जिगाव`चे पाणी सिंचनासाठी होणार पाइपलाइनद्वारे वितरित\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nनांदुरा, जि. बुलडाणा : पूर्णा नदीवर साकारत असलेल्या महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाचे काम मुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनातून पाहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पास गती मिळाली आहे. बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील २८७ गावांतील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न यातून साकार होणार असून, या प्रकल्पाच्या पाण्याचे वितरण हे पाटसरीऐवजी नलिका पाइपलाइनद्वारे वितरण करण्याबाबतचे धोरण शासनाने ठरविले आहे. त्यामुळे शासनाने अाता प्रकल्पाबरोबरच पाणी वितरण प्रणालीचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी सिंचन मंडळाकडून करण्यात अाली अाहे.\nनांदुरा, जि. बुलडाणा : पूर्णा नदीवर साकारत असलेल्या महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाचे काम मुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनातून पाहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पास गती मिळाली आहे. बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील २८७ गावांतील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न यातून साकार होणार असून, या प्रकल्पाच्या पाण्याचे वितरण हे पाटसरीऐवजी नलिका पाइपलाइनद्वारे वितरण करण्याबाबतचे धोरण शासनाने ठरविले आहे. त्यामुळे शासनाने अाता प्रकल्पाबरोबरच पाणी वितरण प्रणालीचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी सिंचन मंडळाकडून करण्यात अाली अाहे.\nनांदुरा तालुक्‍यात साकारत असलेल्या या सिंचन प्रकल्पाचे काम गेल्या २२ वर्षांपासून सुरू आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आतापर्यंत हा प्रकल्प ५० टक्के पूर्णत्वास गेला. अाता मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी वाॅररूममध्ये याचे काम पाहण्याचे ठरविल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा वाढली अाहे.\nकेंद्र शासनाने २०१७ पर्यंत पाणी वापराच्या क्षमतेत २० टक्क्‍यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे राज्य शासनास कळविले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे बिगर सिंचन पाणी वापरात वाढ होत आहे. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यात घट झाली आहे व ही घट भविष्यात वाढतच जाणार आहे.\nसदर वस्तुस्थिती विचारात घेऊन सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र कसे सिंचनाखाली आणले जाईल, याकरिता शासन प्रयत्नशील आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. पारंपरिक कालवा वितरण प्रणालीला शेतकऱ्यांचा कायम विरोध राहत असल्याने हे काम वर्षानुवर्षे रेंगाळत होते.\nकालव्याच्या मुखाकडील शेतकरी थेट कालव्यात मोटरपंप बसवून पाणी घेत असल्यामुळे काही भागातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहतात. धरणात पाणीसाठा होऊनही त्याचा वापर होत नाही व आर्थिक गुंतवणूक निरोपयोगी ठरते.\nपरंतु, अाता नलिका प्रणालीमुळे संपूर्ण जमीन शेतीखाली आणता येऊ शकेल. या प्रणालीचा देखभाल, दुरुस्ती व परिचलनाचा खर्चही तुलनेत कमी होत असल्यामुळे पाइपलाइन प्रणालीद्वारे पाण्याचे वितरण हे किफायतशीर ठरते. जिगाव प्रकल्पाचे सिंचनासाठीचे पाणी हे पाटसरीऐवजी पाइपलाइन प्रणालीद्वारे सोडण्याचे धोरण शासनाने निर्धारित केले आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात जास्त जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.\nभविष्यात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून त्यापासून जास्तीत जास्त सिंचन कसे होईल यावर शेतकऱ्यांना भर द्यावा लागणार आहे. जिगाव प्रकल्पाच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करण्याकरिता पाइपलाइन वितरण प्रणाली धोरण राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. हे धोरण योग्य आहे. मात्र या धोरणाला गतिमान करण्याची गरज आहे. याबाबत अाम्ही मुख्यमंत्र्यांकडे ऑगस्टमध्ये पाठपुरावा केला आहे, अशी माहिती सिंचन मित्र मंडळाचे अध्यक्ष\nरामकृष्णा कुटे यांनी दिली.\nसिंचन पाणी धरण शेती\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/surats-treasure-will-be-looted-impact-maharashtras-politics/", "date_download": "2018-04-21T21:03:09Z", "digest": "sha1:OR74PBQFIUVX2EGHE5SDHR2SPSU2DVZB", "length": 26276, "nlines": 369, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Surat'S Treasure Will Be Looted, Impact On Maharashtra'S Politics | सुरतेचा खजिना लुटला जाणार?, महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडणार प्रभाव | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nसुरतेचा खजिना लुटला जाणार, महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडणार प्रभाव\nदक्षिण गुजरातमधील मतदारांचे लक्ष सुरतमधील निवडणुकांकडे लागले आहे. पाटीदार आंदोलन व कपडा व्यापा-यांची नाराजी येथील भाजपाच्या किती जागा खराब करते त्यावर\nआणंद : दक्षिण गुजरातमधील मतदारांचे लक्ष सुरतमधील निवडणुकांकडे लागले आहे. पाटीदार आंदोलन व कपडा व्यापा-यांची नाराजी येथील भाजपाच्या किती जागा खराब करते त्यावर भाजपाला काठावरील बहुतम मिळेल की भक्कम, ते ठरणार आहे. दक्षिण गुजरातचे महाराष्ट्राशी जवळचे नाते आहे. सुरत, बडोद्यात बरेच मराठी भाषिक आहेत. त्यामुळे दक्षिण गुजरातचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावरही प्रभाव पाडणारे असतील.\nसुरतमध्ये चार जागांवर पाटीदार आणि चार जागांवर कपडा व्यापाºयांचा इफेक्ट दिसू शकतो. मागील वेळी सुरतमधील सर्वच्या सर्व १२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. या वेळी सुरत, बडोदा परिसरात भाजपाला यदाकदाचित फटका बसला तर महाराष्ट्रात शिवसेना आक्रमक\nहोईल. भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने याच भागात उमेदवार उभे केले आहेत.\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण हा मुद्दाही दक्षिण गुजरातमध्ये काही प्रमाणात जाणवतो. सर्वच पक्षांनी डागळलेल्या प्रतिमेच्या, दहशत निर्माण करणाºया उमेदवारांना थोड्या-अधिक प्रमाणात संधी दिली आहे. उमेदवार गुंड, भ्रष्ट,\nदहशत निर्माण करणारा असला तरी लोकांची कामे करीत असल्याने लोकप्रिय आहे हा राजकारणात नव्याने प्रबळ होत असलेला प्रवाह दक्षिण गुजरातमध्ये पाहायला मिळाला.\nआदिवासी व ग्रामीण भागात काँग्रेसचा आजही जोर कायम आहे. मात्र पाटीदार समाजाला खूप जवळ करण्यामुळे ओबीसी, दलित, आदिवासी नाराज होऊ शकतात. गुजरातमध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय असून, पाटीदार व ओबीसी यांच्यात संघर्ष आहे. महाराष्ट्रात मराठाकेंद्रित राजकारण केल्यामुळे ओबीसी नाराज होऊन त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकीत बसला होता.\nबंडखोरी हेही सर्वच पक्षांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपासारख्या संघ शिस्तीच्या पक्षातही गल्लोगल्ली बंडोबा उदयाला आले आहेत. भडोचमधील जंबुसर, बडोद्यातील अकोटा, शहरवाडी, वाघोडिया, गोध्रा, कलोल आदी मतदारसंघांत भाजपाला बंडखोरीच्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.''\nकाँग्रेसचे नेते शेजारील राज्यातील हा ताजा इतिहास दुर्लक्षित करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. दक्षिण गुजरातमधील धरमपूरजवळील चाकमांडवा येथे धरणाला, उंबरगावमध्ये बंदर उभारणीला तर भडोचजवळील बारबुतला समुद्रात रस्ता उभारणीला विरोध आहे.\nगुजरातमध्ये २२ वर्षे भाजपाचे बहुमतातील सरकार आहे. तरीही प्रकल्पांना विरोध आहे. महाराष्ट्रात आघाडी-युतीचे सरकार असल्याने प्रकल्प पूर्ण होत नाही, अशी तक्रार सत्ताधारी करतात. मात्र पुनर्वसन व प्रकल्पाच्या लाभांबाबत सर्वत्रच लोकांच्या मनात शंका आहे. एकूणच राजकीय नेते हे बेभरवशाचे असल्याचीही भावना येथे दिसून येते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही, माफी मागावी - राहुल गांधी\n'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार\nशिवसेनेचे राज्यातील मंत्री गुजरातमध्ये करतायत भाजपा उमेदवाराचा प्रचार\nमोदी सरकारच्या निर्णयांमध्ये देशहित नाही, राष्ट्रीय सुरक्षेला धोका - मनमोहन सिंग\nहार्दिक पटेलचे आणखी पाच कथित सेक्स व्हिडिओ झाले व्हायरल\n...म्हणून गुजरातमधल्या राजकोटची लढाई भाजपा आणि काँग्रेसने केली प्रतिष्ठेची\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nविरोधकांचादेखील सन्मान व्हावा; वरुण गांधींनी स्वपक्षीयांना दिला घरचा अहेर\nयशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम\nकर्नाटकात काँग्रेसच्या प्रचारात शरद पवार, अखिलेश यादव उतरणार\nउद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/ratnagiri/gangamai-arrival-rajapur/amp/", "date_download": "2018-04-21T20:42:01Z", "digest": "sha1:CHUJB3DPMHCCYDICWTCKLKMJRLJB3IV7", "length": 3347, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gangamai arrival in Rajapur | राजापुरात गंगामाईचं आगमन | Lokmat.com", "raw_content": "\nरत्नागिरी,राजापूरमध्ये गंगामाईचं मंगळवारी(5 डिसेंबर) आगमन झाले आहे. पहाटे 6 वाजल्यापासून गंगामाई वाहू लागली. ओखी वादळामुळे वातावरणात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे अचानक गंगेचे आगमन झाले असावे, असा अंदाज आहे. दरम्यान, गंगेचे आगमन झाल्यानंतर परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात\nत्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल\nटोलनाक्यावर शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन\nमटण - भाकरीचा नैवेद्य अन् संगमेश्वरचे शिंपणे..\nकोकणात शिमगोत्सवाची धूम अद्याप सुरुच, रामदास कदमांनी ढोल वाजवून साजरा केला उत्सव\nचिपळूणमध्ये गाणेखडपोली एमआयडीसीतील कृष्णा केमिकल्स कंपनीला आग\nरत्नागिरीतल्या कलाकाराने श्रीदेवींना अशी वाहिली श्रद्धांजली\nशाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर, अशा घोषणा देत रत्नागिरीत अंनिसची रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2013/01/", "date_download": "2018-04-21T21:12:56Z", "digest": "sha1:CGTHMXITXZC2K4L2EEJMSVN5X4NOXFGY", "length": 7416, "nlines": 77, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: January 2013", "raw_content": "\nनाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड मनुष्य अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला फक्त एक जोड असते. हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविता-बिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच उबदार वाटतात. धनगरी घोंगडीसारखे. या प्रतिमांमुळं होतं असं, की नाना आपले वाटता वाटता, त्यांचा दरारा वाटू लागतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांना चार शब्द सुनावण्याची ऐपत असलेला हा मनुष्य. त्यांच्या फटकळ वाणीचा दरारा वाटणारच.\nनानांच्या अंधेरीच्या घरी जाताना त्यामुळे थोडी धाकधूकच होती, की त्यांचा मूड असला तर बरं. रस्त्यात चार ठिकाणी पत्ता विचारत पोचलो, तेव्हा संध्याकाळ झाली होती. इमारतीच्या खालून संपादकांनी त्यांना मोबाईल लावला. त्यांनी खिडकीतून खाली डोकावलं आणि खणखणीत साद दिली – गिरीश...\n अंधेरीच्या उच्चभ्रू सोसायटीत अशी वरून जोरात हाक मारणं हे टिपिकलच\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tomato-season-last-stage-nashik-district-maharashtra-3825", "date_download": "2018-04-21T20:42:20Z", "digest": "sha1:GFLMUJPETWX4JWOUCHZWYPZVLH32PXEN", "length": 15942, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, tomato season at last stage in nashik district, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम टप्प्यात\nनाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम टप्प्यात\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nओखी वादळाच्या तडाख्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. यामुळे बाजारात दुय्यम दर्जाच्या टोमॅटोची आवक झाल्यामुळे गुरुवारी (ता.७) टोमॅटोच्या दरात उतरण झाली होती. मात्र शनिवार (ता.९) पासून पुन्हा दरात वाढ झाली. आवकेचे चित्र पाहता टोमॅटोचे हे दर येत्या काळात टिकून राहतील अशी स्थिती आहे.\n- सुभाष पूरक, टोमॅटो उत्पादक, वडनेरभैरव, ता. चांदवड, जि. नाशिक\nनाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील खरीप टोमॅटोचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत, लासलगाव यासह गिरणारे, खोरीफाटा या बाजारातील टोमॅटोची आवक ८० टक्‍क्‍यांनी घटली आहे. गत सप्ताहात टोमॅटोला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १०१ ते ७३१ व सरासरी २५० रुपये दर मिळाले.\nदसरा, दिवाळीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात दररोज ४ लाख क्रेटची आवक होत होती. ही आवक गत सप्ताहात अवघी ४० हजारांवर आली आहे. या स्थितीत गत सप्ताहात टोमॅटोच्या दरात मोठीच चढ उतार झाल्याचे दिसून आले. गत सप्ताहाच्या सुरवातीस सोमवारी (ता.४) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १७३० क्रेटची आवक झाली. या वेळी टोमॅटोला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १०१ ते ७३१ व सरासरी ५५१ असा दर मिळाला.\nनाशिक भागातील टोमॅटो हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना गत सप्ताहात खुडत्या अवस्थेतील टोमॅटो पिकाला जोरदार पावसाने झोडपले. परिणामी टोमॅटोच्या दरात ५० टक्‍क्‍यांनी उतरण झाली. प्रति क्रेटचे दर सरासरी ५५० वरून २०० पर्यंत उतरले होते. गुरुवारी (ता.७) व शुक्रवारी (ता.८) दर उतरलेले असताना शनिवारी मात्र पुन्हा दराने उसळी घेत ३०० चा दर गाठला. रविवारी (ता.१०) खोरी फाटा, गिरणारे या बाजारात टोमॅटोला १०० ते ४५० व सरासरी २७५ रुपये दर मिळाले.\nयंदा सुरवातीपासून टोमॅटोला स्थिर दर मिळाल्यामुळे टोमॅटो पिकाची विशेष काळजी घेण्यावर उत्पादकांनी भर दिला आहे. बहुतांश भागात दुसऱ्यांदा बहर घेण्याचे प्रयोग सुरू आहेत. चांदवड तालुक्‍यात उशिरा लागवड झालेल्या टोमॅटोची आवक येत्या सप्ताहात सुरू होईल.\nदरम्यान सध्याचे दर येत्या काळात स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.\nपिंपळगाव बसवंत बाजार समितीतील गत सप्ताहातील टोमॅटोचे दर (आवक व दर प्रति क्विंटलचे)\nदिवस (तारीख) आवक किमान कमाल सरासरी\nसोमवार (ता.४) ८६५४ ५०५ ३६५५ २७५५\nमंगळवार (ता. ५) ३८०५ ५०० ३५०० २३५५\nबुधवार (ता.६) ७७६२ ५०५ ३५५५ २४०५\nगुरुवार (ता.७) ६४५५ ३५५ २०५५ ९०५\nशुक्रवार (ता.८) ६८४० २५५ १५०० ६५५\nटोमॅटो नाशिक खरीप बाजार समिती\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T21:12:53Z", "digest": "sha1:JVMSR7CVPGK5AHLEC7WOZKGEZYSIRNV4", "length": 46051, "nlines": 324, "source_domain": "www.agrowon.com", "title": "ज्ञानेश उगले | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातून ८८ हजार ८९० टन द्राक्षे युरोपात निर्यात\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nनाशिक : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १५ एप्रिल पर्यंत आटोपण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत गतसप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण ६७४३ कंटेनर मधून ८८, ८९० टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली. येत्या सप्ताहात ही निर्यात ७ हजार कंटेनरचा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत.\nनाशिक : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १५ एप्रिल पर्यंत आटोपण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत गतसप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण ६७४३ कंटेनर मधून ८८, ८९० टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली. येत्या सप्ताहात ही निर्यात ७ हजार कंटेनरचा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यास\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nकोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतरी त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते नाशिक जिल्ह्यातील गाजरवाडी येथील सागर सुरेश धुमाळच्या धडपडीला. कारण या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षांपासून खरोखरच मोत्याच्या शेतीचा ध्यास घेतलाय. शेततळ्यात केवळ मत्स्यपालनच नाही, तर मोतीही पिकविता येतात, हे दाखवून देण्याची सागरची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.\nकोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतरी त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते नाशिक जिल्ह्यातील गाजरवाडी येथील सागर सुरेश धुमाळच्या धडपडीला. कारण या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षांपासून खरोखरच मोत्याच्या शेतीचा ध्यास घेतलाय. शेततळ्यात केवळ मत्स्यपालनच नाही, तर मोतीही पिकविता येतात, हे दाखवून देण्याची सागरची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.\nशेततळ्यात अशी डुबकी मारुन शिंपल्यांची स्थिती तपासली जाते.\nशेततळ्यात मोती पिकवण्याचा ध्यास\nडिझाईन मोती तयार झाल्यानंतर\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nपोल्ट्री व्यवसायात काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचे\nरविवार, 25 मार्च 2018\nमुंगसरा (ता. जि. नाशिक) येथील दीपक भोर हे गेल्या २२ वर्षांपासून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायात आहेत. वर्ष १९९५ मध्ये १०० पक्ष्यांपासून सुरवात केलेल्या भोर यांनी टप्प्याटप्प्याने व्यवसायात वाढ केली. आजमितीला त्यांच्याकडे ५ शेड आणि ५१ हजार पक्षी आहेत. खासगी कंपनीसोबत २००० पासून करार पद्धतीने व्यवसाय करतात. त्यांच्या नियोजनातील महत्त्वाच्या बाबी...\nमुंगसरा (ता. जि. नाशिक) येथील दीपक भोर हे गेल्या २२ वर्षांपासून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायात आहेत. वर्ष १९९५ मध्ये १०० पक्ष्यांपासून सुरवात केलेल्या भोर यांनी टप्प्याटप्प्याने व्यवसायात वाढ केली. आजमितीला त्यांच्याकडे ५ शेड आणि ५१ हजार पक्षी आहेत. खासगी कंपनीसोबत २००० पासून करार पद्धतीने व्यवसाय करतात. त्यांच्या नियोजनातील महत्त्वाच्या बाबी...\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंड\nरविवार, 18 मार्च 2018\nगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार गेली वीस वर्षे दिवसभर राबून फाळ, खुरपं, विळा, कुऱ्हाड, कुदळ, रोटरचे पाते तयार करतेय. या अवजारांना गावशिवारातील शेतकऱ्यांची पसंतीही आहे. प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करण्यासाठी धडपडत राहणं हाच तिच्या जगण्याचा स्थायीभाव बनलाय.\nगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार गेली वीस वर्षे दिवसभर राबून फाळ, खुरपं, विळा, कुऱ्हाड, कुदळ, रोटरचे पाते तयार करतेय. या अवजारांना गावशिवारातील शेतकऱ्यांची पसंतीही आहे. प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करण्यासाठी धडपडत राहणं हाच तिच्या जगण्याचा स्थायीभाव बनलाय.\nपिंकी पवारने तयार केलेल्या छोट्या अवजारांच्या खरेदीसाठी परिसरातील शेतकरी गिरणारे गावात येतात.\nछोट्या अवजारांना ग्राहकांकडून मागणी\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nउद्यमशील महिलाशक्तीची ओळख बनललेले सारूळ\nगुरुवार, 8 मार्च 2018\nउद्यमशीलतेचं बीजारोपण करणाऱ्या प्रयोगशील महिलांचं गाव अशी नाशिक जिल्ह्यातील सारूळ गावची ओळख बनली आहे. गटांच्या माध्यमातून एकत्र येत महिलांनी हिमतीने चालविलेल्या व्यवसायासाठीच हे गाव ओळखलं जाऊ लागलं आहे. येथील महिलांनी गटशेतीसह भात, टोमॅटो, सोयाबीन आदी पिकांवर प्रक्रिया करून त्या उत्पादनांची राज्यभरातील प्रदर्शनांमध्ये ओळख निर्माण केली आहे. अनेक कारणांमुळे शेती अडचणीतून जात असताना, या महिलांनी त्यातूनच संधी शोधत आपल्या घरादाराला सावरले आहे.\nउद्यमशीलतेचं बीजारोपण करणाऱ्या प्रयोगशील महिलांचं गाव अशी नाशिक जिल्ह्यातील सारूळ गावची ओळख बनली आहे. गटांच्या माध्यमातून एकत्र येत महिलांनी हिमतीने चालविलेल्या व्यवसायासाठीच हे गाव ओळखलं जाऊ लागलं आहे. येथील महिलांनी गटशेतीसह भात, टोमॅटो, सोयाबीन आदी पिकांवर प्रक्रिया करून त्या उत्पादनांची राज्यभरातील प्रदर्शनांमध्ये ओळख निर्माण केली आहे. अनेक कारणांमुळे शेती अडचणीतून जात असताना, या महिलांनी त्यातूनच संधी शोधत आपल्या घरादाराला सावरले आहे.\nबैठकींद्वारे विविध कामांचे नियोजन होते\nरोपनिर्मितीचे प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे.\nटोमॅटो खुडणीनंतर क्रेटमध्ये भरताना नवले दांपत्य.\nविविध प्रदर्शनात भाग घेऊन सारूळच्या महिलांनी उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nनाशिकला कांद्याची आवक वाढली\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nनाशिक : जिल्ह्यात महाशिवरात्रीनंतर द्राक्ष हंगामाने वेग धरला आहे. द्राक्षाचे निर्यातीचे मार्केट स्थिर आहे. त्या तुलनेत देशांतर्गत बाजारांतून द्राक्षांना चांगली मागणी वाढली आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतून गत सप्ताहात लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे.\nनाशिक : जिल्ह्यात महाशिवरात्रीनंतर द्राक्ष हंगामाने वेग धरला आहे. द्राक्षाचे निर्यातीचे मार्केट स्थिर आहे. त्या तुलनेत देशांतर्गत बाजारांतून द्राक्षांना चांगली मागणी वाढली आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतून गत सप्ताहात लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण आवश्यक\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nशेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि अन्नप्रक्रिया यांचा एकत्रित विचार करूनच अन्नप्रक्रियेच्या धोरणाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. जिल्हानिहाय पिकांची क्षमता ओळखून, उत्पादन, मूल्यवर्धन, प्रक्रिया व मार्केटिंग अशी मूल्यसाखळी उभी करणारे धोरण आखले गेले पाहिजे, अशी अपेक्षा कृषी उद्योजक करीत आहेत.\nशेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि अन्नप्रक्रिया यांचा एकत्रित विचार करूनच अन्नप्रक्रियेच्या धोरणाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. जिल्हानिहाय पिकांची क्षमता ओळखून, उत्पादन, मूल्यवर्धन, प्रक्रिया व मार्केटिंग अशी मूल्यसाखळी उभी करणारे धोरण आखले गेले पाहिजे, अशी अपेक्षा कृषी उद्योजक करीत आहेत.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nभारतातून युरोपात २३,७२९ टन द्राक्ष निर्यात\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nद्राक्षांच्या गोडीमध्ये यंदा लक्षणीय सुधारणा झाली आहे. या स्थितीत परराज्यांतून, तसेच परदेशांतूनही उठाव वाढला आहे. येत्या काळात आवक अजून कमी होत जाणार आहे. द्राक्षांच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे. द्राक्ष उत्पादकांनी माल देण्याची घाई करू नये. पक्व नसलेला माल काढू नये. १८ ब्रीक्‍स झाल्याशिवाय खुडा सुरू करू नये. चांगल्या गोडीच्या द्राक्षांनाच उच्चांकी दर मिळेल.\n- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.\nद्राक्षांच्या गोडीमध्ये यंदा लक्षणीय सुधारणा झाली आहे. या स्थितीत परराज्यांतून, तसेच परदेशांतूनही उठाव वाढला आहे. येत्या काळात आवक अजून कमी होत जाणार आहे. द्राक्षांच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे. द्राक्ष उत्पादकांनी माल देण्याची घाई करू नये. पक्व नसलेला माल काढू नये. १८ ब्रीक्‍स झाल्याशिवाय खुडा सुरू करू नये. चांगल्या गोडीच्या द्राक्षांनाच उच्चांकी दर मिळेल.\n- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nकांद्यात अजून दरवाढीचे संकेत\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १७०० व सरासरी १३०० असे होते. शुक्रवारी (ता. २) कांद्यावरील एमईपी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. सप्ताहाच्या अखेरीस कांद्याच्या दराने उसळी घेतली.\nशनिवारी (ता. ३) क्विंटलला १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाले. कांद्याच्या दरात पहिल्याच दिवशी ३०० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. ४) कांद्याच्या दरात प्रतिक्विंटलला ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली. किमान निर्यात मूल्य हटविण्याच्या निर्णयाने बाजारात उत्साह\nनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १७०० व सरासरी १३०० असे होते. शुक्रवारी (ता. २) कांद्यावरील एमईपी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. सप्ताहाच्या अखेरीस कांद्याच्या दराने उसळी घेतली.\nशनिवारी (ता. ३) क्विंटलला १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाले. कांद्याच्या दरात पहिल्याच दिवशी ३०० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. ४) कांद्याच्या दरात प्रतिक्विंटलला ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली. किमान निर्यात मूल्य हटविण्याच्या निर्णयाने बाजारात उत्साह\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nखोल मशागतीतून जमीन मोकळी करण्याकडे कल\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nनाशिक : लागवडीसाठी जमीन तयार करणे, हा द्राक्षपट्ट्यात परवलीचा मंत्र ठरू लागला आहे. पोकलँड यंत्रापुढे दीड मीटरपर्यंत खोल जाणाऱ्या दात्यांनी संपूर्ण जमीन विंचरून काढली जाते. यामुळे जमिनीत वर्षानुवर्षे तयार झालेले क्षारांचे पट्टे मोकळे होऊन जमिनीत हवा खेळती रहाण्यास मदत होत आहे. चर्चासत्रांमध्ये जागतिक पातळीवरील द्राक्ष तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना जमीन मोकळी करण्यावर भर दिला आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर या विभागांत द्राक्ष लागवडीअगोदर खोल मशागत करून जमीन मोकळी करण्याकडे कल वाढला आहे.\nनाशिक : लागवडीसाठी जमीन तयार करणे, हा द्राक्षपट्ट्यात परवलीचा मंत्र ठरू लागला आहे. पोकलँड यंत्रापुढे दीड मीटरपर्यंत खोल जाणाऱ्या दात्यांनी संपूर्ण जमीन विंचरून काढली जाते. यामुळे जमिनीत वर्षानुवर्षे तयार झालेले क्षारांचे पट्टे मोकळे होऊन जमिनीत हवा खेळती रहाण्यास मदत होत आहे. चर्चासत्रांमध्ये जागतिक पातळीवरील द्राक्ष तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना जमीन मोकळी करण्यावर भर दिला आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर या विभागांत द्राक्ष लागवडीअगोदर खोल मशागत करून जमीन मोकळी करण्याकडे कल वाढला आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2009_09_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:09:54Z", "digest": "sha1:XNOMM2YDY3JRXYSKX5CXF5G77ZBXOTZS", "length": 80211, "nlines": 390, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: September 2009", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nसध्या आईचा मुक्काम इथे आहे त्यामुळे फ़ारसा विचार न करता मराठी चित्रपट लावते. जास्तीत जास्त काय तर तेच तेच गावरान विनोद नाही आवडले तर नेट सर्फ़ करणं किंवा दुसरं काही काम करणं हा पर्याय असतो. तसंच वाटलं होतं जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा \"गोष्ट मोठी डोंगराएवढी\". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात मी जास्त चित्रपट पाहात नाही फ़क्त मायदेशात सध्या नसल्यामुळे पाहाणं होतं. पण असे काही विषय असले की तो चित्रपट आपसुक पाहिला जातो.पण ते कथा सांगणं मला जमत नाही.\nतर \"गोष्ट छोटी डोंगराएवढी\" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातुन शेतकी शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणार्या अडचणी, सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना. गावातला त्याचा जिवलग मित्र दुसरा एक शेतकरी आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या इज्जतीवरुन.\n\"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं\" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिसखात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय\nआपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं एक नागरीक म्हणुन मी काय करु शकते एक नागरीक म्हणुन मी काय करु शकते याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का सरकार सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना आजची रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे वाहताहेत त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.\nजाता जाता या चित्रपटातील शेतकर्याचं गार्हाणं सारेखं आठवतयं....\n\"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....\nवारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... \"\nदसरा म्हटलं की फ़क्त प्राथमिक शाळेच्या आठवणी सर्वप्रथम डोळ्यापुढे येतात. उपनगरातील एका छोट्या गावातली ही एक जि.प.ची शाळा असल्यामुळे तिथे पाटीपुजन असायचं. चौथीपर्यंत मी या शाळेत होते. दसर्‍याच्या आदल्या रात्रीच बाबा काळ्या पाटीला स्वच्छ धुऊन पुसुन खडुने १ आकडा वापरुन सरस्वतीचं चित्र काढुन देत आणि मग नेहमीपेक्षा लवकर सकाळी शाळेत ही पाटी, बरोबर झेंडुची फ़ुलं आणि नारळ असं घेऊन शाळेत जाऊ. त्या दिवशी अभ्यास (मुख्य म्हणजे चौथीतला गणिताचा तास) नसे ह्याचं मुख्य आकर्षण असे. खरंच शाळेत असताना खूपदा दसरा,स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन यादिवसांच्या महत्वापेक्षाही त्यादिवशी शाळेत जाऊनही शिक्षक आपल्यावर साहेबगिरी करु शकत नाहीत याचा आसुरी आनंद जास्त असे. तरी काही शिक्षक सवयीप्रमाणे निदान रांगेत सरळ न उभं राहाणे किंवा इतर व्यक्तींची भाषणे चालु असताना गप्पा मारणे इ. फ़ुटकळ कारणांसाठी ओरडुन त्यांचा जन्मसिद्ध हक्क सिद्ध करुन जात. असो.\nतर पहिली ते चौथी दसर्‍याला पाटीपुजन करताना छान वाटायचे. बाईंनी आणलेली सरस्वतीची तसबीर टेबलावर ठेवलेली असे आणि आपण नेलेली पाटीवरची सरस्वती आपल्यासमोर. स्वतःची आणि मैत्रीणींनी आणलेली फ़ुलं, थोडी बाईंनी दिलेली अशी, आणि थोडं हळद-कुंकु असं ल्यालेली पाटीवरची सरस्वती अगदी दागिन्यांनी नटलेली वाटे. पुजा झाल्यावर आरती आणि मग आम्हीच आणलेल्या नारळाचा, साखर घालुन केलेला प्रसाद खाऊन हात चिक्कट होतं. माध्यमिकची शाळा मात्र ख्रिस्ती मिशनर्यांनी चालवलेली (पण मराठी माध्यमातीलच) असल्याने तिथे हे सण साजरे होत नसे. मला त्यावेळी माझ्या आधीच्या शाळेची खूप आठवण येई. दसर्याला म्हटलेली \"हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली\" आता पुर्ण येत नाही पण आठवते.\nआई-बाबा दोघेही शिक्षक असल्याने तेही पाटीपुजनाला गेलेले असत. साधारण नऊ-दहा वाजता शाळा सुटे आणि मग दुपारपर्यंत आई-बाबा पण घरी येत. त्यांचा शाळेतला प्रसादही ते आमच्यासाठी घेऊन येत. मग जेवणं होईपर्यंत गुळ किंवा साखर-खोबरं खायला मला फ़ार फ़ार आवडे. इथे फ़्रोजन नारळ्याच्या ओल्या किसात साखर घातली तर उगाच गोडुस चोथा खाल्यासारखं वाटतं. शिवाय कोलेस्टेरॉलचं भुत मानगुटीवर असतं ते वेगळंच. खरंच अशावेळी बालपणीचा काळ सुखाचा हे पुन्हा पुन्हा पटतं नाही\nदसर्‍याला जेवणं काहीतरी गोडाचं असे बहुतेक वेळा नव्या तांदळाची खीर नाहीतर पुरणपोळी. मला गोड तेव्हातरी विशेष आवडत नसे. पण सगळीजणं दुपारच्या जेवणाला एकत्र असली की मला नेहमीच आवडे. या दुपारी आई-बाबा घरी असत, जरा सुस्तावलेली दुपार अजुनही आठवते. मग संध्याकाळी आई नेहमी सिमोल्लंघनाची आठवण करी, शेजारी-पाजारी सोनं वाटायला जात असू. आमचे शेजारचे एक काका मला नेहमी हे घे सोनं आणि तुला बांगडी कर असं म्हणतं. दरवर्षी दागिने बदलले असत. त्या तशा दागिन्याने आतापर्यंत मला वाटतं मी नखशिखान्त नटले असते. पण मजा यायची ते सोनं द्यायला. मागच्या वर्षी माझ्या भाचीला तसलंच काही सांगताना मला फ़ार मजा आली.\nकॉलेजला वगैरे मात्र दसरा सुट्टी असणे याखेरीज जास्त काही आठवत नाही. मात्र घरी पुस्तकांची पुजा आवर्जुन करायचो. घरचे संस्कार. अजुनही लॅपटॉप, पुस्तकांचं कपाट याची पुजा करते. इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षी एका छोट्या कंपनीत माझं शेवटचं प्रोजेक्ट होतं, तिथलं टिपिकल मराठमोळं वातावरण. त्यावर्षी मात्र दसर्याच्या पुजेला कंपनीत मलाही आमंत्रण होतं. पुन्हा एकदा शाळेची आठवण आली. दसरा थोड्या वेगळ्या पद्धतीने का होईना पण साजरा झाला. दिवाळीचं गिफ़्ट दसर्‍याला वाटायची त्यांची पद्धत होती म्हणजे दिवाळीला ते उपयोगी पडेल असं काहीसं. मग त्यावर्षी मलाही एक मिठाईचा पुडा मिळाला होता. माझ्या कॉलेजमधल्या एक-दोन मित्रांनी \"तुझे काय बाबा जाशील तिथे लाड\" अशी प्रतिक्रियाही दिलेली आठवते.\nआमच्या भागात अगदी जवळपास कुठे रावण वगैरे जाळत नसत. त्यामुळे प्रत्येक दसर्याच्या की त्यानंतरच्या दिवसाच्या नक्की आठवत नाही पण बातम्यांमध्ये गिरगाव चौपाटीवरचा रावण जाळताना दाखवत तो मात्र आठवणीने पाही. तेव्हा नेहमी मला एकदा तरी गिरगावला तेव्हा गेलं पाहिजे असं फ़ार वाटे पण बारावीत असताना मी चर्नीरोडला राहिले तेव्हा त्या दसर्याला मी काय करत होते ते मात्र अजिबात आठवत नाही. कदाचित सुटीसाठी घरीच गेले असेन. असो. दसरा गेला की दिवाळी अशी हाकेवर आल्यासारखं वाटे. त्यामुळे कधी एकदा सहामाही परिक्षा उरकते आणि शाळेला दिवाळीची सुट्टी पडते असं होई. नशीब माझी शाळेतली प्रगती चांगली होती नाहीतर या मानसिकतेने फ़क्त सुट्या आणि शाळेचे न शिकणार्या दिवसातच रमुन आतापर्यंत पुढचा सगळा बट्ट्याबोळ झाला असता.\nआजच्या दसर्‍याला हे सर्व आठवुन विद्यादेवीची पुन्हा एकदा उपासना करायचं ठरवतेय. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा.\nब्लॉग लिहिणारा लिहित राहतो. कुठेतरी कौतुक प्रत्येकाला हव असतं. काहींना त्याची सवय होते. माझ्या बाबतीत काय आहे याचा विचार मी काही दिवस करत होते. कधी कधी पटापट प्रतिक्रिया येत राहतात कधी लोक नुसतंच वाचुन जातात. मग कधीतरी काउन्टर टाकला. अर्थात सुरुवातीचं ब्लॉगींग म्हणजे आपल्याला लिहितं राहिलं पाहिजे याकडे जास्त लक्ष होतं म्हणून काउंटर टाकेपर्यंत एखादा महिना गेला असेल. पण नंतर सवय लागली प्रतिक्रियांना उत्तर द्यायला किंवा नवा ब्लॉग टाकायला आलं की आकडा पाहायचा. आणि आज योगायोगाने सहजच आले आणि खूप बरं वाटतंय ५००१ आकडा पाहायला.\nमुद्दाम स्र्कीन शॉट घेऊन ठेवलाय. या ब्लॉगवर भेट देणार्या सर्वांचे त्यासाठी आभार मानण्यासाठी आजची ही पोस्ट. आणि हो जास्त धन्यवाद ज्यांनी आपल्या अमुल्य प्रतिक्रिया देऊन हा ब्लॉग जागता ठेवायची उमेद वाढवलीत त्यांचे.\nसध्या बर्याच गोष्टींच गणित बिघडलय; कदाचित माझ्या आधीच्या पोस्टवरुन लक्षात आलं असेल. पण आज मात्र दिवस संपताना फ़ार छान वाटतय.असाच लोभ राहु द्या.\nमना तुझे मनोगत मला कधी कळेल का\nकुणी नुसतं \"काय होतंय तुला\" विचारावं आणि बांध फ़ुटावा अशी मनाची अवस्था फ़ार विचित्र असते. नक्की काय बिनसलंय कळत नाही. असं कधीपासुन होतंय आठवत नाही. हे सगळं असंच चालु राहिल, असं नसतं पण आत्ता या क्षणी ते कळत नाही. असं वाटत की ही सगळं काही थांबल्याची जाणीव अशीच पाठी लागणार. आता यातुन सुटका नाही.\nमग मात्र सारखा एकटेपण जाणवायला लागतं. गर्दीत असलं तरी हरवल्यासारखं. सवयीने रोजची कामं तीच तशीच म्हणून करतो आणि आजचा दिवस संपला म्हणून रात्री पाठ टेकतो. आजुबाजुच्या परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा शोध घेतो आणि त्यातुन काही निष्पन्न होत नाही म्हणून अजुन अजुन मन उदास होतं.\nहे सर्व दुष्टचक्र इतकं विचित्र की आपल्या मनात काय चाललंय याचा थांग आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, मित्राला कुण्णाकुण्णाला लागु देत नाही. वरवर सगळीकडे पुर्वीसारखंच वागत राहतो पण आतुन मात्र कुठेतरी काही तरी ढवळून निघालेलं असतं. यशाच्या व्याख्या शोधत राहातो आणि मग आपण कुठे कमी पडतोय त्याचाच शोध घेत राहातो. पाण्यात बुडणारा शेवटचा उपाय म्हणून सगळीकडे हात-पाय मारेल तसंही करुन पाहातो. नेहमीच त्यातुन वर यायला होईल असंच नाही पण प्रयत्न करत राहतो.\nअरे आपल्या बाबतीत कसं असं घडतयं बाकीच्यांचं कसं व्यवस्थित चाललंय असं उगाच वाटतं. काही काही प्रश्न तर असे असतात की यावर आपण स्वतः काहीच उपाय करु शकत नाही हे माहितही असतं पण या सर्वांनी होणारा त्रागा काही संपत नाही.\nअशावेळी ऐकलेली गाणी डोळ्यात पाणी आणतात, वाचन अंतर्मुख करतं आणि भावनांचा कल्लोळ अजुनच वाढतो. सगळं वरवरुन शांत आणि आतुन खूप खूप ढवळलेलं. अशावेळीच खरं तर मनाला सांभाळणं फ़ार गरजेच असतं. न कोसळता आहे त्या परिस्थितीचा सामना करत राहुन हेही दिवस जातील आणी यातुनही आपण काही नवं शिकुन बाहेर येऊ असा काहीसा विचार स्वतःच स्वतःला द्यायचा असतो. परिस्थितीनुसार य़शापय़शाचे मापदंड बदलणे आणि आपलं आपणच अशा कोंडीतुन बाहेर येणं हेच हाती असतं.\nतरी चंचल मन पुन्हा पुन्हा त्याच त्याच विचारात जातं मग काय उरला एकच प्रश्न मना तुझे मनोगत मला कधी कळेल का\nगेले सत्तावीस महिने ती आपली मुलगी आणि घर यात आनंदाने रमली. इतके दिवस तिने टेनिसचा एकही सामना पाहिला नाही. तिला जमलं नसतं असं नाही पण तिने पुर्णवेळ आपल्या बाळीलाच दिला. आणि आता ही पोस्ट लिहिण्याच्या काही क्षण आधी ती पहिली स्पर्धक आहे की जी वाइल्ड कार्डमधुन खेळुन यु. एस. ओपनच्या फ़ायनला नुसती पोहोचलीच नाही तर तिच्या विरोधातली तरुण तडफ़दार स्पर्धक कॅरोलाइन वोजनियाकी हिचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात अमेरिकन ओपनचा चषक आपल्या हातात उंचावतेय. \"किम क्लाईस्टर्स\" २००९ ची अमेरिकन ओपनची विजेती. आजची रात्र तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या पुनरागमन करणार्या सर्वच आया यांच्यासाठी खास...\nतसं तिच्या कारकिर्दीतलं हे दुसरं मोठं पदक. पहिलं इथेच २००५ ला घेतलं होतं आणि योगायोगाने पुनरागमनातही तिने इथेच श्रीगणेशा केला. आणि १९८० नंतर टेनिसमधलं कुठलंही मोठं पदक मिळवणारी ही पहिली आई आहे. टेनिसच्या जगतात एका आईसाठी हे नक्कीच कठिण आहे कारण एका बाळाच्या जन्मानंतर पाठीची अवस्था आणि पोटाच्या स्नायुमध्ये आलेली शिथीलता याने टेनिसचा कणा म्हणजे सर्विस करताना its just not the same again. शिवाय या सत्तावीस महिन्यात सगळ्या नव्या दमाच्या तारकांशी सामना करायला तो स्टॅमिनाही हवा. तिला वाइल्ड कार्डजरी मिळालं असलं तरी तिचा ड्रॉ अतिशय कठिण होता आणि उपान्त्य फ़ेरीमध्ये तर विनस विल्यम्सबरोबर तिचा सामना होता. अंतिम फ़ेरीच्या या मॅचमध्ये सुरुवातीला कॅरोलिनाने किमची सर्विस ब्रेक करुन पुढचा रस्ता कठीण आहे याची जाणीव तिला करुन दिली होती. हा सेट जाणार असे कागदावर वाटत असतानाच या कणखर मातेनं ७-५ असा अक्षरश: खेचुन आणला आणि दुसर्या सेटमध्ये मात्र कॅरोलिनाला डोकं वर काढायला दिलं नाही. हा सेट तिने अगदी ६-३ असा अलगद खिशात घातला आणि मग मात्र तिला अश्रु आवरेनासे झाले.\nतिची अठरा महिन्यांची छोटी मुलगी जेडसुद्धा मॅच पाहायला आली होती आणि तिच्या चषक घेतानाच्या मुलाखतीत त्याबद्द्ल विचारलं त्यावेळी इतर कुठल्याही पालकाप्रमाणे ती निरागसपणे म्हणाली की आज आम्ही आमच्या मुलीची दुपारची झोप थोडी उशीरा केली म्हणजे ती ही मॅच पाहायला जागी राहील. आणि उद्यापासून मला पुन्हा तिला रुटीन नीट करावं लागेल. तिला तिचं नेहमीचं आईपणाचं आयुष्य उद्यापासून पुन्हा हवय हेही तितकंच महत्वाचं नाही का\nटेनिसच्या इतिहासात मी पहिल्यांदाच चषक वितरण झाल्यानंतर एक संपुर्ण कुटुंब कोर्टवर पाहतेय. त्या छोट्या मुलीला आपल्या आईने काय मिळवलंय हे नक्कीच इतक्यात कळणार नाही पण ती चकाकणारी वस्तु काय आहे याची उत्कंठा नक्कीच आहे आणि त्या आईच्या डोळ्यात आपल्या लेकीची प्रतिक्रिया पाहण्याचा आनंद.\nअशा अनेक छोट्या मोठ्या क्षेत्रात आपल्या जिद्दीवर आपलं घर सांभाळुन करिअर मध्ये पुनरागमन करणार्या अनेक मातांना हजारो सलाम....\nLabels: आई, किम, टेनिस, सुपरमॉम\nआज सरदेसाईंच्या ब्लॉगवर दुपार दुपारी बटाटावड्याचा ताजा फ़ोटो पाहिला आणि एकदम संध्याकाळ झाली की काय असं वाटुन पोटोबाने गजर दिला...भारताबाहेर म्हणण्यापेक्षा मुंबईबाहेर राहिल्यावर सर्वात जास्त ज्या खादाडीची आठवण येते ती म्हणजे बटाटावडा...\nलहानपणापासुन बटाट्यावड्याशी नाळ जुळली आहे जी कधी तुटणार नाही..अगदी पुर्वी तिथे राहायचो त्या इमारतीखाली एका रिकाम्या पटांगणात बाजार भरायचा आणि तिथेच पांडू आपली वड्याची गाडी लावायचा.\nमध्ये काही वर्ष त्याला नोकरी मिळाली तेव्हा बंद झाला होता पण नंतर पुन्हा घरच्या परिस्थितीमुळे बहुधा त्याने पुन्हा ती सुरू केली. साधारण साडेपाचच्या सुमारास तो उकडलेले बटाटे घेऊन बाकी सर्व सामान गाडीवर लावुन शांतपणे वडे करण्याच्या तयारीला लागला की चाळीच्या गॅलरीतुन आणि आसपासच्या घराच्या खिडकीतुन माझ्यासारखी शाळा सुटुन आलेली मुलं ते कितीतरी वेळ पाहात बसत. त्याच्या त्या पितळी मोठ्या थाळीत साधारण मध्यम आकाराच्या चिकुएवढाले गोळे गोलाकारात लावले जात आणि एका बाजुला काळ्याढुस मोठ्या कढईत (बहुधा कालचं उरलेलं) तेल उकळायला लागे. सवा-सहा साडे सहाच्या सुमारास त्या छोट्या गावातल्या त्या छोट्याशा बाजारात कोळणी आपल्या पाट्या घेऊन टांग्यातुन उतरत आणि गावातलेच एक दोन भाजीवाले आपल्या भाजीच्या गाड्या घेऊन येत तसतशी गर्दी वाढे आणि भाजी-बाजार घेऊन झालेलं गिर्हाइक आपसुक पांडुकडे वळत.\nतोपर्यंत त्याचे एक-दोन घाणे तळले गेले असत आणि वड्याच्या तळणीचा वास सुटला असे. मग बसस्टॉपवर कामावरुन परत आलेले लोकही घरी काही खाऊ म्हणून हाच वडा घेऊन जात. रात्री परतीच्या टांग्याची वाट पाहताना पोटाला आधार म्हणून वडा घेणार्या कोळणी त्याचं सर्वात शेवटचं गिर्हाइक असावं. त्याच्या वड्याचं नावच मुळी \"पांडुवडा\" होतं. आकाराला थोडा छोटा असला तरी हा वडा असा बाहेरच्या हवेवर तळल्यामुळे की काय माहित नाही पण सॉलिड चविष्ट होता. मुख्य म्हणजे बाकीच्या वडेवाल्यांसारखं त्याने कधी आपल्या वड्याच्या गाडीवर दुसरीकडे चहा, लाडु अमकं-तमकं विकायला सुरुवात नाही केली. माझ्या माहितीतला एकनिष्ठ वडेवाला म्हणजे आमचा पांडु वडेवाला.\nमाझी आई बाहेर खाण्याला तसा बर्यापैकी विरोध करणारी त्यामुळे त्याचे वडे खायचे म्हणजे बाबा कधीतरी घरी येता येता घेऊन येत तेव्हा ती काही विरोध करु शकत नसे तेव्हाच. आणि लहानपणी आम्ही स्वतःच असं बाहेर जाऊन एकटं काही विकत घेऊन खाल्याचं आठवत नाही. तर असा हा कधीतरी खालेल्ला पांडुवडा माझ्या आयुष्यातल्या असंख्य वड्यांपैकी पहिला आणि मानाचा.\nत्यानंतर रुपारेलला गेल्यामुळे दादरला जाणं वाढलं आणि श्रीकृष्ण वडेवाल्याचा छबिलदास गल्लीतला उभा वडा आयुष्यात आला. तसा रुपारेलच्या कॅंटिनचा वडाही छान असतो पण तिथे समोसा-पावाची जोडी जास्त चलतीत होती. पण त्याबद्दल नंतर कधी. तर हा श्रीकृष्णचा वडा मला इतका आवडतो की मी माझ्या प्रत्येक मुंबई दौर्यात तो आवर्जुन खाते. फ़क्त त्याने आता वड्याबरोबरच इतर सगळे पदार्थ विकायला सुरुवात केलीय आणि तिथे जवळ जवळ उभं रेस्टॉरन्ट झालंय पण त्याचा वडा मला अद्याप आवडतो. बारावीला असताना चर्नीरोडला राहिले होते, तेव्हा मी आणि माझी मैत्रीण तिथल्या सखीचा वडापावही आवर्जुन खात असु.\nनंतर माझ्या एका इंजिनियरिंगच्या मैत्रीणीबरोबर पहिल्यांदा पुण्याला जाताना कर्जतचा चपटा वडा खाल्ला आणि मग कर्जतच्या बाजुने कधीही गेलं तर हाही वडा हक्काचा . थोडा तिखट आणि त्यांची चटणी नेहमी त्याला लागलेलीच असते असं मला आठवतय. गेले आठेक वर्षंतरी हा वडा खाण्याचा योग आला नाही. आता लिस्टवर टाकावा लागेल.\nकर्जतप्रमाणे ट्रेकसाठी कुठेही गेलो तर त्या त्या स्टेशनवर मिळणारे वडेही आमच्या ग्रुपने चवीने खाल्ले आहेत. प्रत्येक वड्याचं आपलं एक वेगळं अस्तित्व असतं आणि त्या त्या ठिकाणी त्याचे चाहते असतात असं मलातरी वाटतं. ठाण्यातही माझ्या मावसबहिणीने असाच एका ठिकाणचा वडा खिलवला होता पण आता नाव विसरले.\nनंतर नोकरीसाठी आर बी आय माझा क्लायन्ट होता तेव्हा मी आणि माझा कलिग योगेश कधीकधी दहाच्या सुमारास न्याहरीला त्यांच्याकडचा वडा खायला जायचो. आणि परतताना कधी प्रचंड भूक लागली असली की चर्चगेट स्टेशनला गाडी लागली की डब्यात एक बाई स्टीलच्या डब्यातुन बनवलेले वडे घेऊन येई. मला वाटतं पाच रुपयाला दोन का काय तेही मी खूपदा खाई. संध्याकाळच्या एका फ़ास्ट लोकलच्या लेडिज फ़र्स्ट क्लासचा एक ग्रुप होता त्यांच्यातील एक बाई दादरला चढे. पुष्कळदा तिला उभा वडा घेऊन यायला सांगितलं असे मग ती आली की सगळा ग्रुप चवीने गाडीत हा वडा खाई. आणि अर्थातच तिला वड्याचे नंतर पैसे देत. फ़क्त त्या वड्यासाठी मी एक-दोनदा माझाही नंबर त्यांच्यात लावला होता.\nवड्यांचा विषय निघाला आणि माझ्या बाबांचा मी उल्लेख केला नाही तर ही पोस्ट पुर्ण होणार नाही. आमच्याकडे मी वर म्हटल्याप्रमाणे आईला बाहेर खायचं वावडं आणि माझ्या बाबांना तळकट खाणं प्रचंड प्रिय मग या दोघांनी एक तडजोड केली होती ती म्हणजे मग अशा गोष्टी घरीच करणं. मग अशाच एखाद्या रविवारी चारच्या चहाच्या आधी बाबा सांगत चला आज वडे करुया आणि एक त्यांची चांगली गोष्ट म्हणजे ते आईला या कामाला लावत नसत. स्वतः लसुण सोलण्यापासुन सुरुवात. बाबांनी साग्रसंगीत बनवलेले वडे इतके छान लागत की कित्येक रविवारी रात्रीच्या जेवणालाही मी त्यातला उरलेला वडा खाऊन आईचा ओरडा नको म्हणून उगाच थोडा वरणभात असंही जेवलेलं आठवतयं.\nअसा हा इतका प्रिय वडा आता आपल्या आयुष्यात नाही हे जेव्हा लग्नानंतर आम्ही शिकागोला आलो तेव्हाच्या पहिल्याच रविवारी जाणवलं आणि मी माझ्या नवर्याला म्हणाले इथं वडा नाही ना मिळणार आपल्याला कुठे तो तसा माझ्या तिनेक वर्ष आधी आलेला त्यामुळे सरावलेला आणि मुख्य म्हणजे शिकागोला बर्यापैकी भारतीय दुकाने, रेस्टॉरन्टस आहेत. मला म्हणाला आहे एका ठिकाणी आणि आम्ही त्या भारतीय दुकानाला जोडुनच एक छोटं फ़ास्टफ़ुड कॉर्नरसारखं होतं तिथे गेलो. तिथल्या मुलीने आम्ही तिथे खाणार म्हटल्यावर चक्क आमच्यासमोर ती वड्याची प्लेट मायक्रोवेव्हमध्ये टाकल्यावर मला कसतरीच झालं. मी याला म्हटलं अरे हे काय तो तसा माझ्या तिनेक वर्ष आधी आलेला त्यामुळे सरावलेला आणि मुख्य म्हणजे शिकागोला बर्यापैकी भारतीय दुकाने, रेस्टॉरन्टस आहेत. मला म्हणाला आहे एका ठिकाणी आणि आम्ही त्या भारतीय दुकानाला जोडुनच एक छोटं फ़ास्टफ़ुड कॉर्नरसारखं होतं तिथे गेलो. तिथल्या मुलीने आम्ही तिथे खाणार म्हटल्यावर चक्क आमच्यासमोर ती वड्याची प्लेट मायक्रोवेव्हमध्ये टाकल्यावर मला कसतरीच झालं. मी याला म्हटलं अरे हे काय तो काय म्हणणार.. तो सरावलेला (आणि आता मीही) खर सांगते मला तो होपलेस वडा बिल्कुल आवडला नाही. तरी मी स्वतः करुया वगैरे विचार केला नाही कारण माझं स्वयंपाकघरातल ज्ञान यथातथाच होतं आणि करायचा कंटाळा.\nपण असं किती दिवस चालणार शेवटी कधीतरी एकदा बाबांना विचारुन आम्ही दोघांनी मिळून घरीच वडा केला आणि अर्थातच त्यात गाडीवाल्याचा निढळाचा घाम नाही ना म्हणून तो तसा लागणार नाही असं मनाचं समाधानही. नशीबाने माझा नवराही वड्याच्या बाबतीत माझ्यासारखाच आहे त्यामुळे आम्ही दोघंमिळुन अधुन मधुन वडा घरीच बनवत असतो तर आताशा जरा बराही होतो. वडा जरी बरा झाला ना तरी वडा-पाव मात्र इथे कधीच आपल्या भारतासारखा लागत नाही कारण तो पाव तसा इथं मिळत नाही.\nमला आठवतं माझ्या नवर्याने माझ्या आई-बाबांना तिथुन इथे येताना वडा-पाव घेऊन यायला सांगितलं होतं आणि त्यांनी असे शिळे काय आणायचे म्हणून आणलेच नव्हते. मग नंतर त्याचा एक भाचा इथे आला होता त्यालाही वडा-पावच घेऊन यायला सांगितलं होतं आणि तो मस्त कुठच्या तरी गाडीवरचे त्याच्या ओरिजिनल कागदासकट घेऊन आला होता. आणि ते खाताना आम्ही हम्म्म्म्म्म आता कसं आपल्यासारखं वाटतोय असं एकदमच म्हणालो होतो.\nमाझे आई-बाबा जेव्हा इथं आले होते तेव्हा माझी खूप दिवसांची इच्छा म्हणजे बाबांना माझ्या हातचे वडे खाऊ घालणं ही मी त्यांना स्टॅच्यु ऑफ़ लिबर्टीला नेलं तेव्हा पुर्ण केली. इथे बाहेर काही खायचं म्हणजे त्यांना नेहमीच आवडत नसे. त्यादिवशी मात्र एलिस आयलंडला बसुन सगळ्यांनी मजेत वडा-पाव खाल्ला होता. वडेही त्यादिवशी मस्त झाले होते. एका वड्याच्या रेसिपीच्या पोस्टने मी इतकी भरकटुन आले की आता मला वाटतं या रविवारी संध्याकाळी वडे केलेच पाहिजेत नाहीतर पोटोबाचं काही खरं नाही. कुणी सांगितलं होतं इथे वडा न मिळणार्या देशात येऊन राहायला\nआपल्या घरातली नको असलेली वस्तु टाकुन द्यायची नसेल आणि कुणाला द्यायची असा प्रश्न पडला असेल तर उत्तम ठिकाण म्हणजे मायाजाल अर्थात इंटरनेट. वस्तुला नवा मालक मिळतो, तिचा उगाच कचरा होण्याचं टळलं जातं आणि मालकाला थोडेफ़ार पैसे मिळतात. त्यासाठी काही खास लोकल साईट्स पण आहेत. तर अशाच एका साईटवर मी घरातले काही जाजम विकायला ठेवले होते. मुलगा जेव्हा नुकताच रांगायला लागला होता तेव्हा आमच्या घरात खाली डायनिंग एरिया आणि लिव्हिंग रुमला हार्डवुड आहे तिथे तो पडून त्याला लागेल म्हणून दोन मोठे जादा रग्ज घेतले होते. माझ्या अंदाजापेक्षा त्याला कुठे पडल्यावर लागेल ते लवकरच कळायला लागलं शिवाय आता तर तो जवळजवळ धावतच असतो. त्यामुळे अर्थातच आता हे रग्ज काय करायचे त्याचा प्रश्न पडला होता म्हणून मग शेवटी ते विकण्यासाठी ठेवले.\nमी शुक्रवारी ते टाकले आणि संध्याकाळीच त्यांचे फ़ोटो पाठवण्यासंबंधी एक-दोन मेल्स आले. त्यातच एक होतं \"बेकी\" नावाच्या एका बाईचं. पहिल्या मेलमध्ये ती फ़ोटो पाहायचे आहेत हे विचारायलाच विसरली होती मग लगेच नंतर दुसर्या मेलमध्ये तीही चौकशी केली होती. तिच्या पहिल्या मेलमध्ये तिने मला लिहिलं होतं की ती मुलांना स्टोरी टाइमसाठी बसायला अशा रग्ज शोधते आहे. मला वाटलं एखादी पाळणाघरवाली असेल. असो. त्यानंतर मी तिला आणि अजुन एक-दोघांना ते फ़ोटो पाठवले.\nशनिवारी सक्काळ-सकाळी तिचं उत्तर होतं हे माझ्या मुलांसाठी अगदी योग्य आहेत. आज तुला वेळ आहे का मी तिला माझा फ़ोन नंबर देऊन फ़ोन कर म्हणून सांगितलं. त्यानंतर आमचा आपला शनिवार नेहमीप्रमाणे चालला होता. संध्याकाळी समुद्रकिनारी जायचं ठरत होतं त्याची तयारी पण चालली होती आणि साधारण तीनेक वाजता तिचा फ़ोन आला, आत्ता येऊ का मी तिला माझा फ़ोन नंबर देऊन फ़ोन कर म्हणून सांगितलं. त्यानंतर आमचा आपला शनिवार नेहमीप्रमाणे चालला होता. संध्याकाळी समुद्रकिनारी जायचं ठरत होतं त्याची तयारी पण चालली होती आणि साधारण तीनेक वाजता तिचा फ़ोन आला, आत्ता येऊ का मी पत्ता देऊन म्हटलं लगेच आलीस तर बरंच आहे, म्हणजे नंतर आम्हाला बाहेर जायचं असेल तर निघता येईल.\nदहा मिनिटात तिची शेव्ही आमच्या ड्राइव्हवेला आली. नवरा चालवत होता. टिपिकल अमेरिकन, गोरी आणि अतिशय जाडी. नवरा मात्र एकदम बारीक. दोघं अगदी लॉरेल आणि हार्डीसारखी. तिचं हसणं मात्र एकदम प्रसन्न होतं आणि बोलणंही खूप लाघवी. तिला मी ते रग्ज दाखवले आणि तिने लगेच मी जितके लिहिले होते तितकेच पैसे देऊन नवर्याने ते लगेच गुंडाळी करुन उचललेसुद्धा. हे सर्व चालत असताना आमचं थोडं बोलणंही होत होतं. मी तिलाही म्हटलं की मुलगा रांगायला लागला म्हणून हे घेतले. आणि ती लगेच हसून म्हणाली नाही तरी मुलगे जास्त दिवस रांगत नाहीतच. ते लगेच धावायला लागतात. मी म्हटलं तेही खरचं आहे.\nती निघताना दरवाज्यात पुन्हा म्हणाली की हे रग्ज मुलांना खूप आवडतील.तेव्हा मला उगाच विचारावसं वाटलं की तिचं पाळणाघर आहे का सुप्त हेतु माझ्या मुलाला मध्ये पाठवायची वेळ आली तर उपयोगी पडेल का हाही होता. आणि तिचं उत्तर ऐकुन मी चकितच झाले. आमच्या इथल्याच एका शाळेतली ती शिक्षिका होती. तिच्या शाळेतल्या मुलांसाठी ती हे नेत होती. आणि इतकं बोलुन ती दोघं झटकन निघाली. घरात आल्यावर मी या प्रसंगाचा विचार करत होते. मी लहान असताना मला आठवतं शाळा सुरू व्हायला आल्या की आई-बाबांना त्यांच्या शाळेतल्या मुलांना काहीबाही न्यायचं असे. कधी गोष्टींची पुस्तकं, जुने कपडे, मागच्या वर्षीच्या राहिलेल्या कोर्या पानांच्या बाईंड करुन बनवलेल्या वह्या. काही सणासुदीला घरी बनवलेले खायचे पदार्थ आणि पावसाळ्यात तर बाबा झाडांची रोपेपण नेत. आमचं चाळीतलं छोटं घर लावायला जागा नसे पण अशी असंख्य रोपे दर पावसाळ्यात बाबा त्यांच्या मुलांना लावायला देत नाहीतर शाळेच्या अंगणात लावत.\nअमेरिकेतल्या पब्लिक स्कुल सिस्टिममध्ये खरं तर सर्व थरांमधली मुलं जातात पण मला प्रत्यक्ष अनुभव नसल्याने माहित नाही आहे. सध्या रेडिओवर इथल्या मंदिमुळे बरीच अर्थकपात चालु आहे आणि काही शाळा बंद करुन नाहीतर विभागातल्या शाळा कमी करणं वगैरे चालु आहे हे ऐकतेय. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथल्या शाळा उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर पुन्हा उघडतील. त्यासाठीच बेकीने ही खरेदी केलेली दिसतेय.अशा प्रकारे एका शिक्षिकेने शाळेतल्या मुलांना गोष्टीच्या तासाला बसण्यासाठी स्वतःची पदरमोड करुन अशा प्रकारे जाजम विकत घेतल्याचे पाहुन मला उगाचच आपल्या इथल्या पालिका शाळांची अवस्था वगैरे सर्व आठवलं. इथंही शिक्षक असे प्रकार करतात असं दिसतयं. शेवटी \"घरोघरी मातीच्या चुली.\"\nमागची शिक्षकदिनाची पोस्ट लिहुन झाल्यावर साधारण तासेकभरातच हा प्रसंग घडला त्यामुळे थोडं विचित्र वाटत होतं. आधी विचारलं असतं तर तिला असेच ते रग्ज देऊन टाकले असते असही मनात आलं. कारण काही असो पण नेमकं पाच सप्टेंबरलाच असं झालं हे आता नेहमीच लक्षात राहिल.\nलहानपणापासुन असं एकही वर्ष गेलं नाही की शिक्षकदिनाच्या चर्चा घरात झाल्या नाहीत. मुख्य कारण आई-बाबा दोघंही शिक्षक. आणि हे प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाहिये तर दोन मावशा, एक काका, दोन मावसबहिणी, तीन चुलतभाऊ, चार मामेबहिणी, एक मामेभाऊ, दोन आतेभाऊ....ई.ई....मोssssठठी यादीही शिक्षकच....खर तर आमच्या आई आणि बाबा दोन्हीकडे शिक्षक नसलेल्यांची यादी केली तर मग उरलेले शिक्षक असं सांगितलं तर जास्त सोप्प आणि थोडक्यात होईल.\nतर हे सगळे शिक्षक पण जर ही यादी नीट पाहिली तर माझ्या एक लक्षात एक गम्मत आली ती म्हणजे जे स्वतः शिक्षक आहेत त्यांची पुढची पिढी शिक्षकी पेशामध्ये नाहीये. आणि या उलट म्हणजे जी पुढची पिढी शिक्षणक्षेत्रात आहे त्यांचे पालक शिक्षक नाहीत. म्हणजे पाहा माझ्या घरी दोघं शिक्षक आणि आम्ही एकही भावंड शिक्षणाशी संबंधीत क्षेत्रात नाही. अगदी कॉलेजजीवनात मी शिकवण्या केल्या पण त्यातही थोडे इंजिनियरिंगची पुस्तकं इ. विकत घ्यायला मिळावं इतकाच भाव. त्यापलिकडे काही नाही. माझ्या ज्या दोन मावशा शिक्षिका आहेत त्यांच्या मुलांचंही तसंच. मात्र ज्या दोन मावसबहिणी शिक्षिका आहेत ती माझी मावशी मात्र गाण्याची आवड असणारी सुगृहिणी. एक काका देशसेवेचे व्रत घेतलेला मात्र त्याचा मुलगा प्राध्यापक. तसच आत्या आणि मामांकडेही.\nसहज विचार करताना वाटतं का असं झालं असावं म्हणजे डॉक्टरचा मुलगा जसा डॉक्टर असं आपण जास्त अभिमानाने सांगतो तसं कधीच शिक्षकाचा मुलगा शिक्षक अशी जोडी जुळवतो का म्हणजे डॉक्टरचा मुलगा जसा डॉक्टर असं आपण जास्त अभिमानाने सांगतो तसं कधीच शिक्षकाचा मुलगा शिक्षक अशी जोडी जुळवतो का आमच्या घराबद्द्ल फ़क्त बोलायचं तर ज्यावेळी माझे आई-बाबा शिक्षक होते त्या काळातला त्यांचा (प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा) पगार पाहिला आणि त्याची तुलना माझ्या वर्गातल्या कुठल्याही मुलांच्या पालकांच्या मिळकतीपेक्षा केली तर ती कमीच असणार हे सांगायला नको. मी माझ्या शाळेतल्या सहलींना जायच्या ऐवजी खूपदा आई किंवा बाबांच्या शाळेच्या सहलींनाच जाई कारण ते स्वस्त पण असे. आणि उगाच मारुन मुटकुन स्वतःच्या शाळेतल्या सहलींना गेलं तरी बाकी मुलं बाहेर खर्च करु शकतात आपल्याला माहित असतं आपल्याला काय परवडणार ते...स्वतःलाच तो वायफ़ळ वाटतो आणि मग समुहापासुन वेगळं पडणं इ.इ. पासूनही सुटका...असो.\nहे सगळं लिहिण्यामागे कुठेही पैशाला महत्व देणं असं काही नाही पण त्यावेळी खरच खूपदा वाटायचं की आपले बाबा जर एखाद्या महिंन्र्दा नाहीतर एल ऍन्ड टी मध्ये असते तर कसा छान दिवाळी बोनस मिळाला असता किंवा आई एखाद वेळेस मंत्रालय नाहीतर इन्कमटॅक्स मध्ये असती तर वा वगैरे...त्याचा परिणाम असेल कदाचित आम्ही भावंडांनी साधारण ठरवलं होतं की काहीही होवो पण शिक्षक अजिबात व्हायचं नाही. आमच्या आई-वडिलांनाही त्यांना जास्त शिक्षण घ्यायला मिळालं नाही म्हणूनही असेल पण आम्ही जास्तीत जास्त कसं शिकु हेच पाहिलं. त्यात आम्ही प्राध्यापक वगैरे तरी व्हावं किंवा नाही असा कधी विषय नव्हता. शेवटी कुठेतरी आमच्या घरात तरी शिक्षकी परंपरा अशी सरळ पुढच्या पिढीत आली नाही. पण तरी घरातल्या घरात बरेच शिक्षक आहेत हेही खरयं.\nअसो. आता परिस्थिती बरीच बदलली आहे. आमची जी मावस,चुलत भावंडं शिक्षक आहेत त्यांचं आर्थिक दृष्ट्याही छान आहे शिवाय त्यांना तो मोठमोठ्या सुट्या (दिवाळी, मे ई.) मिळण्याचा फ़ायदा आहे. काळ बदलला आहे. पण जेव्हा जेव्हा शिक्षकदिन येतो; मी माझे आई-वडिल, मावशा सगळयांना शुभेच्छा देते तेव्हा नकळत आम्ही कुणी त्या पेशात गेलो नाही हा विचार मनात रेंगाळतो आणि मग मन आठवणींच्या पापण्या फ़डकावत राहातं.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nमना तुझे मनोगत मला कधी कळेल का\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/madhya-pradesh/", "date_download": "2018-04-21T20:59:00Z", "digest": "sha1:WJTSN2QNJT2ISKK2GJQOBDWZJFSAIXYZ", "length": 23274, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Madhya Pradesh News in Marathi | Madhya Pradesh Live Updates in Marathi | मध्य प्रदेश बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआरोपीला कोर्टात नेत असताना संतापलेल्या स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. ... Read More\nवऱ्हाडाचा ट्रक 60 फुटांवरुन नदीत कोसळला, 21 जणांचा मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी आहेत. ... Read More\nकोणाला माहितीही नसलेल्या बाबांना स्वार्थी राजकारणासाठी राज्यमंत्रीपद दिले जातेय; शंकराचार्यांची टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरकारने राज्यमंत्र्यांसारखे पद हे आदरणीय आणि अध्यात्माच्या माध्यमातून लोकांना मदत करणाऱ्या लोकांना देणे अपेक्षित आहे. ... Read More\nमध्य प्रदेशात पाच बाबा-महाराज बनले राज्यमंत्री, राज्य सरकारचा निर्णय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा न ... Read More\nपुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण न झाल्याने 'त्यानी' मुलींचं नाव ठेवलं 'अनचाही'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुलगा न झाल्याने त्यांनी दोन मुलींची नाव 'अनचाही' (नको असलेली) असं ठेवलं आहे. ... Read More\n दारुच्या नशेत 'तो' चावला सापला अन्\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसाप चावल्यानंतर माणसाचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकल असेल किंवा वाचल असेल. पण माणूस चावल्यामुळं सापाचा मृत्यू झाल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का\nस्वतःच्या हातांनी स्वच्छ केलं शाळेचं शौचालय, भाजपा खासदाराचं कौतुकास्पद कार्य\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपाचे सर्व खासदार जरी गंभीर दिसत नसले तरी... ... Read More\nSwachh Bharat AbhiyanMadhya Pradeshस्वच्छ भारत अभियानमध्य प्रदेश\nनैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी हनुमान चालिसा वाचा - भाजपा नेत्याचा शेतकऱ्यांना अजब सल्ला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपाच्या आमदारानं नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यानां हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे ... Read More\nएटीएममधून पैसे काढणाऱ्या वडील-मुलीवर चोरट्याने ताणली बंदूक, आणि..\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n- केशर बाग रोडजवळ असणाऱ्या पॉश कॉलनीतील एका एटीएममध्ये चेहऱ्यावर रूमार बांधलेल्या एका व्यक्तीने बंदूकीच्या सहाय्याने व्यक्तीकडून पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. ... Read More\n... गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थिनीला 168 वेळा थोबाडीत मारलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएका सरकारी शाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. ... Read More\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://dhyaas.blogspot.com/2006_02_01_archive.html", "date_download": "2018-04-21T20:44:50Z", "digest": "sha1:7EWPNFAUVMXG5VSEHUCTGPEY4SI2WH5C", "length": 12978, "nlines": 67, "source_domain": "dhyaas.blogspot.com", "title": "स्पंदन: February 2006", "raw_content": "\nमराठीच्या प्रेमापोटी घातलेला लेखन-प्रपंच.....\nही माझी पहिली कविता. अवचितपणे, काल पहाटे सुचलेली. सकाळी मनात घोळत असलेले शब्द लिहून काढले आणि मग रात्री वेळ मिळाल्यावर त्यांना कवितेत बांधले. मला कल्पना आहे की माझी कविता, पद्याचे अनेक नियम मोडते. वास्तविक माझं काव्यवाचन नगण्य आहे. कुणी वाचून दाखवली तर कविता ऐकायला मला आवडते (आळसाचा कळस) आणि तेव्हा झालेल्या चर्चेतून मला ती अधिक चांगली कळते. हे नमनाचे घडाभर तेल, माझ्या कवितेच्या समर्थनार्थ आहे, हे एव्हाना तुम्हा सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच) आणि तेव्हा झालेल्या चर्चेतून मला ती अधिक चांगली कळते. हे नमनाचे घडाभर तेल, माझ्या कवितेच्या समर्थनार्थ आहे, हे एव्हाना तुम्हा सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच\nतुमच्या सुचनांनी मला माझ्या कवितेतील त्रुटी कळतील आणि सुधारता येतील ह्या अपेक्षेने, माझी कविता इथे प्रदर्शित करायचे धाडस करत आहे...\nती - माणसांत असूनही एकटी,\nती - प्रश्नांच्या भोवऱ्यात उत्तरं शोधत,\nजिवंत असूनही स्वतःच्या अस्तित्वाचा उद्देश शोधत.\nती - वाट सापडली आहे असे वाटूनही,\nकधी, कुठे उलगडतील ही कोडी\nएव्हाना तिला उमजलय फक्त एवढच,\nहा शोध, ही साधना, करायची असते प्रत्येकाने स्वतःच\n(आमच्यातल्या) खेळाडूला जेव्हा जाग येते...\n(शीर्षक 'रायगडाला जेव्हा जाग येते'च्या धर्तीवर)....\n(भारतात) हिवाळा म्हटलं की हुर्डा पाटर्या, शेकोटया, सकाळचं धुकं, स्वेटर-कानटोप्या घालून बाहेर पडणारी माणसं, अशी चित्रं डोळ्यासमोर सहज उभी रहातात. तसच हिवाळा म्हटलं की शाळा-कॉलेज-ऑफिसातली स्नेहसंमेलनं आणि क्रीडास्पर्धासुद्धा तर अशाच क्रीडास्पर्धेची वार्ता ऑफिसच्या email द्वारे आमच्यापर्यंत पोचली. Badminton, TT, Cricket अशा ३ खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार होत्या. तिन्ही खेळात सरस ठरणारा संघ क्रीडा-चषकाचा मानकरी ठरणार असे आम्हाला कळले.\nएकतर असे स्पर्धात्मक खेळ आम्ही कधी खेळलोच नाही, (त्यामुळे आमच्यात ती स्पर्धात्मक वृती, जिंकण्याची ईर्षा, वगैरे वगैरे नाही नाहीतर एव्हाना कुठल्याकुठे पोचलो असतो. असो.....हा नाजूक विषय पुढच्या एखाद्या नोंदीत विस्ताराने मांडेन) त्यात स्वभाव भित्रट. त्यामुळे Cricket सारखे अंगाशी येणारे खेळ आमच्या क्षमतेच्या पलिकडले होय. त्यातल्यात्यात घरासमोरच्या गल्लीत Badminton खेळलो होतो. Badminton खेळायला आवडायचं आणि मुख्य म्हणजे ते बऱ्यापैकी जमायचं (म्हणजे माझ्याकडे टाकलेले फूल मला व्यवस्थित परतवता यायचे). त्यामुळे Badminton करता नाव द्यायला हरकत नाही असा विचार सहजच मनात आला. शुभस्य-शीघरम्, असा विचार करत, मी आणि माझ्या एका मैत्रिणीने लागलीच आमची नावं एकेरी व दुहेरी सामन्यांकरता दिली.\nगल्लीत Badminton खेळणं वेगळं आणि court वर खेळणं वेगळं, ह्याची आम्हाला जाणीव होती. उगाच स्पर्धेच्यावेळी फजिती नको, म्हणून आम्ही सुट्टीच्यावारी court वर जाऊन सराव करायचा निश्चय केला. तसा आमच्याजवळ महिना होता. एवढया कालावधीत आम्ही बऱ्यापैकी खेळायला लागू असा (उगाच भाबडा) विश्वास आम्हाला वाटत होता. मग काय, लागलीच शनिवारी जय्यत तयारीनिशी (= tracks, sneakers, professional खेळाडूंसारखी racket, bag, त्यात पाण्याची बाटली, खाऊचा डब्बा, towel...) आम्ही court वर हजर झालो. रगडून सराव करायचा, कुठेही प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत, ह्या अनुषंगाने आम्ही विचार करत होतो. court वर पोचतो तर काय, तिथे आमच्यासारख्या सराव-इच्छुक मंडळींची ही गर्दी) विश्वास आम्हाला वाटत होता. मग काय, लागलीच शनिवारी जय्यत तयारीनिशी (= tracks, sneakers, professional खेळाडूंसारखी racket, bag, त्यात पाण्याची बाटली, खाऊचा डब्बा, towel...) आम्ही court वर हजर झालो. रगडून सराव करायचा, कुठेही प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत, ह्या अनुषंगाने आम्ही विचार करत होतो. court वर पोचतो तर काय, तिथे आमच्यासारख्या सराव-इच्छुक मंडळींची ही गर्दी थोडयावेळाने आमचा नंबर लागला. आम्ही तिथल्या मुलांपैकीच दोघांना, आम्हाला नियम समजावून सांगायची व आमच्याबरोबर खेळायची विनंती केली.\nसुरूवातीच्या आमच्या खेळाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -\nप्रतिस्पर्ध्याच्या हातात फूल देणे.\nहमखास ठराविक चौकोनाच्या बाहेर service करणे.\nफूल परतवताना अंदाज चुकणे; फूल एकतर आमच्या हद्दीत पडायचे किंवा प्रतिस्पर्ध्याच्या हद्दीबाहेर.\nहळूहळू, आमच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनामुळे, आमच्या खेळात सुधारणा होऊ लागली; खेळाचे तंत्र आत्मसात होऊ लागले. आमचे सहकारी पट्टीचे खेळणारे होते. त्यांच्यापुढे आमचा खेळ फिक्काच पडायचा. तरीही आम्ही निराश न होता, मन लावून, (जमेल तसे सरावाच्या नावाखाली ऑफिसातून पळ काढून :) ) सराव करत होतो. आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत, (आहेत तरी का) कसे आहेत, ह्याची आम्हाला काडीमात्र कल्पना नव्ह्ती.\nअखेर आमच्या सामन्याच्या वेळा जाहीर झाल्या. आमच्या संघाला ८ गुण मिळवून देणे आमच्या हातात होते. म्हटलं तर सोप्पं होतं; आम्हाला एकच स्पर्धक संघ होता. ;) आमच्या संघाच्या आमच्या बाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ह्या अपेक्षांचे ओझे, 'आपण-इतका-सराव-करूनही-हरलो-तर', ह्या नामुष्कीचे दडपण अशी आमची मानसिक स्थिती होती. आपला खेळ आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस आहे हे मनाच्या एका कोपऱ्यात होते; पण 'उगाच फाजील आत्मविश्वास नको', असे आम्ही स्वतःला बजावत होतो\nस्पर्धेची सकाळ उगवली. थोडेसे दडपण, थोडासा आत्मविश्वास, थोडसं \"विजय-पराजयाचा विचार सोडून देऊ, जे होईल ते होईल, आपण निव्वळ खेळातला आनंद लुटुया\" अशी काहीशी आमची मनस्थिती होती. आम्हाला प्रोत्साहन द्यायला, आमचे सहकारी, संघातील इतर खेळाडू हजर होते. दुहेरी सामना आम्ही सहज जिंकला. ह्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. एकेरी सामने जरा चुरशीचे झाले, तरीही, माझी मैत्रिण विजेती तर मी उपविजेती ठरले. आता क्रीडा-चषक आमचाच होता मग काय सर्वत्र आमचाच जयघोष होता.\nआमच्या आयुष्यातला हा पहिला चषक (तो ही क्रीडा स्पर्धेत जिंकलेला). आम्हाला त्याचे कोण अप्रुप). आम्हाला त्याचे कोण अप्रुप........काय हसताय....\"मटका लागला\" म्हणताय........काय हसताय....\"मटका लागला\" म्हणताय अहो, पुढच्या वर्षीपर्यंत थांबा. आमच्यामधील जागृत झालेला खेळाडू, पुढच्या वर्षीचीही स्पर्धा गाजवणार\n(आमच्यातल्या) खेळाडूला जेव्हा जाग येते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/mediaitem/1479", "date_download": "2018-04-21T20:53:36Z", "digest": "sha1:6ORZWVHCGCD4OCLE54OOXZPAM72BAW55", "length": 5457, "nlines": 79, "source_domain": "bharat4india.com", "title": "दुष्काळात पावसाची अवकळा - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nदुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्याला पावसानं अवकळा दाखवलीय. जीवाचं रान करून वाचवलेली पिकं आणि फळबागा अवकाळी गारपिटीनं पार भुईसपाट झाल्यात. आठवडाभरापासून कधी खान्देशात, कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, तर कधी पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमसतोय. अचानक ढग भरून येतात आणि वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झोडपून काढतो. यामुळं सुमारे 19 जिल्ह्यांतील पिकांची अपरिमित हानी झालीय.\n`ड्रॅगन फ्रुट` दुष्काळातही सुकाळ...\n(व्हिडिओ / `ड्रॅगन फ्रुट` दुष्काळातही सुकाळ... )\n(व्हिडिओ / पाणी पेटलंय…)\n(व्हिडिओ / आता राजकारण दुष्काळाचं )\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bhandara/hunger-strick-forest-workers-family-bhandara-district/", "date_download": "2018-04-21T20:49:13Z", "digest": "sha1:BGUDETSILV7R7I77AGCZ42MGPNWLLSMV", "length": 22803, "nlines": 351, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hunger Strick By Forest Workers With Family In Bhandara District | भंडारा जिल्ह्यात वनमजुरांनी कुटुंबियांसह सुरु केले आमरण उपोषण | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nभंडारा जिल्ह्यात वनमजुरांनी कुटुंबियांसह सुरु केले आमरण उपोषण\nन्यायालयाच्या आदेशाला वनाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून २१ वनमजुरांवर अन्याय केला. त्याविरोधात वनमजूर कुटुंबियांसह साकोली येथील वनकार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत\nठळक मुद्देवनविभागाकडून दुर्लक्षउपोषणात लहान मुलांचाही समावेश\nभंडारा : न्यायालयाच्या आदेशाला वनाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून २१ वनमजुरांवर अन्याय केला. त्याविरोधात वनमजूर कुटुंबियांसह साकोली येथील वनकार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणात वनमजुरांची लहान मुलेही सहभागी आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असला तरी उपोषणाची वनविभागाने दखल घेतलेली नाही.\nउपोषणकर्ते हे वनमजूर म्हणून वनविभागात कार्यरत होते. सन २०११ मध्ये या २१ वनमजुरांना वनविभागाने कायमचे बंद केले होते. त्यांच्या ठिकाणी इतर ३० ते ३५ वनमजूर कामावर ठेवण्यात आले. ते वनमजूर आजही कामावर आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त वनमजुरांनी भंडारा कामगार न्यायालयात दाद मागितली होती. कामगार न्यायालयाने ३० आॅगस्ट २०१७ रोजी या २१ वनकामगारांना पूर्ववत रूजू करण्याचे व थकीत वेतन देण्यात यावे, असा आदेश दिला. या आदेशान्वये वनाधिकाऱ्यांना आदेशाची प्रत देऊन स्वतंत्र अर्ज सादर केला. मात्र अजूनपर्यंत या कामावर घेण्यात आले नाही. परिणामी वनमजुरांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान एखाद्या वनमजुराने आत्महत्या केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही वनविभागाची राहील, असेही निवेदनात नमूद आहे. या उपोषणात वनमजुरांचे कुटुुंबिय सहभागी असून लहान-लहान मुलांचा यात समावेश आहे. या आंदोलनात प्रकाश वैद्य, कृष्णा गौतम, रेकचंद राणे, चंद्रशेखर पटले, माणिकराव चौधरी, उमेद रहांगडाले, टेकचंद राणे, नूतनलाल गौतम, कामेश्वर पारधी, शामलाल कांबळे, चंद्रभान गौतम, ब्रिजलाल ठवरे, गणेश भगत, राजेश पंधरे, शामसुंदर रामटेके, गणेश शहारे, तेजराम कुंभरे, संतोष मेश्राम व महादेव कटरे या वनमजुरांचा त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n१५ तासांनंतर बिबट्याची विहिरीतून सुटका\nराज्यात वनजमिनींचा शोध सुरू, प्रधान वनसचिवांची ताकिद, वनजमिनीची रेकॉर्ड तपासणी सुरू\nसाडेतीन लाखांची दारू जप्त\nविजेच्या धक्क्याने चार रानगव्यांचा मृत्यू\n१३ हजार मजुरांना मिळाले काम\nगोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प झाला ३० वर्षांचा\nउद्देशपूर्तीसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महत्त्वाची\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2014/09/blog-post.html", "date_download": "2018-04-21T21:10:47Z", "digest": "sha1:GQFVN55EOWU3INAM3SADJBYXUVZPIF7E", "length": 21534, "nlines": 80, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: ‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट", "raw_content": "\n‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट\nशिर्डीचे साईबाबा हे परमेश्वर आहेत की नाहीत हा प्रश्नच मुळी हास्यास्पद आहेत. हिंदूंच्या धर्मसंसदेने त्यांना देवत्त्व आणि गुरुपद नाकारले आहे. पण त्याला व्यवहारात खरोखरच काही अर्थ नाही. कारण तो अखेर श्रद्धेचा प्रश्न आहे. कोट्यवधी हिंदू आणि मुस्लिम त्यांना संत, गुरु, भगवान मानतात. त्यामुळे द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांना लुटेरा, वेश्यापुत्र, मांसाहारी म्हटले, त्यांच्या भक्तांना ‘संक्रामक बिमारी’ झाली आहे अशी टीका केली किंवा शंकराचार्यांच्या नेतृत्त्वाखाली छत्तीसगढमधील कवर्धा येथे झालेल्या धर्मसंसदेने साईबाबांच्या मूर्ती उखडून गंगेत फेकण्याचा आदेश दिला म्हणून काही कोणताही साईभक्त साईबाबांची भक्ती सोडणार नाही. मुस्लिमांबाबत प्रश्नच नाही. त्यांना हा आदेश मानण्याचे बंधनच नाही. पण तसे तर ते हिंदू धर्मियांवरही नाही. तरीही शंकराचार्य वगैरे मंडळींची धर्मसंसद हा आदेश देते. गुजरातेतील बलसाडमधील शिवमंदिरात लगोलग त्याचे पालन केले जाते. त्या आधी उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मंदिरातून अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते बळजबरीने साईबाबांची मूर्ती हटवतात. गायब करतात. जिल्हा प्रशासन तिचा शोध घेत आहे, तर त्याला विरोध करतात. या सर्व घटनांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. याचे कारण हा केवळ साईबाबांच्या भगवान असण्या-नसण्याशी संबंधीत प्रश्न नाही. तर हिंदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे.\nसाईबाबा भगवान नाहीत, असे जाहीर करणारी ही धर्मसंसद हे विश्व हिंदू परिषदेचे अपत्य आहे, ही गोष्ट येथे सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे. या परिषदेने १९८३ साली देशात एकात्मता यात्रा काढली. त्या यात्रेत प्रथम धर्मसंसदेची कल्पना पुढे आली आणि १९८४ मध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात अशी धर्मसंसद भरविण्यात आली. तिला देशातल्या एकूण ७४ संप्रदायांमधील ५५८ संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित होते. त्या संसदेत रामजन्मभूमी मुक्तीची हाक देण्यात आली. पुढे १९९१ मध्ये झालेल्या धर्मसंसदेत या आंदोलनाची पुढची दिशा निश्चित झाली. त्यानंतरची लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा, बाबरी मशिदीचे पतन वगैरे इतिहास सर्वांनाच माहित आहे. भाजप आणि विहिंप यांच्या घोषणेतले राममंदिर अजून ‘त्याच जागी’ उभे राहायचे आहे पण त्या आंदोलनातून देशातील राजकीय आणि सामाजिक पट पूर्ण बदलला. त्याहून मोठा बदल झाला तो हिंदू धर्माच्या दृश्य स्वरूपात. बाबरी मशिदीचे पतन हा हिंदूंच्या गेल्या शेकडो वर्षांतला पहिला विजय मानला गेला, ही गोष्ट येथे लक्षणीय आहे. आजवरचा हिंदू धर्म सहिष्णू होता. सर्वांना सामावून घेणारा होता. तो आता तसा असणार नाही. हा संदेश या आंदोलनाने दिला. त्याला देशभरातील हिंदूंनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय होता. भाजपच्या सत्ताविजययात्रेतून ते स्पष्टच दिसले. पण त्या आंदोलनातून निर्माण झालेला उन्माद तात्पुरता होता. तो ओसरला. हिंदुत्ववादी शक्तींच्या सत्ताकारणाला त्यातून बळ मिळाले, पण त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्त्वासमोर जागतिकीकरण आणि जात ही दोन मोठी आव्हाने असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले. त्यांचा मुकाबला करायचा तर त्या आड येत होते ते हिंदू धर्माचे मूळचे स्वरूप. सर्वसमावेशक आणि म्हणून अनाक्रमक. घाव घालायचा तर त्यावर. त्यासाठी हिंदू धर्माचे रेजिमेन्टीकरण करण्याची आवश्यकता आहे हे या धर्मातील हुशार मंडळींनी बरोबर ताडले. कवर्ध्यातील धर्मसंसद हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. साईबाबांच्या देवत्त्वाविषयी प्रश्न निर्माण करून एका प्रयोगाला सुरूवात करण्यात आली आहे. हिंदू धर्मात मूलभूत बदल करण्याचा हा प्रयोग आहे.\nआपला हिंदू धर्म सहिष्णू आहे याचे अनेकांना दुःख वाटते. तो इस्लामप्रमाणे आक्रमक व्हावा असे अनेकांना मनोमन वाटते. तेव्हा त्यांची कीव करण्याखेरीज अन्य पर्याय नसतो. याचे कारण ही सहिष्णूता अबलांची नाही. ती सर्वसमावेशकतेमधून आलेली आहे. ती हिंदूंची ताकद आहे. व्ही. एस. नायपॉल यांनी भारताला लक्षावधी बंडांचा देश म्हटले आहे. अशा देशात लोकशाही फळते, फुलते याचे कारण हिंदू धर्माच्या या ताकदीत आहे. अन्यथा हा देश केव्हाच कोसळून पडला असता. हिंदू धर्माचे हे स्वरूपच मुळात विशिष्ट अर्थाने लोकशाहीस्नेही आहे. कोट्यवधी देव, अनेक पंथ, अनेक मार्ग, विविध उपासनापद्धती यांचे संघराज्य म्हणजे हिंदू धर्म आहे. येथे वेद मानणारे असतात आणि त्रयो वेदस्य कर्तारो भण्ड धूर्त निशाचराः असे म्हणणारेही असतात. येथे देव मानणारे असतात आणि येथेच लोकायत आणि सांख्य यांसारखी ईश्वराला दारी उभीही न करणारी दर्शने असतात. एखादा मनुष्य वेदप्रामाण्य मानत नसला किंवा नास्तिक असला, तरीही तो हिंदूच राहतो. त्याच्या नास्तिकतेने हिंदू धर्म ‘खतरे में’ पडत नसतो. सरदार भगतसिंग यांच्यासारखा कट्टर डावा क्रांतिवीर जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा त्याचे नाव ‘मी नास्तिक का आहे’ असे असते. तर बट्रांड रसेल यांच्यासारखा तत्ववेत्त्याच्या पुस्तकाचे नाव ‘मी ख्रिश्चन का नाही’ असे असते. तर बट्रांड रसेल यांच्यासारखा तत्ववेत्त्याच्या पुस्तकाचे नाव ‘मी ख्रिश्चन का नाही’ असे असते, इब्न वराक यांच्यासारख्या मूळ भारतीय वंशाच्या मुस्लिम लेखकाचे पुस्तक ‘मी मुस्लिम का नाही’ असे असते, इब्न वराक यांच्यासारख्या मूळ भारतीय वंशाच्या मुस्लिम लेखकाचे पुस्तक ‘मी मुस्लिम का नाही’ या नावाने येते. हा फरक नीट समजून घेतला पाहिजे. हिंदू धर्मातही टीका करण्यासारखे भरपूर आहे. पण तेथे एकच एक धर्मग्रंथ नाही. एकच एक देव नाही. ही त्याची बलस्थाने आहेत. त्यामुळेच त्याला विस्कळीत स्वरूप प्राप्त झाले आहे. आणि म्हणूनच या धर्मावर कोणा एका धर्माचार्याची सत्ता चालू शकत नाही. कोणतीही धर्मसंसद या धर्माचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.\nहे ज्यांना खटकते अशा लोकांपुढे आदर्श दिसतात ते किताबी धर्मांचे. अशा धर्मांत धार्मिकांच्या कवायती फौजा तयार करणे सोपे असते. आज तसेच प्रयत्न सनातन वैदिक धर्माची उपासना करणा-या मंडळींकडून सुरू आहेत. धर्माचे अत्यंत किरटे आणि कठोर रूप समोर ठेवून त्याच्या रक्षणासाठी ही मंडळी आग्रही असतात. याच लोकांनी असहिष्णुतेचे एक वेगळेच पर्व हिंदू धर्मात आणले आहे. साईबाबांना देवत्व नाकारणे हा याच असहिष्णुतेचा अविष्कार आहे. हिंदू धर्म म्हणजे केवळ सनातन वैदिक धर्म असे नवे समीकरण लादले जात आहे. गुजरातमधील शाळांतून सक्तीचे पुरक वाचन म्हणून वाटली जात असलेली दिनानाथ बात्राकृत पुस्तके, मुस्लिमांच्या मदरश्यांप्रमाणे हिंदूंच्या शाळांमध्ये सनातन वैदिक धर्माचे शिक्षण देण्याची शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांची मागणी, इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात गीता आणि महाभारत यांचा समावेश करावा यासाठी दिल्या जाणा-या हाका ते साईबाबांविषयीचा वाद या सर्वांमध्ये एक सूत्र आहे. हिंदू धर्माला किताबी धर्माप्रमाणे बनविण्यासाठी चाललेली ही तयारी आहे. यातून तुमचा-आमचा हिंदू धर्म – जो आपणांस आचाराचे, उपासनेचे, श्रद्धेचे, एवढेच नव्हे तर अश्रद्धेचेही स्वातंत्र्य देतो – तोच संकटात आलेला आहे. आज हे संकट धर्मसंसदीय आहे. उद्या त्याचे स्वरूप आणखी वेगळेही असू शकेल. पण या उपद्व्यापांतून नक्कीच येथे नव्या स्वरूपातला हिंदू धर्म निर्माण होणार आहे. विविध मार्गांनी आपण तिकडेच चाललो आहोत. एक मात्र खरे, की त्यातून जो धर्म आपल्यासमोर येणार आहे, तो अन्य कोणताही असेल, तुमचा-माझा हिंदू धर्म नसेल.\nलोकसत्ता रविवार विशेष – ३१ ऑगस्ट २०१४\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\n‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dhyaas.blogspot.com/2006_06_01_archive.html", "date_download": "2018-04-21T20:48:24Z", "digest": "sha1:ZYP5JYUQUESDXIDU7YTC7EDWMKZYSFG2", "length": 6061, "nlines": 43, "source_domain": "dhyaas.blogspot.com", "title": "स्पंदन: June 2006", "raw_content": "\nमराठीच्या प्रेमापोटी घातलेला लेखन-प्रपंच.....\nपावसाच्या गोष्टी - ॥१॥\nफेटा सारखा करून, खांद्यावर उपरणं टाकत नाम्या खाटेवरून उठला. \"जनेS, येतो गं,\" असं म्हणत बाहेर जायला निघाला. नाम्याची हाक ऐकताच जनी दारी आली. \"आवं,\" डोक्यावरचा पदर सावरत तिने नाम्याला हाक मारली. नाम्याने नुसतीच मान वळवली आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजर रोखली. \"लवकर येताय न्हवं....बस्ता बांधाया तालुक्याला जायचयं......लक्षात हाय न्हवं...,\" जमिनीकडे बघत, हलक्या आवाजात तिने नाम्याला लवकर परतायची आठवण करून दिली. \"व्हय व्हय, हाय लक्षात,\" नाम्या जरा गुरकतच म्हणाला आणि चालू लागला. जनी घरात गेली आणि कामाला लागली, पण त्यात तिचे लक्ष लागेना. नाम्याच्या काळजीने तिचा चेहेरा उतरला...\nनाम्याचं डोकं आजकाल ठिकाणावरच नसायचं. तीन वर्ष सतत दुष्काळ आणि गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतात पीक असं काही झालच नव्हतं. शेतीकरता घेतलेलं कर्ज वाढतच चाललं होतं. पावसाच्या-पीकाच्या-कर्जाच्या काळजीने नाम्याला पार पोखरून काढले होते. त्यात यंदा चंपीचं लगीन करायचं होतं. ह्या वर्षीही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे नाम्या अधिकच हताश झाला होता.\n\"ए बाय....बाहेर अंधारून आलय....ये बघ.\" चंपीच्या आवाजाने जनीची तंद्री भंग पावली. भानावर येत ती \"आले, आलेS,\" म्हणत उठली. परसदारी चंपी हसत काळ्या ढगांकडे बघत होती. जनी बाहेर येऊन आकाशाकडे बघत, हात जोडून काहीतरी पुटपुटली....मग एक सुस्कारा सोडत स्वतःशीच हसली. \"बाय, चल बा कडं शेतावर जाऊ,\" चंपी उत्साहाने म्हणाली. \"चल काहीतरीच,\" असं म्हणत जनीनं तिला उडवून लावलं. पण चंपीनं लकडाच लावला तेव्हा जनी तयार झाली.\nपावसाच्या आत शेतावर पोचता यावं म्हणून दोघी लगबगीनं निघाल्या. सुसाट्याचा वारा सुटला होता; छोटी धुळीची वादळं उठवत होता. आकाशात मोठ्ठाल्ले काळे ढग दाटले होते आणि मधूनच गडगडण्याचा आवाज येत होता. जनी-चंपी शेतात पोचल्यातोच टप्पोरे थेंब पडू लागले. बघता-बघता पावसाचा जोर वाढला. जनी-चंपी खिदळत पळायला लागल्या. पावसाचा जोर आणखी वाढला. मुसंडी मारून पळत त्या जवळच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला पोचल्या. चंपीने चेहेरा पुसायला तोंड वर केले, पण समोरचे दृश्य पाहून ती हबकली. \"बाSय\" एवढेच ती कशीबशी किंचाळली.\nफासावर लोंबकळणाऱ्या नाम्याचा निर्जीव देह पाहून जनी तिथल्या-तिथेच थिजली. तिच्या थिजलेल्या नजरेतून एक नवीन पाऊस सुरु झाला होता आणि तुटलेल्या काळजात एक नवीन वादळ...\nपावसाच्या गोष्टी - ॥१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/fire-breaks-out-car-nashik-0/", "date_download": "2018-04-21T20:56:10Z", "digest": "sha1:3NF4RQTAF4JCFMXESE5OG72TRGBSAMRG", "length": 31171, "nlines": 429, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fire Breaks Out To Car In Nashik | कसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nकसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही\nइगतपुरी येथील जुन्या कसारा घाटात इंडिका गाडीने रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मोठी आग लागली पण पीक इन्फ्राची सेफ्टी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.\nत्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल\nटोलनाक्यावर शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन\nनाशिकमध्ये तिसऱ्या मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाला सुरुवात\nकाळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला सूर्य किरणांचा चरणस्पर्श\nनाशिक : कांद्याच्या चाळींना लागली भीषण आग\nनाशिक- तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लीम महिला एकवटल्या\nसप्तशृंगगडावर फडकला कीर्ती ध्वज\nनाशिकमध्ये राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ\nनाशिक - महाराष्ट्र फेंसिन्ग व नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्यावतीने तपोवन येथील संत जनार्दन स्वामी हॉलमध्ये 23 वर्षांखालील मुलामुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यतील 26 संघ सहभागी झाले आहेत. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)\nभगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक\nभगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शहरातील नेहरु चौकातून ही मिरवणूक काढण्यात आली.\nसप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी एक आद्यपीठ असलेले सप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढत आहे . गडावर चैत्र उत्सावात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, औरंगाबाद, जिल्हयातून भाविक मोठया प्रमाणावर पायी येत आहेत.\nकाळाराम मंदिर संस्थानची रामप्रभू रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न\nनाशिक - येथील २४६ वर्षांची परंपरा असलेल्या काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभु रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषात 'जय राम सीता राम'च्या जयघोषात संपन्न झाला. यात्रेत गरुड रथ हनुमान रथाचा समावेश होता. ( व्हिडिओ अझहर शेख )\nमंत्रालयातील उंदीर दाखवा, एक लाख रुपये मिळवा\nनाशिक- मंत्रालयात झालेल्या उंदीर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मंत्रालयात पकडलेले उंदीर दाखवा, एक लाख रुपये मिळवा असे आव्हानही देण्यात आले. ( व्हिडिओ - निलेश तांबे )\nराम नवमी निमित्त दुचाकी रॅली\nनाशिक - पिंपळगाव बसवंत येथे रामनवमी निमित्ताने शहरातुन मोटर सायकलवर रॅली काढण्यात आली. प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nनाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिरातील रामजन्मोत्सव\nनाशिक - सियावर रामचंद्र की जय च्या जय घोषात नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात दुपारी बारा वाजेच्या ठोक्यावर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांच्या साक्षीने आज झालेल्या सोहळ्यात सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ( व्हिडिओ संदीप झिरवाल)\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nपुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://meeakshay.blogspot.com/2009/04/", "date_download": "2018-04-21T21:13:55Z", "digest": "sha1:G2K6CCLT32B2CX7AOTUK33ZTTTFDBOW6", "length": 15565, "nlines": 56, "source_domain": "meeakshay.blogspot.com", "title": "मनातलं सगळं: April 2009", "raw_content": "\nजेंव्हा तुझ्या बुटांना ...\nलहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. \"जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला\"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्‍या नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्‍या किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे लागले. एका अर्थाला दुसर्‍या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.\nकाही संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी. बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी जोडेवाले जोशी बरेच आहेत. चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत. वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात, प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् ) जिम् मध्ये जाणार्‍यांसाठी स्पोर्ट्स शूज् ; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी, पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.\nपादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे काढलेत ना दात लगेच काढलेत ना दात लगेच) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ अनुभवातूनच उलगडत जातो. पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा 'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.\nआज भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची नाही.\nप्रस्तुत लेखनातून निखळ करमणूक हाच एकमेव उद्देश आहे. जाणतेपणे कुणाच्याही धार्मिक, प्रादेशिक वगैरे प्रकारच्या भावना दुखावण्याचा दुष्ट हेतू मुळीच नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अजाणतेपणे कुणी दुखावेले गेले असेल, तर उदार मनाने हा लेखनापराध पोटात घालावा, ही कळकळीची नम्र विनंती\nजेंव्हा तुझ्या बुटांना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://moonsms.com/2014/09/gauri-ganpati-sms-in-marathi-wallpaper/", "date_download": "2018-04-21T21:27:51Z", "digest": "sha1:46OHYBW2RAKXZNYZ5Y2VH4GXNGKW55CL", "length": 11449, "nlines": 75, "source_domain": "moonsms.com", "title": "gauri ganpati sms in marathi image wallpaper wishes message story status गौरी गणपती greetings - Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp", "raw_content": "\nगणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात. दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक असे मानले जाते.\nयामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांचे राज्य होते.दानव देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतू असतो.\nगौरी गणपतीची आपण स्थापना करण्यापूर्वी\nसर्वत्र स्वच्छता करून रंगरंगोटी करतो. त्यामुळे मनाला प्रसन्नता वाटते मगच आपण पूजा करतो. पूजा म्हणजे आपल्या मनातील सद्भाव जणू त्या मूर्तीमध्ये ओततोच. मनोभावे पूजा केली म्हणजे मनाला जे समाधान मिळते ते ज्याचे त्यालाच माहित असते. ती पूजा अधिक सुंदर व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास करतो. त्यासाठी आपल्यातील कला कौशल्याचा वापर करतो. त्याचे समाधान वेगळेच. प्रत्येक घरातील वेगवेगळी सजावट पाहून आपला जीव सुखावतो. या बरोबरच सुखाचा मार्ग नि:संशयपणे पोटातून जातो.\nगौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचागात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.\nकोकणस्थ लोकांमध्ये खड्याच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहीरीपाशी जाते, चार खडे ताम्हणात घेते, तेथून खडे वाजत गाजत घरी आणले जातात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्‍याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवले जातात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात.\nगौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील दारापर्यंत ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी “गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या- मोत्याच्या पाऊली आली’ असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.\nगौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरीपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरीपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरीची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.\nतिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.\nतिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.\n‘बागी 3’ का हिस्सा बनने के बारे में पूछा गया तो कृति ने कहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/special-reports/2014-05-15-12-44-00/22", "date_download": "2018-04-21T21:11:37Z", "digest": "sha1:GIPBHDVX6FXB657Y5XWUXWHDSQOJ7HOP", "length": 16210, "nlines": 86, "source_domain": "bharat4india.com", "title": "कोणाची एन्ट्री - कोणाची एक्झिट | स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nकोणाची एन्ट्री - कोणाची एक्झिट\nअरे भय्या, कल गांव से भाई का फोन आया था....कह रहा था की थोडे पैसे भिजवा दो, इस साल सब्जी बहोत सस्ती बीकी....तो मैने कहा भय्या मुझेही थोडे पैसे भेज तो क्योंकी यहा पे सब्जी बडी ही महेंगी मिलती है.....एका राजकीय पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही जाहीरात...आतापर्यंत शेतकरी आणि त्यांचे प्रश्न याला राजकिय पक्षांनी एवढं महत्व दिलं नव्हतं....या निवडणुकीत ही जाहीरात पाहुन किमान कोणाला तरी ही दरी भरुन काढावीशी वाटली याचा शेतकऱ्यांना जरा दिलासा मिळाला.\nमतदान संपलं आणि सर्व माध्यमांनी त्यांचे निवडणुकांबद्दलचे अंदाज, म्हणजेच एक्झिट पोल मांडले. त्यात एकगठ्ठा सर्वांनीच एनडीएला जनतेचा कौल असल्याचं दाखवलंय. एनडीएला स्पष्टबहुमत मिळेण्याची शक्यता या एक्झिट पोलनं व्यक्त केलीये. आणि काही एक्झिट पोलच्या मते तर युपीए धुळीला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत कॉग्रेसचा एकही उमेदवार निवडुन येणार नाही असं बहुतेक एक्झिट पोलचं म्हणणं आहे.\nदेशात तिसरी आघाडी निवडणुकीपुर्वी होऊ शकली नाही, जनता दल संयुक्तचे सर्वेसर्वा नितिश कुमार यांची राजनिती फसली की काय असंच या एक्झिट पोलवरुन दिसतंय. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची त्यांनी केलेली कुचंबना सुद्धा त्यांना भोवली असंच म्हणावं लागेल. लालु प्रसाद पुन्हा एकदा कॉग्रेससोबत सक्रीय झाल्यानं बिहारचं राजकारण ढवळुन निघण्याची चिन्ह आहेत. पश्चिम बंगाल असो की केरळ डावे विचार आणि पक्ष यांची पिछेहाट होताना दिसतेय.\nकेंद्रतील सत्तेत महाराष्ट्राचा वाटा हा 48 खासदारांचा असणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला कौल दिलाय ते उद्याच समजेल. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात प्रमुख लढती आहेत. गेले 15 वर्ष राज्यात कॉग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण महाराष्ट्राची जनता मात्र यात समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या थांबण्यासाठी सरकारनं पैशांच्या पॅकेजशिवाय काहीही उपाययोजना केल्या नाही. आणि दिलेलं पॅकेज त्या शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचलं हा संशोधनाचा विषय आहे. कर्जमाफीची योजना आणली, त्या योजनेचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला त्यासाठीची कागदपत्र बँकेत सादर करता करताच त्यांचं कंबरडं मोडलं. त्यामुळं आता पुन्हा कॉग्रेसला निवडुन देण्यात शेतकऱ्यांना रस वाटत नाहीये. शेतकरी जो शेतीमाल पिकवतो, तो त्याला कवडीमोल भावानं विकावा लागतो, आणि तोच शेतमाल शहरात मात्र चढ्या किमतींना लोकांना विकत घ्यावा लागतो त्यामुळंही शेतकरी वर्ग आणि शहरातील नागरीक दोघंही सरकारवर नाराज आहेत. या सगळ्यांच्या नाराजीचा फायदा महायुतीनं पुरेपुर करुन घेतला. त्यांच्या प्रचाराच्या पद्धतींवरुन ते स्पष्टच होतंय.\nगेल्या पाच वर्षात सिंचन घोटाळा, गारपीट, दुष्काळ अशा अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या युतीनं या निवडणुकीत आरपीआय, स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना सोबत घेऊन महायुती केली आणि सत्ताधाऱ्यांसमेर समोर तगडं आव्हान उभं केलं. महाराष्ट्रात मोदी लाट होती की नाही हे उद्याच समजेल पण सत्ताधारी कामगिरी निराशादायक होती आणि त्यामुळं नागरीकही घुश्यात होते, त्यातच उद्धव, मुंडे यांनी राजकीय शक्ती आणि युक्ती पणाला लावली. कॉग्रेसला चितपट करण्यासाठी ही महायुती एकदिलानं लढली. पश्चिम महाराष्ट्रात राजु शेट्टी नावाचं वादळ राष्ट्रवादीसमोर उभं ठाकलं. शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीनं सरकारपुढं मांडणारा आणि प्रसंगी त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारा नेता म्हणुन राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या परिचयाचे आहेत. हीच गोष्ट महायुतीसाठी पोषक ठरणार असंही दिसतंय.\nदेशात जी परिस्थिती कॉग्रेसची आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रात राष्ट्रवादीची असल्याचं सगळेच एक्झीट पोल सांगतायेत. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर उजणीच्या पाण्याबाबत अजित पवार यांनी केलेलं अश्लिल वक्तव्य त्यांनी केल्या आत्मक्लेश आंदोलनानंही नागरीकांच्या मनात जाणार नाही. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये प्रस्थापित असलेली भुजबळांची सत्ता यावेळी मात्र धोक्यात आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी त्यांना मजबुत टक्कर दिलीये. मनसे या निवडणुकीत काही करामत करेल असं दिसत नाहीये. नाशिक महानगरपालिकेत मनसेला एकहाती सत्ता देऊनही त्याचा नाशिकच्या विकासाला काहीही हातभार लागलेला नाही. त्यामुळं मनसेचा बालेकिल्ला समजला जाणारा नाशिकचा गडही मनसेला राखता येतो की नाही ही शंकाच आहे. मनसेची महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट अजुनही गुलदस्त्यातच आहे. ती निदान येणाऱ्या विधानसभा निवडणुतीपर्यंत तरी बाहेर येईल अशी नागरीकांची अपेक्षा आहे.\n‘आप’नं दिल्ली जिंकल्यानंतर लोकांना त्यांच्याकडुन खुप अपेक्षा होत्या. परंतु आपण लोकांच्या अपेक्षा पुर्ण करु शकत नाही हे त्यांनी लवकरच सिद्ध केलं त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना संधी देते का नाही हे उद्याच कळेल.\nएकुणंच काय तर युपीए2 चं अपयश हे कॉग्रेसच्या नेतृत्वाचं म्णजे गांधी घराण्याचं अपयश आहे का या प्रश्नाचं उत्तर कॉग्रेस नेत्यांना द्यावंच लागेल.\nलेक असावी तर अश्शी\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nभराभरा बांधूया गवताच्या गंजी\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\nडाळिंबाची बाग बहरली मांडवावरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/maajh-mann/", "date_download": "2018-04-21T21:10:13Z", "digest": "sha1:URMRDVNLJ6CXPKEES2SDASMNYQW3M2NF", "length": 6019, "nlines": 111, "source_domain": "www.marathimati.com", "title": "माझं मन - मराठी कविता | Maajh Mann - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » माझं मन\nलेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ सप्टेंबर २००८\nसगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही\nकितीही वाटलं तरी करवत नाही\nकुणी काही सांगितलं तर ऎकवत नाही\nअश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही\nमाझं मन हे असं का \nचटके कितीही बसले तरी ओरडत नाही\nआपल्यानीच तोडलं तरी दुरावायला तयार नाही\nअपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही\nमाझं मन हे असं का \nनिस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही\nनिखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही\nकितीही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही\nवाटतं मी कुणाची कुणी राहिलेच नाही\nकारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही\nमाझं मन हे असं का \nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://legalservices.maharashtra.gov.in/1122/Statistical-Data", "date_download": "2018-04-21T20:43:13Z", "digest": "sha1:VWWX2ZRJKTAGOFLXANVKKJR6TX3NYGVJ", "length": 2377, "nlines": 50, "source_domain": "legalservices.maharashtra.gov.in", "title": "सांख्यिकी माहिती-महाराष्ट्र राज्य कायदा सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसेक्शन 4 अंतर्गत माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\n1. एकत्रित डेटा 42 केबी\n2. मोबाइल लोक अदालत 12 KB\n3. महा लोक अदालत 92 KB\n4. स्थायी लोक अदालत 12 KB\n5. महाराष्ट्र राज्य कायदा सेवा प्राधिकरण मराठी 2017 28 KB\nनि:शुल्क मदत क्रमांक १५१००\n© महाराष्ट्र राज्य कायदा सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र, भारत\nयांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mafsu-vice-chancellor-interview-4790", "date_download": "2018-04-21T20:57:01Z", "digest": "sha1:BEYBG3MAPJSO53O3E6NFS76QU53R3G5F", "length": 14165, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, MAFSU, Vice-Chancellor, interview | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘माफसू’ची भरती प्रक्रिया कुलगुरूविनाच\n‘माफसू’ची भरती प्रक्रिया कुलगुरूविनाच\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nनागपूर : माफसूची जानेवारी महिन्यात होणारी भरती प्रक्रिया कुलगुरूविनाच होण्याची शक्यता आहे. नव्या कुलगुरूच्या घोषणेबाबत वेळकाढू धोरण अवलंबिण्यात आले आहे. यामुळे प्रभारींच्या भरवशावर होणारी ही भरती पारदर्शी होईल किंवा नाही याबाबत साशंकता आहे.\nनागपूर : माफसूची जानेवारी महिन्यात होणारी भरती प्रक्रिया कुलगुरूविनाच होण्याची शक्यता आहे. नव्या कुलगुरूच्या घोषणेबाबत वेळकाढू धोरण अवलंबिण्यात आले आहे. यामुळे प्रभारींच्या भरवशावर होणारी ही भरती पारदर्शी होईल किंवा नाही याबाबत साशंकता आहे.\nमहाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे. या प्राणिसंग्रहालयातील जनावरांच्या आरोग्याची काळजी माफसू घेणार आहे. त्याकरिता आवश्‍यक पदनिर्मिती व भरतीला शासनाने तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांच्या कार्यकाळातच मान्यता दिली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये डॉ. मिश्रा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तेव्हापासून ही भरती प्रक्रिया पुढे सरकली नाही.\nआता विद्यापीठाचा कारभार नागपूर विभागीय आयुक्‍त अनुपकुमार प्रभारी कुलगुरू म्हणून पाहत आहेत. असे असताना त्यांच्याच कार्यकाळात गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाकरिताची भरती प्रक्रिया राबविण्याचा घाट घालण्यात आला आहे. या माध्यमातून सहा सहायक प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. त्याकरिता 15 व 16 जानेवारीला भरतीची प्रक्रिया होईल. त्याकरिता आवश्‍यक मुलाखतपत्रदेखील उमेदवारांना पोचली आहेत. निवड समितीचे चेअरमन कुलगुरू राहतात. परंतु सद्यःस्थितीत माफसूला कुलगुरूच नाहीत.\nनागपूर माफसू mafsu महाराष्ट्र मत्स्य\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-panchayat-election-1034", "date_download": "2018-04-21T21:06:40Z", "digest": "sha1:3JSIB64PKGFPP3H7XZU63EJLRLVAWKV5", "length": 15780, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Gram panchayat election | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १६ ऑक्टोबरला\nग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १६ ऑक्टोबरला\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nमुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला अाहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४ ऐवजी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी; तर मतमोजणी १७ ऑक्टोबर २०१७ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या सर्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम १ सप्टेंबर २०१७ जाहीर केला होता.\nमुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला अाहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४ ऐवजी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी; तर मतमोजणी १७ ऑक्टोबर २०१७ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या सर्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम १ सप्टेंबर २०१७ जाहीर केला होता.\nत्यानुसार ७ आणि १४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार होते; परंतु १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्रप्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती. त्यावर संबंधित विभागीय आयुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nगोंदियात दुपारी ३ पर्यंतच मतदान\nगोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोर या चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील मतदानाची वेळ सायंकाळी ५.३० ऐवजी दुपारी केवळ ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील दुसऱ्या टप्प्यात १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.\nदुसऱ्या टप्यात १४ ऐवजी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : ठाणे- ४१, पालघर- ५६, रायगड- २४२, रत्नागिरी- २२२, सिंधुदुर्ग- ३२५, पुणे- २२१, सोलापूर- १९२, सातारा- ३१९, सांगली- ४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर- २३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२, भंडारा- ३६२, गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६, एकूण- ३,६९२.\nनिवडणूक निवडणूक आयोग गोंदिया पालघर रायगड सिंधुदुर्ग सोलापूर\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/prasad-lad/", "date_download": "2018-04-21T21:15:36Z", "digest": "sha1:3H4HH2F4DXOHY5Y2ACYPX5BKRLNJDGYV", "length": 20488, "nlines": 352, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Prasad Lad News in Marathi | Prasad Lad Live Updates in Marathi | प्रसाद लाड बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nप्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय, काँग्रेस-राष्ट्रवादीची ९ मते फुटली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सरकारविरोधात हल्लाबोल करण्याची तयारी चालविली असताना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांना आपले आमदारही सांभाळता आले नाहीत ... Read More\nPrasad LadBJPNCPप्रसाद लाडभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस\nविधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत. ... Read More\nPrasad LadShiv SenaBJPप्रसाद लाडशिवसेनाभाजपा\n...म्हणून मिळाली लाड यांना उमेदवारी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराजकारणात दीर्घकाळ टिकायचे तर आपल्या समर्थकांना राजकीय बळ द्यावे लागते. राज्यातील आजवरच्या अनेक नेत्यांनी हेच केले. आज प्रसाद लाड यांना विधान परिषदेची भाजपाची उमेदवारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोच कित्ता गिरविला आहे. ... Read More\nजुने भाजपावाले म्हणून किती लाड करायचे\nBy अतुल कुलकर्णी | Follow\nछगन भुजबळ यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे प्रसाद लाड यांना भाजपाने आमदारकी देऊ केली. नारायण राणे यांची सोय लावणे बाकी आहे. पक्ष वाढीसाठी हे सगळे करावे लागते. पण जुन्या मानसिकतेच्या भाजपावाल्यांना हे कळत कस ... Read More\nविधान परिषद पोटनिवडणूक : प्रसाद लाड भाजपाचे अधिकृत उमेदवार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. यानुसार प्रसाद लाड सोमवारी सकाळी 11 वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. ... Read More\nPrasad LadBJPShiv Senaप्रसाद लाडभाजपाशिवसेना\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:08:02Z", "digest": "sha1:V3UYQJT76ZJ6S5KXMCJ443ZRJVZT5BIG", "length": 3531, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोयनानगर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख कोयनानगर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोयना (नि:संदिग्धीकरण).\nहे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. जवळच कोयना धरण आहे.\nयेथे व्यसनमुक्ती केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t17177/", "date_download": "2018-04-21T20:58:01Z", "digest": "sha1:MGK4XMK2PVOFET4SFUUOWEEWUIZRSYTY", "length": 3073, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita- हे माझ्या शिवछत्रपती राजा", "raw_content": "\nहे माझ्या शिवछत्रपती राजा\nहे माझ्या शिवछत्रपती राजा\nहे माझ्या शिवछत्रपती राजा\nजेव्हा कुणी तुमचं नाव घेवून\nआमच्या समोर येतात तेव्हा..\nआम्ही त्याला आपला मानतो\nकाही सोयर सुतकही नसत\nत्याला हवं असतं एक नाव\nआपल्यावर शुचिर्भूतेचा शिक्का मारायला\nअन त्याचं उदिष्ट पूर्णही होतं\nकारण तुमचे नाव ऐकताच\nआम्ही तुम्हाला विकले गेलेलो आहोत\nतुमच्या नावावरच मोठे झालेलो आहोत\nआमच्या रक्तातील तुमचे असण\nहे आमचे बलस्थान आहे अन\nहे माझ्या शिवछत्रपती राजा\nहे माझ्या शिवछत्रपती राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.angatpangat.in/essay/%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-21T21:14:02Z", "digest": "sha1:FEPTWZZWPFVTW7NOD6U3QMMV5RJCGE4U", "length": 7194, "nlines": 107, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "तैल पुराण", "raw_content": "\nमी “तेलावरील तवंग ” ह्याबद्दल एक पोस्ट लिहिली होती . लहानपणापासून , मोजक्या तेलात , सुंदर हलकी फोडणी देऊन केल्या भाज्यांची सवय, कधीतरी केलेले तळण , आणि मांसाहार निषिद्ध घरात मोठी झाल्यामुळे, तवंग ह्या प्रकाराबद्दल मला चक्क शिसारी आहे.\nएक तर मला त्याची जरूर वाटत नाही, जे कोण त्याचे कौतुक करतात , किंवा एखाद्या पदार्थात ते असलेच पाहिजे असे म्हणतात , त्यांना स्वतःच्या आरोग्याबद्दल काही काळजी वाटते का, असा विचारावंसं वाटत. आधुनिक लाइफस्टाइल मध्ये हॉटेल मध्ये जाणे वाढल्यामुळे , लोकांच्या अपेक्षा बीदलल्या आहेत, आणि “फेर अँड लव्हली” च्या धर्तीवर, अन्नाच्या रुपाकडे ज्यास्त लक्ष दिले जात आहे.\nअर्थात , सुंदर साधे, स्वच्छ राहायचे,का प्रचंड मेकअप लावून क्षणभंगुर हेरॉईन व्हायचे , हे आपण ठरवायचे.\nमला उगीच वाटलं , तेलाची बाजू मांडावी …\nकधी मी शेंगांशयातला दाणा ,\nकधी खेळकर मोहरीचं बी ,\nकधी बाळबोध करडईचं .\nमाझं आयुष्य तसं खूप खडतर .\nसाधारणपणे सर्व वेळ घाणीत.\nम्हणजे कच्रा नव्हे …\nदोन दणकट लाकडाच्या दाब देणार्या\nएका गायीने मन लावून\nतो ओंडका सतत फिरवून ,\nआणि ओंडक्याने पिळून काढलले तेल .\nमग आली बिनमनाची यंत्र.\nकरकचून दाबून, सपाट करून,\nविवध रसायने फिरवून ,\nमग तीच रसायने उकळून काढून\nटप टप तेल बाहेर येणे ,\nआणि त्या तेलावर विविध प्रक्रिया करणे .\nहवेशीर जागेत, मंद ज्वाळेवर ,\nमोहरी जिरे लोकांना कौतुकाने तडतडू देणे,\nहिंगाबरोबर श्वास घेणे, आणि\nहळद आणि कढीपत्त्याची चादर पसरणे.\nकुठल्याश्या भाजीला पाण्याच्या झाकणाखाली\nगोष्टी सांगून आपलेसे करणे,\nआणि “इश्श्य, कशाला तसदी घेतलीत”\nअसे म्हणत खोबर कोथिंबीर लोकांचे स्वागत करणे.\nआपल्याला हव असतं एक, आणि होतं दुसरंच .\nबेसनरावानी निरनिराळ्या खाद्यपदार्थाना गुंडाळून येणे,\nआणि रोमान्स अगदी फुलून येणे .\nकांदे , लसूण, खोबर, आलं , निरनिराळी कुटं ,\nमोहरीबाई, दाणेराव, आणि कर्डईआजींना\nस्वतः सर्वांनमध्ये लोकप्रिय राहण्यासाठी ,\nह्या तिघांना वेळोवेळी पिदवतात ,\nआणि अगदी घाम निघून वर तरंगला\nआणि बघणारी ताव मारतात .\nआपण ज्या काळात जगतो ,\nत्याचं हे प्रतीक का \nदुसऱ्याची कदर न करणे,\nएखाद्याला खूप बंधनं असली,\nतर त्याला आणखीनच त्यात अडकवणे \nका अजून एक असं जग आहे,\nकि तिथे त एकामेकाचे गुणधर्म ओळखून\nसामन्जस्यांने आणि कौतुकाने जगण्याचा\nनेहमी प्रयत्न असतो ;\nस्वतःच्या भरभराटीत दुसर्याचे पण नाव व्हावे\nअशी मनापासून इच्छा असते ,\nआणि ह्यामुळे सर्वांच्याच प्रकृतीचं कल्याण होत राहाते \nलोकप्रिय गोष्टींच्या विरोधात जाणं कठीण जरूर असतं ,\nपण अशक्य नसतं .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/Kavita-td4641440.html", "date_download": "2018-04-21T21:25:28Z", "digest": "sha1:63ZME5OU4DE36KNRH3LR4RV3V6X6M22K", "length": 2825, "nlines": 58, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Kavita", "raw_content": "\nसुखाच्या सागरात हरवण्याआधी किनाऱ्यावरील पत्थरांचे दुःख सहन करावे लागते\nजगण्यातील मजा शोधण्यासाठी पहिले जगून बघावे लागते\nजीवनात असणे अन हसणे हे फारच महत्वाचे असते\nअसण्यातून हसणे अन हसण्यातून असणे यातूनच जगणे सजते\nआनंदाचाही कहर दुःखाच्या वेशीपर्यंत नेहून सोडतो\nकितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी दुःखाचा गाव पटकन दिसतो\nएखाद्याशी जुळणं अन एखादा कळणं यातही खूप मजा आहे\nजुळणाऱ्याला कधी कळत नाही अन कळणाऱ्याशी कधी जुळत नाही\nकस जगावं याचा जितका शोध घ्यावा तितका अर्थ गहिरा दिसतो\nप्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा त्रास तसा कमीच असतो\nवाः मित्रा काय सुंदर कविता आहे यार . फक्त शेवट खटकला . शेवटचं वाक्य ते प्रवासाविरुद्ध पोहोण्याचा त्रास तसा जास्त असतो असं पाहिजे होतं . सुंदर कविता आहे . परत ये माघारी . कट्टा वाट पाहत आहे तुझी आणि तुझ्या कवितांची .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T21:22:43Z", "digest": "sha1:OIBJ34Z6QWT7RNO7NXDOXEH2I23NONWG", "length": 7928, "nlines": 289, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १९७३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ७७ पैकी खालील ७७ पाने या वर्गात आहेत.\nराहत फतेह अली खान\n२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट अ\nइ.स.च्या १९७० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०१६ रोजी ०८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-karanjad-satananasik-4563", "date_download": "2018-04-21T21:04:56Z", "digest": "sha1:CG7MAHHNEPZOKSTDQNL4AGHRF5IPRGRM", "length": 22439, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, karanjad, satana,nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्षातील आंतरपिकांनी केली शेतीतील जोखीम कमी\nद्राक्षातील आंतरपिकांनी केली शेतीतील जोखीम कमी\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nदेवरे यांना शेतीत संपूर्ण कुटुंबाची साथ आहे. संपूर्ण कुटुंबीय पहाटेपासून कारल्याची तोडणी करतात. त्यामुळे ताजा माल केवळ काही कालावधीत मार्केटला पोचता करणे शक्य होते. ताज्या व दर्जेदार मालाला किलोमागे काही रुपये जास्तीचेही मिळतात. वेगवेगळ्या हंगामांत पिके असल्याने प्रत्येक हंगामात ताजे उत्पन्न हाती येते. बागेतून कारल्याचे भरलेले क्रेटस घेऊन जाण्यासाठी देवरे यांनी गावातील वेल्डरकडून छोटी ट्राॅली तयार करून घेतली आहे. यामुळे मेहनत कमी झाली आहे. गावातच ‘ट्रान्स्पोर्ट’ची सोय असल्याने सुरत मार्केटला वेळेत माल पोचवणे शक्य होते.\nनोकरी मिळाली नाही म्हणून निराशा न होता वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वैभव देवरे (करंजाड, जि. नाशिक) यांनी शेतीतच करिअर सुरू केले. द्राक्ष, डाळिंब या मुख्य पिकांबरोबरच कारली, कलिंगड आदी आंतरपिकांचे प्रयोग करीत अर्थकारण सुधारण्यात सुरवात केली. जोखीम कमी करणारी पीकपद्धती, बाजारपेठांचा अभ्यास व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर ही त्यांच्या शेतीची वैशिष्ट्ये सांगता येतील.\nनाशिक जिल्ह्यातील सटाणा हा द्राक्ष व डाळिंबासाठी महत्त्वाचा तालुका मानला जातो. अनेक प्रयोगशील शेतकरी या भागात पाहण्यास मिळतात. तालुक्यापासून सुमारे १८ किलोमीटरवरील करंजाड येथे वैभव देवरे यांची सुमारे आठ एकर शेती आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १७ वर्षांपासून त्यांनी शेतीचे धडे घेतले. वडिलांचे निधन झाले अाहे. मात्र मोठ्या जबाबदारीने वैभव व्यावसायिक दृष्टीने शेती करीत आहेत.\nजोखीम कमी करण्यासाठीचा प्रयोग\nआठ एकरांत द्राक्ष, डाळिंब ही मुख्य पिके. द्राक्ष व डाळिंबाची विक्री स्थानिक स्तरावरच केली जाते. दोन्ही पिकांचे एकरी सात ते आठ टन उत्पादन घेतले जाते. अनेक वर्षांपासून ही दोन्ही पिके बागेत असली तरी त्यांच्यापासून निसर्ग, दर यांच्या अनुषंगाने जोखीम ही असतेच. त्यामुळे अन्य एखादे पीक घेऊन मुख्य पिकांवरील जोखीमभार कमी करण्याचा प्रयत्न वैभव यांचा होता. जानेवारी २०१७ मध्ये दीड एकरात नव्या द्राक्ष लागवडीचे नियोजन केले. त्यासाठी रूटस्टॉक लावला. या वेळी आंतरपीक म्हणून उन्हाळ्यात कलिंगड घेण्याचे प्रयोजन केले. या पिकाचा पहिलाच अनुभव होता. त्याचे दीड एकरात २० टन उत्पादन मिळाले. उत्पन्नही साधारण एक लाख रुपयांपर्यंत दिले. आंतरपिकाचा हा प्रयत्न उत्साह वाढवणारा होता.\nकलिंगड काढणीनंतर थॉमसन वाणाच्या द्राक्षाचे कलम करून घेतले. साधारण आॅगस्टच्या महिन्याचा हा कालावधी होता. त्याच वेळी या नव्या बागेत कारल्याचे आंतरपीक घेण्याचे अभ्यासाअंती ठरवले. या पिकाचादेखील हा पहिलाच प्रयोग होता. बागेत मंडप तयार होता. तसेच ठिबक सिंचनाचीही सोय केलेली होती. द्राक्षबाग नऊ बाय पाच फूट अंतरावरील आहे. त्याच्याच पाच फुटांच्या मधल्या जागेत कारले लावले. तत्पूर्वी खड्ड्यात निंबोळी पेंड, शेणखतांचा वापर केला.\nकारल्याच्या नाजूक वेलींचे अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले. वाढ होणाऱ्या वेली सुतळीच्या साह्याने मंडपाच्या तारेला बांधल्या. त्यामुळे तारेवर वेल पसरण्यास चालना दिली. साधारण साठ दिवसांनंतर कारल्याचा पहिला तोडा घेतला. आत्तापर्यंत दीड एकरातून सुमारे १८ ते २० टन मालाचे उत्पादन मिळाले आहे. अजून सुमारे पाच टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत कलिंगड व कारले या दोन्ही पिकांनी मिळून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. मुख्य पिकातील तेवढा खर्च कमी झाल्याचे समाधान मिळाल्याचे देवरे म्हणाले.\nदेवरे म्हणाले की कारले पिकासाठी वाहतुकीच्या दृष्टीने नाशिकच्या तुलनेत सुरत मार्केट अधिक सोयीचे आहे. आत्तापर्यंत सरासरी कारले पिकाला २० ते २२ रुपये दर मिळाला आहे. तेथील व्यापाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचा फायदा मिळतो. अर्थात द्राक्ष व डाळिंबाला सुरत बरोबरच नाशिक, स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही चांगला उठाव असतो.\nदेवरे म्हणाले की आमच्याकडील द्राक्ष छाटण्या आगाप असल्याचा फायदा दरांमध्ये होतो. आॅक्टोबर छाटणीच्या द्राक्षांना किलोला ४० ते ४५ रुपये दर मिळतो, तर आगाप द्राक्षांना हाच दर ६० ते ८० रुपये मिळवणे शक्य होते.\nधरण व नदी हे स्रोत असल्याने पाण्याची तेवढी गंभीर समस्या नाही. स्वतंत्र विहीर खोदली आहे. मात्र उन्हाळ्यात या भागात पाणीटंचाईची दाहकता निर्माण होते. त्यासाठी तीस गुंठ्यांत शेततळे तयार केले आहे. सध्याच्या परिस्थितीत विहिरीत पाणी अाहे. पाण्याची शाश्वती झाल्याने विविध पिकांचा विचार करणे शक्य झाले. सर्व क्षेत्र ठिबकखाली आहे. उन्हाळ्यात व दुष्काळातही देवरे यांची शेती बहरलेली असते. बहुतेक सर्व पिकांना ठिबकद्वारेच खते दिली जातात. कीडनाशक फवारणीसाठी आता आधुनिक ट्रॅक्टर व पंप यांचा वापर केला जातो. सुधारित तंत्राद्वारे शेतीतील खर्च कमी करणे शक्य झाले आहे. भागातील अनुभवी प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन देवरे घेतातच. शिवाय काही युुवा शेतकरी देवरे यांचेही मार्गदर्शन घेत असतात.\nसंपर्क : वैभव देवरे- ९४०४७९६६५३\nशेती द्राक्ष नाशिक सिंचन धरण शेततळे अंबासन\nमोठ्या कष्टाने फुलवलेला कारले पिकाचा बाग\nपाण्यासाठी शेततळ्याच्या रूपाने संरक्षित सुविधा\nशेतातील क्रेट वाहून नेण्यासाठी ट्राॅलीचा वापर\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/ac-local-mumbai/", "date_download": "2018-04-21T21:11:29Z", "digest": "sha1:VQGKVZZOA4G6P2YOIJJGZJ2BADIE46LY", "length": 33042, "nlines": 428, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Ac Local In Mumbai | प्रतीक्षा संपली! मुंबईत उद्यापासून एसी लोकल धावणार | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\n मुंबईत उद्यापासून एसी लोकल धावणार\nमुंबईत वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न उद्यापासून प्रत्यक्षात उतरणार आहे. पहिली एसी लोकल उद्या दुपारी 2.10 वाजता अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल. त्यानंतर अंधेरी ते विरार नियमित फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचा किमान तिकीट दर 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nराष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेत्या मधुरिका पाटकर हिचे सासरी जल्लोषात स्वागत\n'तैमूरपासून सांभाळून राहा'; करीना कपूरने दिला अक्षय कुमारला सल्ला\nभाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत, शाही स्वागताचा प्रवाशांना फटका\nमुंबईत जलवाहिनी फुटल्याने वाहनांचे नुुकसान\nकुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक\nElgar Morcha : भारिपाचा मुंबईत एल्गार मोर्चा, पोलिसांनी नाकारली परवानगी\nMumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे भरती परीक्षा गोंधळविरोधात अॅप्रेटिंस विद्यार्थ्यांचा रेल रोको\nमुंबई, रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.\nगिरगावमधील पाडव्याचे आकर्षण ठरला शिव राज्याभिषेक चित्ररथ\nमुंबई - प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा शिव राज्याभिषेक चित्ररथ गिरगांवच्या पाडव्याचे खास आकर्षण ठरला.\nमुंबईतील गिरगावमधील स्वागतयात्रांमधील ढोलताशांचा गजर\nमुंबई - गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त मुंबई आणि परिसरामध्ये शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील गिरगावमध्येही शोभायात्रांना सुरुवात झाली असून, ढोलताशांच्या गजराने परिसर निनादून गेला आहे. ( व्हिडिओ - दत्ता खेडेकर)\nराज ठाकरे मनसैनिकांना काय संदेश देणार\nमुंबई : गुढी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी राजकीय गुढी उभारणार आहे. मनसे पाडवा मेळावा निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रसैनिकांना नेमका काय संदेश देतात त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे. दरम्यान, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी तसेच भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कारभाराविरोधात राज ठाकरे बोलतील, अशी अपेक्षा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना व्यक्त केली आहे.\nमनसे गुढीपाडवा मेळावामनसेमुंबईगुढीपाडवा २०१८\nखासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन\nसीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. तब्बल 40 दिवसांनंतर रजनी पंडित तुरुंगाबाहेर आल्या आहेत. ठाणे न्यायालयाच्या तात्विक अटी आणि शर्तींवर रजनी पंडित यांना 20 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.\nKisan Long March अभिनेत्री सायली संजीवने दिला किसान लाँग मार्चला पाठिंबा\nमाकपच्या लाल बावट्याखाली नाशिकहून मुंबईच्या आझाद मैदानात धडकलेल्या किसान लाँग मार्चला अभिनेत्री सायली संजीवने पाठिंबा दर्शवला आहे.\nKisan Long March : शेतकऱ्याची अशीही सेवा, सोलार पॅनल डोक्यावर घेऊन तो झाला मोर्चेकऱ्यांचा 'मोबाइल चार्जर'\nमुंबई, आंदोलनकर्त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी नथू निवृत्ती उदार यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले आहे. हे पॅनेल डोक्यावर अडकवून दिवसभर सहका-यांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून दिले जात आहेत.\nकिसान सभा लाँग मार्चमहाराष्ट्र\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nपुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T21:17:08Z", "digest": "sha1:PLQARC3VFY3TQQITFGGB6USVV2322FMO", "length": 14829, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००७ मलेशियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२००७ फॉर्म्युला वन हंगामातील, १७ पैकी दुसरी शर्यत.\nनववी पेट्रोनस मलेशियन ग्रांप्री\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.४३३ कि.मी. (३.३७६ मैल)\n५६ फेर्‍या, ३१०.४०८ [१] कि.मी. (१८९.०५६ मैल)\n२००७ फॉर्म्युला वन हंगाम\nनववी पेट्रोनस मलेशियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस, ८ एप्रिल २००७ ला सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे खेळल्या गेली व २००७ फॉर्म्युला वन हंगामशर्यतींपैकी ती दुसरी शर्यत होती.फर्नांदो अलोन्सो याने ही शर्यत जिंकली.मॅकलारेन-मर्सिडिज या संघाचा तो सदस्य आहे. यासमवेतच, त्याच्या संघातील सहकारी लुइस हॅमिल्टन याने दुसरे स्थान पटकाविले.मागील शर्यत जिंकणारा किमी रायकोन्नेन यास तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.\n↑ Beer, Matt (2007-04-08). \"अलान्सोने मॅकलारेन संघास मलेशियात १-२ अशी बढत दिली.(इंग्रजी मजकूर)\". ऑटोस्पोर्टस.कॉम. 2007-08-01 रोजी पाहिले.\nफॉर्म्युला वन ग्रांप्री (इ.स. १९९० ते सद्य)\nऑस्ट्रेलिया • मलेशिया • बहरैन • स्पेन • तुर्क. • मोनॅको • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • युरोप • बेल्जियम • इटली • सिंगा. • जपान • चीन • ब्राझिल\nऑस्ट्रेलिया • मलेशिया • बहरैन • स्पेन • मोनॅको • कॅनडा • अमेरिका • फ्रांस • ब्रिटन • युरोप • हंगेरी • तुर्क. • इटली • बेल्जियम • जपान • चीन • ब्राझिल\nबहरैन • मलेशिया • ऑस्ट्रेलिया • सान मारिनो • युरोप • स्पेन • मोनॅको • ब्रिटन • कॅनडा • अमेरिका • फ्रांस • जर्मनी • हंगेरी • तुर्क. • इटली • चीन • जपान • ब्राझिल\nऑस्ट्रेलिया • मलेशिया • बहरैन • सान मारिनो • स्पेन • मोनॅको • युरोप • कॅनडा • अमेरिका • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • तुर्क. • इटली • बेल्जियम • ब्राझिल • जपान • चीन\nऑस्ट्रेलिया • मलेशिया • बहरैन • सान मारिनो • स्पेन • मोनॅको • युरोप • कॅनडा • अमेरिका • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • चीन • जपान • ब्राझिल\nऑस्ट्रेलिया • मलेशिया • ब्राझिल • सान मारिनो • स्पेन • ऑस्ट्रिया • मोनॅको • कॅनडा • युरोप • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • इटली • अमेरिका • जपान\nऑस्ट्रेलिया • मलेशिया • ब्राझिल • सान मारिनो • स्पेन • ऑस्ट्रिया • मोनॅको • कॅनडा • युरोप • ब्रिटन • फ्रांस • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • अमेरिका • जपान\nऑस्ट्रेलिया • मलेशिया • ब्राझिल • सान मारिनो • स्पेन • ऑस्ट्रिया • मोनॅको • कॅनडा • युरोप • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • अमेरिका • जपान\nऑस्ट्रेलिया • ब्राझिल • सान मारिनो • ब्रिटन • स्पेन • युरोप • मोनॅको • कॅनडा • फ्रांस • ऑस्ट्रिया • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • अमेरिका • जपान • मलेशिया\nऑस्ट्रेलिया • ब्राझिल • सान मारिनो • मोनॅको • स्पेन • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • ऑस्ट्रिया • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • युरोप • मलेशिया • जपान\nऑस्ट्रेलिया • ब्राझिल • आर्जे. • सान मारिनो • स्पेन • मोनॅको • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • ऑस्ट्रिया • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • लक्झें. • जपान\nऑस्ट्रेलिया • ब्राझिल • आर्जे. • सान मारिनो • मोनॅको • स्पेन • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • ऑस्ट्रिया • लक्झें. • जपान • युरोप\nऑस्ट्रेलिया • ब्राझिल • आर्जे. • युरोप • सान मारिनो • मोनॅको • स्पेन • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • पोर्तु. • जपान\nब्राझिल • आर्जे. • सान मारिनो • स्पेन • मोनॅको • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • पोर्तु. • युरोप • पॅसिफिक • जपान • ऑस्ट्रेलिया\nब्राझिल • पॅसिफिक • सान मारिनो • मोनॅको • स्पेन • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • पोर्तु. • युरोप • जपान • ऑस्ट्रेलिया\nद.आफ्रिका • ब्राझिल • युरोप • सान मारिनो • स्पेन • मोनॅको • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • पोर्तु. • जपान • ऑस्ट्रेलिया\nद.आफ्रिका • मेक्सिको • ब्राझिल • स्पेन • सान मारिनो • मोनॅको • कॅनडा • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • पोर्तु. • जपान • ऑस्ट्रेलिया\nअमेरिका • ब्राझिल • सान मारिनो • मोनॅको • कॅनडा • मेक्सिको • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • पोर्तु. • स्पेन • जपान • ऑस्ट्रेलिया\nअमेरिका • ब्राझिल • सान मारिनो • मोनॅको • कॅनडा • मेक्सिको • फ्रांस • ब्रिटन • जर्मनी • हंगेरी • बेल्जियम • इटली • पोर्तु. • स्पेन • जपान • ऑस्ट्रेलिया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/moghe-raut-chaturvedi-want-separate-vidarbha-congress-letter-given-state-president/amp/", "date_download": "2018-04-21T20:47:42Z", "digest": "sha1:35GWXCM4LTJ3EG4C3ZKWVKVF2MNKHCYU", "length": 5897, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Moghe, Raut, Chaturvedi want separate 'Vidarbha Congress'! Letter given to the State President | मोघे, राऊत, चतुर्वेदी यांना हवी स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’! प्रदेशाध्यक्षांना दिले पत्र | Lokmat.com", "raw_content": "\nमोघे, राऊत, चतुर्वेदी यांना हवी स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’\nस्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुरू असताना कॉँग्रेसच्या भूमिकेनुसार तोंडावर बोट ठेवणाºया काँग्रेसच्या नेत्यांना स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’ मात्र हवी आहे. माजी मंत्री नितीन राऊत हे आज गुरुवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत आहेत.\n- विकास झाडे नवी दिल्ली - स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुरू असताना कॉँग्रेसच्या भूमिकेनुसार तोंडावर बोट ठेवणाºया काँग्रेसच्या नेत्यांना स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’ मात्र हवी आहे. माजी मंत्री नितीन राऊत हे आज गुरुवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत आहेत. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी ह्यविदर्भ काँग्रेसह्ण स्वतंत्र व्हावी या संदर्भात विदर्भातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. त्यात माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, नागपूरचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचा समावेश होता. या तिघांनीही खा. चव्हाण यांना निवेदन दिले होते. विदर्भ कॉँग्रेस का हवी यासंदर्भात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे आणि नितीन राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष झाले आहे. विदर्भात संघटन मजबुतीसाठी कोणताही कृती आराखडा नाही. विदर्भात भाजपचे खासदार आणि आमदारांची संख्या सर्वाधिक आहे.\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nकृषी प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी\n'महाराष्ट्र दिना'निमित्त अामिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी होणार महाश्रमदान \nश्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम\nसीआरझेडची मर्यादा आता पन्नास मीटरवर; पर्यावरणाची मात्र ऐशीतैशी\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n१५० सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट ‘पीएनबी’कडून जप्त\nरायबरेली घराणेशाहीमुक्त करणार- अमित शहा\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/chandanya-ratri/", "date_download": "2018-04-21T21:09:20Z", "digest": "sha1:N66U2UYHLOC4KJ4AYPK7KAVMECKGSQ54", "length": 5622, "nlines": 120, "source_domain": "www.marathimati.com", "title": "चांदण्या रात्री... - मराठी कविता | Chandanya Ratri - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » चांदण्या रात्री...\nलेखन: अनुराधा फाटक | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ सप्टेंबर २००८\nमी केव्हा मोकळी झाले\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amarpuranik.in/blog/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80.php", "date_download": "2018-04-21T20:46:05Z", "digest": "sha1:NADHYXJ5HXMOUVHXJXADH6YYU7NEUSZQ", "length": 28129, "nlines": 110, "source_domain": "amarpuranik.in", "title": "नवी अर्थक्रांती | AMAR PURANIK", "raw_content": "\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nप्रहार : दिलीप धारुरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nउद्योग भरारी :अमर पुराणिक\nभाष्य : मा. गो. वैद्य\nअन्वयार्थ : तरुण विजय\nHome » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक » नवी अर्थक्रांती\n•चौफेर : अमर पुराणिक•\nविकास आणि उन्नती ही एक प्रक्रिया आहे आणि काळाबरोबर यात सुधारणा आणि विस्तार होतच असतो. जीएसटीबाबतीत ही हिच भावना ठेवणे आवश्यक आहे. सध्या जीएसटीचा दूहेरी प्रकार आहे एक राज्यस्तरावरचा एसजीएसटी आणि दूसरा केंद्र स्थरावरचा सीजीएसटी. भविष्यात हे दोन्हीही एकच केली जाणार आहेत. अख्या देशाची बाजारपेठ आपले स्वप्न पुर्ण होणार की नाही याकडे डोळे लावून बसली होती आता ते स्वप्न पुर्ण झाले आहे. जीएसटी पारित झाल्यानंतर आता भारत देश एक नवा बदल अनूभवेल जो सकारात्मक प्रभाव पाडेल.\nसन २०१६ हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे अप्रत्यक्ष कर सुधारणा घडवणारे वर्ष ठरले आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधेयक प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बुधवारी राज्यसभेत पारित झाले. शिवाय २०१६ हे असे वर्ष आहे की आपल्या देशात आर्थिक उदारीकरणाला २५ वर्षे पुर्ण होत आहेत. १२२ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या रुपाने जीएसटी विधेयक सदनात परित झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत एका ऐतिहासिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले हे विधेयक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील मोदी सरकारने अतिशय कठीण प्रयत्नांनी पारित करण्यात मोठे ऐतिहासिक यश मिळवले आहे. बुधवारी सहा दुरुस्त्यांसह जीएसटी विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. आठ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर सर्व विरोधी पक्षांनी जीएसटी विधेयकाला पाठिंबा दर्शवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन वर्षांपासून, सत्तेत आल्यापासून जीएसटी विधेयक पारित व्हावे म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होते. दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर मोदी सरकारला हे विधेयक पारित करुन घेण्यात यश मिळाले आहे. या विधेयकासाठी मतदान झाले. यात २०३ जणांनी मतदानात भाग घेतला आणि यात विधेयकाच्या बाजूनेत १९७ मते तर ६ मते विरोधात पडली. आता देशाने नव्या अर्थक्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.\nजीएसटी देशात एक राष्ट्रीय आणि सामायिक बाजारपेठेच्या गठनाचा आधार ठरणार आहे आणि पुर्ण देशात व्यापार आणि सेवा क्षेत्रातील बहुसंख्य अडथळे नाहिसे होणार आहेत. २०१५ च्या उन्हाळी अधिवेशनापासून जीएसटीसाठी संसदेची प्रवर समिती कार्यरत होती. या समितीने दोन महिन्यांच्या सार्वजनिक विचार विनिमय आणि चर्चेनंतर गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात दिनांक २२ जुलै २०१५ रोजी आपला अहवाल संसदेत सादर केला होता. तेव्हापासून विरोधकांच्या बीनबुडाच्या विरोधामुळे संसदेची ३ सत्र वाया गेली आणि जीएसटीची वाट बंद ती बंदच राहिली. प्रत्येक जाणकार व्यक्ती हे पाहून निराश होत होता की जीएसटी विधेयकाला एक राजनीतिक फुटबॉलप्रमाणे लाथाडून देत होते. विरोधी पक्षांचा विरोधाला विरोध इतकाच अजेंडा यापाठीमागे होता. खरे तर या आत्मघातकी विरोधामुळे कॉंग्रेस आणि इतर विरोधकांचीच नाचक्की झाली. जीएसटीची अंमलबजावणी होण्याची वेळ खरे तर खूप आधीच निघून गेली आहे. हे विधेयक पारित न झाल्यामुळे देशाला प्रतिवर्षी किमान २० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागत असल्याचे संसदेत प्रवर समितीने सांगितले होते. पण उशीरा का होईना पण जीएसटी विधेयक पारित झाले आहे. यामुळे देशाच्या जीडीपीत दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.\nपंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत अनेक सुधारणा आणि विकास कामे वेगवानरितीने सुरु केली आहेत. पण जीएसटी विधेयक पारित होणे ही मात्र अतिशय क्रांतिकारी आणि दूरागामी परिमाण करणारी सुधारणा ठरणार आहे. जीएसटी विधेयक हे भारतीय अर्थव्यवस्थेची खूप मोठी उपलब्धी ठरु शकते. अनेक सुधारणा आणि विकासांचे मार्ग केवळ जीएसटीमुळे थांबून राहिले होते त्यांना आता वेग मिळेल. जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची क्षमता अनेक पटींनी वाढणार असून मोठी व्यवसायिक स्पर्धा होणार असल्याची अशा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. जीएसटीमुळे एकसमान करपद्धती राहील आणि मुख्य म्हणजे जीएसटीमुळे करावर कर लावण्याची प्रथा बंद होणार आहे.\nमागच्या जवळजवळ एक दशकापासून जीएसटीबाबत चर्चा होत आहे आणि जीएसटीचे अर्थव्यवस्थेवर होणारे संभावित परिणामांची यथेच्च चर्चाही गेल्या दशकभरात ऐकलेली आहे. अनेक सीए, अर्थतज्ज्ञ आणि कर सल्लागारांनीही यावर संभावित आर्थिक ताळेबंद आणि फायद्या तोट्‌याचे गणित मांडले आहे. सरकारने ही यावर बराच अभ्यास केला आहे. पण संसदेत हे विधेयक पारित होत नसल्याने देशाच्या विकासाची वाट अडवून धरली गेली होती. पण पंतप्रधान मोदी यांनी अथक प्रयत्न करुन यात यश मिळवले आहे. ही मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे.\nजीएसटीमुळे आर्थिक पारदर्शिता आणि करव्यवस्थेत सुलभता येणार असून ग्राहकांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. मोठया उद्योगांसह छोट्‌या व्यवसायिकांसाठी जीएसटी उत्प्रेरकाचे काम करणार आहे. छोट्‌या व्यापार्‍यांसाठी एक मोठी आणि खुली बाजारपेठ जीएसटीमुळे निर्माण होणार आहे. छोट्‌या व्यापार्‍यांसाठी यात सर्वात मोठी किमयाकारक बाब ही आहे की वस्तुंच्या आंतरराज्य व्यापारातील नियमांची कटकट आणि गुंतवणुकीतील अडथळे आपोआप नाहीसे होणार आहेत. सध्या व्यापार्‍यांना १४ ते १६ प्रकारचे कर भरावे लागतात पण आता जीएसटी आल्यानंतर केवळ दोनच कर राहतील. एक राज्यांचा जीएसटी आणि दूसरा केंद्रीय जीएसटी. सेंट्रल सेल्स टॅक्स आणि एंट्री टॅक्स बंद केला जात असून उत्पादक आता खर्‍या अर्थाने व्यापक भारतीय बाजारपेठेत आपली पोहोच बनवू शकतील. उत्पादक आता आपला माल देशांच्या कानाकोपर्‍यात घेऊन जाऊ शकतात तेही कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना आणि अडथळ्यांविना. अनेक करांचा भडीमार कमी होणार आहेच त्याशिवाय जीएसटी ग्राहकांसाठी आणि उत्पादकांसाठी उत्पादन खर्च कमी करणारा ठरणार आहे. कायदेशीर अडथळे कमी होणार असल्यामुळे कराच्या आधारांचाही विस्तार होणार आहे. कर कमी झाल्यामुळे करांचा आधार वाढणार आहे, करांचा आधार वाढल्यामुळे कर देणार्‍यांची संख्या वाढणार आहे त्यामुळे सरकारचे राजस्वही वाढणार आहे. त्यामुळे सरकारची गंगाजळी वाढणार आहे हे सांगायची आवश्यकता नाही. याचा सरकारला विकासकामांसाठी वापर करता येणार आहे.\nजीएसटीमुळे ग्राहक आणि व्यापाराचे हित साधले जाईल. त्यामुळे करांची कटकट आणि संख्या कमी झाल्यामुळे आणि सुलभीकरणामुळे कर चुकवण्याचे प्रमाण मोठ्‌याप्रमाणात घटेल. तक्रारी नोंद करण्यासाठी आणि तक्रारनिवारणासाठी जीएसटी एक मंच प्रदान करतो, अर्थात कर प्रशासनात ही नवी पद्धत जीएसटीमुळे येणार आहे. यामुळे इन्स्पेक्टर राजची भीती दूर होणार आहे, जी ग्राहक आणि व्यवसायिकांची आजपर्यंतची कायमची तक्रार असायची. जीएसटीमुळे संपुर्ण देशात एकच कर लागु होणार आहे. जीएसटीचा दर हा १७ ते २० टक्क्यांच्या दरम्यान राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून जीएसटी करप्रणाली कार्यान्वित होईल.\nजीएसटीबाबत मोदी सरकारचा विरोधकांची सहमती मिळवण्याचा प्रयत्न सफल झाला आहे. जीएसटीत एक टक्का इंटर स्टेट टॅक्स देखील सरकारने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विधेयकाचे नवे प्ररुप सर्व विरोधकांनी स्विकारले आहे. अर्थमंत्र्यांच्या अधिकारप्राप्त कमिटीने राज्यांच्या हितासाठी आणि ग्राहकांवरील कराचा बोजा कमी करण्याबाबत सहमती दर्शवली. आता जीएसटी दोन स्थरांवर लागू होईल. राज्यांच्या स्थरावर यासंबंधी विधेयक विधानसभांमध्ये पारित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच राज्यांची सहमती मिळवलेली होती. बहुसंख्य राज्यांनी मोदींना पाठींबा दर्शवला होता. बहुसंख्य राजकीय पक्षांनीही याचे समर्थन केले आहे पण काही आठमुठे अजूनही यात काही कमतरता भींग घेऊन शोधत बसले होते. विधेयक संपुर्ण निर्दोष आहे असे म्हणता येणार नाही, काही मोजक्या तृटी असतीलही. पण कालांतरणे त्यात सुधारणा करता येणे शक्य आहे. याआधीही अशा अनेक विधेयकांनी कायद्याचे रुप घेतले आहे ज्यात बर्‍याच तृटी होत्या आणि नंतर त्यावर संशोधन आणि अनुभवातून त्या तृटी दूर केल्या गेल्या आहेत. जर जीएसटीत काही तृटी असतील तर त्याही याच पद्धतीने दूर करता येतील.\nजीएसटी ही एक युगांतकारी सुधारणा आहे. कोणतीही नवी यंत्रणा सुरु करताना बर्‍याच अडचणी येत असतात. सुरुवातीला जीएसटीत काही तृटी किंवा कार्यान्वित करण्यात काही अडचणी येतीलही. पण लवकरच सर्व काही सुरळीत होईल असे तज्ज्ञाकडून बोलले जात आहे. राज्यांची कर वसूल करण्याची शक्ती नाहीशी होणार असल्यामुळे राजस्वहनी होणार असल्याची भीती अजूनही राज्यांमध्ये आहे. पण राज्यांना ५ वर्षे १०० टक्के भरपाई केंद्राकडून मिळणार आहे. राज्यांचे नुकसान होणार नाही याचा निर्वाळा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यांना दिला आहे. आता जीएसटीवर संसदेची मोहर उमटली असली तरी किमान १५ राज्यांतील विधानसभेत तो मंजूर होणे आवश्यक आहे. त्यानंतरच राष्टपतींची यावर स्वाक्षरी होईल आणि जीएसटी कायदा म्हणून स्थापित होईल.\nविकास आणि उन्नती ही एक प्रक्रिया आहे आणि काळाबरोबर यात सुधारणा आणि विस्तार होतच असतो. जीएसटीबाबतीत ही हिच भावना ठेवणे आवश्यक आहे. सध्या जीएसटीचा दूहेरी प्रकार आहे एक राज्यस्तरावरचा एसजीएसटी आणि दूसरा केंद्र स्थरावरचा सीजीएसटी. भविष्यात हे दोन्हीही एकच केली जाणार आहेत. अख्या देशाची बाजारपेठ आपले स्वप्न पुर्ण होणार की नाही याकडे डोळे लावून बसली होती आता ते स्वप्न पुर्ण झाले आहे. जीएसटी पारित झाल्यानंतर आता भारत देश एक नवा बदल अनूभवेल जो सकारात्मक प्रभाव पाडेल.\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nलाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका\nवेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची\nमंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा\nकेंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nसेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nका काढावा लागतोय अध्यादेश\nअण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nतरुणीचा दोष काहीच नाही\nहोय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nपाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nकष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या\nउत्तुंग यशाचं घर जमिनीवर\nGOVIND LELE: वैचारिक घुसखोरीचा गोंधळ\nBunty Nawale: अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच\nadmin: का काढावा लागतोय अध्यादेश\nadmin: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: तरुणीचा दोष काहीच नाही\nAnonymous: सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम\nAnonymous: होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात\nAnonymous: पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nAnonymous: केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच\nकृपया लेखक, संपादकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क श्री अमर पुराणिक यांच्याकडे आहेत.\nBlog (330) Blog-Gallery (9) My Sites (3) Testimonial (1) आंतरराष्ट्रीय (14) इतर (3) ऐतिहासिक (1) औद्योगिक (10) उद्योग भरारी (8) परराष्ट्र (8) राजकीय (42) राष्ट्रीय (27) विज्ञान (1) व्यक्तीविशेष (7) शैक्षणिक (4) सामाजिक (7) सांस्कृतिक (9) स्थंभलेखक (160) अन्वयार्थ : तरुण विजय (1) उद्योग भरारी :अमर पुराणिक (8) चौफेर : अमर पुराणिक (107) पंचनामा: भाऊ तोरसेकर (12) प्रहार : दिलीप धारुरकर (1) भाष्य : मा. गो. वैद्य (15) शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक (3) सडेतोड : अरुण रामतीर्थकर (13)\nMore in Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक (6 of 330 articles)\n•चौफेर : अमर पुराणिक• मायावती दयाशंकर सिंह यांच्या टिप्पणीचा ‘दलित की बेटी का सम्मान’ हा मुद्दा बनवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/government-approved-rs-5-82-crores-for-kamptee-water-supply-scheme/04161844", "date_download": "2018-04-21T21:25:05Z", "digest": "sha1:3S56YZGQTLKEJG5ZT5RTSMRCT4DI2ICT", "length": 7426, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Government approved Rs. 5.82 crores for Kamptee water supply scheme", "raw_content": "\nदेशात शेतकरी 'आत्महत्या' करत असताना लोकप्रतिनिधींनी 'पगारवाढ' मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब - वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे - अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nसुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान कामठीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी, 5.82 कोटींना शासनाची मान्यता\nनागपूर: राज्यातील नागरी भागांचा विकास करण्याच्या दृष्टीने राज्यात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कामठी शहराच्या पाणीपुरवठा व पर्जन्य जलवाहिनी या पाणीपुरवठ्याच्या दोन कामांसाठी नगरविकास विभागाने कामठी शहराला 5.82 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मान्यता दिली आहे. या संदर्भातील एक परिपत्रक आज शासनाने जारी केले आहे. या दोन कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 33 टक्के निधीचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.\nपाणीपुरवठा योजनेसाठीचे प्रस्ताव 10.41 कोटी व पर्जन्य जलवाहिनीसाठीचे प्रस्ताव 10.14 कोटी रु. असे एकूण 20 कोटी 55 लाख रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यातील पहिल्या हप्त्याच्या 33 टक्के निधीला शासनाने मान्यता दिली आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण करून कामाला सुरुवात करावी व नियोजित कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच या प्रकल्पासाठी नगरपरिषदेने दुसर्‍या हप्त्याची मागणी करण्यापूर्वी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत मंजुरी भुयार गटार योजनेचे काम पूर्ण करणे अनिवार्य राहील. प्रकल्पाच्या कामाचा अहवाल वेळोवेळी राज्य शासनाला सादर करावा, असे शासनाने म्हटले आहे.\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\n12 साल से कम उम्र के मासूमों से रेप पर मौत की सजा\nखतरे में गोवारी उड़ान पुलिया\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nदेशात शेतकरी ‘आत्महत्या’ करत असताना लोकप्रतिनिधींनी ‘पगारवाढ’ मागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब – वरुण गांधी\nप्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार\nकांबळे दुहेरी हत्याकांड प्रक़रणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती\nव्हॉईट टॉपिंग पद्धतीने बांधण्यात येणा-या सीमेंट रस्त्यांची मनपाच्या अभियंत्यांनी जाणून घेतली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nandurbar/taloda-premises-get-workers-involved/", "date_download": "2018-04-21T20:43:55Z", "digest": "sha1:QKKS5BXAT5U6QXP6D6F6HDQFMJX65IDL", "length": 22326, "nlines": 345, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Taloda Premises: Get The Workers Involved. | तळोदा परिसर : उसतोड कामगार मिळेना. | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे ‘मिशन महाराष्ट्र’\nतरुण शिक्षकांची मते विभागणार\nहिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा- उद्धव ठाकरे\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nतळोदा परिसर : उसतोड कामगार मिळेना.\nरांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, तळवे, मोड, बोरद परिसरात उसतोड सुरु आह़े परंतु उसतोड मजुरांची मोठय़ा संख्येने टंचाई जाणवत असल्याने येथील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आह़े\nतळोदा तालुक्यातील उसपट्टा म्हटला जाणारा बोरद, मोड, रांझणी, प्रतापपूर, तळवे आदी परिसरात उसतोड मजुरांची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े मजुरांची टंचाई त्यातच साखर कारखाने, खांडसरी यांच्याकडून ठराविक शेतकरी वगळता इतर शेतक:यांच्या उसतोडीकडे दुर्लक्ष करण्यात येत आह़े येथील अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखाने, खांडसरी, गु:हाळ यांच्याकडे ऊसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े\nतळोदा तालुका हा जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रमाणात ऊस उत्पादन करणारा असून गेल्या वर्षी या तालुक्याने स्थानिक कारखाने, खांडसरी, गु:हाळ यांना मोठय़ा प्रमाणावर आपला ऊस देऊन गळीत हंगाम यशस्वी केला होता़ परंतु काही शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी गुजरात राज्यातील काही कारखाने, खांडसरींना ऊस दिला होता़ त्यामुळे गेल्या वर्षी ज्या शेतक:यांनी बाहेर ऊस दिला होता, त्यांच्या उसाला स्थानिक कारखाने तसेच खांडसरीकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे काही शेतक:यांचे म्हणणे आह़े\nकाही शेतक:यांकडून उसतोड कामगारांचे मुकडदम, सुपरवायझर यांना दोन पैसे जास्त देऊन तोड लावून घेण्याची विनंतीही करण्यात येत आह़े परंतु तरीही संबंधित सुपरवाझर ‘भाव’ खात असल्याचे सांगण्यात येत आह़े कारखानदार तसेच खांडस:यांकडून अल्पभूधारकांची पिळवणूक करण्यात येत आह़े\nअल्पभूधारक ऊस उत्पादक शेतक:यांच्या क्षेत्रावरील उसतोड वगळण्यात येऊन मोठय़ा ऊस उत्पादक शेतक:यांच्या क्षेत्रावरील उसतोड सर्वप्रथम करण्यात येत आह़े\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनंदुरबार, नवापूरात भुकंपाचे सौम्य धक्के\nकाकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव उत्साहात\nतळोदा येथील यात्रोत्सव : 3 दिवसात 800 बैलांची खरेदी-विक्री\nखोंडामळी येथील शिबिरात 22 जणांचे रक्तदान\nउभादगड येथील जलकुंभ ठरतोय निरुपयोगी\nतळोद्यात आहार शिजविण्यासाठी सिलिंडरची प्रतीक्षा\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2010/09/blog-post_23.html", "date_download": "2018-04-21T20:59:16Z", "digest": "sha1:MK6CDOOLQFTVSANJQLY2WYBI3IOCNDIM", "length": 30874, "nlines": 375, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: गाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nगाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा\nरेडिओची साथ बालपणापासुनची; त्यामुळे सकाळी सहा-सातच्या दरम्यान लागणारी भजनं, अभंग कानावर पडून त्यांचे शब्द, चाल सारं तेव्हापासुन मनात बसलंय.नकळत पं.भीमसेन, किशोरी आमोणकर असे भलेभले गायक ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण त्यातली अशी मनात बसलेली गाणी जेव्हा नंतर मोठं झाल्यावर ऐकली गेली तेव्हा त्यातलं गांभीर्य,अर्थही कळायला लागला आणि अशा गाण्यांची संगत लागली.त्या सुरांच्या मोहिनीने चिंतेच्या काही क्षणात थोडा वेळ का होईना मनाला शांतताही दिली.\n\"आरंभी वंदिन अयोध्येचा राजा\" हा पं.भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग मी नक्की असाच सहाच्या वेळेस केव्हातरी ऐकला असणार असं मलातरी वाटतं.सकाळच्या शांत वातावरणात जेव्हा फ़क्त आईने पाणी तापवण्यासाठी सुरु केलेल्या स्टोव्हचा आवाज साथीला असे तेव्हा अर्धवट झोपते हे सूर मनात पक्के झाले आणि त्यानंतर जेव्हाही केव्हा हा अभंग ऐकला तेव्हा तेव्हा तशीच तंद्री लागल्याचं जाणवतंय.\nखरं काय जादू आहे या सुरात की शब्दात पक्कं कळलं नाही पण कुठेतरी मनात हा अभंग बसला आहे असं वाटतं. नेहमी प्रथम वंदिला जातो तो गणपती पण तरी यात अयोध्येच्या राजाला सुरुवातीचं वंदन करुन थोडा साध्या शब्दात सांगायचं तर कोड ब्रेक केलाय का असं वाटतं. बर्‍याच गाण्यांचे जन्म, त्यांच्या चालींबद्दलच्या सुरस कथा प्रचलित आहे तसंच याचाही उगम कळला तर ते वाचायला मला नक्की आवडेल.\nपं. भीमसेनजींच्या धीरगंभीर आवाजात जेव्हा आरंभी वंदिन सुरु होतं तेव्हाच आपण त्याकडे खेचलो जातो असा माझा अनुभव आहे आणि साथीला भजनी तालातला ठेका आपल्याला लगेच ताल धरायला भाग पाडतो. ते टाळ जणू काही आपणच वाजवतोय असंही वाटायला लागतं आणि पुढंपुढं त्यांच्या सुरांत अधिकाधिकच गुंतायला होतं. आधीची गंभीरता पहिल्या दोनेक कडव्यांनंतर जेव्हा \"काही केल्या तुझे मन पालटेना\" या कडव्याला येते तेव्हा मात्र त्यांचा आवाज मुलायम होतो आणि ते सूर आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.\nहे कडवं ऐकताना काही वेळा वाटतं आपण कुणा दुसर्‍या व्यक्तीचं मन पालटायला पाहातोय किंवा काही वेळा ते आपलंच मन असतं जे पालटायला तयार नसतं आणि आपणच त्याची आर्जवं करत असतो. ही एकच ओळ, आठेक वेळा तरी सलगपणे गायलीय आणि प्रत्येकवेळी त्यातली नजाकत वेगळी आहे, सुरांची पट्टी वेगळी, पंडितजी वेगवेगळ्या प्रकारे जणू काही मन पालटवण्याचा प्रयत्न करताहेत..त्यांची ती आळवणी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढते. अगदी थोडक्यात सांगायचं तर ही आळवणी ऐकली तर कुठलाही भक्त किंवा देव यांच मन बदलवण्याची ताकद त्यात आहे.फ़क्त हेच नव्हे तर सारीच कडवी आपल्याला त्या रामाच्या दरबारी घेऊन जातात आणि मग तो सुरुवातीला आरंभी कुणाला वंदायचं हा प्रश्न जर पडलाच असेल तर गौण होऊन जातो. सगळ्यात शेवटी जेव्हा पुन्हा संथ लयीत ते ’अयोध्येचा राजा’ म्हणतात तेव्हा आपल्या नकळत मनातल्या मनात आपण आपल्या हातातले टाळ शांतपणे खाली ठेवलेले असतात ते माझं मलाच कळलेलं नसतं.\nबेचैनीचे छोटे मोठे प्रसंग अधेमधे येतच असतात. अगदी साधं एखादा दिवस नीट गेला नसेल आणि मग रात्री झोप लागताना त्रास होत असेल तरी किंवा अवेळी जाग आली की त्या शांततेत हा अभंग जरुर ऐकुन पाहावा. सगळं काही विसरुन आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. मागे एका विमानप्रवासात तेवीस तास अडकले होते तेव्हा माझ्या नशीबाने आय-पॉडमध्ये हा अभंग होता. त्या प्रवासात मी तो नक्की कितीवेळा ऐकला याची मोजदाद नाही पण जीवाची घालमेल कमी करायला या सुरांनी, शब्दांनी आणि त्यातल्या आळवणीने खूप मदत केली असं मला खात्रीने वाटतं.\nआपल्याला कितीही मित्र-मैत्रीण, आवडीतली लोकं असा गोतावळा असला तरी गाणी जितकं आपल्याला हलकं करु शकतात ती ताकद बाकीच्या गोष्टींमध्ये थोडी कमीच आहे. कुणाला एखादा अभंग आवडेल तर कुणी एखादी सुफ़ी धुन ऐकत तंद्री लावेल. पण सुरांची जादू तीच. त्यातही मनात बसलेली गाणी लहानपणापासुन ऐकली असल्यामुळे सवयीची झाली असली तरी एखाद्या विशिष्ट प्रसंगी मोलाची साथ करतात. माझ्यासाठी हा अभंगही असाच.\nया लेखाचं अभिवाचन पंडितजींना आदरांजली म्हणून ऋतूहिरवा २०११ साठी केलं होतं ते इथे ऐकता येईल..\nLabels: गाणी आणि आठवणी\nहा अभंग नाही ऐकला ग कधी...पण शेवटच्या उतारयात सुरांच्या जादुबद्दल जे लिहल आहेस त्याला १०१ % अनुमोदन...\nसुरांमध्ये खरंच वेगळीच जादू असते.. सूर बरेचदा आपली मानसिक अवस्था सहजपणे बदलून टाकतात\nत्यावेळी भीमसेन जोशी हे उदयोन्मुख गायक होते\nसुंदर.. खरंय.. गाणी आपल्या मनावरचा ताण जितका हलका करू शकतात तितकं इतर काहीही करू शकत नाही हे सत्यच..\nहे गाणं ऐकलं नाहीये.. ऐकतो आता.. पण मला रामाचं गाणं म्हटलं की पं भीमसेन जोशी यांचं 'राम का गुणगान करिये' हे भजन आठवतं.. माझं प्रचंड आवडतं \nआभारी देवेन.. आता मी गाणं टाकलय ऐकून बघ...\nखरय बाबा, सूर बरेचदा आपली मानसिक अवस्था सहजपणे बदलून टाकतात. आभारी..:)\nशरयू, आभारी ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे..\nहेरंब आता मी लिंक दिलीय, ऐकून बघ. तू उल्लेख केला आहेस ते भजनही ऐकलं पाहिजे.\nमेघा, सर्वप्रथम प्रतिक्रियेबद्दल आभारी...वाचणारी लोक लिहितात तेव्हा ब्लॉगरला बर वाटत.\nआणि अग तुझाच प्रश्न मलाही पडला आहे कारण वरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा मला पण वाटले की अरे जे आपल्याला अगदी फेमस वगैरे वाटतंय ते कुणाला माहित कस नाही...पण कदाचित असं असेल की भीमसेनजी हे शास्त्रीय गातात म्हणूनही हे ऐकले गेले नसेल असं मी स्वत:ला सांगतेय...म्हणून मी शेवटी लिंक पण दिली आहे....एकदा ऐकल की आवडेल असाच आहे...\nमी पूर्वी फिलीला असताना ट्रेनने डाऊन टाऊन ला नोकरीसाठी जायचे तेव्हा असाच आपली मराठी/हिंदी गाणी ऐकायचे त्याची आठवण तुझी प्रतिक्रिया वाचून झाली....\nसही ग.. आत्ता ऐकलं गाणं.. मस्त आहे. मी म्हणत होतो ते भजन इथे ऐक.\nधन्यवाद हेरंब. \"राम का गुणगान करिये\" सुद्धा फ़ारच छान आहे\nहो खरं आहे. गाणी मन एकदम हलकं करून टाकतात. माझी सदाबहार आवड म्हणजे पुकार चित्रपटातले \"एक तू ही भरोसा\" हे दीदींनी गायलेलं गाणं आणि अमोल पालेकरच्या गोलमालमधलं \"आनेवाला पल\".\nसिद्धार्थ, \"एक तू ही भरोसा\" हे माझही आवडत गाणं आहे....फक्त याची आठवण मी खऱ्या शब्दात लिहू शकेन का माहित नाही....पण आता तू आठवण केलीच आहेस तर एकदा प्रयत्न करावाच लागेल...\nनक्की लिहा. वाट पाहतोय.\nसुराची बरसात काय असते ते गाण ऐकल्यावरच कळते संगीताची मेजवानी वेगळीच असते,पंडित भीमसेन जोशीचे अभग त्याचेच एक उदहारण\nधन्यवाद महेशकाका. आज ही आठवण वाचताना एका योगायोगाच आश्चर्य वाटतय. मला बरेच दिवस, खर म्हणजे माझा जुलैमधला मोठा प्रवास झाल्यापासून ह्या गाण्याबद्दल लिहायचं होत आणि नेमकं मी लिहीलं गेल ते रामजन्मभूमीच्या वाद्ग्रस्थ निकालाच्या आसपास....आणि कुठेही मला ते आधी strike झालं नव्हतं नाहीतर मग पुन्हा पुढे ढकललं असत.\nमाझा खूप खूप खूप आवडता अभंग आहे हा.अपर्णा खूप सुंदर लिहील आहेस.आवडलं.बरेच दिवस झाले तुझा ब्लोग वाचून आता वेळ मिळाला कि एकदाच सगळा वाचून काढणार आहे.\nसागर तुझ्या प्रतिक्रियेबद्द्ल आभारी. नेमकं पंडितजी गेल्यावर लगेच आलेली प्रतिक्रिया असल्यामुळे काही बोलण्यासारखंच नाहीये माझ्याकडे...आपलं कुणी जवळचं गेल्यावर कसं वाटेल तीच भावना आहे त्यामुळे शब्द सुचत नाही...ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...या ब्लॉगतर्फ़े हीच श्रद्धांजली....\nमाझा ब्लॉग सध्या तात्पुरता बंदच आहे त्यामुळे केव्हाही वाच....तुझ्या आवडीचं त्यात काही असलं तर नक्की कळव....\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nकामगार जीवनातील एक दिवस\nगाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-loan-waiver-scheme-tatkare-maharashtra-1078", "date_download": "2018-04-21T21:01:19Z", "digest": "sha1:RHWQLTINVSYXNUFQDV4QJBTA2XTXMNA4", "length": 13732, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, loan waiver scheme, tatkare, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफी झाली नाही तर राज्यभर आंदोलन : तटकरे\nकर्जमाफी झाली नाही तर राज्यभर आंदोलन : तटकरे\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nराज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहे. मग महसूल मंत्री बोगस शेतकऱ्यांचे वक्तव्य कसे करू शकतात.\n- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस\nमुंबई ः दहा लाख बोगस शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आहे, हे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह असून, यातून शेतकऱ्यांप्रती सरकारची असंवेदना स्पष्ट होते. कर्जमाफी झाली नाही तर राष्ट्रवादी १ ऑक्टोबरपासून राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदेत केली.\n‘‘राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहे. मग महसूल मंत्री बोगस शेतकऱ्यांचे वक्तव्य कसे करू शकतात,’’ असा प्रश्न तटकरेंनी उपस्थित केला आहे. ७० आमदार संपर्कात आहेत उरलेले ४० ही संपर्कात आहेत अशा बातम्या काही दिवसांत येतील, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली.\nकोंडाणे सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, ‘‘२०१४ डिसेंबरमध्ये सरकारने आमची चौकशी घोषित केली होती. या चौकशीत आम्ही संपूर्ण सहकार्य करत आहोत. यापुढच्या काळातही मी आणि अजित पवार चौकशीला सहकार्य करू. ही बाब न्यायप्रविष्ट आहे, याबाबत चौकशीही सुरू आहे याबाबत मला अधिक काही बोलायचे नाही. राष्ट्रवादीचे आमदार कुठेही जाणार नाहीत. शिवसेनेला घाबरविण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला जातोय.’’\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2011/02/", "date_download": "2018-04-21T21:12:07Z", "digest": "sha1:THOVAGVJS2YG3MZBMBUPKUX3RLMKCYFB", "length": 9453, "nlines": 88, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: February 2011", "raw_content": "\nत्या दिवशी कचेरीला सुटी. तेव्हा काय करायचं, कुठं जायचं, कुणाबरोबर जायचं, कुणाला टाळायचं, याचे बेत ठरू लागलेत... अशा वेळी सहजच मागे एकदा होळीवर खरडलेलं काही आठवलं...\nसाम मराठीवरच्या काय सांगताय काय या स्टॅण्डअप कॉमेडी शोसाठीचं ते स्क्रिप्ट होतं... वाटलं ते पुन्हा इथं टाकावं... (त्या शिमग्याची याद म्हणून)\nआज सकाळची गोष्ट. असा नुकताच उठून, स्नान वगैरे करून मी चहाच्या कोपाबरोबर पेपर घेऊन बसलो होतो. तोच दारावर टकटक झाली. अशी दारावर सुतारपक्षासारखी टकटक करणारांचा मला अतोनात संताप येतो.\n नाही नाही, का नाही येणार\nएवढी हौसेने आम्ही दारावर नवी बेल बसवलीय. पण हे लोक ती घंटी नाही वाजवणार. दार बडवणार\nबरं दार वाजवण्याचीही काही एक पद्धत असावी ना असं कर्ज वसूल करायला आल्यासारखे थपथप वाजवणार. आमचे एक शेजारी आहेत... त्यांचा समज असा, की आमच्या घराचे दार म्हणजे झाकीर हुसेनचा तबला आहे असं कर्ज वसूल करायला आल्यासारखे थपथप वाजवणार. आमचे एक शेजारी आहेत... त्यांचा समज असा, की आमच्या घराचे दार म्हणजे झाकीर हुसेनचा तबला आहे आपण उघडेपर्यंत दारावर एकताल धरलेला असतो त्यांनी आपण उघडेपर्यंत दारावर एकताल धरलेला असतो त्यांनी मागे एकदा घरी एक पोलिस आला होता.... प्लीज गैरसमोज नको... पासपोर्टसाठी चौकशीला आला होता... तो हातातल्या काठीने दरवाजाला झोडपत होता... म्हटलं, काय मागे एकदा घरी एक पोलिस आला होता.... प्लीज गैरसमोज नको... पासपोर्टसाठी चौकशीला आला होता... तो हातातल्या काठीने दरवाजाला झोडपत होता... म्हटलं, काय दरवाजाच्या भक्कमपणाची परीक्षा घेताय काय\nया लोकांची दारावरच्या घंटीशी काय दुश्मनी असते कोण जाणे याच्या-त्याच्या घरी रोज बेल घालायला गेल्यासारखे न बोलावता जाता ना याच्या-त्याच्या घरी रोज बेल घालायला गेल्यासारखे न बोलावता जाता ना मग तुम्हांला साधी बेल नाही वाजवता येत मग तुम्हांला साधी बेल नाही वाजवता येत पण म्हणतात ना - पडिले वळण... पण म्हणतात ना - पडिले वळण... याच्या उलट सोसायटीतली पोरं. हात पोचत नसला, तरी उड्या मारमारून बेल वाजवणार.\nअसाच एकदा दुपारचा झोपलो होतो. तर बेल पाहतो तो सोसायटीतला एक नाकतोडा. म्हटलं, बेटा, आपको कौन चाहिये\nतर तो म्हणाला, कोई नही\nम्हटलं, अरे मग द्वाडा, बेल का बडवलीस\nतर तो मख्ख आवाजात म्हणाला, चालू आहे की नाही पाहात होतो\nतर दारावर टकटक झाली. आम्ही कवाड खोललं, तर समोर एक हिरवा-निळा-नारिंगी-सोनेरी चेहरा\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T21:01:41Z", "digest": "sha1:JN7VJHBK5PEX3S4OLV4POA2FN23CASX7", "length": 7557, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राखी तित्तीर - विकिपीडिया", "raw_content": "\n(चित्तर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nराखाडी अथवा राखी तित्तीर\nराखी तित्तीर किंवा तित्तूर (शास्त्रीय नाव: फ्रँकोलिनस पाँडिसेरिॲनस) हा गावठी कोंबडीच्या आकाराचा पक्षी आहे.\nसाधारण ६० सेमी आकाराच्या या पक्ष्याचे अंग तपकिरी रंग असून अंगावर ठिपके, रेघा आणि पट्टे याचं मिश्रण असतं. त्याची शेपूट भुंडी(आखूड) असते. शेपटीचा रंग तांबूस तपकिरी असतो. नर आणि मादी सारखे दिसतात. नराच्या दोन्ही पायांवर आऱ्या (छोट्या आकारची नख असलेली बोटे) असतात. त्याने पळताना उपयोग होतो. आऱ्यांचा उपयोग नर मादीसाठी झुंजताना करतात. या पक्ष्यांच्या मुद्दामहूनही झुंजी लावल्या जातात.\nगुजरातमधील थोल पक्षी अभयारण्यात\nपहाट झाली की झाडांवर झोपलेले तित्तीर जागे होतात आणि पंखांचा फडफडाट करत जमिनीवर उतरतात व कोंबडयांसारखे माना खाली घालून पायांना असलेल्या नख्यांनी जमिनी उकरतात. त्यातून सापडलेले दाणे व कीटक ते खातात. याशिवाय ते धान्याचे दाणे, बिया, वाळव्या, शेणकिडे, ढालकीटक वेचून खातात. या पक्ष्याचा घरटे करण्याचा काळ निश्चित नसतो. स्थानिक परिस्थितीप्रमाणे, म्हणजे पावसाचं प्रमाण, पिके घेण्याच्या पद्धती आणि खाद्याच्या उपलब्धतेप्रमाणे त्यांची वीण होते. पक्षीनिरीक्षिकांना जवळ जवळ वर्षभर याची घरटी सापडली आहेत. काटेरी झुडपांच्या मोकळ्या प्रदेशात किंवा शेताच्या आसपास आडबाजूला एक खळगा करून मादी त्यात सुमारे ४ ते ८ अंडी घालते. अंडी दुधावरच्या सायीच्या रंगाची असतात.\nइंग्लिशमध्ये ग्रे पार्ट्रिज हे नाव असलेले तित्तीर पक्षी पाळले जातात.\nमराठी: गाव तीतीर, बरडा तितर, तांबडा तितूर, तीतीर, गाव तित्तिर, चित्तर\nइंग्रजी: ग्रे फ्रँकोलीन, ग्रे पार्ट्रिज\nहिंदी: गोरा तितर, तितर, राम तितर\nहा पक्षी भारतीय द्वीपकल्पात सहसा खेड्यापाडयांच्या आसपास, शेतीच्या आणि गवताळ प्रदेशात दिसतो. काटेरी झुडापांचा आणि कमी पावसाचा प्रदेश या पक्ष्याला अधिक मानवतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१७ रोजी १५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T21:21:55Z", "digest": "sha1:SXKGFMTM5WRAK2FL4VPOC6MBLQ34W6QZ", "length": 4062, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेडलाइनप्लस - विकिपीडिया", "raw_content": "\n(मेडलाइनप्ल्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमेडलाइन प्लस हे एक रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांना व वैद्यकीय व्यावसायिकांना महिती उपलब्ध करुन देण्याकरिता असलेले संकेतस्थळ आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था व राष्ट्रीय आरोग्य ग्रंथालयाची माहिती या द्वारे उपलब्ध आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१५ रोजी २३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/entertainment/salman-khan-and-katrina-ka-swag/", "date_download": "2018-04-21T21:05:34Z", "digest": "sha1:T3E372KXX6U2SUA5UCNYOLKUIFQEAYTR", "length": 23370, "nlines": 439, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Salman Khan And Katrina Ka Swag | सलमान खान आणि कतरिनाचा 'स्वॅग' | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nसलमान खान आणि कतरिनाचा 'स्वॅग'\nसलमान खान आणि कतरिना कैफ 'टायगर जिंदा है' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.\nचित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कतरिना आणि सलमान त्यांच्या ‘स्वॅग’ने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.\nयातील पहिले गाणे ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण, त्याआधीपासूनच या गाण्यातील काही क्षणचित्रे अनेकांचेच लक्ष वेधत आहेत.\nकाही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.\nएकेकाळी एकमेकांना डेट करणारे सलमान आणि कतरिना या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी स्क्रीन शेअर करत आहेत.\n'टायगर जिंदा है' हा 'एक था टायगर' चित्रपटाचा सिक्वेल असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा दोघांना अॅक्शन सीन्स करताना पहायला मिळणार आहे.\nयेत्या २२ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.\nट्यूबलाइट फ्लॉप झाल्यानं एका हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या सलमानसाठी हा चित्रपट महत्त्वाचा आहे.\nसलमान खान कतरिना कैफ\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\n, 'हे' चित्रपट नक्की पाहा\nकारागृहातील मुक्कामानंतर टायगर 'रेस-3' च्या सेटवर\n...म्हणून वरूणला करावं लागलं वेटरचं काम\nसाऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आलिशान घराचे फोटोज\n'देसी गर्ल' ते 'क्वांटिको गर्ल'... प्रियांकाची हिट & हॉट १५ वर्षं\n#LMOTY2018 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'च्या रेड कार्पेटवर लावली 'या' सेलिब्रिटींनी हजेरी\nआलिया भट्टच्या चाहत्यांसाठी 'राजी' ठरणार खास भेट\nमिलिंद सोमण आणि अंकिता कुंअर यांचा साखरपुडा\nग्लॅमरस उर्वशी रौतेलाचा देसी लूक\nपन्नाशीतील भाग्यश्रीचा फिटनेस पाहून व्हाल थक्क\nअरे, हे तर शेम टू शेम मनमोहन सिंग\nअनुपम खेर मनमोहन सिंग\nखान कुटुंबीयांना भेटण्यासाठी 'गॅलक्सी'मध्ये सेलिब्रेटींची गर्दी\nदिल्लीच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये शाहरुखचा मेणाचा पुतळा\nतुमचे आवडते बॉलिवूड कलाकार कोणत्या कार्स वापरतात\n'या' अभिनेत्याने केले इंजिनिअर गर्लफेंडशी लग्न\nस्वतःच्या जोडीदाराला 'या' अभिनेता-अभिनेत्रींनी दिली आहेत महागडी गिफ्ट्स\nटेन्शन काय को लेने का... बॉलिवूडमधील या ५ सेलिब्रिटींनी काढलाय अवयवांचा विमा\n'या' अभिनेत्याला ओळखलंत का\nवरूण धवनची छोट्या चाहतीबरोबर धमाल-मस्ती\n'या' आहेत बॉलिवूडमधील गूढ आत्महत्या\nबॉलिवूडच्या 'या' खलनायकांपुढे हिरोही ठरले 'झीरो'\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dr-tanpures-sugar-factories-ex-chairman-ramdas-dhumal-no-more-3841", "date_download": "2018-04-21T21:09:19Z", "digest": "sha1:PBGOS7LENGJK5DZWGRA453BVJZ3F4XIH", "length": 22307, "nlines": 561, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Dr. Tanpures sugar factories Ex chairman Ramdas Dhumal no more | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ पाटील यांचे निधन\nडॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ पाटील यांचे निधन\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nराहुरी, जि. नगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व तालुका विकास मंडळाचे सर्वेसर्वा रामदास विश्वनाथ धुमाळ पाटील वय८१ यांचे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शकुतंलाबाई, तीन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे, पतवंडे, जावई असा परिवार आहे.पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर, विलास व अजित धुमाळ यांचे ते वडील होत.\nराहुरी, जि. नगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व तालुका विकास मंडळाचे सर्वेसर्वा रामदास विश्वनाथ धुमाळ पाटील वय८१ यांचे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शकुतंलाबाई, तीन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे, पतवंडे, जावई असा परिवार आहे.पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर, विलास व अजित धुमाळ यांचे ते वडील होत.\nजवळपास सहा दशके राहुरी तालुक्यातील राजकीय संघर्षात केद्रस्थानी राहिलेले रामदास पाटील धुमाळ यांनी अखेरचा श्वास आज घेतला. अगदी अलीकडे राहुरी पालिकेच्या नगरपालिका निवडणूकीत विजयी गटाचा समारंभ हा त्यांच्या जीवनातील अखेरचा जाहीर कार्यक्रम होता. मुसळवाडी तालुका राहुरी हे नानांचे जन्मगाव. मॅट्रीक पर्यंतचे त्यांचे शिक्षण राहुरीतील विद्या मंदिर प्रशालेत झाले. मुसळवाडी सेवा सहकारी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.\nप्रस्थापितांच्या विरोधात मतदार जागृती मंडळ स्थापन करुन तनपुरे विरोधकांची मोट बाधून त्यांनी कारखान्यात सत्तांतर घडविण्यात महत्वाची भुमिका बजावली. सर्वात प्रथम १९७२ ला  ते कारखान्यातचे प्रथम उपाध्यक्ष झाले. नंतर १९९३-९७ व नंतर २००५ ते १० या काळात ते कारखान्याचे अध्यक्ष होते. जिल्हा एस कॉग्रेसची संघटना बांधणीच्या कामात ते तत्कालीन समाजवादी कॉंग्रेसचे नेते शरद\nपवार यांचे समवेत होते.\nराहुरी तालुका सुपरवायझिंग फेडरेशनचे ते संस्थापक होते. मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेचे ते अध्यक्ष होते. राहुरी तालुक्यातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे तसेच विवेकांनद नर्सिग होमचे ते अध्यक्ष\nहोते. जिल्हा सहकारी बॅकेवत ते पाच वर्षे संचालक होते. प्रथम मतदार जागृती मंडळ, नंतर राहुरी तालुका विकास मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. विकास मंडळाचे ते विद्यमान अध्यक्षही होते. ज्ञानेश्र्वर सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. नगर जिल्हा को ऑपरेटिव्ह सोसायटीत ते काही वर्षे अध्यक्ष होते. राहुरी तालुका\nविधानसभेच्या निवडणुका त्यांनी चार वेळेस लढविल्या.पहिली एस कॉग्रेसतर्फे,दुसरी भारतीय जनता पक्षाद्वारे, तिसरी अपक्ष व चौथी निवडणूक त्यांनी कॉग्रेसच्या तिकीटावर लढविली. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी जनावरासाठी छावणी सुरु केली होती. त्यांच्याच पुढाकाराने राहुरीत तीन वर्षी संत नारायणगिरी महाराजांचे सप्ताहाचे आयोजन केलेले होते.\nराहुरी तालुक्यातील अनेक महत्वांच्या संघर्षात त्यांची भुमिका महत्वाची राहिली. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खासगी करणाचा विरोधातल त्यांनी मोठा लढा दिला होता. कारखान्याच्या यंत्रसामुग्रीचे आधुनिकीकऱम, डिस्टीलरी प्रकल्पाचे विस्तारीकऱण,  राहुरीत कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची अद्ययावत इमारत त्यांचे काळातच ऊभारली गेली. आयुर्वेद महाविद्यालयाच्या एम.डीच्या जागात वाढ\nत्यांच्याच काळात झाली. २१०५ रुपये प्रतिटन ऊसाला त्यांचे काळात दिलेला भाव सर्वाधिक व वादाचा विषय ठरलेला होता. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विनाअनुदान तत्वावर ब्राहणी, मांजरी व टाकळिमिया येथे एकाच दिवशी तीन कनिष्ट महाविद्यालये त्य़ांच्याच काळात सुरु झाली.\nकारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. त्यावेळी डिल्टीलरी प्रकल्पाच्या आधारावर त्यांनी कारखान्याचे गळीत हंगाम यशस्वी करुन दाखविले. त्य़ाच स्थितीत त्यांनी राहुरीत श्री छत्रपती शिवाजी इंजिनिअरींग कॉलेज सुरु केले. महिला वसत्तीगृहाची ऊभाऱणी केली.\nकारखाना कार्यक्षेत्राचा विस्तार त्यांच्याच कार्यकाळात झाला.\nराहुरी नगरपालिका व राहुरी पीपल्स बॅकेचे नेतृत्व त्यांच्याकडेच बरीच वर्षे होते. मुळाप्रवरा वीज सहकारी संस्थेच्या माध्यमातून चार वीज उपकेद्रांची ऊभारणी चे निर्णय महत्वाचे होते. कारखान्याच्या माध्यमातून विकास बंधारेची मालिका त्यांनी उभारली होती. तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधातील संघर्षात ते बरीच वर्षे अग्रभागी\nऊसाच्या झोन विरोधातील संघर्ष व ऊसाच्या भावासाठीच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.राहुरीतील पहिली देशपातळीवरील ऊस परिषद त्यांनी य़शस्वी केली. त्यांना शेतकरी संधर्षात विसापूरचा कारावास ही झाला होता. राष्ट्रीय सन्मान अॅवार्ड पुरस्काराने त्यांना सन्मानित\nकेले होते. राहुरी तालुक्यातील उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडविला.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे...\nऔरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड\nनगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००...\nजळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम...\nसातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा...\nपुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस...\nसातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ\nकोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण\nनगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2014_02_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:11:00Z", "digest": "sha1:6MFKDDZRPGTVVG7GGQOF5GJDFHF5WMGM", "length": 19547, "nlines": 300, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: February 2014", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nती माझ्या आयुष्यात थोड्या काळासाठी आली आणि तिच्या एका छोट्या कृतीने देता देता एक दिवस मला थोडक्यात पण महत्वाचे शिकवून गेली. आनंदी राहायला खूप पैशाची आणि अपेक्षांची गरज नसते हे तिच्या बरोबर जे काही संवाद झाले तेव्हा तेव्हा नेहमीच जाणवायचं.\nनवऱ्याला पुन्हा नोकरी लागली तेव्हाचा तिचा फुललेला चेहरा, आता स्वतःचा इन्शुरन्स घेऊ शकतो असं सांगून तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण होताहेत याचं समाधान. मुलाला इकडच्या शाळेत पाठवण्यासाठीचा आनंद, मागे एका dog shelter मधून कुत्रा दत्तक घेतानाची घटना, मी तिला जेव्हाही पाहिलं तेव्हा ती तिच्या कुटुंबात सदैव रमलेली आई/बायको, सतत हसरा चेहरा आणि समोरच्याला मदत करायची तयारी.\nमागे तिने घर घेतलं त्यावेळी आता आम्ही भेटणार नाही असं मला वाटलं. अर्थात तिची एक मैत्रीण आम्ही राहायचो त्याच इमारतीत खालीच राहायची. शिवाय मुलाची शाळा तिने बदलली नव्हती त्यामुळे मी शाळेच्या वेळेत दिसत राहीन असं तिने घर घ्यायची बातमी दिली तेव्हाच सांगितलं. मग तिच्या सामानसुमान थोडं फार लागलं असावं त्यावेळी एक दिवस दुपारी माझ्याकडे येऊन तिने मला एक राजस्थानला मिळतं, एकाखाली एक चिमण्या लटकत असतात ते शोपीस दिलं. मला खात्री आहे ती मला, भारतीय व्यक्तीला काही तरी खास द्यायचं म्हणून कुठलं तरी खास दुकान शोधत हे घेऊन आली असणार. \"This is for good luck\" मला तिने देताना सांगितलं आणि त्याच्याबरोबर एक सुंदर कार्ड. तिच्या घरासाठी मीही एक गिफ्ट घेतलं होतं. यानंतर आमच्या वेळा जुळल्या तर पार्किंग लॉटमध्ये भेट होई आणि लवकरच आमचीदेखील त्या जागेतून हलायची वेळ झाली. मग पुन्हा एकदा निरोपाची बोलणी आणि शुभेच्छांची देवाणघेवाण. यावेळी मात्र भेटीगाठी कठीण हे साधारण माहित.\nअर्थात मनातून ती जाणं शक्य नव्हतं. तिने तिच्या मुलाची दिलेली काही पुस्तकं आणि वस्तू माझ्याकडे आहेत त्यांचा उल्लेख नेहमी त्यांच्या आठवणीने होतो.\nमाझी एक मैत्रीण अजून तिथल्याच एका इमारतीत आहे म्हणून एकदा जाऊया, भेटूया असं करता करता मागचं वर्ष असचं गेलं. काल एका सुपरमार्केट मध्ये तिची ती मैत्रीण भेटली आणि सुरवातीला मी तिच्या मुलाची चौकशी केली, अजून तो याच शाळेत असेल तर मग एकदा भेट जमवावी का असं माझ्या मनात होतं आणि ती वाईट बातमी मला मिळाली. एका वाक्यात सांगायचं तर \"ट्रेसी गेली.\" पुढे तिने जे काही सांगितलं ते मला ऐकू तरी आलं का मला आठवत नाही. अजून मी शब्द जुळवतेय.\nतिला दम्याचा त्रास होता हे मला आताच कळलं. अर्थात त्यावर जे काही उपचार केले जातात ते ती घेत असणार. ख्रिसमसच्या निमित्ताने डिस्नेला जायचा प्लान त्यांनी बनवला. तिकडे जायचं म्हणून सगळी तयारी करून तिला दगदग झाली हे निमित्त की ती लोकं तिथे गेल्यावर थोडं दाटलेलं हवामान होतं ते तिचं शरीर झेलू शकलं नाही परामेडीक्स यायला दहा मिनिटं लागली त्यावेळी ऑक्सिजन कमी झाला त्याने ती त्या दम्याच्या attack मधून उठलीच नाही. डॉक्टरांनी दहाएक दिवस प्रयत्नांची शर्थ केली पण बहुतके तिच्या तिसरीत असलेल्या मुलाचीही नियतीला दया आली नाही ना परामेडीक्स यायला दहा मिनिटं लागली त्यावेळी ऑक्सिजन कमी झाला त्याने ती त्या दम्याच्या attack मधून उठलीच नाही. डॉक्टरांनी दहाएक दिवस प्रयत्नांची शर्थ केली पण बहुतके तिच्या तिसरीत असलेल्या मुलाचीही नियतीला दया आली नाही ना देता देता एक दिवस देणाऱ्यालाच अवेळी घेऊन जाणारी ही जी कुठली शक्ती आहे, तिच्याकडे नक्कीच न्याय नाही. आज राहून राहून तिच्या लहानग्याचा चेहरा समोर येतोय आणि कसंतरीच वाटतं. एका आईच्या तळमळलेल्या आत्म्याला शांती मिळो हे नक्की कुठल्या तोंडाने बोलायचं\nLabels: ...., अनुदिनी, नातेसंबंध\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2011_12_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:07:45Z", "digest": "sha1:VFHWFMMMKPI7QOIKVPGAOTB5J3NEWZH5", "length": 60380, "nlines": 407, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: December 2011", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nहे वर्ष सुरु झालं होत तेच मुळी सुट्टीने....हो म्हणजे कामावर आणि ब्लॉगवर एकदम सुट्टी...पण काम तरी लवकर सुरु करावं लागलं...मग जशी आई आली तस त्या निमित्ताने ब्लॉगची सुट्टी पण थोडी फार संपवली....तरी कुठेतरी सारं काही शांत नव्हतं ....अर्थात ते तसं कधी असतं म्हणा पण तरी संदेश लिहिलं आणि त्यावरच्या प्रतिक्रिया इ.इ. पाहून फार मजा आली (मला वाटत विषय निघाला आहे म्हणून ही पोस्ट मार्केट करायचं श्रेय मी हेरंबला (त्याच्या लाडक्या कंसात) द्यायला हवं) ....त्याच्या बझवरचे लाईक आणि निरोप पाहून ओह आय मिस दिस वगैरे सारखं....\nमग लगेच घेतलीच लेखणी आणि मग काही बाही सुचत गेलं....गाण्यांच्या आठवणी होत्याच पण मागचा ब्लॉग मेळावा होता त्यांना शुभेच्छा द्यायलाच हव्या होत्या...आई असल्यामुळे बरेच दिवस राहिलेलं नॉट विदाउट माय डॉटर वाचलं आणि त्याबद्दल लगेच लिहिलं गेलं....या वर्षी आमच्या भागात काही म्हणता उन्हाळा येत नव्हतं त्यामुळे जुलैला तो (एकदाचा) आल्यावर मग थोडं फिरण झालं आणि ब्लॉग पुन्हा राहिला पण मायदेशात त्यातही माझ्या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याचं दर्द बाहेर आलंच...ऑगस्टमध्ये मैत्रीदिनाच्या निमित्ताने काही विचार बाहेर आले पण त्यावर उतारा म्हणून आईचा वाढदिवस साजरा करावा म्हणून मी ट्राय केलेल्या (सध्या ब्लॉगवरून गायब असलेल्या) श्रीतैच्या एका रेसिपीने धमाल उडवली...आणि एक गोष्ट तर मी ब्लॉगवाचकांना सांगितलीच नाही....जुलै संपता संपता बाबापण आले...मग काय फुल टु धमाल...त्यांच्याबरोबर पुन्हा मग भटकंती..मी इथे पाहिलेल्या काही जागा मला गरम हवामान असेपर्यंत दाखवायच्या होत्या त्यातून माझा माउंट हूड आणि इथे इतर बर्फाच्छादित पर्वत इ. बद्दलचा गोल गोल झालेला भूगोल मग ब्लॉगवर आला...बाबा आल्यामुळे जरा जास्त चुटूचुटू बोलायला लागलेल्या आरुषने पण मग त्याची एक जमाडी गम्मत सांगितली....\nया वर्षात उदास व्ह्यायचे बरेच प्रसंग आले, जपानसारख्या घटना झाल्या...गझल पोरकी झाली....हे सगळं ब्लॉगवर मुद्दाम नाही लिहिलं ते आपसूक आलं....माझा स्वतःचा एक अगोड प्रवासही ब्लॉगवर मांडला...आणि बघितल तर एक आकडा टुकटुक करतोय \"३१\".\nआता या कॅलेंडर इयरमधला सर्वात शेवटचा महिना सुरु झाला आणि राजेने माझ्या दोन पूर्णवर टाकलेली कमेंट कम आशीर्वाद आठवला....तो म्हणाला होता की या वर्षी शंभर पोस्टा लिही...हम्म...मग असंच सुचलं की शंभर तर अजून कधीच केल्या नाहीत मग निदान काठावर पास होऊया....तसंही मुंबई विद्यापीठाने ४० मोजायची सवय लावली होतीच आणि तीच सवय ब्लॉगवर कामाला आली..शेवटच्या क्षणाला काही तरी करून चाळीस होताहेत कळलं की आमचं हुश्श असायचं तसच ....आणि उगाच कशाला ते विन्जीनियारिंगचे दिवस आठवा म्हणून मी आपलं शाळेत पास-नापास, पास-नापास खेळतात न तसं एकदाचे माझे ३५ झाले म्हणजे \"काठावर पास\" म्हणून सर्वांना २०१२ साठी सुयश चिंतिते......\nगेले काही वर्षे अमेरिकेतला नाताळ पाहते पण घरगुती पातळीवर पाहिलं तर मला नेहमी शांत शांत (किंवा अगदी खर सांगायचं तर उदास) वाटतं...म्हणजे तुम्ही अपार्टमेंटमध्ये रहा की घरामध्ये फार फरक पडत नाही..अपार्टमध्ये बाहेरचं डेकोरेशन बाल्कनी असेल तर दिसतं नाही तर मग लिविंग रूमच्या खिडकीतला ख्रिसमस ट्री तरी दिसेल..घरांचा विभाग असेल तर मात्र जरा बाहेरही डेकोरेशन, आतला ख्रिसमस ट्रीही बरेचदा मोठी बे विंडो असेल तर दिसेल आणि लायटिंग थोडी जास्त....पण शांतता म्हणाल तर दोन्हीकडे सारखीच...कधी कधी मला वाटायचं कुणी एल्फ किंवा हिमगौरीचे सात बुटके येऊन सगळा साज-शृंगार करून गायब झालेत..खर तर या घरामध्ये आणि एकंदरीत हा सण साजरा करायला कुणी माणसं इथे राहातच नाही आहेत...या सर्वांना अगदी दिवाळी नाही पण निदान होळी, गोपाळकाला या सणासाठी तरी मायदेशात घेऊन जावं असं नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये माझ्या नेहमी मनात येत...\nमग मागच्या वर्षी एका लोकल मासिकामध्ये portland शहरातल्या ख्रिसमस लायटिंगचा काही उल्लेख होता..ते पाहून खरं तर जायचं ठरवायचं होतं पण ते काही शक्य होणार नव्हतं. मग या वर्षी जरा आधीच माहिती काढून ठेवली आणि गेलोच...पीकॉक लेन उर्फ आपल्या भाषेत मोरगल्लीत...इथे १९२९ पासून या गल्लीत असणारी सगळी घरं १५ डिसेंबरपासून ते नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत डेकोरेशन करतात...आणि वेळ असते संध्याकाळी ६ ते रात्री ११. झाडून सगळी घरं वेगवेगळ्या देखाव्यांनी सजली असतात...आणि सगळ्यात मुख्य तिथे लोकांची गर्दी, त्यात काही उत्साही ख्रिसमस कॅरोल गाणारे असा सगळा थोडा गोंधळ पण असतो...मला तर लालबाग परळ मधल्या एकामागून एका गल्लीत पाहिलेले गणपती मंडळाचे देखावे, तिथली गर्दी याचीच आठवण झाली..काळोखात सगळ्या गाड्यांनी आपले दिवे बंद करून गाडीतून मारलेली चक्कर असो किंवा थंडीसाठी मुलाला कानटोपीपासून ग्लवपर्यंतचे सगळे कपडे घालून गर्दीत घुसून साईड वॉकवरून जरा जास्त जवळून पाहिलेल्यामुळे थंडी न लागलेले आम्ही असो....त्या गल्लीतून आणलेली ही मोराची रंगीबेरंगी पिसे.......\nमेरी ख्रिसमस .....(हो बिलेटेड...आम्ही नंतर सियाटलला गेल्यामुळे फोटो धुवायला वेळ लागला आहे याची मंडळ नोंद घेईलच...)\nLabels: अनुदिनी, आठवणी, नवी जागा, नोंद, सण, हलकंफ़ुलकं\nदेता देता एक दिवस.....\nट्रेसीची माझी ओळख मागच्या वर्षी उन्हाळ्यातली, ती माझ्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहायला आली तेव्हाची.खरं तर तेव्हा तिच्यापेक्षा तिच्या सासूबरोबर जास्त बोलले होते मी..मला वाटतं ओरेगावच्या कुठल्यातरी टिपीकल कंट्री साइडवरून त्यांचा मुलगा,सून ट्रेसी आणि नातू इथे पोर्टलॅंडच्या जवळ मुलाला जॉब मिळेल म्हणून मुव्ह झाले होते. आई-बाप आपल्या मुलाला मदत करत असणार असं त्यांच्या बोलण्यातून वाटत होतं. नेमकं ते त्यांचं सामान वर आणत होते आणि जेवायला नवरा दुपारी घरी येणार म्हणून मी मस्त नारळाचं दूध घातलेलं कोळंबीचं कालवण करत होते. त्याने हाय करताना दार उघडं ठेवून माझी ओळख करुन दिली आणि मी आता हा वास सगळा बाहेर जाणार म्हणून मनातल्या मनात काहीतरी विचार करतानाच ट्रेसीची सासू दिलखुलासपणे म्हणाली होती....\"whatever you are cooking, it smells out of this world....\" हुश्श...तसंही भारतीय जेवण सर्वांनाच आवडतं म्हणा. नंतर त्यांना काहीतरी मदत हवी होती ती करून नवरा घरात आला.\nयथावकाश हाय हॅलोच्या पुढेही आम्ही गेलो...अगदी फ़ार नाही पण मला बाळ होणार आणि इथे कुणी नाही तर माझी काही मदत हवी का म्हणून तिने विचारूनही झालं आणि एक दिवस पुन्हा एकदा तिची सासू मला भेटली आणि तिच्याशी बोलल्यावर मला एक छोटा धक्का बसला.म्हणजे ट्रेसीचा नवरा इथे नवीन काम शोधण्यासाठी प्रयत्न करतोय असं काहीसं माहित झालं होतं.पण याचा अर्थ सध्या त्यांच्या कुटुंबात कुणीच कमवत नाही हे माझ्यासाठी नवीन होतं.\nअमेरिकन इकॉनॉमीचा फ़टका बसलेलं हे कुटूंब, ट्रेसीच्या नवर्‍याची गावातली नोकरी गेल्यामुळे तिथलं घर वगैरे कदाचित गेलं असणार, आता इथे मिळणार्‍या अनएम्प्लॉयमेंटमध्ये मिळणार्‍या पैशावर आणखी काही महिने त्याला नोकरी मिळते का हे पाहायला आले होते. इतर कुणी म्हटलं असतं तसं जे मी करायला हवं होतं ते केलं. तो इलेक्ट्रीशीयन आहे म्हणजे नवर्‍याच्या कंपनीत इलेक्ट्रीक डिपार्टमेंटमध्ये काही असेल तर नक्की कळवेन म्हणून मी सांगितलं.संध्याकाळी नवर्‍याबरोबर त्यांच्याविषयी चर्चा करताना त्यालाही धक्काच बसला आणि त्यात त्यांच्याकडचं हायरिंग फ़्रीज त्यामुळे वाईट वाटलं...\nनंतर माझेही भरत आलेले दिवस आणि थंडीत य़ेणारा पाऊस...आमच्या भेटी कमी झाल्या पण समोर दिसलो की मला उगीच आपण काहीच करू शकत नाही असं वाटायचं..आणि मग मागच्या डिसेंबरमध्ये घरात बाळ आलं....आम्ही बरेच व्यस्त झालो आणि एक दिवस अकराच्या सुमारास दारावर थाप पडली. ट्रेसी आणि तिचा मुलगा कॅमेरॉन....\n\"आम्हाला तुझं बाळ पाहायचं..हो की नाही कॅमेरॉन\n\"अगदी नक्की...कसं सुरू आहे तुमचं\" माझा कसानुसा प्रश्न....\nएका खूप छान सजवलेल्या गिफ़्ट बॅगमध्ये नव्या बाळासाठी कपडे, सॉक्स,एक सॉफ़्ट टॉय आणि अर्थातच अभिनंदनाचं छानसं कार्ड...मला घेताना भरून आलं...\nआम्ही या विषयावर खरं तर कधीच बोललो नव्हतो...पण मला खूप बरं वाटलं की त्यादिवशी पहिल्यांदी ट्रेसीने मला सांगितलं...\nत्या डिसेंबरमध्ये जेव्हा माणसांची बदलेली रुपं मी पाहात होते, एक नवा जीव या जगात आणून त्याच्या भवितव्याचा अवास्तव विचार करत बसले होते त्यावेळी मला ट्रेसीच्या छोट्या कृतीने नक्की काय वाटलं हे सांगायला खरं तर शब्द अपुरे आहेत....\nमला सांगा जिथे रक्ताच्या बर्‍याच नात्यांना एक साधा फ़ोन करायला परवडत नव्हतं की बाळाचं विचारायला फ़ुरसत नव्हती...तिथे निव्वळ शेजार्‍यांच्या घरी एक नवा जीव जन्माला आला आहे, त्यांचं जवळचं कुणी इथे नाही म्हणून आपले सध्याचे प्रश्न बाजुला ठेऊन शिवाय पदरमोड करुन त्यांच्या आनंदात सहभागी होणारी माझी शेजारीण..नात्याची-गोत्याची जाऊद्या एका देशाची पण नाही...आणि त्याही पुढे जाऊन बोलायचं तर त्यांच्या देशात येऊन त्यांच्या नोकर्‍या मिळवणार्‍या कुणाशीतरी इतकं चांगलं का वागू शकते.....\nआता माझ्याकडे आहे म्हणून मी काही दिलं तर माझं जाणार नाही हे खरंच पण जवळ काहीच नसतानाही आमचा विचार करून आमच्या आनंदात सहभागी होणार्‍या ट्रेसीने माझ्यासारखंच आणखीही कित्येक लोकांच्या डोळ्यात अंजन घालावं म्हणून हे लिहितेय...नाहीतर मागच्या आणि या ख्रिसमससाठी कॅमेरॉनला न विसरता आमच्या लिस्टवर ठेवताना मला नक्की काय वाटतं हे सांगणं तसं कठीण आहे...शेवटी काय आहे कुणा राजकारण्यांनी कारभार करुन मंदी आणली म्हणून मी त्यांच्या मागे लागू शकत नाही की तिच्या नवर्‍याला नोकरी मिळवून द्यायचंही माझ्या हातात नाही आहे..पण तिच्या कृतीने आत्ताच्या घडीला आपल्या शेजार्‍याला आनंदाचा एक क्षण देणं किती काही शिकवून जातं हे सगळंच शब्दात मांडण खरंच कठीण आहे...\nत्यानंतर आणखी दोनेक महिन्यांनी ट्रेसीच्या नवर्‍याला नोकरी लागली आणि तिचा आनंदी चेहरा मला बरंच काही सांगून गेला...फ़ार अपेक्षा नव्हतीच तिची....\nLabels: अनुदिनी, अनुभव, आठवणी, देशोदेशी, नातेसंबंध, व्यक्ती तितक्या प्रकृती, सामाजिक\nभूलबाई आणि भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षण\nएक तर हे भलं मोठं भलतंच शीर्षक आणि शब्दही भलतेच त्यामुळे नमनालाच हा भलता गोंधळ दूर करायचं काम करावंच लागणार असं दिसतंय. भू भू भूलबाईच आहे ते आणि तो भूलबाबाच...भुलाबाई नाही आणि नसलेला भूलाबाबा तर नाहीच नाही...’भूल’.. हो तेच ते सोप्या मराठीत ऍनस्थेशिया..आता भूलबाई आणि भूलबाबा म्हणजे कोण ते तर सांगायला नकोच. हो तेच ते ऍनास्थेशिस्ट. पहिल्यावेळी भूलबाई आणि दुसर्‍यावेळी भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षण घालवायचं संपूर्ण श्रेय अर्थातच माझ्य दोन (अश्राप बिश्राप....) लेकरांना...\nपहिल्यावेळी मी म्हणजे अगदी झाशीच्या राणीसारखं ठरवलं होतं की काही भूल-बिल घेणार नाही. सगळ्या वेदना सहन करुन आई व्हायचा आनंद घेईन. पण कस्सचं काय हॉस्पिटलमध्ये जाऊन दोनेक तास उलटले असतील..कळा तर सहन होतच नव्हत्या पण मुलानेच आचकायला सुरुवात केली...(म्हणजे आता मी इतकं सहजपणे लिहितेय पण तेव्हा मात्र बोलती बंद झाली होती) हां तर काय सांगत होते मुलाची स्पंदनं कमी व्हायला लागली आणि मग माझ्या डॉक्टरने इमर्जन्सी सीझेरियनचा निर्णय घेतला. सगळी आधीची डॉक्टर मंडळी (योगायोगाने ते सगळे पुरुष डॉक्टर होते) ऑपरेशन थिएटरकडे (बहुधा) गुप्त झाली आणि मी ज्या खोलीत होते तिथे भूलबाई अवतरली.\nदेवदयेने छोट्या छोट्या आजारांची मला कमी भासत नाही त्यामुळे मुलं-बिलं व्हायच्या आधीच आय.टी.देवीच्या कृपेने लो-बॅक पेनचा दागिना केव्हाचा मिरवतेय आणि आज नेमकं त्या दुखण्यानेही अक्षरशः थैमान घातलं होतं..त्यात या बाई दत्त म्हणून समोर..अरे मी तिथे कळवळतेय आणि ही शांतपणे स्वतःची ओळखपरेड करते आणि मला जे काही सगळं माहित आहेच तीच कॅसेट परत घासतेय.\nभू.बा: Hi, my name is Sally and I am going to give you anasthesia today. (इथे नको असताना पॉज..म्हणजे तिने पॉज घेऊनही मला तिचं नाव लक्षात नाहीए..आताही मी ठोकलंय ते सध्या मोठ्या मुलाच्या कार्स चित्रपट पाहायच्या नादामुळे मला तो बर्‍याचदा सॅली म्हणतो म्हणून तेच घुसडलंय आणि ही बया तेव्हा मी कळवळतेय आणि पॉज....) We will be starting the procedure in a short while, meantime following (कुठलेतरी) standards (इथे मला उगीचच FDA standards असं का आठतवतंय...ब्वा) I have to ask you a few questions. How are you feeling today\nमी: ( मनात $%&*@#) प्रगट आधी नवर्‍याला...काय रे इतकी धाड भरलीय ते दिसतंय म्हणून का ही मीठ चोळतेय (मराठी किंवा खरं तर मायदेशातली भाषा परदेशात फ़्रस्टेशनचा कळस झाला की खरंच जाम कामाला येते...)\nमी प्रगट(तिला): hmm hmm...(ह्म्म ह्म्म याचा अर्थ काय वाट्टेल ते घेता येतो असा इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हणून हे ह्म्म हम्म) इथे मात्र लवकर गं बाई हवं तर आधी भूल दे आणि नंतर काय पाहिजे ते विचार गं...\nत्यानंतर असेच पॉज घेऊन मला नाव, वय, सोशल सिक्युरिटीचे शेवटचे नंबर आणि एकंदरीत त्या फ़ॉर्मात असलेले कुठले कुठले आकडे विचारून मग ते शांतपणे लिहिणे असा माझ्या वेदनांना न जुमानता जाहीर कार्यक्रम सुरू केला.मी मध्ये मध्ये आशेने नवर्‍याकडे पाहून पाहिले पण तो म्हणजे तुझी परीक्षा तूच दे पेपर...मी कशाला कॉपी करायला मदत करू अशा अविर्भावात टेनिसची मॅच पाहिल्याप्रमाणे एकदा तिच्याकडे (सुहास्य वदनाने) आणि माझ्याकडे (आता मी काय करू अशा नजरेने) पाहात होता...मी मात्र आता या वेदना अशाच टळतील आणि मग शेवटचा प्रश्न तुला भूलेसारखं वाटतं का होsssssssssssssssssss..असं म्हणून मोकळी होईन असं वाटलं.....\nप्रत्यक्षात मात्र मी नवर्‍याला म्हटलं, ’हे काय माझा क्रेडीट कार्डचा नंबर, त्याच्या मागचे ते तीन नंबर आणि महत्वाचं कार्डची एक्सापायरी तारीख हे आकडे कसे काय विसरली ती गोर्‍यांच्या देशात माझा क्रेडीट कार्डचा नंबर, त्याच्या मागचे ते तीन नंबर आणि महत्वाचं कार्डची एक्सापायरी तारीख हे आकडे कसे काय विसरली ती गोर्‍यांच्या देशात\n\"काळजी करू नकोस..मी देईन ते तिला...\"- इति अर्थातच अर्धांग.....\n\"कळेल तुला कधीतरी कसं वाटतं ते....’ असं पण बोलायची सोय नाही....\nशेवटी ते पेपर्स घेऊन कुठे तरी अगम्य दिशेला (हॉस्पिटलमध्ये सगळ्या दिशा अगम्यच असतात आणि फ़ायनली त्यातल गमायला लागलं की आपण परत जायच्या लिफ़्टात बसलेलो असतो हे उसात(आणि जनरली कुठेही थोड्या मोठ्या) हॉस्पिटलवारी झालेले पेशंट आणि त्यांचे अर्धांग नक्की मान्य करतील....) असो तर तिला अर्थातच दिशा माहित होत्या त्यामुळे ती आणखी बराच वेळ गायब होऊन मला भूल द्यायची सोडून गूल होऊन मी तिच्या नावाने कडाकडा बोटं मोडून हाडांचा चुरा व्हायच्या एक सेकंद आधी (आणखी एका अगम्य दिशेला असणार्‍या) ऑपरेशन थिएटरमध्ये भेटली....\n म्हणजे इतका वेळ काय आपण कबड्डी खेळत होतो दे गं बाई दे आता....मी काही बोलणार तितक्यात रात्री बारा वाजताही असणार्‍या इंटर्न्सच्या गराड्यामुळे वाचली ती....इकडे उठसूठ सी-सेक्शन्स करत नाहीत म्हणून ही गर्दी होती की यांच्यात मध्यरात्रीपण अशी गर्दी करणं नॉर्मल आहे देवजाणे..पण वाचली ती आणि मी अर्थातच सुखेनैव तिनेच दिलेल्या गुंगीत जाऊन एकदाची शांत झाले....\nही तिची मलमपट्टी होती की पोपटपंची माहित नाही पण त्याच्या विचार करायचा नाही हे बहुधा तिच्याच इंजेक्शनमध्ये होतं...\nत्यानंतर माझा या जातीबरोबर पुन्हा सामना व्हायचा तसा काही संबंध नव्हता पण दुसर्‍या बाळंतपणाच्यावेळी पहिल्यावेळच्या अनुभवाने आधीच एपिड्युरल घ्यायचं हे मी जाम ठरवलं होतं.म्हणजे नर्सला सुरूवातीलाच तसं सांगितलं की त्या ऑनकॉल भूल डॉक्टरला बोलावून घेतात. आपल्यालाही जास्त वेळ दर्द नको आणि कदाचित त्यांनाही इतर पेंशंट मॅनेज करायला बरं पडत असेल...असो...\nतर यावेळी मी खरं म्हणजे मागचा प्रसंग पूर्ण विसरून गेले होते..थोडी सहनशक्तीही वाढली असावी शिवाय आधी हाय हॅलो करुन तो भूलबाबा गेला त्यानेही मागच्या प्रसंगाची काही आठवण व्हावी असं काही केलं नाही....अरे हो...यावेळी भूलबाबा आय मीन पुरूष डॉक्टर होता. अर्थात त्याने काय फ़रक पडणार होता माहीत नाही...पण मध्ये काय झालं माहीत नाही. नर्सची ड्युटी बदलली, नवी नर्स आणखी प्रसन्न होती. कदाचीत तिच्या सुरूवातीलाच मी भेटले म्हणून असेल शिवाय प्रसूती जवळ आली असेल तर एक नर्स फ़क्त एकच पेशंट पाहते त्यामुळे आठ तास काम करुन दमली नव्हती.आमची मैत्रीच व्हायची पण हाय माझं दर्द मध्येच आलं..मी तिला सांगून ठेवलं की बाई मला प्रचंड लो बॅक पेन आहे त्यामुळे आता हा आला नाही तर काही खरं नाही...हो...तो हाय करून गेला आणि मी हाय हाय करते तरी काही उगवेचना....\n\"मी त्याच्यापुढे आधी रडायला हवं होतं का रे म्हणजे त्याला कळलं असतं....\"\nनवरोबाला केव्हा शांत राहायचं ते बरोबर कळतं त्यामुळे तो काही ढिम्म बोलला नाही...\nशेवटी माझी नवी मैत्रीण त्याला जाऊन घेऊन आली आणि साहेबांना यकदम मी पण त्यांच्या पेशंटच्या लिस्टवर असण्याचा साक्षात्कार झाला (असावा...) त्याने मला मी अमुक मात्रेचा डोस देऊन पाहातो मग तू मला सांग कसं वाटतंय ते ....वगैरे वगैरेने सुरू केलं....आणि पहिलं इंजेक्शन दिलं....माझं आपलं हाय हूय सुरुच.....माझी मैत्रीण कंफ़्युज...मी (मनातून) वैतागलेली...आणि भूलबाबा सुसंवाद रंगवताहेत...\nमी (वेदनेच्या मार्‍यातही) त्याला व्यवस्थित समजावते....\nमी... काय रे हा पण त्यातलाच आहे का\nगेला बिचारा...मला बिचारीला टाकून....हा सुसंवाद जेवढा वाटतो तेवढा सुसंवादी अर्थातच नव्हता..काश अशी कुठली भाषा असती ज्यात मला माझा वैताग,त्याचं कंफ़ुजन कम चिडचिडेपण दिसलं असतं...म्हणजे मला कळतच नव्हतं मी त्याला माझा बॅक प्रॉब्लेम फ़क्त संदर्भ म्हणून सांगत होते आणि त्याचं मात्र....असो....\nतो पुन्हा थोड्या वेळाने स्वतःचं भिरभिरलेलं डोकं शांत करून आला...माझ्या नव्या मैत्रीणीने भावनिक आधार आणि नवरोबाने काही न बोलायची मात्रा पुन्हा उगाळून मलाही शांत केलं असावं....मग पुन्हा सुसंवाद रंगवून तो जो गेला तो काही माझ्या नशीबाने माझी नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने पुन्हा दिसला नाही...\nशेवटी काय आहे मला इतकं कळलं की भूल देणा\"री असो की \"रा\"आपल्या वेदनांवर त्यांच्याकडे उतारा असला तरी त्याच्यामार्गे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूप सारी कंफ़ुजन्स, बीप बीपाट, त्रागा, यातूनच जाणार....भूलयोगाचा महिमा दूसरं काय\nLabels: इनोदी, उगीच, हलकंफ़ुलकं\nतसं जायचं त्याचं अचानकच ठरलं; पण तो अख्खा आठवडा जाणार यापेक्षा धक्का बसला होता तो त्याचं ठिकाण कळल्यावर...फ़िलाडेल्फ़िया...दोन वर्षांपासून आम्हा दोघांपैकी कुणीतरी तिथं जायला हवं या मतावर एकमत होतं फ़क्त वेळ आणि अर्थात पैसा याचं गणित जमायला हवं होतं.माझं कामानिमित्त न्यु-जर्सीला जाणं होता होता वर्षही सरायला आलं आणि अचानक त्याचं जाणं ठरलं..नाव ऐकल्यावर खरं म्हणजे गलबलायलाच झालं.इतर कुठं जाणं असतं तर नको रे, टाळता येईल का बघ नं असं नक्की तोंडातून गेलं असतं...\nपण ही जागा जोवर ते घर आहे तोवर तरी वाकुल्या दाखवणार....\nमला अपेक्षा होती तसंच रात्रीच्या फ़्लाइटने उशीरा पोहोचलं तरी त्याचा फ़ोन आलाच...त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायच्या शेकडो रस्त्यांना आणि जीपीसच्या मार्गदर्शनाला न जुमानता तो त्याच रस्त्यानं जाईल अशी आशा होती..त्याची गाडी माझ्या घराच्या वळणावर आली आणि आम्ही बोलत होतो...\n\"मी कुठून जातोय माहित आहे का तुला\n\" माझा गिळता आवंढा....\n\"सगळं तसंच आहे गं..काहीच फ़रक नाही...\" तो....\n\"रो आणि डीनीसचं ख्रिसमसचं डेकोरेशनसुद्धा आणि कोपर्‍यावरच्या घराची मागच्या डेकला केलेली गोल गोल लाइटिंग, त्याच्या बाजुचे ते लायटिंगचे रेनडियर आणि फ़ुगवलेला चायनीज स्नो मॅनचा फ़ुगापण...बेट्टीला रात्री मध्येच लाइट लावायची सवय आहे नं...तिच्या वरच्या बेडरुमची लाइट सुरू आहे....\" हे सगळं त्याने न बोलता मला एकदम दिसलं.......माझी मला पुन्हा मी माझ्या समोरच्या अंगणातल्या पायर्‍यावर बसलेली दिसू लागली...\n\"चल इथे बरेच पोलिस असणार आहेत..मी ठेवतो.\"\n\"ह्म्म्म\" माझा हो आणि सुस्कारा एकदमच...\nदुसर्‍या दिवशी त्याची संध्याकाळी तिथे वारी असणार ठाऊक होतं पण त्याआधीच मी माझ्या तिथल्या किचनमध्ये पोहोचले होते..किचन आणि सनरुम यांना जोडणार्‍या पायरीवर बसून मागच्या लॉनमधल्या खारी आणि ससे पाहायची माझ्या मुलाला सवय होती...त्याचं ते त्यावेळचं चिमुकलं ध्यान माझ्या समोर आलं...\nआणखीही बरंच काही बोललो आम्ही..सगळं घराबद्दलच...जणू ते घर म्हणजे आमच्या बोलण्यातली एक तिसरी आणि अत्यंत जवळची व्यक्ती...मला माहित नाही त्यातलं नक्की किती ऐकलं मी..पुन्हा खरंखुरं मागे गेल्यामुळे असेल घराला आपली आठवण येत असेल का असले प्रश्नही पडायला लागले..आणि ती बेचैनी आणखी वाढली फ़क्त....\nआठवड्याच्या सगळ्या संध्याकाळी वार लागल्याप्रमाणे तो आमच्या एकएक जुन्या मित्रपरिवाराला भेटतोय..आणि मध्ये मध्ये माझेही फ़ोन..\nमैत्रीण जणू माझ्या मनातलं जाणून मला मुद्दाम दुपारी फ़ोन करून म्हणालीही...\n\"बस हो गया अभी...आ जाओ नं वापस मुझे आपका वो घर बहुत याद आता है.....\"\nआता वाटतं गेले दोन वर्षात नव्हतोच गेलो तेच बरं होतं....काळाची चाकं आपण उलट फ़िरवू शकत नाही याची जाणीव नव्हती त्यामुळे जे नाही त्याच्या वेदनेचा सल कमी होता........आता मात्र तो इथे नाही यापेक्षा तिथलं काय मनात कायमचं जाऊन बसलंय याचीच हुरहुर.........\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nदेता देता एक दिवस.....\nभूलबाई आणि भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षण\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nanded.gov.in/htmldocs/cashsangata.html", "date_download": "2018-04-21T20:57:44Z", "digest": "sha1:Z7ZUKHIRTAB4WI5FXT3MTCE2WWZEH3CH", "length": 6377, "nlines": 56, "source_domain": "nanded.gov.in", "title": "NANDED DISTRICT", "raw_content": "डिजीधन मेळावा सांगता समारोह , नांदेड . दि. १४ एप्रिल २०१७\nडिजीधन मेळावा सांगता समारोह\nप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे शुक्रवार 14 एप्रिल 2014 रोजी देशातील शंभरावा डिजीधन मेळावा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील तालुका तसेच ग्रामस्तरापर्यंत रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या जनजागृतीबाबत कार्यक्रम, विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत.\nयानिमित्ताने गावपातळी, तालुकास्तर, उपविभागीय आणि जिल्हास्तरावरील डिजीधन उपक्रमांचे आयोजन होत आहे. प्रत्येक गावातील नागरी सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमध्ये, तसेच सेतू केंद्र, तालुकास्तरावर आणि उपविभागस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील कार्यक्रमांत बँक अधिकारी कॅशलेस व्यवहारांबाबत सादरीकरण, माहिती देतील. काही व्यापारी, व्यावसायिकांना प्वाईंट ऑफ सेल्स (पीओएस) मशिन्सचे वितरणही या दिवशी करण्यात येणार आहे.\nजिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रम कॅबीनेट हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला आहे. यामध्ये विविध व्यापारी, व्यावसायीक, उद्योजक यांच्या संघटना, त्यांचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.\nयानिमित्ताने दिनांक 11 ते 13 कालवधीत “लघु कविता स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. यास्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर कॅशलेस व्यवहारांबाबत उल्लेखनीय काम करणारे घटक, आधार सिडींग, मोबाईल सिंडीग आणि मोबाईल बँकींगबाबत जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करणाऱ्या घटकांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.\nशुक्रवार 14 एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत या डिजीधन उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता नागपुरातील कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधीत करतील. त्यांच्या या भाषणाचेही थेट प्रक्षेपण, दूरचित्रवाणी, वेबकास्टिंगच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.\nदै. पुण्यनगरी ,नांदेड , दि. १८ एप्रिल २०१७\nदै. गोदातीर समाचार ,नांदेड , दि. १५ एप्रिल २०१७\nजिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड\nजिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड\nजिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड\nजिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREL/MREL096.HTM", "date_download": "2018-04-21T21:26:19Z", "digest": "sha1:W63CASBSF2TDJPRRBIYM3EP3S3JDOCNM", "length": 9453, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय १ = Σύνδεσμοι 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > ग्रीक > अनुक्रमणिका\nतो परत येईपर्यंत थांबा.\nमाझे केस सुकेपर्यंत मी थांबेन.\nचित्रपट संपेपर्यंत मी थांबेन.\nवाहतूक बत्ती हिरवी होईपर्यंत मी थांबेन.\nतू सुट्टीवर कधी जाणार\nहो, उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी.\nहिवाळा सुरू होण्यापूर्वी छप्पर दुरूस्त कर.\nमेजावर बसण्यापूर्वी आपले हात धुऊन घ्या.\nतू बाहेर जाण्यापूर्वी खिडकी बंद कर.\nतूघरी परत कधी येणार\nत्याला अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही.\nत्याची नोकरी सुटल्यानंतर तो अमेरिकेला गेला.\nअमेरिकेला गेल्यानंतर तो श्रीमंत बनला.\nएकाच वेळी दोन भाषा कशा शिकायच्या\nपरदेशी भाषा आज वाढत्या प्रमाणात महत्वाच्या ठरत आहेत. बरेच लोक एखादीतरी परदेशी भाषा शिकत आहेत. तथापि, जगात मात्र अनेक मनोरंजक भाषा आहेत. त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी अनेक भाषा शिकतात. मुलांसाठी द्विभाषिक वाढणे तर एरवी समस्याच नाही. त्यांचा मेंदू आपोआप दोन्ही भाषा शिकतो. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा काय कुठल्या भाषेतलं आहे हे त्यांना कळतं. द्विभाषिक व्यक्तींना दोन्ही भाषांमधील विशिष्ट वैशिष्ट्ये माहित असतात. ते प्रौढांसाठी वेगळे आहे. त्यांना सहज एकाचवेळी दोन भाषा शिकता येत नाही. जे दोन भाषा एकाच वेळी शिकतात त्यांनी काही नियम पाळले पाहीजेत. प्रथम, दोन्ही भाषांची एकमेकांशी तुलना करणं महत्वाचे आहे. समान भाषा कुटुंब असणार्‍या भाषा अनेकदा अतिशय समान असतात. त्यामुळे त्या मिसळू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक दोन्ही भाषेचे विश्लेषण करणेच अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एक यादी करू शकता. तेथे आपण समानता आणि फरकाची नोंद करू शकतो. अशाप्रकारे मेंदूस दोन्ही भाषेचे कार्य प्रखरतेने करण्यास भाग पाडलेले असते. त्या करण्यापेक्षा, दोन्ही भाषेचे वैशिष्टे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेऊ शकतो. एखादा प्रत्येक भाषेसाठी वेगळे रंग किंवा फोल्डर देखील वापरू शकतो. त्यामुळे स्पष्टपणे भाषांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यास मदत होते. जर एखादी व्यक्ती दोन असमान भाषा शिकत असेल तर गोष्ट वेगळी आहे. दोन अतिशय भिन्न भाषा मिसळायला काहीच धोका नाहीये. या प्रकरणात, त्या भाषांची एकमेकांशी तुलना करणे घातक आहे. ते एखाद्याच्या मूळ भाषेशी तुलना करणे योग्य राहील. मेंदू जेव्हा तफावत गोष्टी ओळखेल तेव्हा तो अधिक प्रभावीपणे शिकू शकेल. दोन्ही भाषा समान तीव्रतेने शिकणे हे देखील महत्वाचे आहे. तथापि,सैद्धांतिक पातळीवर मेंदू किती भाषा शिकतो याचा फरक पडत नाही…\nContact book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T21:16:21Z", "digest": "sha1:J3PG7DXSMWHEXERALMJB6D4FMO5V3NBO", "length": 4882, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप स्टीवन नववा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपोप स्टीवन नववा (इ.स. १०२० - मार्च २९, इ.स. १०५८:फ्लोरेन्स, इटली) हा अकराव्या शतकातील पोप होता.\nकाही गणनांनुसार याला पोप स्टीवन दहावा समजतात. याचे मूळ नाव फ्रेडरिक दि लोरें असे होते.\nपोप व्हिक्टर दुसरा पोप\nऑगस्ट ३,इ.स. १०५७ – मार्च २९, इ.स. १०५८ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १०२० मधील जन्म\nइ.स. १०५८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/devendra-fadnvis/videos/", "date_download": "2018-04-21T20:56:31Z", "digest": "sha1:Y66SXJF4RVMKGWNFUBK4Y7I7VOOW6QKY", "length": 17412, "nlines": 333, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free Devendra Fadnvis Videos| Latest Devendra Fadnvis Videos Online | Popular & Viral Video Clips of देवेंद्र फडणवीस | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nमुख्यमंत्री पुन्हा एकदा बचावले, वजन जास्त झाल्याने हेलिकॉप्टरचं टेक ऑफनंतर पुन्हा लँडिंग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. वजन जास्त झाल्याने टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा एकदा लँडिंग करावं लागलं. ... Read More\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2014_06_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:08:48Z", "digest": "sha1:B6H455NVZ2ULMUD35DZVHQRE2C6YNJGZ", "length": 29355, "nlines": 314, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: June 2014", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nगाणी आणि आठवणी १७ - दिल है छोटासा\nमी डिप्लोमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असताना \"रोजा\" रिलीज झाला होता. तेव्हा चित्रहार पाहायचो, त्यावेळी पाण्यावरचे थेंब उडवणारी आणि दक्षिणेकडच्या प्रचंड हिरव्या परिसरात चित्रित केलेल्या या गाण्यावर आणि त्याच्या संगीतावर फिदा होऊन मी आणि माझी मैत्रीण दोघी हा चित्रपट पाहायला गेलो होतो. मी शिक्षण सुरु असताना बाहेर जाऊन चित्रपट पाहायचं प्रमाण फार कमी होतं. पैसे हा प्रश्न होताच पण घरात टीव्हीपण मी आठवीत वगैरे असताना आल्यामुळे असेल आवड पण नव्हती. त्यातून त्याकाळी शनिवारी येणारा मराठी आणि रविवारचा हिंदी असे दोन चित्रपट दाखवले जात, त्यात नेमके मी महा रडके किंवा (माझ्यासाठी) पकाऊ चित्रपट पहिले गेल्यामुळे हा तेव्हा नवा असलेला प्रांत मला तेव्हातरी विशेष मनात भरला नव्हता.\nरोजाची गाणी आवडणे हे रोजा पाहण्याचं पहिलं कारण असू शकेल (आणि मैत्रिणीने स्वतःच तिकीट काढून \"चल गं\" म्हणून नेणं हे दुसरं). मला वाटतं सुरुवातीलाच हे गाणं आहे. आम्हा दोघीसारखीच मोठं होऊन कुणीतरी खास व्ह्यायची स्वप्नं पाहणारी ही मुलगी \"रोजा\" म्हणजे अभिनेत्री मधुबाला या चित्रपटात कसली मस्त दिसलीय. नंतर एक दोन चित्रपटानंतर कुठे गेली काय माहित मला या गाण्याचं प्रत्येक कडवं आवडतं आणि त्या शब्दांना न्याय देणारं रेहमानचं संगीत. तो पण तेव्हा मोठं व्ह्यायचं स्वप्न पाहत असणार. त्याची मेहनत रोजाच्या प्रत्येक गाण्यात दिसते. काही गोष्टी पहिल्याच फटक्यात आवडतात (किंवा आवडत नाहीत) तसं रेहमान पहिल्याच गाण्यात आवडला. त्याच्या संगीताच्या, सुरावटींच्या प्रेमात माझी पिढी आकंठ बुडाली. पण सगळ्यात जास्त आवडला तो \"रोजा\"चा हिरो \"अरविंद स्वामी\".\nतो डॉक्टर आहे पण त्याला अभिनय आवडतो ही जादा माहिती कॉलेजमधल्या कुणाकडून तरी समजल्यावर, \"अरे वा डॉक्टर चालेल नं भावी इंजिनीयर मुलीला\", असं म्हणून वर्गातल्या सगळ्याच मुली त्याच्या प्रेमात. आधीचे सगळे क्रश विसरून परी यासम हा वाटणारा चित्रपटातला रिषी. मग त्याची वासिम खानबरोबरची बोलणी, पळून जायचा प्लान वगैरे मध्ये त्याला किती लागतं तरी \"यार कसला दिसतो न तरी पण\" आम्ही दोघी एकमेकींच्या कानात. मला वाटतं आमचं बजेट जास्त असतं तर कदाचित आम्ही हा चित्रपट बाहेर जाऊन पुन्हा एक दोनवेळा पहिला असता. शिवाय मुंबईच्या बॉम्बस्फोटाचे ताजे साक्षीदार म्हणून देखील हा चित्रपट आमच्यासाठी माईलस्टोन होता.\nत्या वयात हा \"क्रश\" जसा साहजिक होता तसचं \"दिल है छोटासा\" सारख्या गाण्यांनी भारावून जाणंही साहजिक होतं. माझ्या बाबांकडच्या कुटुंबात मी पहिली इंजिनियर. माझे दहावीचे मार्क मी बोर्डात वगैरे आले नसले तरी आमच्या घरात सगळ्यांना भारी कौतुक वाटण्याजोगे. मला बारावी मध्ये मुंबईत फ्री सीट मिळवण्याइतके मार्क्स मिळाले नाहीत आणि पेमेंट किंवा बाहेर जाउन शिकायची ऐपत नव्हती.तसं कागदावर जातीची सवलत पण होती पण त्यातही दोन टक्क्यांची स्पर्धा होतीच.\nअसो बोलायची वस्तुस्थिती न पाहिलेल्या स्वप्नांचं काय होणार याची खात्री नसताना रोजाची स्वप्नं त्या वयात आपली वाटणं सहज होतं.\nतिला रिषीबरोबर लवकर लग्न न करता शिकायचं होतं शिवाय त्याने आपल्या बहिणीला नकार देऊन आपल्याला वरलं याचा राग होताच. मग ती त्याच्या प्रेमातही पडते आणि तो संकटात सापडल्यावर अगदी राष्ट्रपतीकडे दाद मागायलाही जाते. दिसायला सुंदर, हळवी आणि करारी अशी मुलगी व्हावं असं मलाच काय माझ्याबरोबरीच्या बऱ्याच मुलींना वाटलं. मला वाटतं \"मणिरत्नम\" हे दाक्षिणात्य नावदेखील माझ्या पिढीला तेव्हा कळलं आणि लक्षात राहिलं. नंतर जेव्हा चित्रपट पहिले गेले तेव्हा हा कुणाचा वगैरे प्रश्न पडू लागले किंवा मणीरत्नम या नावाने बरेच चित्रपट आवर्जून पहिले गेले. अजूनही मी चित्रपट पाहण्यासाठी वेडी होत नाही किंवा मला कथा वगैरे लक्षात राहत नाहीत. पण रोजा पाहिल्यानंतर मला चित्रपट पहायचा जो काही रस निर्माण झाला त्याचं श्रेय चित्रहारमध्ये पाहिलेल्या आणि अतिशय आवडलेल्या या गाण्यात आहे.\nआजही मी हे गाणं ऐकलं की माझ्या त्या टीनएज मध्ये जाते. प्रेमात पडायला तेव्हा आवडलं असतं का याचं उत्तर रिषी देतो आणि मोठं होऊन भव्य दिव्य काही करायची प्रेरणा पी. के. मिश्रा (आणि जो कुणी मूळ तमिळ कवी असेल) यांचे शब्द आणि ए आर नावच्या तेव्हा नुकतचं येऊ घातलेल्या वादळ ही प्रेरणा घेऊन जातं. मी आपसूक गुणगुणते,\nचांद तारोंको छुने की आशा\nआसमानों मी उडने की आशा\nLabels: गाणी आणि आठवणी\nअजगरासारख्या सुस्तावलेल्या दुपारी चिंचेच्या झाडाखाली खाट सरकवून नदीवरून येणारा वारा खात पाय लांब करणे ही उन्हाळ्यातली माझी अत्युच्च आठवण आहे. खाटेवर जागा पकडणे ही एकमेव महत्वाची बाब. त्यासाठी जेवतानाच आधी विचार करून वेळेत किंवा खरं म्हणजे सगळी एकत्र जेवत असताना आपलं लवकर आटपणे आणि परसदारी भसाभस चूळ भरून मागच्या वाड्यात झपाझप जाऊन एकदा बूड टेकलं की मग आजूबाजूला हळूहळू जमणाऱ्या मोठ्या मंडळींच्या गप्पा ऐकत उन्ह सरायची वाट पहायची.\nत्या गप्पांमध्ये कळणारे आणि न कळणारे कितीतरी विषय चघळले जात. आईचे बाबा, म्हणजे माझे मी न पाहिलेले आजोबा, ही त्यांची सर्व मुले एकत्र जमली की गप्पांमध्ये येणारी हमखास व्यक्ती. त्यांना आई, मावश्या, मामाच काय पण अख्खा गाव \"दादा\" म्हणे. मामांच्या ओटीवर त्यांचा तरुणपणातला फोटो आहे. दिसायला राजबिंडे आणि देश स्वतंत्र व्हायच्या आधीच्या काळापासून तेव्हाच्या काँग्रेसमध्ये. तेव्हा जयंतीबेन म्हणून काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या त्यांच्या कार्यालयात काम केलेले. दादा गेले त्याच वर्षी नेहरू वारले असा दाखला आई नेहमी देते. तुरुंगवासही भोगला; पण त्याचा पुरावा घेऊन सरकारी सोयी उपटल्या नाहीत. फक्त एका मुलीचं लग्न पाहून संपलेल्या आयुष्याने या मुलांच्या आयुष्यात कष्टाची वर्तुळं वाढली हे काही वेगळं सांगायला नको.\n\"त्या दुपारी\" या म्हणजे दादा गेल्यानंतरच्या काळातल्या आणखी काही आठवणी ऐकून न कळत्या वयातही मनाला यातना व्ह्यायच्या. तेव्हा खरं सांगायचं तर आमची तेव्हाची परिस्थिती म्हणजे त्याकाळचे मध्यमवर्गीयच किंवा कदाचीत त्याहून एक पायरी खाली. चाळीतलं दोन खोल्यांचं घर, वर्षाला एक पावसाळी आणि एक उन्हाळी चप्पल, दिवाळीलाच काय ते नवीन कपडे (मध्ये कधीतरी कुणी कापड भेट म्हणून दिलं असलं तर एक जादा फ्रॉक), शाळेत आणि बारावीपर्यंत जुनी पुस्तकं (आणि इंजिनीयरींगला रेंटवर मिळणारी) असे आमचेही दिवस. पण तरी त्या उन्हाळ्यात आमच्या आई-बाबा आणि नातेवाईक यांच्या होणाऱ्या गप्पा ऐकल्या की आम्हाला आमची ती परिस्थिती खूप म्हणजे खूपच चांगली वाटायची.\nअखेर आमचीही ती परिस्थितीदेखील नाही म्हणता सुधरली. आमची तिघांची शिक्षणं होऊन थोडे कमवते झालो. मुंबईत चांगल्या ठिकाणी घर वगैरे तेव्हाही स्वप्नच होतं. चाकरमान्यासारखं उपनगरातून चर्चगेटपर्यंत आणि नंतर सिप्झ असे दोन्ही महात्रासदायक प्रवास सुरु झाले. माझ्या वयाच्या आसपासचीच असणारी आम्ही सगळीच भांवडं नोकरीच्या रामरगाड्यात अडकलो आणि मग \"त्या दुपारी\" फारसा गाजावाजा न करता कुठेतरी गायब झाल्या.\nऊन आता इकडेही तापायला लागलं आहे, आई-बाबा त्यांच्या नातवंडाना भेटायच्या निमित्ताने, फार दिवसांनी ,\"त्या दुपारी\" शनिवारी किंवा रविवारी येऊ पाहताहेत. पुन्हा जुने विषय रंगतात. फक्त आई आता दादांबद्दल बोलायच्या ऐवजी आम्ही आमच्या लहानपणी कसा दोन खोल्यात अभ्यास केला, त्याबद्दल बोलते. बाजुला खेळता खेळता मुलाने एका कानाने हे टिपलेलं असतं आणि तो निरागसपणे विचारतो,\"आई, खरच\" त्याचा बदललेला चेहरा मला काही सांगू पाहतो. त्याला माझ्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटत आहे, हे मला स्पष्ट दिसतं. त्याच्या डोळ्यात माझी मी पाहताना माझं \"उन्हाळ्याचं वर्तुळ\" नकळत पूर्ण होतं.\nLabels: आठवणी, उन्हाळा, नातेसंबंध\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nगाणी आणि आठवणी १७ - दिल है छोटासा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T21:13:13Z", "digest": "sha1:UB2EZI6TDFEGWSWYJKP5FFG2ZFU3ZVQD", "length": 38422, "nlines": 326, "source_domain": "www.agrowon.com", "title": "अमित गद्रे | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरस, मनुक्यासाठी द्राक्षाचे नवे वाण\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे : येथील आघारकर संशोधन संस्थेने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीसाठी ‘एआरआय-५१६’ ही नवी जात विकसित केली आहे. सध्या देशभरातील सात संशोधन केंद्रांवर या जातीचा इतर पाच रसांच्या द्राक्ष जातींच्या बरोबरीने तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांकडेही या जातीच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ही जात लागवडीसाठी उपलब्ध होईल, असे संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले.\nपुणे : येथील आघारकर संशोधन संस्थेने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीसाठी ‘एआरआय-५१६’ ही नवी जात विकसित केली आहे. सध्या देशभरातील सात संशोधन केंद्रांवर या जातीचा इतर पाच रसांच्या द्राक्ष जातींच्या बरोबरीने तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांकडेही या जातीच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ही जात लागवडीसाठी उपलब्ध होईल, असे संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\n‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर ऊर्जेचा जागर\nरविवार, 18 मार्च 2018\nपुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी संस्थेने वनीकरण, शिक्षण आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम तसेच महिला गट, लोकसहभागातून संस्थेने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.\nपुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी संस्थेने वनीकरण, शिक्षण आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम तसेच महिला गट, लोकसहभागातून संस्थेने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.\nशालेय विद्यार्थ्यांना सौर दिव्यांचे वाटप.\nसौर ऊर्जेसाठी घरांवर बसविलेले पॅनेल.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nमहिला बंदीजनांनी कारागृहाची शेती केली हिरवीगार\nगुरुवार, 8 मार्च 2018\nपीक उत्पादन वाढविण्यावर भर...\nमहिला खुल्या कारागृहाची उपलब्ध जमीन वर्षभर लागवडीखाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर्षभर या शेतीतून कारागृहाच्या स्वयंपाकगृहात येथील भाजीपाला जातो. जमीन सुपीकता, दर्जेदार पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती व्यवस्थापनावर आम्ही भर दिला आहे.\n- यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे\nपीक उत्पादन वाढविण्यावर भर...\nमहिला खुल्या कारागृहाची उपलब्ध जमीन वर्षभर लागवडीखाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर्षभर या शेतीतून कारागृहाच्या स्वयंपाकगृहात येथील भाजीपाला जातो. जमीन सुपीकता, दर्जेदार पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती व्यवस्थापनावर आम्ही भर दिला आहे.\n- यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे\nप्रक्षेत्रावर बहरलेले कोबीचे पीक.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nकचरा निर्मूलनासाठी गाव आले एकत्र\nसोमवार, 1 जानेवारी 2018\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nकिनारपट्टी शेतीत रुजवतोय नवं तंत्र\nरविवार, 24 डिसेंबर 2017\nकिनारपट्टी भागातील शेती, पशूपालन आणि पूरक उद्योगासाठी गोवा राज्यातील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था ही महत्त्वाची संस्था आहे. संस्थेने एकात्मिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला आहे. संशोधन प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत संस्थेचे संचालक डॉ. एकनाथ चाकूरकर यांच्याशी साधलेला संवाद.\nकिनारपट्टी भागातील शेती, पशूपालन आणि पूरक उद्योगासाठी गोवा राज्यातील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था ही महत्त्वाची संस्था आहे. संस्थेने एकात्मिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला आहे. संशोधन प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत संस्थेचे संचालक डॉ. एकनाथ चाकूरकर यांच्याशी साधलेला संवाद.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nफळबाग, गोपालनातून शेतीला देतेय नवी दिशा\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nसौ. कविता चांदोरकर या मूळच्या मुंबई येथील रहिवासी. परंतु शेती आणि निसर्गाच्या आवडीतून त्यांनी रोवले (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे स्थायिक होऊन साडेतीन एकरांत मिश्र फळबाग फुलविली. फळबागेला गीर गोपालनाची जोड देत वेगळी ओळख तयार केली आहे.\nसौ. कविता चांदोरकर या मूळच्या मुंबई येथील रहिवासी. परंतु शेती आणि निसर्गाच्या आवडीतून त्यांनी रोवले (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे स्थायिक होऊन साडेतीन एकरांत मिश्र फळबाग फुलविली. फळबागेला गीर गोपालनाची जोड देत वेगळी ओळख तयार केली आहे.\nआंबा, काजू बागेत मसाला पिकांची लागवड\nकाचेच्या बरणीतून तूप विक्री\nफळबाग, गोपालनातून शेतीला देतेय नवी दिशा\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nगोव्याचा 'बिग' ब्रँड येणार\nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nगोवा हे पर्यटनामध्ये आघाडीचे राज्य. येथील शेतीला पर्यटन उद्योगाची जोड देत शेती आणि ग्रामीण विकासाची नव्या दृष्टिकोनातून आखणी करण्याचे काम गोवा राज्याचे कृषी, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी हाती घेतले आहे. गोव्यातील शेती आणि पूरक उद्योगाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट काय आहे, याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.\nगोवा राज्यातील शेती, पूरक उद्योगाचे सध्याचे चित्र काय आहे\nगोवा हे पर्यटनामध्ये आघाडीचे राज्य. येथील शेतीला पर्यटन उद्योगाची जोड देत शेती आणि ग्रामीण विकासाची नव्या दृष्टिकोनातून आखणी करण्याचे काम गोवा राज्याचे कृषी, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी हाती घेतले आहे. गोव्यातील शेती आणि पूरक उद्योगाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट काय आहे, याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.\nगोवा राज्यातील शेती, पूरक उद्योगाचे सध्याचे चित्र काय आहे\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nदूध, तूपनिर्मितीसह जमिनीच्या सुपीकतेचे ध्येय\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nसाहिवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत म्हणाले की दूध, तूप उत्पादनाबरोबरच शेती, आरोग्य आणि ऊर्जा या बाबींच्या अनुषंगाने साहिवाल गाय संवर्धनाकडे पाहातो.\nसाहिवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत म्हणाले की दूध, तूप उत्पादनाबरोबरच शेती, आरोग्य आणि ऊर्जा या बाबींच्या अनुषंगाने साहिवाल गाय संवर्धनाकडे पाहातो.\nसदस्यांनी उभारलेले गांडूळखत युनिट\nचारा पिकांची लागवडही केली आहे.\nपॅकींगमधून दुधाची विक्री केली जाते.\nबरणीच्या पॅकींगमधून तूपविक्री होते.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nआयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी पथ्यम रेस्टॉरंट\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nयेथे ग्राहकांना १०० प्रकाच्या आयुर्वेदिक रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे. देशी गाईच्या दुधापासून आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेल्या तुपाचा वापर आम्ही करतो. मिष्टी दही करताना मधाचा वापर केला आहे.\nयेथे ग्राहकांना १०० प्रकाच्या आयुर्वेदिक रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे. देशी गाईच्या दुधापासून आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेल्या तुपाचा वापर आम्ही करतो. मिष्टी दही करताना मधाचा वापर केला आहे.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\n'मिनरल फाउंडेशन'ने दिली ग्राम, शेती विकासाची दिशा\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nगोवा राज्यातील ‘मिनरल फाउंडेशन आॅफ गोवा’ ही संस्था शाश्वत शेती विकास, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. शेतकरी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून संस्थेने शेती आणि ग्राम विकासाला चांगली चालना दिली आहे.\nगोवा राज्यातील ‘मिनरल फाउंडेशन आॅफ गोवा’ ही संस्था शाश्वत शेती विकास, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. शेतकरी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून संस्थेने शेती आणि ग्राम विकासाला चांगली चालना दिली आहे.\nवेर्ले गावात पर्यटकांसाठी रहाण्यासाठी घरांची सोय.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/10/blog-post_24.html", "date_download": "2018-04-21T20:51:34Z", "digest": "sha1:MUUWJJCCR5OJKSWZFNY4YNR3R6F33WOT", "length": 26293, "nlines": 359, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: पाच का चौदह", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nनाही नाही मला तशी कल्पना आहे की आता मल्टिप्लेक्सचा जमाना आल्यामुळे ब्लॅकवाल्यांचा धंदा बसलाय पण ही जी मी आता एक छोटीशी गोष्ट मोठी करुन सांगणार आहे तिचा आणि ब्लॅकच्या तिकिटांचा अजाबात संबंध नाय... ते ब्लॅकने तिकिट घेऊन पिक्चर पाहायचे दिवस वेगळेच होते नाही मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघींनी असा ब्लॅकने पाहिलेला पिक्चर म्हणजे \"हैदराबाद ब्लुज\". त्यात इतकं हसायचं आहे आणि आम्ही दोघी एक-दोन रांगा अलिकडे-पलिकडे. पण काय करणार ऍडव्हान्स बुकिंग फ़ुल्ल झालं होतं आणि मला तर तिकिट घेतानाच धाकधुक. एखाद्या मुलाला बरोबर घेतलं असतं निदान त्या ब्लॅकवाल्याबरोबर डिल करायला तरी बरं झालं असतं असं नंतर वाटलं. असो इतकं विषयांतर पुरे...\nतर आज काही कामानिमित्ताने software development estimates या विषयाची जरा अधिक छाननी करत होते तर एक मस्तच template हातात पडलयं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये छोटा बदल करण्याचं काम करताय आणि त्याला मुळात ५ मिनिटं लागणार आहेत तर त्याला खरा किती वेळ लागेल म्हणजे थोडक्यात \"काय रे, तुम्ही software वाले इतका वेळ काय काम करता म्हणजे थोडक्यात \"काय रे, तुम्ही software वाले इतका वेळ काय काम करता\" असं कुणी विचारलं आणि त्याला तुम्हाला समजावायचं असेल तर हे template नक्कीच चांगलं आहे.\nम्हणजे पहा पाच मिनिटात तुम्ही कोड बदलला आणि २ मिनिटांत तो कंपाइल केला. मग तुम्हाला काही अभावित आणि अनभावित कंपायलेशन मधल्या चुका मिळतील त्या दुरुस्त करण्यासाठी साधारण १५, १५ अशी ३० मिनिटे पकडा.पण तरी का बर डम्प येतोय हे जरा जास्त डोकं लढवुन करायला हवं मग त्यासाठी अजुन एक तासभर लागेल. आणि हे काम अर्थातच तुम्हाला एकट्याने झेपेलच असं नाही मग तुमच्या आजुबाजुच्या लोकांची डोकी साधारण अर्धा तास खपवा. जाउदे शेवटी सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित लिहुन काढा जास्त नाही आठेक मिनिटांत आता पुन्हा थोड्या पुर्वीसारख्याच कंपायलेशन चुका आणि इतर डम्प इ. भानगडी. पण आता जरा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे त्याला ४ आणि १० मिनिटं. हुश्श.आता मात्र जरा एकदा स्वतः थोडं एक-एक करुन टेस्ट करा लावा जरा आणखी दहा मिनिटं. चला आता खरा प्रश्न मिळाला त्यामुळे पाचेक मिनिटांत त्यावर उतारा आणि आता मात्र थोडं आधी विचार न केलेले चेक्स इ. टाका विसेक मिनिटं, थोडे नवे फ़िचर्स ३० मिनिटं आणि पुन्हा एकदा कंपायलेशन २ मिनिटं.पुन्हा एकदा टेस्टिंग, प्रोग्राम आणि युजर डॉक्युमेंटेशन प्रत्येकी दहा मिनिटे. मध्येच तुमचे संगणकाचे काही प्रॉब्लेम्स आले असतील आणि पुन्हा काही टाइप करायचं तर त्यालाही असुदेत ना एक पंधरा मिनिटे. चला बदल तर झाले आता एकदा पुर्ण सॉफ़्टवेअर इन्स्टॉल करुन त्याचं टेस्टिंग एक दहा मिनिटं. आता हे काही पहिल्या फ़टक्यात नीट चालणार नाही मग काय लढवा डोकं एक तासभर.आणि मग आलं ना पुन्हा बर्यापैकी नवं चक्र....विश्वास बसतोय ना शेवटी हे बस्तान नीट बसवुन आणि पुन्हा एकदा कागदोपत्री (म्हणजे आपलं डॉक्युमेंटेशन इ. हो) करुन जर सगळी गोळाबेरीज केलीत तर किती वेळ लागु शकतो माहितेय शेवटी हे बस्तान नीट बसवुन आणि पुन्हा एकदा कागदोपत्री (म्हणजे आपलं डॉक्युमेंटेशन इ. हो) करुन जर सगळी गोळाबेरीज केलीत तर किती वेळ लागु शकतो माहितेय १४ तास आणि ४० मिनिटे. म्हणजे झाले ना पाच का चौदह. नाही विश्वास बसत १४ तास आणि ४० मिनिटे. म्हणजे झाले ना पाच का चौदह. नाही विश्वास बसत\nआणि आता कुणा सॉफ़्टवेअर मधल्या माणसाला तुम्ही दिवसभर (किंवा कधी कधी महिनोन महिने) काय करता असं विचारायच्या आधी याचा नक्की विचार करा. आणि तरी हे फ़क्त पाच मिनिटाचं उदाहरण आहे मग मोठमोठी प्रोजेक्टस यशस्वी करायला काय मेहनत घ्यावी लागत असेल याचा अंदाज आला की नाही मी मागे एकदा तीन महिन्यांसाठी प्लान केलेल्या प्रोजेक्टवर जवळजवळ सहा महिने खपले त्याचं गणित आता सांगायलाच नको. खरं तर मला वाटतं फ़क्त सॉफ़्टवेअर कशाला घरातलं एखादं पाच मिनिटांचं कामही कधी कधी पाच तास घेतं तेही मला वाटतं याच पद्धतीनं शोधता येईल. सगळीकडे आपलं पाच का चौदह, पाच का चौदह केलं की झालं...\nहाहाहा....अगं हे जगजाहीर असले तरी गुपित आहे गं. आता वाजवलेस ना तीनाचे तेरा...:)\nअरे बापरे आता पळायला हवं....नाहीतर माझेच (व्यावसायिक) जातभाई माझं काय करतील काही खरं नाही.....\nखरं आहे तुझे म्हणणे, ब्लॉग वर येण्याआधी, मी घरी नित्यनेमाने वैतागायची किती वेळ हे दोघेही संगणकावर खूप वेळ असायचे. अजिंक्य प्रोजेक्ट्स करिता साईट शोधतो त्याबरोबर मीही,पटापट आवर आग्रह असायचा.आता सकाळचा खूप वेळ ब्लॉग करिता जातोय.पाचच मिनिटे बघते असे म्हणता म्हणता........ लेख सही झालाय.\nअगदी खरंय अनुजाताई...संगणक आणि विशेषकरुन मायाजालात तर गुरफ़टल की काही खरं नाही....\nअगं हो अश्विनी..म्हणून तर मी म्ह्टलं ना वरती का आता पळालं पाहिजे...तूही जातभाई दिसतेस....:)\nही ट्रेड शिक्रेट्स अशी एकदम चव्हाट्यावर नाही मांडायची बाई ... आधीच मंदीचे दिवस आहेत :)\nप्रथमच आले तुझ्या (का तुमच्या\nगौरी स्वागत आणि आभार...अगं तसं हे ट्रेड सिक्रेट बर्यापैकी ओपन आहे..अजुन बरीच आहेत...पण आता तुझा सल्ला मानलाच पाहिजे...मंदीचे दिवस आहेत काय\nहे सुटलं होतं वाचायचं..\nते पाच मिनिटांचं काम.. खरंच कां असं असतं आम्हाला फक्त सॉफ्ट्वेअर वापरायचं माहिती आहे. Click and Go...... :)\nपुर्ण सॉफ़्टवेअरचं टेम्प्लेट अर्थातच वेगळं असतं...आणि टाइमलाईन पण... छोट्या चेंजसाठी कधीकधी अशा अनाहुत कारणांमुळे वेळ लागु शकतो...गाडी दुरुस्त करतानाचं असतं तसंच....\nहा हा हा...एच आरवाले काय रे नेहमीच बिलेबल नाही का ते आमच्यासारखे बिलेबल बकरे शोधतात ना\nएच आरवाले काय रे नेहमीच बिलेबल नाही का\nपॉइंट आहे. सगळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स असंच काम करतात. म्हणून तर कोणतंही प्रोजेक्ट महिनोन्‌ महिने चालतं...\nसंकेत, सॉफ्टवेअरमध्ये काय आणि इतर ठिकाणीही जिथे मोठ्या टीममध्ये कामं असतात तिथ पाचाचे तेरा चौदा व्हायचेच....\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nनदीच्या दुसर्‍या किनारी असताना...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T20:41:44Z", "digest": "sha1:TPAVQGZD4YLSW57OR67GPNUDVEG372EC", "length": 12484, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा यूरो २०१२ अंतिम सामना - विकिपीडिया", "raw_content": "युएफा यूरो २०१२ अंतिम सामना\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयुएफा यूरो २०१२ अंतिम सामना\nयुएफा यूरो २०१२ अंतिम सामना हा फुटबॉल सामना १ जुलै, इ.स. २०१२ रोजी ऑलिंपिस्की संकूल, क्यीव, युक्रेन येथे स्पेन व इटली संघात झाला.[१] यात स्पर्धेच्या गतविजेत्या स्पेन संघाने इटली संघाला ४-० ने हरवले आणि आपले अजिंक्यपद राखले. याबरोबरच स्पेनचा संघ लागोपाठ दोन वेळ ही स्पर्धा जिंकणारा ते पहिलाच संघ झाला व तसेच लागोपाठ तीन महत्वाच्या स्पर्धा युएफा यूरो २००८ आणि २०१० फिफा विश्वचषक जिंकणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय संघ झाला.[२][३]\nस्पेनला स्पर्धेच्या विजेता या नात्याने २०१३ फिफा कॉन्फडरेशन चषक मध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. स्पेन संघाने २०१० फिफा विश्वचषक जिंकला असल्यामुळे त्यांचा प्रवेश अगोदरच निश्चित झाला आहे, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यामुळे इटली संघ कॉन्फडरेशन स्पर्धेस पात्र झाला.[४]\n१ अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास\n३ संदर्भ व नोंदी\nअंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास[संपादन]\nविरूध्द निकाल गट विभाग विरूध्द निकाल\nइटली १-१ सामना १ स्पेन १-१\nआयर्लंडचे प्रजासत्ताक ४-० सामना २ क्रोएशिया १-१\nक्रोएशिया १-० सामना ३ आयर्लंडचे प्रजासत्ताक २-०\nस्पेन ३ २ १ ० ६ १ +५ ७\nइटली ३ १ २ ० ४ २ +२ ५\nक्रोएशिया ३ १ १ १ ४ ३ +१ ४\nआयर्लंडचे प्रजासत्ताक ३ ० ० ३ १ ९ −८ ०\nस्पेन ३ २ १ ० ६ १ +५ ७\nइटली ३ १ २ ० ४ २ +२ ५\nक्रोएशिया ३ १ १ १ ४ ३ +१ ४\nआयर्लंडचे प्रजासत्ताक ३ ० ० ३ १ ९ −८ ०\nविरूध्द निकाल बाद फेरी विरूध्द निकाल\nफ्रान्स २-० उपांत्य पूर्व इंग्लंड ०-० (ए.टा.) (४-२ पे.)\nपोर्तुगाल ०-० (ए.टा.) (४-२ पे.) उपांत्य जर्मनी २-१\nपंच: पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)\nगोर १ एकर कासियास (क)\nडिफे १७ आल्बारो आर्बेलोआ\nडिफे ३ गेरार्ड पिके २५'\nडिफे १५ सेर्गियो रामोस\nडिफे १८ जॉर्डी अल्बा\nमिड १६ सेर्गियो बुस्कुट्स\nमिड १४ शावी अलोन्सो\nमिड १० सेक फाब्रेगास ७५'\nफॉर २१ डेव्हिड सिल्वा ५९'\nफॉर ६ आंद्रेस इनिएस्ता ७५'\nफॉर ७ पेड्रो रॉड्रिग्स लेडेस्मा ५९'\nफॉर ९ फर्नंडो टॉरेस ७५'\nफॉर १३ यॉन माटा ८७'\nगोर १ जियानलुइजी बुफोन (क)\nडिफे ७ इग्नाझियो अबाटे\nडिफे १५ आंद्रेआ बार्झाग्ली ४५'\nडिफे १९ लिओनार्डो बोनुची\nडिफे ३ जॉर्जियो शिलीनी २१'\nमिड २१ आंद्रेआ पिर्लो\nमिड ८ क्लॉदियो मार्चिसियो\nमिड १८ रिकार्दो माँतोलिवो ५७'\nमिड १६ डॅनियल डी रोस्सी\nफॉर ९ मारियो बॅलोटेली\nफॉर १० अँतोनियो कॅस्सानो ४६'\nडिफे ६ फेदेरिको बाल्झारेट्टी २१'\nफॉर ११ अँतोनियो दि नताल ४६'\nमिड ५ थिएगो मोटा ५७'\nगट अ • गट ब • गट क • गट ड • बाद फेरी • अंतिम सामना\nयजमान पद • प्रक्षेपण • शिस्तभंग • अधिकारी • कार्यक्रम • मानांकन • प्रायोजक • सांखिकी • संघ • पात्रता\nयुएफा यूरो २०१२ अंतिम संघ\nचेक प्रजासत्ताक • ग्रीस • फ्रान्स • इंग्लंड\nक्रोएशिया • आयर्लंडचे प्रजासत्ताक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://meeakshay.blogspot.com/2006/05/", "date_download": "2018-04-21T21:14:06Z", "digest": "sha1:UJYVAMHZ3OTC37ZP6YXKS3S3LXAIMDJL", "length": 39113, "nlines": 100, "source_domain": "meeakshay.blogspot.com", "title": "मनातलं सगळं: May 2006", "raw_content": "\nआईबाबा आणि मित्रमैत्रिणींपासून हज़ारो मैल लांब असताना वाढदिवस 'साज़रा' होऊ शकतो, ही कल्पनाच मुळात असह्य आहे. त्यामुळे परवा माझ्या वाढदिवसादिवशी आणि किंबहुना त्याच्या दोन-एक दिवस आधीपासूनच 'काय कपाळ साज़रा करणार' अशी भावना झाली होती. त्यातच कार्यालयात नवीनच रुज़ू झालेला असल्याने बराच 'स्व-अभ्यास' चालू होता (ज़से स्वतःहून कॉफ़ी मेकरवर कॉफ़ी बनवायला शिकणे, इतर कर्मचाऱ्यांशी काम सोडून बाकीच्या सगळ्या विषयांवर गप्पा मारायला शिकणे, भ्रमणध्वनी प्रणाली पडताळा चमूच्या (सॉफ़्टवेअर व्हेरिफ़िकेशन ग्रुप) साप्ताहिक बैठकीत चर्चेच्या मुद्द्यांपेक्षा समोरच्या अमँडाशी दृष्टीविनोद() साप्ताहिक बैठकीत चर्चेच्या मुद्द्यांपेक्षा समोरच्या अमँडाशी दृष्टीविनोद() करण्यातली मजा अनुभवणे वगैरे) या अभ्यासात घरी येईस्तोवर इतके थकायला होते() करण्यातली मजा अनुभवणे वगैरे) या अभ्यासात घरी येईस्तोवर इतके थकायला होते() की आठवडाभराची झोप काढण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही (कार्यालयात आणि साप्ताहिक बैठकीत झोपणे तर मुळीच परवडणार नाही) की आठवडाभराची झोप काढण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही (कार्यालयात आणि साप्ताहिक बैठकीत झोपणे तर मुळीच परवडणार नाही अभ्यास कसा हो होणार नाहीतर अभ्यास कसा हो होणार नाहीतर ;)); वाढदिवस 'साज़रा' करणे तर बाज़ूलाच राहिले.\nदोन दिवसांपूर्वीच विद्यापिठातला जगजीत सिंगचा गाण्यांचा नियोजित कार्यक्रम 'हाऊसफ़ुल्ल' असल्याचे कळले होते. हा कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला असल्याने तीच वाढदिवसाची भेट असा स्वतःचा आगाऊ समज़ करून घेतला होता, आणि परीक्षा झाली की बघू, म्हणून तिकिटे आरक्षित करण्यात दिरंगाई केली होती (त्याबद्दल इकडच्या समस्त देसी जनतेने मला वेड्यात काढणेही झाले होते) वास्तविक कार्यक्रमाची घोषणा, तिकिटांसंबंधी कुणाला संपर्क करायचा वगैरे माहिती तीन महिने (अति)आगाऊच मिळाली होती, पण परीक्षा आणि अभ्यासाच्या धांदलीत तिकिटे काढायचे लक्षातच राहिले नाही, आणि आता इतक्या सुंदर कार्यक्रमाला मुकावे लागणार याची हळहळ लागून राहिली होती. तरीसुद्धा देवा (आणि दैवा) वर भरवसा ठेवून काहीही झाले तरीसुद्धा तिकीट मिळवायचा प्रयत्न करायचाच या निर्धाराने अस्मादिकांची स्वारी कार्यालयातून घरी येण्याऐवजी विद्यापिठाच्या आवारात वळली.\nअपेक्षेप्रमाणेच कार्यक्रमाला अलोट गर्दी होती. अनिवासी भारतीय आणि पाकिस्तानी कुटुंबे, विद्यार्थीवर्ग, नोकरदार, बाबागाडीतल्यांपासून ते काठी टेकत चालणाऱ्यापर्यंत सगळ्या वयाचे, सगळ्या प्रकृतींचे प्रेक्षक कार्यक्रमाला लाभले होते. साडी, सुरवार-कुर्ता वगैरे पारंपारिक पोषाखातल्या बऱ्याचज़णांनी यानिमित्ताने आपापला सांस्कृतिक दिन साज़रा करण्याचे मनावर घेतल्याचे दिसत होते. पण त्याचबरोबर आपण अमेरिकेत राहतो याचा बडेजाव मिरवणे चालू होतेच, जसे 'कूल' ऐवजी 'खूऽल' (), 'वॉटर' ऐवजी 'वॉठर्र' याप्रमाणे (उत्साहाच्या भरात कोणी एक पटेल की शहा चक्क 'गिव मी टू वॉटर्स' असे म्हणाले. भावना महत्त्वाच्या म्हणून माझ्यातल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याने त्यांचे चुकीचे इंग्रजी व्याकरण पोटात घातले), 'वॉटर' ऐवजी 'वॉठर्र' याप्रमाणे (उत्साहाच्या भरात कोणी एक पटेल की शहा चक्क 'गिव मी टू वॉटर्स' असे म्हणाले. भावना महत्त्वाच्या म्हणून माझ्यातल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याने त्यांचे चुकीचे इंग्रजी व्याकरण पोटात घातले) माझ्या दोन मित्रांना आयोजकांनी स्वयंसेवक म्हणून नियुक्त केल्याने आणि मी तूर्तास प्रेक्षक किंवा स्वयंसेवक कोणीही नसल्याने समाजसेवा करताना उडणारी त्यांची तारांबळ (विनातिकीट) माझ्या दोन मित्रांना आयोजकांनी स्वयंसेवक म्हणून नियुक्त केल्याने आणि मी तूर्तास प्रेक्षक किंवा स्वयंसेवक कोणीही नसल्याने समाजसेवा करताना उडणारी त्यांची तारांबळ (विनातिकीट) बघायला मजा येत होती. पावणेदोन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी एकदाचे तिकीट मिळाले. ते सुद्धा जिचे तिकीट होते, ती व्यक्ती न आल्याने. अर्थातच त्या तिकिटासाठी मला जास्त किंमत मोज़ायला लागली हे अधिक सांगणे न लगे (कार्यक्रमाचे शेवटचे तिकीट दोनशे डॉलर्सना विकले गेल्याचे ऐकले होते तेव्हा माझे खिसे दडपले होते, पण आयत्या वेळी मला मिळालेले हे तिकीट त्यामानाने चौपट स्वस्त पडले म्हणायला हरकत नाही) एका बाईंनी \"अरे पैंतीस डॉलरवाला तिकीट पचपन में कैसे बेच रहे हो\"चा घरगुती लढाऊपणा (अपेक्षेप्रमाणे) बघायला मजा येत होती. पावणेदोन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी एकदाचे तिकीट मिळाले. ते सुद्धा जिचे तिकीट होते, ती व्यक्ती न आल्याने. अर्थातच त्या तिकिटासाठी मला जास्त किंमत मोज़ायला लागली हे अधिक सांगणे न लगे (कार्यक्रमाचे शेवटचे तिकीट दोनशे डॉलर्सना विकले गेल्याचे ऐकले होते तेव्हा माझे खिसे दडपले होते, पण आयत्या वेळी मला मिळालेले हे तिकीट त्यामानाने चौपट स्वस्त पडले म्हणायला हरकत नाही) एका बाईंनी \"अरे पैंतीस डॉलरवाला तिकीट पचपन में कैसे बेच रहे हो\"चा घरगुती लढाऊपणा (अपेक्षेप्रमाणे)दाखवला खरा, पण \"अरे मेडम, डोलर चाहिये के साहब का गाना चाहिये\" म्हणून आयोजकांनी बाईंना कधीच चारीमुंड्या चीत केले. शेवटी शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहून सभागृहात गेलो नि स्थानापन्न झालो. तोवर जगजीतचे \"होशवालों को खबर क्या\" चालूही झाले होते.\nमंचावर अतिशय साधी सज़ावट, समोर मध्यभागी रांगोळी, डाव्या हातास साथीला सिताऱ व बासरी, मागे गिटार नि सिंथेसायझर, उजवीकडे तबला, ढोलक आणि घुंगरू, आणि मध्यभागी गज़लसम्राट स्वतः गातोय, असे ते दृश्यच त्या संध्याकाळचे पहिले समाधान देऊन गेले. जिवाचा कान करून मी शब्दन् शब्द हृदयात साठवत होतो.\nहम् लबों से कह न पाए उनसे हाल-ए-दिल कभी\nऔर वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज़ है\nऔर वो समझे नहीं ये नंतरची शांतता खूप काही सांगून गेली. त्यानंतरची खामोशी टाळ्यांच्या कडकडाटात नि 'वाहवा', 'क्या बात है' च्या गजरात कुठेशी हरवून गेली. आणि त्यानंतर सुरू झाला शब्द आणि सुरांचा चमत्कार.\nगज़ल ही खरी शब्दप्रधान गायकी. पण जगजीतच्या आवाज़ाने आणि सुरांनी गज़लेला शब्दांच्या पलीकडे नेले आहे. त्याला प्रत्यक्ष गाताना ऐकले की गीताच्या बोलांपेक्षा त्याच्या आवाज़ानेच वेड लागते. याचा अर्थ शब्दांचे मोल कमी होते असा मुळीच नाही, तर एकाच शब्दाचे किंवा शेराच्या मिसरेचे अनेक पदर तो आपल्या गायनातून उलगडून दाखवत असतो. त्यामुळे शब्दांची किंमत दुणावते असेच म्हणायला लागेल. जगजीतचा धीरगंभीर आवाज़, पण योग्य वेळी हवा तिकडे तोच गंभीर आवाज़ थोडासा खट्याळ होणं, एखाद्या मिसरेतील एक किंवा अनेक शब्द गाताना शब्दांवर ज़ोर देणं अगर शब्दांनुसार आवाज़ातले चढ-उतार सांभाळणं यांमुळे ते गाणं फ़क्त कवीचं किंवा गायकाचं न राहता आपसूक श्रोत्यांचंसुद्धा होऊन ज़ातं. तेरे बारे में जब सोचा नही था, कोई फ़र्याद तेरे दिल में दबी हो जैसे या आणि अशा कित्येक गज़लांमधून आणि कवितांमधून जगजीत सिंग नावाची जादू प्रेक्षकांना संमोहित करत होती आणि आम्ही सगळे तिच्या तालावर डोलत होतो. कोई फ़र्याद तेरे दिल में ही वास्तविक हुस्न-ए-मतला गज़ल आहे. आणि त्यातला दुसरा मतला हाच गज़लेचा गाभा किंवा हासिल-ए-गझल शेर (ज़से गाण्याचे ध्रुवपद) आहे, हे जगजीत सिंगने ती गज़ल गायल्याशिवाय पटत नाही. अर्थात याबाबत दुमत असू शकते, पण आधीच म्हटल्याप्रमाणे त्या आवाज़ातच अशी काही जादू आहे की कोणता(ही) शेर किंवा शब्द श्रोत्याच्या मनात कायमचा घर करून राहील हे गायकानेच ठरवावे आणि श्रोत्यांनी त्याला मूक मान्यता द्यावी. ऐकणाऱ्याला आपलेसे करणाऱ्या या वशीकरणाची कला लाभलेल्या निवडक व्यक्तींमध्ये जगजीत सिंग हे नाव नक्कीच आहे आणि असेलही हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले या गालिबच्या गज़लेचा मक्ता गाताना तर जगजीत गाण्यामध्ये इतका हरवून गेला, की त्याने तो मक्ता चार-पाच वेळा गायला आणि गातागाताच त्याचा अर्थसुद्धा सांगितला. मैखाना, वाइज़ यांच्यातला उपरोधात्मक परस्परसंबंध, तो गाण्यातून तसेच विनोदातून स्पष्ट करताना तसेच इतरही काही शेर समज़ावून सांगताना त्याने दाखवलेली विनोदबुद्धी, हित्ने इन्शाची कल चौदवी की रात थी गाताना प्रत्येक शेराची सानी मिसरा टाळ्या घेत होती. 'मक्ता पेश करता हूं, इन्शाजी की गज़ल है, हित्ने इन्शा' म्हटल्यावर अवघे सभागृह कान टवकारून बसले.\nबेदर्द ,सुननी हो तो चल, कहता है क्या अच्छी गज़ल,\nआशिक तेरा, रुसवा तेरा, शायर तेरा, इन्शा तेरा\nसानी मिसरा गाऊन झाल्यावर उमटलेले वावा-वावा आणि तोच टाळ्यांचा कडकडाट कान भरून साठवून घेतला. सरकती जायें है रुखसी नकाब आहिस्ता आहिस्ता च्या वेळी तर पहिल्या ओळीपासून श्रोत्यांनी ठेका धरला होता आणि 'आहिस्ता आहिस्ता' म्हणायला सुरुवात केली होती. हया यकलख्त आई और शबाब नंतरचे आणि दबे होठों से देते हैं जवाब नंतरचे, इधर तो जल्दी जल्दी है, उधर नंतरचे आहिस्ता आहिता तर श्रोत्यांनीच पूर्ण केले. वो बेदर्दी से सरकाते हैं अमी और मैं कहूं उनसे मधल्या बेदर्दी वर घेतलेल्या हरकती तर निव्वळ अप्रतिम ठुकराओ के अब के प्यार करो, मैं नशे में हूं मधल्या नशा शब्द गातानाच्या वेळची त्याच्या आवाज़ातली नशा, मैं नशे में हूं वरच्या हरकती खरोखरच सगळ्यांनाच चढल्या होत्या असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मी इथे ते लिहिण्यापेक्षा आणि तुम्ही वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐकून झिंगण्यातच खरी मौज आहे. होठों से छू लो तुम, तुम इतना जो मुस्करा रहे हो, वो कागज़ की कष्टी वो बारिश का पानी या 'टिपिकल' जगजीत गज़लासुद्धा झाल्या. मात्र त्यातले माझ्या आवडीचे काही शेर त्याने न गायल्याने मी ज़रा खट्टू झालो (पण जरासाच ठुकराओ के अब के प्यार करो, मैं नशे में हूं मधल्या नशा शब्द गातानाच्या वेळची त्याच्या आवाज़ातली नशा, मैं नशे में हूं वरच्या हरकती खरोखरच सगळ्यांनाच चढल्या होत्या असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मी इथे ते लिहिण्यापेक्षा आणि तुम्ही वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐकून झिंगण्यातच खरी मौज आहे. होठों से छू लो तुम, तुम इतना जो मुस्करा रहे हो, वो कागज़ की कष्टी वो बारिश का पानी या 'टिपिकल' जगजीत गज़लासुद्धा झाल्या. मात्र त्यातले माझ्या आवडीचे काही शेर त्याने न गायल्याने मी ज़रा खट्टू झालो (पण जरासाच ः) ) काही गज़लांची चित्रपटीय आवृत्ती आणि प्रत्यक्ष मैफ़िलीतील आवृत्ती यांतला फ़रकसुद्धा ज़ाणवत होता, पण चित्रपट संगीताला मिळणारी आधुनिक तंत्रज्ञानाची ज़ोड, एकूणच गाण्याचे संदर्भ, गरज़ यांनुसार ती आवृत्ती,ते गाणे घडत असते. प्रत्यक्ष मैफ़िलीची गोष्टच काही वेगळी असते आणि मजा और असते. चित्रपटातील अशी काही गाणीच हृदयात घर करून राहिल्याने ती प्रत्यक्षात मैफ़िलीत ऐकताना त्यांचा पुरेपूर आनंद लुटता येतोच असे नक्कीच नाही. मात्र दोन्हींच्या संदर्भांतला फ़रक लक्षात घेता अशी मजा लुटणे तितकेसे कठीणही नसते एव्हढे मात्र सांगू शकतो. खरे तर जगजीतची काही गाणी ही अतिशय सुमार दर्जांच्या चित्रपटांमध्ये होती. गाणी लोकांच्या हृदयांत अज़ूनही आहेत, चित्रपट नक्कीच नाहीत.\nगाताना ध्वनीनियंत्रकांना आणि वादक साथीदारांना सूचना देणे, 'मॉनिटरमें बेस कम करो', 'सितार बढाओ' हे सगळेसगळे श्रोत्यांना सुखावून ज़ात होते. गाण्याच्याच ज़ोडीला गाणे चालू असतानाच सितार-तबला, तबला-घुंगरू जुगलबंदी आणि बासरी, सिंथेसाइझर, गिटार यांचे 'सोलो' आविष्कार ज़बरदस्त परिणाम साधून ज़ात होते आणि अर्थातच टाळ्यांची बिदागी घेऊन जात होते. प्रामाणिकपणे आणि तितक्याच तन्मयतेने साथ करणाऱ्या आपल्या या सगळ्या साथीदारांबद्दलचे प्रेम आणि कृतज्ञता जगजीत त्यांना आपली कला सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी देऊन व्यक्त करत होता, असेच मला वाटले. आणि त्यातच या कलाकाराचे मोठेपण सामावले आहे.\nकार्यक्रमाच्या शेवटी नित्यनेमाचे आभार प्रदर्शन वगैरे झाले; आणि कार्यक्रमाची सांगता होतानाच २५ मे सुद्धा उजाडला होता. प्रेक्षकांनी जगजीतबरोबर छायाचित्र काढण्यासाठी रांग लावली होती; पण दैवाने यावेळी मला घरी झोपायला न्यायचे ठरवले होते. मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात जगजीतचे एकेक गाणे असे काही सुखावून गेले होते की मला माझ्या वाढदिवसाची अमूल्य आणि अविस्मरणीय भेट मिळाली होती. कार्यक्रमाला एकटाच होतो आणि कदाचित त्यामुळेच एकाग्र चित्ताने गाणी आणि गज़ला ऐकता आल्या, ज़गता आल्या. माझ्या कानांनी ज़े ऐकले, डोळ्यांनी ज़े पाहिले, ते तुमच्या मनात पोचवण्यासाठी हा वृत्तांताचा खटाटोप. मध्यंतरातले थंडगार बटाटवडे आणि कोल्ड्रिंकवर वाया गेलेल्या वेळ आणि पैशाची काही किंमतच उरली नव्हती. घरी आल्यावर सर्वसाक्षीकाकांचे सुंदर शुभेच्छापत्र आणि ज़ोडीला मनोगतींच्या शुभेच्छा ही आणखी एक भेट त्यामुळे जगजीतचे हेच शब्द नव्याने ज़गायला मिळाले -\nमुझको कदम कदम पे भटकने दो वाइज़ों\nतुम अपना कारोबार करो,मैं नशे में हूं\nटॅगिंगचा खेळ कदाचित आपल्याला माहीत असेल. एखाद्या विषयाशी संबंधित प्रश्नांची आपण उत्तरे द्यायची आणि आपल्या परिचितांना/मित्रांना तेच प्रश्न विचारून त्यांची या संदर्भातील मते जाणून घ्यायची आणि त्यांनी हीच साखळी पुढे चालवायची असे या खेळाचे स्वरूप आहे. बुक-टॅगिंग हा त्यातला माझा एक आवडता प्रकार. हाच उपक्रम मराठी ब्लॉगविश्वातही राबवावा, या हेतूने हा लेखप्रपंच.\nज्याने हा खेळ चालू केला तो माझा मित्र नंदन होडावडेकर याचे या निमित्ताने पुन्हा एकदा आभार आणि त्याच्या मराठी जगण्याच्या नि जगवायच्या या प्रयत्नांमध्ये माझे खारूताईचे योगदान.\nया खेळात अर्थात सर्वप्रथम महत्त्वाचे आहे ते आपले सहकार्य. पुस्तकांविषयी विचारलेल्या काही प्रश्नांची कृपया यथामती उत्तरे आपापल्या ब्लॉगवर लेख (पोस्ट) लिहून द्यावीत आणि शक्य झाल्यास तुमच्या परिचित/अपरिचित मराठी भाषक ब्लॉगर्सना (३ ते ५) हेच प्रश्न विचारावेत. सध्या मराठी अनुदिनीकारांची संख्या २०० च्या पुढे गेली असल्याने ही साखळी बरीच वाढू शकेल, नवीन पुस्तकांच्या आणि ब्लॉगर्सच्या ओळखी होतील आणि छोट्याशा प्रमाणावर का होईना, माहितीच्या या महाजालात मराठी पुस्तकनिष्ठांची एक मांदियाळी तयार होईल.\nअसो, नियमांत अधिक वेळ न घालवता मी माझ्यापासून प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतो\n१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -\nमूळ लेखिकाः तस्लीमा नसरीन\nमराठी अनुवादः लीला सोहनी\n२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -\nबांगलादेशच्या स्वातंत्राच्या वेळी तेथे उसळलेल्या जातीयवादी हिंसाचाराचे आणि तेथील हिंदूंच्या मनातील दहशतीचे,त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, आदर्शवाद विरुद्ध व्यवहारी वृत्ती या झुंजीचे सुंदर चित्रण केलेले हे पुस्तक. आणि ते केले गेले आहे ते एका हिंदू बंगाली कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून. प्राण गेला तरी बांगलादेश ही मातृभूमी असल्याने तिला सोडून ज़ाणे ज़मणार नाही या आदर्शवादाला प्राणपणाने ज़पणारे या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सुधामयबाबू दत्त, त्यांचा बेरोज़गार पण तरीही वडिलांप्रमाणेच कणखर,जिद्दी/हट्टी मुलगा सुरंजन, हट्टी मुलाच्या जिद्दीला कंटाळून नि परिस्थितीच्या हातात स्वतःला सोपवून आला दिवस आज़ारी नवऱ्याच्या सेवेत निष्ठापूर्वक व्यतीत करणारी त्याची आई किरण्मयी आणि सुरंजनची धाकटी बहीण माया असे हे कुटुंब. मायाचे जहांगिर नावाच्या एका मुस्लिम युवकाबरोबर प्रेमसंबंध आहेत, जो सुरंजनचा मित्र आहे. जातीयवादी दंगलींच्या पार्श्वभूमीवर हे प्रेमसंबंध, आणि एकूणच या कुटुंबाचे शेजारपाजारच्या मुस्लिम कुटुंबांशी असलेले पूर्वीचे सलोख्याचे संबंध, सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात झालेले बदल/स्थित्यंतरे, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनातील विचारांची वादळे, त्यांची स्वतःशीच होत असलेली भांडणे, स्वतःचीच समज़ूत काढणे, त्याचबरोबर आपल्या प्रिय मुला-मुलीबाबत, आई-बाबांबाबत वाटणारी काळजी आणि प्रेम या सगळ्याचे परिणामकारक चित्रण करणारे सुंदर, सजीव, छोटे-मोठे प्रसंग हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. माया घरातून गायब होणे, तिच्यावरील बलात्काराच्या बातमीने हादरलेले दत्त कुटुंब आणि त्यातूनच उद्विग्न झालेल्या सुरंजनने एका वेश्येला घरी बोलावून तिच्यावर 'बलात्कार' करून अघोरी सूड उगवण्याचा अन् आत्मसमाधान शोधण्याचा केलेला अनाकलनीय प्रयत्न, अखेर परिस्थितीला शरण जाऊन मोडून पडलेला सुधामयबाबूंचा आदर्शवाद आणि दत्त कुटुंबाची बांगलादेश सोडून ज़ाण्याची तयारी हा कथेचा नि पुस्तकाचा शेवट.\nछोटे-मोठे पण तरीही महत्त्वाचे प्रसंग जिवंत करणारी, व्यक्तिरेखेच्या मनाचे बारीकसारीक पैलू उलगडून दाखवणारी लेखनशैली. सहज आणि प्रवाही अनुवाद. पण दंगलीतल्या आर्थिक आणि मनुष्यहानीची कल्पना देणारी आकडेवारी, वर्तमानपत्रातल्या वास्तववादी तसेच अतिरंजित बातम्या ही पुस्तकाच्या आणि लेखनाच्या सौंदर्याला नि परिणामकारकतेला काहीसे गालबोट लावते असे माझे मत आहे. निर्घृण कृत्यांची, मानसिक हानीची आणि अनुभवांची तुलना आणि मोजदाद आकडेवारीने करता येत नाही. अनुभवांनी पोळलेली माणसे आकडेवारीच्या पलीकडची असतात हेच खरे नाही का\nमूळ लेखिका तस्लीमाबाईंना या पुस्तकाबद्दल बरेच पुरस्कार मिळाले असून बांगलादेशातील कट्टरपंथियांच्या रोषासही त्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांची हत्या करणाऱ्यास या मूलतत्त्ववादी, धर्मांध संघटनांकडून खास पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचेही सर्वश्रुत आहे.\nअनुवादिका लीलाताई सोहनी यांनाही या अनुवादासाठी महाराष्ट्र शासनातर्फ़े विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.\n३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -\nतशी बरीच आहेत जसे श्रीमान योगी, स्वामी, मृत्यंजय, पु. ल. ची बहुतेक सगळी पुस्तके, भा. रा. भागवतांचे बालसाहित्य इ. पण चाकोरीबद्ध नसलेली किंवा वेगळी पण तरीही प्रभावी वाटलेली अशी म्हणजे -\nमहात्म्याची अखेर - जगन फडणीस\nझुलवा - उत्तम बंडू तुपे\nहिटलर - वि. स. वाळिंबे\nएक होता कार्व्हर - वीणा गवाणकर\nबनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर\n४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-\nभावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर\nगीतारहस्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nस्मृति-चित्रें - लक्ष्मीबाई टिळक\nगारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे\nययाती - वि‌. स. खांडेकर\n५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -\n'कोल्हाट्याचं पोर' हे डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे पुस्तक खूप आवडले. कोल्हाटी समाजातल्या लोकांचे हलाखीचे जीवन, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, निकृष्ट सामाजिक दर्जा नि वास्तववादी जगाशी दूरान्वयानंही नसलेला संबंध, पण तरीही किशोररावांसारख्या काही नवोदितांची जिद्द, जगण्यावरचे प्रेम,पुरोगामी विचार यांमुळे या समाजाला दिसलेले प्रगतीचे नवकिरण या सगळ्याचे चित्रण, किशोररावांची त्यांच्या आईसाठीची भक्ती, प्रेम आणि मानसिक गुंतवणूक यांचे चित्रण हे खरोखरच वाचनीय आहे.\nकिशोररावांनी एका बक्षीस समारंभाच्या वेळी सांगितलेले त्यांचे अनुभव जेव्हा त्यांच्याच हातून बक्षीसरुपात मिळालेल्या पुस्तकातून, त्यांच्याच शब्दांत जिवंतपणे अनुभवायला मिळाले तेव्हा त्या बक्षीसाचे खरे मोल कळले असे म्हणावयास हरकत नाही.\nहा खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी पुढील ५ खेळाडूंची निवड करण्याची प्रक्रिया माझ्यातर्फ़े सध्या चालू असून येत्या आठवड्यात ती पूर्ण होईल अशी आशा आहे. तेव्हा फिरून इथे चक्कर टाकण्याचे आमंत्रण आगाऊच देऊन ठेवतो ः)\nमी निवडलेली पहिली खेळाडू: राधिका\nमी निवडलेली दुसरी खेळाडू: अदिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t20335/", "date_download": "2018-04-21T20:50:30Z", "digest": "sha1:MH3GGQFFYC7YVBT7UQKSCQ35KQ4DDW5I", "length": 2601, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-तृषार्त चातक", "raw_content": "\nचिरडली भूई आकाश फाटले\nउन्हाच्या झळयांनी शिवार पेटले\nशुष्क कंठात प्राण दाटले\nवावटळ गेली उडवून धूळ\nअवकळा आली कुठून पांगूळ\nनभी नजर चातकाची लागली समाधी\nतृषापुर्ती पुरते मिळेल का पाणी \nकरड्या रंगांचा थवा उडाला उडाला\nकोरड्या चोचीत नाही थेंबही पडला\nबरसुदे आता सर बरसुदे सर\nभारावला भाता विनवितो आर्त स्वर\nकरी कृपा देवा बरसुदे जल जल\nअमृताहूनही गोड लागी उदकाचे बोल.\nकवी : सचिन निकम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-weather-877", "date_download": "2018-04-21T21:18:27Z", "digest": "sha1:CY6XLVWVGIYXYIC7YD7KN6EZGSTASWKF", "length": 19104, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, weather | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात काही ठिकाणी मुसळधार\nराज्यात काही ठिकाणी मुसळधार\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nमंगळवार(ता. 12)पर्यंत कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nपुणे ः राज्यातील काही भागांत हवेचा दाब कमी झाल्याने मध्य महाराष्ट्रातील बारामती, पाडेगाव येथे मुसळधार पाऊस पडला.\nकोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून, कोकणातील भात, तर मध्य महाराष्ट्रातील तूर, बाजरी, मराठवाडा व विदर्भातील कापूस, तूर, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला.\nयेत्या सोमवार(ता. 11)पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.\nसध्या राज्यातील काही ठिकाणचे हवेचे दाब 1000 ते 1004 हेप्टापास्कलच्या दरम्यान आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.\nशुक्रवारी (ता. 8) कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मावळ, मुळशी, नाशिकमधील इगतपुरी, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.\nउर्वरित भागात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी कडक ऊन पडले होते. त्यामुळे हवामानात आर्द्रता वाढून कमाल तापमानातही वाढ झाली होती. मराठवाडा व विदर्भातील काही भागांत हलका पाऊस पडला. अनेक भागांत हवामान ढगाळ होते. काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र आहे.\nगुरुवारी (ता. 7) सायंकाळी कोकणातील हर्णे येथे 80 मिलिमीटर पाऊस पडला. तर मंडणगड, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख येथेही 70 मिलिमीटर पाऊस पडला. तर शिरगाव, ताम्हिणीच्या घाटमाथ्यावर 70, कोयना 60 मिलिमीटर पाऊस पडला.\nमध्य महाराष्ट्रातील बारामती येथे सर्वाधिक 130 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पडेगाव येथे 110, खटाव, वडूज, मोहोळ, फलटण येथे 90 मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील वाशी येथे 110 मिलिमीटर पाऊस पडला.\nतर भूम, उमरगा येथे 80, आष्टी, पाटोदा येथे 70 मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील मौदा येथे 80 मिलिमीटर पडला. दिग्रस येथे 60, काटोल 50, अरणी 40 मिलिमीटर पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nशुक्रवारी (ता. 8) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)\nकोकण ः हर्णे 80, महाड, मंडणगड, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख 70, दापोली 60, श्रीवर्धन 50, गुहागर, म्हसळा 40, चिपळून, कणकवली, सावंतवाडी,\nवैभववाडी 30, माणगाव 20, दोडामार्ग, खेड, लांजा, राजापूर, सांगे 10.\nमध्य महाराष्ट्र ः बारामती 130, पडेगाव 110, खटाव, वडुज, मोहोळ, फलटण 90, अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा 80, आटपाडी, कराड, सांगोला, सातारा,\nविटा, वाई, जत, जेऊर, पंढरपूर 60, इंदापूर, जामखेड, करमाळा, माढा, पुरंदर, सासवड, राधानगरी, सांगली, श्रीगोंदा, तासगाव 50, चांदगड, कर्जत, वेल्हे 40,\nबार्शी, भोर, दौंड, जावळीमेधा, खंडाळा, बावडा, कोरेगाव, पलूस, पन्हाळा, पाथर्डी, पुणे, शेवगाव, शिरोळ, वाळवा, इस्लामपूर 30, नगर, आजरा, दहिवडी,\nगडहिंग्लज, गारगोटी, हातकणंगले, कडेगाव, कवठेमहाकाळ, महाबळेश्वर, मिरज, नेवासा, पाटण, पौंड, मुळशी, शाहूवाडी, शिरूर, घोडनदी, सोलापूर 20,\nगगनबावडा, शिराळा, वडगावमावळ 10.\nमराठवाडा ः वाशी 110, भूम 90, उमरगा 80, आष्टी, पाटोदा 70, वडवणी 60, अहमदपूर, चाकूर, गेवराई, जालना, लोहारा, परंडा, रेणापूर, शिरूर कासार 50,\nअंबड, देगलूर 40, बिल्लोली, ढालेगाव, गंगाखेड, परळी वैजनाथ, पूर्णा, सेलू 30, अंबेजोगाई, औरंगाबाद, बदनापूर, धारूर, गंगापूर, केज, कळंब, मानवत, मुखेड,\nनायगाव, खैरगाव, उस्मानाबाद, पाथरी, सोनपेठ, तुळजापूर, उदगीर 20, घनसांगवी, हिमायतनगर, हिंगोली, जळकोट, जिंतूर, कळमनुरी, माजलगाव, मुदखेड,\nविदर्भ ः मौदा 80, दिग्रस 60, काटोल 50, अरणी 40, चिमूर, घाटंजी, पांढरकवा, यवतमाळ 30, भामरागड, दारव्हा, कामठी, लाखानी, मूर्तिजापूर, नांदगाव,\nकाजी, नेर 20, अहिरी, अंजनगाव, चिखलदरा, धानोरा, जळगाव, जामोद, कळंब, महागाव, मोहाडी, नागपूर, नांदुरा, नरखेडा, राळेगाव, रिसोड, सिंरोचा 10.\nघाटमाथा ः शिरगाव, ताम्हिणी 70, कोयना (पोफळी) 60, दावडी 50, डुंगरवाडी 40, भिरा, अंबोणे 30.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/latest-cooler-master+power-banks-price-list.html", "date_download": "2018-04-21T21:35:20Z", "digest": "sha1:RQ7OAEUY6IXTX65PQJWH7HB3TL6TXZAH", "length": 14355, "nlines": 417, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कूलर मास्टर पॉवर बॅंक्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nLatest कूलर मास्टर पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nताज्या कूलर मास्टर पॉवर बॅंक्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कूलर मास्टर पॉवर बॅंक्स म्हणून 22 Apr 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 7 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक कूलर मास्टर C 2011 PAZQ पिंक 999 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कूलर मास्टर पॉवर बॅंक्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पॉवर बॅंक्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nशीर्ष 10कूलर मास्टर पॉवर बॅंक्स\nताज्याकूलर मास्टर पॉवर बॅंक्स\nकूलर मास्टर C 2021 गगतो स्० 5600 मह बॅटरी चार्जेर W\n- असा चार्जिंग तिने 8 hrs\n- आउटपुट पॉवर 5 V\nकूलर मास्टर C 2011 PAZQ पिंक\n- बॅटरी कॅपॅसिटी 3000 mAh\nकूलर मास्टर C 2011 BAZQ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 3000 mAh\nकूलर मास्टर C 2011 KAZQ ब्लॅक\n- बॅटरी कॅपॅसिटी 3000 mAh\nकूलर मास्टर C 2022 KAZQ स्० 6000 मह पॉवर फोर्ट ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nकूलर मास्टर पॉवर फोर्ट रिचार्जेअबले पॉवर बॅकअप बट्ट\n- बॅटरी कॅपॅसिटी 3000 mAh\nकूलर मास्टर पॉवर फोर्ट 5600 मह C 2021 नितो स्० पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://quest.org.in/content/ankur-exhibition-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T21:03:25Z", "digest": "sha1:P4GC6WGLTTUMHCPGEDZTIF6M56M6CMO4", "length": 1656, "nlines": 32, "source_domain": "quest.org.in", "title": "Ankur Exhibition: 'विकास बाळाचा, सहभाग सर्वांचा' | Quality Education Support Trust", "raw_content": "\nAnkur Exhibition: 'विकास बाळाचा, सहभाग सर्वांचा'\nमुलांच्या ०-६ वयोगटातील विकासाचे टप्पे कोणते आणि त्यात मोठ्यांचा सहभाग कसा असू शकतो याबद्दल एक प्रदर्शन - एकात्मिक बाल विकास सेवा योजना (पालघर जिल्हा), सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस (पुणे) आणि क्वेस्ट या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४-२५ फेब्रुवारीला वाकी, ता. विक्रमगड, जिल्हा पालघर येथे झाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/page/38/", "date_download": "2018-04-21T21:15:01Z", "digest": "sha1:N2WTW6ZLIGY777EK7IJ76K3D3C6ARX6C", "length": 6554, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 38", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पान ३८\nमराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या आणि नामवंत मराठी कवींच्या कवितांचा संग्रह.\nपुन्हा एकदा वळण नवे\nकळेना कोणती चालावी वाट\nबायको... बायको... बायको... म्हणजे कोण असते\nएक मुलगी स्वतःचे सर्व काही सोडून अगदी आडनावापासून\nआता राहिलेत कुठे खांदे\nपण डोळेच पडलेत कोरडे\nघर एक इवलसं, प्रेमाने थाटलेलं\nसुख - दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/students.html", "date_download": "2018-04-21T21:44:56Z", "digest": "sha1:AKRQPQPOZIJ6CWXA5PZLZGIMGXMVLKB3", "length": 11505, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "students - Latest News on students | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nबिस्किट, चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा\nशाळेत वाटप केलेल्या बिस्किट आणि चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.\nधक्कादायक : शरीरातून दुर्गंध येतोय सांगत 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं\nदिल्लीच्या सरोजनी निगरमध्ये असलेल्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील 7 विद्यार्थ्यांना शाळेतील काढून टाकलं आहे. या 7 विद्यार्थ्यांच्या शरीरातून दुर्गंध येत असल्यामुळे श्रीमंत घरातील मुलांना याचा त्रास होत असल्याने त्यांना काढून टाकलं आहे. पीडित मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी शाळेला पुन्हा विद्यार्थ्यांना घेण्याची विनंती केली आहे. मात्र शाळेने पालकांवर आरोप लावले आहेत की त्यांनीच शाळेतून काढून टाकले आहे.\nमदरसा, मस्जिदकडून पोलीस भरतीला आलेल्यांची सोय\nपोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.\nमध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)\nदादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे.\nराज्य शासनाच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित\nराज्यातील सव्वा पाच लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी केवळ 5 टक्के म्हणजे 78 हजार 527 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळालाय.\nपरीक्षाकेंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा\nप्राथमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा या परीक्षाकेंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा बघायला मिळत आहे.\nअभ्यास न झेपल्याने तीन मुलांनी घर सोडले\nअभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दोन अल्पवयीन मुलांनी चक्क घर सोडून दिलेय. ही तिन्ही मुले आठदिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांनी आपल्या आजीला एक चिठ्ठी लिहिलेय. त्यात त्यांनी अभ्यासचा ताण होत असल्याचे म्हटलेय.\nपंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिल्या 'या' टिप्स\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालकटोरा स्टेडियमवर १० कोटींहुन अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला.\nपंतप्रधान करतील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'\nदिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधून पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.\nपंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांसाठी खास पुस्तक...\nमन की बात द्वारे देशवासीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.\nनाशिक: सूर्य नमस्कार यज्ञात विद्यार्थ्यांचा सहभाग\nदेशात सूर्यनमस्कार दिनचं निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या सूर्य नमस्कार यज्ञात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला.\nशिक्षिकेने शिक्षा म्हणून चिमुकलीचे केस उपटले\nशिक्षिकेनं केजीच्या वर्गातल्या दोघा विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली. अगदी त्यांचे केस उपटून त्यांना मारझोड केली.\nविद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याची अनोखी स्पर्धा\nआता बातमी एका अनोख्या स्पर्धेची...मुंबईतल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने त्यांच्या चार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. विद्यार्थी स्पर्धकांकडून बिझनेस मॉडेल सादर करण्यास सांगितलं. त्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे.\nशाळेची बस आणि ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू\nइंदूरमध्ये शाळेची बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nगरजू विद्यार्थ्याला राष्ट्रवादी देणार आर्थिक पाठबळ : शरद पवार\nभविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येवू नये म्हणून मोठा निधी उभारण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा भर राहील.\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-231-rate-new-raisin-tasgaon-sangli-4762", "date_download": "2018-04-21T21:02:26Z", "digest": "sha1:2TRV62KUF2GVOEQKYHTBQUIJRDUYJHCQ", "length": 15629, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 231 rate to new raisin in Tasgaon, Sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतासगाव बाजार समितीत नव्या बेदाण्याला उच्चांकी २३१ दर\nतासगाव बाजार समितीत नव्या बेदाण्याला उच्चांकी २३१ दर\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nतासगाव, जि. सांगली : यावर्षीच्या नव्या बेदाण्याचे बाजारपेठेत आगमन झाले आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आजच्या सौद्यांत पाच दुकानांत तब्बल दोन टन नव्या बेदाण्याची आवक झाली. हंगामातील पहिल्या बेदाण्याला तब्बल प्रतीकिलो २३१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. आज ३१ गाड्यांची आवक झाली.\nतासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार आवारात आज नव्या बेदाण्याचे सौदे उत्साहात सुरू झाले. बेदाणा सेल हॉलमध्ये सौद्यात दत्तात्रय शिवलिंग सगरे (मांजर्डे) यांच्या नव्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी २३१ रुपये किलो दर मिळाला.\nतासगाव, जि. सांगली : यावर्षीच्या नव्या बेदाण्याचे बाजारपेठेत आगमन झाले आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आजच्या सौद्यांत पाच दुकानांत तब्बल दोन टन नव्या बेदाण्याची आवक झाली. हंगामातील पहिल्या बेदाण्याला तब्बल प्रतीकिलो २३१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. आज ३१ गाड्यांची आवक झाली.\nतासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार आवारात आज नव्या बेदाण्याचे सौदे उत्साहात सुरू झाले. बेदाणा सेल हॉलमध्ये सौद्यात दत्तात्रय शिवलिंग सगरे (मांजर्डे) यांच्या नव्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी २३१ रुपये किलो दर मिळाला.\nधारेश्‍वर ॲग्रो अँड कोल्ड स्टोअरेजचे भूपाल पाटील यांच्या दुकानात सौदा झाला. रोहिणी ट्रेडिंग कंपनीचे मुन्ना मुंदडा यांनी खरेदी केला. गौरीशंकर ट्रेडिंग कंपनी, सतीश ट्रेडिंग कंपनी, बोडके ब्रदर्स आणि स्नेहल ट्रेडर्स या दुकानांत आज नव्या बेदाण्याचे सौदे झाले. या वेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू, अशोक बाफना, केतन सुचक, राम माळी, सुभाष हिंगमिरे, रमण अरोरा, जगन्नाथ हिंगमिरे, रितेश मजेठीया, एम. एम. पटेल, सुभाष पैलवान, सतीश माळी, राजू कुंभार, राहुल बाफना, विनायक हिंगमिरे, मुकेश पटेल, शिवरुद्र हिंगमिरे, किरण बोडके, अनुज बन्सल, रूपीन पारीख, सतोष कोष्टी आदी उपस्थित होते.\nआजच्या सौद्यातत पाच टन नव्या बेदाण्याची आवक झाली. त्याला १३५ ते २३१ रुपये असा दर मिळाला. बाजारात २० हजार ५५० बॉक्‍स (३१ गाड्या) ची आवक झाली. १५ हजार ३६० (२३ गाड्या) बॉक्‍सची विक्री झाली. दरम्यान, सभापती रवींद्र पाटील व सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांनी विश्‍वासाने बेदाणा सौद्यासाठी आणण्याचे आवाहन केले आहे.\nतासगाव उत्पन्न बाजार समिती agriculture market committee\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-agitation-sangli-district-maharashtra-1079", "date_download": "2018-04-21T21:06:59Z", "digest": "sha1:N7LXZPKMG6HJ22EGCLH6HSTIWVUM4B42", "length": 14737, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Farmers Agitation in Sangli District, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळी भागात तलाव भरून देण्यासाठी उपोषण\nदुष्काळी भागात तलाव भरून देण्यासाठी उपोषण\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nसांगली ः जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. सध्या ताकारी, आरफळ, टेंभू, म्हैसाळ योजना सुरू आहे. मात्र, या तिन्हीही योजनांतून दुष्काळी भागातील तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवारी (ता. १४) शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.\nदुष्काळी भागातील तलाव आठ दिवसांत भरून न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, माणिक माळी, इसाकभाई सौदागर, शिवाजीराव पाटील आदींनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.\nसांगली ः जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. सध्या ताकारी, आरफळ, टेंभू, म्हैसाळ योजना सुरू आहे. मात्र, या तिन्हीही योजनांतून दुष्काळी भागातील तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवारी (ता. १४) शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.\nदुष्काळी भागातील तलाव आठ दिवसांत भरून न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, माणिक माळी, इसाकभाई सौदागर, शिवाजीराव पाटील आदींनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.\nस्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकरऱ्यांचे सरसकट कर्ज माफ व्हावे, येरळा नदीत पाणी सोडावे, दुबार पेरणीसाठी जाहीर केलेले दहा हजार रुपये विनाविलंब मिळावेत आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.\nदुष्काळी भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ सिंचन योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलाव अद्यापही भरून दिले नाहीत. यामुळे द्राक्ष पिकासह डाळिंब पिकाला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे शासनाने दुष्काळी भागातील तलाव लवकरात लवकर भरून द्यावेत, अशी मागणी केली आहे.\nम्हैसाळ सिंचन द्राक्ष डाळिंब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://majhiyamana.blogspot.com/2010_09_01_archive.html", "date_download": "2018-04-21T21:04:32Z", "digest": "sha1:PEFUBJYJYSF4I7ADEIZKLPHOPAQK3ILY", "length": 83818, "nlines": 415, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: September 2010", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nकामगार जीवनातील एक दिवस\nही दिनचर्या वाचण्यापूर्वी इथे अपेक्षित असलेला कामगार म्हणजे आधुनिक जगतात संगणक नामे यंत्रावर संपूर्णपणे किंवा दिवसाच्या कामाच्या तासातले निदान ८०% तास संगणकावर काम करतो अशी व्याख्या आहे याची कृ नो घ्या.\nसकाळी सकाळी शक्यतो कंपनीच्या बसने हा कामगार कामावर आला की आधी वंदू तुज प्रमाणे संगणक सुरु करतो. उगाच चला म्हणून उंदीर मामांनाही हाय करतो आणि आजूबाजूच्या इतर कामगार मित्रांकडे नजर टाकतो...ओझरती नजर आपल्या साहेब या विशेष श्रेणीतल्या कामागाराकडेही गेलेली असते पण तो तसे अजिबात दाखवत नाही. त्या झलक नजरेमधून सर्वप्रथम साहेब आहेत का आणि असल्यास त्यांचा मूड या दोन्हीच्या निरीक्षणामधून आपला उर्वरित दिनक्रम आखायला त्याला मदत होते. आता मायबाप कंपनी सरकारच्या कृपेने त्याचा गणपती बाप्पा सुरु झालं असेल तर तो चेहऱ्यावर कामाने पछाडलेपणाचा एक भाव आणून आपली गरम,जी, थोबाड्पुस्तिका अशी अनेक मेल अकौंट उघडून त्यामध्ये ताझी खबर काय आहे त्यानुसार या..........हु म्हणून कामाला म्हणजेच त्या मेलना उत्तर, त्यातली काही तत्परतेने इतर कामगार आणि मित्रमंडळीच्या अकौंटला पाठवणे अशी अति महत्वाची काम करतो. मधेच त्याला आपल्याला एक आउट लूक किवा लोटस नोट नावाचा अकौंट पण आहे याची आठवण येते आणि तो तेही उघडतो...आदल्या दिवशी काय दिवे लावले आहेत त्यानुसार ही मेल बॉक्स भरलेली किवा ओसंडून वाहणारी अश्या कुठल्यातरी एका प्रकारची असते...\nआता इतका पसारा निस्तरायचा म्हणजे पोटात ब्रेकफास्टचे दोन कण गेले पाहिजेत अस अर्थातच त्याच्या पोटातले उंदीरमामा सांगत असतात. त्यांनी नाही सांगितले तर त्याच्या संगणकावर सुरु करताच इतर कामगारजनाशी त्वरित संपर्क साधणारी तीच वेळ, दूत अशी software त्यांच्या खिडक्यामधून तोच संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवण्याच काम करून दमल्या असतात...\nतो हीच वेळ योग्य समजून उठतो तोवर आजूबाजूच्या कामगार खुर्च्याही सरकवण्याचे आणि सारेच कॅन्टीन नामे मुक्कामाच्या ठिकाणी निघाल्याचे सूर आसपास घुमतात आणि पाचेक मिनटात मजल्यावर नीरव शांतता पसरते. कॅन्टीन मधली रांग, काय घ्यायचं किवा नाही याबद्दलची चर्चा, आपल्याला हवं ते टेबल (याची व्याख्या कामगार ग्रुप प्रमाणे निराळी असते...ट्रेनी किवा नवीन लोक शक्यतो सकाळी सकाळी पाहत राहता येईल अशी हिरवळ जिथून दिसेल ती जागा पसंत करतात... काय आहे हिरवळ पाहिलेली डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते असे एकमत आहे) तर सांगायचा मुद्दा म्हणजे सकाळी साडेआठ नावाच्या सुमारास आलेला कामगार वर्ग अश्या प्रकारे साडेदहा वाजेपर्यंत पोटपूजा आणि वर उल्लेखलेली कामे () करून पुन्हा एकदा आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होतो...\nजेवणात जस मीठ महत्वाचं तसच रोजच्या कामात एक किवा दोन मिटींगा या हव्यातच...त्यातलीच एखादी असल्यामुळे कामाने त्रस्त बिचारा कामगार मग system वर लॉगिन करून काही पाहण्याचा विचार रद्द करून मिटिंग रूम मध्ये जातो...त्याला बोलायचं नसतच ऐकायच की नाही हेही तोच ठरवतो.. वायरलेस connection असेल तर त्याला ते न ऐकता आपण खूप बीजी असल्याचा आव आणता येतो नसेल तर शून्यात नजर लावून तो एक तास कशी बशी कळ काढतो... ते शून्यात नजर उगाच साहेबाला आपण कामाचा चिंतन करतोय अस भासवायला पण मनात मात्र इतक्यात आवडत्या क्यूबमधून आलेला संदेश नाही तर दुसर्या कंपनी मधल्या \"तिने' किवा \"त्याने\" पाठवलेली मेल नाहीतर मग सकाळी हिरवळीवर दिसलेलं नव पाखरू असे अनेक थोर विचार मनात रुंजी घालत असतात...\nहा मिटिंगचा अक्खा एक तास आणि वर आणखी अर्धा तास डोक्यावरून पाणी चाळीसेक मिंट दुसरी फुटकळ काम करणे नाहीतर mom उर्फ मीटिंगची मिंट बनवणे किवा पुन्हा पुन्हा वाचणे या कार्यात काढेपर्यंत जेवणाची वेळ होतेच..पुन्हा मग सकाळी सांगितलेली पिंगपिंगी, रांग (यावेळी जरा मोठी) हिरवळीची जागा हे सोपस्कार होतात आणि मग मात्र हक्काचा लंच टायमाचा तास बडवायला मंडळी जरा चक्कर मारायला बाहेर जातात...कुणी पान सुपारीवाल असेल तर त्याची सोय नाही तर चिंगम चॉकलेटसारख्या कारणाने पुन्हा एकदा इतर कंपनी मधली हिरवळ पाहणेही होते...झालंच तर किती काम आहे () या नावावाखाली साहेबाला किवा client ला शिव्या घालण्याचं पवित्र कार्यही याच वेळात होऊन जात.\nहे होईस्तो दुपारचा एक वगैरे वाजलेला असतो. मग मात्र आपल्या कामगाराला परिस्थितीची जाणीव होते...बरीच कामाची मेल, इशू लॉग इ गोष्टी वाट पाहत असतात..तो मान खाली घालून मुकाट्याने कामाला सुरुवात (दुपारी बर का) करतो...त्यातही जर दुपारी मिटिंग असेल तर मग तिथे जाऊन उघड्या डोळ्याने झोप काढणे याखेरीज अन्य काही करणे त्याच्या हातात नसतेच. मिटिंग मधून बाहेर आल्यावर आपल्या कामाच्या software मध्ये आतापर्यंत लॉगिन केले नसल्यास करून पाच सहा खिडक्या उघडून कामाची वातावरण निर्मिती करणे त्याला भाग पडते. अर्थात मध्ये मध्ये होणारी पिंगपिंगी....सवयीचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या कामाव्यतिरिक्त मेल पाहणे, बझ करणे, इथली डाक तिथे पाठवणे...भावी किवा सद्य पार्टनर (असला तर) त्यांच्याशी sms , फोन, chat यासाधनांपैकी उतरत्या भाजणीने संपर्कात राहणे हेही कामगाराला करावच लागत...पाळणाघरात मुल बिल असेल तर मग बघायलाच नको आणखी एक संपर्क जागेची वाढ.. असो तर अशी ही काम करून थकलेल्या जीवाला थोडा श्रमपरिहार हा हवाच....शिवाय भारतीय कॅन्टीन असेल तर मग पाहायलाच नको....समोसा, वडे, चहा-कॉफी असे संमिश्र वास सुटलेले असतील तर जागेवर बसण अशक्यच...सगळा ग्रुप तय्यार असेल तर पुन्हा एक कॅन्टीन चक्कर नाहीतर निदान स्वत:च्या जागेवर काहीतरी खायचा मागवून शेजारच्या कुबातल्या मित्र-मैत्रिणीबरोबर आजचा दिवस कसला बोअर आहे किवा तो अमक्या तमक्याचा मेल पाहिलास का) करतो...त्यातही जर दुपारी मिटिंग असेल तर मग तिथे जाऊन उघड्या डोळ्याने झोप काढणे याखेरीज अन्य काही करणे त्याच्या हातात नसतेच. मिटिंग मधून बाहेर आल्यावर आपल्या कामाच्या software मध्ये आतापर्यंत लॉगिन केले नसल्यास करून पाच सहा खिडक्या उघडून कामाची वातावरण निर्मिती करणे त्याला भाग पडते. अर्थात मध्ये मध्ये होणारी पिंगपिंगी....सवयीचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या कामाव्यतिरिक्त मेल पाहणे, बझ करणे, इथली डाक तिथे पाठवणे...भावी किवा सद्य पार्टनर (असला तर) त्यांच्याशी sms , फोन, chat यासाधनांपैकी उतरत्या भाजणीने संपर्कात राहणे हेही कामगाराला करावच लागत...पाळणाघरात मुल बिल असेल तर मग बघायलाच नको आणखी एक संपर्क जागेची वाढ.. असो तर अशी ही काम करून थकलेल्या जीवाला थोडा श्रमपरिहार हा हवाच....शिवाय भारतीय कॅन्टीन असेल तर मग पाहायलाच नको....समोसा, वडे, चहा-कॉफी असे संमिश्र वास सुटलेले असतील तर जागेवर बसण अशक्यच...सगळा ग्रुप तय्यार असेल तर पुन्हा एक कॅन्टीन चक्कर नाहीतर निदान स्वत:च्या जागेवर काहीतरी खायचा मागवून शेजारच्या कुबातल्या मित्र-मैत्रिणीबरोबर आजचा दिवस कसला बोअर आहे किवा तो अमक्या तमक्याचा मेल पाहिलास का (खुपदा ही चर्चा एखाद्या fwd मेलबद्दल असते हे सांगणे न लगे)\nशेवटी एकदाचे चार सवाचार वाजतात आणि निर्ढावलेला कामगार असेल तर तो साडे पाच किवा सहाची पहिली कंपनी बस असते त्याने सटकायच्या दृष्टीने काम आवव्राच्या तयारीला लागतो...जितका अनुभव जास्त तितके हे काम जास्त लवकर आणि डोक्याला फार ताप न देता होते....खुपदा तर बरेचसे काम आदल्या किवा त्याच दिवसाच्या मेलना चतुरपणे उत्तर दिले की होऊन जाते....हुशार लोक यालाच आपल्या डोक्यावरचा काम दुसर्याच्या डोक्यावर घालणे असही म्हणतात पण खर ते तसही नाही त्याला in order to achieve ठिस, why dont we do it ......way असा साज चढवून ते 'वी' म्हणजे 'समोरचा' इतकं केलं तरी गोड बोलून काम होतं....अगदी तसं शक्य नसेल तर to proceed further I need following information from you म्हणून एक जमेल तशी मोठी लिस्ट बनवून समोरच्याच्या गळ्यात मारली की दुसऱ्या दिवसापर्यंत आपण तसेही proceed होणार नसतो मग अर्थात घराकडे proceed व्ह्यायला आपण मोकळे होतो...आणि मुख्य अश्या एक दोन तरी मेल ची कॉपी साहेब नावाच्या प्राण्याच्या पोस्टबॉक्समध्ये पडेल याची खबरदारी घ्यावी. म्हणजे लेकरू किती काम करतय असा वाटून तोही आपल्या बाजूचा...आणखी एक मुद्दा म्हणजे अश्या मेल्स गाशा गुंडाळून झाल्यावरच पाठवाव्या म्हणजे समोरचा गाफील राहून उत्तर देईपर्यंत आपण त्या साडेपाचच्या बसने दोन-तीन सिग्नल्स तरी गाठलेले असतात आणि आणखी एक दिवस सत्कारणी लावून आपण पगाराच्या दिवसाची वाट पाहायला मोकळे झालेलो असतो...\nअर्थात नेहमीच इतका सरळ धोपट दिनक्रम मिळणार नसतो. कधी तरी तो डेड लाईन नावाचा राक्षस पुढे होऊन उभा ठाकतोच. आणि इतर वेळी 'काय काम करतो की नाही हा' असे वाटणारा आपला कामगार अंगात शंभर हत्तीच बळ आणून नाईट (आणि अर्थातच डे पण) मारून झटपट काम उरकून client च्या गळ्यात मारून टाकतो...हा एक दोन किडे त्यात राहतात पण पुढच्या काम मिळायची हीच बेगमी समजून साहेबही त्याला शक्यतो रागे भरत नाही...\nकाय आहे, कामं करण हा खरा कामगाराच्या हातचा मळ आहे पण उगाच वेळेच्या आधीच ते संपवण्याची पण गरज नसते. त्यामुळे 'वारा तशी पाठ' या न्यायाने काम होत राहतात....पण वरच्या दिनचर्येत सांगितलेली कामं रोजच्या रोज केलेलीच बरी अशा प्रकारात मोडतात. अनुभवाने हे प्रत्येक कामगाराला (त्यातल्यात त्यात IT मधल्या) कळत आणि मग कामाचं ओझं न राहता it was just another day म्हणून त्याच कामाच्या जागी पुन्हा एकदा येण्यास तो सज्ज होतो.\nLabels: इतर, उगीच, नोंद\nगाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा\nरेडिओची साथ बालपणापासुनची; त्यामुळे सकाळी सहा-सातच्या दरम्यान लागणारी भजनं, अभंग कानावर पडून त्यांचे शब्द, चाल सारं तेव्हापासुन मनात बसलंय.नकळत पं.भीमसेन, किशोरी आमोणकर असे भलेभले गायक ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण त्यातली अशी मनात बसलेली गाणी जेव्हा नंतर मोठं झाल्यावर ऐकली गेली तेव्हा त्यातलं गांभीर्य,अर्थही कळायला लागला आणि अशा गाण्यांची संगत लागली.त्या सुरांच्या मोहिनीने चिंतेच्या काही क्षणात थोडा वेळ का होईना मनाला शांतताही दिली.\n\"आरंभी वंदिन अयोध्येचा राजा\" हा पं.भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग मी नक्की असाच सहाच्या वेळेस केव्हातरी ऐकला असणार असं मलातरी वाटतं.सकाळच्या शांत वातावरणात जेव्हा फ़क्त आईने पाणी तापवण्यासाठी सुरु केलेल्या स्टोव्हचा आवाज साथीला असे तेव्हा अर्धवट झोपते हे सूर मनात पक्के झाले आणि त्यानंतर जेव्हाही केव्हा हा अभंग ऐकला तेव्हा तेव्हा तशीच तंद्री लागल्याचं जाणवतंय.\nखरं काय जादू आहे या सुरात की शब्दात पक्कं कळलं नाही पण कुठेतरी मनात हा अभंग बसला आहे असं वाटतं. नेहमी प्रथम वंदिला जातो तो गणपती पण तरी यात अयोध्येच्या राजाला सुरुवातीचं वंदन करुन थोडा साध्या शब्दात सांगायचं तर कोड ब्रेक केलाय का असं वाटतं. बर्‍याच गाण्यांचे जन्म, त्यांच्या चालींबद्दलच्या सुरस कथा प्रचलित आहे तसंच याचाही उगम कळला तर ते वाचायला मला नक्की आवडेल.\nपं. भीमसेनजींच्या धीरगंभीर आवाजात जेव्हा आरंभी वंदिन सुरु होतं तेव्हाच आपण त्याकडे खेचलो जातो असा माझा अनुभव आहे आणि साथीला भजनी तालातला ठेका आपल्याला लगेच ताल धरायला भाग पाडतो. ते टाळ जणू काही आपणच वाजवतोय असंही वाटायला लागतं आणि पुढंपुढं त्यांच्या सुरांत अधिकाधिकच गुंतायला होतं. आधीची गंभीरता पहिल्या दोनेक कडव्यांनंतर जेव्हा \"काही केल्या तुझे मन पालटेना\" या कडव्याला येते तेव्हा मात्र त्यांचा आवाज मुलायम होतो आणि ते सूर आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.\nहे कडवं ऐकताना काही वेळा वाटतं आपण कुणा दुसर्‍या व्यक्तीचं मन पालटायला पाहातोय किंवा काही वेळा ते आपलंच मन असतं जे पालटायला तयार नसतं आणि आपणच त्याची आर्जवं करत असतो. ही एकच ओळ, आठेक वेळा तरी सलगपणे गायलीय आणि प्रत्येकवेळी त्यातली नजाकत वेगळी आहे, सुरांची पट्टी वेगळी, पंडितजी वेगवेगळ्या प्रकारे जणू काही मन पालटवण्याचा प्रयत्न करताहेत..त्यांची ती आळवणी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढते. अगदी थोडक्यात सांगायचं तर ही आळवणी ऐकली तर कुठलाही भक्त किंवा देव यांच मन बदलवण्याची ताकद त्यात आहे.फ़क्त हेच नव्हे तर सारीच कडवी आपल्याला त्या रामाच्या दरबारी घेऊन जातात आणि मग तो सुरुवातीला आरंभी कुणाला वंदायचं हा प्रश्न जर पडलाच असेल तर गौण होऊन जातो. सगळ्यात शेवटी जेव्हा पुन्हा संथ लयीत ते ’अयोध्येचा राजा’ म्हणतात तेव्हा आपल्या नकळत मनातल्या मनात आपण आपल्या हातातले टाळ शांतपणे खाली ठेवलेले असतात ते माझं मलाच कळलेलं नसतं.\nबेचैनीचे छोटे मोठे प्रसंग अधेमधे येतच असतात. अगदी साधं एखादा दिवस नीट गेला नसेल आणि मग रात्री झोप लागताना त्रास होत असेल तरी किंवा अवेळी जाग आली की त्या शांततेत हा अभंग जरुर ऐकुन पाहावा. सगळं काही विसरुन आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. मागे एका विमानप्रवासात तेवीस तास अडकले होते तेव्हा माझ्या नशीबाने आय-पॉडमध्ये हा अभंग होता. त्या प्रवासात मी तो नक्की कितीवेळा ऐकला याची मोजदाद नाही पण जीवाची घालमेल कमी करायला या सुरांनी, शब्दांनी आणि त्यातल्या आळवणीने खूप मदत केली असं मला खात्रीने वाटतं.\nआपल्याला कितीही मित्र-मैत्रीण, आवडीतली लोकं असा गोतावळा असला तरी गाणी जितकं आपल्याला हलकं करु शकतात ती ताकद बाकीच्या गोष्टींमध्ये थोडी कमीच आहे. कुणाला एखादा अभंग आवडेल तर कुणी एखादी सुफ़ी धुन ऐकत तंद्री लावेल. पण सुरांची जादू तीच. त्यातही मनात बसलेली गाणी लहानपणापासुन ऐकली असल्यामुळे सवयीची झाली असली तरी एखाद्या विशिष्ट प्रसंगी मोलाची साथ करतात. माझ्यासाठी हा अभंगही असाच.\nया लेखाचं अभिवाचन पंडितजींना आदरांजली म्हणून ऋतूहिरवा २०११ साठी केलं होतं ते इथे ऐकता येईल..\nLabels: गाणी आणि आठवणी\nआळस हा माणसाचा शत्रु आहे असं शाळेतल्या सुविचाराच्या फ़ळ्यावर शंभरवेळा लिहिलं तरी कंटाळा हा माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र आहे हे प्रॅक्टिकली खरं आहे..निदान माझ्या बाबतीत तरी..\nगेले काही दिवस एक कंपनीचा आणि एक क्लायन्टचा अशी दोन लॅपटॉपची बाळं घेऊन मी कामाची कसरत करायचा काहीबाही प्रयत्न करत असते.(कंटाळ्यावरुन सुरु केलंय तर क चा भरणाच होणार की काय) पण गेले काही दिवस रोज सुरु करताना कंपनीचा लॅपटॉप कुरकुरतोय, तर बघुया म्हणून नाही.खरं म्हणजे लगेच ऑफ़िसला सांगायला हवं असं मनात हजारदा येतं कारण मला ओव्हरनाइट डिलिव्हरीने पाठवायचा म्हणून ऑनलाइन ऐवजी बेस्ट बायमध्ये जाऊन त्याने नवाकोरा डेल इंस्पिरॉन, एच डी स्र्कीन, सात नंबरच्या खिडक्या (त्या व्यवस्थित उघडायला शिकायचंही...) आणि थोडक्यात सांगायचं तर एकदम झट्याक पीस पाठवला आणि दोन-तीन महिन्यांत कुरकुर म्हणजे..पण नाही. रोज ती कुरकुर ऐकली न ऐकल्यासारखं करुन पुन्हा येरे माझ्या मागल्या.\nत्यादिवशी मात्र जरा विकांताला काम करायला सुरुवात केली आणि नवरा (त्याला इलेक्टॉनिक वस्तुला काही झालेलं खपत नाही एकवेळ बायको-मुलं पडली तर एक तुच्छ कटाक्ष बास...असो...) लगेच म्हणाला”अगं त्यात सीडी टाकुन ठेवलीस का बघ नं जरा आवाज येतोय तर बघ नं जरा आवाज येतोय तर\nखरं म्हणजे हा प्रश्न मलाही पडला होता. पण काय आहे मला वाटलं असेल एखादी तर असुदे, बुट होतोय नं आणि तसंही या लॅपटॉपची स्क्रीन, साईड इफ़ेक्ट्स पाहायला जरा होईल हाताशी...म्हणजे आयत्या वेळी उठायला नको (सीडी,रिमोट झालंच तर खारे दाणे, पाणी आणायला उठण्याचा कंटाळा या विषयावर पुन्हा केव्हातरी). त्यामुळे पुनश्चं हम्म्म.आणि दुर्लक्ष उर्फ़ कंटाळा...\nआज माहित नाही सकाळी काय झालं होतं ते बहुतेक कंटाळा महाराज दुसरीकडे कुठेतरी गुंतले असावेत आणि नेमकं सीडी ड्राइव्हचं तोंड माझ्याकडे होतं (किंवा लॅपटॉप सुरु करताना त्याची दिशा बदलायचा कंटाळा आणि काय) पण म्हटलं बघुया कुठली सीडी आहे ती) पण म्हटलं बघुया कुठली सीडी आहे ती तर चक्क इजेक्टचं काम होईना. म्हणजे नुस्तं दार किलकिलं होतंय पण प्रत्यक्ष हालचाल शुन्य..तसंही अजुन दोघांपैकी एकही लॅपटॉप संपुर्ण सुरु झाला नव्हता म्हणून शेवटी हातानेच सीडी ड्राइव्ह उघडली आणि त्यात माझा सगळा राग पळवुन लावेल असं एक गोंडस बाळ माझ्या बाळासारखंच नजरेस पडलं...\nउर्वरित गोष्ट फ़िनितो करायला फ़क्त फ़ोटो टाकते. बाकी असं काही अकस्मात पाहिलं की कुठल्या आई-बाबाला (किंवा अगदी मावशीपासुन काकापर्यंत सगळ्यांनाच) काय वाटेल हे या फ़ोटोतच आहे असं मला तरी वाटतं...\"माझं गुणाचं बाळ ते...........\" :)\nLabels: आठवणी, चकए चष्टगो\nकाही वर्षे फ़िलीमध्ये स्वतःच्या घरात राहिल्यामुळे वसंत आला की बागकामाच्या मागे लागायची सवय होती..तरीही अर्थात मूळ मुंबईचं पाणी अंगात असल्यामुळे आमची मजल फ़ुलझाडं, टॉमेटो, मिरच्या आणि गेला बाजार वांगं यापलिकडे कधी गेली नाही. पण तरी एकदा रोपं रुजली की मग उन्हाळ्यात घरचं, बिनखताचं खायला मजा यायची. यावर्षी मात्र तसलं काही नाही याची खंत मार्चपासुनच सुरु होती. कुठल्याच दुकानाच्या गार्डन सेक्शनकडे पाहावंसंही वाटत नव्हतं.पण बहुधा माझ्या शेजारणीला, साशाला, माझी व्यथा कळली असावी त्यामुळे मग आपण कम्युनिटी गार्डनमधला एक वाफ़ा घेऊया का असं तिनं सुचवून पाहिलं.माझी अर्थात ना नव्हती पण तरी आमची सरड्याची धाव माहित होती म्हणून मग तिच्यासोबत एक वाफ़ा घेऊया असं ठरवलं.\nअमेरिकेत बर्‍याचशा गावात हे असं कम्युनिटी गार्डनचं प्रस्थ आहे. म्हणजे काही जागांमध्ये वाफ़े नाममात्र शुल्लक भरुन त्या सिझनपुरता भाड्याने घ्यायचे, ते सुरुवातीला पेरणीयोग्य जमीन उखळून वगैरे ठेवलेले असतात आणि पाण्याची सोयही केलेली असते. आपण फ़क्त आपल्याला हवी ती रोपं लावणे, त्यांची निगा घेणे आणि अर्थातच पीक काढणे हे करायचं. काहीठिकाणी विशेषतः चर्चेसच्या वगैरे जागा असतील तर त्यांची उपकरणीही ठेवलेली असतात आणि एखाद-दोन जागा कम्युनिटी स्पॉट्स म्हणून राखीवही ठेवल्या असतात. आपल्याकडे जास्तीची रोपं असतील तर ती तिथं लावायची आणि एखाद्या गरजुने त्यातुन हवं तितकंच स्वतःसाठी घ्यायचं असा फ़ंडा आहे.\nमला खरं सांगायचं तर इतकी वर्षे अमेरिकेत राहून याबद्दल विशेष माहितीच नव्हती त्यामुळे साशाने याबद्दल सांगितलं तेव्हा चला पाहुया कसं जमतंय ते असं तर वाटलंच शिवाय असा काही कन्सेप्ट असू शकतो हेच मला कौतुकास्पद वाटलं. नेमकं ज्या दिवशी आमच्या गावच्या कम्युनिटीतर्फ़े जे वाफ़े होते त्यांचं सुरु वाटपं होणार होतं आम्हा दोघींपैकी कुणालाही त्याच दिवशी जाणं जमणार नव्हतं आणि दुसर्‍या दिवशी गेलो तर अर्थातच सगळे वाफ़े संपले होते. मग काय वेटिंग लिस्टवर आमचं नाव देऊन परत आलो.पण तसं त्यातुन काही निष्पन्न व्हायची शक्यता नव्हती. मग जवळजवळ मनातुन हे सारं काढलंच होतं तितक्यात मी एका शनिवारी एका लोकल फ़ेअरला गेले होते तिथे एका चर्चचा एक स्टॉल होता तिथे काही वाफ़े उपलब्ध असल्याचं कळलं आणि मुख्य त्यांनी काही शुल्क असं लावलं नव्हतं. फ़क्त आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावं अशी विनंती होती. नेकी और पुछ पुछ वेटिंग लिस्टवर आमचं नाव देऊन परत आलो.पण तसं त्यातुन काही निष्पन्न व्हायची शक्यता नव्हती. मग जवळजवळ मनातुन हे सारं काढलंच होतं तितक्यात मी एका शनिवारी एका लोकल फ़ेअरला गेले होते तिथे एका चर्चचा एक स्टॉल होता तिथे काही वाफ़े उपलब्ध असल्याचं कळलं आणि मुख्य त्यांनी काही शुल्क असं लावलं नव्हतं. फ़क्त आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावं अशी विनंती होती. नेकी और पुछ पुछ मी लगेच साशाला हे कळवलं आणि मग तिने अजुन माहिती काढली.\nया चर्चची जागा थोडी गावाच्या शेवटाला होती पण तरी दहा-पंधरा मिन्टं ड्राइव्ह म्हणजे ओके होतं आणि ते अजुन वाफ़े बनवत होते त्यामुळे मग एप्रिलमध्येच लगेच त्यांना डोनेशनचे पैसे देऊन आम्ही आमचा वाफ़ा पक्का केला.\nएप्रिलच्या शेवटाला वगैरे वाफ़े आपल्या ताब्यात देतात आणि मग लगोलग लावणी केली की मग काय लावताय त्याप्रमाणे जुन,जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत घरच्या भाज्या खायच्या. याबाबतीत माझा अनुभव तसाही वर उल्लेखलेला आहेच त्यामुळे माझ्या बेकिंग गुरुलाच मी माझी गार्डन गुरुही मानलं आणि तिनं सांगितल्याप्रमाणे आधी घरीच माझ्याकडे ज्या काही टॉमेटो इ.च्या बिया होत्या त्या लावल्या. नेमकं मेमध्ये आम्ही मायदेशवारी केली त्यामुळे थोडीफ़ार प्रत्यक्ष लागवड तिनेच केली पण परत आल्यावर जे काही करु शकत होतो ते आम्हीही केलं..\nआरुषकरता तिने दोन-तीन स्ट्रॉबेरीचीही लागवड केली होती. पण यावर्षी वसंतातला सुरुवातीचा पाऊस साधारण जुनच्या सुरुवातीपर्यंत लांबल्यामुळे विशेष स्ट्रॉबेरी आल्या नाहीत पण नंतर मात्र झुकिनी (ही आपल्या दुधीची चुलत-बहिण) ने मात्र थैमान घातलं..\nमी माझ्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यात एवढ्या झुकिन्या खाल्या नसतील. काकडीही अधुन-मधुन आपले रंग दाखवत होती. वांगं, मका छान तरारत होते. तर टॉमेटोबद्द्ल काहीच बोलायला नको. इतकं सगळं आपल्या आपण उगवुन लावु शकतो शिवाय जास्तीच कुणाबरोबर शेअरही करु शकतो ही कल्पनाच काय छान आहे नं ही बाग लावताना साशाने खास स्पेशल इफ़्केट्स खूप सारे झेंडू गोलाकार लावुन आणि काही सुर्यफ़ुलाची झाडंही लावुन केली . त्यामुळे मला देवासाठी ताजी फ़ुलं तर मिळतातच आहे पण त्याचा मुख्य उपयोग आपल्या बागेत नकोसे किटक येत नाहीत हेही मी शिकले.\nमक्याच्या बाजुला झेंडूचं कुंपण\nमागे फ़ेसबुकमधल्या बर्‍याच मित्रमैत्रीणींनी मला त्यांच्या त्या फ़ार्मविलची आमंत्रणं, भेटवस्तु, शेजार काय पाठवायचा सपाटा लावला होता.तशीही सोशल नेटवर्किंग साइटवर फ़ार सोशल व्हायला मला जमत नाही; पण नेमकं त्याचवेळी माझं खरखुरं फ़ार्मविले, खरी शेजारीण आणि सध्या खर्रखुर्र पीक असं सुरु आहे. त्यामुळे त्या व्हर्च्युअल फ़ार्मविलमध्ये मी फ़ार नव्हते हे आणखी वेगळं सांगायला नकोच...असा काही प्रकार मुंबईबाहेर जरा वसई-विरार किंवा कर्जत वगैरेच्या इथे राबवला तर एखाद्या पावसाळ्यात थोडी शेती तिथेही करायला काय मजा येईल नं असं ही पोस्ट लिहिताना सारखं वाटतंय....\nघरगुती फ़ार्ममधली ताजी ताजी भाजी\nLabels: अनुभव, आठवणी, घरगुती\nआज बझवर काहीतरी टाकलं आणि महेंद्रकाकांनी गमतीत म्हटलं \"चला म्हणजे आपण यांना पाहिलत का\" चा बोर्ड लावायला नको. त्यामुळे सहज ब्लॉगवर आले..पाहिलं तर आधीची पोस्ट टाकून तसे दहा दिवस होतील. त्यांचंही बरोबर आहे...पण एकंदरितच ब्लॉग लिहिणं, वाचणं सारंच सगळ्या व्यापात कमी झालंय. तरीही काहीतरी लिहायला हवं आणि लक्षात आलं की ब्लॉग वाचक संख्या चक्क ३०००० चा आकडा ओलांडतेय...\nयोगायोग म्हणजे मागच्या सप्टेंबरमध्येच पाच हजाराबद्दलची पोस्ट टाकली होती आणि एका वर्षात ही संख्या २५००० ने वाढली म्हणजे माझ्यासाठी ही खरंच उत्साह वाढवणारीच गोष्ट आहे....यानिमित्ताने या ब्लॉगला भेट देणारे सारे वाचक (प्रतिक्रिया देणारे आणि मूकपणे या पोस्ट सहन करणारे), फ़ॉलोअर्स सर्वांचेच खूप खूप आभार.\nसध्या सगळीकडे गणपतीची धामधुम सुरु आहे त्यापार्श्वभूमीवर इथे मात्र मराठमोळ्या पद्धतीने सण साजरा करायची शक्यता जवळजवळ मावळली आहे. जवळच्या मराठी मंडळाच्या साइटवर अद्याप मेच्या जुन्या कुठल्यातरी कार्यक्रमाचीच वर्णी आहे, त्यांना केलेल्या इ-मेलला रिप्लाय नाही..मागची काही वर्षे साजरे केलेले गणपती उत्सव आता छान वाटायला लागलेत..मजा म्हणजे इतकी वर्षे ते साजरे करताना मायदेशातले गणपती, मुंबईची मजा आठवायचे आणि यावर्षी इथल्या इथलेच गणेशोत्सव आठवतेय...त्यामुळे फ़क्त उदास वाटतंय. त्यात ९/११ जवळ आल्याने टि.व्ही.वर तो इतिहास पुन्हा पुन्हा आठवताना ही उदासी फ़क्त वाढतेय..विचित्र योगायोग, ज्या दिवशी आपल्या इथे वाजत-गाजत गणपती येतील त्याच दिवशी इथे शांततेतले हुंदके वातावरणातली गहिरेपणा वाढवतील...जाउदे....मला वाटतं मी जास्त होमसीक होतेय.... असो...\nया सर्वांचाच एकत्रित विचार करता या घडीला ते सारं विसरुन हे तीस-हजार नक्कीच \"माझिया मना\"ला उभारी देतील...तेव्हा पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतानाच तो शांततेत साजरा होवो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना...\nया मायदेशवारीत दंतचिकित्सक (तेच ते डेंटिस्ट हो) माझ्या यादीवर अम्मळ वरच्या क्रमावर होता. अमेरिकेतली महागडी दंतव्यवस्था हे त्यास कारण नसुन (थोडंफ़ार असलं तरी) निव्वळ कंटाळा या कारणास्तव ओरेगावातला दाताचा डागदर म्या अजुन पाहिला नव्हता त्यामुळे फ़क्त साफ़सफ़ाई (अर्थात दातांचीच) हे छोटंसं काम करायला त्यातला चांगला कुणी दाताचा डागदर शोधा आणि मग त्याने उपटसुंभासारख्या लावलेल्या इतर अनंत शोधामुळे (की नसलेल्या दंतप्रश्नांमुळे) त्याला आणि इंशुरन्स कंपनीला अस्मादिकाच्या रुपाने एक कायमस्वरुपी गिर्‍हाइक मिळवून द्या (अरे...हे वाक्य कुठे सुरु झालं होतं..आयला संपवतानाची क्रियापद शोधायला हवीत....असो...आणि त्यात कंस...देवा....वाचव माझ्या वाचकांना....) हा तर हे सर्व (म्हणजे जस्ट दोन मिन्टं आधी म्हटल्याप्रमाणे) टाळण्यासाठी आपला देशी वैदु काहीही करुन गाठायचाच होता...\nआता इथे ओरेगावाप्रमाणेच बोरीवलीचाही उल्लेख करणं अपरिहार्य आहे (त्यामुळे हे नमनाचं तेल घडा नं. २ वाटत असलं तरी बी म्या काय करु शकत न्हाई म्हंजे न्हाई) हा तर बोरीवली...हे माझं सध्याचं माहेर (म्हणजे सध्या आई-बाबांच निवासस्थान (निवासस्थान हे इतकं शुद्ध निव्वळ आई-बाबांचा आदर द्विगुणीत करण्यासाठी खास बरं का ) असलेलं ठिकाण) असलं तरी ते माझं मूळ माहेर नव्हे कारण ही लोकंही इथं येऊन माझ्या भाषेत माझी फ़कस्त दुसरी मायदेशवारी आहे...म्हंजे हे ठिकाण माझ्यासाठी घराबाहेर पडलं की सासरसारखंच..\nत्यामुळे इथे माझा कुणी शिंपी, न्हावीण (शुद्ध मराठीत ब्युटीशियन), शालेय मित्र-मैत्रीणी, कट्टे, भेळवाला, नारळपाणीवाला, घड्याळजी, सोनार (झालं भरकटलं गाडं..) पण आइच्यान सांगते आधी माझे बारा बलुतेदार अगदी बांधलेले होते आणि लगीन झालं तरी मागच्याच्या मागच्या वक्ताला त्यांनी पुन्हा तीच सर्विस माझ्यासारख्या गेलेल्या कस्टमरलासुद्धा आस्थेने चौकशी करुन पुरवली होती....(आता ही पोस्ट खरं म्हणजे दंतवैदुकडून या आठवणीतल्या बलुतेदाराकडे वळवण्याचा प्रचंड मोह होतो आहे पण बेगमी म्हणून दुसर्‍या कुठल्या पोस्टमध्ये त्यांच्यावर डिटेल मध्ये लिहीन म्हणते...तुर्तास त्यांच्या आठवणीसाठी एक वाक्य आणि एक कंस इतकंच बास...) असो...तर अगदी अगदी थोडक्यात (आणि कंसांशिवाय) सांगायचं तर हे सांगायला माझं माहेर पण मला सगळंच नवं विशेष करुन कस्टमर सर्विस प्रकारात मोडणारं सगळं...(हुश्श...तेल संपतंय अलमोस्ट) त्यामुळे यावेळी जरी दंतवैदु माझ्या लिस्टमध्ये टॉपवर होता तरीही तो (किंवा ती) कोण हे गुलदस्त्यामध्येच होतं..आणि त्यातही आईला विचारलं तर आईने चक्क कानावर हात ठेवले. \"मी माझे सगळे आधीचे डॉक्टर (आणि चक्क लॅबपण) ठेवलेत..बोरीवलीतल्या डॉक्टरकडे मी जात नाही\" - इति मासाहेब..आता आली पंचाईत पण माझे बाबा (मला वाटलं होतंच त्याप्रमाणॆ) माझ्या हाकेला धावले...\"अगं इथे मी एक एक डॉक्टर पाहून ठेवलेत. आपण उद्या जाऊया की तुला आत्ता वेळ आहे\" ये हुई नं बात...आय लव्ह यु बाबा...मी लगेच त्यांच्या आत्ताच्या हाकेला ओ दिला आणि आम्ही रिक्षात बसलो..(इथे उतरण्याच्या जागेचं नाव द्यायचा मोह होतोय पण बाबांना पुन्हा त्यांच्याकडे जावं लागेल म्हणून त्यांच्या तोंडचा घास आपलं डॉक्टर काढून घ्यायचं पातक मी माझ्या डोस्क्यावर घेत नाही..तसंही इच्छुकांना हा अनुभव कुठल्याही डॉक्टरकडे येऊ शकेल याची मला खात्री आहे...) असो.....(तर आता एकदाचं संपलं त्येल...)\nआता गेल्या-गेल्या अर्थातच आम्ही कुणी व्हिआयपी नसल्याने बाहेरच्या रिसेप्शनीस्टने काही लाल चादर अंथरावी अशी अपेक्षा नव्हतीच.(श्या रेड कार्पेट हो...लाल चादर म्हटलं की उगाच ऑपरेशन आठवलं का बुरी नजरवालों....) पण तरी हसल्या-नसल्यासारखं करुन आणि पाचेक मिन्टं नुस्तं आत-बाहेर करुन (थोडक्यात आपण अत्यंत बिजी आहोत हे आमच्या मनावर (तिच्या मते) बिंबवल्यावर) शेवटी एकदाची ती बया आम्हाला प्रसन्न झाली..म्हणजे थोडक्यात कुणासाठी बुरी नजरवालों....) पण तरी हसल्या-नसल्यासारखं करुन आणि पाचेक मिन्टं नुस्तं आत-बाहेर करुन (थोडक्यात आपण अत्यंत बिजी आहोत हे आमच्या मनावर (तिच्या मते) बिंबवल्यावर) शेवटी एकदाची ती बया आम्हाला प्रसन्न झाली..म्हणजे थोडक्यात कुणासाठी हा एक तुच्छ प्रश्न आमच्यापर्यंत आला..तरी नशीब आम्ही एकमेव (म्हणजे तसे मी आणि बाबा दोघं पण पेशंट एक) बाहेर होतो...आणि तिच्या आत-बाहेर करण्यावरुन एक (किंवा दोन खुर्च्या असतील तर दोन) आतमध्ये असेल असा माझा कयास...असो बापडे...ती बिजी तर बिजी...यानंतरचा आमचा संवाद ती आणि मी या भाषेत लिहिला तर जास्त रोचक होईल (किंवा पटकन संपेल)\nती (मला नमनालाच): सर नाही आहेत मॅडम आहेत.\nमी: डेंटिस्टच आहेत नं त्या (म्हंजे त्यांच्या डेंटिस्ट असण्यावर माझा आक्षेप नव्हता हो पण समजा एखाद्या नायर डेंटल मधल्या मुलाने नायर मेडिकल मधल्या मुलीवर मारलेली लाईन असली म्हंजे...हाय की नाय लॉजिक (म्हंजे त्यांच्या डेंटिस्ट असण्यावर माझा आक्षेप नव्हता हो पण समजा एखाद्या नायर डेंटल मधल्या मुलाने नायर मेडिकल मधल्या मुलीवर मारलेली लाईन असली म्हंजे...हाय की नाय लॉजिक\nती (किंचीत हसून): हो.\nमी: चालेल मॅडम असल्यातरी. मला फ़क्त क्लिनिंग करायचं आहे.\nती (पुन्हा पुर्वीचीच मग्रुरी): क्लिनिंगला अपॉइंटमेन्ट लागते.\nमी (मनात) : च्यायला तुला मला नो एंट्री मध्येच टाकायचं तर सरळ सांग नं उगाच नवी कारणं काय देतेय\nमी (प्रकट): मग द्या अपॉइंटमेन्ट..\nती (मी कामाला लावलं अशा काही चेहर्‍याने): शनिवारी साडे-चारची आहे. (आणि आम्ही मंगळवारी गेलो होतो..जाम बिजी दिसताहेत हे...)\nमी (मनात): च्यामारी इथे पण माझ्या चार विकांतामधला एक शनि संध्याकाळ उडणार वाटतं.\nमी(प्रकट) : बरं द्या सध्या. पण रद्द करायची असेल तर फ़ोन केला तर चालेल नं\nबाबा (अरे हो ते पण बरोबर आहेत नाही का) : अपर्णा, कार्ड घेऊन ठेव त्यांचं...अहो मला जरा एक कार्ड द्या. पुढच्या वेळी फ़ोन करुनच येऊ. (हे बहुतेक आजची फ़ेरी बाद होतेय म्हणून बहुतेक)\nती (वहीत लिहायला नाव विचारायचं सोडून भावी धोक्याची कल्पना आल्यामुळे बहुतेक): जरा एक मिनिट थांबा.\nआणि ती (यावेळी खरोखरच्या लगबगीने) आत गेली...\nतेवढ्यात बाबा म्हणाले खरं ही मला ओळखते पण आज जरा काम जास्त आहे वाटतं...बाबांना आता थोडं अपराधी वाटत होतं असं वाटुन मी उगाच त्यांची समजुत काढली म्हटलं अहो थांबा मला मजा येतेय....\nती (परत आल्यावर चेहरा शक्य तेवढा कोरा ठेवत): पंधरा मिन्टं थांबाल का\nमी (मी पण चेहरा कोराच ठेऊन): ठीक आहे...\nइतका वेळ ही आपली प्यादी चालवत होती; दिला की नाही चेकमेट असा चेहरा करायचा खरा मूड आला होता पण मला पहिल्यांदी तरी समोरच्याला मान द्यायची सवय आहे मग त्याने त्याचे दाखवायचे दाखवले की मग पुढची मुव्ह...असो...(हे थोडं अनावश्यक...आय नो..पण असंही एखादं वाक्य असावं असं वाटलं म्हणून....)\nआता हे प्रकरण इथे संपेल असं (वाचकांप्रमाणेच) मलाही वाटलं होतं पण खरी गम्मत पुढेही होती..पुढचा संवाद आहे डॉक्टरसाहिबां आणि मी यांच्यातला..सोय़ीसाठी आपण त्यांना डॉ. उल्लेखुया.\nमी: मला स्केलिंग करायचं आहे.\nडॉ: ते मी बघते.\nमी: काहीच नाही...(अरे म्हणजे आता आपल्याला आपल्या दातांची अंदरकी बात माहित असली तरी उगाच कशाला तिला आत्ताच दुखवा..नंतर तिने वचपा काढला म्हंजे\nडॉ: (तोंडात एकदा प्रेमळ हात आणि कटाक्ष इ. झाल्यावर): हम्म..स्केलिंगच करायला लागेल..चारशे रुपये होतील\nमी: हो (म्हणून अर्थातच आ वासला...)\nडॉ: (वर,खाली, ऊजवी असं सगळं साफ़ करुन कम कोरुन झाल्यावर डावीकडे आल्यावर): इथली कॅप लुज झाली आहे...\nमी: (ती त्या निमित्ताने थांबली आहे याचा फ़ायदा घेऊन दोन मिन्ट तोंड मिटल्यासारखं करुन...(मनात)): आयला ही लोकं एकदा शिरली तोंडात की थोड्या वेळाने ब्रेक का नाही घेत त्यांच्या सिलॅबसमध्ये हा महत्त्वाचा भाग कसा नाही...आ वासुन तोंड कायमचं मोठं झालं म्हणजे\nमी (प्रगट): अहो तेच तुम्हाला सांगायचं होतं मला क्लिनिंग झाल्यावर की ती कॅप मध्येच निघते.\nडॉ.: अशी कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाले तर मग प्रॉब्लेम येतो.\nमी: (मी पण तेच करायचं होतं हो अशा अर्थाने पण वेगळे शब्द शोधत): आत्ताच मागच्या आठवड्यात लक्षात आलं माझ्या...\nडॉ.: अशी कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. इथेच असं नाही कुठला जवळचा डेंटिस्ट असेल तिथे जाऊन करुन घ्यायचं.\nमी (मनात) : अगं मग कर नं आता तू नक्की डेंटिस्ट आहेस नं तू नक्की डेंटिस्ट आहेस नं मग मी डेंटिस्टच्या खुर्चीत असताना डेंटिस्टकडे जा म्हणून सारखं काय सुरु केलयंस मग मी डेंटिस्टच्या खुर्चीत असताना डेंटिस्टकडे जा म्हणून सारखं काय सुरु केलयंस नक्की ही नायर मेडिकलची लाइन दिसतेय...\nमी (आता हिला मी एखाद्या एकदम रिमोट गावात राहते अस वाटू नये म्हणून नाद सोडून (प्रगट)): हम्म...आता करता येईल का\nडॉ.: ५० रु. होतील.\nमी (मनात): आयला हिचा कायतरी प्रॉब्लेम आहे किंवा हिला कुणीतरी पैशासाठी मोठा चुना लावलाय...पन्नास रु. पण असं सांगतेय की पाच हजार..\nमी (प्रगट) : चालेल..\nयानंतर अर्थातच तिने पन्नास रुपयांचं ते काम पाच रुपयात आपलं मिन्टात..(छ्या वाण नाही पण गूण लागला वाटतं) केलं...स्वच्छ दात आणि घट्ट कॅप घेऊन मी बाहेर आले..(इथे कंसात का होईना एक गोष्ट जरुर सांगितली पाहिजे मॅडमच काम मात्र एकदम एक नंबरी होतं...ते एक जास्त वेळचा आ सोडला तर काय बी त्रास न्हाय बगा..)\nअसो...शेवटी एकदा़चे ते साडे-चारशे रु. त्या बाहेरच्या कोर्‍या चेहरेवालीला देऊन आम्ही निघालो. बाबांचं आपलं मला तशी ही थोडी ओळखते प्रकरण सुरु होतंच..पण तेवढ्यात मी माझी आधीची मनातली शंका (लायनीवाली हो) क्लियर व्हावी म्हणून त्यांना म्हटलं ही डॉ.तर चांगली वाटते. दोघं एकत्र प्रॅक्टिस करतात का अगं ही बहुतेक काही महिन्यांपुर्वी इथे कामाला लागली आहे. चला म्हणजे फ़ुकटच्या जनरल नॉलेजमध्ये वाढ झाली तर..या (तशा) छोटाश्या दंतप्रकरणाच्या शेवटी काढलेले काही निष्कर्श:\n१. नव्या दंतवैदुकडे पहिली लढाई दारातच सुरु होते आणि ती आपण जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात...(कमॉन आपण मायबाप सरकार असतो तिथे)\n२. दाताची कॅप कधीही निघाली की डेंटिस्टकडे जायचं आणि बसवुन घ्यायची. पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाले तर मग प्रॉब्लेम येतो.(‍^C ^V असलं तरी सौ टका खरा है वो...)\n२. सर डेंटिस्ट असतील तर मॅडम डेंटिस्टच असल्या पाहिजेत असं नाही...किंवा दुसर्‍या शब्दात सर डेंटिस्ट असतील तर डेंटिस्ट मॅडम त्यांचीच लाईन असेल असं नाही...म्हंजे माझा वरचा नायर डेंटल मिट्स नायर मेडिकल फ़ंडा यकदम खरा असु शकतो...\n३. डेंटिस्ट मॅडम सारखे पैसे कन्फ़र्म करताहेत म्हंजे त्या पगारी डॉक्टर (उर्फ़ नोकर लिहायचा मोह आवरतेय) असण्याची शक्यता जास्त.\n४. आणि हे फ़ायनलवालं.... बाहेरच्या रिसेप्शनिस्टने सरांची (पगार देतात म्हणून) न बोलता केलेली स्तुती खरी असली तरी त्याचा अर्थ मॅडम डेंटिस्ट म्हंजे आपलं ते चांगली डेंटिस्ट नसेल असंच काही नाही...(कदाचित या दोघींचं सकाळी वाजलं असल्यामुळे ही काही पेशंटना सरांकडे पाठवतेय असंही असू शकतं)\nअसो...अशी ही एक छोटीशी दंतकथा माझा तो एक दिवस आणि आता आठवताना वेळ एकदम मजेत घालवून गेली....\nLabels: अनुभव, इनोदी, उगीच, हलकंफ़ुलकं\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nकामगार जीवनातील एक दिवस\nगाणी आणि आठवणी ५ - आरंभी वंदिन अयोध्येचा राजा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T20:59:39Z", "digest": "sha1:XGHEQL2QBICAZYNEVOY4IA4LYW4ZC5OA", "length": 3494, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स - मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विकसीत केलेली एक व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली (इ.आर.पी) (इंग्रजी Microsoft Dynamics ERP)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mandeshi-festival-will-start-tomorrow-maharashtra-4584", "date_download": "2018-04-21T20:58:36Z", "digest": "sha1:XLUFL2GUOWC63JMJVAPHBL2UELRWT7C6", "length": 16209, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Mandeshi festival will start tomorrow, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईत उद्यापासून रंगणार माणदेशी महोत्सव\nमुंबईत उद्यापासून रंगणार माणदेशी महोत्सव\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nमुंबई : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणदेशी भागातील महिला शेतकऱ्यांची वैविध्य आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तसेच ग्रामीण संस्कृतीने नटलेला माणदेशी महोत्सव येत्या गुरुवारपासून (ता. ४) मुंबईत होणार आहे. यंदा ४ जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत हा महोत्सव येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे.\nमुंबई : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणदेशी भागातील महिला शेतकऱ्यांची वैविध्य आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तसेच ग्रामीण संस्कृतीने नटलेला माणदेशी महोत्सव येत्या गुरुवारपासून (ता. ४) मुंबईत होणार आहे. यंदा ४ जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत हा महोत्सव येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे.\nदुष्काळी भागातील महिला सक्षमीकरण आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करणाऱ्या माणदेशी फाउंडेशनने याचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहेत. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले आहे.\nया महोत्सवात माणदेशाचे वैशिष्ट्य असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. यावर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत.\nत्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचे, खर्डा, ठेचा, शेव-पापड आदी विविध बाबी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्सदेखील खरेदी करता येणार आहे. यावर्षी कर्नाटक, काश्मीर, लखनौ आणि कलकत्ता येथील कारागीरांनादेखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.\nतसेच या महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार होय. ग्रामीण संस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचादेखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. माण तालुक्यातील गाझी लोकनृत्य, तसेच एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.\nदिग्दर्शक गोवा आशुतोष गोवारीकर साहित्य कडधान्य खत कला कर्नाटक लोकसंगीत\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/compression-crop-garbage-problems-ratnagiri-nagar-parishad-program-classification-waste-clean-survey/", "date_download": "2018-04-21T21:03:28Z", "digest": "sha1:V5JWULNXLCRRGJQ2WXIUDH4AD2KXME7H", "length": 28151, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Compression Crop On Garbage Problems, Ratnagiri Nagar Parishad Program, Classification Of Waste By Clean Survey | कचरा समस्येवर कंपोस्टिंगचा उतारा, रत्नागिरी नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छ सर्वेक्षणद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nकचरा समस्येवर कंपोस्टिंगचा उतारा, रत्नागिरी नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छ सर्वेक्षणद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण\nरत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भागात कंपोस्टिंग केले जाणार आहे.\nठळक मुद्दे १६ उद्यानांमध्ये कंपोस्टिंग, आधी कचराकुंडी आता त्या जागी रांगोळीस्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला, सुका कचरा असे वर्गीकरणरत्नागिरी शहर स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू\nरत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भागात कंपोस्टिंग केले जाणार आहे.\nशहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करण्याचे छोटे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या या प्रयत्नांमुळे कचऱ्याची समस्या अंशत: सोडविण्यात रत्नागिरी नगर परिषदेला यश आले आहे.\nगेल्या महिनाभरापासून शहरात स्वच्छ सर्वेक्षण ही शासनाची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेनुसार शहरातील सर्व ३० वॉर्डमध्ये टप्प्याटप्प्याने हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.\nजून २०१८पर्यंत ही सर्वेक्षण योजना सुरू राहणार असून, त्याद्वारे शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन कसे करावे, संकलन कसे करावे, याबाबतची घडी बसवली जाणार आहे. सध्या ७, ८, १४ व अन्य काही वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजनेनुसार घंटागाड्यांवर ओला व सुका कचरा असे नागरिकांकडूनच वर्गीकरण केलेला कचरा स्वीकारला जात आहे.\nआतापर्यंत ज्या वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजना राबवली आहे त्यानुसार तेथील ७० टक्के नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून व्यवस्थितरित्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर देण्यास सुरूवात केली आहे. या योजनेचे रत्नागिरी शहराचे काम कार्पे या पुण्यातील एजन्सीकडे देण्यात आले असून, त्यांचे ३० कर्मचारी ही योजना योग्यरित्या राबविण्यासाठी शहरात कार्यरत आहेत.\nरत्नागिरी शहरात २०१७मध्ये भाजपचे तत्कालिन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगर परिषदेजवळील मोकळ्या जागेत ओल्या कचऱ्याचे कंंपोस्ट खत बनविण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर आता शहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये नगर परिषदेतर्फे ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी कंपोस्ट खताचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.\nहे प्रकल्प छोटे असले तरी ओल्या कचऱ्यांबाबतची समस्या तरी काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. कचऱ्याची समस्या सोडविणे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेतर्फे स्वच्छता अ‍ॅपही देण्यात आले असून, ते सुमारे २२०० नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. त्यावर आलेल्या १६५ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे.\nकचराकुंड्या उचलण्यात आल्यानंतर त्या कुंड्यांच्या जागी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. त्यामुळे अशा ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये, यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर कचरा टाकण्याचे प्रमाण घटले. अशा जागेवर कचरा टाकणे पूर्णत: बंद व्हावे, यासाठी आता त्या जागांवर नगर परिषदेतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे कचरा टाकणे बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nRatnagiriSwachh Bharat Abhiyanरत्नागिरीस्वच्छ भारत अभियान\nमुंबई-गोवा महामार्गाने घेतले १०३ बळी, २०१७ वर्ष : ‘हायवे’चा ‘डायवे’ कायम, मात्र अपघातांची संख्या घटली\nसातारा : स्वच्छ, सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रभात फेरीत नगराध्यक्षांसह पदाधिकारीही सहभागी\nरत्नागिरी : लोकशाही दिनाची तक्रार प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन रोखले\nरत्नागिरी : आता रक्तदात्यांच्या वाहतुकीसाठी मोफत वाहन, बॉम्बे ब्लड ग्रुपचा उपक्रम\nरत्नागिरी : पर्ससीन-पारंपरिक वाद चिघळणार , बंदी मोडून पर्ससीन मासेमारीची शक्यता\nरत्नागिरीत आर्ट सर्कलतर्फे जानेवारीत कला संगीत महोत्सव, विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची-पाहण्याची संधी\nरत्नागिरी : रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपला, आयत्यावेळचा प्रवास झाला कठीण\nरत्नागिरी : चिपळूणचा रेल्वे कारखाना लवकरच : सुरेश प्रभू यांची माहिती\nरत्नागिरी : विद्यार्थ्यांनी लुटला घोडेस्वारीचा आनंद, चिपळुणातील सती-चिंचघरी प्राथमिक शाळा\nरत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात, रानमेव्यालाही फटका\nरत्नागिरी : वैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्य\nरत्नागिरी : चिपळुणात सांबर शिंगाची तस्करी करणारे पाच अटकेत\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/national/challenge-first-time-gujarat-hindutva-laboratory-stood-bjp-first-time/", "date_download": "2018-04-21T21:04:04Z", "digest": "sha1:J2GKC4WYFWP4PWZAAD2CXKLYMBGDHN7P", "length": 30521, "nlines": 426, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Challenge For The First Time In Gujarat, The Hindutva Laboratory That Stood For Bjp For The First Time | हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच भाजपासमोर उभं राहिलं खडतर आव्हान | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nहिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच भाजपासमोर उभं राहिलं खडतर आव्हान\nफेसबुक डेटा चोरीचा वाद काय\nचीनच्या सीमेजवळ उतरलं भारताच्या वायुसेनेचं विमान\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांचं संसदेत आंदोलन\nBudget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nमूर्खपणाचा कळस; धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट\nभारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला.\nभारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला\nजाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद\nकेंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.\n'आर्मी डे परेड'च्या सरावादरम्यान दोरखंड तुटल्याने अपघात\n'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्ली एक अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले.\nप्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला\n26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.\nविराटच्या चाहत्याने केला धक्कादायक प्रकार\nविराट कोहली 5 रन्स करून आऊट झाल्याने नाराज झालेल्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबूलाल बैरवा असं चाहत्याचं नाव ते मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.\nवादग्रस्त विधान :... तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील- प्रकाश आंबेडकर\nभोपाळ, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.\nFodder Scam : लालू प्रसाद यादवांना साडेतीन वर्षांची शिक्षा\nरांची - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली.\n BSF चा POK मध्ये स्ट्राईक, 10 पाकिस्तानी सैनिक ठार\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nकोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nपुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jayavi.wordpress.com/2016/03/10/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T20:53:53Z", "digest": "sha1:SMZUO2DELPRVLLABOE4XTKBC3DN6FSU4", "length": 10787, "nlines": 135, "source_domain": "jayavi.wordpress.com", "title": "सुंदर ती दुसरी दुनिया | माझी मी-अशी मी", "raw_content": "\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nमाझं विश्वं….. माझ्या शब्दात \nसुंदर ती दुसरी दुनिया\nमार्च 10, 2016 जयश्री द्वारा\n“सुंदर ती दुसरी दुनिया” अंबरीश मिश्र चं आणखी एक नितांत सुंदर पुस्तक \nजेव्हा अंबरीश मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक वाचलं तेव्हापासूनच त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. आता ह्या पुस्तकानंतर तर त्यावर शिक्कामोर्तब झालं 🙂\nचंदेरी दुनिया, त्यातली माणसं, रंगेल आयुष्य, त्यांच्या आयुष्यातले चढ उतार, ह्याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं. खरं तर ह्याबद्दल सांगता येण्यासारखं कितीतरी असेल. त्यातलंच मोजकं पण अभ्यासपूर्ण लेखन आहे ह्या पुस्तकात.\nरणजीत फिल्म कंपनी, बॉम्बे टॉकीज, अशोककुमार, काननदेवी, शमशाद बेगम, विजय आनंद. प्रत्येकाबद्दल इतकं आत्मीयतेनं लिहिलेलं वाचताना आपण त्या काळात गेल्याचं फ़ील येतं. त्या त्या व्यक्तीबद्दल, वास्तूबद्दल सखोल माहिती, त्यांच्या लकबी, त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांचे weak points, त्यांचे strong points, त्या त्या घटना…. फार सुरेख चितारल्या आहेत. पुस्तक संपूच नये असं वाटतं.\nव्यक्तिचित्रण करतांना ते प्रत्येक बारकावे मांडतात. ती व्यक्ती कशीही असो… पण आपण त्यांच्या लिखाणात गुंतत जातो….. ये दिल मांगे मोअर… असं होत राहतं.\nपुस्तकाचं कव्हर सुद्धा एकदम देखणं. पुस्तकाची पानं, बांधणी, पुस्तकाचा Shape सुद्धा वेधक \n(माझ्या वहिनीच्या खजिन्यातलं )\nPosted in अशी मी, नुकतंच वाचलेलं, मराठी | Tagged जयश्री अंबासकर, मराठी, वाचन | १ प्रतिक्रिया\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nनेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग \nगप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.\n“स्टार माझ्या”च्या “ब्लॉग माझा-३” स्पर्धेतलं बक्षिस\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nJanhavi Ukhalkar on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on एकांत पन्नाशीनंतरचा\nchudaman patil on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on शिक्षक दिनाच्या शुभेच्छा …\nनिळ्या जळावर...माझा कवितेचा खो \n« नोव्हेंबर ऑक्टोबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2018-04-21T20:56:48Z", "digest": "sha1:OYF45KIA6MPVQUHOK4D6EBYRDYH5TCK5", "length": 3286, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गायक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► पार्श्वगायक‎ (२ क, ६७ प)\n► राष्ट्रीयत्वानुसार गायक‎ (१२ क)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2014/12/blog-post_31.html", "date_download": "2018-04-21T20:45:31Z", "digest": "sha1:JBZRFF4SIUEKYPA6K5HL25E3FKXSAHIU", "length": 22292, "nlines": 337, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: चले चलो", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\nखरं मला या पोस्टचं नाव hibernation द्यायचं होतं पण त्याचा मराठी अर्थ निष्क्रियता आहे हे पाहिल्यावर तो विचार रद्द केला. निष्क्रिय या शब्दा मध्ये जो ढिम्मपणा आहे तो मनात आणलं तरी प्रत्यक्षात आणणं कठीण इतके आपण परिस्थितीने बांधले असतो. माझं जाऊदे, माझ्या आसपासच्या सत्तरीतल्या पालक मंडळींना पाहिलं तर तर तेही नुसतेच बसून राहिलेत असं क्वचितच दिसतं.\nतर असो. सांगायचा मूळ मुद्दा पूर्ण विसरायच्या आधी हेच म्हणायचं होतं की या वर्षी जसा छान वसंत आणि मग थोडा वाढीव उन्हाळा मिळाला, इथवर सगळं कसं चांगलं सुरु होतं. नुसतं विकेंड टू विकेंडच्या ज्या सगळ्या ट्रिपा केल्या त्याबद्दल लिहायचा पेशन्स असला तर हातून बरीच प्रवासवर्णनं लिहून झाली असती आणि त्यांची आठवण संग्रहीत राहिली असती. बघूया आता पुढच्या वर्षी या जुन्या ट्रिप्सबद्दल काही खरडता आलं तर.\nपण मग पानगळती सुरु झाली आणि नेहमीचेच छोटे छोटे प्रश्नदेखील मोठे वाटू राहिले. उगीच होणारी चिडचिड स्वतःलाच त्रास देऊ लागली. ऑफिशियली हिवाळा एकवीस डिसेंबरनंतर येतो पण इकडे आधीच त्याचा इफेक्ट येऊ लागला.\nत्या दिवशी एक अस्वल थंडीत झोपून राहतं आणि बाकीचे प्राणी त्याच्या गुहेत येऊन मज्जा करून जातात अशा अर्थाची एक बालगोष्ट वाचून झाल्यावर असंच आपण पण हायबरनेट करावं असा विचार मनात आला. थंडी इतकी कडाक्याची आहे की कामासाठी बाहेर पडूच नये, तिकडे कोणाचं काय सुरु असेल आपल्याला काय त्याचं, तिकडे कशाला आपल्याच घरात काही मज्जा सुरु असतील तरी आपण त्याचा भाग न बनता सरळ त्या अस्वलासारखं ढिम्म झोपून राहावं असं या थंडीने किंवा त्यामुळे येणारे आजार आणि इतर कटकटींमुळे झालंय. तरीदेखील एक उडी थोडं साऊथला मारून आलोय आणि मग पुन्हा आजारांची रांग मार्गी लावतोय. या परीस्थितीत एक मोठा आरामाचा कार्यक्रम तर हवाच.\nअर्थात असं काहीही वाटलं तरी प्रत्यक्षात जास्तीत जास्त तासभर स्वतःच्या दुखण्यांना देऊन आपण सावरतो. हा थोड्या वेळचा चढ आहे पुन्हा उतारावर आपलीपण गाडी लागेल ही आशा असते आणि तसंही हायबरनेट करायची सोय नाही हे वास्तव आहेच.\nआम्हाला शाळेत या दिवसात शनिवारी आमचे ड्रीलचे सर एक दो एक दो करायला लावायचे. आज ही पोस्ट लिहिताना जरा मागे ब्लॉगकडे लक्ष दिलं तेव्हा लक्षात आलं. या वर्षी महिन्यांची अनुक्रमणिका पहिली तर अगदीच एक दो, एक दो आहे एखादवेळेस तीन. बाकी, प्रकार बदल, वगैरे काही नाही. म्हणूनच सुरुवातीला लिहिताना ब्लॉग पण निष्क्रिय झालाय का असा विचार करत होते. पण या एक दो, एक दो मध्येच पुढे चालायचं बळ मिळेल असं वाटलं. छोटी छोटी पावलं का होईना पण हालचाल आहे. म्हणून हे स्वतःचं स्वतःला सांगणं की चले चलो.\nउद्या दिनदर्शिका बदलायची तर त्याचं स्वागत निष्क्रिय शब्दाने करण्यापेक्षा \"चले चलो\". शुभेच्छा तर सर्वांसाठी आहेतच. Welcome 2015 आणि जाता जाता २०१४ मधल्या काही महत्वाच्या भटकंतीचं हे कोलाज.\nLabels: नवीन वर्ष, स्वैर...., हलकंफ़ुलकं\nसालाबादप्रमाणे वर्षाला एक पोस्ट टाकून आम्ही पण ब्लॉग Hibernation मध्ये जाण्यापासून वाचवला आहे ;-) म्हाराजाकं गार्‍हाणा घालूक हवो तर गजालवाडी पण एक दो एक करेल.\nसहलींच्या फोटोचा कोलाज एक नंबर आणि हो नववर्षाभिनंदन\nहा हा हा सिद्ध :)\nठांकु ठांकु मंदार. एकदम मनापासून ब्लॉग वाचल्याबद्दल आणि थोडे जास्तच आभार. वाचते रहो :)\n खुप छान आवडल मला..\nअसच एकदा ब्लॉग वाचताना मला आवडलेल्या काही ओळी खालि लिहत आहे...\nअचानक दोन चिमुकले हात पाठीमागुन गळ्यात येतात आणि माझी आई वर्ल्डबेस्ट आहे असं मोठ्या डोळ्यानं कौतुकानं म्हणतात.…\nवर्ल्ड बेस्ट आई होण्यासाठी नां गंमत म्हणजे कोणतीच पदवी लागत नाही. एका बाउल टोमेटो सूप, कधीतरी केलेली दोन मिनिट में तैय्यार मेगी , सरप्राईज म्हणत हातात ठेवलेलं चोकलेट आणि रोज झोपताना कुशीत घेउन सांगितलेली कैच्याकै गोष्ट, एव्हढ्या पाठबळावर वर्ल्डबेस्ट आई होता येतं .\nइतक्या कमी क्वालीफिकेशानामध्ये मिळणारा हा जगातला अत्युच्च जॉब आहे. पुन्हा परतावा म्हणून मिळणारे आनंदाचे बोनस निराळेच …. हे सगळं घडत असत नां तेंव्हा गंमत म्हणजे तो दोन बोटं रितेपणा गायबच असतो… तात्पुरता का होई ना.. ...\nतू लिहिलेल्या ओळी खूप छान आहेत. कुठल्या ब्लॉगवर मिळाल्या त्या\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में...\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t20919/", "date_download": "2018-04-21T20:50:13Z", "digest": "sha1:L5IZIROF76LNPWMFKBYESPYOPON76JDH", "length": 2950, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-नात जपल होत", "raw_content": "\nहे नात मी एवढे काळ का जपल\nतेव्हा माझ म्हणार ,\nकोणी तरी भेटल होत.\nविश्वासाच अतूट बंधनाच नात ,\nगैर समजान गुरफटल होत ,\nतरी ही तुमि माझ्या नात्याला\nजीव पाड जपल होत ,\nकसलीही वेळ आली जीवनात,\nतुमिच मला सावरल होत,\nआता का झाले त्या मैत्रीच्\nतुम्ही तुमच्या साठी काय\nपण असे म्हंटल होत.\nपण आता मात्र मैत्रीला,\nसंशयाच भुत चांगलच झपाटल होत,\nमाझ्या मुळे तुमाला होणारा त्रास,\nतुमच्यापासुन दूर जाण्याच मी ठरवल होत.\nविश्वास होता तुमचा माझ्यावर\nम्हणूनच हे नात अत्ता पर्यन्त\nजीवापाड मी जपल होत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T21:20:41Z", "digest": "sha1:LNOSKNLKD5BKOO3MCXQRNYJ3I72HVRX2", "length": 5225, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किंग्सटाउन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकिंगस्टन याच्याशी गल्लत करू नका.\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची राजधानी\nकिंग्सटाउनचे सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्समधील स्थान\nदेश सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स\nस्थापना वर्ष इ.स. १७२२\nकिंग्सटाउन ही सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ह्या कॅरिबियनमधील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स\nउत्तर अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१७ रोजी ००:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T20:54:22Z", "digest": "sha1:4P6BNV4AWL7GR3OFAP35ZWKE7ZV42TST", "length": 4175, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉर्डन केर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२६ ऑक्टोबर, इ.स. १९७९\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजॉर्डन केर (इंग्लिश: Jordan Kerr; २६ ऑक्टोबर, इ.स. १९७९) हा एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९७९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%B8_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2018-04-21T20:54:39Z", "digest": "sha1:OFDYOMB7UDNRHEGBOYE6C4IJJETV34MU", "length": 6091, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परमहंस योगानंद - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपरमहंस योगानंद (जानेवारी ५, इ.स. १८९३ - मार्च ७, इ.स. १९५२) (जन्मनाव मुकुंदलाल घोष) हे भारतीय योगी आणि गुरू होते. ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी (मराठी भाषांतर योगी कथामृत) या आपल्या पुस्तकाद्वारे अनेक पाश्चात्य व्यक्तींना त्यांनी ध्यानाच्या पद्धती आणि क्रिया योग यांचा परिचय घडविला.\nउत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे एका धर्मशील कुटुंबात योगानंदांचा जन्म झाला. सानंद या त्यांच्या धाकट्या भावाच्या म्हणण्यानुसार बाल मुकुंदाची अध्यात्माची जाणीव व अनुभव असामान्य होते. आपली आध्यात्मिक तहान भागविण्यासाठी त्यांनी अनेक हिंदू साधू आणि संतांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. इ. स. १९१० मध्ये, वयाच्या सतराव्या वर्षी, स्वामी युक्तेश्वर गिरी यांची भेट झाल्यानंतर योगानंदांचा शोध जवळजवळ थांबला. नंतर युक्तेश्वरांनी योगानंदांना सांगितले की महावतार बाबाजी यांनी एका खास कारणासाठी त्यांना पाठविले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८९३ मधील जन्म\nइ.स. १९५२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१४ रोजी २३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiwebsites.com/enquiry", "date_download": "2018-04-21T20:39:53Z", "digest": "sha1:NTAAS47YIJ56LR463JQSSPJQXKADIW7Z", "length": 3925, "nlines": 34, "source_domain": "www.marathiwebsites.com", "title": "वेबसाईटची चौकशी | उत्कृष्ट, दर्जेदार, अत्याधुनिक मराठी आणि बहुभाषिक वेबसाईटस", "raw_content": "उत्कृष्ट, दर्जेदार, अत्याधुनिक मराठी आणि बहुभाषिक वेबसाईटस\nमाझा मराठाचि बोलू कवतुके\nपरि अमृतातेही पैजा जिंके\nविश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥\nजातो जिथे जिथे मी, नेतो हिच्या मशाली\nजिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली\nमना सज्जना भक्तिपंथेचि जावे\nतरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे\nमराठी असे आमुची मायबोली...\nमराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...\nश्री. प्रसाद शिरगांवकर अतिशय बुध्दिमान, हसरं व्यक्तिमत्व, हळुवार शायराचं मन, तरीही यशस्वी शैक्षणिक व व्यावसायिक नावलौकिक असलेले. देशात व परदेशांत उत्तम कामाचा अनुभव असलेले.ग्राहकाची गरज, मेहनत घेण्याची तयारी, शिकण्याची तयारी लक्षात घेऊन त्याप्रमाणे लवचिकता प्रसाद ठेवतात व ग्राहकाला संपूर्ण समाधान मिळेल असं ते पहातात.\nउत्कृष्ट, दर्जेदार, अत्याधुनिक मराठी किंवा बहुभाषिक वेबसाईट करून घेण्यासाठी आजच संपर्क साधा\nमराठीमध्ये वेबसाईट तयार करून घेण्यासाठी नेमका काय खर्च येतो व किती वेळ लागू शकतो याबद्दलची माहिती आपणास हवी असल्यास खालील फॉर्म मधी माहिती भरून पाठवावी. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही आपल्याला खर्च व वेळ यांचा अंदाज देऊ शकू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-pratiksha-joshi-write-about-digital-indian-5716557-NOR.html", "date_download": "2018-04-21T20:56:17Z", "digest": "sha1:DQMOA24ICTH5A4N4WFJ3AB4BML3LZW5T", "length": 25270, "nlines": 211, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " Pratiksha Joshi write about Digital Indian - डिजिटल इंडीयातील कांदे पोहे - दिव्या मराठी | Divya Marathi", "raw_content": "\nडिजिटल इंडीयातील कांदे पोहे\nसंध्याकाळी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरलाय देशपांडेंच्या घरी. देशपांडे\nकुटुंब सुशिक्षित आणि खेळीमेळीचं वातावरण असलेलं घर. घरात आजी, पती-पत्नी (विलास-अनिता) आणि त्यांची दोन मुलं : ऋतुजा आणि विकी. जुन्या परंपरांचा आदर करणाऱ्या आजीचा आग्रह, ऋतुजाने साडी नेसावी. पण बदलत्या काळानुरूप चालणाऱ्या मम्मी-पप्पांमुळे ऋतुजाला पंजाबी ड्रेस घालण्याची संमती मिळाली. पुढे काय झालं\n(मोदीजींच्या डिजिटल इंडियामध्ये सगळं काही ऑनलाइन झालंय. तरुण पिढी तर या सगळ्यात अग्रेसर. पण म्हणून आपण आपल्या परंपरा विसरलोत असं नाही. उलट प्रेम, संस्कार यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अद्ययावत, म्हणजे अपडेटेड होणं राहणं म्हणजे उत्तम व्यक्तिमत्त्व. याच सकारात्मक विचारांनी घडलेला हा सुंदर प्रसंग.)\n“मम्मी, हा लाल ड्रेस घालू की पिवळा नाही, मला वाटतं निळ्या कलरचा जास्त छान दिसेल.”\n“हो गं ऋतू, तो निळाच ड्रेस खूप खुलून दिसतो तुझ्यावर. तोच घाल. शिवाय पप्पांनी गिफ्ट केलाय ना तो, म्हणजे तुला तोच आवडणार.”\n“अगं, काय तुम्ही आजकालच्या मुली अशा कार्यक्रमाला ड्रेस घालतात होय मुली अशा कार्यक्रमाला ड्रेस घालतात होय मुली मस्त छानशी साडी नेस एखादी. आतापासूनच सवय लागायला हवी. आणि अनिता, तू आई आहेस ना तिची, तू सांगायला नकोस होय मस्त छानशी साडी नेस एखादी. आतापासूनच सवय लागायला हवी. आणि अनिता, तू आई आहेस ना तिची, तू सांगायला नकोस होय तू अजून तिच्या होमध्ये हो मिळवतेस.”\n“आई, अनिता, ऋतू काय चाललंय तुम्हा तिघींचं कसली गडबड चाललीय\n“काही नाही हो पप्पा, संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी. ताईसारखं अरेंज मॅरेज करण्याच्या भानगडीत तर आपण नाही पडणार बुवा. आपण तर लव्ह मॅरेज करणार.”\n“बघितलंस विलास, ऋतूचं अजून कशात काही नाही आणि या विकीला लग्नाचे वेध लागलेत आतापासूनच. एखादी मुलगी तुझ्यासमोर आणून उभी करंल आणि म्हणंल, पप्पा ही तुमची सून. कसली नातसून आणतोय कुणास ठाऊक\n“आई, तू टेन्शन नको घेऊस. माझा मुलगा आहे तो. गॅरंटी आहे मला त्याच्याबद्दल. पण विकी लाज राख बाबा माझी. कमीत कमी खायला तरी बनवता आलं पाहिजे आमच्या सूनबाईंना.”\n“पप्पा, तिला स्वयंपाक नाही आला तरी चालेल. पण ऑनलाइन ऑर्डर करता आली पाहिजे. मी तर अशीच मुलगी बघून घेणार. मोदीजींच्या डिजिटल इंडियामध्ये ऑनलाइन व्यवहार करणारी मुलगीच पटवणार आहे मी.”\n“पटव बाबा पटव. लग्न झाल्यावर तिची सासू, तुझी आई अनिता चांगलं सरळ करेल तिला. २५ वर्षांचा अनुभव आहे मला.”\n“अहो काय हे, मस्करी पुरे झाली. ऋतूचा विषय सोडून दिला आणि तुमचं दुसरंच काय सुरू झालं. चला आवरा, संध्याकाळच्या तयारीला लागा.\nएकंदरीत संभाषणातून लक्षात आलंच असेल, संध्याकाळी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरलाय देशपांडेंच्या घरी. देशपांडे कुटुंब सुशिक्षित आणि खेळीमेळीचं वातावरण असलेलं घर. घरात आजी, पती-पत्नी (विलास-अनिता) आणि त्यांची दोन मुलं: ऋतुजा आणि विकी. जुन्या परंपरांचा आदर करणाऱ्या आजीचा आग्रह, ऋतुजाने साडी नेसावी. पण बदलत्या काळानुरूप चालणाऱ्या ऋतुजा आणि मम्मी-पप्पांमुळे तिने पंजाबी ड्रेस घालावा यावर सगळ्यांची संमती आली. तयारी करता करता संध्याकाळ उजाडली आणि पाहुण्यांचे आगमन झाले. व्यास कुटुंब. हेदेखील सुशिक्षित आणि अत्यंत समजूतदार. घरात आई-वडील आणि दोन मुलं. पण कार्यक्रमाला यांच्यासोबत विशेष अतिथीही आलेले, मुलाची आत्या आणि त्यांचे यजमान. आत्याचा स्वभाव म्हणजे अतिशय कडक आणि शिस्तप्रिय.\nपाहुण्यांचे साग्रसंगीत स्वागत झाले आणि मुलीला बोलवा, अशी मुलाकडच्या मंडळींची सूचना आली. त्यानुसार ऋतुजा अगदी आत्मविश्वासाने बाहेर आली. तिला ड्रेसमध्ये बघताच आत्याच्या बोलण्यातला सूर बदलला.\n“वा, मुलगी ड्रेसमध्येच दाखवणार का\nत्यावर पटकन मुलाची आई उत्तरली, “हरकत नाही. आजकाल तसंही मुली साड्या फक्त सणावारांनाच नेसतात आणि ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल आहे ना, मग झालं तर.”\nमुलामुलीला बेसिक प्रश्न विचारायला सुरुवात झाली. ऋतुजाचा स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव मात्र आत्याला जरा खटकला. इकडे प्रश्न विचारणं सुरू असतानाच मुलाचा भाऊ त्याला म्हणाला, “अरे दादा, एक नंबर वहिनी आहे बघ. आत्याकडे लक्ष देऊ नकोस. तिला काय, काहीतरी चुकाच काढायला हव्यात. तू सरळ हो म्हणून टाक.”\nऋतुजाचा आत्मविश्वास, चेहऱ्यावरचे तेज मुलाच्या आईवडलांना खूप भावले. आणि हीच आपल्या घरासाठी परफेक्ट सून ठरेल, अशी त्यांची मनोमन खात्री झाली. आता प्रश्न होता तो फक्त आत्याचा. आत्याने ऋतुजाला प्रश्न विचारायला सुरुवात केली.\n“नोकरी वगैरे ठीक आहे. अजून कशाची आवड आहे तुला\n“मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं आणि चित्रपट पाहायलाही आवडतात,” ऋतुजा उत्तरली.\n“चित्रपट फक्त आजकालचे पाहत असशील ना\n“नाही आत्या, स्मार्टफोन आहे त्यामुळे जुने चित्रपटही खूप पाहिलेत. अगदी तुमच्या काळातल्या सुलोचनादीदींचे देखील.”\nसुलोचनादीदींचे नाव ऐकताच आत्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले.\n“नोकरीच्या निमित्ताने तुम्ही बाहेर असणार, मग बाकीची नातीगोती कशी सांभाळणार” आत्याचा पुढचा प्रश्न.\n“आत्या, मान्य आहे की नोकरीमुळे प्रत्यक्ष भेटी होणार नाहीत. पण नात्यात प्रेम असेल तर मार्ग निघतोच. आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुविधा आहे ना. तुम्ही आमच्याकडे येऊ शकला नाहीत तरी आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू शकतोय.”\nऋतुजाचे हे स्मार्ट उत्तर ऐकून आत्या आनंदल्या.\nकार्यक्रम पार पडला आणि निघताना ऋतुजाने सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार केला. आत्याला नमस्कार करताच त्या म्हणाल्या,\n“विलासराव, चांगले संस्कार केलेत मुलीवर.”\nआणि दुसऱ्या दिवशी देशपांडेंच्या घरी फोन खणखणला,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%9F", "date_download": "2018-04-21T21:20:57Z", "digest": "sha1:QGMGIXD3RANG56QIPSK6EH7WP6WLD7OY", "length": 4074, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅरी इलियट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहॅरी इलियट (नोव्हेंबर २, इ.स. १८९१:स्कारक्लिफ, डर्बीशायर, इंग्लंड - फेब्रुवारी २, इ.स. १९७६:डर्बी, डर्बीशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\nइलियट आंतरराष्ट्रीय कसोट्यांमध्ये पंचही होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८९१ मधील जन्म\nइ.स. १९७६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/easyblog-3/2012-12-08-05-51-43-1", "date_download": "2018-04-21T20:54:44Z", "digest": "sha1:6KVSKUU6IBLFSLRNCY2ECQTSVWZASSZV", "length": 17014, "nlines": 90, "source_domain": "bharat4india.com", "title": "पाणी: राजकीय प्रश्न -", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nबुधवार, 08 जानेवारी 2014\nबुधवार, 08 जानेवारी 2014\nभ्रष्टाचाराचं शेवाळ दूर करून पाणी प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. तसं केल्यास, पाणी प्रश्नाच्या विविध गंभीर पैलूंचं अति सुलभीकरण / चिल्लरीकरण होणार नाही. अव्वल दर्जाचा राजकीय प्रश्न म्हणून त्याच्या सोडवणुकीसाठी धोरण व रणनीती निश्चित करता येईल.\nपाणी प्रश्नाचे विविध गंभीर पैलू खालीलप्रमाणे आहेत:\n१) जेथे जल विकास अद्याप पोहोचलाच नाही अशी पावसावर अवलंबून असलेली व केवळ उदरनिर्वाहाच्या पातळीवर राहिलेली कोरडवाहू शेती\n२) जल विकासातून बाहेर फेकले गेलेले प्रकल्प विस्थापित व त्यांचं पुनर्वसन\n३) पर्यावरणीय हानी, हवामानातील बदल, वैश्विक तापमानातील वाढ, इत्यादीमुळे बदलले संदर्भ\n४) जेथे तथाकथित जल विकास पोहोचला तेथील पाणीवाटप व वापरातील विषमता, अशास्त्रीयता, अकार्यक्षमता व व्यवस्थापनातील अनागोंदी\n५) जंगल, जमीन व पाणी या नैसर्गिक संसाधनांचं बाजारीकरण व त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा\n६) शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या वाढत्या पाणीविषयक गरजा\n७) खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाऊजा) यांचा आग्रह धरणारी नवी आर्थिक नीती व\n८) जलक्षेत्रात अद्याप जोरात असलेली सरंजामशाही व नव्याने विकसित होत असलेली चेल्याचपाटयांची भांडवलशाही (क्रोनी कॅपिटॅलिझम)\nपाणी प्रश्नाची व्यापकता पाहता वरील यादी अर्थातच अपूर्ण आहे. पण त्यातील क्र.७ व ८ हे कळीचे मुद्दे आहेत. त्यावर म्हणून लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.\n‘खाऊजा’ धोरणामूळं विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ), किरकोळ किराणा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक (एफडीआय), कराराची शेती (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग), जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (रेग्युलेटरी अॅथॉरिटी), नदी-खोरे अभिकरणं (रिव्हर बेसिन एजन्सी), हस्तांतरणीय व विक्रीयोग्य पाणी वापर हक्क (ट्रान्सफरेबल व ट्रेडेबल वॉटर राईटस) इत्यादी गोष्टी नव्यानं येत आहेत व त्याचे अपरिहार्य परिणाम जलक्ष्रेत्रावर व्हायला सुरुवात झाली आहे. पण या सुधारणा व व्यवस्थेतील बदलांना (रिफॉर्मस व रिस्ट्रकचरिंग) सरंजामशाही व चेल्याचपाटयांची भांडवलशाही यांचा अडथळा होतो आहे. सत्ताधारी वर्गातील या अंतर्विरोधाचा एक दृष्य परिणाम म्हणजे सिंचन घोटाळा शेती व जलक्षेत्राचं कार्पोरटायझेशन / कंपनीकरण करू पाहणा-या \"जाणत्या\" शक्ती एकीकडे आणि दुसरीकडे ठेकेदार, भ्रष्ट नोकरशहा व सरंजामी \"टगे\" यांच्यातील छुपा संघर्ष सिंचन घोटाळ्यात आहे. पण नातेसंबंध, जात, भावकी, प्रादेशिक हितसंबंध यामुळं तो अद्याप म्हणावा तेवढा उघडा-नागडा झालेला नाही.\nसरंजामशाही व चेल्याचपाटयांची भांडवलशाही संपणं ही काळाची गरज आहे. ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. प्रगतीचा तो एक आवश्यक टप्पा आहे. खाऊजा आणि कार्पोरेटायझेशन / कंपनीकरण या अश्वमेधाच्या घोड्याला थांबवू शकणा-या शक्ती जलक्षेत्रासह सर्वच क्षेत्रात आज विखुरलेल्या व अशक्त असल्यामुळं त्याला मात्र आज तरी तगडा व ताबडतोबीचा पर्याय दिसत नाही.\nविकासाच्या या सर्व ऎतिहासिक प्रक्रिया एका अर्थानं \"अपौरुषेय\" असल्यामुळं केवळ निमित्तमात्र ठरणाऱ्या विशिष्ट व्यक्तींची उदाहरणं देऊन बोलण्याची तशी गरज नाही. पण समकालीन संदर्भ पुरेसे स्पष्ट करायचे झाल्यास शरद पवार, सुप्रिया सुळे, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी व्यक्तींचे वर्गीय हितसंबंध (राजकीय पक्ष वेगळे असले तरी) खाऊजा आणि कार्पोरेटायझेशन / कंपनीकरण यात दडलेले आहेत. सत्ताधारी वर्गाच्या दृष्टिकोनातून म्हणून ते स्पेअरेबल नाहीत. लंबे रेस के जाणते घोडे म्हणून त्यांना राजकीय भविष्य आहे. व्यवस्था त्यांना पाठबळ देईल. अजित पवार, तटकरे आणि तत्सम किलर इन्स्टिक्ट व निर्णय क्षमता असणारी मंडळी सरंजामशाही व चेल्याचपाटयांच्या भांडवलशाहीचं सध्या तरी प्रतिनिधित्व करतात.\nकाळाची पावलं न ओळखल्यास त्यांना राजकीय भविष्य नाही. व्यवस्था आज तरी त्यांना स्पेअरेबल मानते. ‘भावी मुख्यमंत्र्यांचा’ राजीनामा सह्ज मंजूर होणं व तटबंदीला चौकशीचे सुरूंग लागणं हे अन्यथा झालंच नसतं. सत्ताधारी वर्गाचे दूरगामी हितसंबंध जपणं हा बाबा व काकांचा मुख्य व खरा अजेंडा आहे. त्यांनी जाहीरीत्या एकमेकांवर टीका केली तरी याबाबतीत ते एकत्र आहेत.\nखाऊजा आणि कार्पोरेटायझेशन / कंपनीकरण आणण्यासाठी पूर्वतयारीचा एक भाग म्हणून जो अभ्यास करावा लागतो तो करण्यासाठी/ किमान आकलनासाठी सिंचन श्वेतपत्रिका काढणं ही व्यवस्थेची जलक्षेत्रातील गरज आहे. विश्वासार्ह मार्केट सर्व्हेला जे महत्त्व आहे ते महत्तव सिंचन श्वेतपत्रिकेला आहे. बाजारपेठीय तत्त्वज्ञानात ते बसतं. सरंजामशाही व चेल्याचपाटयांच्या भांडवलशाहीला मात्र ती फालतू किरकिर वाटते. नस्तं झेंगट वाटतं. पण काढून टाकू श्वेतपत्रिका व येऊ परत सन्मानानं हे तसं आता एकूण तर्कशास्त्रात बसत नाही. अर्थात, वर नमूद केलेल्या विकासप्रक्रिया या मॉन्सूनसारख्या असतात. त्यांच्याबद्दल फार नेमकेपणानं बोलता येत नाही. त्यामूळं नजीकच्या भविष्यातील \"परतीच्या\" पावसाचे अंदाज कदाचित चुकूही शकतात.\nखाऊजा आणि कार्पोरेटायझेशन / कंपनीकरण तसंच सरंजामशाही व चेल्याचपाटयांची भांडवलशाही या दोहोंना विरोध असणाऱ्यांनी हे सर्व समजावून घेऊन पाण्याचं प्रगल्भ राजकारण केलं पाहिजे. सत्ताधारी वर्गातील अंतर्विरोध लक्षात घेऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. फक्त भ्रष्टाचाराच्या आरोपांमूळे व्यवस्था खिळखिळी होईल या भ्रमात राहणं उचित नाही. कोरडवाहू, विस्थापित, प्रकल्प बाधित, प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील जलवंचित आणि जलक्षेत्रातील विषमतेचे बळी ठरलेले नागरिक यांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय पाणी प्रश्नाला हातसुद्धा घालता येणार नाही, त्याची सोडवणूक लांबच राहिली. स्वत:ला सुधारत जाण्याची भांडवलशाहीची क्षमता अफाट आहे हे लक्षात ठेवलेले बरं.\nप्रदीप पुरंदरे - जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक. सिंचन व्यवस्थापन व जल कायदे या विषयावर विशेष अभ्यास. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेतून सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/tomorrow-mauley/", "date_download": "2018-04-21T20:54:24Z", "digest": "sha1:KLMFKM4JRNAUBQS5A5RHLL7AZN4XTVGS", "length": 24413, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tomorrow Mauley | उद्याचे माउली | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nविठूमाउली या पंचाक्षरी शब्दातील गोडवा अपार. पंचमहाभूते, पंचतत्त्वे, पंचकर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये सारी त्यात सामावतात. विठूमाउलीला वाटले आपले माहात्म्य फारच वाढले आहे. विठूमाउलीमधील विठू केव्हाच अंतर्धान पावला. राहिली माउली.\n- डॉ. गोविंद काळे\nविठूमाउली या पंचाक्षरी शब्दातील गोडवा अपार. पंचमहाभूते, पंचतत्त्वे, पंचकर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये सारी त्यात सामावतात. विठूमाउलीला वाटले आपले माहात्म्य फारच वाढले आहे. विठूमाउलीमधील विठू केव्हाच अंतर्धान पावला. राहिली माउली. हे तर आणखी सोपे झाले. माउलीच्या रूपाने चैतन्य साक्षात साकारले. वारकरी तर देहभान विसरून माउली माउली एवढाच जयजयकार करूलागले. माउलीचा ध्वनी ब्रह्मांड भेदून पार पैलाड गेला. मराठमोळ््या संस्कृतीने विश्वाला माउली दिली आणि वेडे केले बघा. विठू अंतर्धान पावला म्हणून काय झाले. विठूची जागा ज्ञानेश्वरांनी घेतली आणि भक्तांना त्रैलोक्य तोकडे झाले. माउलीचा जयजयकार करीत वारकºयांनी चेतनाचिंतामणीचे गांव गाठले. अमृतकण नव्हे तर अमृतीचा सागर त्यांना गवसला.\nपरवा गावाकडच्या मंदिरात काकड आरतीसाठी उपस्थित राहाण्याचा योग आला. सारे दर्शनार्थी एकमेकांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार करीत होते. सोबत असलेल्या नातीला म्हणालो अगं त्या आजोबांना नमस्कार कर म्हणताक्षणी नातीने नमस्कार केला. त्याबरोबर त्या वयस्क आजोबांनी तिच्या पायावर डोके टेकविले नि म्हटले माउली नमस्कार. नात गांगरली. तसे ते म्हणाले आम्हा वारकरी संप्रदायाची ही शिकवण. ‘‘जे जे भेटिजे भूत त्या आजोबांना नमस्कार कर म्हणताक्षणी नातीने नमस्कार केला. त्याबरोबर त्या वयस्क आजोबांनी तिच्या पायावर डोके टेकविले नि म्हटले माउली नमस्कार. नात गांगरली. तसे ते म्हणाले आम्हा वारकरी संप्रदायाची ही शिकवण. ‘‘जे जे भेटिजे भूत ते ते मानिजे भगवंत’’. अनाकलनीय कविता लिहिणाºया आणि मराठी साहित्यात नवकवी म्हणूून अजरामर झालेल्या मर्ढेकरांच्या कवितेत माउली भेटली.\n‘‘पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो\nथांब उद्याचे माउली तीर्थ पायीचे घेतो.\nकुमारिकेमध्ये त्यांना उद्याचे मातृत्व दिसत होते. माउलीचा साक्षात्कार झाला. हा मर्ढेकर नावाचा नवकवी माउलीचे दर्शन घेऊनच थांबला नाही तर तिच्या पायीचे तीर्थ घेण्यासाठी पुढे सरसावला. माउलीचा परम अर्थ मर्ढेकरांच्या कवितेत गवसला. आपल्या संस्कृतीमधील ‘कुमारिका पूजन’ अर्थ कळला. नारायण अथर्वशीर्ष वाचताना\nअशा नारायणाला हात जोडले तेव्हा समोर माउली उभी राहिली. नारायणाचे स्वरूप म्हणजे माउली. सान्ताला कवेत घेणारी अन्नरूपी माउली. माउली या तीन अक्षरांचा परिचय ज्याला झाला त्याला परमार्थ सोपान सुलभ झाला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअर्भकाला पळविल्याप्रकरणी महिलेला एक वर्षाचा कारावास\nहिवरे बाजारच्या ग्रामसभेत विकासाचा ‘थर्टीफर्स्ट’ जिल्हाधिका-यांची उपस्थिती; विषमुक्तशेतीचा संकल्प\nविजयस्तंभास लाखोंची मानवंदना, चोख बंदोबस्तात शांततेत विजयदिन; समता सैनिक दलाची शिस्तबद्ध कवायत\nगाढवांचा बाजार २ कोटींवर, जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा\nतरुणाच्या सतर्कतेमुळे गर्भवतीला मिळाले जीवदान\nपुरुष नसबंदीविषयी जनजागृती महत्त्वाची\nकाश्मीर पुन्हा पेटलं तर जबाबदार कोण\nशंभर वनस्पती शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा अनोखा प्रवास\nआभासी चलनापेक्षा ‘डायमंड’ बरा\nमहाभियोग ठरेल पेल्यातील वादळ\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-news-ariel-survey-crops-drones-1032", "date_download": "2018-04-21T21:00:55Z", "digest": "sha1:BYHDVZ2ADRFO55AN6FOIYWGVGBKIKDEK", "length": 16239, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision news, Ariel survey of crops by drones | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहवाई पीक सर्वेक्षणातील अचूकतेसाठी सॉफ्टवेअर निर्मिती\nहवाई पीक सर्वेक्षणातील अचूकतेसाठी सॉफ्टवेअर निर्मिती\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nअमेरिकेमध्ये शेतीचे आकारमान मोठे असल्याने पीक निरीक्षणासाठी ड्रोनचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये त्यात अचूकता असली तरी वाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये सर्वेक्षणामध्ये अचूकता शक्‍य होत नव्हती. यावर मात करण्यासाठी ड्रोन डिप्लॉय या सॉफ्टवेअर कंपनीने अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहे.\nअमेरिकेमध्ये शेतीचे आकारमान मोठे असल्याने पीक निरीक्षणासाठी ड्रोनचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये त्यात अचूकता असली तरी वाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये सर्वेक्षणामध्ये अचूकता शक्‍य होत नव्हती. यावर मात करण्यासाठी ड्रोन डिप्लॉय या सॉफ्टवेअर कंपनीने अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहे.\nपिकांच्या हवाई निरीक्षणासाठी ड्रोनमधील कॅमेऱ्यांची क्षमता ही महत्त्वाची असून, त्याद्वारे संकलित छायाचित्रांचे योग्य विश्‍लेषण करणारे सॉफ्टवेअरही आवश्‍यक असते. पूर्वी उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअरची क्षमता ही कमी होती. पर्यायाने अचून निदान शक्‍य होत नव्हते. यामध्ये ग्राहकांच्या समस्या व सूचनाप्रमाणे सातत्याने सुधारणा करीत ड्रोन डिप्लॉय या नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याचे नाव सेन्टेरा आहे. या ड्रोनमध्ये बहुभिंगी सेन्सर व अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर यांचा वापर केला आहे. याद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास व विश्‍लेषण करून पिकाच्या सद्यःस्थितीचे अचूक नकाशे तयार करण्यात येतात. हे काम आता मोबाईल ऍपद्वारेही करणे शक्‍य आहे. या सर्व घटकांच्या एकत्रित वापरातून पिकाच्या सद्यःस्थिती व आरोग्याबाबत जास्तीत जास्त अचूक निष्कर्ष काढता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.\nकार्यप्रणाली असे करते काम :\nबहुभिंगी व अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर्समुळे पिकाची अत्यंत जवळून छायाचित्रे काढता येतात. इन्फ्रारेड सेन्सर्समधील उच्चक्षमतेच्या एन.डी.व्ही.आय. सेन्सर्समुळे पिकांतील तणाच्या किंवा सामान्य अशा विविध अवस्थांबाबत अचूक आकलन करता येते.\nनंतर तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात मिळालेल्या छायाचित्रांतील समान ठिपक्‍यांच्या जुळवणुकीतून सॉफ्टवेअर अचूक नकाशे काढू शकतो. पूर्वी पीकवाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये असे समान ठिपके मिळत नसल्याने त्या अवस्थांचा अचूक नकाशा बनविणे सॉफ्टवेअरला शक्‍य होत नव्हते. त्यात अडचणी येत.\nमोबाईल ऍपच्या साह्याने संपूर्ण क्षेत्रावरील पिकाचा नकाशा तयार करता येतो.\nशेती ड्रोन सॉफ्टवेअर मोबाईल\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनसमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध...\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/ahmednagar-lokmat-sarpanch-award-will-be-honored-january-6/", "date_download": "2018-04-21T20:51:34Z", "digest": "sha1:OHMWRERY5JGAOYLXYFS3YPP53LZS4FF6", "length": 27559, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ahmednagar: The 'Lokmat Sarpanch Award' Will Be Honored On January 6 | अहमदनगर : ६ जानेवारीला रंगणार ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ गौरव सोहळा | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nअहमदनगर : ६ जानेवारीला रंगणार ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ गौरव सोहळा\nप्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’चे वितरण ६ जानेवारीला होणार आहे. ‘लोकमत’चे जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे.\nअहमदनगर : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’चे वितरण ६ जानेवारीला होणार आहे. ‘लोकमत’चे जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे.\nगावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभा-यांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड-२०१७’ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. गावाच्या विकासासाठी झटणा-या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. नगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधून मोठ्या प्रमाणात पुरस्कारांसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. जनतेनेही उत्स्फूर्तपणे सरपंचांची नामांकने दाखल केली आहेत. त्यामुळे पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.\nसरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणा-या सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द इयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण तेरा पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हा पातळीवर पुरस्कार प्रदान सोहळा झाल्यानंतर या विजेत्यांचे राज्यपातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार याची प्रचंड उत्सुकता आहे.\nजिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाननी होऊन विजेत्यांवर मोहोर उमटवली जाईल. त्यामुळे विजेते कोण राहणार हे सोहळ्यातच स्पष्ट होणार आहे.\nहे आहे ज्युरी मंडळ\nजिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. यात आदर्श गाव योजना प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रशांत शिर्के, सेंटर फॉर स्टडीज् इन रुरल डेव्हलपमेंट (सीएसआरडी) संस्थेचे संचालक डॉ़ सुरेश पठारे, समाजकल्याण विभागाचे निवृत्त उपसंचालक सी़ व्ही़ नांदेडकर, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी राजेंद्र पवार यांचा ज्युरी मंडळात समावेश आहे.\n‘असे बदलू गाव ’ या विषयावर प्रेरक परिसंवाद\n‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस्’ या गौरव वितरण सोहळ्यात आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सरपंच भास्करराव पेर पाटील (पाटोदा, जि़ औरंगाबाद) तसेच शितलवाडी (ता़ रामटेक, जि़ नागपूर) ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच योगिता गायकवाड यांचा ‘असे बदलू गाव’ या विषयावर परिसंवाद होणार आहे़ ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस्’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि़ ६) सकाळी ११ वाजता न्यू टिळक रोडवरील सरस्वती सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने उपस्थित राहतील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात दुस-या दिवशीही ठिकठिकाणी बंद, मोर्चे, तोडफोड\nभीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड\nदोन मुख्यमंत्र्यांनी घेतले शनिदर्शन\nराज्यातील बारा लाख बेघरांना देणार घर; देवेंद्र फडणवीस\nराज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुरुष गटात मुंबई, महिला गटात पुणे अजिंक्य\nअहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाचा १५ जानेवारीला निकाल\nउद्घाटन होताच बीडमधील व्यसनमुक्ती साहित्य संमेलन रद्द\nगुन्हा मागे घेण्याकरिता राहात्यात मोर्चा\nपढेगावात दारुबंदीचा ठराव मंजूर\nराहुरी तहसील कार्यालयातूृन दहा वाळूच्या वाहनांची चोरी\nकोतुळमध्ये महाकाय गोगलगायींचे अस्तित्व\nश्रीरामपूर तालुक्यात खोदकामात आढळले मानवी सांगाडे\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/close-tension-upper-areabe-averted-government-property-due-police-alertness/", "date_download": "2018-04-21T21:12:47Z", "digest": "sha1:B7WLHOGW2BIT3BSTO2HE7KEKE3IV44VX", "length": 23441, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Close Tension In The Upper Area;Be Averted Of Government Property Due To Police Alertness | अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\nअप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान\nअप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही. या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.\nठळक मुद्देपुरुष तसेच युवकांसोबत महिला व मुलीदेखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागीपोलिसांनी अतिशय जबाबदारीचे भान राखत परिस्थिती जाऊ दिली नाही हाताबाहेर\nबिबवेवाडी : अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.\nबिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अप्पर येथील डॉल्फिन चौक, महेश सोसायटी चौक सकाळी ९च्या सुमारास आंदोलकांनी बंद केला. त्यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. पुरुष तसेच युवकांसोबत महिला व मुलीदेखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. एक-दोन बस वर काही आंदोलकांनी दगड मारले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सर्व बस अप्परकडे येण्यासाठी बंदी केली. काही बसेसना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या मागे लावण्यात आले. तर काही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या.\nपोलिसांनी अतिशय जबाबदारीचे भान राखत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत भीमा-कोरेगावला घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच प्रत्येक चौकात भाजपाच्या विविध नेत्यांचे रस्त्यावर लागलेले फलक काढुन जाळण्यात आले. दुपारी ३पर्यंत अनेक चौक अडवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागला. भागातील सर्व दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. काही शाळा, दवाखाने, बँक मात्र चालु होत्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशांततामय बंद... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर\nभीमा कोरेगाव प्रकरण : शाळा सुटली, पण दोन दिवसांपासून चिमुकली घरीच नाही परतली\nभीमा कोरेगाव प्रकरण : काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, रावसाहेब दानवेंचा आरोप\nकोल्हापूरात भीमसैनिक-हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर, भीमा कोरेगाव प्रकरणी बंदला हिंसक वळण\nभीमा कोरेगाव घटना : सांगलीमध्ये कडकडीत बंद\n#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण\nबळजबरीने शुभमंगल; तरुणीची पोलिसांत धाव\nव्ही शांताराम ते ओम पुरी व्हाया संजय लीला भन्साळी : कुटुंबाचा 'बाणेदार' प्रवास\nशिक्षणाचा ‘क्लास’ बदलायला हवा : अनिल काकोडकर\nमोबाइल रिपेअर करणाऱ्या मराठी चाहत्यानं धोनीसाठी तयार केलं खास गाणं\nशहरातील मॉलमध्ये मोफत पाणी पुरवठा करा, शहर सुधारणा समितीत प्रस्ताव\nदररोज एकाचा रेल्वेखाली होतो मृत्यू\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nकोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी\nखरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nतुम्हाला अच्छे दिन आले म्हणून शिवसेना नकोशी- उद्धव ठाकरे\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82_%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T21:15:35Z", "digest": "sha1:KRWNJHUY7HH3YVNGTXEOQZIKTY7YPDED", "length": 5048, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भानू अथैय्या - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभानू अथैय्या (पूर्ण नाव - भानुमती आण्णासाहेब राजोपाध्ये) (जन्म - २८ एप्रिल, इ.स. १९२६; कोल्हापूर) या भारतीय चित्रपट क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार विजेत्या वेषभूषाकार आहेत.\nभानू अथैय्या यांनी इ.स. १९५० पासून सुमारे १०० चित्रपटांसाठी[१] गुरु दत्त, राज कपूर, आशुतोष गोवारीकर, यश चोपडा यासारख्या दिग्दर्शकांबरोबरच कोन्राड रूक्स, रिचर्ड ॲटनबरो यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकांबरोबरही काम केले आहे.\nऑस्कर पुरस्कार - इ.स. १९८२ : गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनेसाठी जॉन मोल्लो यांच्यासह विभागून.\nफिल्मफेअर पुरस्कार - इ.स. २००९ : जीवनगौरव पुरस्कार.\n↑ \"वेशभूषाकार भानू अथैयांना ऑस्करच्या सुरक्षेची काळजी\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). २७ फेब्रुवारी, इ.स. २०१२. १५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nइ.स. १९२६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bharat4india.com/vishesh-lekh/2013-01-10-06-22-09/", "date_download": "2018-04-21T20:47:46Z", "digest": "sha1:XWWF2XSUIXLIHZ2MQIEYDRSSLJEAM27G", "length": 4876, "nlines": 57, "source_domain": "bharat4india.com", "title": "६ डिसेंबर १२ विशेष | विशेष लेख", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\n६ डिसेंबर १२ विशेष\nगुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे. अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख...\n६ डिसेंबर १२ विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/ghe-unch-bharari-tu/", "date_download": "2018-04-21T21:05:35Z", "digest": "sha1:GZBE3TZAKDKWNTTZZBSFOD7M7CDJ5B7O", "length": 5789, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "घे उंच भरारी तू - मराठी कविता | Ghe Unch Bharari Tu - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » घे उंच भरारी तू\nघे उंच भरारी तू\nलेखन: प्रभाकर लोंढे | प्रकाशन: संपादक मंडळ | २ मार्च २०१७\nजा गं पोरी शाळेत तू\nतू शोध मार्ग दुसरा\nजीवन गेल माझं सारं\nनको येवु माझ्या माघारी\nतुला मिळणार नाही आसरा\nपोट कधी भरत नाही\nइथे दिवाळी असो वा दसरा\nया निष्ठूर व्यवस्थेच्या उंबरठ्याशी\nमी मारतो आहे चकरा\nजीवन संपलय माझ सारं\nआता दिवस उरलेय अकरा\nघे उंच भरारी तू\nजसा उडे आकाशी शिकरा\nदाखवून दे एकदा तू\nसंपवून टाक कचरा सारा\nवाहू दे समृद्धीचा वारा\nघे उंच भरारी तूेवरुन चालताना\nदिसू दे तुझा दरारा\nजा गं पोरी शाळेत तू\nतू शोध मार्ग दुसरा\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/top-10-spark+power-banks-price-list.html", "date_download": "2018-04-21T21:33:47Z", "digest": "sha1:EZGGIHMJ5PAOWFJNOEDTUWV2C73HSIMG", "length": 13567, "nlines": 393, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 स्पार्क पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 स्पार्क पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 स्पार्क पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 स्पार्क पॉवर बॅंक्स म्हणून 22 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग स्पार्क पॉवर बॅंक्स India मध्ये स्पार्क सँकर 2600 की रिंग व्हाईट Rs. 299 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10स्पार्क पॉवर बॅंक्स\nस्पार्क सँकर 2600 की रिंग ब्लू\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\nस्पार्क सँकर 2600 की रिंग व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\nस्पार्क सँकर 2600 की रिंग ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\nस्पार्क सँकर 2600 की रिंग पिंक\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/apple-inc/", "date_download": "2018-04-21T20:48:05Z", "digest": "sha1:5TIN2A7JNLAB3O2R4KFLYKCDMXDSKKKR", "length": 20712, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Apple Inc News in Marathi | Apple Inc Live Updates in Marathi | अॅपल बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ एप्रिल २०१८\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nफरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nआयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ\nविमान प्रवासात डासांचा त्रास- ट्विंक्कल खन्ना\n‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nएका अजब लग्नाची गजब गोष्ट, अखेर ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत मिलिंद सोमण अडकला रेशीमगाठीत,बघा INSIDE PHOTO\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nIPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण\nIPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल\nजम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.\nIPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात\nRCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nइटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान\nहैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.\nIPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nIPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.\nAll post in लाइव न्यूज़\n'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलच्या 'या' घटनांनी घडवला इतिहास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलला काही अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्यात आणि आज त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेल्यात. ... Read More\nगुगल व अ‍ॅपलचा दणका : साराह अ‍ॅपच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह\nBy शेखर पाटील | Follow\nअगदी काही महिन्यांमध्ये साराह अ‍ॅपला तब्बल ३० कोटींपेक्षा जास्त युजर्स लाभले होते. ... Read More\nसावधान... 'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच्या नादात मोबाइल होईल क्रॅश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभुवया उडवून, डोळा मारून देशभरातील तरुणाईला घायाळ करणाऱ्या आणि एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या प्रिया प्रकाशची सध्या इतकी क्रेझ आहे की तिचे फोटो, व्हिडिओ पाहायला सगळेच उतावीळ असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर वेळीच सावध व्हा. ... Read More\nPriya VarriergoogleApple Incप्रिया वारियरगुगलअॅपल\nआयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआयफोनची बॅटरी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी एका तरुणाने ती चावून पाहिली आणि पुढच्याच मिनिटाला त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला. चीनमधील सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात ही घटना घडली. ... Read More\nअ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनवी दिल्ली : २०१७च्या तिस-या तिमाहीत अ‍ॅपलने सर्वाधिक १५१ डॉलर प्रति युनिट नफा कमावला. प्रति युनिट ३१ डॉलर नफा कमावून सॅमसंग दुस-या स्थानी राहिली. ... Read More\nआयमॅक प्रो : जाणून घ्या फिचर्स व भारतातील मूल्य\nBy शेखर पाटील | Follow\nअ‍ॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे ... Read More\nगेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय\nडी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nशिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nएसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी\nअलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान\nतासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा\nकशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ\nRCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय\nशिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या\nVIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप\nसरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले\nIPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय\nसूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-04-21T21:24:05Z", "digest": "sha1:TD5EHD5RC6XY3JA76HCGXMWIRXEE7SFR", "length": 5753, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९०० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८८० चे - ८९० चे - ९०० चे - ९१० चे - ९२० चे\nवर्षे: ८९७ - ८९८ - ८९९ - ९०० - ९०१ - ९०२ - ९०३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nहर्षवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी.\nइ.स.च्या ९०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१७ रोजी ०६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2018-04-21T21:23:49Z", "digest": "sha1:K2VBLLURD3U2LRQ6AMK5LO35XJ27N52O", "length": 23384, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उसाचा गवताळवाढ रोग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआतापर्यंत जगात एकुण २४० प्रकारचे विविध रोग ऊसावर आढळून आलेले आहेत. त्यापैकी प्रामुख्याने ५८ रोग भारतात आढळतात. मात्र एकाच वर्गात मोडणाऱ्या जीवाणू[श १]/ विषाणूंमुळे [श २] होणाऱ्या रोगांची लक्षणे सारखीच दिसत असल्याने त्यातील लहानसे फरक लवकर कळून येत नाहीत. भारतातील विविध ऊस संशोधन केंद्रे अधिक उत्पादनक्षमता व जास्त साखर उतारा देणाऱ्या प्रजाती विकसित करण्याबरोबरच अधिक रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या उसाच्या जाती[१] विकसित करण्यावरसुद्धा भर देत आहेत. त्यामध्ये गवताळवाढ[श ३][२]), काणी रोग[श ४], तांबेरा रोग[श ५], पोक्का बोईन.[३] आणि मोझाईक विषाणू या रोगांचे उसावरील प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. यापैकी ’गवताळवाढ’ याचे प्रमाण सर्वांत जास्त आढळते. हा रोग महाराष्ट्रात सर्वत्र दिसून आला असून त्याचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास आहे.[२] उसाच्या सध्या लागवडीखाली असलेल्या सर्वच जाती या रोगाला बळी पडलेल्या दिसून येतात\n२ गवताळवाढ व केवडा रोग यातील फरक\n३ गवताळवाढ रोखण्याचे व नियंत्रण उपाय\nगवताळवाढ हा रोग 'फायटोप्लास्मा' (en:Phytoplasma) या अतिसूक्ष्म जीवाणूंमुळे होतो. या जीवाणुंचा आकार ७० ते १०० नॅनो मीटर असतो.[४] १९९६ पर्यंत गवताळवाढ हा विषाणू किंवा मायकोप्लास्मा (en:Mycoplasma) मुळे होणारा रोग आहे असा समज होता. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी झाडां-झुडूपांत आढळणाऱ्या या जीवाणूंचे नामकरण ’फायटोप्लास्मा’ असे केले. हे जीवाणु प्रयोगशाळेत वाढवता येत नसल्याने, त्यांच्यासंबधीत संशोधनावर मर्यादा आहेत.[४]\nउसाची गवताळवाढ: उसाच्या बेटाला आलेले गवताच्या झुडपासारखे स्वरुप\nउसाची गवताळवाढ: शिरांसह पांढरी पडलेली पाने\nफायटोप्लास्माची लागण झाली म्हणजेच गवताळवाढ रोग झालेली उसाची बेटे खुरटी दिसतात. अशा लागण झालेल्या बेटांमध्ये असंख्य फुटवे येतात. फायटोप्लास्मामुळे पानांमध्ये हरीतद्रव्ये[श ६] तयार होत नाहीत व त्यामुळे फुटव्यांचा रंग पांढरा किंवा पिवळसर दिसतो.[२]\nअन्न तयार करण्याची क्षमता नसल्याने नव्याने येणाऱ्या फुटव्यांची वाढ होत नाही तसेच उसाची कांडी तयार होत नाही. नवीन येणारे फुटवे[श ७] तर निव्वळ पांढरे निपजतात. उसाच्या बेटाला एखाद्या गवताच्या बेटाचे (म्हणुन गवताळवाढ) रूप येते.\nफायटोप्लास्माचा प्रादूर्भाव जास्त असल्यास नवीन आलेले फुटवे फार दिवस टिकत नाहीत. क्वचित ऊसाची कांडी तयार होते, कांड्या खूपच बारीक असतात व त्यावरील डोळे वेळेअगोदरच फुटतात.\nऊसच तयार न झाल्याने उत्पन्न मोठया प्रमाणात कमी होते. उसाच्या खोडव्यात[श ८] ‘गवताळवाढी’चे प्रमाण जास्त आढळते. बेणेमळयातून लागणीसाठी आणलेल्या उसात फायटोप्लास्माचा प्रादुर्भाव अगोदरच झालेला असल्यास खोडव्यात या रोगाचे वाढलेले प्रमाण प्रकर्षाने जाणवते. याशिवाय उसतोडणी करताना वापरलेल्या कोयत्यांमुळे[श ९] या रोगाचा प्रसार खोडव्यामध्ये होऊ शकतो.\nफायटोप्लास्माचा प्रादुर्भाव झालेल्या दूषित बियाण्यांचा वापर हे गवताळवाढ रोग वाढण्यामागील मुख्य कारण आहे.\n'गवताळवाढी’चा उपद्रव होऊ नये म्हणून दुषित बेटे उपटुन टाकण्याची शिफारस करण्यात येते. मात्र अशी उसाची बेटे उपटताना केवडा रोग व गवताळवाढ यातील फरक समजावून घेणे आवश्यक आहे. कारण या दोन्ही रोगांची दिसणारी सारखी लक्षणे.\nगवताळवाढ व केवडा रोग यातील फरक[संपादन]\nकेवडा रोग (en:Chlorosis) प्रामुख्याने चुनखडी व लोह कमी (en:Iron Deficiency) असलेल्या जमिनीत लावलेल्या उसावर आढळतो. गवताळवाढीचा प्रादुर्भाव मात्र कोणत्याही उसावर होऊ शकतो. कारण तो जमिनीतील अन्नद्रव्यांशी निगडित नसून फायटोप्लास्मामुळे होतो.\nकेवडा रोग (en:Leaf Chlorosis) झालेल्या उसाच्या पानांच्या शिरा हिरव्या राहतात\nकेवडा रोग: लोह कमी असलेल्या जमिनीत उगवलेला पांढऱ्या पानांचा उस\nजमिनीत लोह कमी असल्यास लावणीनंतर काही दिवस/आठवड्यानंतर उगवून आलेल्या बहुसंख्य उसाची पाने पांढरी पडलेली दिसतात. गवताळवाढीची बेटे मात्र एकेकटी वेगवेगळ्या ठिकाणी दिसुन येतात. खोडवा पिकात एकाच सरीतील दोन-तीन उसांना गवताळवाढीचा प्रादूर्भाव झालेला दिसून येतो. ही लागण छाटणीच्यावेळी वापरलेल्या कोयत्यामुळे होते.\nकेवडा रोगावर ०.१% फेरस सल्फेटची (en:Ferrous Sulphate) गरजेनुसार फवारणी केल्यास आणि/किंवा हेक्टरी १० किलो हीराकस (en:Green Vitriol), ५० ते १०० किलो शेणखत किंवा कंपोस्ट (en:Compost) खतात मिसळून टाकल्यास हा रोग बरा होऊ शकतो व उस पुन्हा हिरवा होतो. गवताळवाढीची लागण झालेली बेटे मात्र कोणत्याही इलाजाला प्रतिसाद देत नाहीत.\nकेवडा रोग झालेल्या उसाची पाने पांढरी/पिवळी पडत असली तरी पानांच्या शिरा मात्र हिरव्या राहतात. गवताळवाढीची लागण झालेल्या पानांच्या शिरासुध्दा पांढऱ्या होतात त्याचे कारण फायटोप्लासमा हा जीवाणू पानांच्या शिरांमध्येच राहणे पसंत करतो.\nगवताळवाढ रोखण्याचे व नियंत्रण उपाय[संपादन]\nउष्ण-बाष्पयुक्त हवा प्रक्रिया संयंत्र[५]\nलागवडीसाठी निरोगी बियाणेच वापरावे. फायटोप्लास्माची लागण सुरवातीला खूपच कमी असल्यास 'गवताळवाढी’ची लक्षणे दिसण्यास बराच कालावधी लागतो. साधारणपणे दोन ते तीन आठवडे. कोणतीही लक्षणे दिसू शकत नसल्याने दूषित बियाणे (ऊस-कांड्या) ओळखणे कठीण जाते. मात्र लागवडीनंतर 'गवताळवाढी’ची बेटे आढळून आल्यास ती लगेच उपटून टाकून त्या ठिकाणी नव्या बियाण्यांची लागवड करावी. मुळापासून उपटलेली 'गवताळवाढी’ची बेटे जाळून नष्ट करावीत. बियाण्यांसाठी उष्ण-बाष्प (Moist Hot Air Treatment) प्रक्रिया, म्हणजेच बियाणे ५००सें. तापमानात बाष्प युक्त हवा असलेल्या संयंत्रात अडीच तास ठेवावे. असे केल्यास फायटोप्लास्मा बरोबरच इतर किडी (en:Pest) व रोग-जीवाणूंचा (en:Pathogen) बंदोबस्त होण्यास मदत होते.\nउसाची तोडणी करण्याअगोदर गवताळवाढीची बेटे कुठे असतील तर ती जाळून नष्ट करावीत.\nउसाची तोडणी करताना वापरण्यात येणारा कोयता अधूनमधून २% फेनॉल किंवा लायसॉल किंवा उकळत्या पाण्यात बुडवून निर्जंतुक करून घ्यावा, त्यामुळे कोयत्यामार्फत खोडवा पिकात होणारा प्रसार थांबेल.\nउसावर वाढणाऱ्या किडींमुळे (तुडतुडे, नाकतोडॆ, पाकोळ्या इ.) फायटोप्लासमाचा प्रसार इतर उसामध्ये होऊ शकतो. नियमीतपणे पिकाची पाहणी करून किडींचाही बंदोबस्त करावा.\nलागण केलेल्या उसामध्ये 'गवताळवाढ' मोठ्या प्रमाणात दिसल्यास अशा उसाचा खोडवा ठेऊ नये. तुरळक प्रमाणात असल्यास रोगट बेटे मुळासकट काढून त्याठिकाणी नवीन निरोगी बेणे लावावे.\nसाखर कारखान्यांनी उस बेणे मळा तयार करताना उसाच्या टिपर्‍यांची उष्णबाष्प प्रक्रिया करून लागवड करणे अपेक्षित आहे. उस बेणे मळ्यांना तशी शिफारस देताना नमुद केलेली पथ्ये बेणेमळा धारकाने पाळली आहेत याची खातरजमा करून शिफारस द्यावी. जास्तीत जास्त रोगमुक्त उस कारखान्याचे उत्पन्न वाढवू शकतो हे वेगळे नमुद करण्याची गरज नाही.\nऊस लागवडीच्या ठिकाणचे हवामान, वेळोवेळी बदलणारी सापेक्ष आर्द्रता (en:Relative Humidity), सूर्यप्रकाश (en:Sunlight), तापमान (en:Temperature), पाऊस (en:Rain) इत्यादी घटक रोगवाढीस हातभार लावतात. या घटकांवर उसाच्या वाढीबरोबरच, उसावर वाढणाणाऱ्या किडींची व जीवाणु/विषाणुंची वाढ अवलंबुन असते, मात्र असे असले तरी उसउत्पादक शेतकरी उसातील रोगवाढीवर नक्कीच नियंत्रण ठेऊ शकतो. काही तंत्रे व पथ्ये पाळली तर उसरोगांवर नियंत्रण ठेऊन निरोगी उस मिळवणे सहज शक्य आहे. निरोगी उसाचे वजन जास्त असते त्यावरोबर साखरेचा उताराही जास्त मिळतो.\n↑ जीवाणू - (इंग्लिश: Bacteria - बॅक्टेरिया) en:Bacteria\n↑ विषाणू - (इंग्लिश: Viruses - व्हायरसेस) en:Viruses\n↑ काणी रोग - (इंग्लिश: Smut - स्मट) en:Smut\n↑ तांबेरा रोग - (इंग्लिश: Rust - रस्ट) en:Rust\n↑ हरीतद्रव्ये - (इंग्लिश: Chlorophyll - क्लोरोफिल) en:Chlorophyll\nउसाच्या गवताळवाढ रोगांची यादी\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसंदर्भ चुका असणारी पाने\nलाल दुवे असणारे लेख\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१६ रोजी १६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=176&Itemid=368", "date_download": "2018-04-21T21:22:50Z", "digest": "sha1:FON52ZU3OLTZJA7NZRS2U2U25ONI3LYF", "length": 6626, "nlines": 55, "source_domain": "saneguruji.net", "title": "फुलाला फाशीची शिक्षा", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nएके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता. इतक्यात गावात टापटाप असे घेडयांचे आवाज घुमू लागले. एक, दोन, तीन-किती हे घोडेस्वार खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार\nघोडेस्वारांनी फुलाच्या घराला गराडा दिला. काही बाहेर उभे राहिले. काही घोडयांवरून उतरून घरात घुसले. घरात आत्याबाई काम करीत होती. ते शिपाई धाडधाड जिना चढून वर जाऊ लागले.\n‘अरे, काय पाहिजे तुम्हाला मला सांगा. त्याच्या प्रयोगात नका त्रास देऊ. तो रागावेल हो. अरे, वर कोठे चाललेत मला सांगा. त्याच्या प्रयोगात नका त्रास देऊ. तो रागावेल हो. अरे, वर कोठे चाललेत असे ताडताड काय जाता असे ताडताड काय जाता’ ती म्हातारी आत्या बोलू लागली.\n‘ए बुढ्ढये, गप्प बस त्या कोपर्‍यात. त्या कोपर्‍यातून हाललीस तर बघ. वटवट बंद कर.’ एक घोडेस्वार म्हणाला.\nते घोडेस्वार वर गेले. ते काचेच्या घरात गेले. त्यांच्या बुटांच्या जोरदार पावलांनी त्या काचा हादरल्या, थरथरल्या. फुला प्रयोगात तन्मय झाला होता. एकदम सभोवती त्याला छाया दिसल्या. त्याने वर पाहिले, तो क्रूर शिपाई उभे.\n’ त्याने शांतपणे विचारले.\n‘मोठा साळसूद. त्या देशद्रोही प्रधानांचे कागदपत्र तुझ्याजवळ आहेत की नाहीत बर्‍या बोलाने सांग. ते कागदपत्र दे. ऊठ, तो मुख्य म्हणाला.\n’ फुलाने प्रश्न केला.\n‘ज्यांच्यावर विश्वास टाकून राजा प्रवासास गेला ते. ते प्रधानही दुनियेतून नष्ट झाले. जनतेने न्याय दिला. आता त्या प्रधानांच्या साथीदारांची वेळ आली आहे. तू फुले फुलवणारा असलास तरी काटा आहेस. काटे नष्ट केले पाहिजेत नाही तर केव्हा बोचतील हयाचा नेम नाही. ऊठ, ते कागद आधी दे.’ फुलाचा हात ओढून तो मुख्य म्हणाला.\n‘माझ्याजवळ कसले आहेत कागदपत्र माझ्या घरात फुलांची पुस्तके आहेत. फुलांची मासिके आहेत. तपासा सारे घर. फुलांचे राजकारण मला माहीत. दुसरे राजकारण मला माहीत नाही.’\n‘खाली चल. सारे उघडून दाखव.’\nसारी मंडळी खाली गेली फुलाने त्यांच्यासमोर किल्ल्या टाकल्या. शिपाई सारे धुंडाळू लागले. टेबलाचे खण तपासून लागले. टेबलाच्या खणांत निरनिराळया प्रकारची बिले होती; परंतु एक खण जोराने ओढला गेला. तो सारा बाहेर आला. त्या खणात पुढे बियांच्या पुडया होत्या; परंतु पाठीमागे एक पुडके होते. कागदपत्रांचे पुडके\nराजा आला, फुला वाचला\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T21:23:37Z", "digest": "sha1:RGQMZOAH2ZDFQJGUKA3CAN5IDVZWR6CM", "length": 4500, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नरेन कार्तिकेयन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकार्तिकेयन २०११ मलेशियन ग्रांप्रीच्या वेळेत.\n१४ जानेवारी, १९७७ (1977-01-14) (वय: ४१)\nफॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द\nजॉर्डन ग्रांप्री, एच.आर.टी एफ.१\nइ.स. १९७७ मधील जन्म\nभारतीय फॉर्म्युला वन चालक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5", "date_download": "2018-04-21T21:23:26Z", "digest": "sha1:YS5DNL6DXZBCHRN44JTGNOEIENIBB47P", "length": 3407, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेझर स्मिथ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T21:10:07Z", "digest": "sha1:OWN7G44ESPT7EYORDL2STCIHTH627MNX", "length": 3121, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कामीय दोन्सियो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकामीय दोन्सियो ही क्लोद मोने याची पहिली पत्नी होती.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१८ रोजी २२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://lekhankamathi.blogspot.in/2015/03/", "date_download": "2018-04-21T21:11:10Z", "digest": "sha1:GP6FXNOIK6SBSASMARGAY6JVB2T2PRU2", "length": 14806, "nlines": 88, "source_domain": "lekhankamathi.blogspot.in", "title": "माझी लेखनकामाठी: March 2015", "raw_content": "\nया ३१ जानेवारीला महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची पुण्यतिथी साजरी करायची की थोर पत्रकार पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्यांचे अनावरण करायचे हा मोठाच सवाल अनेकांच्या राष्ट्रप्रेमी डोक्यामध्ये पिंगा घालणार यात काही शंकाच नाही. आजवर पं. गोडसे यांची या राष्ट्राने मोठीच अवहेलना केली. त्यांना माथेफिरू म्हटले. पण ते तसे नव्हते हे आता हिंदुस्थानातील किमान ३१ टक्के मतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. हे प्रमाण वाढतच जाणार यात शंका नाही. त्यादृष्टीने आपले आदरणीय नेते साक्षी महाराज यांच्यासारखी मंडळी कार्यरत आहेच. त्यांचे कार्य दुहेरी पद्धतीने सुरू आहे. एकीकडे पं. गोडसे यांचे पुतळे उभारून जनजागृती करायची आणि दुसरीकडे आसिंधुसिंधु हिंदुबंधुंची संख्या वाढवत न्यायची. त्याचे दोन उपाय. घर वापसी हा जवळचा आणि हिंदु मातांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती व्हावे यासाठी जागृती करणे हा दूरवरचा उपाय. दरम्यानच्या काळात महात्मा गांधी यांना पुसण्याचे आपले काम आपण सुरूच ठेवू या.\nआपले पूर्वज थोर होते यात शंकाच नाही. इसवीसन पूर्व दोन हजार ते चौदाशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. म्हणजे आजपासून साधारणतः चार-साडेचार हजार वर्षांपूर्वी ऋग्वेदासारखे काव्य रचणारे लोक बुद्धिमानच असणार. सिंधु संस्कृती त्याही आधीची. इ.पू. ३२०० ते २६५० हा तिचा काळ आणि त्या काळात त्या लोकांनी नगरे उभारली. तेथे विकास नियंत्रण कायदे होते की काय हे कळायला मार्ग नाही, पण आजच्या आपल्या शहरांहून त्यांची रचना किती तरी पटीने उत्तम होती. अशी दृष्टी, अशी स्थापत्यकला माहित असलेली माणसे मोठीच असणार. त्याच आपल्या पूर्वजांनी पुढे जाऊन उपनिषदांसारखे तत्वज्ञान सांगितले. लोकायतांचे प्रत्यक्षप्रमाण सिद्धांत आपल्या लोकप्रिय धार्मिक तत्वज्ञानाला किती पटतात हा भाग वेगळा, पण आपल्या पूर्वजांनी ज्योतिर्वेद आणि आयुर्वेद यांसारखी शास्त्रे रचली म्हटल्यावर त्यांना विज्ञान संशोधनाचे प्राथमिक नियम नक्कीच ठावूक होते. चरकाने सांगितलेले काढे, आरिष्ट आणि आसवे तर आजही आपण घेतो, पण जगातला पहिला प्लास्टिक सर्जनही आपलाच. सुश्रुत हे त्याचे नाव. साधारणतः इ.पू. ६५० हा त्याचा काळ. याच पूर्वजांनी जगाला बीजगणिताची मूलभूत तत्वे दिली. ‘लाईफ ऑफ पाय’ हे तर आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले. आर्यभट्टांनी ग्रीकांच्या किती तरी आधी पायची अगदी अचूक किंमत सांगून ठेवली होती. शिवाय जगाला आपण शून्य दिले हे तर आता बालवाडीतील मुलेही सांगू शकतात. एकंदर ही यादी अशी बरीच लांबविता येते. पण अलीकडे काही जणांना ही यादी ताणण्याचा छंद जडला आहे.\nद फाऊंटनहेड. लेखिका आयन रँड.\nडझनभर प्रकाशकांनी हे पुस्तक नाकारलं होतं. एकाने हिंमत दाखवली. प्रकाशित केलं आणि या पुस्तकाने इतिहास घडवला. विकिपेडियावर विश्वास ठेवायचा तर आजवर या पुस्तकाच्या साडेसहा कोटी प्रती खपल्या आहेत. हा झाला अधिकृत प्रतींचा आकडा. पण उच्च नीतिमूल्यांचा संदेश देणा-या या पुस्तकाच्या अनधिकृत प्रतीही कोटींच्या संख्येने विकत गेल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर कधीतरी कुणीतरी या पुस्तकाबद्दल सांगतं. आपण ते मिळवतो. वाचतो आणि त्याच्या प्रेमात पडतो. हे पुस्तक आपल्याला झपाटतं. आजवर मनावर कोरण्यात आलेल्या तत्वविचारांबाबत शंका निर्माण करतं. धार्मिक, अध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच भूमिका तपासून घ्यायला लावतं. हे गेली सात दशकं असंच सुरू आहे. यापुढेही अनेकांच्या विचारांवर ही कादंबरी आणि रँड यांचा ऑब्जेक्टिव्हिजम असाच परिणाम करीत राहील. एवढी परिणामकारक, एवढी नावाजलेली ही कादंबरी. तिच्यावर तेवढ्याच प्रमाणावर टीका झाली आहे, ती तेवढीच धिक्कारली गेली आहे. असं काय आहे या कादंबरीत की अनेकांना तिची भीती वाटते ज्या कादंबरीने अनेकांना जगण्याची दिशा दिली, तीच अनेकांना लगदा-वाङ्मयाहूनही हीन वाटते ज्या कादंबरीने अनेकांना जगण्याची दिशा दिली, तीच अनेकांना लगदा-वाङ्मयाहूनही हीन वाटते या कादंबरीच्या या ‘यशा’चं गमक कशात आहे या कादंबरीच्या या ‘यशा’चं गमक कशात आहे हे नेमकं काय रसायन आहे हे नेमकं काय रसायन आहे हे पाहण्यासाठी आधी आपल्याला दुस-या महायुद्धापर्यंत जावं लागेल.\nवृत्तकथा - ऑपरेशन म्यानमार\nवृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह\nहेरकथा - ये शॅल नो द ट्रूथ\nबालकथा - टून्देशातून सुटका\nबालकथा - मोबाईलमधलं भूत\nया ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय\nआणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.\nमॅनहंट : पीटर बर्गन, अनुवाद - रवि आमले\nराखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\n(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२ ) || १ || एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चा...\n26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत...\nकिडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार\nलोकसंकेत नावाच्या एका छोट्या व अल्पायुषी दैनिकात १२ मे १९९६ रोजी किडलेले स्तंभ आणि लेखणीचा व्यभिचार हा लेख प्रसिद्ध झाला होता... अलीकडेच जुन...\nसंस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर...\nमराठी भाषा आणि व पण परंतु...\n1. साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बि...\nतुका लोकी निराळा - *संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला * *यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.* *तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/paaus/", "date_download": "2018-04-21T21:00:40Z", "digest": "sha1:2ZW545KJKYHGUQPYD2CLNINVLHM5R4VE", "length": 5846, "nlines": 115, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पाऊस - मराठी कविता | Paaus - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पाऊस\nलेखन: ऋचा मुळे | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जुलै २०१५\nआल्या धावत बघ या सरी\nनेसली धरेने हिरवी पैठणी\nहे वर्णन जुने झाले, सॉरी\nडोलत डोलत जाते स्वारी\nखरं आहे खड्ड्यांची नशाही न्यारी\nहातात बॅग किंवा दप्तर पाठी\nडबक्यात धडपडून चिखलाला मिठी\nफवारा उडवणार्‍या गाडीची भिती\nतुंबलेले रस्ते घरात तलाव\nखाडी नद्यांचा तापट स्वभाव\nऑफिसला सुट्टी मिडियाला भाव\nआनंद देणारे फक्त भजी वडापाव\nपावसाने घेतले बळी हजार\nजितके कौतुक तितकाच धिक्कार\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2018-04-21T20:56:31Z", "digest": "sha1:56BNIG3Q7G74VM74FMEAUT53RKN7K5RB", "length": 6003, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेरेमी मेन्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपॅरिस सें-जर्मेन ३३ (७)\nफ्रांस १६ १४ (१२)\nफ्रांस १७ १७ (६)\nफ्रांस १८ ६ (६)\nफ्रांस १९ ९ (३)\nफ्रांस २१ ३ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १६:००, २९ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: ३१ मे २०१२\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८७ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://snaptubedownloadd.com/mr/author/ardianard", "date_download": "2018-04-21T20:40:37Z", "digest": "sha1:ED2USBLRI5FISHM63RNMGYBY5Q2DZGCQ", "length": 9499, "nlines": 64, "source_domain": "snaptubedownloadd.com", "title": "SnaptubeDownloadd.com, येथे Snaptube डाउनलोड लेखक", "raw_content": "\nSpotify पासून आपल्या आवडत्या संगीत प्रवाहात ++ आपल्या स्मार्टफोनवरून संगीत ऐकण्यासाठी सर्वात सर्वात सोपा मार्ग Android आणि iPhone साठी. Spotify ++ आपण विनामूल्य ऐकू शकता की गाणी milions उपलब्ध. एस ... अधिक वाचा\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nआपल्याला अॅप स्टोअरमध्ये आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करण्यास एकमेव स्त्रोत आहे की नाही माहीत आहे का होय, आपण बरोबर वाचा. App Store आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी स्रोत म्हणून सर्व श्रेय घेऊ शकत नाही. कसा तरी, तो आणि ... अधिक वाचा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nपीसी Windows किंवा Mac साठी Xender साधने फायली स्थानांतरीत आवडी जो प्रत्येकासाठी सर्वोत्तम उपाय आहे. तो आम्हाला पीसी विंडोज व मॅक किंवा पासून Android आणि iOS साधने डेटा किंवा फायली स्थानांतरीत करण्यात मदत करते ... अधिक वाचा\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nआयफोन आयफोन फाइल्स पाठवू Xender डाउनलोड करा, Android, उदाहरणार्थ पीसी आणि मॅक. साधने सोपे होते दरम्यान Xender अॅप सर्व हस्तांतरण फाइल काम करेल. झेनॉन एक iOS अनुप्रयोग व्हिल्स आहे ... अधिक वाचा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\nAndroid त्वरित इतर गॅझेट फायली स्थानांतरीत करण्यासाठी Xender डाउनलोड करा. Xender अनुप्रयोग आपण iOS साधने आपल्या Android डिव्हाइस पासून फाइल्स पाठवू मदत करेल awonderful अनुप्रयोग आहे, पीसी किंवा मॅक सहज. Xend ... अधिक वाचा\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा\nAndroid पाहू शकता आणि तुमच्या Android डिव्हाइस पासून चित्रपट आणि टीव्ही मालिका प्रवाहात साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा. विनामूल्य पानातून बाहेर पडणारी टीव्ही अर्ज चित्रपट आणि टीव्ही मालिका आनंद घ्या. पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग: कॉल ... अधिक वाचा\nAndroid साठी TutuApp डाउनलोड करा\nअद्ययावत: बग निराकरण करण्यासाठी Android सुधारणा TutuApp डाउनलोड करा आणि काही सुधारणा मिळविण्यासाठी. TutuApp नवीन आवृत्ती TutuApp v2.2.66 APK प्रकाशीत केले आहे. आपण थेट नर्तिकांचा आखूड झगा मिळविण्यासाठी डाउनलोड सेक्शन ... अधिक वाचा\niOS साठी TutuApp डाउनलोड करा 10 निसटणे न\niOS साठी नर्तिकांचा आखूड झगा अनुप्रयोग डाउनलोड करा 10 विनामूल्य iOS अनुप्रयोग आणि खेळ डाउनलोड करण्यासाठी. मग, तुरूंगातून निसटणे न iOS साठी TutuApp स्थापित. iOS साठी TutuApp अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया खालील iOS पुनरावलोकनासाठी TutuApp वाचा .... अधिक वाचा\nआम्ही अनुप्रयोग पाहिले: मोफत प्रवाह आणि निष्पाप प्रतिवादी पाहणे\nप्रवाहित आणि भोळसटपणा प्रतिवादी पाहू (टी. व्ही. मालिका) किंवा आपल्या अन्य आवडत्या कोरियन टीव्ही Viu अनुप्रयोग विनामूल्य आपल्या Android डिव्हाइसवर किंवा पीसी पासून मालिका Viu अनुप्रयोग आपण त्वरित प्रवाहात आणि आपल्या favo पाहण्यासाठी मदत करते ... अधिक वाचा\nAndroid साठी चित्रपट ट्यूब द्वारे ऑनलाईन चित्रपट पाहणे\nचित्रपट पाहणे आजकाल अधिक आनंददायक आणि सोपे होते. आम्ही बस आहेत, तर आपण करू शकतो, कार, किंवा रांगेत प्रतीक्षा करताना अगदी. आम्ही काय गरज Android साठी एक चित्रपट ट्यूब आहे. याव्यतिरिक्त, आम्ही एक ... अधिक वाचा\nआम्हाला फेसबुक वर शोधा\nAndroid साठी SnapTube डाउनलोड करा\nआयफोन SnapTube डाउनलोड करा\nMac साठी SnapTube डाउनलोड करा\nPC साठी SnapTube डाउनलोड करा\nकसे SnapTube डाउनलोड मार्ग बदला\nSnapTube वापरून आपल्या YouTube व्हिडिओ डाउनलोड कसे\nAndroid साठी SnapTube कसे प्रतिष्ठापीत करायचे\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\n© 2018 Snaptube डाउनलोड. सर्व हक्क राखीव. थीम द्वारे पेस्ट रोहित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dhyaas.blogspot.com/2005_11_01_archive.html", "date_download": "2018-04-21T20:46:43Z", "digest": "sha1:6WFF2ZXA5MAASLK4YDGM2GEHGWCZEDRL", "length": 27136, "nlines": 80, "source_domain": "dhyaas.blogspot.com", "title": "स्पंदन: November 2005", "raw_content": "\nमराठीच्या प्रेमापोटी घातलेला लेखन-प्रपंच.....\nरेल्वेस्टेशन मुळी कधी झोपतच नसे; सतत येणाऱ्या गाडया, त्यात चढणारे-उतरणारे प्रवासी, त्यांना पोचवायला-घ्यायला आलेली मंडळी, रेल्वे कर्मचारी, स्टॉलवाले आणि रिकामटेकडया लोकांची तिथे सतत वर्दळ असे. त्यातच गेल्या १-२ महिन्यात स्टेशनालगतच्या झोपडपट्टया पुन्हा फोफावल्या होत्या. ह्यामुळे माणसांच्या रहदारीत आणखी भर पडली होती.\nरात्रीच्या वेळी, ह्या झोपडपट्टयातील पुरुष मंडळी, स्टेशनवरच्या waiting roomमध्ये किंवा फलाटावरच्या बाकडयांवर झोपायला येत. सकाळी गर्दी वाढायच्या आत ही मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरजण स्टेशनवरच्या स्नानगृहांमध्ये न्हाणी-धुणी उरकत. मग मोठयांना काम असल्यास ते कामावर जात आणि त्यांची पोरं दिवसभर इथे-तिथे उंडारत. महिना-दोन महिन्यातून रेल्वे पोलिस स्टेशनावर गस्त घालत आणि दमदाटी करून ह्या लोकांना हाकलून लावीत. असं झालं की मग ही मंडळी थोडे दिवस स्टेशनापासून लांब राहात, पुन्हा ४-१ दिवस झाले की 'जैसे थे'.\nह्याच झोपडपट्टीत एक कुटुंब होतं परश्याचं. गेली ३ वर्ष गावी दुष्काळ म्हणून शेतावर कामं मिळेनाशी झाली. मग गावातल्या इतरजणांप्रमाणे परश्यानंही शहराकडे धाव घेतली. गावाकडचं किडूक-मिडूक विकून परश्या, त्याची बायको गंगी आणि २ पोरांना घेऊन शहरात आला. त्याच्या गावचा नाम्या ह्याच झोपडपट्टीत रहायचा. नाम्याच्या मदतीने परशा-गंगीने ह्याच झोपडपट्टीत आपला संसार थाटला. परशा-गंगीला २ पोरं; मोठा योग्या आणि त्याच्या नंतर वर्षानेच झालेली सुमा. परशा-गंगीला रोज गावची आठवण येई, पोरं मात्र शहरावर बेहद खुश होते. रस्त्यावरून भरगाव धावणाऱ्या वेगवेगळ्या गाडया आणि घराजवळून जाणाऱ्या लांबचलांब आगगाडया ह्याची त्यांना सर्वात जास्त गंमत वाटत असे. अशी मज्जा नव्ह्तीच मुळी गावाकडे\nपरशा-गंगी स्टेशनजवळ्च्या बांधकाम साईटवर मजुरी करत. पुढच्या वर्षीपर्यंत पैसे साठवून पोरांना शाळेत घालयचा निश्चय, परशाने केला होता. परशा-गंगी कामावर गेले, की योग्या आणि सुमा स्टेशनाकडे धाव घेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांकडे बघत, कधी एखाद्या गाडीशी शर्यत लावण्यात त्यांचा वेळ छान जाई. इतर बहिण-भावाप्रमाणे, योग्या सुमाचीही भांडणं होत पण, अगदी क्वचित. तसा योग्या खूपच समजुतदार होता आणि आपल्या धाकटया बहिणीची व्यवस्थित काळ्जी घ्यायचा. सुमाला रंगीबेरंगी चित्रं फार आवडत. कधी-कधी फलाटावर पडलेल्या कागदांच्या कचऱ्यातून, योग्या सुमाकरता चित्र आणत असे. नवीन चित्र पाहून, सुमाची कळी हमखास खुलत असे. मग त्या दिवशी रात्री जेवताना, आपल्या पानातली अर्धी भाकर, सुमा, गंगीची नजर चुकवून योग्याच्या पानात घालत असे.\nदिवाळी संपून आता चांगलीच थंडी पडायला लागली होती. शहरात, निवडणूक प्रचारला जोर आला होता. प्रचारच्या घोषणा करत जाणाऱ्या गाडयांची, योग्या सुमाला मोठी गंमत वाटे. नगरसेवक गणपत ढमढेऱ्यांना पुन्हा खुर्ची मिळेल की नाही ही काळजी सतावत होती. मागच्या निवडणूक प्रचारात केलेल्या घोषणा/आश्वासनं आता त्यांना भेडसावत होती. पुन्हा खुर्ची मिळवायची, तर दिलेली काही आश्वासनं पूर्ण करायला हवीत किंवा त्या द्रुष्टीने किमान हात-पाय तरी हालवायला हवेत असा सल्ला, ढमढेऱ्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना दिला. विचार विनिमयानंतर, 'अतिक्रमण हटवू' हे आश्वासन पूर्ण करणे हे वेळेच्या आणि इतर सर्वच द्रुष्टीने सोयीस्कर आहे असे ठरले.\nआज गंगीला जरा लवकरच जाग आली. रात्री का कोण जाणे तिला नीट झोप आली नाही. उठल्यावरही तिला उगाच चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. आळस झटकून ती उठली. पोरं, परश्या उठायच्या आत आवरून घ्यावं, म्हणून लगालगा कामाला लागली. सैपाक करायला काहीच नव्हतं, पण आज पगार झाल्यावर सामान आणू असा विचार तिने केला. पोरं दिवसभर उपाशी रहातील ह्या विचाराने ती कळवळली.\n\"योग्या सुमे, उठा रं पोरांनो\" अशा हाका मारत गंगी पोरांना उठवू लागली, कामावर जायची वेळ झाली होती. डोळे चोळत बिचारी पोरं उठून बसली. थंडीमुळे सकाळी उठावसंच वाटायचं नाही त्यांना \"ये पोरांनो, आज काय बी सैपाक केला न्हाई रे ल्येकरांनो \"ये पोरांनो, आज काय बी सैपाक केला न्हाई रे ल्येकरांनो सांच्याला सामान आणून तुमच्या आवडीचं दान्याचं कालवन करीन\" एवढं म्हणून गंगी परश्या बरोबर बाहेर पडली.\nदिवसभर इकडे-तिकडे भटकल्यामुळे योग्या सुमा पार थकली होती. सकाळपासून अन्नचा एक कणही पोटात गेला नव्हता. संध्याकाळ झाली तशी योग्या सुमाला म्हणाला, \"सुमे, बा-आय यायची येळ झाली. चल घरला जाऊ.\" दोघांच्या मनात, गरम-गरम भाकरी आणि दाण्याच्या कालवणाचेच विचार चालले होते. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि एकमेकाच्या मनातले विचार ओळखले. तसे होताच दोघंही खळाळून हसले आणि हातात हात घालून घराकडे चालू लागले.\nगर्दी योग्याला लांबूनच दिसली, बावरून तो इकडे तिकडे बघू लागला. सगळ्या झोपडया जमीनदोस्त झाल्या होत्या. त्याने सुमाचा हात घट्ट पकडला आणि त्यांच्या झोपडीच्या दिशेनी झपाझपा चालायला लागला. तेवढयात त्याला रडण्याचा आवाज आला. त्याने गंगीचा आवाज ओळखला. गर्दी लोटत, सुमाला ओढत, तो पुढे पळत सुटला आणि पुढे जाताच अचानक थबकला. समोर त्याची आय मोठयाने रडत होती, जमीनीवर डोकं आपटीत होती. तिच्यासमोर त्याचा बा निपचीत पडला होता. बाच्या अंगावर जखमा होत्या. योग्या-सुमाला बघून, गंगीने हंबरडा फोडला, \"बा गेला रं\" एवढं म्हणून तिने दोघांन कवटाळले. गंगीला रडताना बघून योग्या-सुमाही रडू लागले.\nथोडयावेळाने काही जण 'बा'ला कुठेतरी घेऊन गेले. गंगी रडतच होती. योग्या-सुमा रडतच झोपी गेले. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा गंगी कुठेच दिसेना. आय कामाला गेली असेल असा विचार योग्याने केला. रात्रभर रडल्याने दोघांचे डोळे सुजून लाल झाले होते आणि डोके बधीर. उठताच पोटात भुकेचा राक्षस खवळायला लागला होता. दोघांनीही स्टेशनकडे धाव घेतली - कालच्यासारखं पाणी पिऊन भूक शांत करावी ह्या हेतुने.\nफलाटावर चालता चालता सुमाला भाकरीचा एक चतकोर दिसला. तिने योग्याचा सदरा ओढून त्याला बोटानेच तो दाखवला आणि धावत जाऊन उचलला. एवढयात तिला योग्याची चेष्टा करायची हुक्की आली. हातातला भाकरीचा तुकडा त्याला दाखवत, ती पळू लागली. योग्याला हे अनपेक्षित होते, पण लगेच सावरून, तो \"सुमे, सुमे\" करत तिच्या पाठीमागे धावू लागला.\nअचानक फलाटावर गर्दी झाली; कुठल्यातरी गाडीचा horn जोरात वाजला. योग्या-सुमाला मात्र गर्दीचे भानच नव्ह्ते. तेवढयात गर्दीमधल्या कुणाचातरी धक्का लागून सुमाच्या हातातला भाकरीचा तुकडा खाली पडला. उचलायला ती खाली वाकली, पण गर्दीचा लोट आला. वाळलेल्या भाकरीच्या चतकोराचे लोकांच्या पायाखाली तुकडे-तुकडे झाले. गर्दी सरली, योग्या सुमाच्या जवळ आला, भरलेल्या डोळ्यांनी आणि खिन्न चेहेऱ्यांनी दोघेही त्या तुकडयांकडे बघत स्तब्ध उभे राहिले.\nआमची रोजच सर्कस होते - ५:५५ची ३२५नंची \"मासुळकर कॉलनी - पुणे स्टेशन\" बस गाठताना. ५:३०च्या टोल्याला आवरा-सावर करुन आम्ही ऑफीसमधून सटकतो आणि बसचा मुख्य थांबा गाठतो. नेमका आमच्या बसचा थांबा कोणता हे आम्हाला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. अनेक खाणा-खुणा लक्षात ठेवायचा प्रयत्न केला (थांब्यावर अर्थातच पाटी नाही); नेपाळ्यांच्या टपरीनंतर, सार्वजनिक शौचालयाच्या अगोदर, ई. पण बस चालक रोज ही ना ती खुण बाद करतात असो हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. तसे आता सहप्रवाशांचे चेहेरे ओळ्खीचे झाले आहेत, त्यामुळे ओळ्खीचे चेहेरे दिसतील तिथे जाऊन आम्ही मोक्याची जागा पकडतो.\nएका हातात डब्याची पिशवी, त्याच खांद्यावर पर्स, दुसऱ्या हातात mobile, पावसाचे दिवस असल्यास, त्याच हातात छत्री असा आमचा एकंदर अवतार असतो. अधनं-मधनं ओढणी सावरत, आमची स्वारी येणाऱ्या प्रत्येक बसकडे आशेनी बघत असते. येणारी बस आपली नाही अस कळलं की एक उसासा टाकून, घडाळ्याकडे बघत, \"येईलच इतक्यात\" अशी स्वतःची समजूत घालतो. कधी-कधी चालत थांब्याकडे येणारा एखादा प्रवासी मागून येणाऱ्या बसची वार्ता घेऊन येतो.\nशेवटी एकदाची बस येताना दिसते. मग थांब्यावरचा प्रत्येकजण 100m शर्यतीतल्या स्पर्धकासारखा \"GET-SET-GO\" च्या आविर्भावात सज्ज होतो. रांग-बिंग असा काही प्रकारच नसतो. जस-जशी बस हळुहळु थांब्याकडे येते, तस-तसे प्रवासी मनात बांधलेल्या अंदाजानुसार बसकडे धाव घेतात. काहीजण पुढच्या दारातून चढाई करतात, तर काहीजण आपला मोर्चा मागच्या दाराकडे वळवतात. अशी लढाई देऊन मनासारखी जागा मिळवण्यात एक वेगळच आनंद असतो बरं का म्हणूनच की काय, कधी बसला गर्दी नसेल, तर बस दिसायचाच अवकाश, धावलेच लोक बसकडे\nआमची ही सर्कस ड्रायव्हरसाहेब आणि दारात उभे असलेले कंडक्टरसाहेब बघत असतात. मग कधी-कधी ड्रायव्हरसाहेबांना गंमत करायची हुक्की येते. मग ते, बसची दारं पावसाचं पाणी साचलेल्या डबक्यासमोर येतील अशा हिशेबाने बस अचूकपणे आणून लावतात (ह्यालाही कौशल्य लागतं हं). अशावेळी सर्वांना पाय (पादत्राणे, कधी त्यांच्याखाली येणारे अघळ-पघळ jeans, सलवार.....फॅशनच्चे सध्या तशी). अशावेळी सर्वांना पाय (पादत्राणे, कधी त्यांच्याखाली येणारे अघळ-पघळ jeans, सलवार.....फॅशनच्चे सध्या तशी) शुचिर्भूत करून बसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नसतो. (आपली संस्कृती आपल्यालच जपायला नको का) शुचिर्भूत करून बसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नसतो. (आपली संस्कृती आपल्यालच जपायला नको का\nकधी अचानक ह्या सर्कशीच्या खेळात थोडा बदल होतो. हाश-हुश करत आम्ही छान खिडकीची जागा पटकावतो. खिडकीतून येणाऱ्या हवेच्या (की धुराच्या) झुळुकीबरोबर विसावतो आणि मनातल्यामनात स्वतःच्या चपळाईबद्दल स्वतःला शाबासकी देतो. आम्ही आमच्याच जगात असतो आणि अचानक बसमधील मंडळी (जणू बसला आग-बिग लागली की काय) पळू लागतात. आम्हीही जास्त विचार न करता गर्दीमागे पळू लागतो. नशीब जोरात असेल तर कंडक्टरसाहेबांनी हलक्या आवाजात सांगितलेलं \"बस फेल आहे, मागच्यात चढा) झुळुकीबरोबर विसावतो आणि मनातल्यामनात स्वतःच्या चपळाईबद्दल स्वतःला शाबासकी देतो. आम्ही आमच्याच जगात असतो आणि अचानक बसमधील मंडळी (जणू बसला आग-बिग लागली की काय) पळू लागतात. आम्हीही जास्त विचार न करता गर्दीमागे पळू लागतो. नशीब जोरात असेल तर कंडक्टरसाहेबांनी हलक्या आवाजात सांगितलेलं \"बस फेल आहे, मागच्यात चढा\" आम्ही ऐकतो आणि वेळीच सावध होतो. कशी-बशी मागच्या बसमधे जागा पटकावतो आणि दुसऱ्या दिवशी सर्कशीचा खेळ खेळायला पुन्हा सज्ज होतो\nप्रत्येक अनुभवाकडे सकारात्मकतेने बघणारे आम्ही मनातल्या मनात विचार करतो - \"चला काही का होईना....आपली चपळाई कायम आहे आणि तशीच राहील ह्या रोजच्या सर्कशीमुळे\nLabels: आमचे अनुभव, स्फूट\nआपली बेटं होत आहेत का\nकामाच्या गडबडीत आठवडा कसा गेला हे कळलचं नाही. पहाट झाली, भैरु उठला.....अशाप्रमाणे आठवडयाचे पाच दिवस जातात, मग शनिवार-रविवार आराम अशाच एका सुट्टीच्या विसावलेल्या संध्याकाळी डोक्यात विचार आला - \"आपली बेटं होत आहेत का अशाच एका सुट्टीच्या विसावलेल्या संध्याकाळी डोक्यात विचार आला - \"आपली बेटं होत आहेत का\" आणि मन अस्वस्थ झालं.\nकाळ बदलला आणि त्याबरोबर अनेक गोष्टी बदलल्या. एकत्र कुटुंबपद्धतीची जागा, विभक्त कुटुंबपद्धतीने घेतली. ह्ळुह्ळू ह्याचं रुपांतर चौकोनी-त्रिकोणी कुटुंबात होतय. सुट्टीत नातेवाईकांकडे जायच्या नित्यक्रमाची जागा पर्यटन, छंद वर्ग ह्यांनी घेतली आहे. निवांत गप्पा-टप्पांची जागा, कामापुरतेच बोलणे ह्याने घेतली आहे. नातेवाईक मंडळींची भेट लग्न वा इतर कार्यांपुरती मर्यादित झाली आहे. थोडक्यात काय, वेळ नाही म्हणून भेट नाही, भेट नाही म्हणून जिव्हाळा, आपलेपणा नाही. खरचं \"आपली बेटं होत आहेत ना\nपरंपरा म्हणून, जनरीत म्हणून समारंभ-कार्य ह्यांचे सेतू अरुंद का होईना, अजुनतरी शाबूत आहेत. आमच्या नंतरच्या पिढीपर्यंत हे सेतू राहातील...का आयुष्याच्या महासागरात, एकमेकांना दिसणारी पण दुर्गम अशी नुसती बेटंच राहातील\nनोंद स्थळावर मराठीतून लिहिता आले असते, तर किती बरे झाले असते असा विचार गेले अनेक दिवस मनात घोळत होता. परंतु त्या द्रुष्टीने मी internet वर शोध घेतला नाही. इतक्यात काही मराठी, एवढेच नाही, तमीळ नोंद स्थळंही वाचनात आली आणि माझी मराठीतून लिहिण्याची इच्छा आणखीनच प्रबळ झाली.\nमाझी ही इच्छा मी आमच्या बंधुराजांकडे व्यक्त केली. त्यांनी मला ह्या संबंधी शोध घेण्याचे आश्वासन दिले आणि गंमत म्हणजे एका भल्या माणसाने मला योग्य दिशा दाखवली. मला ही माहिती मिळाल्यावर जणू स्वर्गच गवसल्याचा आनंद झाला\nमाझं लिखाण तुम्हाला भावेल, तुमचं थोडंफार मनोरंजनही करेल अशी आशा बाळगते. आणखी एक महत्वाची गोष्ट - तुमचा अभिप्राय द्यायला विसरु नका. तसच तुमचं लिखाण वाचायला मला आवडेल, तेव्हा त्या संबंधीही माहिती नक्की द्या.\nआपली बेटं होत आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhiyamana.blogspot.com/2009/11/blog-post_27.html", "date_download": "2018-04-21T20:54:30Z", "digest": "sha1:S76UK5XEK3CZ3WQDJB6AQP2HEMXAQP4K", "length": 43910, "nlines": 393, "source_domain": "majhiyamana.blogspot.com", "title": "माझिया मना: घर पाहावं सोडून", "raw_content": "\nमनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....\n\"घर पाहावं बांधून\" ह्या म्हणीचा कर्ता करविता नक्कीच बाबा आदमच्या काळातला असणार कारण त्याच्यावर बहुधा फ़क्त एकदा घर बांधुन झाल्यावर सोडण्याची वेळ कधीच आली नसणार.आपल्या इथल्या जवळजवळ सर्व शहरांतले जागांचे वाढते भाव पाहाता घर पाहवं बांधुन म्हणणं या काळात किती बरोबर आहे देव आणि कदाचित बिल्डर्स जाणे पण तसंही असलं तरी मी तर म्हणेन तुम्ही मारे घर कितीही चांगलं घ्याल नाहीतर बांधाल पण बच्चु एकदा का गाशा गुंडाळायची वेळ आली की ते प्रोजेक्ट शंभर टक्के यशस्वी करायचं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे.\nमी मुंबईत असेपर्यंत तरी अशी नोकरीसाठी पटापटा शहरं बदलणारी वृत्ती नव्हती पण इथे अमेरिकेत मला वाटतं काही काही लोकांना तर दर तीनेक वर्षांनी घरं नाही बदलली तर चैन पडत नाही.तरी आता एकंदरित रियल इस्टेट थंड असल्यामुळे मालकीची घरं बदलायचं थोडं कमी झालंय पण भाड्याच्या जागांचं काय त्या बदलायचं अजुन तसंच आहे. असो. तर मुद्दा हा नाही आहे. प्रश्न आहे तो एकदा घर मग ते स्वतःचं असो भाड्याचं, बदलायचं ठरवलं तर इथुन गाशा गुंडाळा आणि नव्या जागी परत गाशा सोडा हे एका वाक्यात सोपं वाटणारं प्रकरण आपल्याला कुठल्या दिव्यातुन जावं लागणार आहे ते खरं म्हणजे दिव्य पार पडल्यावरचं कळतं.\nघर सोडायच्या व्यापाची मोजणीच करायची असेल तर गणिती भाषेत वर्षांच्या समप्रमाणात करावी. नाही कळलं म्हणजे जितकी जास्त वर्षं तुम्ही एका वास्तुत राहिलात त्यावरुन आता किती मोठं खटलं मागं लागणार ते समजुन घ्यावं. मुहुर्ताचा नारळ जर तुम्ही घरातल्या सर्व वस्तुंची एकदा यादी उर्फ़ इन्व्हेंटरी करून करणार असाल तर सावधान म्हणजे जितकी जास्त वर्षं तुम्ही एका वास्तुत राहिलात त्यावरुन आता किती मोठं खटलं मागं लागणार ते समजुन घ्यावं. मुहुर्ताचा नारळ जर तुम्ही घरातल्या सर्व वस्तुंची एकदा यादी उर्फ़ इन्व्हेंटरी करून करणार असाल तर सावधान आपण महाभारत युद्ध भाग १ सुरु करतोय याची पूर्ण कल्पना असुद्या. अहो म्हणजे माहित आहे इथे दरवर्षी थॅंक्स-गिव्हिंग आणि त्याची चुलत-मावस-सावत्र इ.इ.भावंडं असणार्या सेलच्या नावाखाली आपण कायच्या काय शॉपिंग करत सुटतो पण आता इन-मीन-तीनच्या कुटुंबात स्वयंपाकघरात असू दे, लागतं, म्हणून प्रत्येक वस्तुंची तीन-चार व्हर्जन्स असतील तर बायकोचं काही खरं नाही. तीन-तीन डिनर सेट घरात आणि त्यातला एक तर स्वयंपाकघरातल्या सगळ्यात उंच जागी ठेवला गेल्यामुळे जवळजवळ कधीच न वापरला गेलेला आपण महाभारत युद्ध भाग १ सुरु करतोय याची पूर्ण कल्पना असुद्या. अहो म्हणजे माहित आहे इथे दरवर्षी थॅंक्स-गिव्हिंग आणि त्याची चुलत-मावस-सावत्र इ.इ.भावंडं असणार्या सेलच्या नावाखाली आपण कायच्या काय शॉपिंग करत सुटतो पण आता इन-मीन-तीनच्या कुटुंबात स्वयंपाकघरात असू दे, लागतं, म्हणून प्रत्येक वस्तुंची तीन-चार व्हर्जन्स असतील तर बायकोचं काही खरं नाही. तीन-तीन डिनर सेट घरात आणि त्यातला एक तर स्वयंपाकघरातल्या सगळ्यात उंच जागी ठेवला गेल्यामुळे जवळजवळ कधीच न वापरला गेलेला ही पास्ता प्लॅटर खरं म्हणजे पीठ मळायला चांगली पडेल असं म्हणून घेतलेली चक्क स्वयंपाकघर सोडून दुसरर्याच खोलीतल्या कपाटात तिच्या ओरिजीनल पॅकिंग सहित ही पास्ता प्लॅटर खरं म्हणजे पीठ मळायला चांगली पडेल असं म्हणून घेतलेली चक्क स्वयंपाकघर सोडून दुसरर्याच खोलीतल्या कपाटात तिच्या ओरिजीनल पॅकिंग सहित असा नवर्याच्या हल्ला होणार याची पुर्वकल्पना असेल तर बायकांनो आधीच त्याच्या कपड्याच्या ढिगार्यातुन लेबलं पण न काढलेले कपडे त्याला दाखवायला विसरु नका आणि मुख्य म्हणजे त्याच्या जिमच्या न वापरलेल्या वस्तु दाखवायच्या ऐवजी फ़क्त त्याच्या ढेरीकडे बोट दाखवा न बोलता प्रतिहल्ला यशस्वी होईल. आमच्याकडे तर स्वयंपाकघरातही वस्तु वाढवण्यात नवरोबांनीही सढळ हस्ते मदत केलीयं. कुठेही शेफ़ नाईफ़ दिसले की त्याच्यातला कसाई जागा होतो. मोजले तर कांदा-टॉमेटोपासुन मासे-मटण प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या सुरीने कापता येईल की काय असं मला नेहमी वाटतं आणि कधीही माझं कापताना बोटाला लागलं तर तू चुकीची सुरी घेतलीस असा माझ्यावर नेहमी हल्ला होतो. हां तर सांगायचं म्हणजे घर बदलायला किती अवकाश आहे त्यावर हे हल्ले प्रतिहल्ले किती काळ चालु द्यायचे हे पाहायचं. नाहीतर माझ्यासारखी भडकू असेल तर \"जा मग ओत पैसा बाहेर आणि बघ तुझं तुच. मला खूप काम आहेत\" असं सांगुन तहाच्या बोलणीचा मार्गपण बंद करुन टाकला की बिचारा नवरा. खरंच बिचारे नवरे, बायकोने असं काही सांगितलं की नक्की काय वाटतं त्यांना देवजाणे पण आता अशा केसमध्ये यांच्या मदतीला आल्यासारखं करून कामं नंतर वाढवणार्या लोकांनाच इथं मुव्हर्स म्हटलं जातं असं मला वाटतं.\nतर तात्पर्य, जर मोठं घर आणि जास्त वर्ष हे कॉंबिनेशन असेल तर मात्र प्रोफ़ेशनल मुव्हर्स हेच तुमचं महाभारतापेक्षा मोठं होऊ शकेल असं युद्ध थांबवु शकतील. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची इज्जत तुम्ही काढण्यापेक्षा त्यांना वर भरमसाट पैसे देऊन त्यांनी नको त्या वस्तु नेऊन, हव्या त्या ठेवुन गेले की आपण महाभारत युद्ध भाग २ करायला मोकळे..आणि फ़ार लांब जात असाल तर गाडीलाही विसरू नका. तिलाही शिपच केलेलं बरं पडतं. त्यामुळे त्याची तजवीज आधी करायला हवी. हे काम त्यामानानं कमी वेळखाऊ आहे कारण गाडीचे डिटेल्स आपल्याला इंटरनेट वर देऊन मग तुलनेने परवडणार्याबरोबर एक दिवस पक्क करता येतो. आणि मुख्य म्हणजे तो बदलणंही जास्त खटपटीचं नाही. पण घरातल्या सामानाचं तसं नाही. मुव्हिंग करणार्या कंपन्या शक्यतो आपला माणूस पाठवुन आपलं सामान पाहुन त्याचं साधारण वजन किती होईल त्याप्रमाणे किती खर्च येईल याचा अंदाज देतात. काही काही कंपन्या तेही इंटरनेटवर करतात पण त्यात फ़सवणूकीचा संभव जास्त. म्हणून असे अनेक अंदाज घेऊन त्यातल्या एकाबरोबर आपलं मुव्हिंग पक्कं करणे या गोष्टीसाठीसुद्धा आपला बराच वेळ जाणार आहे हे खूपदा लक्षात येत नाही त्यामुळे जायचा दिवस दोनेक आठवड्यावर आला तरी हे झालं नाही तर भाग दोन युद्धाला आधीच तोंड फ़ुटतं हेही लक्षात असूद्या.\nयुद्ध भाग दोन आधी सुरू झाल्यामुळे आता खूप गोष्टी नवरा-बायको कुठल्या मुद्यावरून गुद्यावर य़ेणार नाही त्यावर अवलंबुन असतात. मग पॅकिंग त्यांना द्यायचं, आपण करायचं की थोडं त्यांनी थोडं आपण हा यक्षप्रश्न उभा राहतो. नेहमीप्रमाणे नवरोबांना तू कशाला त्रास करतेस (किंवा मग त्याला मदत करायला लागणार त्याने आपण कशाला त्रास घ्या हा खरा अर्थ) आपण त्यांनाच सांगु की, असं म्हटलं की आपण काही करण्यात तसाही अर्थ नसतो. त्यातून घरात लहान मूल असेल तर मग वेळही मिळणं कठीण. आता वाट पाहाणं फ़क्त त्या दिवसाची.\nही इथली मुव्हर्स लोकं तशी खरंच प्रोफ़ेशनल असतात. पण दिलेल्या सुचनांच तंतोतंत पालन करणारी. एकदम संगणकाला मागे टाकतील. किचनमधलं सर्व असं जर तुम्ही म्हटलं तर तिथे तुम्ही स्वतःसाठी ठेवलेला ब्रेड, त्याच्या बाजुला दुसरं कसलं वेश्टन टाकायचं राहिलंय, पडलं असेल ते सगळं सगळं घेतील. त्यामुळे त्यांच्या पाठी गृहमंत्रीण उभी तर कारभारी बेडरुममधल्या सुचना देऊन खाली इतर राहिलेली जुजबी कामं जसं हौसेने घेतलेल्या मोठ्या स्र्किनवाल्या टि.व्ही.ची पिलावळ साउन्ड सिस्टिम, डिव्हीडि प्लेअर, रेकॉर्डर हे सर्व मोकळं करणे याच्या मागे. मध्येच आठवतं अरे आपली अमुक-तमुक बॅग काही महत्वाची कागदपत्र असल्याने आपल्याबरोबर ठेवलीच पाहिजेत. ती शोधायला वर जावं तर त्यांनी तिथे डोनेट करायला काढलेल्या कपडे इ. च्या बॅगेलाही मुव्हिंगच्या सामानात कोंबलंय. नशिब पाहिलं असं म्हणत आता त्यांनी बिघडवलेलं काम मुकाट्याने आपणचं करतो. त्याने निदान नसत्या गोष्टींच्या वजनाचा भुर्दंडतरी पडणार नाही. दोष खरं तर मुव्हर्सचा नसतोच. कारभार्यांनी काय सांगितलंय त्यावर पण असतं. आणि या कामगारांना फ़क्त होयबा नायबा कळणार. आपण आपल्या न आवरलेल्या पसार्यांतून त्यांना हे हवं आणि ते नको सांगायचं आणि त्यांनी ते लक्षात ठेवायचं म्हणजे जरा अतिच..असो.\nदोनेक तासांत आम्ही करू सांगणार्यांना आपली पसरलेली घर आवरून बंद करून ठेवायला पाच-सहा तास पुरतात आणि आपण हुश्श करून जमिनीवर (अहो फ़र्निचर नेलं ना त्यांनी) टेकतो आणि म्हणतो झालं बाबा. पण हे दोन मिनिटांचं हुश्श असतं. आता उरलेलं घर आवरायला उठलं की अरे हा आरसा का नेला त्यांनी हा तर इथेच ठेवायचा होता. अरे बाथरुममधलं काहीच नेलं नाही वाटतं. अशा सु( हा तर इथेच ठेवायचा होता. अरे बाथरुममधलं काहीच नेलं नाही वाटतं. अशा सु()संवादांनी घर भरून जातं. युध्द भाग दोन पुढे न्यायचे त्राण खरं संपले असतात केवळ म्हणून आपण झालं गेलं गंगेला मिळालं म्हणतो आणि काही जास्त महत्वाच्या गोष्टी नव्या पत्यावर सरळ पोस्ट करतो. उरलेल्या काही वस्तु चांगल्या असल्याने मग जवळ राहणा-या मित्र-मैत्रीणींना पटवून त्यांना देऊन टाकतो.\nइतकं सामान त्यांनी नेलं तरी घर अजुन पुरतं रिकामं झालेलं नसतंच त्यामुळे आता कचरा टाकण्याचा एक जंगी कार्यक्रम पुढच्या एखाद्या दिवसासाठी जाहिर करावाच लागतो आणि आपली उरली-सुरली कुलंगडी बाहेर येतात. आता यापुढे असं अनावश्यक सामान कधी घेणार नाही असं आपण आपल्याला म्हणत राहतो. आणि मोठमोठे बॉक्सेस रिसायकलींग, डोनेशन भरून घराबाहेर त्यांचीच रांग लागते. घर मोठं असेल तर चकाचक करायचं काम फ़क्त कामवालीच करू शकते यावर माझा एकशे एक टक्के विश्वास आहे. तिथे पाच-पंधरा डॉलर्स जास्त घेतले तरी मला अजिबात वाईट वाटत नाही.\nअसो हा फ़क्त ट्रेलर आहे. आता जेव्हा ही लोकं तुमचं सामान पोचतं करतील त्यावेळची कामं तुमची तुम्हालाच करायची आहेत. मुव्हिंगच्या कंपन्या जशा पैशापासरी दिसतात तशा अनपॅकिंग असिस्टन्स नावाने काहीही दिसत नाही. यात काय ते समजायचं. तेव्हा खरी लढाई तो आगे है...सामान यायची वाट पाहातानाच नव्या रिकामी घरात बसून ही पोस्ट लिहितेय आणि मनातल्या मनात म्हणते \"घर पाहावं सोडून\"....\nता. क. यातले सर्व फोटो नवीन रिकाम्या घराचे आहेत.\nअपर्णा मला माझे दिवस आठवले. ३००० स्क्वे.फूटाचे घर आवरताना जे काय सूर्य-चंद्र-तारे-काजवे दिसलेत.....तरिही मला आवडते.:)\nबाकी घर पाहावे सोडून हेच आजकाल जास्त म्हणायला हवेय. मस्त गं.\nधन्यवाद भाग्यश्रीताई. नव्या अपार्टमेन्टचे फोटो कसे वाटले\nअपर्णाबाई: वर्णन वाचून मजा आली. अज़ून एक गोष्ट तुम्ही विसरलात, म्हणजे प्रवासाआधी तब्येतीवर यामुळे पडणारा ताण. तसा त्रास तुम्हाला नसेल तर स्वतःला नशीबवान समज़ा. दोन महिन्यांपूर्वी माझा एक मित्र अमेरिका सोडून भारतात गेला. आवराआवर करून बिचारा थकला. इतरांनी त्याला सांगितलं की या सगळ्यात कमी झोप, घसा बसणे या गोष्टी टाळ, एरवी चिडचिड्या प्रकृतीत प्रवास करावा लागेल, आणि प्रवासातही ओझी बाळगावीच लागतात. शिवाय त्याची एक मुलगी अगदीच ४-५ महिन्यांची होती, आणि ती एक वेगळी ज़बाबदारी होती.\nमित्राच्या घरचा तो सगळा पसारा तुमचा लेख वाचून डोळ्यांपुढे आला.\nधनंजय काका, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तब्येतीबद्दल लिहायचं राहिलंच. आमच्याबाबतीत कोस्ट टु कोस्ट असल्यामुळे पोचल्यावर जेट लॅग जाणवतोय; पण मेहनतीचं काम मुव्हर्सनी केल्यामुळे जास्त दगदग जाणवली नाही. शिवाय आम्ही सामान गेल्यावर दोन दिवसांनी निघालो, त्यामुळे थोडी विश्रांती मिळाली.\nइथे तसं सोपं आहे. एकदा पॅकर्स आणि मुव्हर्स ला कॉंट्रॅक्ट दिलं की अगदी पॅकिंग पासुन अनपॅकिंग, आणि सांगितलेल्या जागी सामान लाउन देण्यापर्यंत तेच करतात.\nघर छान दिसतंय. सामान पोहोचलं की नाही अजुन\nमहेंद्रकाका सामान पंधरा दिवसांनी येईल आज फक्त गाडी आली. बरं आहे नं, आपल्याकडे सगळी सोय आहे ते\nलिखाण नेहमीप्रमाणे झकास ... आणि घर तर मस्तच ... सामान आलं आणि घर सजवल की परत एकदा फोटो काढा त्याच जागांचे आणि ब्लॉग वर टाका ... बघायला मस्त वाटतील... :)\nनवे घर मस्त आहे...आरूष बागडत असेल ना आता तिथे मला या घर बदलण्याच्या प्रकाराची जाम सवय झालीये गं आता....मी तुला सांगितलेच ना आमचे आठ वर्षात आठ घरं बदलून झालीत मला या घर बदलण्याच्या प्रकाराची जाम सवय झालीये गं आता....मी तुला सांगितलेच ना आमचे आठ वर्षात आठ घरं बदलून झालीत त्यातही ईशान लहान असतानाच चार/पाच घरे बदलली.....बरं भारतात सामान आपणच भरायचं गं आणि वाहू ही लागायचं बरेचदा...इथे मस्कतला आल्यावर जेव्हा पॅकर्सनी सगळं केलं तेव्हा चुकल्यासारखे वाटले गं.....\nबाकी नवे घर आणि पोस्ट मस्त आहे\nधन्यवाद रोहन. कुठे गायब आहेस सामान आल्यावर परत फोटो नक्की लावेन. Before and After सारख पाहायला मजा येईल.\nतन्वी, आमची ही सहावी वेळ. फक्त पहिल्या पाच पहिल्या तीन वर्षांत त्यामुळे हा अनुभव लिहीला गेला आणि यावेळी कोस्ट टू कोस्ट म्हणून व्याप जास्त.\nआरुषचं म्हणशील तर त्याला रान मोकळं. त्यामुळे तो घरातच उंडारतोय. सामान लागेपर्यंत पकडापकडी हा एकच खेळ खेळणार बहुधा :)\n)सुट्टीवर होतो ना मुंबईला... शिवाय घरी थोड़े प्रॉब्लम होते म्हणुन गायब होतो... आता आलोय परत कामावर आणि लिखाण सुद्धा सुरू केलय. फोटोंची वाट बघतोय ... :)\nरोहन, तू मला अपर्णाच म्हण बाबा. तेच बरंय. मुंबईत जाऊन आलास म्हणजे बराच ताजातवाना झाला असशील अशी अपेक्षा आहे. एकदा सामान, फ़र्निचर इ.इ. लागलं की नक्की फ़ोटो टाकते.\nनव घर अप्रतिम आहे. आणखी काही फोटोंच्या प्रतीक्षेत आहे. समान पोहोचला कि अवश्य टाका बर का.\nस्वागत रविंद्रजी आणि आभार. सामानाचीच वाट पाहतोय. सगळं लागलं की फ़ोटो नक्की टाकेन....\nघर मस्तच आहे. आवरताना काय उपद्व्याप करावे लागतात हे मी आत्ताच अनुभवलंय. चार वर्षात दोनदा घर बदलले. कालच ह्यांना व लेकाला एक बंगला आवडला. मी मात्र पुन्हा हादरले, पण दोन वर्षात लेकाची दहावी आहे हा माझा प्रतिहल्ला यशस्वी झाला. सामान लागले की पुन्हा पोस्ट टाक.\nहा हा हा....अगं मी अनामिकांचं अक्षर ओळखते....:) कशी आहेस सध्या तिथे आठ-आठ पानांचे ascent येतात म्हणजे चिंता नसेल...\nअश्विनी बरं आहे ना एक चिंता मिटली म्हणायची...Good luck.\nछान आहे लेख. बर्‍याच वेळाने एक हलकाफुलका, खुसखुशीत लेख आला. याआधीचे बरेच लेख हे ललित, प्रसंगवर्णन किंवा आठवणी या क्याटेगरीत मोडणारे होते. त्यामुळे हा लेख मला जास्त आवडला. तू विनोदी लेखांची फ्रिक्वेन्सी जरा वाढवलीस तर माझ्यासारख्या Happy-go-lucky (पक्षी: उडाणटप्पू आणि रिकामटेकड्या.. ;-) ) वाचकांची सोय होईल.\nसंकेत, अगदी खर सांगायचं म्हणजे मला विनोदी लिहिणं फार जमत नाही..म्हणजे मी खूप सिरीयस व्यक्ती आहे असही नाही पण एखादा विनोदी प्रसंग असेल तरी मी सांगताना तो तितकासा रंगत नाही अस मलाच वाटत...पण अधून मधून प्रयत्न करते...साधारण विनोदी लेख असले की वाचक/प्रतिक्रिया जास्त असतात हे मी पण पहिले आहे पण त्यासाठी ओढून ताणून काही करता येण्यासारखं नाही....\nतुला असे लेख अधून मधून या ब्लॉग वर मिळतील पण इथे बऱ्याचदा आपण इतके जुन्या आठवणीत जातो की मग पोस्ट तशा जास्त येतात.....\nमला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.\nएका सर्वसामान्य व्यक्ती अनुभवणारेच क्षण माझेही आहेत..बरेच प्रसंग आपण स्वतः अनुभवले असतात तर काहींची निव्वळ साक्ष, काहीतर फ़क्त माहित असतात..परदेशात गेल्यावर मायदेशातल्या आठवणींचा गुंता सोडवणं हा नेहमीचाच खेळ आणि रोजच्या धकाधकीत येणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात राहणंही नेहमीचच. कधीतरी यातलं जमेल तसं आठवून लिहावं असं \"माझिया मना\"ने घेतलं...त्या आठवणींमधली ही काही मोरपीसं.....\nसध्या ब्लॉगवर लिहिणं इतकं अनियमित आहे की मनात असतानाही पूर्वीप्रमाणे इतर ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे जमत नाही. या ब्लॉगमधल्या कुठल्याही पोस्टवरून प्रेरणा घेऊन आपण पोस्ट लिहिली असल्यास तिकडे त्याचा स्वच्छ उल्लेख आणि इकडच्या संबंधीत पोस्टवर त्याची लिंक दिल्यास त्याची नोंद (अर्थात वेळ मिळाल्यावर) घेतली जाईल. तसचं या ब्लॉगवर उल्लेखलेले प्रसंग ब्लॉग लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवाशी संबधित आहेत. जिकडे ते वाचक किंवा इतर ब्लॉगर्सशी संबंधीत असतात तिथे तसे नमूद केले आहे.इकडच्या कुठल्या अनुभवाशी स्वतःचा बादरायण संबंध जोडू इच्छिणारयानी मेलवर संपर्क साधल्यास त्यांना नक्की उत्तर दिले जाईल. कृपया लोभ आहेच तो वर्षानुवर्षे असाच वाढत राहो. :)\nकरा तर मग अधिक ...:)\nमाझिया मनाचं फ़ेसबुक पेज\nलोकसत्ताने जागतिक मराठी दिनी काढलेली आठवण\nप्रहारची दखल पुन्हा एकदा\nसुरज की बाहों में\nदेता देता एक दिवस\nसव्वीस नोव्हेंबरच्या शहिदांना श्रद्धांजली\nगाणी आणि आठवणी (28)\nजिंदगी न मिलेगी दोबारा (2)\nजो है समाँ कल हो न हो (1)\nमुलगा झाला हो (1)\nयेथोनी आनंदु रे आनंदु (1)\nलाकडाचं सौंदर्यदालन. pertrified wood (1)\nव्यक्ती तितक्या प्रकृती (4)\nअरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला...\nवय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर त...\nआज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाच...\nत्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी ...\nहोळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्ह...\nमाझिया मनाची खबर पत्रद्वारा\nमला खुणावणारे इतर काही धागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-production-under-one-and-half-quintal-dhule-district-maharashtra", "date_download": "2018-04-21T20:43:06Z", "digest": "sha1:IJLNS2CHJT5B7T5YHV7M2AI5DNHTIUH4", "length": 15740, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, cotton production is under one and half quintal in Dhule district, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड क्विंटलच्या आतच\nधुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड क्विंटलच्या आतच\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nपूर्वहंगामी कपाशीवर गुलाबी बोंडअळी अधिक आहे. ती काढून फेकण्याशिवाय पर्याय नाही. धुळ्यातील कापूस उत्पादक उद्‌ध्वस्त झाला आहे. हेक्‍टरी ३० हजार रुपये भरपाई तातडीने द्यावी.\n- गयभू के. पाटील, शेतकरी, तरडी, (ता. शिरपूर, जि. जळगाव)\nधुळे ः गुलाबी बोंडअळीचा उद्रेक, सिंचनासाठी पाण्याचा अभाव, कोरडवाहू कपाशीची अवस्था बिकट झाली असून, यंदा एकरी कापूस उत्पादन एक ते दीड क्विंटलपर्यंत आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांमागे अर्ज भरणे, ऑनलाईन माहिती देणे, अशी कटकट शासनाने न लावता थेट पिकांचे पंचनामे करावेत, पीक पाहणी कार्यक्रम हाती घेतला जावा, आणि हेक्‍टरी २५ ते ३० हजार रुपये सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nधुळे जिल्ह्यात खरिपाखालील क्षेत्रापैकी ५० टक्‍क्‍यांवर क्षेत्र कपाशीने व्यापले आहे. यंदा १०३ टक्के लागवड झाली. जवळपास दोन लाख हेक्‍टरवर कपाशी होती. शिंदखेडा, धुळे व शिरपूर तालुक्‍यात अधिक कपाशी होती. शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्‍यात पांझरा नदी, तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये पूर्वहंगामी कपाशीची लागवड अधिक झाली.\nशेतकऱ्यांनी ठिबक, बियाणे, तण नियंत्रण आदी कामांसाठी अधिक खर्च केला. कीडनाशकांवरचा खर्चही यंदा वाढला. यंदा पाऊस कमी व आर्द्रतायुक्त, ढगाळ वातवरण अनेक दिवस होते. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाहेर गावांमधून रिक्षा, ट्रॅक्‍टरने मजूर आणावे लागले. एवढा त्रास व खर्च सहन करूनही आता पिकाची अवस्था बिकट बनली आहे. केलेला खर्चही भरून निघणार नाही. त्यातच कवडी, किडका कापूस घ्यायला व्यापारी तयार नाहीत. कमी दर देवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करतात.\nदर्जा कमी असल्याचे सांगून कमी दर देतात. अशा सगळ्या समस्यांमध्ये कापूस उत्पादक सापडले असताना शासनाकडून आता कोणतेही उपाय केले जात नसल्याचे चित्र आहे. नुकसान भरपाईबाबत तातडीने कार्यवाही हाती घेणे गरजेचे आहे. कर्जमाफी प्रक्रियेचे जसे गाजर दाखविले, गोंधळ घातला तसा गोंधळ आता कपाशी नुकसानग्रस्तांबाबत घालू नका, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nकोरडवाहू कपाशीचे उत्पादन एकरी एक क्विंटलही आलेले नाही. अशा स्थितीत शासनाने तातडीने मदत द्यायला हवी. कपाशीचे दरही कमी अधिक असेच दिले जात आहेत.\n- आत्माराम बळिराम पाटील, शेतकरी, कापडणे (ता. धुळे)\nगुलाब कापूस धुळे सिंचन कोरडवाहू तण ऊस पाऊस व्यापार\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nतंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...\nग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...\nजमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...\nनाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...\nमोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...\nसंत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...\nपुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...\nसाताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/shruti-mhatre.html", "date_download": "2018-04-21T20:52:00Z", "digest": "sha1:R3CMVCRFAV32YAQPNDPOKYWRHTZANXI5", "length": 10033, "nlines": 75, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "", "raw_content": "\nName : श्रुती शाम म्हात्रे\nConstituency : प्रभाग क्र. १५ ब, पनवेल महानगरपालिका\nParty Name : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nDesignation : उपाध्यक्ष, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी\nName श्रुती शाम म्हात्रे\nFather's Name : शाम पदाजी म्हात्रे\nMother’s Name : रीना शाम म्हात्रे\nDate of Birth : २८ नोव्हेंबर, १९८७\nPlace of Birth : मुंबई, महाराष्ट्र\nSpouse’s Name : अलका सुदाम पाटिल\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश\nEducation : बी. आर्किटेक्चर, एम. आर्किटेक्चर (अर्बन डिझाईन)\nProfession : आर्किटेक्चरल फर्म\nHobby : सामाजिक कार्य\nResidence Address : एच ६ : १, गार्डन व्हू सोसायटी, सेक्टर ८, खांदा कॉलनी (पश्चिम), नवीन पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०६\nOffice Address : श्री गणेश प्लाझा, फेज - १, शॉप नं. १७, सेक्टर १, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०६\nउपाध्यक्ष, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी\nसध्या भूषवित असलेली पदे\nउपाध्यक्षा, कोकण श्रमिक संघ\nचिटणीस, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ\nसहसचिव, धरमतरखाडी पेण-अलिबाग मच्छीमार संघर्ष समिती\nसंचालिका, आगरी शिक्षण संस्था\nसंचालिका, श्याम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.\nसदस्या, अखिल आगरी समाज परिषद\nसदस्या, वृंदावन बाबा ट्रस्ट\nसदस्या, महाराष्ट्र राज्य एम. आय. डी. सी. प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती\nदि. २८ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे महात्मा फुले यांचा स्मृती दिवस आहे. ज्यांनी आपल्याला मानवी हक्कांची जाणीव करून दिली. तसेच घरातूनच महिलेला शिक्षण घेण्यास पुढाकार दिला. अशा या महापुरुषाचा स्मृती दिवस योगायोगाने माझा जन्मदिवस, म्हणूनच हा दिवस माझ्या आयुष्यभरासाठी प्रेरणादायी आहे.\nसमाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचून या पुरोगामी महाराष्ट्राच्या समस्त महापुरुषांनी केलेल्या कामांचा वसा आणि वारसा यथाशक्ती पुढे चालविण्यासाठी एकता कॅटॅलिस्ट या संस्थेची स्थापना केली.\nपरिसरातील होतकरू तरुणाईसाठी एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी कॅटॅलिस्टच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग सुरु केले.\nभारत सरकारच्या पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत पनवेल-उरण परिसरातील किमान शिक्षण घेतलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.\nयाचाच परिणाम म्हणजे सिडको अस्थापनेवरील २४ प्रकल्पग्रस्त इंजिनियर्स आणि आर्किटेक्स यांना विशेष प्रशिक्षण लाभल्याने सिडकोच्या वतीने आलेल्या परीक्षा ते उत्तीर्ण होऊन आजमितीस कायमस्वरूपी सिडको मंडळाच्या सेवेत कार्यरत आहेत.\nआगरी समाजातील गोरगरीब आणि प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण नाममात्र शुल्कात मिळवून देण्यासाठी खांदा कॉलनी, पनवेल येथे आगरी शिक्षण संस्था कार्यरत आहे, या संस्थेच्या मंडळावर लोकशाही मार्गाने संचालिका या पदावर माझी निवड झालेली आहे.\nलोकशाही समृद्ध बनण्यासाठी विद्यार्थी दशेतच मतदानाचे हक्क व अधिकार या विषयी जाणीव जागृती निर्माण करणे, त्यांच्यात संविधानिक मूल्यांची जोपासना करणे अत्यावश्यक आहे. ह्या बाबीवर मी विशेष प्राधान्याने काम करायचे ठरविले आहे.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nकाँग्रेस पक्षाची महिला आघाडी अधिक सक्षम व्हावी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठांच्या अशा आदेशानुसार मी अनेक जनआंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.\nमोदी सरकारच्या फसव्या नोटबंदी धोरणा विरोधात थाली बजाव, घंटानाद असे स्वतंत्र कार्यक्रम पनवेल काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात पुढाकार घेतला.\nरायगड जिल्ह्यातील वेळोवेळी झालेल्या अनेक कार्यक्रमांमधून सक्रिय सहभाग घेतला.\nपनवेल परिसरातील महिलांना एकत्रित करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचा संदेश देण्यासाठी हळद कुंकू या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.\nश्रुती म्हात्रे यांचे छाया चित्र संग्रह...\nपनवेल महानगरपालिका निवडणूक २०१७...\nश्रुती म्हात्रे यांचे पेपर बातम्या, लेख...\nपैशाच्या श्रीमंतीपेक्षा ज्ञानाच्या श्रीमंतीला अधिक महत्व\nयूपीएससी, एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना \"एकता\" ची पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-provision-rs-15000-crore-debt-waiver-3823", "date_download": "2018-04-21T21:08:17Z", "digest": "sha1:2Z476MOQVWTDXMZXTSRPDEHD4YAGACHA", "length": 18232, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, A provision of Rs 15,000 crore for debt waiver | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद\nकर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nनागपूर : सोमवारपासून (ता.११) येथे सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारने २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळापुढे सादर केल्या. यात सरकारच्या महत्त्वकांक्षी शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वाधिक १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.\nदरम्यान, राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून विधिमंडळ अधिवेशनात रेकॉर्ड ब्रेक पुरवणी मागण्या सादर होत आहेत. गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने तब्बल एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.\nनागपूर : सोमवारपासून (ता.११) येथे सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारने २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळापुढे सादर केल्या. यात सरकारच्या महत्त्वकांक्षी शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वाधिक १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.\nदरम्यान, राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून विधिमंडळ अधिवेशनात रेकॉर्ड ब्रेक पुरवणी मागण्या सादर होत आहेत. गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने तब्बल एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.\nराज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. त्यासाठी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी आणि आता १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत आता सहकार विभाग १३ हजार कोटी आणि सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागातून प्रत्येकी एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ शेतकरी आणि यंत्रमागधारकांना दिल्या जात असलेल्या वीज सवलतीपोटी महावितरणला २९७२ कोटी देण्यात येणार आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत कामे सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या, सुरू असलेल्या आणि प्रस्तावित रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांची तरतूद आहे.\nफळ पीकविमा योजनेसाठी राज्य हिस्सा म्हणून ४३३ कोटी रुपये आणि मनरेगाअंतर्गत १०० दिवसांवरील मजुरीसाठी ४०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी वीज पंपांना वीजजोडणी देण्याबाबतच्या विशेष योजनेसाठी १५४ कोटी आणि राज्यातील सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्यासाठी १०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदर २६ हजार ४०२ कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी प्रत्यक्षात निव्वळ आर्थिक भार हा २१ हजार ९९४ कोटी इतका आहे. म्हणजेच ही रक्कम सरकारला कर्ज काढून उभी करावी लागणार आहे.\nसहकार - १४२४० कोटी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग - ३४९३ कोटी, जलसंपदा - १३१८ कोटी, ग्रामविकास - १२१७ कोटी, आदिवासी विकास - ११२९ कोटी, सार्वजनिक आरोग्य - ८५० कोटी, सार्वजनिक बांधकाम - ७८४ कोटी, महसूल व वन विभाग - ५२० कोटी, कृषी व पदूम - ४६९ कोटी, नियोजन - ४६५ कोटी, महिला व बाल कल्याण - ४४६ कोटी, कौशल्य विकास - २९७ कोटी, नगर विकास - २३२ कोटी\nतीन वर्षांतील पुरवणी मागण्यांची आकडेवारी\nडिसेंबर २०१४ - ८ हजार २०१ कोटी\nमार्च २०१५ - ३ हजार ५३६ कोटी\nजुलै २०१५ - १४ हजार ७९३ कोटी\nडिसेंबर २०१५ - १६ हजार कोटी ९४ लाख\nमार्च २०१६ - ४ हजार ५८१ कोटी\nजुलै २०१६ - १३ हजार कोटी\nडिसेंबर २०१६ - ९ हजार ४८९ कोटी\nमार्च २०१७ - ११ हजार १०४ कोटी\nजुलै २०१७ - ३३ हजार ५३३ कोटी\nडिसेंबर २०१७ - २६ हजार ४०२ कोटी\nहिवाळी अधिवेशन सरकार कर्ज कर्जमाफी वीज सिंचन मुख्यमंत्री सोयाबीन ग्रामविकास आरोग्य वन\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nकेसर आंबा संकटातचऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात...\nत्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद : गतवर्षी शेतकरी संपानंतर...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nपुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...\nदुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...\nमुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=307&Itemid=500&limitstart=8", "date_download": "2018-04-21T21:26:41Z", "digest": "sha1:T4BUNBSRWTNUSWVAXMJ5OM2GH7RZHDJN", "length": 8471, "nlines": 30, "source_domain": "saneguruji.net", "title": "आस्तिक", "raw_content": "शनिवार, एप्रिल 21, 2018\nराजा परीक्षिति चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्यानें स्वत: तयार करविली होती. वेंचक प्रसंगांची चित्रे त्यानें नामांकित चित्रकारांकडून तेथें काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्यें समोरासमोर उभी आहेत. अर्जुनानें 'रथ हांकल' म्हणून श्रीकृष्णाला सांगितले. रथ हांकलल्यावर अर्जुन रथांत उभा राहून सर्वत्र जों पाहूं लागला तों त्याला महान् कुलक्षय दिसूं लागला. 'युध्द नको' तो म्हणू लागला. हातांतील गांडीव गळून पडलें. अशा प्रसंगाचे एक सुंदर चित्र तेथें होते. शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना तहान लागते, तेव्हा अर्जुन बाण मारून पाताळांतील गंगा वर आणतो व तिची धार त्यांच्या मुखांत सोडतो, तो प्रसंग तेथें चितारलेला होता. श्रीकृष्ण भगवान् गोकुळांत गाई चारीत असल्याचा मनोहर प्रसंग तेथें होता. शिष्टाई करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा आले होते त्या वेळचेहिं एक चित्र होतें. ऊर्वशी अर्जुनाला स्वर्गात मोह पाडते त्या प्रसंगाचे एक चित्र होते. विराटाच्या दरबारांत धर्मराजाला राजा विराट फांसा मारतो व धर्मराज ते रक्त खालीं पडूं न देता अंजलीत धरतो, तो एक प्रसंग तेथे होता. वी अभिमन्यु एकटा कर्ण-द्रोणांजवळ लढत आहे असें एक सुंदर चित्र तेथें होतें. अर्जुनाने खांडववन जाळून अग्नि नांवाच्या ऋषीला अर्पण केलें, व तो ऋषि अर्जुनाला 'विजयरथ' प्रसन्न होऊन देत आहे, तो प्रसंग फारच अप्रतिम रंगविला होता. तो चित्रशाळा म्हणजे चित्रमय इतिहास होता. त्या चित्रांच्या दर्शनानें नाना भावना मनांत उत्पन्न होत. कधी करुण भावना उचंबळून डोळे ओले होत, तर कधी अंगावर काटा उभा राही. कधी वीररस मनांत संचरे, तर कधीं गंभीर भाव हृदयांत भरे. त्या महान् विभूति डोळयांसमोर उभ्या राहात. सत्त्वशील धर्मराजा पराक्रमी असूनहि कृष्ण शिष्टाईला निघतो तेव्हा त्याला 'देवा, शक्य तों युध्द टाळ' असें सांगणारा दिलदार भीम, वीरशिरोमणी सुभद्रापति अर्जुन, ते प्रेमळ व अत्यंत सुंदर नकुल-सहदेव, ती कारुण्यमूर्ति परंतु तेजस्विनी द्रौपदी, तो मर अभिमन्यु, ती पतिव्रता गांधारी - जिनें पति अंध म्हणून स्वत:च्याहि दृष्टिसुखाचा त्याग केला, तो स्वाभिमानी दुर्योधन, भीमाच्या गदेनें मांडी मोडून पडली असतांहि 'माझे काय वाईट झालें क्षत्रियाला मरण आहेच. मी साम्राज्य भोगलें. भीमासारख्यांच्या हाती पोळपाट दिला, अर्जुनाला बृहन्नडा बनविले. आणखी काय मला पाहिजे क्षत्रियाला मरण आहेच. मी साम्राज्य भोगलें. भीमासारख्यांच्या हाती पोळपाट दिला, अर्जुनाला बृहन्नडा बनविले. आणखी काय मला पाहिजे ' असे त्याचे उद्गार ' असे त्याचे उद्गार तो धीरवीर कर्ण, उदारांचा राणा तो धीरवीर कर्ण, उदारांचा राणा ते धृतव्रत इच्छामरणी महान. भीष्म ते धृतव्रत इच्छामरणी महान. भीष्म ते कृतान्ताप्रमाणे लढणारे परंतु पुत्र मेला असें कळतांच मरणाला मिठी मारणारे प्रेमळ द्रोण ते कृतान्ताप्रमाणे लढणारे परंतु पुत्र मेला असें कळतांच मरणाला मिठी मारणारे प्रेमळ द्रोण नकुल-सहदेवांचे सख्खे मामा असूनहि आधी दुर्योधन आला म्हणून त्याच्या मदतीला जाणारे शल्य, आणि ते कर्मयांगी भगवान् श्रीकृष्ण, त्यांचा तो सखा विदुर व पांडव वनांत असतां विदुराकडे दारिद्रयात राहणारी ती स्वाभिमानी कुंती नकुल-सहदेवांचे सख्खे मामा असूनहि आधी दुर्योधन आला म्हणून त्याच्या मदतीला जाणारे शल्य, आणि ते कर्मयांगी भगवान् श्रीकृष्ण, त्यांचा तो सखा विदुर व पांडव वनांत असतां विदुराकडे दारिद्रयात राहणारी ती स्वाभिमानी कुंती प्रणाम त्या महान् स्त्री-पुरुषांना प्रणाम केवढी वैभवशाली पिढी परंतु ती सारी कुरुक्षेत्रावर कापली गेली. कारण काय, तर भाऊबंदकी भारतवर्षांतील लाखों क्षत्रिय तेथें या ना त्या बाजूला लढून धारातीर्थी पडले. लाखों स्त्रिया पतिहीन झाल्या. लाखों अर्भकें पितृहीन झाली.\nपरीक्षितीनें तें महाभारत तेथे रंगांत उतरवून घेतलें होतें. अश्रूंचे व रक्ताचें महाभारत तेथें नाना रंगांत लिहिलेलें होतें. मुके रंग, मुक्या आकृति, मुके प्रसंग परंतु त्या मुकेपणांत सहस्त्र जिव्हा होत्या. परीक्षितीला कंटाळा आला, कधी विमनस्कता वाटली म्हणजे तो चित्रशाळेंत येई. तेथें तो रमे. क्षणभर वर्तमानकाळ विसरून भुतकाळांत बुडून जाई.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641683.html", "date_download": "2018-04-21T21:24:09Z", "digest": "sha1:NRW3Y7XRVBV77CGPSRKAE4UO3EGYWOE4", "length": 1380, "nlines": 37, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - विचित्र", "raw_content": "\nरंग नको पण चित्र हवे\nरुप नको पण सुंदर हवे\nरस नको पण रुचकर हवे\nगंध नको पण फुल हवे\nस्पर्ष नको पण सहवास हवा\nकाटे नको पण घड्याळ हवे\nआकाशी जसा सूर्य फिरे \nमार्ग नको पण दिशा हवी\nकवि मनाचे विचार जसे \nभक्ति नको पण देव हवा\nशरीरात वसे पण स्थिर नसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-415000-va%E1%B8%8D%C4%81%E1%B9%85ga%E1%B8%B7%C4%ABta-ubh%C4%81ra%E1%B9%87%C4%81ra-5-m%C4%93g%C4%81v%C5%8F%E1%B9%ADac%C4%81-s%C5%8Dlara-prakalpa-5-mw-solar-4751", "date_download": "2018-04-21T20:51:02Z", "digest": "sha1:QJNDLI5CROKI7IDBZ4MVRN7N6ZLNCGAF", "length": 18748, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 41/5000 Vaḍāṅgaḷīta ubhāraṇāra 5 mēgāvŏṭacā sōlara prakalpa 5 MW Solar Project to be set up in wadangali | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवडांगळीत उभारणार ५ मेगावॉटचा सोलर प्रकल्प\nवडांगळीत उभारणार ५ मेगावॉटचा सोलर प्रकल्प\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nनाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे खासगीकरणातून पाच मेगावॉटचा सोलार प्रकल्प उभा करण्यासाठी महाजनकोने प्रस्ताव मागवले आहे. हा प्रकल्प उभा करण्याबरोबरच परिसरातील पाच किमी परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणार आहे. शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली प्रकल्प उभारणाऱ्यानेच करावी, यासाठी खडांगळीचा ११ केव्हीचा फीडर प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीकडेच हस्तांतरित करण्यात येणार आहे.\nनाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे खासगीकरणातून पाच मेगावॉटचा सोलार प्रकल्प उभा करण्यासाठी महाजनकोने प्रस्ताव मागवले आहे. हा प्रकल्प उभा करण्याबरोबरच परिसरातील पाच किमी परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणार आहे. शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली प्रकल्प उभारणाऱ्यानेच करावी, यासाठी खडांगळीचा ११ केव्हीचा फीडर प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीकडेच हस्तांतरित करण्यात येणार आहे.\nयेत्या दोन वर्षांत सोलार प्रकल्पातून २५० मेगावॉट वीज उत्पादन करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठरवले असून, २०२२ पर्यंत १५००० मेगावॉटचा पल्ला गाठण्याचा सरकारचा मनोदय आहे. सरकारने प्रयत्न करूनही आजपर्यंत संपूर्ण राज्यात केवळ ५०० मेगावॉटचे प्रकल्प उभे करण्यात सरकारला यश आले आहे. एवढा मोठा पल्ला गाठणे एकट्या सरकारला अशक्य असून, खासगी गुंतवणूकदारांना त्यासाठी प्रोत्साहित करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे.\nपारंपारिक स्रोतांपासून सध्या वीज ६-७ रुपये प्रतियुनिट दराने सरकार खरेदी करते; अथवा जवळपास त्याचदरम्यान वीज उत्पादनाचा खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना हीच वीज एक ते सव्वा रुपये प्रतियुनिट दराने सरकार अर्थात वीज वितरण कंपनी बांधावर पोचवते.\nअपांरपरिक ऊर्जेच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांत प्रकल्प उभारून त्या-त्या भागाची गरज भागवण्याचा व खर्च कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी खास मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यभर राबवण्यात येत असून, या योजनेचे पायलट प्रोजेक्ट राळेगणसिद्धी व यवतमाळमध्ये यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात पाच असे प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत वडांगळीला ५ मेगावॉटचा सोलर प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागवले आहेत.\nया प्रस्तावानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा सरकार उपलब्ध करून देणार असून, प्रकल्पापासून जवळच्या वीज उपकेंद्रापर्यंत वीज पोचवल्यानंतर या उपकेंद्रापासून ठरवलेल्या फीडरपर्यंतच वीज पोचवण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनी घेणार आहे. एक ते सव्वा रुपये युनिटऐवजी शेतकऱ्यांना ३ ते सव्वा तीन रुपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा व्हावा, अशी सरकारची अपेक्षा असून, या प्रकल्पातून तयार होणारी वीज २४ तास शेतकऱ्यांना उपलब्ध असणार आहे.\nवीज बिलाची वसुलीही गुंतवणूकदाराला स्वत:च करावी लागणार असून, आपली गुंतवणूक वसूल करण्यासाठी २०-२५ वर्षांपर्यंत हा प्रकल्प गुंतवणूकदाराकडेच राहणार आहे. या प्रकल्पातील वीज गळती रोखण्यापासून देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित गुंतवणूक करणाऱ्या कंपनीची राहणार आहे. शेतकऱ्याने वीजबिल भरले नाही, तर त्याची वीज जोडणी तोडण्याचा अधिकारही संबधित गुंतवणूकदाराला असणार आहे.\n२२ ते २५ कोटींची होणार गुंतवणूक\nवडांगळी परिसरातील गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर येड्या बाभळींचे जंगल उभे राहिले असून, या गायरान जमिनीपैकी २५ एकर जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. सुमारे २२ ते २५ कोटीची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nवीज गुंतवणूक सरकार government गुंतवणूकदार मुख्यमंत्री\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा\nकोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी\nहवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शक\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचाली\nपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनसमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध...\nशेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...\nसांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...\nनगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना...\nधुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...\nभारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...\nवर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nचंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...\nसातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...\nसाताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...\nसाखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...\nजालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...\nरत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...\n‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...\nकृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...\n३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...\nचंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/municipal-corporation-decision-hold-independent-mahasabha-will-be-taken-members-zone/amp/", "date_download": "2018-04-21T21:13:47Z", "digest": "sha1:GZ66JJJIPSDM6UIQC3I56LD5673MOYZB", "length": 9336, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Municipal Corporation: The decision to hold an independent Mahasabha will be taken by the members of the zone | महापालिका : स्वतंत्र महासभा घेण्याचा निर्णयहॉकर्स झोनला सदस्यांचा आक्षेप | Lokmat.com", "raw_content": "\nमहापालिका : स्वतंत्र महासभा घेण्याचा निर्णयहॉकर्स झोनला सदस्यांचा आक्षेप\nनाशिक : महापालिकेच्या बुधवारी (दि. ३) झालेल्या महासभेत प्रस्तावित हॉकर्स झोनला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दरम्यान, हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र महासभा बोलावण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केला. महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. परंतु, त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला.\nनाशिक : महापालिकेच्या बुधवारी (दि. ३) झालेल्या महासभेत प्रस्तावित हॉकर्स झोनला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दरम्यान, हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र महासभा बोलावण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केला. महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. परंतु, त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सांगितले, हॉकर्स झोन निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. ज्याठिकाणी गरज नाही तेथे हॉकर्स झोन पाडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सदर आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असून, त्यासाठी विशेष महासभा बोलावण्याची सूचनाही बग्गा यांनी केली. तोपर्यंत सदर उपविधी मसुद्यास मंजुरी देऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सदर मसुदा आणि हॉकर्स झोनचा आराखडा यांचा काही संबंध नसून ती नियमावली असल्याने त्यास मंजुरी देण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही याबाबत स्वतंत्र महासभा बोलावण्याची सूचना केली. त्यानुसार, महापौरांनी हॉकर्स झोनमध्ये सुधारणा करण्यासाठी महासभा घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, महासभेत वैद्यकीय विभागाने ठेवलेल्या मानधनावर व आउटसोर्सिंगद्वारे भरतीच्या प्रस्तावालाही विरोधकांनी विरोध दर्शविला. डॉक्टरांची मानधनावर भरती करण्याबाबतचे रोस्टरच सदस्यांना देण्यात आले नसल्याने सदरचा प्रस्ताव पुन्हा पुढच्या महासभेत सादर करण्याची सूचना डॉ. हेमलता पाटील यांनी केली. मानधनावर दोन बायोमेडिकल इंजिनिअरची पदे भरती करण्याबाबतही विरोधकांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सदरची भरती करण्याऐवजी मेंटेनन्सचे कंत्राट काढण्याची सूचना केली. अखेर महापौरांनी सदरचा प्रस्ताव पुन्हा महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले.घंटागाडीप्रश्नी सदस्य आक्रमकसिडको प्रभाग समितीचे सभापती सुदाम डेमसे यांनी घंटागाडी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव तीन महिन्यांपूर्वी प्रभाग समितीने करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सदर घंटागाडी ठेकेदाराला न्यायालयात जाण्यासाठी प्रशासनाने वेळ दिल्याचा आरोपही डेमसे यांनी केला. भागवत आरोटे, डी. जी. सूर्यवंशी यांनीही ठेकेदाराच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. परंतु, महासभेतही त्याबाबत समाधानकारक उत्तर सदस्यांना मिळू शकले नाही.\nइंदिरानगर वाहनतोडफोडीचे सूत्रधार भाजपाचे माजी नगरसेवक सुनील खोडे यांना अटक\nआंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय ‘पेटला’ टोळीला नाशिक पोलिसांनी केली नांदेडहून अटक\nप्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही\nनाशिक पोटनिवडणूक : मनसेच्या इंजिननने उडविला सेना-भाजपाचा धुव्वा; राखला गड\nनाशिकच्या गंगापूररोडवर २८ लाखांची रोकड लूटली\nस्टेडियमच्या जागेत भुयारी वाहनतळाला विरोध\nपालिकेकडे ६९ तक्रारी, सूचना प्राप्त\nआरटीईच्या दुसऱ्या फेरीस प्रारंभ\nमहापालिकेच्या ३७ शाळांचे विलीनीकरण\nदिंडोरीरोडवर चारचाकीची समोरासमोर धडक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.edutechagro.com/en/annual-meeting", "date_download": "2018-04-21T20:44:23Z", "digest": "sha1:EO5U2HYCSVGYKPOMQCY6RXOZ4VESG7Q6", "length": 5142, "nlines": 33, "source_domain": "www.edutechagro.com", "title": "वार्षिक सभा", "raw_content": "\nएज्यु टेक अग्रो फौंडेशन या संस्थेच्या दिनांक ५ मे २०१६ रोजी नियोजित वार्षिक सभेत संस्थेचे वार्षिक कार्यक्रम निश्चित करण्यात आले त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपल्या सूचना तसेच मार्गदर्शनाची गरज आहे.\nपिंपळवंडी—काळवाडी—उंब्रज- खामुंडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले आहे, यातील पहिल्या टप्प्यातील काम जुलै २०१६ मध्ये काळवाडी—उंब्रज या रत्याच्या दोन्ही बाजूस कमीत कमी १०० वृक्षांचे रोपण करून केले जाणार आहे. पुढील ३ वर्ष हा उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविला जाणार आहे.\n२. आरोग्य तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन\nदर वर्षी एप्रिल/मे महिन्यात काळवाडीमध्ये सलग ४ ते ५ दिवस यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो या यात्रेला जोडून शेवटच्या दिवशी काळवाडीमध्ये आरोग्य तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थे मार्फत केले जाणार आहे.\nग्रामीण भागातील, तसेच शेतकरी वर्गातील मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्या साठी एक व्यासपीठ उभे राहावे हा उद्देश समोर ठेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन म्हणजेच कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन संस्थेमार्फत काळवाडी या ठिकाणी यात्रेच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी केले जाणार आहे.\n४. निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन\nग्रामीण भागातील, शेतकरी वर्गातील मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेला वाव मिळावा तसेच त्यांच्यात वक्तृत्व कौशल्य निर्माण होऊन सभाधिट पणा वाढला जावा हा उद्देश समोर ठेवत निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज या महाविद्यालयात केले जाणार आहे. हि स्पर्धा विविध गटांत घेतली जाणार जाणार असून विजेत्यास योग्य ते पारितोषिक संस्थेकडून दिले जाणार आहे.\nसंस्थेचे सध्याचे सर्व स्वयंसेवक हे श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज या महाविद्यालयातील २००५ दहावीचे वर्ग मित्र आहेत. जर आपल्यापैकी कुणाला सामाजिक कामाची आवड असेल तर आपण हि या संस्थेचे स्वयंसेवक सेवक होऊ शकता आणि वरील उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता..\nया ठिकाणी आपल्या सूचना व मार्गदर्शन देऊन देखील आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945448.38/wet/CC-MAIN-20180421203546-20180421223546-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2728", "date_download": "2018-04-21T23:11:45Z", "digest": "sha1:6EEJEJSSLPZ2GRLA4XGAOMVDY7UCO6BG", "length": 25784, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्तुपांची मंदिरं- भाग 2 (आयाप्पा मंदिर) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nस्तुपांची मंदिरं- भाग 2 (आयाप्पा मंदिर)\nश्री. के. आर. वैद्यनाथन यांचे म्हणने आहे कि केरळातील आयप्पा मंदिर सुद्धा एक बौद्ध मंदिर आहे. एवढेच नव्हे तर तेथील मुख्य पुजा “चक्कीयार कुट्टु” हा विधी सुद्धा बौद्ध भिक्षुंच्या ध्र्मोपदेशाचे रुपांतर आहे. (संदर्भ: के. आर. वैद्यनाथन : १९८२: ४ )\nप्राथमिक हिंदु वांगमयात आयाप्पाचे उल्लेख नाही\nप्राचिन साहित्यात या देवतेच्या उल्लेखाबद्द्ल श्री. टी. ए. गोपिनाथ राव यांचे म्हणने आहे कि ( टी. ए. गोपिनाथराव: १९८५: खंड २ : ४८६) ही देवता जी द्रविड देशाची विशेषता आहे, गोदावरिच्या उत्तरेत अनोळखी आहे. कोणत्याही प्राचिन संस्कृत ग्रंथात या देवतेचा उल्लेख नाही तसेच या देवतेच्या उगमाबद्दल काहि धर्शविले नाही.\nविष्णु पुराणात केवळ मोहिनी बद्दल माहिती आहे पण केवळ भागवतामधे आपल्याला प्रथमत: कळते कि, शिवाचे मोहिनी रुपातील विष्णुशी प्रेम झाले आणि हरि तथा हर यांच्य समागमातुन निर्माण झाला आर्य, शास्ता अथवा हरीहर पुत्र.\n“सुप्रभेदागम” या ग्रंथात स्पष्ट रुपाने म्ह्टले आहे कि, क्षिरसागराचे मंथन केल्यानंतर अमृताची वाट्णी देवांमधे करण्याच्या हेतुने विष्णूने मोहिनी रुप धारण केल. मोहिनीशी हर याच्या समागमातुन शास्ता याचा जन्म झाला.\nहे लक्षणीय आहे कि, भागवत पुराणाचा रचनाकाळ विद्वानांच्या मते इ.स. चे दहावे शतक मानल्या जातो.\nआयाप्पा यांच काळ मलियालम शके ३००-४०० म्हणजेच इ.स. चे ११२५ ते १२२५ यामधे कुठेतरी असल्याचा विद्वानांचा कयास आहे. १८२० इसवी पासुन त्रावणकोर येथील शासकांनी पंडालम ज्यामध्ये सब्रिमलाचा सामावेश होता या भागाला आपल्या राज्याला जोडुन घेतले तेंव्हापासुन राज्यातील सर्व मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर च्या प्रशासनामार्फत चालविण्यात येते. भारताला स्वातंत्र मिळाल्या नंतर हे प्रशासन त्रावणकोर देवस्वम बोर्ड यांच्याकडे आले.\nशास्ता या नांवाच्या उगमाबद्दल श्री. राव यांचे म्हणणे आहे कि, या देवतेला शास्ता यासाठी म्हणतात कि, संपुर्ण जगावर याचे नियंत्रण तथा शासन राहत असे. शब्द व्युत्पत्ती शास्त्रीय दृष्टीने या शब्दाचा अर्थ देशाचा शासक असा होतो. कधीकधी हा शब्द गुर किंवा पित्यासाठी वापरल्या जातो. अमरकोषात हा शब्द बुद्धासाठी प्रयुक्त झालेला आहे. तामिल निघंटु मधे त्याचे कित्येक ईतर नावे दिली आहेत. ती नावे अशी आहेत, सातवाहन, श्वेतहत्तीचा स्वार, करी, सेन्डू नामक शस्त्र धारण कर्ता, पुर्णा तथा पुष्कला यांचे पती, धर्माचे ऱक्षक तथा योगी. आणि पुढे ते म्हणतात कि, शास्ताचे वाहन हत्ती आहे आणी त्यांचे निशाण ध्वजावर कोंबडा आहे. “श्वेत हत्तीचे स्वार, योगी, धर्मरक्षक हि स्र्व नांवे तसेच अमरकोषात शास्ता हे बुद्धाचे नांव असणे या सर्वावरुन असा निष्कर्ष निघतो कि, तामिळ देशात मानल्या जाणारा आणि पुजला जाणारा बुद्ध ह्याला शेवटी हिंदु देवता संघात सामील केल्या गेले. आणि त्याच्या उगमासाठी एक कथा पुराणात नंतरच्या काळात रचल्या गेली. असे भारतीय मुर्तीविकास शास्त्राच्या ईतिहासात दिसते.” (संदर्भ: टी. ए. गोपिनाथराव : १९८५ खंड २: ४८७)\nआयाप्पा बोधिसत्वाचे शस्त्र धारण करतो:\nअंशुमभेदागम, सुप्रभेदागम तसेच करतांगम इत्यादी शास्त्रात वर्णन केलेल्या प्रमाणे मुर्तीचे वर्णन श्री. राव हे देतात. या वर्णनात लक्षणीय़ बाब अशी आहे कि, “ भगवान पिठावर बसले आहेत, डाव पाय खाली मुडपलेला आहे, उजवा पाय पिठावर मोडुन स्थीर केला आहे. गुडघ्यावर हाताचे कोपर टेकले आहे, आणि उजव्या हातात वज्रदंड घेतला आहे. ( लक्षणिय बाब हि कि वज्र हे बौद्ध बोधिसत्वाचे खास आयुध होय).\nकेरळमधे संगम काळातील बौद्ध:\nअमेरिकेतील नार्दन मिशीगन युनिव्हर्सिटीतील डॉ. झकारियास थुंडी यांनी “ दि केरला स्टोरी” मध्ये केरळातील बुद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे. तामीळ संगम ग्रंथावरुन दिसते कि, तामीळनाडुत त्या काळी बौद्ध लोक होते. आणि बौद्ध भिक्षु तामिळनाडुत आणि केरळमध्ये धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम अतिशय जोमाने करत होते. हे सर्व तामीळ बौद्ध ग्रंथ मनीमेखलाई या संगम युगातील बौद्ध ग्रंथावरुन दिसुन येते. संगम परंपरे प्रमाणे वांची (करुर) येथे एक प्रख्यात बौद्ध चाटी म्हणजे बौद्ध मंदिर होते. आनी त्या काळातील पल्ली बान पेरुमल ह्या राजाने बौद्ध धर्म सिवकारला होता.\nचेरा लोक मुलत: मुंडा होते. त्यांच्या पैकी अनेक तामीळनाडुन्त येण्यापुर्विच बुअद्ध होते. हि सर्व मंडळी आनी तसेच मौर्य साम्राज्यातुन आलेले बौद्ध या सर्वानी मिळून बुद्ध धर्माला द्क्षीण भारतात आणले.\n“आलविकापथिकम” यात म्ह्टले आहे कि, ६४० इसवी च्या सुमारास एक ब्राह्मण संबंधमुर्ती याने पांड्या राजघराण्यातील मंडळीना आपलेसे करुन मदुराई येथे आठ हजार बौद्ध भिक्षुंची कत्तल घडविली.\nया लेखात असे म्हटले आहे कि, हिंदु मंदिर परिसरातील बौद्ध भिक्षुणींचे पतन करुन त्याना देवदासी बनविन्यात आले. अशाप्रकारे राजाच्या छळाला कंटाळुन सर्वच्या सर्व बौद्ध मंडळी केरळात रवाना झाली.\nकेरळात आलेल्या बौध्द लोकानी वेगवेगळ्या ठिकाणी मठ, मंदिरे आणि विहारांची स्थापना केली. आजची अनेक हिंदु मंदिरे एकेकाळी बौद्ध क्षेत्रे होती. ती येणेप्रमाणे: त्रिचुर येथील वडक्कुनाथ मंदिर, क्रंगनोर येथील कुरूंबा भगवती मंदिर आणि त्रिचुर नजिक पारुवासेरी दुर्गा मंदिर इ..\nअलेप्पी आणि क्वीलॉन या तटवर्ती जिल्ह्यात बुद्धाच्या अनेक मुर्त्या फार मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे अम्बालपुज्झा जवळील करुमती कुट्टन येथील प्रसिद्ध बुद्धमुर्ती फारच महत्वाची आहे.\n६५० ते ८५० इसवी या दोनशे वर्षात केरळात बुद्ध धर्म अतिशय जोमात होता. “अय राजा वरगुना (८८५-९२५) यांच्या पालियम या ताम्रपत्रा वरुन असे दिसते कि, बौद्धाना दहाव्या शतकात सुद्धा काहि प्रमाणात राजाश्रय प्राप्त झाला होता.\nमहान केरलियन कवी कुमारन आसन यांच्यावर सुद्धा बुंद्ध धर्माचा फार प्रभाव होता. त्यानी “करुना” “चांडाल भिक्षुणी” व “श्री बुधचरीतम” इत्यादी बौद्ध काव्याचि रचना केली.\nडॉ. झाकरियास थुंडी म्हणतात कि, “आयाप्पा बुद्ध आहे, कारण बुद्धाला शास्ता असे म्हणतात. आणी शरणम म्हनून म्हटल्य जाणारी प्राथना बुद्धासाठीच असते व आयाप्पाच्या काही मुर्त्या बुद्धमुर्तीशी फारच जवळचे साम्य दर्शवितात.”\nवेडानचा चेरा राजा अय्यन अडिगल तिरुवटीगल यांच्या शासन काळात पुर्वेकडुन चोल राजे आणी पांड्य राजे यांचे केरळवर आक्रमण झाले. “केरलोत्पत्ती” (अध्याय ५) या ग्रथात देरामन पेरुमल (राजशेखर) ह्या केरळातील राजाच्या शासन काळात पांड्य राजाच्या आक्रमणाचा उल्लेख आहे. तसेच सैन्याचे सेनापती उदयवर्मण याचाही उल्लेख आहे. आयाप्पा दंतकथेत अयप्पनच्या एका उदयनन यांच्यावरिल लष्करी विजयाचा उल्लेख आहे.\n“केरलोत्पत्ती” या ग्रंथात केरळातील बुध्दधर्माच्या अस्तित्वाची आणि प्रभावाची माहिती दिलेली आहे. आयाप्पा संप्रदयत ती प्रतिबिंबीत झाली आहे. तसेच मुस्लिम परंपरेप्रमाणे शेवटचा पेरुमल याने मुस्लिम धर्म स्विकारला, आपले नाव अब्दुल रहमान समिरी असे बदलले, एक मुस्लीम स्त्री रहाबीयेत हिच्याशी लग्न करुन अरेबियाच्या किना-यावरिल शाहार येथे तो रहायला गेला असे समजते. म्हणुन वेनाडचा राजा अय्यन याचा काळ हा सिनिकी स्वा-या व बौद्ध आणी मुस्लिम प्रभावाचा काळ होता. आणि एक राजा राजशेखर हा त्यांचा सम्राट होता असे दिसते.\nवरिल ऐतिहासिक पार्श्वभुमीवर जेंव्हा आपण आयाप्पाच्या परंपरेचा विचार करतो तेंव्हा डॉ. झकारीयास थूंडी यांच्या मताप्रमाणे भगवान आयाप्पा म्हणजे “Apotheosis of Ayyan Adigal” होय.\nत्यांच्या मता प्रमाणे भगवान आयाप्पा हे मानवी वेनाडचा वीर राजा अय्यन अडिगल यांचे दैविकर्ण होय.\nआयाप्पा देवतेला शरणं म्हणुन शरण जाण्याची प्रथा, अठरा पाय-याचे रहस्य व इतर विधी व त्या काळातील केरळमधिल बौद्ध धर्माचा ईतिहास बघता हे एक बुद्ध मंदिर असल्याचेच वाटते.\nसोमनाथ राहीलेच. तिरुपतीचा व्यंकटेश पण बुद्ध असू शकतो. ;-)\nभाग ६ चा विषय तिरुपतीचा व्यंकटेशच आहे ना\nहे लेख आधीच लिहीलेले आहेत का तसे नसेल तर आपल्या लेखनाच्या झपाट्याबद्दल आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर (फरक काय तसे नसेल तर आपल्या लेखनाच्या झपाट्याबद्दल आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर (फरक काय) निर्माण होऊ पहात आहे.\nहा लेख या ब्लॉगावर सापडला. हा ब्लॉग मधुकर रामटेके यांचा आहे. उपक्रमी मधुकर व मधुकर रामटेके एकच असावेत असे वाटते.\nआधी त्यांनी मधुराम असे नाव घेतले होते आणि नंतर बदलून मधुकर असे केले. त्यावरून तेच असावेत असे म्हणण्यास जागा आहे.\nउपक्रमावर मधुकर रामटेके यांचे स्वागत आहे.\nचित्तरंजन या उपक्रमींची स्वाक्षरी 'पटता तो टेक, नही तो रामटेक' अशी आहे, त्याची आठवण झाली.\nश्री. मधुकर रामटेके यांचा ब्लॉग डोळ्याखालून घातला.\nश्री. रामटेके यांचे उपक्रमावर हार्दिक स्वागत. त्यांची \"गोटुल\" लेखमाला माहितीपूर्ण आहे.\nगोंड-मुंडा समाजाबद्दल उर्वरित महाराष्ट्रात माहिती फार कमी आहे. (श्री. रामटेके यांनी या \"स्तुपांची मंदिरे\" लेखमालेतही गोंड-मुंडाचा उल्लेख केलेला आहे, म्हणून हा संदर्भ अतिशय अवांतर नव्हे.)\nश्री रामटेके यांनी स्वानुभवातून ही उणीव उपक्रमावर भरून काढावी, अशी विनंती. (त्यांचे स्वानुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणे ही ज्या प्रकारे ठोस अनुभव आहेत, त्यांचे ऐतिहासिक मनन त्या उच्च प्रमाण दर्जाला पोचत नाही. त्यावर लोक काही-ना-काही टिप्पणी करत राहातील, त्याचा सकारात्मक अर्थ घेऊन श्री. रामटेके यांनी येथे माहिती देत जावी, असे त्यांना प्रोत्साहन देतो.\nश्री. मधुकर रामटेके यांचा ब्लॉग डोळ्याखालून घातला.\nश्री. रामटेके यांचे उपक्रमावर हार्दिक स्वागत. त्यांची \"गोटुल\" लेखमाला माहितीपूर्ण आहे.\nगोंड-मुंडा समाजाबद्दल उर्वरित महाराष्ट्रात माहिती फार कमी आहे. (श्री. रामटेके यांनी या \"स्तुपांची मंदिरे\" लेखमालेतही गोंड-मुंडाचा उल्लेख केलेला आहे, म्हणून हा संदर्भ अतिशय अवांतर नव्हे.)\nश्री रामटेके यांनी स्वानुभवातून ही उणीव उपक्रमावर भरून काढावी, अशी विनंती. (त्यांचे स्वानुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणे ही ज्या प्रकारे ठोस अनुभव आहेत, त्यांचे ऐतिहासिक मनन त्या उच्च प्रमाण दर्जाला पोचत नाही. त्यावर लोक काही-ना-काही टिप्पणी करत राहातील, त्याचा सकारात्मक अर्थ घेऊन श्री. रामटेके यांनी येथे माहिती देत जावी, असे त्यांना प्रोत्साहन देतो.\nयेथील टीकाटिप्पणी सकारात्मक ठरून त्यांचे नवे लेखन अधिकाधिक माहितीपूर्ण, चिंतनशील आणि 'उच्च प्रमाण दर्जाचे' होईल अशी अपेक्षा करतो.\nदेव उत्सव आणि दैवते.\nप्रमोद सहस्रबुद्धे [11 Aug 2010 रोजी 17:11 वा.]\nकित्येक देव हे हळूहळू पुराण कथातून समाविष्ट होत असतात. बहुतेक नावाजलेले देव हे पहिल्यांदा लोकदेव मग पुराणदेव झाले. खंडोबा, बिठोबा, बालाजी, अय्याप्पा, मुरुगन, जगन्नाथ यांचा उल्लेख पुराणात नसणे साहजिक आहे. अर्थात हा त्यांच्या बुद्धरूपाचा पुरावा होणार नाही. या सर्वांच्या लोककथा ऐतिहासिक पुरावा म्हणून टाकून देण्यासारख्या नसाव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vivektavate.blogspot.com/2016/06/blog-post_5.html", "date_download": "2018-04-21T23:13:02Z", "digest": "sha1:FTUKOGULRB2Y73UPYEU4YB2HVXAQUK54", "length": 12282, "nlines": 105, "source_domain": "vivektavate.blogspot.com", "title": "बेधुंद मनाच्या लहरी...: आदरनीय व्यक्तिमत्व", "raw_content": "\nमनाचा ठावठीकाणा लागु शकत नाही. मन लहरीप्रमाणे उसळत असते.\nमराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे ह्या एक खंदे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.नाटक, मालिका तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट यांना जोडणारा सुलभा देशपांडे नावाचा महत्त्वाचा दुवा निखळला.आपल्या सहज अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आणि सर्वाची पडद्यावरची प्रेमळ 'आई' अशी ओळख असलेल्या सुलभा देशपांडे.अशा या अष्टपैलू मराठी अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले आहे.\n१९६०पासून सुलभा देशपांडे नाट्यसृष्टीशी संबंधित होत्या. विजय तेंडुलकर, विजया मेहता यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेची चळवळ सुरू केली. पण पुढे ‘रंगायन’ फुटल्यावर १९७१मध्ये त्यांनी त्यांचे रंगकर्मी पती अरविंद देशपांडे तसेच नाट्यकर्मी अरुण काकडे यांच्यासमवेत ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेचे सुकाणू हाती धरले. ‘आविष्कार’ने प्रायोगिक रंगभूमीवर ‘छबिलदास चळवळ’ रुजवली आणि समस्त नाट्यसृष्टीला तिची दखल घेणे भाग पाडले.\nसुलभा देशपांडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर आधी त्या छबिलदास शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तिथेच त्यांच्यात नाट्यबीज रोवले गेले. याच काळात त्या ‘रंगायन’च्या संपर्कात आल्या. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. १९६७मध्ये त्यांनी ‘शांतता... कोर्ट चालू आहे’ या नाटकात ‘बेणारे बाई’ ही भूमिका रंगवली आणि त्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचल्या. या नाटकातले त्यांचे स्वगत आजही माइलस्टोन म्हणून ओळखले जाते. एकीकडे ‘आविष्कार’ची धुरा वाहत असतानाच त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांकडेही पावले वळवली.\n‘आविष्कार’ने बालनाट्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘चंद्रशाला’ संस्थेची स्थापना केली आणि त्यात सुलभा देशपांडे यांचे मोठे योगदान होते. या संस्थेने ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक रंगभूमीवर आणले. हे नाटक प्रचंड गाजले आणि ‘चंद्रशाला’ची ख्याती वाढत गेली. ‘बाबा हरवले आहेत’, ‘पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत’ अशी नाटके सादर करून त्यांनी ‘चंद्रशाला’चे नाव प्रकाशात आणले. अरुण काकडे यांच्या साथीने त्यांनी ‘आविष्कार’ अखंड कार्यरत ठेवली. मराठी चित्रपटांसह, दूरचित्रवाणी मालिका आणि अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.\nपुरस्कार : संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करून राज्य शासनाने त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेचा यथोचित गौरव केला.\nमराठी चित्रपट : जैत रे जैत, भूमिका, हेच माझं माहेर, मला आई व्हायचंय, चौकट राजा, विहीर, हापूस, इन्व्हेस्टमेंट इ. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. आविष्कार या नाट्यनिर्मितीच्या माध्यमातून त्यांनी बालरंगभूमीला व्यासपीठ मिळवून दिले. ‘शांतता... कोर्ट चालू आहे’मधील बेणारे बाई, ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा ते हल्लीच्या ‘मिसेस तेंडुलकर’ या विनोदी मालिकेतील राणे आजी या भूमिकांमधील त्यांचा बाज, आवाका, एकूण मांडणीतील त्या व्यक्तिरेखेची व्याप्ती हे सारेकाही भिन्न. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले आहे.\nटाइम्स ऑफ इंडीया-ठाणे प्लस (20)\nठाण्यातील स्वागत यात्रेतील काही फोटो (1)\nप्रसिद्ध न झालेली पत्रे (1)\nलोकमत - २०१० (1)\nया ब्लाँगसाठी एकनाथ मराठे साहय्य\nकरीत आहे. त्याचा ब्लाँग वाचा.\nमाझ्या मुलाच्या ' विनीत तवटे ' ब्लाँगला\nमी काढलेले फोटो पाहण्यास खालील लिंकवर भेट द्या.\nवृतपत्र लेखन या माझ्या ब्लाँगला भेट द्या.\nवृतपत्रातील पत्रे वाचण्यास पत्रावर 'double klick' करा व वाचुन झाल्यावर 'back key' ने पुर्वस्थितीत येऊ शकाल.\n१९८७ ते १९८९ काळात सायकल सफ़ारी केली होती.\n१९८७ ते १९९० काळात मोटार सायकल सफ़ारी केली होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/502953", "date_download": "2018-04-21T22:43:18Z", "digest": "sha1:SRNNOD3OOQNLY7WC5V4XY742YE5YK333", "length": 9255, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पावसाची उघडीप, पूरस्थिती स्थिर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पावसाची उघडीप, पूरस्थिती स्थिर\nपावसाची उघडीप, पूरस्थिती स्थिर\nजिह्यात सर्वत्र पावसाने रविवारी उघडीप दिली. त्यामुळे दूपारपर्यंत पंचगंगेची पातळी 41 फूट 2 इंचावर येऊन स्थिरावली. शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळी नदीची पातळी 8 इंचांनी कमी झाली असली तरी जिह्यातील पूरस्थिती कायम आहे. अजूनही 58 बंधारे पाण्याखालीच असून 5 राज्यमार्ग, 9 प्रमुख जिल्हा मार्गांवर पाणी आल्याने एकूण 14 मार्गांवरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे. राधानगरी धरण 92 टक्के भरले आहेत.\nजिह्यात दिवसभरात सरासरी 14.92 मि.मी. पाऊस झाला असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 31.50 मि.मी. पाऊस तर जिह्यात एकूण 179.03 मि.मि. पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे – हातकणंगले 2.87, शिरोळ 1. 85, पन्हाळा 24.57, शाहूवाडी 23.33, राधानगरी 20.33, करवीर 4.54, कागल 5.71, गडहिंग्लज 2, भुदरगड 12, आजरा 26.50 व चंदगडमध्ये 28.83 मि.मी. पाऊस झाला. जिह्यात 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 8527.85 मि. मि. पाऊस झाला आहे.\nगेल्या चार दिवसापासून जिल्हय़ात पावसाची संततधार सुरु असून राजाराम बंधा-याची पाणी पातळी 41 फूट 10 इंच इतकी असून पावसामुळे 58 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहे. बंधाऱयांची पाणीपातळी पुढील प्रमाणे- सुर्वे 39 फूट, रुई 69 फूट, इचलकरंजी 63 फूट 6 इंच, तेरवाड 56 फूट, शिरोळ 49 फूट, नृसिंहवाडी 48 फूट. इतकी आहे.\nपंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली असून भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, कसबा तारळे व शिरगाव हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील बीड व आरे हे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील कोडोली, चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, खोची व शिगांव हे 5 बंधारे तसेच कासारी नदीवरील यवलूज,ठाणे -आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, वाळोली, पेंटागळे, कांटा व करंजपेन हे 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील शेनवडे, मांडूगंली, वेतवडे, हे 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवी नदीवरील पाटणे, सवते सावर्डे व शिरगाव हे 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, निळपण, वाघापूर, बस्तवडे, सुरुपली तर घटप्रभा नदीवरील पिळणी, बुजूर, भोगोली, हिंडगांव, गवसे, कानडी सावर्डे व अडकूर हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ताम्रपणी नदीवरील चंदगड, कुडतणवाडी, हालारवाडी, कोकरे, नावेली व उमगांव हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सुळकुड हे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर धामणी नदीवरील सुळे व आंबाडे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. असे जिल्हयातील एकूण 58 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत.\nराधानगरी धरणाच्या वीज प्रकल्पातून 2200 क्येसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून कासारीतून 250, कुंभीतून 1550, घटप्रभातून 2167, जांभरेतून 1249, कोदे ल.पा.तून 488 क्युसेक विसर्ग सुरु आहे.\nसमीरच्या जामिनावरील आव्हान याचिकेवर 24 रोजी सुनावणी\nमालती माने बालविद्यामंदिरमध्ये बालदिन उत्साहात\nवनरक्षक व वनपाल संघटनेचे सोमवारी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन\nकौटुंबिक वादातून कोयता हल्ल्यात सुनेचा खून, दोन नातवंडे जखमी\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/510972", "date_download": "2018-04-21T22:44:31Z", "digest": "sha1:YYDOQO562VXXVDRDC6JWA5WUH722N4BU", "length": 8850, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "धर्म नीतीचे ऐक्मय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » धर्म नीतीचे ऐक्मय\nभगवान अवतार घेऊन काय करतात हे सांगताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात-\n माउलींच्या या विधानावर थोडे चिंतन करूया. सेस भरणे म्हणजे मळवट भरणे. भगवान अवतार घेऊन धर्माचे नीतीशी लग्न लावून देतात, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. धर्माचे नीतीशी ऐक्मय घडवून आणणे, त्यांचे मिलन घडवून आणणे, हे भगवंताचे अवतार कार्य आहे. धर्माचा मुख्य आधार नीती आहे. आपण धार्मिक आहोत आणि धर्माप्रमाणे आपण वागतो असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो आपण सर्व धार्मिक कर्मकांड, पूजा, अर्चा केली पण नित्य आचरणात आपण अनीतीने वागत असू तर आपण धार्मिक आहोत काय आपण सर्व धार्मिक कर्मकांड, पूजा, अर्चा केली पण नित्य आचरणात आपण अनीतीने वागत असू तर आपण धार्मिक आहोत काय एखादा लाचखाऊ अधिकारी मिळालेल्या लाचेच्या पैशातून काही पैसे देवळाच्या फंड पेटीत अर्पण करत असेल तर तो धर्म होतो काय एखादा लाचखाऊ अधिकारी मिळालेल्या लाचेच्या पैशातून काही पैसे देवळाच्या फंड पेटीत अर्पण करत असेल तर तो धर्म होतो काय माउली उदाहरण देतात व प्रश्न विचारतात-\n अहो, नांदती घरे मोडायची आणि त्या सामानाने देव्हारे करायचे आणि देवळे बांधायची, व्यवहारात लोकांना फसवून लुटायचे आणि तीर्थक्षेत्री अन्नछत्र घालायचे, ही-इया करणी कीं चेष्टा हे धर्माचे आचरण नसून धर्माची चेष्टा नव्हे काय हे धर्माचे आचरण नसून धर्माची चेष्टा नव्हे काय धर्माच्या नावाखाली लोकांची घरे लुटली जातात, वस्त्या उद्ध्वस्त केल्या जातात तेव्हा धर्माचा उत्कर्ष होतो काय धर्माच्या नावाखाली लोकांची घरे लुटली जातात, वस्त्या उद्ध्वस्त केल्या जातात तेव्हा धर्माचा उत्कर्ष होतो काय खरा धर्म कोणता पू. साने गुरुजींची सुंदर प्रार्थना अनेकांना मुखोद्गत असेल –\nखरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे \nजगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित \nतया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे \nजयांना ना कोणी जगती, सदा ते अंतरी रडती \nतया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा \nअनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणाला ना व्यर्थ हिणवावे कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणाला ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे प्रेम, दया हाच खरा धर्म, सत्य हाच खरा धर्म अशी नीती आहे. संतही हाच धर्म मानतात. तुकाराम महाराज म्हणतात- सत्य तोचि धर्म प्रेम, दया हाच खरा धर्म, सत्य हाच खरा धर्म अशी नीती आहे. संतही हाच धर्म मानतात. तुकाराम महाराज म्हणतात- सत्य तोचि धर्म पण धर्मक्षेत्रच जेव्हा युद्धाची रणभूमि बनते तेव्हा तुकाराम महाराजांचे बोल आठवावे- पाप त्याचें नाव न विचारितां नीत पण धर्मक्षेत्रच जेव्हा युद्धाची रणभूमि बनते तेव्हा तुकाराम महाराजांचे बोल आठवावे- पाप त्याचें नाव न विचारितां नीत भलतेंचि उन्मत्त करी सदा \n– ऍड. देवदत्त परुळेकर\nआशादायी घोषणांना हवी पूर्ततेची साथ\nसृष्टीसौंदर्य व संस्कृतीचा मिलाफ : दक्षिण पर्यटन\nमुझसा बुरा न कोय\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534138", "date_download": "2018-04-21T22:43:55Z", "digest": "sha1:AKA6IZLN7G4YFKNQE2FN32JDABASSHBP", "length": 6141, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात\n‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात\nसॅमसंग इंडियाने स्मार्ट टीव्ही तसेच वॉल प्रेमचा जिवंत अनुभव देणारा ‘द प्रेम’ हा स्मार्ट टीव्ही शुक्रवारी बाजारात दाखल केला. 55 इंच आणि 65 इंचमध्ये हा टीव्ही बाजारात उपलब्ध आहे. 55 इंची टीव्ही 2, 74,900, तर 65 इंची 3,99,900 रुपये अशी यांची किंमत आहे. साधारणपणे टीव्ही बंद झाल्यानंतर हा टीव्ही आर्ट मोडमध्ये जातो. त्यानंतर भिंतीवर ज्याप्रमाणे प्रेम लावली जाते त्यानुसार हा टीव्ही काम करतो.\nसॅमसंगने यासाठी आर्ट स्टोअरमध्ये 100 कलाकृती तसेच एखादा फॅमिली फोटो प्रेममध्ये लावू शकतो. तसेच सॅमसंगने या प्रेम्ससाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला असून, सब्सक्राईब करून ते ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. ब्राइटनेस सेन्सर आणि मोशन सेन्सर असे दोन्ही पर्याय वापरून द प्रेममध्ये विविध प्रकारच्या मोड्समध्ये स्विच करता येते. ब्राइटनेस सेन्सर अगदी सहज आसपासच्या प्रकाशाप्रमाणे बदलले जाते. त्यामुळे द प्रेम खऱया अर्थाने वापरकर्त्याच्या घराचाच एक भाग बनून जातो. तर मोशन सेन्सरमुळे रूममध्ये कोणी आले वा तेथून कोणी बाहेर पडले हे द प्रेमला कळते. यामुळे कोणीही टीव्ही पाहत नसताना तो पॉवर सेव्हिंग मोडवर जातो आणि आसपास कोणाची चाहूल लागताच आपोआप सुरू होतो. या टीव्हीमध्ये वॉलनट, बेज वूड आणि व्हाईट या रंगांमध्ये बदलत्या येण्याजोग्या प्रेम्सचे वैयक्तिक पर्याय आहेत, असे सॅमसंग इंडियाचे महाव्यवस्थापक पियुष कुन्नापल्ली यांनी सांगितले.\nनोटाबंदी निर्णयानंतर ग्राहकांच्या खरेदीत घट\nएअर इंडियाकडून 50 टक्के सवलत\nवायदे बाजाराच्या समाप्तीपूर्वी बाजारात दबाव\nविदेशी पैसे पाठविण्याच्या प्रमाणात दुप्पट वाढ\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537801", "date_download": "2018-04-21T22:43:37Z", "digest": "sha1:T3U2MH4VU6UNV4GU3QHTF2BX5VKXYFYC", "length": 4161, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 151 चेक बाऊन्स - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 151 चेक बाऊन्स\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 151 चेक बाऊन्स\nऑनलाईन टीम / मुंबई :\nविविध योजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आलेले 151 चेक बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे.\nविविध सरकारी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडून अर्थिक मदतीचे आवाहान केले जाते.मुख्यमंत्र्यांबरोबर छानछोक फोटो काढून सहाय्यता निधीसाठी चेकही दिले जातात.मात्र असे 151 चेक बँकेत वटलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. काही जणांनी तर खात्यात पैसे नसलेल्या आणि बंद असलेल्या खात्याचे चेक सहाय्यता निधीला दिले आहेत.माहितीच्या अधिकारात जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मिळवली आहे.\nगोरखलँडसाठी दार्जिलिंग 6 दिवसांपासून बंद\nभारत जगाची ‘चांगली शक्ती’\n71,941 कोटींचे अघोषित उत्पन्न उघड\nहदियाने शिक्षण पूर्ण करावे \nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jcmc.gov.in/hyperlink_M.html", "date_download": "2018-04-21T22:53:38Z", "digest": "sha1:UHDYU4XXXWQDWRSDN3BT37GKLODLC5AT", "length": 9837, "nlines": 62, "source_domain": "jcmc.gov.in", "title": "Jalgaon City Municipal Corporation", "raw_content": "\nईन्क्वायरी | फीडबॅक | साईट मॅप\nखालील सुविधांसाठी या धोरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे-\nजळगांव महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर योग्य प्रकारे दुवा साधण्यासाठी\nरकमेशी संबंधीत सुविधांशी निगडीत पानांशी दुवा साधण्याची परवानगी नाही\nसंकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी दुवा साधु शकता व त्याकरीता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही- ¼ रकमेशी संबंधीत व सुविधांची संबंधीत माहिती सोडल्यास\nतथापि संकेतस्थळाशी दुवा साधताना तुम्ही माहिती दिल्यास तुम्हाला नविन बदलांची माहिती मिळेल\nआमच्या संकेतस्थळाचे मुख्य किंवा इतर पानं आधी सुरू असलेल्या खिडकीत उघडण्याची परवानगी नसून त्यासाठी वापरणाÚयाने नविन खिडकी सुरू करणे आवश्यक आहे\nशब्दांकन, चित्रांकन व इतर माहितीसाठी स्पदा जव ने येथे भेट द्या\nजळगांव महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून इतर माहितीसाठी अनेक संकेतस्थळांशी दुवा साधण्याची सुविधा केवळ ग्राहकांच्या/वापरणाÚयांच्या सुविधेकरीता आहे\nजळगांव महानगरपालिका इतर संकेत स्थळांवर दिल्या गेलेल्या माहितीच्या खरेपणाबद्दल जबाबदार असणार नाही तसेच ती माहिती समाधानकारक असल्याचेही नमुद केले जाणार नाही\nइतर संकेतस्थळाशी दुवा साधताना दरवेळी ती उपलब्ध असतीलच किंवा मिळतीलच असे नाही- त्या जळगांव महानगरपालिकेच्या संकेतस्थळाच्या नियंत्रणत नाहीत\nजळगाव महानगरपालिकेच्या डिरेक्टरी मध्ये भारत सरकारच्या केंद्र व राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ , जिल्हास्तरीय कार्यालये तसेच स्थानीयकार्यालये यांचा समावेश आहे. जळगाव महानगरपालिकेच्या कक्षेत असणाऱ्या न्यायालिक व आंतरराष्टीय संस्थांचा अधिकृत संकेत स्थळांचाही यात समावेश आहे.\nजळगाव महानगरपालिकेच्या दिर्क्टर्य मध्ये ,महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या समावेश होऊ शकतो\nकेंद्र अथवा राज्य शासनाच्या संस्था इच्छुक असल्यास जळगाव महानगरपालिकेच्या डिरेक्तरिमध्ये त्यांच्या संकेत्शालाशी संपर्क साधण्याविषयी माहिती नोंदवु शकतात . डिरेक्टरी मध्ये कुठल्या संकेत स्थळांची माहिती स्विकारावी यासंबंधीत सर्वाधिकार\nजळगाव महानगरपालिकेकडे राखून ठेवले आहेत. वर दिलेल्या नियम व अटींना अनुसरून नसलेली अथवा इतर कुठल्याही योग्य कारणासाठी महानगरपालिका अशा संकेत स्थळांची माहिती नाकारू शकते अथवा काही काळ थांबवू शकते संकेतस्थळाची पाहणी अथवा माहिती मिळविणे अथवा ग्राहकांच्या समस्या यावार बंधने नाहीत.\nबाहेरील संकेत स्थळांशी / मुख्य पानांशी दुवा\nजळगाव महानगरपालिकेच्या संकेत स्थळांवरील मुख्य पानावर आपल्यला अनेक इतर संकेत स्थळे अथवा मुख्य पाने दिसतील जी इतर शासकीय व खासगी संस्थाशी निगडीत असतील .हे तुमच्या सुविधेकरिता असून ज्यावेळी तुम्ही तो दुवा वापरून त्या संकेत स्थळावर प्रवेश कराल तुमच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता व गोपनीयता यांची जवाबदारी त्या संकेत स्थळांची व निगडीत संस्थेची असेल जळगाव महानगरपालिका कुठल्याही प्रकारे जवाबदार असणार नाही तसेच त्या संकेत स्थळांवर दिलेल्या माहितीची सत्यता व विश्वासहर्ता यासाठी जळगाव महानगरपालिका जवाबदार ठरू शकत नाही .\nजळगाव महानगरपालिकेच्या संकेत स्थळांसाठी इतर मुख्य पानांवरून संपर्क :\nजळगाव महानगरपालिकेच्या संकेत स्थळांवर उपलब्ध माहिती करिता तुम्ही संपर्क साठू शकतात. त्या करिता कोणत्याही परवानगीची आवश्यक्यता नाही. परंतु हे मुख्य पान व इतर पाने स्वतंत्र विंडोव मध्ये उघडावी\nमहानगरपालिका गाळ्यांचे मूल्‍यांकन २०१४\nई -प्रशासन (ऑन-लाईन सर्विसेस)\nस्‍थानिक संस्‍था कर दरसुची २०१३\nस्‍थानिक संस्‍था कर दरसुची २०१४\nमे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग स्तरावरील जाहिरात नियंत्रण समिती\nऑनलाईन पेमेंटच्या अटी व शर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://healthmarathi.com/tag/womens-health-2/", "date_download": "2018-04-21T23:11:36Z", "digest": "sha1:2COKSBHEYE2LVGQV5ZCE7TTPZF5MFZI3", "length": 4434, "nlines": 102, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Women’s health Archives - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nगर्भावस्थेत करावयाच्या वैद्यकीय तपासणी\nसुरक्षीत गर्भावस्था : कोणती लक्षणे दिसतात तात्काळ जावे डॉक्टरांकडे..\nजल प्रदूषण : कारणे, दुष्परिणाम, उपाययोजना\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार\nवायू प्रदूषण : कारणे, परिणाम आणि उपाययोजना\nलोकांमध्ये आरोग्यविषयक जागृकता निर्माण आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी ह्या 'हेल्थ मराठी' वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2012/05/blog-post_17.html", "date_download": "2018-04-21T22:47:02Z", "digest": "sha1:LPNVSZ3YUQ4VF6MVV6KH2SUNGZY3ZWNV", "length": 8512, "nlines": 118, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: विदर्भातील दुष्काळाकडे केंद्राचे दुर्लक्ष-लोकसत्ता", "raw_content": "\nविदर्भातील दुष्काळाकडे केंद्राचे दुर्लक्ष-लोकसत्ता\nविदर्भातील दुष्काळाकडे केंद्राचे दुर्लक्ष ; शेतकरी नेत्यांची टीका-लोकसत्ता\nनागपूर / खास प्रतिनिधी\nएकूण सहा हजार दुष्काळग्रस्त खेडय़ांपैकी चार हजार खेडी विदर्भात असताना सुद्धा सरकारच्या दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांचा केंद्रबिंदू मात्र फक्त पश्चिम महाराष्ट्राच असल्याने केंद्राकडून मिळणाऱ्या वाटय़ात विदर्भाला काहीच मिळणार नसल्याची टीका आता शेतकरी नेते करू लागले आहेत.राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली आणि दोन हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष मॉन्टेसिंग अहलुवालिया यांनी राज्याला ७०० कोटींच्या मदतीचे पॅकेज तयार केले आहे. या निधीतून फक्त पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांनाच मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने विदर्भाच्या दुष्काळी गावांचे काय असा सवाल विदर्भ जनआंदोल समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केला आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील पीक नष्ट झाले आहे. या भागासाठी पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपयांचे स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. केंद्राची चमू विदर्भाच्या दौऱ्यावर आली होती व त्यांनी त्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. मात्र दुष्काळी भागासाठी केंद्राकडे मदत मागताना राज्य शासनाने विदर्भ आणि मराठवाडय़ातील दुष्काळी भागाकडे केंद्राचे लक्ष वेधले नाही, असा आरोपही तिवारी यांनी केला आहे. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. पण पाच महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांना ही मदत पूर्णपणे मिळाली नाही.\nविदर्भात मोठय़ा प्रमाणात पाणी आणि वैरण टंचाई आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर मशीनव्दारे काम करण्यात येत आहे त्यामुळे मजुरांना तेथ कामच मिळत नसल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे.\nकोरडवाहू शेतकरयांनी विदेशी बीटी बियाणे लावू नये-वि...\nकोरडवाहू शेतकर्‍यांनी अति पावसाचे पीक टाळावे-विदर्...\n२९ प्रकल्पांतून एका थेंबाचेही सिंचन नाही-सुरेश भुस...\nविदर्भातील ४ हजार ३00 च्या वर खेड्यात भीषण पाणीटंच...\nआश्रमशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी-लोकमत...\nविदर्भातील दुष्काळाकडे केंद्राचे दुर्लक्ष-लोकसत्ता...\nपंतप्रधानांच्या दुष्काळग्रस्तांच्या ७00 कोटी मदतीत...\nयवतमाळ जिल्ह्यात ४५४ गावात फ्लोराईडयुक्त पाणी- राष...\nसरकारने कापूस निर्यातीवर पुन्हा लादल्या जाचक अटी\nपांढरकवड्यात ४ मे रोजी विदर्भस्तरीय तेंदूपत्ता मजू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1338", "date_download": "2018-04-21T23:19:48Z", "digest": "sha1:ZYOCEUVUGDSMAVBD3ZBNULQ2SV52GBGN", "length": 9686, "nlines": 178, "source_domain": "www.baliraja.com", "title": " कैलास पांडुरंग घोडे | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / कैलास पांडुरंग घोडे\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nमुक्काम येरनवाडी , पोस्ट अल्लीपूर ,\nकार्यकाळ वर्ष : पासून - पर्यंत :\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/?filter_by=random_posts", "date_download": "2018-04-21T22:58:17Z", "digest": "sha1:IMYT6HV4ZVDYXXKM2KKPLAXFIZXFFELV", "length": 12752, "nlines": 241, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Chaupher News", "raw_content": "\nमतदार नोंदणीसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान विशेष मोहीम\nचौफेर न्यूज – भारत निवडणूक आयोगामार्फत दि. १ ते ३१ जूलै २०१७ या दरम्यान वयोवर्ष १८ ते २१ पूर्ण असणाऱ्यांसाठी मतदार नोंदणी माहिम राबविण्यात येत...\nभाजपा शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत\nपिंपरी (दि. 09 मार्च 2017) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील तीन वर्षात घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांमुळे देश वेगाने सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे. ‘सबका साथ...\nमोहननगर येथे स्वतंत्र फिडर बसविण्याची मागणी\nचौफेर न्यूज – चिंचवड स्टेशन परिसरातील मोहन नगर, रामनगर, काळभोर नगर भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच, वीज दाब अचानक वाढल्याने घरगुती...\nआता घरमालक-भाडेकरुंसाठी “ट्रॅकिंग सिस्टीम’\nचौफेर न्यूज – महापालिकेकडून घरमालक-भाडेकरू “ट्रॅकिंग सिस्टीम’ विकसित करण्यात येणार आहे. हा डेटा महापालिका “सर्व्हर’मध्ये ठेवण्यात येणार आहे. संगणक प्रणाली मे. प्रोबिटी सॉफ्ट यांच्याकडून...\nएक्‍सप्रेसच्या धडकेत महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू\nचौफेर न्यूज - कोयना एक्‍सप्रेसच्या धडकेत एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या...\nतळेगाव दाभाळे पोलिसांनी घातपात केल्याची तक्रार\nचौफेर न्यूज - अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्युमुळे सांगली पोलीस दलाच्या अब्रुचे राज्यात धिंडवडे निघाले आहे. या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (दि.15)...\nगणेशोत्सवानिमीत्त पिंपरी-चिंचवड फेस्टिवलचे आयोजन\nचौफेर न्यूज - महापालिकेतर्फे गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या फेस्टिवलमध्ये 1, 2 व 3 सप्टेंबरला होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे....\n‘बबन’ चित्रपटात पिंपरी-चिंचवडची जान्हवी कांबीकर\nचौफेर न्यूज - शुक्रवारी प्रदर्शित होणा-या ‘बबन’या मराठी चित्रपटात पिंपरी चिंचवड मधील जान्हवी कांबीकर या बालकलाकाराला छोटीसी भुमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ‘ख्वाडा’या पहिल्याच...\nधन्वंतरी योजना पिंपरी महापालिकेला डोईजड \nतरतूद 9 कोटींची आणि खर्च 24 कोटींचा; इतर निधी वर्ग करण्याची पालिकेवर वेळ पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिका कर्मच्यार्‍यांसाठी तयार केलेली योजना आता महापालिकेला चांगलीच...\nहिंजवडीकडे जाण्यासाठी वाकडमध्ये दोन पर्यायी रस्ते करणार – लक्ष्मण जगताप\nचौफेर न्यूज - वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने...\nबँकांमध्ये नोटबंदीनंतर जमा झाल्या विक्रमी खोट्या नोटा\nचौफेर न्यूज – भारतीय बँकांमध्ये नोटबंदीनंतर सर्वाधिक खोट्या नोटा जमा झाल्या असून यादरम्यान संशयित व्यवहारात ४८० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी...\nयशवंत सिन्हांनी ठोकला भाजपला रामराम\nचौफेर न्यूज - अखेर भाजपला माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सोडचिट्ठी दिली असून सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात आघाडी उघडली...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/lakhnau/", "date_download": "2018-04-21T23:14:31Z", "digest": "sha1:KZOHXPBZNRJCSA3DSM4VZYXE4PME6QFA", "length": 12611, "nlines": 241, "source_domain": "chaupher.com", "title": "Lakhnau | Chaupher News", "raw_content": "\nएन्काऊंटरच्या भीतीने यूपीतील ५५०० आरोपींनी रद्द केला जामीन\nचौफेर न्यूज - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून पोलीस दलाची कार्यशैलीही बदलली आहे. योगी सरकारच्या पहिल्या १० महिन्यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या...\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे दहशतवादी संघटनांची शाखा – वसिम रिझवी\nचौफेर न्यूज – पाकिस्तान आणि सौदी अरेबियात काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांची अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही एक शाखा असल्याचा खळबळजनक आरोप...\n४६ जणांना बोगस डॉक्टरच्या अक्षम्य चुकीमुळे एचआयव्हीची लागण\nचौफेर न्यूज – उत्तर प्रदेशातील लोकांना एका बोगस डॉक्टरकडून स्वस्तात उपचार करुन घेणे चांगलेच महागात पडले असून एकाच वेळी ४६ लोकांना बोगस डॉक्टरच्या अक्षम्य...\nयुपी सरकारने आखली गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना\nचौफेर न्यूज - गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना उत्तर प्रदेश सरकारने आखली असून त्याला उत्तेजनही दिले जाणार आहे. याबाबत माहिती देताना तेथील आयुर्वेद खात्याचे...\nराजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यासाठी लॉबिंग झाल्याचा आरोप\nचौफेर न्यूज - चारा घोटाळ्यातील आरोपी आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांनी सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांना दूरध्वनी केल्याचे वृत्त...\nउत्तर प्रदेशमधील महिला झुरका मारण्यात टॉपवर\nचौफेर न्यूज - उत्तर प्रदेशमधील तरुणी आणि महिलांवर चमकत्या आधुनिक जीवनशैलीचा वाईट प्रभाव पाडत असून आवड म्हणून सुरू झालेली धूम्रपानाची सवय आता या महिला...\nभाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंसाचारात हात – मायावती\nचौफेर न्यूज – महाराष्ट्रासह देशभर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद उमटले असून भीमा कोरेगावच्या घटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nहिंदू विद्यार्थ्यांना नाताळच्या वर्गणीची सक्ती नको\nचौफेर न्यूज - खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांकडून नाताळच्या सणाची वर्गणी घेऊ नये. तसेच त्यांच्यावर हा सण साजरा करण्याची सक्ती करू नये, असा इशारा हिंदू...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे भन्ते प्रज्ञानंद यांचे निधन\nचौफेर न्यूज - राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६१ वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....\n‘मॅगी’ला पुन्हा दणका, ४५ लाखांचा दंड\nचौफेर न्यूज - भारतात नेस्लेला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. ‘मॅगी’त प्रमाणापेक्षा जास्त राख सापडल्याने उत्तर प्रदेशमधील न्यायालयाने ‘मॅगी’ला ४५ लाख, तर वितरकाला १५...\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \nचौफेर न्यूज - बहुप्रतिक्षीत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला अखेर सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली आहे. आगामी १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन...\nबँकांमध्ये नोटबंदीनंतर जमा झाल्या विक्रमी खोट्या नोटा\nचौफेर न्यूज – भारतीय बँकांमध्ये नोटबंदीनंतर सर्वाधिक खोट्या नोटा जमा झाल्या असून यादरम्यान संशयित व्यवहारात ४८० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://healthmarathi.com/knee-pain-treatment-info-marathi/", "date_download": "2018-04-21T23:06:18Z", "digest": "sha1:G35CZENNXK2Z5T5FJ7AK2ZGQ4XS7HX5R", "length": 15428, "nlines": 141, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Knee pain Treatment info in Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Diseases Info गुडघेदुखी व त्यावरील उपचार\nगुडघेदुखी व त्यावरील उपचार\nगुडघेदुखी माहिती : कारणे, लक्षणे आणि उपचार –\nबदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे आज उतारवयात प्रामुख्याने होणारा गुडघेदुखी सारख्या विकाराने आज अगदी तरुण वयामध्ये गुडघा कुरकूर करू लागल्याची तक्रार वाढलेली आहे. मात्र, व्यस्त जीवनामुळे, रोग अंगावर काढण्याच्या सवयीमुळे गुडघेदुखीवर सुरुवातीपासूनचं दुर्लक्ष केल्याने अखेर शेवटच्या टप्प्यातील गुडघ्याचा आर्थ्रायटिस जडल्याचे निष्पन्न होते. मगं आर्थ्रायटिस जडल्यानंतर डॉक्टरांकडून सांधे बदलाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. सांधे बदलाचे ऑपरेशन ही आता नवीन बाब राहिलेली नाही. पण तरीही अनेकजण माहितीअभावी या ऑपरेशनबाबत साशंक असतात. यासाठी येथे आर्थ्रायटिसमधील सांधे बदलाच्या उपचार पध्दतीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.\nदररोजची धावपळ-व्यस्तपणा, घरच्या जबाबदाऱ्या अशी असंख्य कारणे पुढे करून सुरवातीच्या काळात होणाऱ्या गुडघेदुखीकडे अनेकजन दुर्लक्ष करतात. परस्पर गुडघेदुखीवर घरच्या घरी उपचार सुरु करतात. नानाविध तेले गुडघेदुखीवर लावली जातात. वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेतात. आणि तरिही वेदना वाढत गेल्यावर मगं डॉक्टरकडे धाव घेतात. अनेकदा तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यातील आर्थ्रायटिस जडलेला असतो. अशा वेळेस पेशंटनी ऑपरेशन करून घेणे हिताचे ठरते.\nगुडघ्याचा आर्थ्रायटिस लक्षणे :\nगुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होतात.\nरुग्णाला दररोजची कामे करतानाही त्रास होतो.\nसांधे दुखावणे, सांध्याची हालचाल मंदावणे, सांध्यावर सूज निर्माण होणे,\nचालल्यावर गुडघेदुखी वाढणे व आराम केल्यास बरे वाटणे,\nउठायला बसायला त्रास होणे,\nशेवटच्या टप्प्यात पेशंटचे गुडघे वाकडे झालेले असतात.\nगुडघेदुखी व संधिवात हा आजार वयोमानानुसार होणारा आजार आहे. जसे व्यक्तीचे वय वाढत जाते त्याप्रमाणे सांध्यातील कुर्चांची झीज होत जाते त्यामुळे गुडघेदुखी होते.\nव्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा ही कारणे गुडघेदुखी होण्यास सहाय्यक ठरतात.\nलठ्ठ व्यक्तींच्या वजनामुळे गुडघ्यावर अतिरिक्त भार निर्माण होऊन कुर्चांची झीज वाढते.\nतसेच गुडघ्याच्या ठिकाणी आघात झाल्यामुळे गुडघे दुखू लागतात.\nसंधिवात हा आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतो.\nगुडघेदुखीच्या वेदनांपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. सांधेबदलाचे ऑपरेशन आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहजसोपे झाले असून ऑपरेशन यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच चांगले झाले आहे. त्यामुळे पेशंटना खूप फायदा होतो. वेदनांपासून कायमची मुक्ती मिळते आणि दैनंदिन जीवन खूपच सुकर होते.\nऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावे लागते..\nजर एकाच गुडघ्यावरील सांधेबदलचे ऑपरेशन असेल, तर पेशंटला फक्त चार ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.\nऑपरेशननंतर गुडघ्यात थोडी वेदना व सूज जाणवते. वेदना सहन करण्याजोग्या असतात. गोळ्या घेऊनही वेदनांपासून आराम मिळवता येतो. एका महिन्यानंतर पेशंटला कोणत्याच गोळ्या घेण्याची गरज भासत नाही.\nऑपरेशन झाल्यावर पेशंटला दुसऱ्या दिवसापासूनच चालायला सांगितले जाते. शौचाला जाणे व इतर कामे स्वतः करू शकतो आधुनिक ऑपरेशनमुळे पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर जाईपर्यंत काठीच्या आधाराने चालायला लागलेला असतो.\nया प्रकारच्या ऑपरेशनमध्ये झिजलेल्या कुर्च्यासोबत(कार्टिलेज) हाडाचा काही भाग काढून टाकला जातो. त्याजागी धातूची प्लेट व प्लॉस्टिक बसवण्यात येते. या ऑपरेशननंतर गुडघ्याचे आयुष्य वाढते. पण या ऑपरेशनंतर खूप काळजी घ्यावी लागते.\nसांधेबदल ऑपरेशनची तंत्रे :\n(1) कम्प्युटर असिस्टेट सर्जरी (सीएएस) –\nयात सांधेबदलाचे ऑपरेशन करण्यासाठी कम्प्युटरची मदत घेतली जाते. यामुळे ऑपरेशनमध्ये अचूकता येते आणि पेशंटला लवकर आराम मिळतो. मुख्य म्हणजे, या तंत्रामुळे बदललेल्या गुडघ्याचे आयुर्मान वाढत असल्याने हे ऑपरेशन तरुण पेशंटसाठी फायद्याचे ठरते.\n(2) टिश्यू स्पेअरिंग सर्जरी –\nयात स्नायू कापला जात नाही. त्याऐवजी स्नायू आत ओढला जातो. या तंत्रामुळे पेशंटला क‌मीतकमी वेदना सहन कराव्या लागतात.\nरूग्णाच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या गुडघ्यांचे रोपण करता येते. सर्वसाधारण गुडघे रोपणातून 120 अंशापर्यंत आणि हाय फ्लेक्स रोपणातून 150 अंशापर्यंत गुडघ्याची हालचाल करता येते. आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून कोणत्या प्रकारचे रोपण कराययचे याचा निर्णय घेता येतो.\nही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.\nआपणास वरील माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा किंवा आपली आरोग्यविषयक समस्या किंवा प्रश्न असल्यास येथे लिहा.\nPrevious articleप्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा\nNext articleमहिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या\nलिव्हर सिरॉसिस : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार माहिती\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nजल प्रदूषण : कारणे, दुष्परिणाम, उपाययोजना\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार\nवायू प्रदूषण : कारणे, परिणाम आणि उपाययोजना\nलोकांमध्ये आरोग्यविषयक जागृकता निर्माण आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी ह्या 'हेल्थ मराठी' वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://healthmarathi.com/vitamin-general-info-marathi/", "date_download": "2018-04-21T23:20:28Z", "digest": "sha1:7SNJCBIZ7YZXERKFR5WNUEWMNLWSAO5G", "length": 6710, "nlines": 135, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Vitamin-A general info in Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\n◦ वानस्पतीज – हिरव्या पालेभाज्या, गाजर, पालक, कोथिंबीर, बीट, शेवगा\n◦ प्राणीज – लोणी, अंडी, दूध, तुप, मासे, प्राण्यांच्या यकृतातून आपणास ‘अ’ जीवनसत्वाचा पुरवठा होतो.\n‘अ’ जीवनसत्वाच्या अभावाने त्वचा आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो,\n◦ बुबुळावर व्रण होणे,\n◦ डोळा लाल होऊन त्याला सुज येणे,\n◦ त्वचा रुक्ष होणे,\n◦ पायाच्या त्वचेवर खर जाणवते,\n◦ व्याधिक्षमत्व कमी होते.\nप्रौढ स्त्री व पुरुषांस दररोज 5000 IU इतकी ‘अ’ जीवनसत्वाची गरज असते.\nविविध आहारातील प्रमाण –\n100 ग्रॅम लोणी 2499 IU\n100 ग्रॅम प्राणिज यकृत 23000 IU\n100 ग्रॅम गाजर 5000 IU\n100 ग्रॅम कोथिंबीर शेवगा पालक 10000 IU\n100 ग्रॅम मेथी 3500 IU\nही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.\nआपणास वरील माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा किंवा आपली आरोग्यविषयक समस्या किंवा प्रश्न असल्यास येथे लिहा.\nकावीळ : लक्षणे, कारणे निदान आणि उपचार\nजल प्रदूषण : कारणे, दुष्परिणाम, उपाययोजना\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार\nवायू प्रदूषण : कारणे, परिणाम आणि उपाययोजना\nलोकांमध्ये आरोग्यविषयक जागृकता निर्माण आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी ह्या 'हेल्थ मराठी' वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/492761", "date_download": "2018-04-21T22:39:16Z", "digest": "sha1:RSZGX6PXDG5JILTNSTRCBD4HOPFT4X6V", "length": 4470, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारत - बांगलादेश आमनेसामने,कोण मारणार बाजी ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भारत – बांगलादेश आमनेसामने,कोण मारणार बाजी \nभारत – बांगलादेश आमनेसामने,कोण मारणार बाजी \nऑनलाईन टीम / बर्मिंगहॅम :\nचॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज उपांत्य सामना होणार आहे.चॅम्पियन्स टाफीच्या रणांगणात बलाढय़ न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयानश बांगलादेशचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. आता विराट कोहिलाच्या टीम इंडियाला बांगलादेशचा सामना करायचा आहे. त्यामुळे आता या काटे की टक्करमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागून आहे.\nहा सामना आज दुपारी तीन वाजता सुरूवात होणार आहे. भारताने जर आज बांगलादेशला हरवले तर भारत विरूद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल येत्या रविवारी प्रेक्षकांना पहायला मिळेल. त्यामुळे आता क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.\n‘विराट हा तर क्रीडा वर्तुळाचा डोनाल्ड ट्रम्प’\nसनसनाटी विजयासह सायना फायनलमध्ये\n‘सिरींज’ सापडल्याने भारतीय पथक चिंतेत,\nमेरी कोम, गौरव, विकासचा ‘गोल्डन’ पंच\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jcmc.gov.in/valuation_M.html", "date_download": "2018-04-21T22:54:35Z", "digest": "sha1:UMISZ42O7YWSATJQZCDV575YLZ3GSKVY", "length": 2766, "nlines": 47, "source_domain": "jcmc.gov.in", "title": "Jalgaon City Municipal Corporation", "raw_content": "\nईन्क्वायरी | फीडबॅक | साईट मॅप\nमहानगरपालिका गाळ्यांचे मूल्‍यांकन २०१४\nमहानगरपालिका गाळ्यांचे मूल्‍यांकन २०१४\nमहानगरपालिका गाळ्यांचे मूल्‍यांकन २०१४\nमूल्‍यांकन २०१४ डाउनलोड करा\nजुने महात्‍मा फुले व्‍यापारी संकुल मूल्‍यांकन २०१४ . PDF Download\nनवीन महात्‍मा फुले व्‍यापारी संकुल मूल्‍यांकन २०१४. PDF Download\nमहानगरपालिका गाळ्यांचे मूल्‍यांकन २०१४\nई -प्रशासन (ऑन-लाईन सर्विसेस)\nस्‍थानिक संस्‍था कर दरसुची २०१३\nस्‍थानिक संस्‍था कर दरसुची २०१४\nमे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग स्तरावरील जाहिरात नियंत्रण समिती\nऑनलाईन पेमेंटच्या अटी व शर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T23:03:12Z", "digest": "sha1:NKKMEQUXXFUL7ROJFZ3TKST4POOUOAJI", "length": 24996, "nlines": 137, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दूध भरून आणणाऱ्या चार बेटांवरच्या नावा", "raw_content": "\nदूध भरून आणणाऱ्या चार बेटांवरच्या नावा\nआसामच्या ब्रह्मपुत्रेतल्या चालाकुरा बेटावर राहणाऱ्या लोकांसाठी दुग्ध व्यवसाय हाच उपजीविकेचा मार्ग आहे – पण वैरण आणि पशुखाद्याचं सरकारी अनुदान काढून टाकल्यामुळे त्यांची आयुष्यातील अनिश्चितता वाढली आहे\nरोज पहाटे, एक मशीनवर चालणारी देशी नाव ब्रह्मपुत्रेतील चालाकुरा चार बेटावरून निघते. दुधाने भरलेले प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन या बोटी तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या धुबरी शहरात रोज पोचतात.\nचालाकुरा चार ब्रह्मपुत्रेतल्या अनेक अस्थायी आणि रेतीने तयार झालेल्या बेटांपैकी एक. (चार बेटांसंबंधी पारीवर अधिक वाचा वाळूचा किल्ला,‘चार’-निवासींचा संघर्ष) ही बोट दुपारी परत येते आणि अजून दूध घेऊन परत धुबरीच्या दिशेने निघते.\nहे सगळं दूध दक्षिण आसामच्या धुबरी जिल्ह्यातल्या चार बेटावरच्या मोंडल कुटुंबाच्या डेअरीतनं येतंय. त्यांच्याकडे ५० दुभती जनावरं आहेत. रोज या डेअरीत १००-१२० लिटर दूध निघतं. “जेव्हा आमच्या दुभत्या गायी आणि म्हशी भरपूर दूध देत असतात तेव्हा तर दिवसाला १८०-२०० विटर दूध निघतं,” ४३ वर्षांचे तमेझुद्दिन मोंडल सांगतात. धुबरी शहरात दुधाला लिटरमागे ४० रुपये भाव मिळतो.\nधुबरीचा दुग्ध व्यवसाय सरकारतर्फे एक यशोगाथा म्हणून नावाजला गेला आहे. प्रत्यक्षात मात्र या दुग्ध व्यावसायिकांची उपजीविका धोक्यात आली आहे, कारण – वैरणीची/पशुखाद्याची टंचाई\nचालाकुरा चारच्या ७९१ कुटुंबांसाठी दुग्ध व्यवसाय हीच सर्वात मोठी उपजीविका आहे. जवळ जवळ प्रत्येक कुटुंबाकडची दुभती जनावरं दिवसाला ३०-४० लिटर दूध देतात. तमेझुद्दिनला या व्यवसायाचा प्रणेता म्हटलं तर वावगं ठरणार नाही – १० वर्षांपूर्वी ५,१५६ लोकसंख्या असणाऱ्या या छोट्या बेटावर सर्वप्रथम त्यानेच जास्त दूध देणाऱ्या संकरित गायी आणल्या. आता या बेटावर दुधाचा धंदा करणाऱ्या बहुतेकांकडे संकरित गायी आहेत. ही जनावरं शक्यतो बिहारच्या बाजारांमधून खरेदी करून आणली जातात आणि पशुवैद्यकांच्या मते बहुतेक वेळा जर्सी गाय आणि देशी गायींच्या संकरातून यांची निर्मिता झालेली असते.\n“संकरित गायी आल्यामुळे दूध उत्पादन वाढलं आहे,” चारवरचे एक दूध उत्पादक, अन्वर हुसेन सांगतात. “संकरित गायी दिवसाला १३-१४ लिटर दूध देतात तर देशी गायी केवळ ३-४ लिटर. एका म्हशीचं दिवसाला १२-१६ लिटर दूध येतं [चारवरच्या अनेकांनी म्हशीदेखील पाळल्या आहेत].”\nसंकरित गायींना आसामच्या काही भागांमधूनच मागणी आहे – आसामच्या २०१५-१६ आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ साली राज्यात संकलित झालेल्या ८७ कोटी ३० लाख लिटर दुधापैकी संकरित गायींपासून मिळालेल्या दुधाचा वाटा केवळ २४ कोटी ६० लाख लिटरच्या आसपास होता (राज्याला असणारी दुधाची आवश्यकता २४५ कोटी लिटर इतकी आहे).\nरोद सकाळी चालाकुरा चारवरचे दुग्ध व्यावसायिक धुबरीला दूध विकायला जातात. दुधाच्या धंद्यावर या बेटांवरची ७९१ कुटुंबं चरितार्थ भागवत आहेत\nतमेझुद्दिन आता धुबरीचे प्रथितयश दूध उत्पादक म्हणून प्रसिद्ध झाले आहेत आणि इतर शेतकऱ्यांसाठी दुधाचा धंदा सुरू करण्याबाबत कार्यशाळांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना आमंत्रित केलं जातं. ते ‘चालाकुरा मिलोन दुग्ध उत्पादक समोबय समिती’ या ५१ दुग्ध उत्पादकांच्या सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत. चार बेटांवर असे इतर पाच संघ आहेत.\nधुबरी जिल्ह्यातला दुग्ध व्यवसाय म्हणजे, निसर्गाने घर-दार धुऊन नेलं तरी त्यावर मात करणाऱ्या लोकांची यशोगाथा आहे, अशा रितीने सरकारतर्फे या व्यवसायाची भलामण केली जाते. मात्र या यशोगाथेमागचं वास्तव हे आहे की या व्यावसायिकांची उपजीविकाच धोक्यात आलेली आहे आणि कारण आहे – पशुखाद्य/वैरणीची टंचाई.\n२०१६ पर्यंत केंद्राकडून रेशनवर राज्याला येणारा गहू स्थानिक पातळीवर कांडला जात होता आणि दुग्धव्यावसायिकांना ६०० रुपये क्विंटल अशा माफक दरात पशुखाद्य उपलब्ध करून दिले जात होते असं धुबरीचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी दिनेश गोगोई सांगतात. उदा. तमेझुद्दिनच्या कुटुंबाला दर महिन्याला २५ क्विंटल गव्हाचा कोंडा माफक दरात मिळत असे.\n२०१५ च्या डिसेंबरमध्ये आसाम सरकारच्या विनंतीवरून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्याच्या अन्न वाट्यामध्ये पुढीलप्रमाणे बदल केले. अंत्योदय अन्न योजनेखाली (‘प्राधान्य’ विभागात) केवळ तांदूळ आणि राष्ट्रीय अन्न अधिकार कायद्याअंतर्गत (‘टाइड ओव्हर’ ‘अतिरिक्त’ विभागात) केवळ गव्हाची मागणी नोंदवण्यात आली. त्यानंतर आसामला ६१० रु प्रति टन दराने दर महिन्याला ८,२७२ टन आणि जुलै २०१६ नंतर ५,७८१ टन गहू मिळाला.\nमात्र २०१६ डिसेंबरनंतर राज्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली काहीच गहू मिळालेला नाही. मंत्रालयाने राज्य सरकारला ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की “केंद्राच्या साठ्यामध्ये गव्हाची कमतरता असल्यामुळे भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे की अतिरिक्त विभागातल्या राज्यांना डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या काळात गव्हाच्या ऐवजी तितकाच तांदूळ पाठवण्यात येईल.”\nराज्य सरकारचं अनुदान मिळत नसल्यामुळे दूध उत्पादकांना बाजारात महाग किंमतीला पशुखाद्य विकत घ्यावं लागत आहे. “आत दुधाचे दर वाढले तरच आम्ही तग धरू शकू,” तमेझुद्दिन मोंडल म्हणतात.\nतेव्हापासून चारवरच्या दूध उत्पादकांना अनुदानित पशुखाद्य मिळालेलं नाही, ऑगस्ट २०१७ मध्ये पुरादरम्यान मदत म्हणून मिळालेली काही वैरण एवढाच अपवाद. त्यामुळे आता ते खुल्या बाजारात थेट २००० रुपये क्विंटल इतक्या चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या पशुखाद्यावर अवलंबून आहेत.\nयामुळे दुधाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. पण दुधाचा बाजारभाव मात्र ४० रुपये इतकाच आहे. “सध्याचे पशुखाद्याचे भाव पाहता दुधाचा दर ५० किंवा त्यापेक्षा जास्त वाढला तरच आम्ही तग धरू शकू,” तमेझुद्दिन म्हणतात.\nतमेझुद्दिनचं ३५ सदस्यांचं एकत्र कुटुंब आहे. ते जमीर अली, ओमर अली, अब्दुल रहीम, अब्दुल कासम आणि नूर हुसेन या त्यांच्या पाच भावांसोबत डेअरीचं काम बघतात. या सगळ्यांची चूल आजही एकच आहे. त्यांची २ एकर शेतजमीन आहे जिथे घरच्या स्त्रिया वेगवेगळी पिकं घेतात. कुटुंबाचं रोजचं उत्पन्न दिसताना बरंच दिसतं पण त्यानं मिळणार नफा सहा कुटुंबांमध्ये विभागला जातो हे लक्षात घेतलं तर तो फारसा नाही हे कळून येतं.\n“डेअरीच्या कामात फार कष्ट आहेत,” तमेझुद्दिन सांगतात. “संकरित गायींना नियमितपणे खायला घालावं लागतं. त्यांना पटकन रोग होऊ शकतात त्यामुळे त्यांची देखभाल करायला एक माणूसच त्यांच्यासाठी लागतो.” तमेझुद्दिन सांगतात की या भागात जनावराच्या डॉक्टरची मदत लगेच मिळत नाही कारण सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत. जर रात्रीच्या वेळी तातडीने डॉक्टरांना बोलवायला लागलं तर २५०० ते ३००० रुपये देऊन बोट भाड्यावर घ्यावी लागते.\nमोंडल कुटुंबाच्या डेअरीचं दिवसाचं दूध उत्पादन १००-१२० लिटर इतकं आहे. मात्र येणारा नफा ३५ सदस्यांच्या ६ कुटुंबांमध्ये विभागला जातो हे लक्षात घेता हाती फार काही लागत नाही\nब्रह्मपुत्रेतली सगळीच बेटं नाजूक स्थितीत आहेत आणि धूप होण्याचा त्यांना मोठा धोका आहे. पण चालाकुरावर (त्याचा अर्थच ‘स्थित्यंतर - हालता’ असा आहे) जमिनीची धूप जास्तच वेगाने होते. रेतीच्या बेटांची मजा अशी आहे की ती पाण्याने धुऊन गेली तर लगेचच जवळच नवीन बेट तयार होतं आणि लोक लगेचच नव्या बेटावर वस्ती करू शकतात. चालाकुरा चार चे आता पाच वेगवेगळे भाग आहेत. प्रत्येक भागाची लोकसंख्या १३५ ते १,४५२ इतकी आहे. इथल्या रहिवाशांना दर तीन किंवा चार वर्षांनी विस्थापित व्हावं लागतं. तमेझुद्दिनने आतापर्यंत १५ वेळा तरी आपला बिस्तरा इकडून तिकडे हलवला आहे.\nचार च्या रहिवाशांचं आयुष्य अगदी भटक्यांसारखं आहे आणि कित्येक पिढ्या गेल्या दुधाचा धंदा त्यांच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग बनला आहे. “एवढ्या अनिश्चित आणि अस्थिर आयुष्यामुळे आणि सततच्या विस्थापनामुळे आमच्या पूर्वजांनी उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसायाची निवड केली,” तमेझुद्दिन सांगतात. “शेतातलं उभं पीक दर वर्षीच्या पुरात किंवा मातीची धूप झाल्यामुळे हातचं जाऊ शकतं. पण जनावरं अशी संपत्ती आहे की जी इकडून तिकडे नेता येऊ शकते. जेव्हा केव्हा आम्हाला आहे ते बेट सोडून जावं लागतं आम्ही नव्या चारवर जाताना सोबत घरची भांडीकुंडी आणि जनावरं घेऊन जातो. हे आपला ठिकाणा बदलत राहणं आमच्या आयुष्याचा भाग बनलंय.”\nआधीच्या साली झालेल्या दुधाच्या कमाईतून कित्येक कुटंबांनी त्यांची गवताच्या छपरांची घरं बदलून नव्या पद्धतीची घरं घेतली आहेत. या घरांना पत्र्याच्या भिंती आणि छतं आहेत जी लाकडाच्या चौकटीत बसवली आहेत आणि ती इथून तिथे हलवायला सोपी असतात.\nव्हिडिओ पहाः ‘धुबरीत दुधाला जो दर मिळतो त्याच्याहून जास्त पैशाला आम्हाला पशुखाद्य विकत घ्यावं लागतं,’ दूध उत्पादक सुकुरुद्दिन सांगतात\nआजूबाजूच्या चारवरदेखील दुधाचा धंदा कमाईचं मुख्य साधन झाला आहे. दररोज प्रत्येक बेटावरून दुधाचे कॅन घेऊन एक तरी मशीन बोट धुबरीला दूध घालायला जाते. मात्र आता पशुखाद्याच्या, वैरणीच्या टंचाईमुळे दूध उत्पादकांना त्यांचा व्यवसाय चालू ठेवणं मुश्किल झालं आहे.\nजिल्हा वशुवैद्यकीय अधिकारी गोगोई सांगतात की पशुधन आणि पशुवैद्यक खात्याने पशुखाद्याला पर्याय म्हणून हिरव्या चाऱ्याचं महत्त्व सांगण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. जनावरांच्या छोट्या मोठ्या आजारांवर उपचार करू शकणाऱ्या काही स्थानिकांनाही ‘गोपाल मित्र’ – दूधउत्पादकांचे मित्र म्हणून प्रशिक्षित करायचं ठरवलं आहे. “चालाकुरा चार वरच्या वेगवेगळ्या भागातून पाच जणांची निवड केली गेली आहे आणि त्यांचं प्रशिक्षण लवकरच पूर्ण करण्यात येईल,” गोगोई सांगतात.\nदरम्यान बेटांवरून दुधाने भरलेल्या बोटींचा वेग जरा मंदावला आहे आणि चालाकुराचे शेतकरी त्यांच्या परिस्थितीत काही सुधारणा होईल याकडे डोळे लावून बसले आहेत.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nरत्ना भराली तालुकदार २०१६-१७ च्या पारी फेलो आहेत. भारताच्या उत्तर-पूर्वेशी संबंधित nezine.com या ऑनलाइन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. त्या सर्जनशील लेखिका असून, स्थानांतर, विस्थापित, शांतता आणि संघर्ष, पर्यावरण आणि लिंगाधारित भेद या समस्या कव्हर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रवास करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigreetings.net/greetings/", "date_download": "2018-04-21T23:16:38Z", "digest": "sha1:QOG7VZ6AKTHLA5D2ZQBNVJ43CGAZLCM7", "length": 1488, "nlines": 18, "source_domain": "www.marathigreetings.net", "title": "Marathi Greetings: मराठी ग्रिटींग्ज", "raw_content": "मराठी ग्रिटींग्ज दिनविशेषग्रिटींग्जसंदेशरिंगटोन्सवॉलपेपर्स\tमोफत एप्लिकेशन\nमराठी ग्रिटींग्ज मराठी ग्रिटींग्ज दिनविशेषग्रिटींग्जसंदेशरिंगटोन्सवॉलपेपर्स\nमुख्य पान / मराठी ग्रिटींग्ज\nप्रेम, शुभ सकाळ, शुभ दिवस, शुभ रात्री, असं वाटतंय, टाईमपास, काय चाललंय\nसण - समारंभ, जयंती, जागतिक दिन इ. शुभेच्छापत्रे\nदेव, अध्यात्म इ. शुभेच्छापत्रे\nवाढदिवस, अभिनंदन, वाङ्निश्चय, बरे व्हा, लग्न, बाळाचे आगमन, नवीन घर, माफी, साठी इ. शुभेच्छापत्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://kavitamajheesakhee.blogspot.com/2010/07/blog-post_8651.html", "date_download": "2018-04-21T22:49:29Z", "digest": "sha1:XAFNVCE3KLBDKYWG4HRCIA4WFLBOFGCW", "length": 9926, "nlines": 85, "source_domain": "kavitamajheesakhee.blogspot.com", "title": "रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.", "raw_content": "\nमाझी भटकंती आणि गद्य लेखन\nकिती जणांनी भेट दिली आजवर.....\nकाहीच्या काही कविता (8)\nबालभारती : मराठी कविता (श्री.सुरेश शिरोडकर)\nरसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.\nचांगले, समृद्ध करणारे, ऐकावे असे काही मध्ये सुन्या – सुन्या मैफिलीत माझ्या …ऐकण्याचा योग आला. वाचून अगदीच राहवेना.\nगाणं ऐकून कधी समाधी लागली तेच कळलं नाही सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात समाजातील उपेक्षीतांसाठी झटणार्‍यांच्या वैयक्तीक आयुष्यात जेव्हा वादळ उठते,\nतेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय. पहा.\nसुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे,\nअजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे.\nउगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू\nदिलेस का प्रेम तू कुणाला तुझेच जे अंतरात आहे\nकळे न पाहशी कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा\nपुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे\nउगीच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही,\nगडे, पुन्हा दुरचा प्रवास कुठेतरी दूर जात आहे\nसख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,\nउभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे\nएकीकडे प्रगल्भ सामाजिक जाणीवा आणि जात्याच बंडखोरपणा यांचं वारं पिऊन, प्रवाहाविरुद्ध मार्गक्रमण करणारी नायिका- स्मिता पाटील. अंतर्बाह्य कोलमडून पडते, जेव्हा स्वत:चं लेकरू तिच्या आईपणाचा दर्जा हिरावून घेते. यातून येते एक प्रकारची उद्विग्नता. मनाला भूतकाळात रमवणे हाच एकमेव उपाय. आठवणींचा स्मृतीपट अल्बमच्या रुपाने उलगडला जातो. आयुष्य तरी किती वळणावळणाचं स्मृतिपट निदान उलट फिरवता तरी करता येतो. आयुष्याचं काय स्मृतिपट निदान उलट फिरवता तरी करता येतो. आयुष्याचं काय वास्तवाचे कालचक्र कुणाला उलट फिरवता आलंय म्हणा वास्तवाचे कालचक्र कुणाला उलट फिरवता आलंय म्हणा कुटूंबाबरोबरचे साठवलेले चार क्षण आठवून स्वत:शीच कसंनुसं हसते. अर्थात तिथे असतंच कोण तिच्याशिवाय कुटूंबाबरोबरचे साठवलेले चार क्षण आठवून स्वत:शीच कसंनुसं हसते. अर्थात तिथे असतंच कोण तिच्याशिवाय आपला निर्णय चुकलाय याची तिला आताशा पुसटशी जाणीव होऊ घातलीय. सुखाने ओतप्रोत भरलेल्या संसाराला – नव्हे एका सजलेल्या मैफिलीला आपण मुकलोय याची कल्पना आहे. मात्र बंडखोर व अहंकारग्रस्त मन काही बधत नाही.\nदुसरीकडे, अभिनयाच्या आघाडीवर, मानसिक द्वंद्वाचं स्मिता पाटीलने नितांतसुंदर अभिनय-दर्शन घडवले आहे. स्वत: निवडलेल्या मार्गावरून चालताना लागलेल्या खाचखळग्यांना, काट्याकुट्यांना तोंड देण्याशिवाय तिच्या हाती तरी काय होते म्हणा आणि त्यासाठी दोष तरी कुणाला देणार आणि त्यासाठी दोष तरी कुणाला देणार गतकाळाच्या आठवणीत रमणे इतकेच हाती उरते. सशक्त कथानक , सुरेश भटांचे अर्थवाही शब्द, सोबतीला पं.हृदयनाथांची भावस्पर्शी चाल आणि लतादिदींचा काळीज चिरणारा स्वर. गाण्याचा शेवट होताना स्मिता पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत गतकाळाच्या आठवणीत रमणे इतकेच हाती उरते. सशक्त कथानक , सुरेश भटांचे अर्थवाही शब्द, सोबतीला पं.हृदयनाथांची भावस्पर्शी चाल आणि लतादिदींचा काळीज चिरणारा स्वर. गाण्याचा शेवट होताना स्मिता पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत हे पाणी भरले डोळे पाहून ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावत नाहीत , तो माणूसच नव्हे हे पाणी भरले डोळे पाहून ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावत नाहीत , तो माणूसच नव्हे एकदोन मोडणारे संसार या गाण्याने नक्कीच सांधले असणार, निदान माझा तरी तसा ठाम विश्वास आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2009/09/blog-post_8512.html", "date_download": "2018-04-21T23:04:42Z", "digest": "sha1:GM67JVQIGJZKGQHAG4FJVVP3NJOFC36O", "length": 104212, "nlines": 319, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता?", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nमराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता\nमराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता\nमोगलांनी दोन सौंदर्यशाली गोष्टी भारताला दिल्या. एक गझल. दुसरी ताजमहल. अरबी-फारसी भाषा ही गझलची मूळ जननी आहे. तेथून ती उर्दूत आली. उर्दूतून हिंदीत आणि नंतर एकेक सुभा काबीज करीत पंजाबी, सिंधी, गुजराती, व्रज पासून तर दक्षिण भारतातल्या मराठी आणि इतर अनार्य भाषांमध्ये गझलने आपली अधिसत्ता स्थापन केली. एका अर्थाने संपूर्ण भारतवर्ष गझलमय झाले. धर्मांधतेच्या दबावाखाली किंवा अत्याधुनिक रासायनिक अण्वस्त्रांच्या धाकाखाली हा इतिहास घडला नाही; तर आपल्या अंगभूत आविष्कार सामर्थ्याने गझलने अखंड भारत जोडला आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतीय साहित्यविश्वात केवळ लेखणीच्या बळावर घडलेली ही गझलक्रांती जागतिक वाङ्मयाच्या इतिहासालाही नोंदवावी लागेल इतकी थोर आहे. भारतीय छंदमुक्त कवितेतून हरवत चाललेल्या निखळ काव्यानंदाविषयीची ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.\nगझल हा मूलत: कवितेचाच एक प्रकार आहे. कविता ह्या ललितकलेचे माध्यम आहे भाषा. भाषेचा सर्वात लहान घटक म्हणजे शब्द. कविता छंदात असो की छंदमुक्त, ती शब्दांनी विविध आकारात रचलेली असते. कवितेला शब्दरचना म्हणतात ते या अर्थाने. शब्दरचनेच्या विविध आकारानुसार ओवी, अभंग, गीत, गझल असे वेगवेगळे काव्यप्रकार आपल्याला स्वतंत्रपणे ओळखू येतात. त्यांनाच आपण आकृतिबंध असे म्हणतो.\nरचनेने सिद्ध केलेल्या प्रत्येक आकृतिबंधाचे काही नियम, काही कायदे असतात. ह्या नियमांनाच आपण त्या त्या काव्यप्रकाराची लक्षणे, किंवा त्या आकृतिबंधाचे तंत्र म्हणतो. तंत्र कोणत्याही कवितेचे असो;जोवर ते आशयाशी एकजीव झालेले असते तोवर ते स्वतंत्रपणे आपले अस्तित्व जाणवू देत नाही. तीच ख-या अर्थाने त्या तंत्राची शुद्धता असते. आणि ज्यावेळी कवितेत तंत्राचे अस्तित्व स्वतंत्रपणे जाणवण्याइतके ठळकपणे उमटते.तेव्हा अर्थातच त्याने आशयावर मात करून ते कवितेवर हावी झालेले असते. तंत्र जिंकले आणि हारलेला आशय फरफटत तंत्राच्या मागेमागे चाललेला कवितेत जेव्हा दिसून येतो तेव्हा आशय तंत्राला शरण गेला असे आपण म्हणतो.\nतात्पर्य, तंत्रशुद्धता किंवा तंत्रशरणता ह्या दोन्ही गोष्टी कोणत्याही कवितेच्या बाबतीत आशयसापेक्षच असतात. गझलही त्यातून सुटलेली नाही. कवितेत आशयसापेक्ष असलेली तंत्रशुद्धता म्हणजे काव्यकला होय, तर आशयाच्या अधिष्ठानाला दुय्यम लेखणारी तंत्रशरणता म्हणजे काव्यकौशल्य होय. संगीताच्या एका उदाहरणाने ही गोष्ट आणखी स्पष्ट करता येईल. गायकाच्या गळ्यातून निघालेल्या सुरावटीला तबला, पेटी आणि इतर वाद्ये साथ करीत असतात. म्हणजेच गायकाच्या गळ्यातून उमटणा-या गाण्याच्या सोबत सोबत चालत असतात; तोपर्यंत गाणे श्रुतिमधुर वाटते. ह्याच अवस्थेला आपण म्हणू तंत्रशुद्धता. पण वाद्यांचा ऑर्केस्ट्रा गायकाच्या स्वरासोबत न चालता आपला ध्वनी वाढवत पुढे पुढे जातो, तेव्हा आपल्या कानाला ते गाणे कर्कशा वाटते. ही कर्कशता म्हणजेच तंत्रशरणता होय. तंत्रशुद्धता आणि तंत्रशरणता ह्या आशयनिष्ठ संकल्पना आहेत. आशयनिष्ठतेच्या संदर्भात आपल्याला त्या मराठी गझलला लावून पाहता येतील. समीक्षेच्या तथाकथित भाषेत तंत्राची व्याख्या मांडावयाची झाल्यास मराठी गझलच्या आकृतिबंधाचे अंगभूत घटक म्हणजेच मराठी गझलचे तंत्र होय. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास मराठी गझलचे तंत्र म्हणजे मराठी गझलच्या शब्दरचनेचे नियम.\nह्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सुस्पष्ट केली पाहिजे की, केवळ वृत्ताची निर्दोषता म्हणजे मराठी गझलची तंत्रशुद्धता नव्हे उर्दू-हिंदी गझलेच्या तुलनेने मराठी गझलांची वृत्ते अधिक शुद्ध स्वरूपात आढळतात. सुरुवातीच्या काळातील मराठी गझलरचनेतील शैथिल्य ध्यानात आल्याने अरबी-फारसी वृत्ते शुद्ध स्वरूपात मराठीत आणण्यासाठी 1922 ते 1933 या काळात माधव जूलियनांनी ‘गज्जलांजली’ लिहिली. त्यानंतरही अनेक वर्षे गझल हा वृत्ताचा प्रकार आहे की कवितेचा प्रकार आहे, या संभ्रमात अनेक मराठी कवी होते. मराठी मासिकांचे काही जुने अंक पाहिले तर त्यातील कवितांच्या शीर्षभागी ‘वृत्त-गझल’ अशी नोंद आढळते, म्हणजे गझल हा वृत्ताचा प्रकार असल्याचा समज त्याकाळी मराठी कवींचा होता. मराठी कवितेच्या परंपरेतील मराठी गझलची ही नोंद ऐतिहासिक आहे.\n१९७४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ च्या प्रास्ताविकात पु. ल. देशपांडे लिहितात - ‘सुरेश भटांना गझलेचे फार आकर्षण आहे. कारण गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे’. पु. लं. च्या विधानात ‘केवळ’ या शब्दाने काय घोळ केला, ते लक्षात घेण्याजोगे आहे. त्या एका शब्दाने गझल हे वृत्त तर आहेच पण त्यासोबत ती एक वृत्ती आहे असा अर्थ ध्वनित केला. पु. लं. चे हे विधान खरं तर ‘केवळ’ या शब्दाला वगळून ‘गझल हे वृत्त नसून ती एक वृत्ती आहे’ असे असायला हवे होते.\nपुढे पु. ल. लिहितात - ‘गझलेमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो. तसे या गीतप्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे. एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्याला मजेदार धक्का देऊन जाते. गीतातल्या ओळींच्या डहाळ्यांना अनपेक्षित रीतीने मिळणारे झोके धुंदी आणत असतात’. या विधानांमध्ये पु. लं. नी गझलला ‘गीतप्रकार’ म्हटले आहे. गझल वृत्तबद्ध असल्याने ती गायनसुलभ असते. तसेच गझलगायकीची स्वतंत्र शैली आहे. परंतु एवढया साधर्म्याने आपण गझलेला गीताचा प्रकार म्हणू शकत नाही. कारण आकृतिबंधाच्या दृष्टीने गझलेची रचना गीतापेक्षा तंत्रदृष्ट्या वेगळी असते. प्रत्येक गझलेचा मतला एकाच वृत्तातल्या दोन ओळींचा आणि सयमक असतो. परंतु प्रत्येक गीताचे धृपद दोन सारख्या चरणांचे असतातच असे नाही. गझलचा प्रत्येक शेर दोन ओळींचा असतो तर गीताच्या अंत-यात कमीत कमी तीन चरण आढळतात. त्यातील दोन चरण सारख्या यमकाचे तर तिसरा यमकाच्या दृष्टीने धृपदाशी जुळणारा असतो.\nएखाद्या रचनेला गझलच का म्हणावे आणि ती रचना इतर काव्यप्रकारांपेक्षा कशी वेगळी आहे आणि ती रचना इतर काव्यप्रकारांपेक्षा कशी वेगळी आहे हे विवक्षितपणे ठरविण्यासाठी आपल्याला मराठीत थोरा-मोठयांनी अगोदर काय रूढ करून ठेवले होते हे त्यांच्याविषयी मनात असलेल्या नितांत आदराला धक्का न लागू देता अभ्यासणे जरुरी आहे. कारण त्याशिवाय कोणत्याही शास्त्राची प्रगती शक्य नसते. स्थितिशीलता हा शास्त्राच्या विकासातला सर्वात मोठा अडसर असतो कालानुरूप प्रवाहित आणि गतिशील राहिल्यानेच कोणतीही कला आपले अस्तित्व टिकवून ठेवते. मराठी गझलरचनेची कला आणि तंत्र हे दोन्ही त्याला अपवाद नाहीत.\nगझल या संकल्पनेची मराठीतली स्थिती कविवर्य सुरेश भटांनी ‘गझलेची बाराखडी’ लिहीपर्यंत वरीलप्रमाणे होती. 1983 साली प्रसिद्ध झालेल्या ‘एल्गार’ या त्यांच्या गझलसंग्रहात ‘कैफियत’ म्हणून याच बाराखडीमधील काही भाग पुन्हा उद्धृत करून अधिक विस्ताराने संग्रहाच्या प्रारंभी अंतर्भूत करण्यात आली. ‘रंग माझा वेगळा’च्या नंतरच्या आवृत्यांमध्येही ‘गझलेची बाराखडी’ समाविष्ट करण्यात आली. जानेवारी 2002 मध्ये ‘एल्गार’च्या पाचव्या आवृत्तीत ‘अलामत’च्या बाबतीत आणखी काही भाग वाढवून ती समाविष्ट करण्यात आली. हे एवढे तपशीलाने सांगावयाचे कारण असे की मराठी गझलरचनेचे नियम कविवर्य सुरेश भटांनी जे ‘गझलेच्या बाराखडी’त मांडलेत तेच मराठीत गझलेचे तंत्र म्हणून सध्या प्रचलित आहेत. अर्थात सुरेश भटांच्या गझल लेखनाच्या दीर्घ व्यासंगाने संस्कारित होत गेलेल्या तंत्राचे परिष्कृत स्वरूप आपल्यासमोर आहे. ‘कसे’ लिहावे यासाठी ‘तंत्र’ या शब्दाचा उपयोगही ‘गझलेच्या बाराखडी’तलाच आहे. ‘गझलेच्या बाराखडी’तल्या त्या ओळी अशा - ‘उत्तम लिहिण्यासाठी How पेक्षा What जास्त महत्वाचे असते. तंत्रापेक्षा मंत्र जास्त महत्वाचा. पण आधी साधना करून तंत्रावर ताबा मिळविल्याशिवाय, तसेच यशस्वी तांत्रिक झाल्याशिवाय मंत्र कसा बरे अवगत होईल म्हणूनच आधी गझलेचा आकृतिबंध किंवा शरीरशास्त्र माहीत करून घेतले पाहिजे. मगच पुढच्या गोष्टी. गझलचा आकृतिबंध म्हणजेच गझलेचे तंत्र होय, हे वरील उता-यावरून सुस्पष्ट होते.\n‘गझलेच्या बाराखडी’त आणि ‘कैफियत’मध्ये ‘गझल म्हणजे काय’ या ठळक शीर्षकाखाली जाड टाइपात दिलेली व्याख्या अशी - ‘एकाच वृत्तातील एकच यमक (काफिया) व अंत्य यमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी दोन-दोन ओळींच्या किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल’.\nह्या गझलच्या व्याख्येत सांगितलेले मुद्दे म्हणजे गझलच्या तंत्राचे घटक आहेत.\n२) एकच यमक (काफिया)\n३) एकच अन्त्य यमक (रदीफ)\n४) प्रत्येक कविता दोन-दोन ओळींची (शेर)\n५) दोन-दोन ओळींच्या किमान पाच कविता (शेर)\nपाच कलमी असलेली मराठी गझलेची ही घटना होय. ह्या पंचकलमी मराठी गझलतंत्राच्या प्रत्येक कलमाचा विचार तंत्रशुद्धता की तंत्रशरणता - ह्या निकषांवर करावा लागेल.\nकलम पहिले : एकच वृत्त\nवृत्तांचे दोन प्रकार आहेत. पहिला अक्षरगणवृत्ते, दुसरा मात्रावृत्ते. अक्षरगणवृत्तात लघु-गुरूचा एक विशिष्ट क्रम सांगितलेला असतो. त्याच क्रमाने प्रत्येक ओळीत लघु-गुरू आले पाहिजेत. छंदशास्त्रात लघूची एक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा समजल्या जातात. मात्रा म्हणजे शब्दातील प्रत्येक अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी. अ, इ, उ हे स्वर समाविष्ट असलेल्या अक्षरांना उच्चारणासाठी जो कालावधी लागतो, त्याला एकपट समजून त्याची एक मात्रा मोजली जाते. तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: हे स्वर समाविष्ट असलेल्या अक्षरांना उच्चारणासाठी दुप्पट कालावधी लागतो, असे समजून त्या अक्षरांच्या दोन मात्रा मोजल्या जातात. उदा. ‘क’ ह्या अक्षराला हे खालीलप्रमाणे लावून पाहता येईल.\n(अक्षरात समाविष्ट स्वर - अ, इ, उ)\nव्यंजन + स्वर = अक्षर\nक् + अ = क\nक् + इ = कि\nक् + उ = कु\n(अक्षरात समाविष्ट स्वर - आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:)\nव्यंजन + स्वर = अक्षर\nक् + आ = का\nक् + इ = की\nक् + ऊ = कू\nक् + ए = के\nक् + ऐ = कै\nक् + ओ = को\nक् + औ = कौ\nक् + अं = कं\nयाशिवाय जोड अक्षरातील आघाताने अगोदरचे अक्षर ‘गुरू’ होते.\nउदा. ‘अश्रू’ ह्या शब्दात ‘अ’ या अक्षरावर ‘श्रू’ मधील ‘श’ चा आघात होऊन त्याचा उच्चार\nअसा होतो आणि त्यामुळे ‘अश्रू’ या शब्दातील दोन्ही अक्षरांना उच्चारण्यासाठी दुप्पट कालावधी लागत असल्याने दोन्ही अक्षरे ‘गुरू’ होतात.\n‘रक्त’ ह्या शब्दात ‘क्’ ह्या अक्षराचा आघात ‘र’ ह्या अक्षरावर होऊन त्याचा उच्चार रक् + त असा होतो. ह्यामुळे ‘रक्त’ ह्या शब्दातील पहिले ‘र’ हे अक्षर ‘गुरू’ तर दुसरे ‘त’ हे अक्षर ‘लघू’ होते.\nआपल्या भाषेत शब्दातील अक्षरांच्या उच्चारण्याची मूळ पद्धत काय आहे हे महत्वाचे तत्त्व ह्या ‘लघू-गुरू’ मात्रेच्या मुळाशी आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. उदा. ‘कण्हाया’ या शब्दातील ‘ण्हा’ या जोड अक्षराचा आघात उच्चारण पद्धतीनुसार ‘क’ या अक्षरावर पडत नाही. म्हणून ‘कण्हाया’ या शब्दाच्या मात्रा\nक + ण्हा + या\nयाप्रमाणे लघू + गुरू + गुरू अशा मोजल्या जातात.\nयावरून एकच तत्त्व सिद्ध होते की वृत्ताच्या मुळाशी असलेले मात्रांचे नियम हे प्रत्येक अक्षरांच्या उच्चारण पद्धतीवर आधारलेले आहेत.\n‘अश्रू’, ‘रक्त’ आणि ‘कण्हाया’ हे तिन्ही शब्द कविवर्य सुरेश भटांच्या ‘एल्गार’ मधल्या ‘निष्कर्श’ या गझलेतून घेतलेले आहेत. त्या ओळी अशा -\n‘भुकेलेल्या, तुझी पूजाच खोटी\nहवे अश्रू तिच्या दैवी स्मितांना’\n‘दिसे हे रक्त साध्या माणसांचे\n(कुणी मारी न चाकू प्रेषितांना)\nकण्हाया लागती दारू पितांना\n(एल्गार, प्र. आ. पृ. ७०)\nअक्षरगणवृत्तात रचना करताना ओळीतील प्रत्येक अक्षरांचा ‘लघू-गुरू’ क्रम सांभाळणे बरेचदा कठीण होते. म्हणून काही वेळा एका गुरूऐवजी दोन लघूंचा उपयोग कवी करतात.\nउदा. ‘आनंदकंद’ ह्या वृत्तात प्रस्तुत लेखकाने लिहिलेल्या ओळी अशा -\n‘सांगू कशी फुलाचा देठास भार झाला;\nहा बहर यौवनाचा देहास फार झाला’\n(गुलाल आणि इतर गझला पृ. १३)\n‘प्राणापल्याड जपते निवडुंग जागजागी\nअन् टाकती फुलांची मोडून मान वस्ती’\n(गुलाल आणि इतर गझला पृ.२२)\n‘बहर’ आणि ‘जपते’ ह्या शब्दांचे गद्यातले उच्चारण आणि वृत्तबद्ध कवितेत येणा-या त्याच शब्दांचे उच्चारण यातील फरक अगोदरच्या पिढीतले ख्यातनाम कवी ना. घ. देशपांडे यांनी प्रस्तुत लेखकाला पत्रातून कळविला होता. ते लिहितात - ‘मराठीच्या पारंपरिक उच्चारांवर याचा परिणाम होईल की काय अशी शंका येते. काय ते काळच ठरवील. गती तेथे क्रांती असते असेवाटते’. उच्चाराधिष्ठित छंदशास्त्रीय विचार अभ्यासकांनी पुढे न्यावा ह्यासाठी ‘गुलाल आणि इतर गझला’ या संग्रहात प्रस्तुत लेखकाने ते पत्र सहेतुक समाविष्ट केले आहे. उच्चारांच्या शुद्धतेबाबतचा आपला आक्षेप नोंदवत ना. घं. नी त्यासंबंधीचे आपले उत्तरही त्याच विधानात नोंदविले आहे. - ‘गती तेथे क्रांती असते’.\nवृत्तबद्ध कवितेतील ‘लघू-गुरू’ क्रमातील उच्चाराच्या शुद्धतेचा आग्रह हा एक प्रकारे गझलच्या तंत्राच्या शुद्धतेचाच आग्रह होय. ना. घं. चे त्याबाबतीतले मत आपण पाहिले. ‘गज्जलांजली’च्या प्रस्तावनेत माधव जूलियन यांनी व्यक्त केलेले मत मात्र अधिक ग्राह्य वाटते. ते लिहितात - ‘‘या सा-या अरबी वृत्तांना जातिरूप द्यावे की नाही पूर्णपणे जातिरूप दिल्यास रचना सुकर होईल, पण लगक्रमाच्या वैशिष्ट्यामुळे म्हणण्याला आपोआप जे वळण येते ते नष्ट होईल. ‘रसने न राघवाच्या’ हे मोरोपन्ती पद्य वा क्रमांक 28-33 व 51 या चुटक्यांतील रचनेप्रमाणे वृत्तांस मर्यादित जातिरूपत्व दिले तर ते इष्ट होईल.’’ माधव जूलियन यांनी अरबी-फारसी वृत्ते शुद्ध स्वरूपात मराठीत उपलब्ध करून दिली. हे त्यांचे मराठी गझलला फार मोठे योगदान आहे. इतकेच नव्हे तर छंदशास्त्राच्या अत्यंत सूक्ष्मभेदांसह तपशीलवार मांडणी करणारा त्यांचा ‘छंदोरचना’ हा ग्रंथ मराठीत एकमेवाद्वितीय असा. त्यांच्या वरील विधानाची नोंद गंभीरपणे घेतली पाहिजे. मर्यादित प्रमाणात का होईना गझलांच्या वृत्तांना जातिरूप देण्याची एक सवलत माधव जूलियनांनी वरीलप्रमाणे मान्य केली.\n‘शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा’ असे सुरेश भटांनी आपल्या ‘गझलेच्या बाराखडी’त ‘महत्वाचे’ या शीर्षकाखाली नोंदविले आहे. म्हणजे वृत्तांच्या बाबतीत सुरेश भटांनी माधव जूलियनांच्या पुढे दोन पावलं टाकत गझलेतील शब्दरचनेच्या सहजतेचा विचार पुढे नेला आहे. सुरेश भटांनी स्वत: दहाबारा गझला मात्रावृत्तात लिहिल्या आहेत. म्हणजे मराठीतील गझललेखनाची प्रवृत्ती आशयाच्या सहज अभिव्यक्तीसाठी अक्षरगणवृत्तांकडून मात्रावृत्तांकडे वळत चालल्याचे दिसते. मनातला आशय शब्दांतून अभिव्यक्त होताना तंत्राच्या शुद्धतेने गुदमरून जात असेल तर ती तंत्रशुद्धता काही कामाची नाही हे नव्या गझलकारांच्या लक्षात आले आहे. गझलेतील काव्य वाचविण्याच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. उर्दू-हिंदी, गुजराती भाषेतील गझला वाचताना शब्दयोजनेची जी सहजता जाणवते त्याचे कारणही हेच आहे.\n‘मराठी गझल : १९२०-१९८५’ या पुस्तकातील पृ. क्र. ९३ वरील प्रा. डॉ. अविनाश कांबळे यांच्या पुढील उद्धरणाने तर त्याला पुष्टीच मिळते. ते लिहितात - ‘अरबी फार्सी वृत्तांमध्ये उर्दू गझल रचताना उर्दू गझलकारांनी त्या वृत्तांमधील लघु-गुरूचा विशिष्ट क्रम व संख्या ह्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले नाही; तर शब्दोच्चार आणि उच्चाराचे वजन इकडेच फक्त लक्ष दिले. त्यामुळे मुळातील अक्षरगणवृत्तांना मात्रावृत्तांचे स्वरूप प्राप्त झाले. अशाप्रकारे उर्दूतीलच काय, पण हिंदी व गुजरातीतीलही गझल मात्रावृत्तात्मक झालेली आहे.’ (जाड ठसा आणि अधोरेखांकन प्रस्तुत लेखकाचे आहे.)\nरचना सहज होण्याच्या दृष्टीने वृत्तांच्या तीन पद्धती आहेत.\n१.एका गुरूच्या ऐवजी दोन लघूंचा उपयोग करून मर्यादित प्रमाणात अक्षरगणवृत्तांना जातिरूप करणे.\n२.लघू-गुरूंचा विशिष्ट क्रम आणि त्यांची संख्या यांचा विचार न करणा-या मात्रावृत्तांत रचना करणे.\n३.अक्षरगणवृत्तांत कविता लिहिणा-या पूर्वीच्या कवींना शब्दातील -हस्व स्वरयुक्त अक्षरे दीर्घ लिहिण्याची आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना -हस्व लिहिण्याची जी मोकळिक होती तिचा अवलंब करणे.\n.ही मोकळिक कोणत्या स्वरांच्या बाबतीत किती प्रमाणात घेता येईल याचेही तारतम्य अर्थातच आशयसापेक्ष अपरिहार्यतेवर अवलंबून आहे.\n-हस्व स्वरांचे दीर्घ रूपांतर :\nअ, इ, उ, ह्या स्वरांनी युक्त अक्षरे दीर्घ करणे.\nउदा. ‘कळले’ या शब्दाचे ‘कळाले’ असे रूप अनेक गझलांत आढळते.\n‘दर्यात झोपलेल्या लाटांस ना कळाले\n(माझिया गझला मराठी, खावर पृ. ३८)\n‘अंतिम’ ह्या शब्दाचे उच्चारण रूप ‘अंतीम’\n‘रे दु:ख माणसांचे अंतिम सत्य आहे.\nबाकी मवाळ सा-या आहेत जाहिराती.\n(गुलाल आणि इतर गझला, पृ. ६०)\nशुद्धलेखनानुसार ‘अंतिम’ या शब्दामधील ‘ति’ या अक्षरातील ‘इ’ स्वराचे वरील ओळीतील वृत्तात उच्चारण रूप ‘ई’ असे होते. आणि ‘अंतिम’ शब्दाचे उच्चारण रूप ‘अंतीम’ असे होते.\n‘परंतु’ ह्या शब्दाचे रूप ‘परंतू’\n‘झालो महाग एका थेंबास मी परंतू\nमाझी चढे रिकाम्या पेल्यास धुंद यंदा’\n(एल्गार, प्र. आ. पृ. ५१)\nअशात-हेने प्रमाण मराठीच्या शुद्धलेखनानुसार गद्यात -हस्व येणारी अक्षरे कवितेत दीर्घ स्वरूपात स्वीकार्ह समजली जातात.\nदीर्घ स्वराचे -हस्व रूपांतर\nया दीर्घ स्वरांपैकी आ, ई, ऊ या दीर्घ स्वरांनी युक्त शब्दांची -हस्व रूपांतरे रूढ आहेत. ती अशी-\n‘आता’ या शब्दाचे रूप ‘अता’\n‘माझा अखेरीचा अता घेऊ कसा घोट मी\nहातातला पेला पुन्हा खाली पडाया लागला’\n(एल्गार, प्र. आ. पृ. ७३)\n‘उगीच’ या शब्दाचे रूप ‘उगिच’\n‘उगिच बोलायचे उगिच हासायचे\nउगिच कैसेतरी दिवस काढायचे’\n(एल्गार, प्र. आ. पृ. ७३)\n‘चुकून’ शब्दाचे रूप ‘चुकुन’; ‘धरून’ शब्दाचे रूप ‘धरुन’\n‘चुकुन अपुली कधी हाक ऐकायची\nमन पुन्हा बावरे धरुन बांधायचे’\n(एल्गार, प्र. आ. पृ. ७६)\nएक काना कमी करून ‘आता’ ह्या शब्दाचे रूप ‘अता’ करता येईल. वेलांटी आणि उकार -हस्व दाखविता येतील. परंतु आ, ई, ऊ, या तीन स्वरांना सोडून उरलेल्या ए, ऐ, ओ, औ,अं, अ: या दीर्घ स्वरांना -हस्व दाखविण्यासाठी कुठलीही चिन्हे देवनागरी लिपीत उपलब्ध नाहीत. याचा अर्थ दीर्घ स्वरांचे -हस्व रूपांतर करणारी उदाहरणे गझलांमध्ये नाहीतच असे नाही; फक्त त्यासाठी आपल्याला हिंदी गझलकडे वळावे लागेल.\n‘ये सारा जिस्म झुककर बोझसे दुहरा हुआ होगा\nमै सजदे में नही था आपको धोका हुआ होगा’\n(साये में धूप - पृ. १५)\nहिंदीतील प्रसिद्ध विद्रोही गझलकार दुष्यंतकुमार यांची वरील गझल ‘वियद्गंगा’ या वृत्तात आहे. या वृत्ताचा ‘लघु-गुरू’ क्रम पुढील प्रमाणे -\nत्याचे चिन्ह लेखन :\nवरील गझलेत ‘ये’ आणि ‘मै’ ही दोन्ही अक्षरे -हस्व स्वराइतक्या एका मात्रेच्या कालावधीत उच्चारावी लागतात. आणि या उच्चारण पद्धतीमुळे ‘ये’ आणि ‘मै’ ही अक्षरे मराठीतील रूढ वृत्तपद्धतीनुसार ‘गुरू’ असली तरी हिंदीतील उच्चाराधिष्ठित वृत्तपद्धतीनुसार ‘लघू’च ठरतात.\n‘कोई पास आया सवेरे सवेरे\nमुझे आजमाया सवेरे सवेरे’\nप्रसिद्ध गझलगायक जगजितसिंग यांनी गायिलेली सैय्यद राही यांची वरील गझल ‘भुजंगप्रयात’ या वृत्तात आहे. या वृत्ताचा ‘लघु-गुरू’ क्रम पुढीलप्रमाणे-\nत्याचे चिन्ह लेखन :\nवरील गझलेत ‘को’ हे अक्षर -हस्व स्वराइतक्या एका मात्रेच्या कालावधीत उच्चारावे लागते. आणि या उच्चारण पद्धतीमुळे ‘को’ हे अक्षर मराठीतील रूढ वृत्तपद्धतीनुसार ‘गुरू’ असले तरी हिंदीतील उच्चाराधिष्ठित वृत्तपद्धतीनुसार ‘लघू’च ठरते.\nऔ, अं, अ: ह्या दीर्घ स्वरांना उच्चारानुसार लघुत्व देणारी उदाहरणे शोध घेतला तर उर्दू- हिंदी-गुजरातीत सापडू शकतील. उर्दू आणि गुजराती भाषेचे एकवेळ बाजूला ठेवले तरी हिंदी आणि मराठीची एकच देवनागरी लिपी असल्याने वृत्ताच्या बाबतीतली जी सवलत हिंदीत निर्दोष समजली जाते ती मराठीत तंत्राची अशुद्धता मानली जाऊ नये. कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे छंदशास्त्रातील लघुगुरूचे मूलतत्व प्रत्येक अक्षराचा ‘उच्चारण कालावधी’ हेच आहे आणि उच्चारण कालावधीला जरासे लवचिक ठेऊन एखाद्या शब्दातील एखाद्या अक्षराला आशयसापेक्ष सवलत दिली तर हिंदी भाषेसारखी मराठीतही गझलरचना अधिक सहज होईल. अर्थात त्यातील अपवादात्मकता मराठी शुद्धलेखनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघनही करणार नाही, याचे भान ठेवावे लागेल. याच संदर्भात सुधीर रसाळ यांचे पुढील विधान अधिक बोलके आहे :\n‘लघू व गुरू यांच्या उच्चारांचा काळ सापेक्ष असतो. लघू उच्चाराला जो काळ लागतो, त्याच्या दुप्पट काळ गुरू उच्चाराला लागतो, असे मानले जाते. लघुगुरू उच्चारांच्या विशिष्ट प्रकारे होणा-या आवर्तनांनी ही लय निश्चित केली जाते. ही लय शब्दांच्या नैसर्गिक उच्चारांशी निगडित नसते. एकही शब्दोच्चार न करता शार्दूलविक्रीडित, पृथ्वी, नववधू, प्रणयप्रभा, घनाक्षरी, दिंडी हे व असे छंद गुणगुणुन दाखविता येतील म्हणून सर्व छंदांचा कल शब्दोच्चारांच्या नैसर्गिक उच्चारांतून जाणवणा-या लयबद्धतेऐवजी संगीतातील लयबद्धतेकडे झुकलेला आहे.’ (कविता आणि प्रतिमा, प्र. आ. पृ. ४५५) (जाड ठसा आणि अधोरेखांकन प्रस्तुत लेखकाचे आहे.)\n‘गझल लेखनासाठी नेहमी फक्त एकाच वृत्ताचा उपयोग करू नये. वेगवेगळी वृत्ते वापरावीत. त्यामुळे आपली शब्दांवरील पकड अधिक मजबूत होते’. ‘रंग माझा वेगळा’च्या सातव्या आवृत्तीत (जाने.२००२) समाविष्ट असलेल्या ‘गझलेची बाराखडी’मधे ही ‘महत्वाची’ टीप दिली आहे.\nगझलसंग्रहात एकाच वृत्तात असलेल्या अनेक गझला लागोपाठ वाचताना किंबहुना मोठ्याने वाचताना वृत्तातल्या उच्चारणसिद्ध लयीचा एकसुरीपणा जाणवतो. नित्य नव्याची आवड असलेल्या चोखंदळ रसिक मनाला तो खटकतोही. त्यासाठी वृत्तांच्या विविधतेची निकड जाणवते. वेगवेगळया वृत्तांची लय शब्दवळणी पडली तर कवीला वेगवेगळया वृत्तात गझल लिहिणे फारसे कठीण नसते; पण अशा वृत्तांच्या विविधतेला कवीसापेक्ष मर्यादा असणारच. कवीने किती प्रकारच्या वृत्तात गझला लिहिल्या हा प्रश्न महत्वाचा नसून त्याच्या गझलांत प्रतिमांचे नावीन्य किती हा प्रश्न महत्वाचा नसून त्याच्या गझलांत प्रतिमांचे नावीन्य किती हा प्रश्न खरे तर त्या कवीच्या काव्यकर्तृत्वाविषयी अधिक मोलाचा असतो. वृत्तांच्या विविधतेमुळे फार तर उच्चारणसिद्ध लयीचा एकसुरीपणा टाळता येऊ शकेल. परंतु केवळ वृत्तवैविध्यामुळे गझलेतील काव्यात नावीन्य येणार नाही म्हणून वृत्तांची विविधता गझल किंवा इतर कवितांच्या बाबतीत काटेकोर तारतम्याने विचारात घेतली पाहिजे.\nअक्षरगणवृत्तात व गझलेच्या ‘देवप्रिया’ आणि ‘व्योमगंगा’ वृत्तांत अधून मधून कविता रचणारे मर्ढेकर नंतर ‘पादाकुलक’ या मात्रावृत्तातच आपल्या जास्तीत जास्त कविता का लिहितात, याचा शोध आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्यांना आपल्या कवितेतले संगीत हरवू द्यायचे नाही आणि शब्दरचनेची आशयनिष्ठ अकृत्रिमता काव्यकलेच्या पातळीवर न्यायची आहे. उद्याची मराठी गझल कदाचित मर्ढेकरांसारखी मात्रावृत्तात अधिक रमेल अशी चिन्हे आज दिसू लागली आहेत.\nवृत्तांच्या संदर्भात आता एक शेवटचा मुद्दा. रचना अधिक सुकर, अधिक सहज करण्यासाठी आक्षरछंदात गझल रचता येईल का काफिया, रदीफ, दोन दोन ओळींची स्वतंत्र कविता असे बाकीचे नियम पाळले जात असतील तर आक्षरछंदातील कवितेला गझलच म्हणायला पाहिजे.आक्षर छंदात अक्षरगणवृत्तासारखा ‘लघु-गुरू’ क्रम नसतो. मात्रावृत्तासारखे मात्रांचे मापन नसते. केवळ अक्षरसंख्याच मोजली जाते.\nछंदशास्त्राच्या नियमानुसार आक्षरछंदातील प्रत्येक अक्षर दीर्घोच्चारी असते. म्हणजे प्रत्येक अक्षरांच्या दोन मात्रा मोजल्या जातात. उदा. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ह्या तुकारामांच्या अभंगातील चरणात - ‘द’ ‘त’ आणि ‘ग’ ही तिन्ही अक्षरे ‘अ’ ह्या -हस्व स्वरांची असली तरी त्यांचा उच्चार दीर्घ स्वराइतक्या दोन मात्रांच्या कालावधीत करावयाचा असतो. म्हणजे आक्षर छंदाचा छंदशास्त्रीय आधार देखील अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्ताप्रमाणे उच्चाराधिष्ठितच आहे. आठ-आठ अक्षरांची दोन आवर्तने एकाच ओळीत असतील. प्रत्येक अक्षर दोन मात्रांचे मोजून १६-१६= ३२मात्रा होतात. या आक्षर छंदात प्रस्तुत लेखकाची व-हाडी बोलीतली एक गझल-\nतुह्या डोयात बसावं माह्या जिवाले वाटते;\nनाही जगाले दिसावं माह्या जिवाले वाटते.\nतोंड लपवण्यासाठी मले नाही कुठी जागा;\nतुह्या मनात लपावं माह्या जिवाले वाटते.\nतुह्या मुचूक जगणं वाटे जह्यराची पुडी;\nतुह्या संगंच मरावं माह्या जिवाले वाटते.\nमाह्या मनातलं गूज कसं मोठयान मी बोलू;\nतुह्या कानात सांगावं माह्या जिवाले वाटते.\nमाह्या नावापुढे मले लावू वाटे तुहं नावं;\nतुहं नावं मिरवावं माह्या जिवाले वाटते.\n(‘यक्ष’ दिवाळी २००४, पृ. १०४)\nरचना अधिक सहज होण्यासाठी अक्षरगणवृत्तातून गझल जर मात्रावृत्तात येऊ शकते, तर तिला आक्षरछंदात प्रवेश करण्यासाठी कोणाच्याही मान्यतेची वाट पहावी लागणार नाही. भलेही ती आक्षरछंदात फारशी रमणार नाही, परत मात्रावृत्ताकडे आपला मोर्चा वळवेल, कारण चांगली कविता जेव्हा काही मोजकी बंधने स्वत:हून स्वीकारते तेव्हा त्या तिच्या पायात रुमझुमणा-या तोरडया असतात, तर छंदशास्त्राने बाहेरून लादलेले जाचक नियम ह्या तिच्या लालित्यपूर्ण पदन्यासाला अवरूद्ध करणा-या बेड्या असतात.\nदुसरे कलम : एकच यमक (काफिया)\nकाफिया म्हणजे यमक. यमक जुळविणे ही आपल्या बोलण्याच्या भाषेतील स्वाभाविक क्रिया आहे. उदा. ‘काखेत कळसा गावाला वळसा’. मुक्तछंदाच्या आजच्या जमान्यात यमकाचे कवितेतील महत्व कमी झालेले असले तरी ‘यमकाला कमी लेखू नका, ती कवितेची देवता आहे’. असे एके ठिकाणी म्हटले आहे. यमक हा कवितेचा प्राण आहे. मुक्तछंदातल्या कवितेचे आयुष्य कमी का आहे याचे उत्तरही त्या कवितेच्या निर्यमकीपणात आहे.गझल हा काव्यप्रकार यमकप्रधान आहे. एकाच कवितेत इतकी यमके असण्याचे दुसरे उदाहरण कोणत्याच काव्यप्रकाराचे नाही.\nकाफिया म्हणजेच यमक. हे गझलचे शक्तिस्थळ आहे. आवडलेले शेर आपल्या नेहमीच्या बोलण्यात सहजपणे ओठावर येतात. आणि अशा त-हेने वारंवार दिल्या गेलेल्या दाखल्याने एक दिवस त्यांना सुभाषिताचा दर्जा प्राप्त होतो. आणि त्यामुळेच गझल ही लोकभाषा होते. अभंगानंतर भाषेचं एवढं सामर्थ्य मराठीत फक्त गझलच्या शेरातच आढळतं. आणि गझलेतील यमक हे त्या सामर्थ्याचं गमक आहे. गझल तंत्रातील काफियाचा विचार गझल लिहिणा-या कवीने अत्यंत दक्षतापूर्वक करणे म्हणूनच निकडीचे आहे. बुद्धिबळाच्या खेळात वजीराचे जे स्थान आहे तेच गझलमध्ये यमकाचे आहे. बुद्धबिळात जसा वजीर पडला की राजा वाचवणं कठीण होतं तसंच गझलात काफिया कृत्रिमतेला फितूर झाला की शेराची अर्थसत्ता धोक्यात येते.\nमतल्याच्या पहिल्या दोन ओळीत काफिया स्थापित झाला की त्या काफियाचे म्हणजे त्या यमकाचे इतर शब्द शोधणे, आणि मग त्यातील एकेका यमकाचा धागा पकडून एकेक शेर बांधणे अशी शेरांची निर्मितीप्रक्रिया आहे. यमकाचा शब्द त्या भाषेतल्या आपल्या विशिष्ट अर्थच्छटेच्या परिघात कल्पनाविस्तार करण्यासाठी कवीला ओळी सुचवतो. मग कवीचा जीवनानुभवाचा प्रत्यय काव्यात्म प्रतिक्रियेच्या रूपाने शेर होऊन अवतरतो. बोलभाषेच्या अंगाने त्यात प्रतिमांचे नावीन्य आले की तो शेर त्या कवीला आणि नंतर त्याच्या वाचकालाही नवीन वाचल्याचे समाधान देतो. प्रत्येक भाषेत यमकांचे शब्द मर्यादित असल्याने त्या यमकाच्या शब्दाला योजून आधीच्या कवीने लिहिलेल्या शेरापेक्षा आपला शेर ‘वेगळा’ होणे महत्वाचे असते.\nअंगभूत प्रतिभाधर्मानुसार प्रत्येक कवीला ते कमी अधिक प्रमाणात साधते. वृत्त, काफिया, रदीफ अशी सर्व बंधने सांभाळताना बरेचदा कवींना ते अत्यल्प प्रमाणात साधते किंवा मुळीच साधत नाही आणि मग तोच तो आशय, तेच ते काफिये आणि तेच ते रदीफ घेऊन येऊ लागतो. हे उर्दू-हिंदी गझलांत फार मोठया प्रमाणावर झाल्याचे दिसते. मराठी गझलसुद्धा त्यातून सुटली नाही. मराठीच्या बाबतीतच नाही तर कोणत्याही भाषेतील गझल अशी तंत्रशरणता पत्करताना दिसते, ती देखील या काफियाप्राधान्यामुळेच.\nसुरेश भटांची पुस्तके उघडणे, त्यातून रफीदसह - काफिये जसेच्या तसे उचलणे आणि कधी कधी तर वृत्त न बदलता शब्दांत थोडीफार फेरफार करून गझल लिहिणे हा प्रकार मराठीत सर्रास सुरू असल्याचे दिसते. देवनागरी लिपीतून उपलब्ध उर्दू-हिंदी गझला वाचल्याचा संस्कारही अशा मराठी गझलांवर फारसा दिसत नाही. जेथे दिसतो तेथे सरळ सरळ कल्पनाचौर्य आढळते. काफियांचा विचार गझलतंत्रात महत्वाचा विचार आहे. काफिया हा गझलेच्या शरीरातला पाठीचा कणा आहे, म्हणून त्याची अधिक तपशीलवार माहिती आपण करुन घेऊ या.\nकाफियाचे तीन प्रकार आहेत :\nयमकाच्या शब्दांत आवृत्त होणा-या समान अक्षरांच्या पूर्वी जो स्वर येतो तो कायम राखणारा काफिया म्हणजे एकस्वरी काफिया होय.\n‘माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;\nतो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.\n(गुलाल आणि इतर गझला, पृ. १२)\nया गझलेमध्ये मतल्यात येणा-या ‘काल’ आणि ‘ऐनेमहाल’ या काफियांत ‘ल’ हे समान अक्षर आहे. त्यापूर्वी येणा-या ‘का’ आणि ‘हा’ या अक्षरांत ‘आ’ हा स्वर कायम आहे. त्याच गझलेत पुढे येणा-या ‘दलाल’, ‘हमाल’, ‘निकाल’, ‘रुमाल’, ‘गुलाल’ अशा यमकांमध्येही ‘ल’ या समान अक्षराअगोदर ‘आ’ हा एकच स्वर कायम आहे. म्हणून अशा प्रकारच्या यमकांना एकस्वरी काफिया असे म्हणतात.\nकाफियातील समान अक्षरांपूर्वी येणा-या स्वराला उर्दूत हर्फे-रवी किंवा अलामत (स्वर चिन्ह) असे म्हणतात.\nयमकांच्या शब्दांत आवृत्त होणा-या समान अक्षरांपूर्वी एकच स्वर कायम राहत नाही तेव्हा त्या काफियांना बहुस्वरी काफिया म्हणतात. उदा. सुरेश भटांची ‘दंश’ ही गझल.\n‘येणारा दिवस मला हेटाळत हसणारच\nजाणारा दिवस मला जाताना डसणारच’\nया गझलेत मतल्यात येणा-या ‘हसणारच’ ‘डसणारच’ या काफियात ‘सणारच’ या समान अक्षरांपूर्वी येणा-या ‘ह’ ‘ड’ या अक्षरांत ‘अ’ स्वर आहे. या गझलेत पुढे ‘पुसणारच’, ‘फसणारच’, ‘पिसणारच’, ‘दिसणारच’, ‘नसणारच’ अशी यमके येतात. त्यातील ‘सणारच’ या समान अक्षरांपूर्वी ‘पु’ ‘फ’ ‘पि’ ‘दि’ ‘न’ अशा अक्षरात उ, अ, इ, इ, अ असे अनेक स्वर येतात. म्हणून अशा काफियांना बहुस्वरी काफिया असे म्हणतात. मतल्यातील काफियात येणारा ‘अ’ स्वर कायम राहिला नाही म्हणून याला अलामतीची चूक असे असे सुरेश भटांनी आपल्या ‘गझलेच्या बाराखडी’त म्हटले आहे. उर्दूत हा दोष दूर करण्यासाठी मतल्यातच ‘फसणारच’ आणि ‘पुसणारच’ असा बहुस्वरी काफिया स्वीकारण्याची सवलत दिली आहे.\nम्हणजे सवलतीने का होईना पण काफियाचा बहुस्वरी काफिया हा एक प्रकार आहे. एकीकडे प्रत्येक शेराच्या स्वतंत्रतेचा आग्रह धरायचा आणि दुसरीकडे प्रत्येक शेरात काफियातील स्वरचिन्हाला घट्ट चिकटून राहायचे ही देखील एक प्रकारची तंत्रशरणताच होय. मराठी गझलात ही तंत्रशरणता टाळायची असेल तर अशा प्रकारच्या बहुस्वरी काफियांना मतल्यातील सवलतीविना स्वीकारले पाहिजे.\n३) केवळ स्वराचा काफिया\nज्या यमकातील शब्दामध्ये कोणतीही अक्षरे समान नसतात आणि फक्त शेवटच्या अक्षरातील स्वर कायम असतो, त्या काफियाला ‘केवळ स्वराचा काफिया’ असे म्हणतात. उर्दूत त्याला ‘अलिफ का काफिया’ असे म्हटले जाते. उदा. खावर यांची गझल पहा-\n‘ठेवू नको वेड्या असे स्मरणामधे, विसरून जा \nस्मरणात असलेले तुझ्या, हे मागचे विसरून जा\n(गझलांत रंग माझा-खावर, पृ. ५)\nया गझलेच्या मतल्यात ‘स्मरणामध्ये’ आणि ‘मागचे’ हे शब्द काफिया म्हणून आले आहेत. त्यांच्यामधे शेवटून कोणत्याच समान अक्षरांची पुनरावृत्ती नाही. ‘धे’ आणि ‘चे’ ह्या शेवटच्या अक्षरांमध्ये ‘ए’ स्वर आला आहे. आणि तो स्वरच येथे काफिया झाला आहे. पुढे या गझलेत - ‘गुन्हे’, ‘पदे’, ‘सांगायचे’, ‘ते’, ‘माणसे’, ‘जुने’ असे शब्द काफिया म्हणून येतात. त्यातील ‘न्हे’ ‘दे’ ‘चे’ ‘ते’ ‘से’ ‘ने’ या शेवटच्या अक्षरांत ‘ए’ हाच स्वर येतो. अशा प्रकारच्या काफियाला केवळ स्वराचा काफिया असे म्हणतात. अशा काफियाची मराठीत सगळयात जास्त उदाहरणे खावर यांच्या गझलांतच सापडतात. खावर यांच्या गझलसंग्रहातून एकूण चौदा गझलांत असा स्वराचा काफिया आढळतो. उर्दू-हिंदीत तर जवळपास चाळीस टक्के गझलांत असा स्वराचा काफिया आढळतो. मराठी गझल अधिक सहज होण्यासाठी काफियांच्या वरील तीन प्रकारांपैकी केवळ पहिल्या एकस्वरी काफियावर अवलंबून न राहिल्यास मराठी गझलेला तंत्रशरणता टाळता येईल.\nतुकाराम, बहिणाबाई चौधरी आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या यमकांचा जाणीवपूर्वक अभ्यास गझल लिहिणा-यांनी जरूर केला पाहिजे. सहज जुळणारी यमके तुकाराम-बहिणाबाई यांच्या कवितेत लोकभाषेतील म्हणींच्या वाटेने जात त्या ओळींना सुभाषितांचा दर्जा बहाल करतात तर मर्ढेकरांच्या कवितेतील यमके अभिव्यक्तीला आशयनिष्ठ काटेकोरपणा प्रदान करतात.\nतिसरे कलम : एकच अंत्य यमक(रदीफ)\nकाफिया आणि रदीफ या दोन्ही संकल्पनांसाठी मराठीत यमक हा\nएकचशब्द चुकीने वापरला जातो.रदीफला अंत्य यमक आणि त्याच्या अगोदर येणा-या काफियाला उपांत्य यमक म्ह्टले जाते किंवा काफियाला नुसतेच यमक म्हतले जाते.\nरदीफ म्हणजे यमक नव्हे :\nकाफियाला यमक म्हणणे अगदी बरोबर आहे. पण रदीफला यमक का म्हटले जाते हेच कळत नाही. शास्त्रामध्ये प्रत्येक संकल्पनांचे अर्थ काटेकोर असतात. कारण त्याशिवाय विशिष्ट संकल्पनांची विवक्षितता स्पष्ट होत नाही. माळलेस, गाळलेस, ढाळलेस, चाळलेस, जाळलेस या शब्दांमध्ये ‘ळलेस’ अशा तीन अक्षरांची पुनरावृत्ती तर होतेच पण त्याशिवाय ह्या पुनरावृत्तीपूर्वी मा, गा, ढा, जा, ह्या अक्षरांतला ‘आ’ हा स्वर देखील आवृत्त होतो. म्हणजेच ज्या शब्दांत समान अक्षरे अगोदरच्या स्वरांसह आवृत्त होतात त्या शब्दांना आपण यमक म्हणतो.\nपरंतु ‘मला’ हा शब्द जसाच्या तसा पुन्हा पुन्हा आवृत्त होत असेल तर त्याला यमक म्हणत नाहीत. ‘माळलेस’ या शब्दाचे यमक ‘गाळलेस’ असे होईल पण ‘मला’ या शब्दाचे यमक ‘मला’च कसे होईल म्हणून रदीफसाठी अंत्ययमक असा शब्द योजू नये. उदाहरणार्थ :\n‘चराग़-ओ-आफ़्ताब ग़ुम, बड़ी हसीन रात थी\nशबाब की नक़ाब ग़ुम, बड़ी हसीन रात थी’\nसुदर्शन फाकिर यांच्यावरील गझलेत ‘बड़ी हसीन रात थी’ एवढे एक पूर्ण वाक्य रदीफ म्हणून पुनरावृत्त होते. तेव्हा ह्या वाक्याला अंत्य यमक म्हणणे कितपत संयुक्तिक होईल म्हणून आपण रदीफला मराठीत अंत्य न म्हणता रदीफ हाच शब्द स्वीकारावा. तसेच काफियासाठी ‘यमक’ आणि शेरसाठी ‘द्विपदी’ आणि तसेच मतलासाठी शीर्ष-द्विपदी’ वगैरे आग्रही मराठी शब्द न स्वीकारता रूढ असलेले काफिया, शेर, मतला असेच शब्द स्वीकारणे योग्य होईल.\n‘गझल’साठी हिंदीत गीतकार नीरज यांनी, ‘गीतिका’ मोहन अवस्थी यांनी ‘अनुगीत’ आणि खतौलीहून प्रकाशित विशेषांकात ‘तेवरी’ असे पर्यायी शब्द दिले (‘शामियाँने कांच के’ डॉ.कुँअर बेचैन पृ. ९) तरी ते शब्द रूढ न होता ‘गझल’ हाच शब्द कायम राहिला ह्या गोष्टीची नोंद घेण्यासारखी आहे. म्हणून ‘रदीफ’ला आपण मराठीत ‘रदीफ’च म्हणणे योग्य होईल. गझलेतील काफियानंतर पुनरावृत्त होत जाणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे रदीफ होय. हा रदीफ गझलेत मतल्याच्या दोन ओळीत आणि नंतर प्रत्येक शेरच्या दुस-या ओळीत पुनरावृत्त होतो. प्रत्येक गझलेत रदीफ असतोच असे नाही. रदीफ नसलेल्या गझलांना गैरमुरद्दफ गझल म्हणतात.\nचौथे कलम : प्रत्येक कविता दोन दोन ओळींची (स्वतंत्र शेर)\nव्याख्येबरहुकूम आपले अस्तित्व उत्तम कवितेने कधीही संकुचित केले नाही, तर आपल्या लवचिक अस्तित्वाच्या वारंवारतेने व्याख्येला बदलण्यास भाग पाडले आहे. गझलच्या संदर्भात याचे सगळयात चांगले उदाहरण म्हणजे गझलतंत्रातील चौथे कलम : दोन-दोन ओळींच्या स्वतंत्र कवितांची बांधणी. पूर्वीच्या काळी गझलचे सर्व शेर एकाच विषयावरचे असायचे. नंतर नंतर मूळ विषयाशी फटकून वागणा-या शेरांची संख्या गझलमध्ये वाढत गेली. अशा गझलांची संख्या एवढी वाढली की शेवटी व्याख्येला बदलावे लागले. गझलमध्ये प्रत्येक शेरचा संबंध अगोदरच्या वा नंतरच्या शेरांशी असतोच असे नाही (म्हणजेच असूही शकतो) - अशी सकारात्मक व्याख्या, नंतर मात्र प्रत्येक शेर स्वतंत्रच असला पाहिजे, त्यांचा एकमेकांशी संबंध असता कामा नये अशी संपूर्ण नकारात्मक झाली. एकाच विषयावर सर्व शेर असलेल्या गझलला मुसलसल गझल आणि विषय-वैविध्य असलेल्या गझलला गैरमुसलसल गझल असे म्हणतात. मराठी गझलने आपले तंत्र उर्दूतून जसेच्या तसे स्वीकारले असल्याने अर्थात मराठीत देखील अशा गैर मुसलसल गझलांची संख्या वाढत आहे.\nएका शेरच्या अगदी मितभाषी अवकाशात आशयाची उत्कट अभिव्यक्ती करणे हे उत्तम कवितेचेच लक्षण आहे. परंतु एखाद्या गझलेत काही किंवा सर्व शेर एकच भावना तेवढ्याच उत्कटपणे मांडणारे असतील तरी तिला आपण गझल म्हटले पाहिजे. उर्दूची संकल्पना स्वीकारून तिला मुसलसल गझल म्हणता येईल. कारण आकृतिबंधाची पृथगात्मता सिद्ध करणारे वृत्त, काफिया, रदीफ असे नियम तर तिने पाळलेलेच असतात. शिवाय अशा प्रकारच्या गझलातील सुटा शेर मागचा पुढचा संदर्भ न घेताही संपूर्ण\nअभिव्यक्ती वाटते. उदा. -\n‘कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता\nहे उन्हात आलेले चांदणे बरे नाही.’\n(एल्गार, प्र. आ. पृ.६)\n‘चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती\nओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा.’\n(एल्गार, प्र. आ. पृ. ८)\nआता गझलतंत्राच्या शेवटच्या कलमाकडे वळूया.\nपाचवे आणि शेवटचे कलम : दोन दोन ओळींच्या किमान पाच कविता (पाच शेर)\nगझलेतील शेरांच्या संख्येची किमान मर्यादा सुरेश भटांनी पाच सांगितली तर माधव जूलियनांनी कमाल मर्यादा सतरा सांगितलेली आहे. पाचपेक्षा कमी शेरांच्या स्वत:च्याच गझलांना सुरेश भटांनी अपूर्ण गझला म्हटले आहे. त्यामुळे शेरांची संख्या किती असावी, याचे उत्तर देखील कवी किती शेर उत्तम लिहू शकतो असेच आहे. कवीच्या मनातला आशय उत्कटपणे केवळ तीन शेरांतच मांडला गेला असेल तर व्याख्येच्या पूर्ततेसाठी त्याने आणखी दोन शेर लिहून त्याच गझलेत घातले तर ते दुधात पाणी घालण्यासारखेच होईल. काफिये उपलब्ध आहेत म्हणून कवीने सुचतील तेवढे शेर गझलेत लिहून आपले पांडित्यप्रदर्शन करण्यापेक्षा उत्कट जमलेले शेर संपादन करून गझलेत ठेवल्यास कलाकृती म्हणून गझल घाटदार होईल. अन्यथा तिचा बांधा सुघड न दिसता तो सुजलेला वाटेल आणि सूज म्हणजे काही अंगभूत सौंदर्य नव्हे.\nगझलेतील किमान शेरांची संख्या मात्र तीन पेक्षा कमी होता कामा नये. कारण दोन शेरांची गझल म्हणजे चार ओळींची गझल आणि चार ओळींची रुबाई सारख्याच होतील. एक मतला आणि एक शेर यातील काफिया जसा पहिल्या, दुस-या आणि चौथ्या ओळीत येतो तसाच तो रुबाईतही येतो. म्हणून गझल आणि रुबाई हे दोन वेगवेगळे आकृतिबंध सिद्ध होण्यासाठी गझलमध्ये कमीत कमी तीन शेर असले पाहिजेत. गझलच्या आकृतिबंधाची पृथकता जपणारी ती मर्यादा आहे. उदा. ‘सत्कार’ गझलमधील दोन शेर-\n‘पापण्यांनी खोल केले वार तू;\nसात माझे जन्म केले ठार तू.\nहासुनी तू प्राण माझा घेतला;\nचुंबुनी केले किती सत्कार तू \n(गुलाल आणि इतर गझला, पृ. ३७)\nरामाची सीता उपवासी आहे,\nराणी भुकेची तर दासी आहे;\nमोक्षाची चर्चा भरल्या पोटाची;\nरोटी काबा, भाकर काशी आहे\n(काही रुबाया - ‘हंस’, दिवाळी२००२ पृ. ७८)\nअरबीत गझलांची सुरुवातीला जशी ठराविकच वृत्ते होती परंतु नंतर अनेक वृत्तांमध्ये गझला लिहिल्या गेल्या. तशीच प्रारंभी रुबायांची म्हणून काही ठराविक वृत्ते होती, पण आता मात्र विविध वृत्तांत रुबाया लिहिल्या जातात.\nवृत्त, काफिया, रदीफ, स्वतंत्र शेर आणि त्यांची संख्या या गझलतंत्राच्या पाच कलमांचे विवेचन येथे संपते. गझलच्या संदर्भातल्या आणखी तीन महत्वाच्या मुद्यांची चर्चा तंत्राच्या अनुषंगाने होणे आवश्यक आहे.\n१)गझलेला शीर्षक असावे का\nसुरेश भटांनी त्यांच्या गझलांना दिली तशी शीर्षके दिली तरी आकृतिबंधावर त्या शीर्षकांचा काहीच परिणाम होत नसल्याने तंत्राच्या दृष्टीने शीर्षक हा काही महत्वाचा मुद्दा नाही. ‘रंगारंग शायरी’ ह्या प्रातिनिधिक गझल संग्रहात हिंदीत शीर्षके दिली आहेत. पण बहुतांश वेळा एक तर शीर्षके दिलेली नसतात, किंवा मतल्याची पहिली ओळ किंवा तिचा काही अंश शीर्षक म्हणून दिलेला असतो.शीर्षक दिले अथवा दिले नाही किंवा कोणतेही दिले तरी आशयाची उत्कटता त्यामुळे उणावत-दुणावत नाही. उर्दू-हिंदीत शीर्षक नसतात म्हणून मराठी गझलेला शीर्षके नसावीतच हा आग्रह व्यर्थ आहे. ‘लकीर के फकीर’ ठरविणारा आहे.\nगझलच्या शेवटच्या शेरात कवीने आपले नाव किंवा टोपण नाव घालण्याची पद्धत सुरुवातीला उर्दू-हिंदीत होती. ती आजकाल काही फारशी आढळत नाही. मराठीत खावर, इ. कवींनी आपली नावे गझलच्या शेवटच्या शेरामध्ये गुंफली आहेत. मराठीत ‘गझलचे छंदशास्त्र’ लिहिणा-या आनंदकुमार आडेंचाही या संदर्भात फार आग्रह होता. परंतु सुरेश भटांच्या एकाही गझलेत असा मक्ता आढळत नाही. मुद्रण कलेचा प्रसार होण्याअगोदर मौखिक परंपरेत तसा मक्ता किंवा शिक्का असणे गरजेचे होते पण आज त्याची काहीच आवश्यकता वाटत नाही. गझलच्या शेवटच्या शेरातील तेवढी जागा आशयसापेक्ष शब्दासाठी वापरणे अधिक चांगले ही सुरेश भटांची भूमिका ग्राह्य वाटते.\nगझलेची भाषा नाजुक साजुक असावी असाही एक नियम उर्दूत काही काळपर्यंत रूढ होता. आज उर्दू-हिंदीत तोही पाळल्या जात नाही. कारण प्रेमभावनांपासून सामाजिक भानापर्यंत प्रवास करणा-या गझलला केवळ गोंडस भाषेवर विसंबून राहता येणारे नव्हते. प्रत्येक काळात लिहिणारा कवी त्या काळात लोकांच्या तोंडी असलेल्या बोलभाषेत लिहीत असेल तर त्याची कविता वाचणा-याला आपली वाटते. उर्दू-हिंदी-इंग्रजी भाषेतले अनेक शब्द लोकभाषेने स्वाभाविकपणे स्वीकारलेले असतात. अशा दैनंदिन व्यवहाराच्या\nभाषेत कवी लिहीत असतो. तेव्हा अमुक शब्द आपल्या भाषेतला नाही म्हणून त्याला अस्पृश्य ठरविणारा भाषिक शुद्धतेचा आग्रह कवीने मानता कामा नये. मग ती कविता छंदमुक्त असो की गझल. कवितालेखनाची वापरून वापरून चोपडीगीर झालेली पुस्तकी भाषा आणि बोलणा-यांच्या जिभेवर आपले अनघडपण जपणारी कंगोरेदार बोलभाषा यांतील अंतर मिटविणे हे श्रेष्ठ कवितेचे लक्षण होय. कविता रचणे हे कौशल्य आहे; तर ती रचलेली आहे हे ओळखू येऊ न देणे ही कला आहे. तंत्राची शरणता आणि शुद्धता ही या संदर्भातच जोखली पाहिजे.\n(अमरावती येथे दि. ७-८ फेब्रुवारी २००४ला संपन्न झालेल्या तिस-या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनातील परिसंवादात वाचलेला निबंध.)\n(डॉ. श्रीकृष्ण राऊत, शंकरनगर, जठारपेठ, अकोला - ४४४००५)\n(पूर्वप्रसिद्धी ‘कविता-रती’ दिवाळी २००४)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A0_(%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80)", "date_download": "2018-04-21T22:58:43Z", "digest": "sha1:GXWRXYT7TTAHNHGJQF5UXDDRM54FBKJ3", "length": 4126, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माठ (भाजी) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख माठ नावाची पालेभाजी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, माठ (निःसंदिग्धीकरण).\nमाठ याच्याशी गल्लत करू नका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमाठ ( वनस्पतीशास्त्रीय नाव : Amaranthus palmeri ; कुळ: Amaranthaceae ; इंग्लिश: carelessweed ;) जगभरात उगवणारी एक वनस्पती आहे. याच्या देठ तसेच पानांची भाजी केली जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१४ रोजी १५:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.armati.biz/mr/luxury-hotel-concealed-shower-set-manufacturer-china-hotel-bathroom-shower-set-supplier-pvd-gold.html", "date_download": "2018-04-21T23:08:47Z", "digest": "sha1:BSTOOHA7PSQL2BGQNVDGNDWW4WWH2HMT", "length": 13401, "nlines": 179, "source_domain": "www.armati.biz", "title": "लक्झरी हॉटेल चीन दृष्टीस शॉवर संच निर्माता, चीन हॉटेल स्नानगृह शॉवर संच पुरवठादार", "raw_content": "आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript अक्षम आहे असे दिसते.\nआपण JavaScript या वेबसाइटची कार्यक्षमता वापर आपल्या ब्राउझरमध्ये सक्षम असणे आवश्यक आहे.\nArmati लक्झरी हॉटेल पिंपाला बसविलेली तोटी\nप्रणाली & शॉवर डोक्यावर वर्षाव\nप्रणाली & शॉवर डोक्यावर वर्षाव\nवक्रनलिकाबाथटब निचराशॉवर कचराइलेक्ट्रॉनिक तोटी\nआपण आपल्या हे खरेदी सूचीत टाका मध्ये कोणतेही आयटम नाहीत.\nलक्झरी हॉटेल दृष्टीस शॉवर संच निर्माता, चीन हॉटेल स्नानगृह शॉवर सेट पुरवठादार PVD सोने --Armati 546 565.080\nलक्झरी हॉटेल दृष्टीस शॉवर संच निर्माता, चीन हॉटेल स्नानगृह शॉवर सेट पुरवठादार PVD सोने --Armati 546 565.080\nदृष्टीस शॉवर हेअर ड्रायर सेट 1 / 2 \"--Armati 546 565.080\nकुंभारकामविषयक काडतूस सह एकच तरफ शॉवर समाजात मिसळणारा, यात जा अंतर्भूत ...\nगाडी जोडण्यासाठी आयटम तपासा किंवासर्व निवडा\nउच्च शेवटी हॉटेल दृष्टीस शॉवर संच कारखाना चीन --Armati 448 166.080\nहाय एंड लक्झरी चीन प्रसाधनगृह पिंपाला बसविलेली तोटी निर्माता, कारखाना - Armati 546 130.080\nहॉटेल लक्झरी शॉवर कचरा पिंजरा, शॉवर ट्रे कचरा शॉवर कचरा फिटिंग्ज चीन - Armati 254 121.000\nPVD गोल्ड upscale हॉटेल दृष्टीस शॉवर संच पुरवठादार चीन - Armati 448 645.080\nArmati 546 236.080 - उच्च शेवटी तोटी चीन, डिझायनर स्नानगृह हार्डवेअर उत्पादक\nPVD गोल्ड लक्झरी दृष्टीस शॉवर समाजात मिसळणारा निर्माता घाऊक --Armati 448 656.080\nप्रणाली & शॉवर डोक्यावर शॉवर\nलक्झरी हॉटेल दृष्टीस शॉवर संच निर्माता, चीन हॉटेल स्नानगृह शॉवर संच पुरवठादार\nArmati आहे हाय एंड स्नानगृह तोटी ब्रँडकयेथे नदीतील मासे पकडण्याची चौकटArmati तोटी मानक यादीआम्ही OEM आहेत\nGrohe / Hansgrohe / Gessi सारखे जर्मनी आणि इटालिया ब्रँड निर्माता /Zucchetti इ\nसमावेश 59 + पितळ / ऑस्ट्रेलिया झिंक धातूंचे मिश्रण, Kerox काडतूस, neoperl संयोग घडवण्यासाठी वापरलेला साधन Armati उत्तम कच्चा माल वापर\nआणि बरेच काही कनदीतील मासे पकडण्याची चौकट खालील आमचे उत्पादन आणि उत्पादन वनस्पती तपशील मला माहीत आहे.\nArmati आता लक्झरी 5 मधील तारांकित हॉटेल उत्पादन अर्पण सारखे Kempinski, Sheraton, एके दिवशी, Shangri-लाआणि बरेच काही,\nक्लिक कराचित्र आणि अधिक माहित.\nArmati नेहमी आम्ही सानुकूल आपल्या अद्वितीय निर्माण करण्यास सक्षम, हॉटेल आणि आतील डिझायनर म्हणून उत्कृष्ट भागीदार सेवा\nआपल्या हॉटेल प्रकल्प शैली तोटी बेस, तू अगदी आमच्याप्रमाणे प्रदान करू शकतातोटी नमुना, फोटो,रेखाटन किंवा अगदी उग्र कल्पना,\nआम्ही मि 10days प्रत्यक्षात तोटी मध्ये आपल्या प्रेरणा करू शकता, अधिक जाणून घेण्यासाठी प्रतिमा खालील क्लिक करा.\nचौकशी आपले स्वागत आहे sales@armati.bizआणि चीन मध्ये आमच्या शोरुम / वनस्पती भेट द्या.\nआपले स्वत: चे पुनरावलोकन लिहा\nआपण पुनरावलोकन केले आहे: लक्झरी हॉटेल दृष्टीस शॉवर संच निर्माता, चीन हॉटेल स्नानगृह शॉवर सेट पुरवठादार PVD सोने --Armati 546 565.080\nकसे आपण हे उत्पादन रेट का\nटॅग वेगळे करण्यासाठी स्थाने वापरा. एकच कोट ( ') वाक्ये वापरा.\nसर्वोत्तम गुणवत्ता दृष्टीस शॉवर संच निर्माता चीन / उच्च शेवटी शॉवर समाजात मिसळणारा कंपनी - Armati 448 165.080\nArmati 546 236.080 - उच्च शेवटी तोटी चीन, डिझायनर स्नानगृह हार्डवेअर उत्पादक\nPVD गोल्ड लक्झरी दृष्टीस शॉवर समाजात मिसळणारा निर्माता घाऊक --Armati 448 656.080\nउच्च शेवटी हॉटेल दृष्टीस शॉवर संच कारखाना चीन --Armati 448 166.080\nArmati 546 150.080 - चीन, हॉटेल बाथ शॉवर हेअर ड्रायर मिक्सर पुरवठादार लक्झरी स्नानगृह शॉवर कारखाना\nPVD गोल्ड upscale हॉटेल दृष्टीस शॉवर संच पुरवठादार चीन - Armati 448 645.080\nArmati स्नानगृह हार्डवेअर, आशिया-पॅसिफिक विभागातील उच्च दर्जाचा स्वच्छताविषयक सावधान प्रमुख निर्माता. (Heshan) .आम्ही देखील एक जर्मन निर्मिती उत्पादन प्रकल्प विकत घेतले आम्ही दक्षिण चीन Jiangmen शहरात स्नानगृह तोटी हार्डवेअर उत्पादन वनस्पती आहे.\nसानुकूल पिंपाला बसविलेली तोटी\nशोरुम: शीर्ष लिव्हिंग, 3069 दक्षिण Caitian रोड, Futian जिल्हा, शेंझेन सिटी, चीन. + 86-755-33572875\nकॉपीराइट © 2004-2016 Armati बाथ हार्डवेअर सर्व हक्क राखीव\nलक्झरी हॉटेल दृष्टीस शॉवर संच निर्माता, चीन हॉटेल स्नानगृह शॉवर सेट पुरवठादार PVD सोने --Armati 546 565.080\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aviobilet.com/mr/world/Europe/AT", "date_download": "2018-04-21T23:50:16Z", "digest": "sha1:CGNFFOBBRNHVC5JQ6EDTR4Q76LRWCBFL", "length": 5617, "nlines": 221, "source_domain": "aviobilet.com", "title": "पर्यंत कमी दरातील उड्डाणे ऑस्ट्रिया - ऑस्ट्रिया उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग - aviobilet.com", "raw_content": "\nQuestionsमेलिंग यादी साठी साइन अप करा\nउड्डाणे कार भाड्याने हॉटेल्स\nहाँटेलमध्ये ATRent a Car मध्ये ATपहा मध्ये ATजाण्यासाठी मध्ये ATBar & Restaurant मध्ये ATक्रीडा मध्ये AT\n1 प्रौढ इकॉनॉमी क्लास तिकीट दर\nव्हिएन्ना (VIE) → वारणा (VAR)\nव्हिएन्ना (VIE) → सोफीया (SOF)\nव्हिएन्ना (VIE) → बॉर्गस (BOJ)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nवारणा (VAR) → व्हिएन्ना (VIE)\nजिनिव्हा (GVA) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nगंतव्य: जागतिक » युरोप » Austria\nमेलिंग यादी साठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2015. Elitaire लिमिटेड - सर्व हक्क राखीव\nआमच्या मोफत वृत्तपत्र मिळवा\nआपण सर्वोत्तम ऑफर प्राप्त होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-116051900005_1.html", "date_download": "2018-04-21T23:11:00Z", "digest": "sha1:TAV2PALVMNRTKLTOA3NQCIFGWQEEVHSS", "length": 10227, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाळाची बॅग तयार करताना घेण्यात येणारी काळजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळाची बॅग तयार करताना घेण्यात येणारी काळजी\nबाळाची बॅग अलीकडे नोकरी करणार्‍या महिलांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसते. कामावर जाण्यापूर्वी आपल्या मुलाला वा मुलीला बेबी केअर सेंटर किंवा पाळणाघरात सोडणे अथवा शाळेत सोडणे हे मनाला काहीसे त्रासदायक वाटत असेल तरी ते काम करावेच लागते. कामावर जाण्यापूर्वी मुलांना लागणार्‍या आत्यावश्यक वस्तू त्यांच्या बॅगेत भरून ती तयार करणे हे महत्त्वाचे काम असते. आपल्या बाळाच्या बॅगेत त्याला दिवसभर आवश्यक असतील अशा सार्‍या गरजेच्या वस्तू ठेवाव्यात. त्यासाठी काही उपाय आणि टिप्स जाणून घेणे आपल्या छोट्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.\nडायपर : बाळ लहान असेल तर अधिक काळजी घ्यावी लागते. अशा वेळी सर्वांत महत्त्वाची आणि गरजेची वस्तू म्हणजे डायपर. बेबी केअर सेंटरमध्ये आपल्या बाळाला डायपर लावले जाणार नाही असे नाही; पण आपण स्वतःच लक्षात ठेवून एक पॅकेट डायपरचे बॅगमध्ये जरूर ठेवावे.\n•आहार : अनेक बेबी सेंटरमध्ये बाळाच्या खाण्याची व्यवस्था असते. मात्र, त्याबाबत चुकूनही आनंद व्यक्त करू नये किंवा आपले एक काम वाचले याचे समाधान मानू नये. कारण आपल्या बाळाला कोणत्या प्रकारचा आहार हवा असतो हे केवळ आपल्यालाच माहिती असते. त्याला कोणता आहार आवडतो आणि त्यात कोणती पोषक तत्त्वे असली पाहिजेत. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याची बॅग पॅक करावी.\n•कपडे : लहान मुले फार कमी वेळात कपडे खराब करतात. म्हणूनच त्यांच्यासाठी कपड्यांचे दोन जास्तीचे जोड बॅगमध्ये जरूर ठेवावेत. तसेच ॠतुमानानुसार आणि सेंटरमधील वातावरणानुसार सोबत कपडे द्यावेत. म्हणजेच सेंटरमध्ये एसी असेल अथवा हिवाळ्याचे दिवस असतील तर त्यानुसार बॅगेमध्ये कपड्यांची व्यवस्था करावी. ॠतू आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेणे खूप गरजेचे असते. खाताना अथवा पिताना लहान मुले हमखास कपडे खराब करतात. सर्वच कपडे प्रत्येक वेळी धुण्याऐवजी आपल्या बाळाच्या बॅगमध्ये बेबी बिब किंवा अ‍ॅप्रन ठेवावेत.\nऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'\nवर्किंग वूमन्ससाठी डायट चार्ट\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/page/2/", "date_download": "2018-04-21T23:08:11Z", "digest": "sha1:HIAPVA547ABBSUB57F2TNP2HWQJBHJE4", "length": 12582, "nlines": 241, "source_domain": "chaupher.com", "title": "संपादकीय | Chaupher News | Page 2", "raw_content": "\nकुंडलीवाले अजित पवार Vs नदीपल्याडचे भाऊ भोसरीवाले दादा\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडची सत्ता कायम ठेवण्यासाठी यंदा बराच काथ्याकूट करावा लागणार, असे दिसते. अजितदादांना नदीपल्याडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीवाले आमदार...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुचर्चित निवडणुकांचे खरे चित्र स्पष्ट व्हायला आणि त्याचवेळी दिवाळीसारखा मोठा सण यायला, एकच टायमिंग साधले आहे. निवडणूक आणि दिवाळी हा योगायोग मतदार राजाच्या...\nचार टप्प्यात होणार राज्यातील २१२ नगरपालिका आणि नगरपरिषेदेची निवडणूक\n212 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 14, 18 डिसेंबर व 8 जानेवारीला मतदान 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांसाठीदेखील मतदान राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण...\nज्यांची पक्षात घुसमट होत असेल, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावे, अशी तंबी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्वकीयांना उद्देशून दिली होती. आता, जे पक्ष...\nएक मराठा, लाखो मराठे एक मराठा, लाख मराठा, असा जयघोष करत मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू आहेत, त्या झंझावाताचा प्रत्यक्ष अनुभव रविवारी...\nलक्ष्य 2017 चे काऊंटडाऊन सुरु\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सत्ता आणायची आहे. सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला हॅट्रीक करायची आहे. शहरात दोन खासदार व एक आमदार असलेल्या शिवसेनेलाही सत्तेला गवसणी...\nहंडीनंतर जखमी गोविंदांचं काय होतं\nदहीहंडी फोडताना सहाव्या थरावरून पडलेला, त्यावेळी २१ वर्षांचा तरुण असलेला नागेश आज गेली सात वर्षे अंथरुणात लोळागोळा पडून आहे. मानेखाली शरीरात संवेदनाच नाहीत. आईवडील...\nउद्योगांप्रतीचे नेहरुंचे औदासीन्य व मोदींंचा उत्साह\nभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर वॉल्टर क्रॉकर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात नेहरुंच्या १९४९ सालच्या पहिल्या अमेरिका भेटीचे वर्णन आले आहे. त्यात ते...\nविमान कंपनीच्या सावळ्या गोंधळाचा बॅडमिंटनपटूंना फटका\nनवी दिल्ली : इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्री. गोल्डमध्ये सहभागी होण्यास चाललेल्या एच एस प्रणयसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियन विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे नाहक त्रासाला...\nमीरारोडच्या सृष्टीमध्ये कागदी लगद्याची गणेशमुर्ती\nमीरारोड येथील न्यू म्हाडा गृहसंकुल ४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवात साक्षरता, स्वच्छता, पर्यावरण आणि मुलींचे रक्षण या चार मुद्द्यावर जनजागृती करत आहे. यासाठी चलचित्र...\nगांधी परिवारातील कोणीही २०१९ ला रायबरेलीतून निवडून येणार नाही\nचौफेर न्यूज – काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिनेश प्रताप सिंह यांनी २०१९ च्या निवडणुकांमध्ये रायबरेलीतून ना सोनिया गांधी निवडून येतील ना प्रियंका गांधी अशी टीका...\nबांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nचौफेर न्यूज - पिंपरी चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. मात्र अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/?filter_by=popular7", "date_download": "2018-04-21T22:57:39Z", "digest": "sha1:BX2C3ZBYXM2Y53W7WV5Y3FYK7YRG2YQJ", "length": 6175, "nlines": 201, "source_domain": "chaupher.com", "title": "आरोग्य | Chaupher News", "raw_content": "\nबांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nचौफेर न्यूज - पिंपरी चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. मात्र अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू...\nअफवा पसरवणाऱ्यांना दणका देणार व्हॉट्सअॅपचे हे फिचर\nचौफेर न्यूज - अफवा पसरवल्यामुळे होणारे नुकसान केवढे घातक ठरू शकते याचे उदाहरण नुकत्याच झालेल्या भारत बंद दरम्यान दिसून आले. पण आता व्हॉट्सअॅपचे अशा...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/education", "date_download": "2018-04-21T23:15:39Z", "digest": "sha1:YA5AGVQSQJREOJ2F7SWRVSGHJOXVFODI", "length": 7511, "nlines": 100, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi Entertainment News: Marathi Cinema, Marathi Celebrities, Latest Marathi Movies, Latest Cinema News in Marathi, Bollywood News in Marathi, बॉलीवूड, मराठी लेख | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n1 एप्रिल पासून सामन्यांच्या खिशाला बसणार आणखी चाट\n1 एप्रिल 2018 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे बजेटमध्ये प्रस्तावित नवे टॅक्स 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता सामन्यांच्या खिशाला आणखी चाट...\nप्रश्नपत्रिका फुटणं हे सरकारचं अपयश - राज ठाकरे\nसीबीएसई पेपर लीक प्रकरणात आता राज ठाकरेंनीही उडी घेतलीय. प्रश्नपत्रिका फुटणं हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ही सरकारची चूक आहे मात्र...\n4 तासांनी रेल रोको आंदोलन मागे..\nसकाळी 7 वाजल्यापासून सुरु असलेलं रेल्वे प्रशिक्षणार्थीचं आंदोलन अखेर 4 तासांनी मागे घेण्यात आलं. अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत...\nशिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यात शिक्षक...\nशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवल्याचा निषेध करत थेट शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्यात घुसून शिक्षक परिषदेने काळी गुढी उभारली. मुंबईतील 27 हजार शिक्षक व...\nउद्यापासून दहावीची परीक्षा.. राज्यातील १७ ते १८...\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजेच १ मार्चपासून सुरू होणार आहे. येत्या २४ मार्चपर्यंत ही परीक्षा...\nयंदा बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता\nयंदा बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. बारावीचे आतापर्यंत चार पेपर झालेत. पण बारावीच्या विद्यार्थ्यांनी लिहलेली एकही उत्तरपत्रिका लिहण्यात आलेली नाही. कनिष्ठ...\nमुरबाडच्या आजीबाईंच्या शाळेची दखल लिम्का बुकमध्ये\nमुरबाडमधल्या फांगणे गावातल्या आजीबाईंच्या शाळेची दखल लिम्का बुकनेही घेतलीय. या शाळेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय. इथल्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेचे शिक्षक...\nकमल हसन आता राजकारणाच्या मैदानात\nतमिळ आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते, पटकथालेखक आणि दिग्दर्शक राहिलेले कमल हसन आता राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. आज ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असून, त्यांच्या या...\nवर्गात मोठा आवाज झाला म्हणून 79 विद्यार्थ्यांना...\nशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करताना वर्गात मोठा आवाज झाला. म्हणून संतापलेल्या गौतम प्राथमिक-माध्यमिक शाळेच्या विश्वस्तच्या पत्नीने विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/Category/teaching-of-saint", "date_download": "2018-04-21T23:01:20Z", "digest": "sha1:E254JKWNC6LVHCEECJJ26P2WJI4RMDJN", "length": 25202, "nlines": 362, "source_domain": "www.sanatan.org", "title": "संतांची शिकवण Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > Quotes > संतांची शिकवण\nसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुढीपाडव्यानिमित्त संदेश\n‘गुढीपाडवा म्हणजे युगादि तिथी साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या या दिवशी नवीन कार्यांचा शुभारंभ केला जातो. सध्या भारतात निधर्मी राज्यव्यवस्थेमुळे सर्वत्र धर्मग्लानी आल्याचे आपण अनुभवत आहोत. सनातन धर्मासह धर्मसंस्कृती, वैदिक कालगणना, संस्कृत, गाय, गंगा, मंदिरे आदी हिंदु धर्माचे मानबिंदू संकटात आहेत. अशा परिस्थितीत संस्कृतीप्रेमींकडून ‘३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे, तर गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा’, असे … Read more\nभ्रष्टाचारी कर्मचा-यांच्या कुटुंबियांनो, भ्रष्टाचा-यांना उघड करण्याची साधना करा \n‘नोकरी किंवा धंदा करणार्‍या भ्रष्टाचार्‍याची मासिकप्राप्ती त्याच्या कुटुंबियांना ज्ञात असते. एखादा मासिकप्राप्तीपेक्षा अधिक पैसे घरी आणायला लागला किंवा खर्च करू लागला, तर त्याचा निष्कर्ष एकच असतो आणि तो म्हणजे ‘ती व्यक्ती भ्रष्टाचार करून पैसे मिळवत आहे. तिच्या पापाच्या पैशांचा उपभोग घेणे, हे पाप आहे, तर तिचा गुन्हा उघडकीस आणणे, हे पुण्य आहे आणि समष्टी साधनाही … Read more\nभ्रष्टाचा-यांच्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी कुटुंबियांना आवाहन \n‘व्यक्तीचे नोकरीच्या ठिकाणचे वेतन राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी गृहिणी, त्यांची युवक मुले आणि नातेवाईक यांना ज्ञात असते. अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम ते घरी आणत असले, तर ते ‘भ्रष्टाचाराने पैसे मिळवत आहेत’, हे लक्षात घ्या. हा राष्ट्राच्या संदर्भात अक्षम्य गुन्हा आहे गुन्ह्याचे मूक साक्षीदार बनून तुम्ही गुन्ह्यात सहभागी होऊ नका, तसेच भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे पापाचे पैसे असतात. … Read more\nहिंदु धर्माची किंमत नसलेले भारतातील हिंदू \n‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात. त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू आणि साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माची किंमत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)\nअनुभवातून शहाणे न होणा-या भारतातील हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, यात काय आश्चर्य \n‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. एका निवडणुकीत एखाद्या पक्षाला हिंदूंनी मत दिल्यामुळे तो निवडून आला, तरी देशाची स्थिती सुधारली नाही. हे लक्षात आल्यावर पुढच्या निवडणुकीत दुसर्‍या पक्षाला हिंदू मोठ्या आशेने निवडून आणतात. पुन्हा त्यांना आधीचाच अनुभव येतो. त्यामुळे ते पुढच्या निवडणुकीत पुन्हा पहिल्या पक्षाला मोठ्या आशेने निवडून आणतात. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७० वर्षांत असे अनेकदा होऊनही … Read more\nस्वेच्छा लवकर नष्ट करण्याच्या संदर्भात आश्रमात रहाण्याचे महत्त्व\n‘दिवसभर साधकाच्या हातून ज्या कृती होतात, त्या स्वेच्छेने होत असतात. स्वेच्छा नष्ट करण्यासाठी आश्रमात रहाणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. आश्रमात राहिल्यावर प्रत्येक गोष्ट कोणीतरी सांगितल्याप्रमाणे करावी लागते. त्यामुळे स्वेच्छा लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.२.२०१७)\nअहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत\n‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे ’ आहे ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१६)\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते,…\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण, असे करणार्‍यांनाच माणूस म्हणता येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.११.२०१६)\nहिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील…\nहिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील अध्यात्म मानसिक स्तरावरचे आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.३.२०१७)\nकधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि…\nकधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि त्यासाठी हिंदूंच्या एकजुटीची अतिशय आवश्यकता असतांना, जातीनुसार आरक्षण देणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही राज्यकर्ते अन् राजकारणी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०१६)\nराष्ट्र आणि धर्म (199)\nसंतांची शिकवण – Authors\nप.पू. डॉ. जयंत आठवले (272)\n(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले (64)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले (51)\nप.पू. परशराम माधव पांडे महाराज (40)\nपू. डॉ. वसंत बाळाजी आठवले (36)\nगुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (28)\nप.पू. भक्तराज महाराज (14)\nपू. श्री. संदीप आळशी (5)\nपू. डॉ. चारुदत्त पिंगळे (3)\n– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (2)\n(पू.) श्री. संदीप आळशी (2)\nयोगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (1)\nपू. संदीप आळशी (1)\nसंत भक्तराज महाराज (1)\nपंडित श्री. विशाल शर्मा (1)\n– स्वामी विवेकानंद (1)\n– कै. सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) (1)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/03/blog-post_98.html", "date_download": "2018-04-21T23:18:22Z", "digest": "sha1:PIJEVZ52AURFF4KT3L6D5SO2FUQ6W75E", "length": 25953, "nlines": 190, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: अब मंदिर कौन बनायेंगे?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nअब मंदिर कौन बनायेंगे\nकाही अतिशहाणे इतके मुर्ख असतात, की त्यांना मारण्यासाठी मोठे कारस्थानही करण्याची गरज नसते. त्यांना सहजगत्या मारता येते आणि मरून गेले तरी आपण मेलोत, याचा त्यांना थांगपत्ता लागत नाही. खास करून पुरोगामी शहाण्यांची अशी अवस्था असते. तसे नसते तर गेल्या दशकात नरेंद्र मोदी इथे मोठे यश सातत्याने मिळवू शकले नसते, की त्यांना आज आपले डावपेच इतक्या सहजतेने खेळता आले नसते. उत्तरप्रदेशात मोदी मोठे बहूमत मिळवण्यासाठी संघर्ष व आटापीटा करीत असताना, तमाम पुरोगामी शहाण्यांना मोदींची नाव गोमतीमध्ये बुडत असल्याचे साक्षात्कार घडत होते. पण त्यांचा भ्रम दूर करण्यापेक्षा मोदी आपले हेतू साधण्यासाठी शक्ती खर्ची घालत होते. मोदींना उत्तरप्रदेशात बहूमत मिळवून पक्षाचा फ़क्त मुख्यमंत्री आणायचा नव्हता. तर अधिकाधिक आमदार निवडून आणून त्याच बळावर राज्यसभेत अधिक जागा संपादन करायच्या होत्या. अधिक आमदार आल्यास पुढला राष्ट्रपती आपल्या इच्छेनुसार निवडता येऊ शकेल, याकडे मोदींचे लक्ष लागलेले होते. पण एकाही पुरोगामी शहाण्याला त्या दिशेने विचारही करण्याची गरज वाटली नाही. अशा लोकांना आज मोदी काय करत आहेत व त्यातून काय साधत आहेत, त्याचा तरी थांगपत्ता कशाला लागू शकतो ज्यांचा मोदी चुकतो, यावर शंभर टक्के विश्वास आहे, त्यांनी मोदी कुठे बरोबर ठरतो, हे समजून घेणे कदापि शक्य नाही. सहाजिकच मोदींनी आपल्याला हवे तसे डाव खेळावेत आणि त्यात प्यादी म्हणून आपल्या विरोधकांना निर्धास्तपणे वापरून घ्यावे, हा आता भारतीय राजकारणातला नियम झालेला आहे. त्यामुळेच उत्तरप्रदेशचा नवा मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची निवड कशासाठी झाली असेल, याचा वेगळ्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. पण ते काम पुरोगाम्यांना अजिबात शक्य नाही.\nगेल्या दोन दशकात भाजपाने अयोध्येतील मंदिराचा विषय सोडून दिलेला आहे. तोंडाला लावण्यासाठी चमचाभर लोणचे ताटात वाढावे, तसा हा विषय भाजपाच्या जाहिरनाम्यात येत असतो. बाकी भाजपा त्यावर बोलतही नाही. पण अयोध्येतील मंदिराचा विषय दोनच गटांनी कायम जिवंत व ज्वलंत ठेवला आहे. त्यातला पहिला गट आहे पुरोगामी पत्रकार व विचारवंत, राजकारण्यांचा तेच लोक अगत्याने त्या गोष्टीवर सातत्याने बोलत असतात आणि भाजपालाही बोलायला भाग पाडत असतात. दुसरा गट आहे विश्व हिंदू परिषदेचा तेच लोक अगत्याने त्या गोष्टीवर सातत्याने बोलत असतात आणि भाजपालाही बोलायला भाग पाडत असतात. दुसरा गट आहे विश्व हिंदू परिषदेचा तेही अधूनमधून संधी मिळाली, मग रामजन्मभूमीचा विषय बोलत असतात. अर्थात हिंदू परिषदेचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच ते बोलत असतात. पण पुरोगाम्यांना तो विषय भाजपाला डिवचण्यासाठी हवा असतो. सहाजिकच मंदिराचे काय तेही अधूनमधून संधी मिळाली, मग रामजन्मभूमीचा विषय बोलत असतात. अर्थात हिंदू परिषदेचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच ते बोलत असतात. पण पुरोगाम्यांना तो विषय भाजपाला डिवचण्यासाठी हवा असतो. सहाजिकच मंदिराचे काय असे विचारून मग भाजपावर हिंदूत्व आणण्याचा आरोप सुरू करता येतो. अशा आरोपाने आजकाल मुस्लिमही विचलीत होत नाहीत. कारण कोर्टाचा निकाल आल्याशिवाय तिथे काहीही होणार नाही, हे सामान्य मुस्लिमालाही कळलेले आहे. पण तसा विषय काढला, मग तावातावाने हिंदू परिषदवाले बोलू लागतात आणि पुरोगाम्यांना चघळायला विषय मिळतो. अशाच विहिंपप्रणित भाजपावाल्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचा समावेश होतो. अशा माणसालाच आता मोदींनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसवले असेल, तर त्यामागचा हेतू काय असू शकतो असे विचारून मग भाजपावर हिंदूत्व आणण्याचा आरोप सुरू करता येतो. अशा आरोपाने आजकाल मुस्लिमही विचलीत होत नाहीत. कारण कोर्टाचा निकाल आल्याशिवाय तिथे काहीही होणार नाही, हे सामान्य मुस्लिमालाही कळलेले आहे. पण तसा विषय काढला, मग तावातावाने हिंदू परिषदवाले बोलू लागतात आणि पुरोगाम्यांना चघळायला विषय मिळतो. अशाच विहिंपप्रणित भाजपावाल्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचा समावेश होतो. अशा माणसालाच आता मोदींनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसवले असेल, तर त्यामागचा हेतू काय असू शकतो मोदींनाही मंदिराचा विषय हवा आहे आणि विकासाची नुसती हुल दिलेली होती काय मोदींनाही मंदिराचा विषय हवा आहे आणि विकासाची नुसती हुल दिलेली होती काय तसे असेल तर उत्तरप्रदेशात धमाल होईल आणि २०१९ मध्ये लोकसभा जिंकण्यातच अडथळे येतील. हा धोका मोदींना कळलेला नसेल काय तसे असेल तर उत्तरप्रदेशात धमाल होईल आणि २०१९ मध्ये लोकसभा जिंकण्यातच अडथळे येतील. हा धोका मोदींना कळलेला नसेल काय असेल तर त्यांनी मंदिराचे कडवे समर्थक योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावर बसवून काय साधले असेल तर त्यांनी मंदिराचे कडवे समर्थक योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावर बसवून काय साधले धोका तर पत्करलेला नाही ना धोका तर पत्करलेला नाही ना की त्यामागे भलताच डाव मोदी खेळले आहेत\n‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा घेऊन मागली तीन वर्षे मोदी राजकारण खेळत आहेत आणि त्यांना हिंदूत्ववादी ठरवण्याचा आटापीटा पुरोगाम्यांनी केला आहे. तर आपल्या कामातून मोदींनी कुठलाही पक्षपात होणार नाही, याची काळजी घेत पुरोगाम्यांना कुठलीही आरोपाची संधी दिलेली नाही. त्यातून मुस्लिमांच्या मनातले भय संपवण्यात मोदी यशस्वी ठरत आहेत. पण त्याचवेळी भाजपातील कडव्या हिंदू गटांना उत्साहित व उत्तेजित राखण्यासाठी मोदी अधूनमधून कबरस्तान-स्मशान असे विषय बोलून घेतात. कधी लव्हजिहाद आदी विषयावर संसदेत साग्रसंगीत चर्चा व्हायला देऊन, त्यात योगी आदित्यनाथ यांना पुढाकार देत विश्व हिंदू परिषदेची हौस भागवू देतात. स्वत:ला त्यांनी कटाक्षाने हिंदूत्वापासून दूर राखले आहे. मात्र दुसरीकडे अशा दोन्ही गटांना खेळवतानाच त्यातून मुस्लिम समुदायाला बाहेर काढण्याचाही डाव त्यांनी खेळला आहे. एकाही मुस्लिमाल उमेदवारी दिली नसताना त्यांनी मुस्लिमांची चांगली मते व प्रचंड बहूमत मिळवलेले आहे. सहाजिकच आता अन्य पक्षांपेक्षा भाजपाच मुस्लिमही निवडून आणू शकतो, असे सिद्ध केले. त्यामुळे चतुर उत्साही मुस्लिमांना भाजपात येण्यास भाग पडावे, अशी स्थिती निर्माण केली आहे. पण तेव्हाच योगी आदित्यनाथ या कडव्या हिंदूलाच सत्तेत बसवून, त्याच्यासह विहिंपच्या गळ्यात कायदा व्यवस्था राखण्याचे लोढणे अडकवले आहे. भडक बोलणे सोपे असते आणि प्रत्यक्ष कारभार ही जबाबदारी असते. सतत मंदिराच्या उभारणीवर बोलणार्‍या योगींच्या हाती आता सत्ता सोपवलेली आहे. त्यांनी मंदिराचा विषय हाताळायचा आहे. म्हणजे त्यावर सतत आक्रमक बोलणार्‍या विहींपच्या तोंडात योगी नावा़चा बोळा मोदींनी कोंबला आहे.\nकोर्टात निकाल लागल्याशिवाय अयोध्येत मंदिर बांधले जाऊ शकत नाही. सहाजिकच मुख्यमंत्री होऊन तीच भाषा योगींना बोलावी लागणार आहे आणि तेच हिंदूत्वाचा चेहरा असल्याने त्यांनाच त्या विषयात संयमाची भाषा बोलावी लागणार आहे. कसरत योगींना करावी लागणार आहे आणि बदल्यात साधू-महंत व विहींपलाही मोदींना सवाल करायला जागा शिल्लक उरलेली नाही. पण दुसरीकडे पुरोगाम्यांना हिंदूत्वाच्या भयाचे हाडुक चघळायलाही मोदींनी अलगद सोपवले आहे. पुरोगामी वाचळतेने मग मुस्लिमांमध्ये अधिक भय माजवले जाऊ शकेल आणि तितकेच निराश झालेले मुस्लिम अधिकाधिक भाजपाच्या जवळ येत जातील. म्हणून तर योगींची निवड करून होताच मोदी अन्य कामात गर्क झालेले आहेत. तर निदान पुढले दोनतीन आठवडे पुरोगामी वा तत्सम वाचाळ लोक मंदिर, हिंदूत्व किंवा योगी या विषयात घुटमळत रहाणार आहेत. जितका हा विषय चघळला जाईल, तितके हिंदूंचे धृवीकरण होत राहिल आणि तेव्हाच मुस्लिमातील समंजस लोकांचा ओढा मोदींकडे वाढत जाईल. एकाच खेळीत मोदींनी संघ परिवारातील कडव्यांना शह दिला आहे आणि पुरोगाम्यांना खेळायला साधन पुरवले आहे. अर्थात सत्तेत बसलेल्या योगींना संयम दाखवणे भाग आहे आणि ते काम पुरोगामी वेसण बनून पार पाडतील. मात्र त्याच कारणाने पुरोगामी म्हणजे निव्वळ मुस्लिम लांगुलचालन, ही गोष्ट अधिक ठळकपणे समोर यायला त्यामुळेच हातभार लागत जाणार आहे. उत्तरप्रदेशच्या पलिकडे बिहार, बंगाल केरळसारख्या राज्यातल्या हिंदूंना पुरोगाम्यांकडून भाजपाकडे येण्याची स्थिती त्यातून वाढत जाणार आहे. हे पुरोगाम्यांच्या लक्षात यायला २०१९ किंवा २०२४ साल उजाडणार आहे. कदाचित तोवर संयम शिकलेले योगी आदित्यनाथ पुढले पंतप्रधान म्हणून उभारण्यात पुरोगाम्यांनी महत्वपुर्ण कामगिरी बजावलेली असेल.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nना लडुंगा, ना लडने दुंगा\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nप्रशांत किशोर कुठे आहे\nअब मंदिर कौन बनायेंगे\nउत्तरप्रदेश नंतरचा राजकीय सारीपाट\nयुपीचा मुख्यमंत्री छोटा दत्तकपुत्र \nसहन होत नाही, सांगता येत नाही\nवारू उधळता कामा नयेत\nबळी तोच कान पिळी\nपवारांची खेळी काय असेल\nमहाराष्ट्राचा मोदी काय करील\nसत्तर वर्षात किती बदल झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/tanaji-n-salve", "date_download": "2018-04-21T22:55:31Z", "digest": "sha1:FDG35FXAYB4GBI5Y5IT4NWWBRX7UNGZU", "length": 16379, "nlines": 398, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक तानाजी एन. साळवे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nप्रोफ. डॉ. तानाजी एन. साळवे\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ. डॉ. तानाजी एन. साळवे ची सर्व पुस्तके\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रा. डॉ. बी. आर. सांगळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nबँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा VII\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डॉ. एम. यु. मुलानी ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डी. आर. पाताडे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डी. आर. पाताडे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nभारतीय बँक व्यवसाय प्रणाली\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डॉ. जालिंदर बी. मुर्तडक ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डॉ. एम. यु. मुलानी ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डॉ. तानाजी एन. साळवे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nबँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा II\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डॉ. एम. यु. मुलानी ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/rajkot/", "date_download": "2018-04-21T23:07:12Z", "digest": "sha1:LFFWPU6PIJC5EBWELYVGTWYZFWCRHBKR", "length": 6563, "nlines": 202, "source_domain": "chaupher.com", "title": "Rajkot | Chaupher News", "raw_content": "\nराजकोटच्या पतंग बाजारात ‘मोदी’ना सर्वाधिक पसंती\nचौफेर न्यूज- सध्या ग्राहकांच्या गर्दीने राजकोटचा पतंग बाजार फुलून गेला असून बाजार आकर्षक रंगसंगतीचे तसेच नानाविध आकाराच्या पतंगांनी सजला आहे. पण यंदा या बाजारात...\nविजय रुपाणींनी गड राखला\nचौफेर न्यूज - गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत राजकोट पश्चिमेतून भाजपचे विजय रुपाणी भरघोस मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरु यांचा सुमारे २० हजार मतांनी...\nसत्तेवर येताच शेतक-यांचे १० दिवसांत कर्ज माफ – राहुल गांधी\nचौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ उद्योजकांचे सुमारे १ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. पण आम्ही गुजरातमध्ये सत्तेत आलो तर १० दिवसांत...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nभाजप कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश\n62 कॅटोन्मेंटमधील पहिली सीएनजी दाहिनी खडकीत\nशेअर्समध्ये ज्यादा नफा मिळवून देण्याचे अमिष; तरूणाची दोन लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/jammu-kashmir/", "date_download": "2018-04-21T22:59:51Z", "digest": "sha1:XKQFPTRZ6EG5JDLOESZ7HTPOMIWYSQVL", "length": 8079, "nlines": 212, "source_domain": "chaupher.com", "title": "Jammu kashmir | Chaupher News", "raw_content": "\nकठुआ प्रकरणातील पीडितेच्या महिला वकिलालाही बलात्काराच्या धमक्या\nचौफेर न्यूज - आज न्यायालयात कठुआ येथे आठ वर्षीय असिफावर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी पहिली सुनावणी होणार असून त्याचदरम्यान असिफाचे वकिलपत्र घेतलेल्या दीपिका सिंह...\nनिवडणुका लढविल्यास डोळ्यांत अ‍ॅसिड फेकू\nचौफेर न्यूज - काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या असून या निवडणुकी विरोधात अतिरेक्यांनी फतवा काढला आहे. काश्मीरमध्ये सक्रीय असलेली दहशतवादी संघटना हिज्बुल...\nभाजप नेते गोहर अहमद यांची दहशतवाद्यांकडून हत्या\nचौफेर न्यूज - जम्मू काश्मीरमधील शोपिया येथील भाजयुमोचे नेते गोहर अहमद यांची घरातून अपहरण करून हत्या करण्यात आली. ही घटना गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास...\nराज्य सरकारने थकवले १ लाख शेतकऱ्यांचे ७०० कोटी रुपये\nचौफेर न्यूज – सरकारला शेतकऱ्यांनी हमीभावाने विकलेल्या तुरीचे ७०० कोटी रुपये अद्यापही मिळालेले नसून राज्य सरकारला राज्यातील जवळपास १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी हमीभावाने...\nअल्पवयीन चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंड\nचौफेर न्यूज - देशभरात अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉस्को कायद्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nभाजप कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश\n62 कॅटोन्मेंटमधील पहिली सीएनजी दाहिनी खडकीत\nशेअर्समध्ये ज्यादा नफा मिळवून देण्याचे अमिष; तरूणाची दोन लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/06/blog-post_20.html", "date_download": "2018-04-21T23:12:06Z", "digest": "sha1:EMD2A7TACPRG7N6QOTUZXQHDGKHY2GYL", "length": 26334, "nlines": 178, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: ममता समोरचे आव्हान", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपेटलेला दार्जिलिंग मुख्यमंत्री ममता बानर्जी यांच्या समोरचे भविष्यातले मोठे आव्हान आहे. कारण आज त्यांनाच सत्तेपर्यंत घेऊन येणारा त्यांचाच पुर्वेतिहास आठवत नसावा. गुरखा समाजाच्या वेगळ्या राज्याची मागणी नवी नाही. ती खुप जुनी आहे आणि त्या आगीला शांत ठेवण्यात यश मिळाले, म्हणूनच डाव्या आघाडीला आणि त्यांचा दुरदृष्टी नेता ज्योती बसूंना यश मिळालेले होते. देशात सर्वाधिक काळ सलग सत्ता उपभोगणारे मुख्यमंत्री, म्हणून ज्योती बसू यांची भारतीय इतिहासात नोंद झाली आहे. पण त्यांच्या नंतर कोणालाच बंगालला तितके राजकीय स्थैर्य देणे शक्य झालेले नाही. त्यांच्याच छायेत राजकारणाचे धडे गिरवणार्‍या बुद्धदेव भट्टाचार्य यांना, आपल्या मार्क्सवादी पक्षाच्या नेत्यांना हाताळता आले नाही. तिथूनच त्या पक्षाची आपल्या बालेकिल्ल्यात घसरगुंडी सुरू झाली होती. बसूंनी फ़ार उत्तम कारभार केला असा दावा कोणी करू शकत नाही. पण सुसह्य म्हणावे असा कारभार त्यांनी नक्कीच केला होता. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्यातून त्यांचे सरकार आपली लोकप्रियता टिकवू शकले होते. काही प्रसंगी तर पक्षाच्या राजकीय भूमिकेला ज्योती बसूंनी बंगाली हितसंबंधांसाठी वाकवलेले व वळवलेले होते. पण तितके साहस भट्टाचार्य यांच्यापाशी नव्हते. म्हणूनच त्या पक्षाची पिछेहाट होत गेली. बंगाली हित वा पक्षाचे त्या राज्यातील हित खुंटीला टांगून, राजकारण खेळले गेले. त्यातून मार्क्सवादी पक्षाची बंगालवरील पकड ढिली होत गेली आणि त्याचा राजकीय फ़ायदा उठवत ममतांनी मरगळल्या कॉग्रेसचे त्या राज्यात पुनरुज्जीवन केले. मात्र सत्ता हाती आल्यावर आणि विरोधातला आवाज निकामी झाल्यावर ममता मोकाट सुटलेल्या आहेत. त्यातूनच त्यांच्या र्‍हासाचा कालखंड सुरू होतोय, असे म्हणायची वेळ आली आहे. धुमसणारा दार्जिलिंग ही त्याची सुरूवात आहे.\nगुरखाभूमीचे वेगळे राज्य ही जुनी मागणी आहे आणि तिच्यातली हवा काढून घेताना ज्योती बसूंनी गुरखा बहूल प्रदेशाला स्वतंत्र प्राधिकरणाचा दर्जा देऊन मागणीतली हवा काढून घेतली होती. गुरखा अस्मितेची धार त्यातून कमी झाली, तरी डाव्यांशी गुरखा राजकारण्यांनी कधी जमवून घेतले नाही. म्हणूनच डाव्यांच्या विरोधात ममता बानर्जींनी राजकीय लढाई छेडली, तेव्हा गुरखा मुक्तीमोर्चाही ममताच्या सोबत होता. पण पहिली सत्ता हाती आल्यानंतर ममतांना आपले सहकारी सोबत राखता आले नाहीत आणि अलिकडे तो मोर्चा भाजपाच्या सोबत गेला. राज्याच्या एका कोपर्‍यातील किरकोळ प्रादेशिक राजकीय संघटनेच्या अशा पवित्र्याने ममतांनी विचलित होण्याचे कारण नव्हते. पण सत्तेची मस्ती चढली, मग किरकोळ विरोध वा प्रतिकारही शत्रू भासू लागतो. त्यातूनच त्यांनी सत्तेचा वापर करून गुरखा संघटनांना चिरडून टाकायची चढाई सुरू केली. त्यात गुरखा बहुल प्रदेशातील जिल्हे वा नगरपालिकांच्या रचनेत फ़ेरफ़ार करण्यापासून त्यांच्या अस्मितेलाच डिवचण्याची कृती होऊन गेली. अलिकडेच ममतांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सक्तीने बंगाली भाषा माध्यम लादण्याचा आदेश जारी केला. त्यातून आता दार्जिलिंग व गुरखाबहूल प्रदेश धुमसू लागला आहे. ही आपल्याला संस्कृतीपासून वंचित करणारी खेळी असल्याचा आक्षेप घेत, बहुतेक सर्व गुरखा संघटना एकवटल्या आणि त्यांनी बंगाली सक्तीच्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला. तर त्यांच्याशी बोलणी करून तितक्या प्रदेशाचा अपवाद करण्याने फ़ारसे काही विघडले नसते. पण ममतांनी बोलण्यांचा मार्ग सोडून सरळ पोलिसी कारवाईने आंदोलन मोडीत काढण्याचे पाऊल उचलले. त्यातून आता अवघा गुरखा परिसर धुमसू लागला आहे आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. त्याचे परिणाम काय होतील, ते आज सांगता येत नाहीत. पण ही धोक्याची घंटा मात्र निश्चीत आहे.\nडाव्यांपेक्षा वा ज्योती बसूंपेक्षा ममतांनी उत्तम कारभार केला, असे कोणी म्हणू शकत नाही. किंबहूना डाव्यांच्या उत्तरार्धात जशी पक्षीय गुंडगिरी बंगालभर बोकाळली होती. ती गुंडगिरीच त्यांच्या र्‍हासाला आमंत्रण ठरली होती. नंदीग्राम वा सिंगूर या दोन गावातील शेतकर्‍यांची जमिन सरकारने उद्योगासाठी अधिगृहीत करण्यामधून तिथे विरोधाचा भडका उडाला. त्यात पोलिस आणि डाव्यांचे गुंड याच्यात शेतकरी गावकरी भरडला गेला. तेव्हा त्यांची तळी उचलून ममतांनी दिर्घकालीन धरणे धरले. तिथून बंगालचे राजकारण झपाट्याने बदलत गेले. आज डाव्यांच्या गुंडगिरीसारखेच तृणमूलच्या गुन्हेगारी व अरेरावीचे प्रमाण झालेले आहे. बंगालभर तृणमूल गुंडांनी लोकांना भंडावून सोडलेले आहे. मात्र त्याचा सामुहिक आवाज उठलेला नव्हता. बारीकसारीक तक्रारी होत राहिल्या आहेत. त्याला ममताविरोधी संघटीत आंदोलन बनवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी धुमसू शकणार्‍या विषयांना चालना देणे, म्हणजे आत्मघातच आहे. पण ती चुक ममतांनी केली आहे. सरकारच्या विरोधात समाजातले लहानमोठे गट नेहमीच कुरबुर करीत असतात. अशा गटांना एकत्र येण्य़ाची संधी नाकारणे, हे सत्ताधार्‍यांचे राजकारण असते. ममतांना त्याचेच भान राहिलेले नाही. भाजपाची संघटनात्मक बांधणी नव्याने सुरू आहे. त्यामुळेच त्यांना मोठे आंदोलन इतक्यात शक्य नाही. पण गुरखा मोर्चाने पेटवलेल्या आंदोलनाचा भडका उडाला, तर राज्यात इतरत्र पसरलेल्या नाराजीला राज्यव्यापी आंदोलनाचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही. त्यात उघडपणे अन्य पक्ष सहभागी झाले नाहीत, तरी त्यांचे अनुयायी वेगळ्या नावाने त्यात उडी घेऊ शकतात आणि त्यातून अराजकाची स्थिती येऊ शकते. म्हणजे डाव्या आघाडीच्या काळात जसा भडका उडालेला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.\nआज बंगालमध्ये पोलिस यंत्रणा आणि तृणमूलचे आक्रमक गुंड यात साटेलोटे असल्याची तक्रार भाजपाची एकट्याचीच नाही. तीच तक्रार कॉग्रेससह डाव्याकडूनही होत असते. म्हणजे राजकीय भडका उडाला, तर असे विविध गट ममता विरोधात विनाविलंब एकत्र येण्याला चालना मिळू शकते. गुरखा मुक्तीमोर्चाच्या लोकांनी तृणमूलच्या अनुयायांनी हल्ले केल्याची तक्रार आधीच केली आहे. तर तृणमूलमध्ये सहभागी असलेल्या अनेक गुरखा समाजातील कार्यकर्त्यांनी ममतांची साथ सोडून, मुक्तीमोर्चात जाण्याला वेळ लागलेला नाही. अशा स्थितीत पेटलेल्या दार्जिलिंग वा अन्य भागात गुरखा विरुद्ध बंगाली, असा संघर्ष तृणमूलच्या गुंडांमुळे निर्माण होऊ शकतो. त्यातून अराजकाची स्थिती उदभवू शकते. ही स्थिती तितक्या भागापुरती असेल. पण अन्यत्र तृणमूलचे गुंड विरोधात उर्वरीत पक्षाचे अनुयायी असाही भडका उडत जाईल. त्याची राजकीय किंमत फ़ार मोठी असेल. ज्या बुद्धीजिवी वर्गाने ममतांना सात वर्षापुर्वी उचलून धरलेले होते, तो आधीच ममताविषयी नाराजी व्यक्त करू लागलेला आहे. पत्रकार व माध्यमेही ममताच्या अनुयायांवर आसूड ओढू लागली आहेत. अशा स्थितीत चिरडण्याची मानसिकता घेऊन ममतांनी गुरखा आंदोलन हाताळले, तर ती तृणमूलच्या र्‍हासाची सुरूवात मानावी लागेल. त्याचा अंदाज सत्तेची मस्ती चढलेली असताना येत नाही. हे अखिलेश यादव ममतांना नेमके समजावू शकतील. कारण ममताचा कारभारही अखिलेशच्या शैलीनेच चालला आहे. उत्तरप्रदेशचे निकाल लागण्यापर्यंत त्यांचाही आवाज व अरेरावी ममतासारखीच होती. मतदाराच्या हातातली लाठी दिसत नाही. पण ती पाठीवर पडते, तेव्हा उठून उभे रहाण्याचेही त्राण शिल्लक उरत नाही. लोकशाहीची हीच जादू आहे. गुरखा आंदोलन हे ममता समोरचे सात वर्षातले पहिले व गंभीर आव्हान आहे. चहाचे मळे पेटू लागले, तर ते चहाच्या पेल्यातले वाटणारे हे वादळही बंगालला राजकीय दणका देऊ शकेल.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nबेटी: लालूकी आणि बिहारकी\nचळवळ अणि राजकीय पक्ष\nकोण हा मिरवैज फ़ारुख\nपप्पू पास हो गया\nत्या अणुयुद्धाचे पुढे काय झाले\nमानवी कवच म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2334", "date_download": "2018-04-21T23:01:21Z", "digest": "sha1:U33CNFA6CODOZLJFZNQMMIVOMF5JOO5U", "length": 38729, "nlines": 279, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लट उलझी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलट उलझी सुलझा जा बलमा\nश्री. राजेश यांनी त्यांच्या प्रतिसादात चतुर सुदरा बालमवा ह्या चीजेचा उल्लेख केला होता व श्री. छोटा गंधर्व ताना-आलापांच्या भेंडोळ्यात तुम्हाला शब्द कळणारच नाहीत याची कशी काळजी घेत याचे छान वर्णन केले होते. बर्‍याच गायकांच्या गायनात हे असे नकळत का होईना घडते व श्रोत्याला चीजेचे शब्दच कळत नाहीत. हे खरे की बर्‍याच वेळी त्याने काही फरक पडत नाही. पण हे ही तितकेच खरे की काही सुंदर भजने व ललितरम्य काव्य यांचा आस्वाद घेण्याची संधीही हुकते. कित्येक वेळीं अस्थाई (चीजेचा पहिला भाग, धृ) कळते व अंतरा (पुढचा भाग, कडवे) कळत नाही वा गायक गातच नाही. आता सामान्य श्रोता या चीजा कोठून मिळवून वाचणार कित्येकवेळी ते गायकांनाही दुरापास्त असते. पं. भातखंडे वा पं. कुमार गंधर्व याची पुस्तके ही सहजासहजी मिळणारी पुस्तके नाहीत. सहज मिळणारी म्हणजे पं.विनायकबुवांची परिक्षेची टेक्स्ट बुके. बरेच होतकरू नवशिके त्या चीजा वाचून गायचेच सोडून देतात कित्येकवेळी ते गायकांनाही दुरापास्त असते. पं. भातखंडे वा पं. कुमार गंधर्व याची पुस्तके ही सहजासहजी मिळणारी पुस्तके नाहीत. सहज मिळणारी म्हणजे पं.विनायकबुवांची परिक्षेची टेक्स्ट बुके. बरेच होतकरू नवशिके त्या चीजा वाचून गायचेच सोडून देतात ते असो.(आपले भाग्य\nतर एकदा काय झाले, एक चीज कानावर पडली, \" लट उलझी, सुलझा जा बलमा \" पुढचे ऐकावयाचा प्रयत्न केला पण काही उमगले नाही. फार हळहळ वाटली. काय situation आहे बघाना. ती म्हणते आहे, \" प्रिया, केसांचा गुंता झाला आहे, बघ ना. जरा गुंता काढून, विंचरून, सरळ करून दे ना \" बस, एवढेच कळले. केस कशामुळे गुंतले, प्रियकराने नंतर काय केले,कशाचाच उलगडा नाही. म्हणजे जवळ्जवळ सगळा कॅनव्हास मोकळा, रंग तुम्हीच भरावयाचे. दोन दिवस विचार करून लक्षात आले की \" गड्या, हे काम तुझे नाही, योग्य माणसालाच विचार.\"\nआमच्याच कंपूतल्या एका कवीला फोन मारला. त्याला सांगितले, \" ही ओळ, कवितापूर्ती कर \" आता आमच्या कंपूतल्या कवीच्या हातात हे कोलीतच दिले असे म्हणा ना. त्याने एक लावणीवजा कवीताच आमच्या तोंडावर फेकली. काल रात्री तूच एवढा गोंधळ घातलास, सकाळी केसांची ही गत आताच तूच निस्तारले पाहिजेस. गोंधळाचे अंमळ जास्तच वर्णन होते व आमच्या कंपूतला म्हटल्यावर राम जोशी, वसंत बापट पाठच होते. त्यामुळे रंग जरा गडदच होते. असो. ती कविता आता देता येणार नाही, पण माझी आमचे नवीन कवीमित्र श्री. चतुरंग यांना विनंती आहे की त्यांनी ही कवितापूर्ती करून दोन पिढ्यांमधील कवींमध्ये काही फारसा फरक नाही हे दाखवून द्यावे. माझ्या विनंतीला मा्न देऊन श्री. धनंजय वेळ काढतात (व कविता लिहतात) तर श्री चतुरंगही तसेच उपकृत करतील व आपणास एक छान कविता/लावणी वाचावयास मिळेल अशी आशा करू या.\nयथावकाश हिन्दी चीजही मिळाली. नर्म शृंगाराचे एक सुरेख प्रदर्शन त्यात घडते. मराठमोळा रोखठोक शृंगार नाही तरी भावनांची एक छान रंगरेखा समोर उभी रहाते, चीज आहे\nलट उलझी, सुलझा जा बलमा, मेहंदी हात लगी \nमाथेकी बिंदिया बिछड पडी है, अपने हात लगा जा \nहाताला मेंदी लावल्यानंतर तीच्या लक्षात आले की, केस विंचरावयाचे राहिलेच आहेत व कपाळाची बिंदी, तीही खालीच पडलेली दिसते. आता ओल्या मेंदीच्या हाताने हे निस्तरणे तर शक्यच नाही. तेव्हा थोड्या लाडीगोडीने ती विनंती करते आहे, लट उलझी. आता जवळच्या माणसाने इतके जवळचे काम सांगितल्यावर कोण बलमा नाही म्हणणार आहे \nश्रावण मोडक [27 Feb 2010 रोजी 06:47 वा.]\nचतुरंग यांच्या दरबारी केलेल्या मागणीस पूर्ण अनुमोदन.\nराजेशघासकडवी [27 Feb 2010 रोजी 09:00 वा.]\nमाझं हिंदी तसं कच्चंच, पण तुम्ही ज्या नजाकतीने वर्णन केलं त्यामुळे त्या सुंदरीविषयी विचार करणं थांबवता आलं नाही. जे सुचत गेलं ते लिहीत गेलो... शब्द शोधायला मराठीपेक्षा हिंदीत फारच त्रास होतो असं लक्षात आलं. पण हा पहिला प्रयत्न गोड मानून घ्या. मी तुमच्या ओळीत माझ्या डोक्यात असलेल्या चालीत बलमा च्या ऐवजी रे बलमा केलं.... मधल्या ओळी साधारण \"जो मै होती पिया, काली बदरीया\" वर म्हणता येतात. अर्थ बरा वाटला तर शब्द अजून थोडे बदलता येतील.\nलट उलझी, सुलझा जा रे बलमा, मेहंदी हात लगी \nमाथेकी बिंदिया बिछड पडी है, अपने हात लगा जा \nजो ना मै मानी, बाते तुमरी\nकाहे गिरादी, बिंदिया मोरी\nबालों मे गजरा बसा जा, रे बलमा मेहंदी हाथ लगी \nना कीजो अब ऐसी शरारत\nदेख ना ले कोई तुमरी हरकत\nजान ले सब तो आवे नौबत\nसर घुंघट तो मोरा चढा जा, रे बलमा, मेहंदी हाथ लगी \nसाजन अब कल फिर मत आना\nबाहोमे मुझको अब ना समाना\nमेहंदी पे मेरे हक ना बनाना\nबैठी मै सजके दुल्हनिया, रे बलमा, मेहंदी हाथ लगी \nही कविता इथे संपली असं वाटतं पण खाली स्क्रोल करून बघा....\nअब ना हो मिलना अपना कुछ दर\nमेहंदी रंगेगी सूख के धुलकर\nजायेंगे वो कही बनके सौदागर\nदर पे मेरे ना कुंडी ना ताला, रे बलमा मेहंदी हाथ लगी\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nह्याचा अर्थ काय हो घासकडवी\nही कविता इथे संपली असं वाटतं पण खाली स्क्रोल करून बघा....\nडोकेदुखी आणि डोळ्यांना त्रास ह्याशिवाय वरील ओळींना कुठला अर्थ आहे हो घासकडवी\nराजेशघासकडवी [05 Mar 2010 रोजी 02:10 वा.]\nत्या खरं तर दोन वेगवेगळ्या कविता आहेत. एक तीन कडव्यांची व एक चार कडव्यांची. पहिली कविता करुण आहे. मेंदी हे तिच्या असहायतेचं प्रतीक आहे. व ती आपल्या प्रियाला सांगते की हे लोढणं माझ्या गळ्यात पडलं आहे तेव्हा तू उद्यापासून कधीही भेटू नकोस. ही आपली शेवटची भेट.\nदुसऱ्या कवितेत पहिली कडवी तीच आहेत पण शेवटच्या कडव्यामुळे तिची प्रतिमा बदलून जाते. मेंदी ही असहायता नसून तिची तात्पुरती अडचण आहे. ती त्याला सांगते उद्या येऊ नकोस. पण परवा तेरवा ये.\nया दोन कविता वेगवेगळ्या कशा मांडायच्या हे मला नीट ठरवता आलं नाही. पहिली संपल्यावर मला थोडा अवकाश जाऊ द्यायचा होता. कदाचित दोन स्वतंत्र प्रतिसाद दिले असते तर बरं झालं असतं. प्रतिसादात केवळ रिटर्न कॅरेक्टर खूप वेळा वापरून काही फरक पडत नाही. एकच मोकळी ओळ येते. म्हणून काहीतरी अंक टाकण्याचा प्रपंच.\nकलाविष्काराच्या समृद्धीसाठी केलेल्या, व फसलेल्या प्रयोगामुळे आपल्याला डोकेदुखी झाली व डोळ्यांना त्रास झाल्याबद्दल दिलगीर आहे. आपण अत्यंत प्रेमळपणे ही चौकशी केल्याबद्दल धन्यवाद. त्यात आपल्याला तीच अक्षरमाला पुन्हा उद्धृत करून इतरांच्या डोकेदुखीला कारणीभूत व्हावं लागलं याबद्दलही दिलगीर आहे. तुम्हाला टाईप करण्याच्या कष्टाबद्दल मी तुमचे हात चेपून द्यावे का या विचारात आहे.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nलट उलझी सुलझा जा बालम, हातनमे मेरे मेहंदी लगी है||\nमाथेकी बिंदिया बिखर गयघै, अपने हाथ लगा जा बालम||\nअशी आहे असे आम्हाला शिकवले आहे. राग बिहागातली ही रचना फारच सुरेख आहे. मी एकदा मलिका ए तरन्नुम् नूरजहाँ यांच्या आवाजात याचे ध्वनिमुद्रण ऐकले आहे. इतर कोणा गायकाने म्हटलेली चीज ऐकायला खूपच आवडेल. कुणाच्या संग्रही असेल तर कळवाल का\nतसेच वर उल्लेख केलेल्या 'चतुर सुघरा' या चिजेचे पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातले ध्वनिमुद्रण माझ्याकडे आहे. राग दुर्गामधील ही चीज आणि त्याचे सादरीकरण हे दोन्हीही अतिशय उच्च दर्जाचे आहे. कोणाला ऐकायचे असल्यास मला कळवावे.\nइथली समस्यापूर्ती वाचायची उत्सुकता आहे. लौकर लिहावी.\nवीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती\nटक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती\nझंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने\nकलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने\nश्री. अश्विनी भिडे यांची सुरेख् ध्वनिमुद्रिका आहे.\nपं. भीमसेन जोशींची ’लट उलझी’\nगौरी दाभोळकर [27 Feb 2010 रोजी 16:17 वा.]\nपं. भीमसेन जोशींची ’लट उलझी’ अप्रतिम आहे. विलंबितमधील ’कैसे सुख सोवे’ नंतर भरदार आवजातील पण लडिवाळ ’लट उलझी’ म्हणजे पर्वणीच त्यांचे शब्द कळले नाहीत तरी सूरच सर्व भाव व्यक्त करतात.\nनूरजहाँचे लट उलझी. संगीतकाराचे नाव रशीद अत्रे. पण हे अत्रे बहुधा पंजाबी.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nमी ऐकलेली चीज अशी आहे..\nलट उलझी सुलझा जा बालम|\nहाथोमे मोरे मेहंदी लगी है||\nमाथेकी बिंदिया गिर गयी सेजपे|\nअपने हाथ लगा जा बालम||\nपं. जसराजांच्या आवाजात ऐकलेली चीज अशी आहे.. माझ्याकडे ह्याचे ध्वनीमुद्रण आहे. जवळ जवळ २४-२५ एमबीचे असल्यामुळे विरोपातून पाठवता येईल की नाही ही शंका आहे.\nलट उरझी सुरझा जा बालम|\nहाथन मेहंदी लगी मोरे बालम||\nमाथेकी बिंदिया गिर गयी सेजपे\nअपने हात लगा जा बालम ||\nदेखो मोरी रंगमे भिगोये डारी\nमोरी नई नई चुनरिया\nसावरियाने काटछलत.... वगैरे वगैरे...झटपट गायल्यामुळे नीट काही लक्षातच नाही राहात..ह्याच्या पुढे दोन ओळी आहेत ...त्यानंतर अजूनही एक कडवं आहे.\nबहुदा वेगवेगळ्या घराण्याचे गायक आपापल्या सोयीप्रमाणे ह्यात काही बदल करत असावेत.\nवर शरद ह्यांनी उल्लेखलेले चीजेचे शब्द बहुधा पं. भीमसेनांच्य तोंडी मी ऐकलेत.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nभीमसेन जोशी व जसराज\nया लेखाच्या निमित्ताने एका कान तृप्त करणार्‍या सफरीवर धाडल्याबद्दल श्री शरद यांचे आभार. जालावर या गाण्याच्या दिग्गजांनी गायलेल्या काही प्रती मिळाल्या त्या खाली देत आहे.\nपं. जसराजांनी गायलेली प्रत येथे ऐकता येईल. श्री देव, मी शब्द पकडायचा प्रयत्न केला पण ऐकतांना तिकडे दुर्लक्ष झाले.\nपं. भीमसेन जोशींच्या आवाजात युट्युबवर असलेली चित्रफीतः\nमाझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [27 Feb 2010 रोजी 16:54 वा.]\nनवीन काही प्रतिसाद आला की काय म्हणून पाहतो तर प्रतिसाद अद्यावत झालेला दिसला.\nचार वेळेला फसलो ना राव.... म्हणून उपप्रतिसाद देऊन प्रतिसाद बंद करतो. :)\nविसोबा खेचर [28 Feb 2010 रोजी 05:45 वा.]\nअण्णा एकदा नेहरू सेंटरला गायले होते तेव्हाचा बिहाग आहे हा. सुरेखच गायला आहे. याची ध्वनिफित माझ्या संग्रही आहे..\n'लट उलझी..' गातांना अण्णा क्वचित प्रसंगी बिहागात वर्ज्य असलेल्या कोमल निषादही लावतात.. अगदी एखाद् कण. चवीपुरता\nहा कोमल निषाद अण्णांनी त्यांना गुरुस्थानी असलेल्या नारायणराव बालगंधर्वांकडून घेतला. 'मम आत्मा गमला..' गातांना नारायणरावसुद्धा अगदी सुरेख कोमल निषाद लावायचे. पण अगदी चवीपुरता बिहागच्या गालावर कोमल निषादाची सुरेखशी तीटच म्हणा ना बिहागच्या गालावर कोमल निषादाची सुरेखशी तीटच म्हणा ना\nअर्थात, भीमपलासीत शुद्ध गंधार काय, किंवा बिहागात कोमल निषाद काय, नारायणरावांना तो अधिकार होता.. आणि गुरुची किंवा गुरुसमान व्यक्तिची गायकी अगदी नेमकेपणाने आणि नेटकेपणाने आपल्या गाण्यात दिसली पाहिजे हीच आमच्या अण्णांची खासियत\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [27 Feb 2010 रोजी 16:39 वा.]\n'मिसळपाव' या मराठीतल्या सर्वोत्तम लोकप्रिय मराठी संकेतस्थळावर 'लट उलझी' गाण्याबद्दल सुबक ठेंगणी यांनी लिहिले होते त्याची आज आठवण झाली. मला रहेमानचं मनमोहिनी खूपच आवडले होते. आता त्या दुव्यावर ते सापडत नाही. पण तेव्हापासून आजही लट उलझी माझ्या भ्रमणध्वनीवर संग्रही आहे. कधी तरी डिवटीला जातांना हेड फोन कानाला लावून ते गाणे मी हमखास ऐकतो. वरील गाण्यावरील आणखी एक चर्चा मिपावर...'लट उलझी सुलझा जा बालमा'... नक्की वाचा. आणि जमलेच तर इथे अभिप्राय लिहिल्यावर तिथेही थोडेफार लिहा. :)\nपूर्ण ओळी वाचल्यानंतरही श्री. शरद यांच्या मित्रांनी सुचवलेला अर्थ अजूनही शक्य वाटतो. त्यात श्री प्रमोद देव यांनी सांगितलेल्या पाठभेदात बिंदिया शेजेवर पडलेली आहे... शेजेवर काय बरे चालू होते, बिंदी पडण्यासारखे\nतरीसुद्धा मधुर रात्रीनंतरच्या गुंत्याऐवजी मला मात्र विप्रलंभ शृंगाराची ही पुढची कल्पना आवडते :\nगायिकेला मधुर रात्रीचा विलंब राहावत नाही. आपल्या परीने काय करू शकतो त्या सगळ्या कामात फार घाई होते आहे. सजायचा-नटायचा क्रम उलट-पुलट होत आहे. केस विंचरायच्या आधीच मेंदी लावली. बिंदी घाईत नीट लावलीच नाही, म्हणून पडली.\n तुझ्याचसाठी सजते आहे, त्यात माझा घोळ होतो आहे. म्हणून तुझ्या आवडीप्रमाणे तूच मला सजव. सजल्यानंतरच्या मीलनाची हुरहुर असह्य होते आहे, त्याबद्दल मी आताच बोलणार नाही, पण त्याची पूर्वतयारी करायला तूच मदत कर.\"\nअशी परिस्थिती कल्पिली, तर आध्यामिक/मधुराभक्तीमधला अर्थ स्पष्टच आहे. भक्त करवित्यालाच म्हणत आहे की तुझ्याशी मीलन दु:साध्य आहे, साक्षात कर्ताच होऊन मला तुझ्या मीलनासाठी तयार कर ना\nविप्रलंभ शृंगार म्हणजे छळवादी शृंगार \nधनंजयराव, जरा सामान्यांसाठीही लिहीत जा. विप्रलंभ शृंगार म्हणजे छळवादी शृंगार म्हणता येईल काय\nबाकी ह्या किंवा कुठल्याही गाण्याचे रसग्रहण रसग्राहकाच्या मूडवर अवलंबून असावे. हवे हवे ते, नको नको ते, भलेबुरे, चांगले वाईट अर्थ हा मूडच घेऊन येतो. त्याबद्दल काय बोलायचे. कारण बरेच काही बोलता येईल.\nजेव्हा मीलनाची परिस्थिती नसते, त्या परिस्थितीतला शृंगार म्हणजे छळवादीच\nपरंतु वरील वाक्य कदाचित चुकीचेही असेल. मीलन होणार हे ठाऊक असले तर त्याआधीची हुरहुर छळवादापेक्षा वेगळी, गोग्गोड असू शकते.\n\"दशरूप\" ग्रंथात धनंजय (मी नव्हे, दुसरा कोणी प्राचीन लेखक) म्हणतो, की मीलनापूर्वीच्या या परिस्थितीला विप्रलंभ म्हणताच कामा नये.\nरससिद्धांत सांगणारा कोणी प्राचीन \"धनंजय\" होता हे मला आजपर्यंत ठाऊक नव्हते, पण गूगल-विकींकडून कळले.\nरसग्रहण हे आस्वादकाच्या मनःस्थितीवर अवलंबून असते. अगदी-अगदी मान्य. आस्वादक म्हणून माझी मनःस्थिती वेगळी असेल, प्रियव्यक्तीशी कडवट भांडण होऊन शिवाय दारूच्या हँगओव्हरमुळे डोके ठणकत असेल, समजा. तर \"लट उलझी\" कवितेतून/गाण्यातून अत्यंत बीभत्स अनुभव मला येऊ शकेलसे वाटते.\nशिवाय जी आस्वादवस्तू असते त्यावरती सुद्धा अर्थ अवलंबून असतो. \"लट उलझी\"च्या तशा बीभत्स आस्वादाची परिस्थिती माझ्यासाठी फार क्वचित येते.\nवेगवेगळे आस्वादक कधीकधी एकाच \"सामान्य\" मनःस्थितीतून आस्वाद घेत असावेत, आणि त्या मनःस्थितीत जाणवलेल्या भावना एकमेकांना सांगितल्या तर एकमेकांना पटू शकतात. म्हणूनच का काय एकमेकांना \"मला असे वाटले\" सांगायची इच्छा होते, आणि ऐकायची इच्छा होते.\nमीलन होणार हे ठाऊक असले तर त्याआधीची हुरहुर छळवादापेक्षा वेगळी, गोग्गोड असू शकते.\nबरोबर. पण हुरहूर छळवादी असू शकते ना.\nवेगवेगळे आस्वादक कधीकधी एकाच \"सामान्य\" मनःस्थितीतून आस्वाद घेत असावेत, आणि त्या मनःस्थितीत जाणवलेल्या भावना एकमेकांना सांगितल्या तर एकमेकांना पटू शकतात. म्हणूनच का काय एकमेकांना \"मला असे वाटले\" सांगायची इच्छा होते, आणि ऐकायची इच्छा होते.\nहे पटण्यासारखेच आहे. मुळात कविता, ओळ, चीज \"सामान्य\" असताना \"सामान्य\" मनःस्थितीतून आस्वाद घेणारे तिला ग्रेट ठरवू शकतात ना. त्यातही \"सामान्य\"ता जेव्हा चित्कारू \"सामान्य\"ता बनते तेव्हा ती अधिकच मनोरंजक होते.\nशृंगार आणि शृंगार नायिका\nलट उलझी आता छान वळण घेऊ लागलेली दिसते. श्री. धनंजय व श्री. धम्मकलाडू यांच्या प्रतिसादानंतर आता संस्कृत साहित्यातील शृगारांचे प्रकार व ओघानेच शृंगारनायिकांचेही आठ प्रकार यांची ओळख उपक्रमवर करून देणे गरजेचे दिसते. श्री. धनंजय वा संस्कृत समुदायाच्या सभासदांपैकी कोणी रसिकांनी सुरवात केली तर उत्तमच ...\nदीनानाथ दलालांच्या ८ शृंगारनायिका\nसांग तुझ्या स्वप्नात कोण..\nह्याशिवाय वासकज्जा, विरहोत्कंठिता, स्वाधीनपतिका, कलहांतरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, अभिसारिका ह्या आठ नायिकांची चित्रे कोणे एकेकाळी मेनका मासिकात पाहिल्याचे आठवते. शरदरावांसारख्या अनुभवी जाणकारांनी त्यांच्याविषयी आणखी माहिती द्यावी.\nविसोबा खेचर [06 Mar 2010 रोजी 03:42 वा.]\n सुंदर चित्र.. एकसे एक आयटम आहेत\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nआता चित्रे दिली तर त्याचबरोबर पुस्तकातल्या लेखांचा सारांशही द्या ना. ललित\nलेखनाचा सुंदर आविष्कार संस्कृतातून तेथे अवतरला आहे.\nनजरचुकीने हा धागा वाचलाच नव्हता.. पण उत्तमोत्तम प्रतिसाद पाहिल्यावर हा धागा नंतर आरामात वाचल्याचा आनंद होतोय.\nबाकी शरदराव्गांच्या रसग्रहणाबद्द्ल मी पामर काय बोलणार.. फारतर मला प्रचंड आवडलं इतकंच सांगु शकतो.\nपण श्री. राजेश व श्री. धनंजय यांनीही कल्पनाशक्ती सुंदरप्रकारे ताणली आहे :)\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/593", "date_download": "2018-04-21T22:42:53Z", "digest": "sha1:ETHRQBEF6ULJ26VPHDLRRPB3TBJ5RWWB", "length": 28574, "nlines": 249, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आधी(चं) हौस त्यात पडला पाऊस... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआधी(चं) हौस त्यात पडला पाऊस...\nSubmitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on मंगळवार, 06/03/2012 - 00:09\nमागे दौलताबादाला जाऊन आल्यापासून माझा धाकटा जरा इतिहासमय झाला होता. तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकणे हा त्याचा आवडता छंद बनला. यू ट्यूब वर जाऊन महाराजांचे ऍनिमेशनपट पाहणे, कलर्सवर चालू असलेली महाराजांची सीरियल (अतिशय टुकार असलेली) पाहणे ह्या गोष्टी तो अगदी मावळ्याच्या निष्ठेने करतो.\n'कायद्याचे बोला' बघितल्यापासून माझी मोठा मुलगा मकरंद अनासपुरे, आपला मक्या हो, त्याचा प्रचंड फॅन झाला आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि गावरान भाषेचा तडका त्याला फारच आवडतो, म्हणजे मलाही बरं का. विशेषतः म्हणी आणि वाक्प्रचारांचा प्रभावी वापर तर मला भयंकर आवडतो. आता तो संवाद लेखकाच्या कौशल्याचा भाग झाला हे जरी खरे असले तरीही मक्याच्या तोंडून ऐकण्याची खुमारी काही औरच आहे. विशेष म्हणजे त्याने अजूनही भरत जाधव सारखा वात आणला नसल्यामुळे अजूनही तो सुसह्य आहे. (त्या भरतला कोणीतरी स्टेज आणि स्क्रीनमधला फरक समजावून सांगा ना ,प्लीज...)\nतर ह्या दोन्ही गोष्टी आठवायचे आणि सांगायचे कारण म्हणजे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट. असंख्य वेळा पाहिलेला हा चित्रपट (सौजन्य: टोरंट डाउनलोड) परवा परत एकदा बघितला. ह्या चित्रपटात महाराज आणि मक्या असा दुहेरी योग जुळून आल्यामुळे दोन्ही मुलांचा आवडता चित्रपट आहे हा. मला जनरली मुलांबरोबर चित्रपट बघताना त्यांना कथानक समजावून सांगणे आवडते. थोड्याफार तांत्रिक करामतीं समजावून सांगणे, पात्रांविषयी माहिती देणे, जोक्स, कोट्या समजावून सांगणे ह्यात मला रस असतो त्यामुळे बच्चेकंपनी माझ्याबरोबर चित्रपट बघायला एकदम खूश असते. त्यात मक्याचा चित्रपट बघताना मी 'मस्ट'चं. त्याचे डायलॉग्सचे षट्कार बहुतेक माझ्या मोठ्याच्या डोक्यावरून जातात. तो म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ समजावून घ्यायच्या खूप मागे असतो. मी त्याच्याशी बोलताना खूप वेळा त्यांचा वापर करत असतो त्यामुळे मला तशीच उत्तरं द्यायला (बहुतेक वेळा निरुत्तर करायलाच) म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करून, त्याला आवडते.\nत्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय बघितला तेव्हा त्यांना भोसले म्हणजे कोण, गोसालिया त्याच्या का मागे लागलाय, महाराज असे काय आले, ते कुठे राहतात (धाकट्यासाठी), मक्या कोण ह्यातच सगळा वेळ गेला होता. मग दुसर्‍यांदा बघितला तो मात्र मक्याची आतषबाजी ऐकण्यासाठी, आणि भोसलेला आलेला जोर आणि त्या जोषांत त्याने मारलेले डायलॉग्स एन्जॉय करण्यासाठीचं.\nत्यात मक्याचा एक डायलॉग आहे 'आधीच हौस त्यात पडला पाऊस'. हा डायलॉग ऐकून माझी बायको माझ्याकडे बघून जोरात हसली. मोठ्या मुलाला कळेना की काय झाले. मग तो त्याचा अर्थ काय म्हणून मागे लागला. \"अरे त्याचा अर्थ तुझे बाबा\", असे म्हणून बायको पुन्हा हसायला लागली. हसून झाल्यावर तिने त्याचा अर्थ अगदी साग्रसंगीत त्याला समजावून सांगितला. त्याला तो अर्थ आता व्यवस्थित कळला, बापाचे जिवंत उदाहरणच संदर्भासहित स्पष्टीकरणाला होते म्हटल्यावर कसे समजणार नाही मग आई आणि लेक मिळून पिक्चर रिवाइंडकरून, त्या डायलॉग वर भरपूर हसले, मी मात्र बळंच, तोंडदेखलं हॅ हॅ हॅ केलं. पण ह्या सगळ्या प्रकारात धाकट्याला काहीही कळलेलं नव्हत. आम्ही सगळे का हसतो आहोत हे त्याला कळेना.तो मला परत परत \"काय झाले मग आई आणि लेक मिळून पिक्चर रिवाइंडकरून, त्या डायलॉग वर भरपूर हसले, मी मात्र बळंच, तोंडदेखलं हॅ हॅ हॅ केलं. पण ह्या सगळ्या प्रकारात धाकट्याला काहीही कळलेलं नव्हत. आम्ही सगळे का हसतो आहोत हे त्याला कळेना.तो मला परत परत \"काय झाले\", \"तो काय बोलला\", \"तो काय बोलला\", \"आधीच हौस त्यात पडला पाऊस म्हणजे काय\", \"आधीच हौस त्यात पडला पाऊस म्हणजे काय\" असे विचारू लागला. आता त्याला काय सांगणार कपाळ. आता आम्ही सगळे हसतो आहोत आणि आपल्याला काही समजत नाही हा अपमान सहन न होऊन त्याने भोकांड पसरले. मग त्याला काहीतरी थातूर मातूर समजावून सांगितले. त्यानेही बेट्यानं सगळं समजले असा आवा आणला आणि पिक्चर परत रिवाइंड करायला लावून तो डायलॉग आल्यावर जोरात हसला. खरंतर त्याला काहीही कळले नव्हते. त्यानंतर मी मध्येच कधीतरी त्याला \"आधीच हौस त्यात पडला पाऊस\" असे उगाचच म्हणायचो. एक दोनदा तो हसला पण नंतर काही तो हसायचा नाही, पण त्याचा चेहरा जरा विचारी व्हायचा. मग मीही तो डायलॉग त्याला मारणे बंद केले.\nपरवा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' परत झी टॉकीजला लागला होता. नेहमीप्रमाणे मी आणि माझा मोठा मुलगा डायलॉग्जवर हसत होतो. त्यात मक्याचा तो डायलॉग परत आला, 'आधीच हौस त्यात पडला पाऊस'. तो डायलॉग आल्यावर माझा धाकटा मुलगा धावत धावत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, \"बाबा, मला ह्या अर्थ माहितेय\". मला एकदम हसूच आले. मी म्हटले काय आहे सांग. त्यावर तो म्हणाला, \"अहो, त्या भोसलेच आधीचं हाउस आहे ना त्यात पाऊस पडला आणि म्हणून त्याला दुसरं हाउस बांधायचंय पण तो गोसालिया त्याला बांधून देत नाहीयेय. त्याला महाराज मदत करताहेत दुसरं घर बांधायला\". आणि आता गोसालियाची कशी मज्जा होणार म्हणून हसायला लागला आणि मी मात्र त्याच्या हौस च्या हाउस ह्या इंटरप्रीटेशनने फ्लॅट झालो होतो.\n\" हे एकढेच म्हणावेसे वाटते आता ह्या आजच्या पिढीच्या आकलन आणि विचार शक्ती पुढे.\n>>>त्यात मक्याचा एक डायलॉग\n>>>त्यात मक्याचा एक डायलॉग आहे 'आधीच हौस त्यात पडला पाऊस'. हा डायलॉग ऐकून माझी बायको माझ्याकडे बघून जोरात हसली.\nहॅ हॅ हॅ घरोघरी गॅसच्या शेगड्या...\nबादवे मक्या म्हणजे मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे नाहित.\nमकरंड देशपांडे म्हणजे सध्या झी मराठी टिव्हीवर \"मराठी पाउल पडते पुढे\" ह्या स्पर्धेचे परीक्षक.\nएका अर्ध्-मराठी(नावापुरते मराठी,नागपुरी भैय्या) असलेल्या मित्राला \"आपलं ठेवायचं झाकून अन् दुसर्‍याचं पहायचं वाकून\" ह्याचा अर्थ सांगताना लैच धांदल उडाली होती.\nआजच्या म्हणी घ्या काही:-\nबडा सीपीयू , पोकळ डेटा\nचार दिवस हार्ड डिस्कचे , चार दिवस सीडीचे.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nबाकी आपली मते 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' बद्दल अजिबात जुळणारी नसल्याने त्याबद्दल बोलणे टाळातोय\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nधाकटा मस्त 'अर्थ' काढुन मोकळा\nधाकटा मस्त 'अर्थ' काढुन मोकळा झाला.\nबेट्याच भविष्य उज्वल आहे.\n- माझी खादाडी : खा रे खा\n<< \"आधीच हौस त्यात पडला पाऊस\nयाचा 'साग्रसंगीत' अर्थ मात्र तुम्ही लपवून ठेवला आहे\nयाचा 'साग्रसंगीत' अर्थ मात्र\nयाचा 'साग्रसंगीत' अर्थ मात्र तुम्ही लपवून ठेवला आहे (स्माईल)\nअसंच म्हणतो. तो अर्थ कसा सांगितला याचं साग्रसंगीत वर्णन आलं असतं तर मजा आली असती. शिवाय तुम्हाला हे कसं लागू होतं हे तुमच्या बायकोच्या शब्दांत आलं असतं तर आणखीनच बहार आली असती.\nबघा बुवा. अजूनही वेळ गेलेली नाही.\nमक्याच्याच भाषेत सांगायचं झाल\nमक्याच्याच भाषेत सांगायचं झाल तर..\n\"ते आसं झाल गुर्जी, आपलं ठेवायच झाकून आन दुसर्‍याचं बघायच वाकून\"\nअहो, घरोघरी मातीच्या चुली\n'आधीच हौस त्यात पडला पाऊस'.\n'आधीच हौस त्यात पडला पाऊस'. हा डायलॉग ऐकून माझी बायको माझ्याकडे बघून जोरात हसली. मोठ्या मुलाला कळेना की काय झाले. मग तो त्याचा अर्थ काय म्हणून मागे लागला. \"अरे त्याचा अर्थ तुझे बाबा\", असे म्हणून बायको पुन्हा हसायला लागली. हसून झाल्यावर तिने त्याचा अर्थ अगदी साग्रसंगीत त्याला समजावून सांगितला. त्याला तो अर्थ आता व्यवस्थित कळला, बापाचे जिवंत उदाहरणच संदर्भासहित स्पष्टीकरणाला होते म्हटल्यावर कसे समजणार नाही मग आई आणि लेक मिळून पिक्चर रिवाइंडकरून, त्या डायलॉग वर भरपूर हसले, मी मात्र बळंच, तोंडदेखलं हॅ हॅ हॅ केलं. पण ह्या सगळ्या प्रकारात धाकट्याला काहीही कळलेलं नव्हत. आम्ही सगळे का हसतो आहोत हे त्याला कळेना.तो मला परत परत \"काय झाले मग आई आणि लेक मिळून पिक्चर रिवाइंडकरून, त्या डायलॉग वर भरपूर हसले, मी मात्र बळंच, तोंडदेखलं हॅ हॅ हॅ केलं. पण ह्या सगळ्या प्रकारात धाकट्याला काहीही कळलेलं नव्हत. आम्ही सगळे का हसतो आहोत हे त्याला कळेना.तो मला परत परत \"काय झाले\", \"तो काय बोलला\", \"तो काय बोलला\", \"आधीच हौस त्यात पडला पाऊस म्हणजे काय\", \"आधीच हौस त्यात पडला पाऊस म्हणजे काय\" असे विचारू लागला. आता त्याला काय सांगणार कपाळ.\nलहान पोर सदन्यान की काय ते नसावं.\nजोक काय्तरी नोन-वेज असावा.\nम्हनून लहान पोराला काय कळेना झालं.\nत्यात बाप्याचा पोपट झाला असावा.\nम्हणून त्याला हसं येईना झालं.\nआम्ही पण लहान पोर समजा.\nआम्हाला संगितात पण काय कळत नाय.\nपण आम्हाला पण साग्रसंगीत सांगा न काय जोक होता ते.\nमी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.\nआधी(चं) हौस त्यात पडला पाऊस...\nआमच्याकडे असा प्रकार नेहमीच घडतो. बायकोच्या अनेक मागण्यांकडे मी सोयिस्कर दुर्लक्ष करीत असतो. कारण सर्वच मागण्या पूर्ण करणे शक्य नसते. ह्यावर तिचे एकच पालुपद असते , \" तुम्हाला ना,कसली हौसच नाही. नेहमी आपलं साधं रहा, साधं रहा,\" त्यावर माझे टिपीकल उत्तर असते, \" असं कसं म्हणतेस, आता मलाही हाऊस आहे ना पुण्यात \n( पुण्याला एक सदनिका माझ्या नावावर झाली आहे म्हणून ).\nइकबाल बानो (मृत्यू : २१ एप्रिल २००९)\n'घरोंदा' चित्रपटाचे आणि अनेक अॅनिमेशनपटांचे दिग्दर्शक भीमसेन यांचे निधन झाले आहे.\n'ऐसी अक्षरे'तर्फे त्यांना आदरांजली\nजन्मदिवस : साहित्यिक, पर्यावरणावादाचा जनक समजला जाणारा जॉन म्युअर (१८३८), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रासाठी नोबेलविजेता, शास्त्रीय पद्धत यावर काम करणारा पर्सी ब्रिजमन (१८८२), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१८८९), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९०९), चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आर. सी. तलवार (१९१०), साहित्यिक सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन (१९१०), अभिनेता अँथनी क्विन (१९१५), क्रिकेटपटू एस. वेंकटराघवन (१९४५)\nमृत्युदिवस : \"सारे जहां से अच्छा\"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८), द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी भारतीदासन (१९६४), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), गज़ल गायिका इक़बाल बानो (२००९), भारतात समलैंगिकतेचा पहिला अभ्यास करणाऱ्या, गणितासाठी गिनेस बुकात नाव असणाऱ्या शकुंतलादेवी (२०१३)\nइ.पू. ७५३ : रोमन सम्राट रॉम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.\n१५२६ : इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मोघल सत्तेची भारतात स्थापना.\n१६५९ : शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.\n१७२० : बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.\n१७८२ : राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.\n१९५२ : पहिला सचिव दिवस (अनेक देशांमधला धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस) साजरा झाला.\n१९४४ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.\n१९३२ : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.\n१९८९ : तिआनानमेन चौकातील आंदोलनास प्रारंभ. क्रांतिकारी नेते हु याओबांग यांच्या स्मरणार्थ एक लाख विद्यार्थी जमा झाले.\n१९९२ : सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.\n२००९ : हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534141", "date_download": "2018-04-21T22:56:22Z", "digest": "sha1:TJ3MHNYYAJFHG2PDV2YSPKEFK5O3DZDR", "length": 5641, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वनप्लस 5टी भारतात सादर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » वनप्लस 5टी भारतात सादर\nवनप्लस 5टी भारतात सादर\nप्रिमियम प्रकारात स्मार्टफोन बनविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱया वनप्लस या चिनी कंपनीने वनप्लस 5टी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला. न्यूयॉकमधील आयोजित कार्यक्रमादरम्यान हा स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरविण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक सुविधेचा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्ती स्क्रीन 2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे. वनप्लस 5 ला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी हा स्मॉर्टफोन दाखल केल्याचे सीईओ पेटे लाऊ यांनी म्हटले. ऍमेझॉन, वनप्लस स्टोअर आणि बेंगळुरातील वनप्लस एक्सपरियन्स स्टोअर्समध्ये 21 नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल. 28 नोव्हेंबरपासून स्मार्टफोनची खुली विक्री सुरू होईल. मिडनाईट ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध असून 64 जीबी आणि 128 जीबी प्रकारात अनुक्रमे रु 32,999 आणि 37,999 रुपये किंमत आहे. भारतातील प्रिमियम स्मार्टफोन बाजारात वनप्लसचा हिस्सा 12 टक्के असून गेल्या दोन तिमाहीत त्याच्यात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nरिअर कॅमेरा 16, 20 मेगापिक्सल\nसेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल\nरॅम 6 जीबी, 8 जीबी\nस्टोरेज 64 जीबी, 128 जीबी\nऑपरेटिंग प्रणाली ऍन्ड्रॉईड 7.1.1\nसबवे 100 रेस्टॉरन्ट उघडणार\nपंतप्रधान आवास योजनेंतर्गत यंदा 12 लाख घरे बांधणार\nसंवत 2073 मध्ये निफ्टी, सेन्सेक्सची भरारी\nकॉल ड्रॉप कंपन्यांची समस्या\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537210", "date_download": "2018-04-21T22:59:17Z", "digest": "sha1:6AVIZ6B72WRQE7NL3O4VMTPLQ4NVG746", "length": 5665, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे\nजिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे\nजिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हय़ात सन 2017-18 या वर्षान नवीन 67 सिमेंट बंधाऱयांना मंजूरी देण्यात आली असून या कामाच्या निवीदा प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी दिली.\nजलसंधारणच्या माध्यमातून जमीन ओलीताखाली आणण्यासाठी शासनाकडून सिमेंट बंधारे व कोपो बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली जात आहे. या माध्यमातून जिल्हय़ात नवीन बंधारे व नाला खोलीकरणाचे काम केले जाते. यासाठी डीपीसीच्या 8 कोटी रूपयांच्या नवीन 67 बंधारे व 65 ठिकाणी खोलीकरण अशा 132 कामांच्या निवीदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर सव्वातीन कोटी रूपयांच्या 29 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांचे येत्या 2 ते 3 दिवसात निवीदा प्रसिध्द करण्यात येणार आहेत.\nयाचबरोबर जलयुक्त शिवार योजनेसाठी 265 गावांमध्ये 788 कामांसाठी 62 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.\nपुढील वर्षासाठी 47 कोटी रूपयांची मागणी\nजलसंधारणसाठी सन 2017-18 साठी 12 कोटी रूपये मंजूर होते. परंतु जिल्हय़ात जास्तीत जास्त कामे करता यावीत म्हणून सन 2018-19 साठी डीपीसीमध्ये 47 कोटी रूपयांची मागणी करणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी सांगितले.\nकामात हालगर्जीपणा करणारे पाच कर्मचारी निलंबीत\nजुगार अड्डा व अवैध गॅस व्यावसायिकांवर छापा\nसांगलीत आज काँग्रेसचा जनआक्रोश\nआज विजयी मोर्चा, मोठा बंदोबस्त\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538101", "date_download": "2018-04-21T22:59:31Z", "digest": "sha1:WLPMQCFNE65MGKMGEYC7W62BDNKAP4BX", "length": 10656, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रिफायनरीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांच्या हाती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांच्या हाती\nरिफायनरीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांच्या हाती\nकेंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीतेंचे स्पष्टीकरण\nमुंबई-गोवा महामार्ग कार्यवाहीतील समस्या महिनाभरात मार्गी\nराजापूरमधील नाणार रिफायनरीच्या उभारणीचा प्रश्न ऐरणीवर आहे. नाणार प्रश्न धोरणात्मक असल्याचे सांगून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी हा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पक्षप्रमुखांनी या प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतलेली असल्याने त्या बाबत तेच निर्णय घेतील, असे गीते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील विविध योजनांच्या त्रैमासिक आढावा बैठकीनंतर गीते यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उत्तर) सचिन शिंदे हे देखील उपस्थित होते. नाणार रिफायनरीचा प्रश्न त्या ठिकाणी होत असलेल्या ग्रामस्थांच्या विरोधामुळे किचकट बनला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ न देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेनेनेही ग्रामस्थांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. गीते यांनी देखील रिफायनरीचा विषय धोरणात्मक आहे. शासन व पक्ष त्या बाबत आपापली भूमिका बजावत असल्याचे सांगितले.\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या सोबत राहून या प्रकल्पाला विरोधाची भूमिका दर्शवलेली असल्याचे गीते यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे नाणार येथे विस्थापनाचा मोठा प्रश्न उभा आहे. या परिसरातील 3 हजार घरांचे विस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला असल्याचे गीते यांनी सांगितले.\nमहिना-दोन महिन्यात महामार्ग समस्या दूर होणार\nमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची कार्यवाही वेगाने सुरू झाली आहे. पनवेल ते झाराप हा मार्ग लवकरात-लवकर पूर्ण करण्याचा मंत्रालयाने निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने मंत्रालयाकडून कार्यवाही सुरू आहे. या महामार्गाच्या सर्व कामांसाठी ठेकेदारही नियुक्त करण्यात आले आहेत. निविदाही काढण्यात आली आहे. लवकरच पुढील कामे सुरू होणार आहेत. महामार्गासाठी सुमारे 85 टक्के भूसंपादनही पूर्ण झाले आहे. येत्या महिना-दोन महिन्यात कार्यवाहीच्या सर्व समस्या दूर होतील, असे गीते यांनी सांगितले. खेडमध्येही या महामार्गाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. येत्या वर्षभरात तेथील काम ठेकेदाराला पूर्ण करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nगुहागरमध्ये एकही घर न हलवता प्रकल्प साकारणार\nराजापूरमध्ये ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध दर्शवण्यात येत असताना हा प्रकल्प गुहागर तालुक्यात होण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. हा प्रकल्प गुहागरमध्ये येत असेल तर आपण त्याचे स्वागतच करू. कारण त्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागाही उपलब्ध आहे. त्या ठिकाणी एकही घर विस्थापित करावे लागणार नाही. मात्र नाणारपेक्षा थोडय़ा कमी क्षमतेचा प्रकल्प गुहागरात साकारू शकेल, असेही गीते यांनी सांगितले.\nरत्नागिरी जिल्ह्य़ात परजिल्ह्य़ातून अनेक मजूरवर्ग कामाला येत आहे. त्यांच्यापासून आजारांचा फैलाव जिल्हय़ात होण्याचा संभव आहे. त्यासाठी या परजिल्ह्य़ातून येणाऱया मजुरांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्याचे गीते यांनी यावेळी सांगितले.\nउस्मानाबाद , नाशिक , अहमदनगर व मुंबई उपनगरचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत\nमहामार्गावरील खड्डे जैसे थे, राजकारण मात्र पेटले\nताबा सुटलेल्या कंटेनरने तीन वाहनांना चिरडले\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/raigad/", "date_download": "2018-04-21T23:12:18Z", "digest": "sha1:7SBQXMN77RW3IXILASLWYOBRJSAAYFX6", "length": 6112, "nlines": 198, "source_domain": "chaupher.com", "title": "Raigad | Chaupher News", "raw_content": "\nरायगडमध्ये वकिलाच्या कुटुंबाला वाळीत टाकले\nरायगड - रायगड जिल्ह्यात वाळीत टाकण्याची प्रथा आजही कायम आहे. गावची बदनामी केल्याच्या गैरसमजातून अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील अ‍ॅड. राकेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना...\nरायगडमध्ये वकिलाच्या कुटुंबाला वाळीत टाकले\nरायगड - रायगड जिल्ह्यात वाळीत टाकण्याची प्रथा आजही कायम आहे. गावची बदनामी केल्याच्या गैरसमजातून अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील अ‍ॅड. राकेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nएमएचटी-सीइटी परीक्षा, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन\n‘परिवर्तन हा समाजाचा स्थायिभाव असावा’\nखटला हरल्याच्या रागातून टोळक्याकडून व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/taxonomy/term/15", "date_download": "2018-04-21T23:23:13Z", "digest": "sha1:NPZOMMF4VKZZ6MALFILZ4NTBDUSBD7D3", "length": 10492, "nlines": 161, "source_domain": "www.baliraja.com", "title": " मदतपुस्तिका | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nadmin यांनी सोम, 23/05/2011 - 07:58 ह्यावेळी प्रकाशित केले.\n- \"सदस्य व्हा\" या बॉक्समधिल नवीन खाते बनवा वर क्लिक करा. - फॉर्ममध्ये सदस्यनाम भरा. सदस्यनाम म्हणून स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. - विरोपाच्या बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल E-Mail लिहा. - फॉर्ममध्ये इतर माहिती भरा. (ऐच्छिक) - फॉर्म सबमिट करा. - आपण दिलेल्या E-Mail वर आपणास संकेताक्षर पाठविले जाईल. त्याचा उपयोग करून Sign In करा / प्रवेश घ्या.\nRead more about सदस्यत्व कसे घ्यावे\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/about-us/reviews/blessings-of-saints", "date_download": "2018-04-21T22:57:12Z", "digest": "sha1:COFAFU6KE7C3H3CIUQE7RCLVMDDTLXEV", "length": 35085, "nlines": 363, "source_domain": "www.sanatan.org", "title": "संतांचे आशीर्वाद Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आमच्याविषयी > अभिप्राय > संतांचे आशीर्वाद\nसनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील पू. पारसनाथजी महाराज आणि श्री त्रिशुलभारतीगुरुजीवनभारती महाराज यांची सदिच्छा भेट\nसांगली बत्तीस शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पू. पारसनाथजी महाराज, तसेच वाळवा तालुक्यातील मौजे जक्राईवाडी येथील श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांची सनातन संस्थेचे साधक श्री. शंकर नरुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. भरत जैन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.\nCategories संतांचे आशीर्वादTags सनातन संस्था\nसनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो – प.पू. स्वामिनी मंगलानंदा, अकोला\nसनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो. या कार्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक पैलूंनुसार हिंदू जोडले जावोत, असे शुभाशीर्वाद प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांनी दिले.\nप.पू. दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेली प्रार्थना \nप.पू. भक्तराज महाराज, आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे, ‘साधकांना चैतन्यशक्ती आणि बळ द्या. हिंदूंना संघटित होण्याची बुद्धी प्रदान करा अन् तुमचा आशीर्वाद लवकरात लवकर फळाला येऊन हिंदु राष्ट्राची पहाट उजाडू द्या.’– प.पू. दास महाराज, पानवळ, बांदा, जि. सिंधुदुर्ग.\nचोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण\nसंत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग – २०१८ आणि सात्त्विक आकाशकंदिल यांचे अनावरण करण्यात आले.सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.\nप्रत्येकाने शुद्ध धर्माचरण केल्यास विश्‍व राममय होईल – प.पू. श्रीराम महाराज\nप्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने मनापासून शुद्ध धर्माचरण साधना म्हणून केले, तर संपूर्ण विश्‍व राममय होऊन जाईल, असे प्रतिपादन प.पू. श्रीराम महाराज रामदासी यांनी केले.\nमंगळुरू जिल्ह्यातील एक योगमार्गी संत प.पू. देवबाबा \nप.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात.\nसनातन संस्था मूलभूत धर्माचे तत्त्वज्ञान सांगून धर्माचा प्रसार करत आहे – भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते\nयेथे ८ मार्च या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी येथील वारकरी संप्रदायचे वक्ते भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला प्रसाद देण्यात आला.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराचा अवतार – श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी, श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्र, बंटवाळ (कर्नाटक)\nसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्‍वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील येथील श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांनी काढले.\nपुणे येथील थोर संत प.पू. आबा आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना आणि परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातनचे संत अन् साधक यांच्यासाठी शिवयागात पूर्णाहुती \nयेथील थोर शिवभक्त आणि संत प.पू. आबा उपाध्ये अन् त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) मंगला उपाध्ये हे नेहमी सनातन संस्था अन् हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी आशीर्वादाच्या रूपाने आध्यात्मिक ऊर्जा पुरवतात.\nसनातन संस्थेला माझा सदैव पाठिंबा – स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती\nसनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. सनातन संस्थेला माझा नेहमी पाठिंबा आहे, असे आशीर्वचन युगप्रवर्तक क्रांतीकारी राष्ट्रीय संत यज्ञपिठाधीश्‍वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी दिले.\nCategories संतांचे आशीर्वाद, सनातन वृत्तविशेष\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (167) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (37) गुरुकृपायोग (69) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (10) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (21) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (362) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (24) साहाय्य करा (29) हिंदु अधिवेशन (70) सनातनचे अद्वितीयत्व (404) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (8) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (79) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (112) अमृत महोत्सव (7) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (37) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (9) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (22) आश्रमांची वैशिष्ट्ये (9) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (88) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nअक्षय तृतीया - साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक मुहूर्त\nदात कधी घासू नयेत \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.blogspot.com/2016_11_01_archive.html", "date_download": "2018-04-21T23:15:28Z", "digest": "sha1:KC7A5VP4TMK7TWFRNJGSDTC2GNIUX7N6", "length": 57995, "nlines": 567, "source_domain": "gangadharmute.blogspot.com", "title": "माझी वाङ्मयशेती: November 2016", "raw_content": "\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\n- गंगाधर मुटे 'अभय’\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\nया जरासे खरडू काही,\nपिढोन्-पिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\n\"विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले.\"\nनिसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे. निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.\nभारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने व निसर्ग बेभरवशाचा असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकताना आणि वाचताना इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे व डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.\nशाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.\nनिसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांची व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.\nहजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही त्याने कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्‍यांना यथेच्छ भोजनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला. पंचमहाभूतांचा आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्‍याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.\nमग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला. शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला.\n\"विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले.\" जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.\nकोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या व्यक्तीचा अथवा कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.\nगणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज झाली आहे.\n(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)\nLabels: Agriculture, Farmer, कृषी, ललितलेख, शेतकरी, शेतकरी आत्महत्या\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nये तू मैदानात, ये तू मैदानात\nये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात\nबिगूल फुंकण्या हो तय्यार\nउलवून फेकू गुलाम बेड्या\nजगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात\nजगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||\nगोरे गेले, काळे आले\nकाळी आई खितपत पडली\nविझल्या अंधारात, विझल्या अंधारात\nविझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||\nकंठाचा गळफास, कंठाचा गळफास\nकंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||\nहात बांधती, पाय बांधती\nआणिक म्हणती स्पर्धा कर तू\nविद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात\n‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||\nनांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार\nसरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||\nदे ललकारी अभय पाईका\nहाती घेत मशाल, हाती घेत मशाल\nमशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||\n- गंगाधर मुटे ’ अभय’\nहे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.\nLabels: किसान, शेतकरी गीत, शेती\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\n या ब्लॉगवरील सर्व लेखन © कॉपीराईट अन्वये सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nमाझ्या साईटला भेट देणारांचे\nया ब्लॉगवरील सर्व लेख,कविता,गझल\nआणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे\nस्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास\nकृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती.\nयेथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात,\nसाहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nसंदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कविचे नांव\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nअंकुर साहित्य संघ (2)\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nडॉ. अभय बंग (1)\nदिवाळी अंक - २०११ (4)\nब्लॉग माझा स्पर्धा (3)\nमाझी गझल निराळी (7)\nमार्ग माझा वेगळा (53)\nशेतकरी साहित्य संमेलन (7)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (9)\nस्वतंत्र भारत पक्ष (3)\n\"माझी वाङ्मयशेती\"ला लिंक व्हा.\n शेतमालाचे भाव वाढले की आमचा जळफळाट होतो...कारण आमच्या मनात दडी मारून बसला आहे एक रावण आमच्या मन...\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nएक लेख एका आत्मप्रौढीचा आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभ...\nकळली तर कळवा दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग तूच आपल्या...\n२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूरला\nदुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड कल्पनाविश्वात रम...\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nसंपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक २ : मार्च २०१७ खरा शेती साहित्यिक कोण शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर...\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\n४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन नमस्कार मंडळी, आज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपा...\nप्रिय मित्र सुधिर बिंदू, काही संदेश नसतातच..... वाचण्यासारखे काळजात जाऊन रुततात.... टाचण्यासारखे सांत्वनाही जिथे ओशाळल्यागत होते.... ...\n४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई : जय महाराष्ट्र Tv\nजय महाराष्ट्र Tv : बातमी ४थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८ स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, ...\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स मुंबई चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची नि...\nयांना माझा ब्लॉग आवडतोय.\nरानमोगरा - वांगंमय शेती ते वाङ्मयशेती\nस्टार माझा TV-बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका\nछातीचं झाकण आता बोम्लीवर आलं\n* प्रकटदिन : माघ शुद्ध सप्तमी\n* समाधी दिनांक : माघ वद्य षष्ठी\n* समाधी स्थळ : महाबळा,\nत - सेलू जि - वर्धा\n. झूम करून वाचण्यासाठी डबल क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bengali-dishes-marathi/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-109120400055_1.htm", "date_download": "2018-04-21T23:06:35Z", "digest": "sha1:62NMCH5PMGQ6WOHW7GIVQQV3CQYK72QI", "length": 5777, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गूळ कोकनट बॉल्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहरबर्‍याची भाजी आणि भाकरी\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://healthmarathi.com/sukanya-samruddhi-yojana/", "date_download": "2018-04-21T23:08:44Z", "digest": "sha1:SH4D2FZGUA56BHMJSHZZSKVGQUBVCQPQ", "length": 9929, "nlines": 108, "source_domain": "healthmarathi.com", "title": "सुकन्या समृद्धी योजना - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Gov. Schemes सुकन्या समृद्धी योजना\nसुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविल्या जात असलेली एक योजना आहे. या योजनेस भारत सरकारचे पाठबळ आहे. ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्या मुलीचे शिक्षणासाठी व लग्नासाठी फंड जमा करण्यासाठी प्रोत्साहन देते.\nही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारे दि. 22 जानेवारी 2015 ला विमोचित केल्या गेली.सध्या या योजनेवर मिळणारे व्याज हे 8.6% (आर्थिक वर्ष 2016-17साठी) इतके आहे. या योजनेत करलाभपण आहे. हे खाते कोणत्याही डाक कार्यालयात किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत उघडल्या जाऊ शकते\nकेंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलन चालू केले. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. मुलीच्या अठराव्या वर्षी 50% रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम 21 वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस (18 ते 21 वर्षांदरम्यान) काढता येते.\nमुलीच्या दहाव्या वर्षांपर्यंत खाते उघडता येते फक्त दोन मुलीसाठीच खाते उघडता येते. एका मुलीसाठी कोठेही फक्त एकच खाते उघडता येते. दुसऱ्या जुळ्या मुलींसाठी किंवा तिळ्यांसाठी नियमांत शिथिलता आहे. मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत खाते उघडता येते. 2015-16 वर्षांसाठी या खात्यावर व्याज 9.2% आहे. दरवर्षी व्याजाचा दर इतर व्याजदरांप्रमाणे जाहीर केला जाईल. व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकाच्या कोणत्याही शाखेत हे खाते उघडता येते.\nएका आर्थिक वर्षांत किमान गुंतवणूक रू. 1000/- व कमाल गुंतवणूक रू. 150000/- पर्यंत करता येते. मात्र दरवर्षी किमान हजार रुपये न भरल्यास 50 रूपये दंड आकारला जातो. पालकांना 80 सी कलमाअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकरांतून वजावट मिळते. योजनेतून व्याज लाभ करमुक्त आहे. साधारणपणे मुलांचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर वडिलांना प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु या योजनेत गुंतवलेली रक्कम व व्याज वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याखेरीज मुलीला मिळणार नाही. त्यामुळे मुलगी सज्ञान झाल्यावर एकत्रित उत्पन्नावर कर आकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही.\nही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.\nआपणास वरील माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा किंवा आपली आरोग्यविषयक समस्या किंवा प्रश्न असल्यास येथे लिहा.\nPrevious articleवंधत्व निवारण आधुनिक उपचार\nNext articleहार्ट अटॅकवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी : 5 लाख रुग्णांसाठी 200 कोटींचे अर्थसहाय्य\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना\nजल प्रदूषण : कारणे, दुष्परिणाम, उपाययोजना\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार\nवायू प्रदूषण : कारणे, परिणाम आणि उपाययोजना\nलोकांमध्ये आरोग्यविषयक जागृकता निर्माण आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी ह्या 'हेल्थ मराठी' वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/film-review-marathi/film-review-dangal-116122200010_1.html", "date_download": "2018-04-21T23:10:29Z", "digest": "sha1:VSXQH6PVXCHIM7L3VLRJGLNANL6YQECN", "length": 12979, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Movie Review: पूर्ण कुटुंबियांसाठी आहे 'दंगल' | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nMovie Review: पूर्ण कुटुंबियांसाठी आहे 'दंगल'\nPlot: ही कथा एक वडील आणि त्याच्या स्वप्नाची आहे, ज्याला मुलांच्या जागेवर मुली पूर्ण करतात.\nस्टार कास्ट आमिर खान, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, साक्षी तंवर, जायरा वसीम, सुहानी भटनागर\nप्रोड्यूसर आमिर खान, यूटीवी, किरण राव\nआमिर खान फिल्म 'पीके'च्या दोन वर्षांनंतर आता स्पोर्ट्स ड्रामा बेस्ड बायोपिक घेऊन आला आहे, ज्याला 'भूतनाथ रिटर्न्स' आणि 'चिल्लर पार्टी' सारख्या चित्रपटांचे डायरेक्टर नितेश तिवारी यांनी डायरेक्ट केले आहे. चित्रपटाबद्दल जाणून घेऊ.\nही कथा रेसलर (कुस्तीपटू) महावीर फोगाट (आमिर खान)ची आहे, ज्याचे स्वप्न आहे की त्याने आपल्या देशासाठी रेसलिंगमध्ये गोल्ड जिंकायला पाहिजे. पण त्याचे हे स्वप्न काही पूर्ण होऊ शकत नाही. आता महावीराची एकच इच्छा आहे की त्याचे हे स्वप्न त्याच्या मुलाने पूर्ण केला पाहिजे. महावीर आणि त्याची बायको शोभा कौर (साक्षी तंवर)ला मुलगा नसून 4 मुली असतात. पण काही वर्षानंतर त्याला कळते की त्याच्या मुली गीता [जायरा(लहानपणाची), फातिमा सना शेख(मोठी झाल्यावर)] आणि बबिता [सुहानी (लहानपणी), सान्या मल्होत्रा (मोठी झाल्यावर) ] 2 मुलांची पिटाई करून आल्या आहेत तर त्याला विश्वास होऊन जातो की देशासाठी गोल्ड मेडल त्याच्या मुली जिंकू शकतात. महावीर दोन्ही मुलींना रेसलिंगची ट्रेनिंग देतो आणि शेवटी ह्या मुली आई वडिलांसोबत आपल्या देशाचे नाव वर्ल्ड लेवलवर घेऊन येतात.\nचित्रपटाचे डायरेक्शन फारच उत्तम आहे. रियल लोकेशंसची शूटिंग बघायला मिळते. डायरेक्टरच्या रूपात नितेश तिवारी यांचे हे फार मोठे चित्रपट आहे, ज्यात त्यांनी गजबचे डायरेक्शन केले आहे. सीन शूट करणे भले सोपे असेल, पण त्याचे इमोशन्सला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे नितेशने 100 % काम केले आहे. डायरेक्शनसोबत चित्रपटाची कास्टिंग देखील योग्य आहे, ज्याची परफ़ॉर्मेंसपण कमालीची आहे. चित्रपट तुम्हाला इमोशनलपण करतो आणि प्रेरित देखील.\nआमिर खानचा हा परफ़ॉर्मेंस त्याच्या मागच्या चित्रपटांपासून फारच वेगळा आहे आणि तो मनापर्यंत पोहोचतो. चित्रपटाच्या प्रत्येक कलाकाराने जोरदार प्रदर्शन केला आहे. आईच्या रूपात साक्षी तंवरने छोटी गीता बबिताच्या रूपात जायरा आणि सुहानीने, तसेच मोठी\nगीता आणि बबिताच्या भूमिकेत फातिमा आणि सान्या मल्होत्राने फारच उत्तम एक्टिंग केली आहे. आमिरच्या भाच्याची भूमिका अपारशक्ति खुरानाने देखील चांगले काम केले आहे.\nचित्रपटाचे प्रत्येेक गीत या प्रकारे चि‍त्रवण्यात आले आहे की तुम्ही कथेसोबत चालत राहता आणि गाणं केव्हा संपत हे कळतच नाही. प्रत्येक गाणं कथेप्रमाणे असून फारच सटीक आहे.\nबघावे की नाही ...\nआमिर खान आणि प्रत्येक कलाकाराच्या उत्कृष्ट परफ़ॉर्मेंससाठी हे चित्रपट संपूर्ण परिवारासोबत बघू शकता.\nफोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा\nक्रिटिक रेटिंग 4 /5\n‘दंगल’ला एकही कट न देता सेन्सॉरचा हिरवा कंदील\nआमिरच्या बायकोच्या घरी चोरी, किरणचे 53 लाख रुपयांची ज्वेलरी घेऊन गेले चोर\n'ठग्स ऑफ हिंदुस्तान' साठी आमीरचा नवा लुक\nअमीर काम करणार नागराज सोबत\nआमिरने रिलीज केला ‘दंगल’चा ट्रेलर\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/holi/2017-poojan-muhurt-holi-117030200011_1.html", "date_download": "2018-04-21T23:12:31Z", "digest": "sha1:PWMUPYBOUF45TNEVI4AHEFV4AXVZGNLU", "length": 12666, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2017तील होलिका दहन व पूजेचे मंगल मुहूर्त... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n2017तील होलिका दहन व पूजेचे मंगल मुहूर्त...\nघरात सुख-शांती, समृद्धी, संतान प्राप्ती इत्यादींसाठी स्त्रिया या दिवशी होळीची पूजा करतात. होलिका दहनसाठी किमान एक महिन्या अगोदर तयारी सुरू होणे सुरू होते. कांटेरी झाड्या किंवा लाकूडांना एकत्र केले जाते आणि होळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर होलिकाचे दहन केले जाते.\nहोलाष्टक 5 मार्च रविवारपासून आहे व 13 मार्च सोमवारपर्यंत राहणार आहे. होलाष्टकात सर्व शुभ कार्य, क्रय-विक्रय इत्यादी वर्जित आहे.\nहोलिका दहन शुभ चौघडियेपासून करायला पाहिजे ज्याने वर्ष शुभ राहील.\nहोलिका दहनाचे शुभ मुहूर्त : 18:23 वाजेपासून 20:23 मिनिटापर्यंत आहे.\nहोलिका पूजन मुहूर्त : संध्याकाळी 5 वाजून 23 मिनिटापासून 7 वाजून 23 मिनिटापर्यंत आहे.\nधूलिवंदन - 13 मार्च\nपौर्णिमा तिथी आरंभ- 20:23 (11 मार्च)\nपौर्णिमा तिती समाप्त- 20:23 (12 मार्च)\n\"अश्या ह्या दोघी\" रंगमंचावर पुन्हा अवतरणार\nशनीची दशा आणि उपाय\nआता डेट नाही थेट लग्न\n'रंगून' कायद्याच्या कचाट्यात अडकला\nएका वेळी दहा दशलक्ष रंग पाहतात डोळे\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97.html", "date_download": "2018-04-22T00:19:22Z", "digest": "sha1:UEZCIYMB6G7MWTHTFTBQOF6RX7ZRYL76", "length": 3905, "nlines": 75, "source_domain": "zeenews.india.com", "title": "विंदू दारासिंग - Latest News on विंदू दारासिंग | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nस्पॉट फिक्सिंग : आरोपपत्र दाखल, मयप्पनवर बेटींगचे आरोप\nआयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.\nविंदू ‘डी कंपनी’शी संबंधित\nविंदूचे या बुकींशी खूप घनिष्ठ संबंध होते. याचमुळे विंदूचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमशी ही संबंध होते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय.\nया घरगुती उपायांंनी हटवा 'चामखीळी'चा त्रास\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\nया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा\nप्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...\nया ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात\nपुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक\nशाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'\nवरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'\nयशवंत सिन्हा यांचा अखेर भाजपला रामराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T22:44:36Z", "digest": "sha1:IYQ7J4AIUTNYSL7APXYMM5MSEOYZSU3L", "length": 4676, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटालियन संगीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इटालियन संगीतकार\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nजियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/practicing-spirituality/festivals-and-vowed-religious-observances/festivals/dasara", "date_download": "2018-04-21T23:00:31Z", "digest": "sha1:4MMB7T7JBFG3I6VXYN4PIJ23GXF2A3HL", "length": 29599, "nlines": 344, "source_domain": "www.sanatan.org", "title": "दसरा Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > सण > दसरा\nहिंदूंनो, स्वपराक्रमाने विजयादशमीचे ‘दशहरा’ हे नाव सार्थ करा \n विजयादशमीला सीमोल्लंघन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन ही कृत्ये कर्मकांड म्हणून करू नका महिषासुरमर्दिनी श्री दुर्गादेवी आणि लंकाविजयी प्रभु श्रीराम यांच्या विजयाचे केवळ स्मरण करण्यापेक्षा त्यांच्या पराक्रमाची आणि विजयाची पुनरावृत्ती करून स्वपराक्रमाने विजयादशमीचे ‘दशहरा’ हे नाव सार्थ करा महिषासुरमर्दिनी श्री दुर्गादेवी आणि लंकाविजयी प्रभु श्रीराम यांच्या विजयाचे केवळ स्मरण करण्यापेक्षा त्यांच्या पराक्रमाची आणि विजयाची पुनरावृत्ती करून स्वपराक्रमाने विजयादशमीचे ‘दशहरा’ हे नाव सार्थ करा \nदसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व\nदसरा हा देवीचा सण आहे. आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला.\nदसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.\n१० हा अंक आणि विजयादशमी\n१० अंकाला (दश इंद्रियांना) खर्‍या अर्थाने समजून घेऊन त्याचे हरण करणे, म्हणजे दशहरा होय; एकूण साधनेद्वारे इंद्रियनिग्रह झाल्यावर, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवल्यावर साधक खर्‍या अर्थाने कोणत्याही परिस्थितीशी सामना करून विजय मिळवू शकतो\nहिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका \nएकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.\nहिंदूंनो, विजयोपासनेला आरंभ करा – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (2012)\nविजयादशमी म्हणजे हिंदूंच्या धर्मविजयाचा दिवस याच दिवशी श्री दुर्गादेवी आणि प्रभु श्रीराम यांनी अनुक्रमे महिषासुर आणि रावण या दोन असुरांचा वध करून आसुरी (अधर्मी) शक्तींचे निर्मूलन केले.\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (167) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (37) गुरुकृपायोग (69) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (10) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (21) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (362) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (24) साहाय्य करा (29) हिंदु अधिवेशन (70) सनातनचे अद्वितीयत्व (404) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (8) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (79) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (112) अमृत महोत्सव (7) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (37) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (9) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (22) आश्रमांची वैशिष्ट्ये (9) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (88) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nअक्षय तृतीया - साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक मुहूर्त\nदात कधी घासू नयेत \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://viralmarathinews.com/2018/04/10/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T23:06:31Z", "digest": "sha1:36CZEKQE2WN4HB2454BCO55OULRSFXDK", "length": 13296, "nlines": 80, "source_domain": "viralmarathinews.com", "title": "स्त्री आणि मानसिक बलत्कार :- एक हृद्दयभेदी सत्य परिस्थितीवर आधारित अप्रतिम लेख : ऑनलाईन असणाऱ्यांनी जरूर वाचा – Marathi News", "raw_content": "\nस्त्री आणि मानसिक बलत्कार :- एक हृद्दयभेदी सत्य परिस्थितीवर आधारित अप्रतिम लेख : ऑनलाईन असणाऱ्यांनी जरूर वाचा\nस्त्री आणि मानसिक बलत्कार :- एक हृद्दयभेदी सत्य परिस्थितीवर आधारित अप्रतिम लेख : ऑनलाईन असणाऱ्यांनी जरूर वाचा\nस्त्री आणि मानसिक बलत्कार :- एक हृद्दयभेदी सत्य परिस्थितीवर आधारित अप्रतिम लेख : ऑनलाईन असणाऱ्यांनी जरूर वाचा\nथोडं लक्ष देऊन वाचा आणि पोस्ट च्या सुरुवातीलाच माफ करा ज्यांना ही पोस्ट वाचून भावना दुखावल्या जातील…\nरोजच्या दैनंदिन जीवनात अनेक काम वगैरे करताना “#अरे_तुझ्या_आईला…” हा शब्द प्रत्येकाच्या तोंडुन एकायला मिळतो..\nएवढच नाही तर मदरचोद, भेंचोद, आईघाल्या, व अश्या कित्येक प्रकारच्या स्त्री ला नागड करणार्या शिव्या आपन रोज एकतो.. पण याच जागेवर आपण फादरचोद, भाईचोद, बापघाल्या अश्या शिव्या का नाही वापरत हा प्रश्न मला नेहमीच पडतो.. विचार तर करा आईने एवढ्या वेदना सहन करून तुम्हाला जिथुन जन्म दिलाय त्याच अव्ययावर शिव्या देने तुम्हाला शोभतय का हा आता काही लोकांना असेही वाटून गेलं असेल की आम्ही शिव्या देतोय तर तुझं जातंय काय… हा आता काही लोकांना असेही वाटून गेलं असेल की आम्ही शिव्या देतोय तर तुझं जातंय काय… पण असा विचार करणाऱ्या सर्व सज्जन माणसांना मी एकमेव प्रश्न विचारू शकतो… नस तुमच्या आईने तुम्हाला अनेक वेदना सहन करून वाढवलंय तसच त्यांच्या ही आईने वाढवलंय ना… पण असा विचार करणाऱ्या सर्व सज्जन माणसांना मी एकमेव प्रश्न विचारू शकतो… नस तुमच्या आईने तुम्हाला अनेक वेदना सहन करून वाढवलंय तसच त्यांच्या ही आईने वाढवलंय ना… मग शोभत का असा उद्दामपणा की त्याच आईच्या अवयवांवर आपण अपशब्द वापरून शिव्या द्यायव्यात…\nदुसरा मुद्दा असा की घरात कुणी लहान मुलगा रडत असला कि ” काय मुलीं सारख रडतो ” हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात एकायला मिळत.. तर हे असं फक्त मुलीच कमजोर असतात त्याच फक्त मुलुमुलू रडतात का \n का नाही रडाव पुरूषांनी \nपुरूष म्हणजे अगदी शुर वीर पराक्रमी आणि स्त्री म्हणजे काही तरी तुच्छ का \nमी तर म्हणतो रडाव पुरूषांनी तेही अगदी वाटेल तेवढ आणि वाटेल तस.. त्यांनाही रडुन मन मोकळ करायचा अधिकार आहे.. आता यातूनही गैरसमज करून घेणारे खूप आहेत ज्यांना वाटत की पुरुष एवढा ताकदवान असतो की तो आहे म्हणून स्त्री आहे… पण आता ची परिस्थिती पाहून तुमच्या लक्षात आलेच असेप की स्त्री कुठेच मागे नाहीय…\nखरंतर मला स्वतःला या गोष्टीची खूप म्हणजे खूप किळस येते ती गोष्ट म्हणजे आपल्यात नपुंसक लोकांची फार खिल्ली उडवल्या जाते.. कधी कधी तर एखाद्या मुलाने काही केल्यास “काय छक्क्या/हिजड्या सारख करतोय” अस देखील एकायला मिळत.. पण नपुंसक म्हणजे अर्धा पुरूष आणि अर्धी स्त्री पण तरीही त्याला स्त्री वरूणच शिव्या द्यायच्या.. म्हणजे आलच परत स्त्री वर.. खरं तर ते ही आपल्या सारखी माणसं आहेत.. लागल्यावर त्यांना ही दुखतं.. त्यांच ही रक्त लालच.. मागासवर्गीयांचा ही कधी असाच विटाळ होत होता.. म्हणुन या मधे त्यांची काही चुक नसुन त्यांच्या तिल क्रोमोझोम्स ची आहे.. आणि अशा लोकांना खरं तर आधाराची सहानुभूती ची गरज असताना तुम्ही त्यांनाही स्त्री वरूनच का बरं बोलताय .\nपृथ्वी म्हणजे ‘ती’ आपल्याला या जगात आणणारी म्हणजे ‘ती’ म्हणजेच स्त्री ही सृष्टी ची निर्माता तरी प्रत्येक गोष्टीत तिलाच दोष दिला जातो….\nतिने कशे कपडे घालावे, पंजाबी ड्रेस घालावा कि जिन्स कि शॉर्टस् हे सुद्धा तिला स्वतः च्या मनाने घालन्याचा अधीकार नाही.. आणि तिच कैरेक्टर हे तिच्या कपड्यांवरूण ठरवल जातं.. आणि हे ठरवणारे तिच आई-बहिनीवर शिव्या देणारी मुलं.. का असा वागतात लोक… हो तिला सुंदर दिसण्याचा वर दिलाय देवाने पण तेच आभूषण तिचीच सुंदरता वाढवता ना…\nमुलाने मात्र उघडं सगळं गाव भर फिराव पण मुलिच्या ड्रेस मधुन थोडा स्लिप चा बेल्ट बाहेर काय आला तिला “#बघ_ईशारे_देतिये” म्हणुन संबोधित करण.. किती निर्लज्जपणे बोललं जातं हे सर्व …\nत्याने मात्र गावभर पोरी फिरवायच्या पण तिचे काही मित्र असले तर तिला वैश्या म्हणायच.. ते ही मनमोकळे मित्र असले तरी तिच्या चारित्र्यावर सरळ संशय च घ्यायचा…\nत्याने रात्र भर बाहेर फिरायच पण तिला मात्र बाहेरूण घरी यायला रात्र झालीस तर तिला रेट विचारायची.. का असा..\nति पातळ असली तरी टोमणे,\nजाड असली तरी टोमणे,\nति काळी असली तरी तेच,\nति गोरी असली तरी तेच,\nति सलवार वर असली तरी छेडतात,\nजिन्स वर असली तरी छेडतात,\nति शांत असली तरी बदनामी,\nति मस्तीखोर असली तरी बदनामी..\nति कुणाला बोलत नसली तर “#एवढा_कशाचा_एटिट्युड_आहे_कुत्री” असे म्हणुन बोलने आणि जर\nती सर्वांना बोलत असली तर\n“#सर्वांना_लाईन_देते_साली_छिन्नाल” असे त्यांचे बोलने..\nवरती एवढं सर्व वाचून खरंतर काही लोकांना खूप वेगळं वाटलं असेल पण ही खरच वस्तुस्थिती आहे… अलीकडे एखादी स्त्री सोशल मीडियावर रात्री ऑनलाइन असेल तरी फार काही बोलत जात…आणि यालाच कदाचित मानसिक बलात्कार अस म्हणतात…\nआणि असला हा मानसिक बलात्कार स्त्री ला रोज सहन करावा लागतो..\nपण या मधे चुक त्या मुलांची नाही त्यांच्या सडक्या मेंदुची आहे.. आहो एकदा निरिक्षण तर करा जे अव्यय आम्हाला आहेत तसेच सेम तुमच्या आई-बहिनींना आहेत..\nकाय फरकपडतो आई-बहिन आपली असो कि दुसर्यांची तिची ईज्जत करा.. कारण प्रत्येकाला या जगात त्याच माउलीने जन्म दिला असतो ती आई असते… प्रत्येकाच्या आई बहिणीची इज्जत करायला शिका….\nमुलीमध्ये असतील जर हे 8 गुण तर कसलाही विचार न करता करा लग्न… \nप्रियकराकडे प्रेयसीची अजब मागणी माझ्या वडिलांना ठार मारलं तरच करेल लग्न, थरकाप उडवणारी एक घटना\nमराठी अभिनेत्री स्पृहा जोशीची विचार करायला लावणारी प्रतिक्रिया असिफा बलात्कार प्रकरणावर दिली आहे आवश्य एकदा सविस्तर वाचा त्यांची प्रतिक्रिया आपणही विचार कराल \nहाताचे बोटांमध्ये तांब्याचे धातूची अंगठी घातलेस शरीरास होतात हे बहूगुणी फायदे\n‘लागीर झालं जी’ फेम शिवानी बावकर (शीतली) या अगोदर करायची हे काम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/bhosari/", "date_download": "2018-04-21T23:16:16Z", "digest": "sha1:MVYZESZPC3M64WDNRPCPMI4VTVFNKECF", "length": 10878, "nlines": 231, "source_domain": "chaupher.com", "title": "Bhosari | Chaupher News", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले\nचौफेर न्यूज - एका 17 वर्षाच्या मुलीला पूस लावून पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दापोडी येथे घडला. संशयित आरोपी अकबर शेख (वय...\nवीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित युवकाची आत्महत्या\nचौफेर न्यूज - वीस दिवसांपूर्वी विवाहबध्द झालेल्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सेन्चुरीएंका कॉलनी येथे उघडकीस आली. संदीप दत्तात्रय कानडे...\nभोसरीतील प्रितम प्रकाश महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ\nचौफेर न्यूज – पदवी ही शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे फलित असून पदवीधारकांनी व्यापक नीतीमूल्यांच्या भानाने सतत जागरुक राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य...\nप्रॉपर्टी प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nचौफेर न्यूज - स्टार इंडिया ग्रूप आणि वर्किंग जर्नालिस्ट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे आयोजित केलेल्या तिन दिवशीय प्रॉपर्टी व बॅंकिंगच्या प्रदर्शनास ग्राहकांचा...\nआनंदा लांडगे यांचे निधन\nचौफेर न्यूज - भोसरी गावचे ज्येष्ठ नागरिक पै. आनंदा (आण्णा) धोंडीबा लांडगे (वय 76 वर्षे) यांचे मंगळवारी (दि. 9 जानेवारी) राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन...\nभोसरीत ‘तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ प्रवचन सोहळा\nचौफेर न्यूज - महेशदादा लांडगे स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने जानेवारी महिन्यात भोसरी येथे ‘तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रवचन आयोजित...\nभोसरीत माळी समाजाचा वधू – वर मेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत राज्यस्तरीय माळी समाज वधू वर परिचय मेळाव्यात सहाशे एक...\nभोसरीत हल्लेखोरावरच झाला गोळीबार\nचौफेर न्यूज-भोसरीत झालेल्या गोळीबार प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. पूर्ववैमनस्यातून अजिंक्य माने या तरूणावर गोळीबार करण्यासाठी आलेल्या टोळक्यातील पंकज फुगे हाच त्याचा साथीदार बंटी...\nपुर्ववैमनस्यातून तीन महाविद्यालयीन तरूणावर वार\nचौफेर न्यूज - पुर्ववैमनस्यातून तीन महाविद्यालयीन तरूणावर तिघांनी धारदार कटरने वार केले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरीतील सद्‌गुरूनगर येथील गणपत लांडगे चाळीत...\nदिघीत रिअल इस्टेट एजंटचा खून\nचौफेर न्यूज - एका रिअल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दिघी येथे घडली. ही घटना शनिवारी (दि.९) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nगणेशोत्सव सजावट स्पर्धेत जय बजरंग, दक्षता, राष्ट्रतेज मित्र मंडळ प्रथम\nकठुआ प्रकरणातील पीडितेची ओळख उघड करणाऱ्या प्रसारमाध्यमांना दंड\nआगामी १५ वर्षात करणार अमेठीचा कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.maharshivinod.org/taxonomy/term/1067", "date_download": "2018-04-21T23:12:20Z", "digest": "sha1:WRMO62A544M5PVAURIKLKRRN3MWYWEZ2", "length": 6299, "nlines": 83, "source_domain": "www.maharshivinod.org", "title": "Dhawalgiri | Maharshi Nyaya-Ratna Vinod", "raw_content": "\nमहर्षींना अर्पित संस्था/About us\nधवलगिरी हा ग्रंथ महर्षींच्या उतारवयात प्रसिध्द झाला.\nहा ग्रंथ म्हणजे एका साधकाचे आत्मवृत्त आहे.\nसाधनाकालात सद्‌गुरुकृपेने त्याची कशी प्रगती होत गेली याचे प्रासादिक भाषेत वर्णन आहे.\n२) महर्षि विनोदरचित अभंग\n३) महर्षि विनोदरचित उपनिषदे\n४) महर्षींची उन्मनी अवस्था\n५) महर्षींनी उकलून दाखवलेली षड्‌दर्शने\n६) योगविद्येविषयी महर्षिंचे मार्गदर्शन\n७) रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शन\n८) वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन\n९) सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n१०) महर्षी विनोदांची इ-बुक्स\nआज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव\nअद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व\nक्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व\nविमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा\nविमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज\nएक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म\nयथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन\n‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती\nपादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती\nगुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती\n‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान\n‘चार’ म्हणजे सोपचार आराधन\n‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन\n‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण\n‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव\nश्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी\nप्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी\nइति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://healthmarathi.com/folic-acid-information-marathi/", "date_download": "2018-04-21T23:05:41Z", "digest": "sha1:25JWVBXCPGAQXBQ77ZT65GDI2FYU6RS4", "length": 8017, "nlines": 107, "source_domain": "healthmarathi.com", "title": "व्हिटॅमिन B-9 अर्थात ‘फॉलिक अ‍ॅसिड’चे आरोग्यासाठीचे महत्त्व - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Diet & Nutrition व्हिटॅमिन B-9 अर्थात ‘फॉलिक अ‍ॅसिड’चे आरोग्यासाठीचे महत्त्व\nव्हिटॅमिन B-9 अर्थात ‘फॉलिक अ‍ॅसिड’चे आरोग्यासाठीचे महत्त्व\nफॉलिक अ‍ॅसिडमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते. रक्ताचं प्रमाण वाढतं. शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होत नाही. म्हणूनच फॉलिक अ‍ॅसिडचं प्रमाण असणारे गाजर, बीट, मुळा आणि त्याची हिरवी पानं, कोबी हे पदार्थ खावेत, असं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. ब-9 हे जीवनसत्त्व ‘फॉलिक अ‍ॅसिड’ या नावानेही ओळखलं जातं. गरोदर स्त्रिया, वाढती बाळं यांना फॉलिक अ‍ॅसिडची गरज असते. फॉलिक अ‍ॅसिडमुळे पोटाचं आरोग्य सुधारतं.\nप्रत्येक प्रौढ व्यक्तीस प्रत्येक दिवसाला 200 मायक्रोग्रॅम इतकी ‘ब-9’ या जीवनसत्त्वाची गरज असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील पांढऱ्या पेशीत जबरदस्त घट निर्माण होते. त्यातून ‘लुकोपेनिआ’ हा आजार निर्माण होतो. पंडुरोग (अ‍ॅनिमिया), अस्थिमज्जाचे विकारही होतात. पोटाचे विकार डोकं वर काढतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण घटतं. ‘ब-9’ जीवनसत्त्व पुढील अन्नपदार्थातून मिळेल.\n‘ब-9’ जीवनसत्त्व देणारे अन्नपदार्थ :\nसंत्री, बदाम, केळी, सफरचंद, गाजर, बीट, कोबी, मुळा, लेटय़ूस, टोमॅटो, नारळ, दूध आणि त्यापासूनचे पदार्थ, यीस्टचे प्रकार, हिरव्या भाज्या, तांदूळ, गहू, गव्हांकुर, वाफवलेल्या डाळी, मका, शेंगदाणे, भेंडी, मसूर.\nही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.\nआपणास वरील माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा किंवा आपली आरोग्यविषयक समस्या किंवा प्रश्न असल्यास येथे लिहा.\nPrevious articleसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती\nNext articleहिमोग्लोबिनचे महत्त्व आणि त्याचे प्रमाण वाढविण्याचे उपाय\nगुणकारी ऊस व ऊसाचा रस\nजल प्रदूषण : कारणे, दुष्परिणाम, उपाययोजना\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार\nवायू प्रदूषण : कारणे, परिणाम आणि उपाययोजना\nलोकांमध्ये आरोग्यविषयक जागृकता निर्माण आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी ह्या 'हेल्थ मराठी' वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/475449", "date_download": "2018-04-21T22:45:07Z", "digest": "sha1:2TSFNEZHSKNSCUAQNOUTLKRQYI2HQMXI", "length": 6004, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवजयंती मंडळांच्या समस्या सोडवाव्यात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवजयंती मंडळांच्या समस्या सोडवाव्यात\nशिवजयंती मंडळांच्या समस्या सोडवाव्यात\nअक्षय्यतृतीयेला परंपरेनुसार शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. मात्र शिवजयंती आणि चित्ररथ मिरवणूक काढताना मंडळांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच चित्ररथ पाहण्यासाठी येणाऱया नागरिकांसाठी ठिकठिकाणी गॅलरीची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अधिकाऱयांची बैठक घेण्याची मागणी सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी महापौरांकडे केली आहे.\nमुंबई-पुणे शहरांपेक्षाही बेळगाव शहरात मोठय़ा प्रमाणात चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. पण विविध शिवजयंती उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच चित्ररथ पाहण्यासाठी येणाऱया नागरिकांची गैरसोय होते. यामुळे शिवजयंती उत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांनी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक घेवून समस्या जाणून घ्याव्यात. तसेच नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्याची गरज आहे.\nधर्मवीर संभाजी चौकासह टिळक चौक, हेमू कलानी चौक, रामलिंगखिंड गल्ली अशा विविध ठिकाणी प्रेक्षक गॅलरीची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना करण्यात याव्यात, अशी विनंती पंढरी परब यांनी महापौरांना केली आहे.\nशाश्वत सुख मिळविण्यासाठी नामस्मरण आवश्यक\nओव्हरब्रिजच्या भिंती उभारण्याचे काम युद्धपातळीवर\nतरुण भारत वर्धापन दिनाचा आज स्नेहसोहळा\nकणबर्गी योजनेबाबत शेतकरी देणार निवेदन\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537819", "date_download": "2018-04-21T22:44:49Z", "digest": "sha1:2C4EMQGWGOJ6X2UDBTT45BNRLRGVMYQQ", "length": 4643, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "व्हॉट्स ऍपचे दोन नवे फिचर लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » व्हॉट्स ऍपचे दोन नवे फिचर लाँच\nव्हॉट्स ऍपचे दोन नवे फिचर लाँच\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमेसेजिंग ऍप व्हॉट्स ऍपने आयफोन यूजर्ससाठी नवे फीचर आणले आहेत. व्हॉट्सऍप अपडेटनंतर हे दोन्ही फीचर यूजर्सला मिळतील.\nव्हॉट्सऍपचे हे दोन नवे फीचर्स ः\nलॉक व्हॉईस मेसेज ः यामध्ये बटन होल्ड न करताही यूजर्स व्हॉईस मेसेच sढकॉर्ड करू शकतो.\nयूजर्स चॅटिंगदरम्यानही युटय़ुब व्हिडिओ पाहू शकतात\nव्हॉट्सऍपचे हे नवे फीचर आयोएस 2.17.81 व्हर्जनमध्ये देण्यात आले आहेत. जे ऍप स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. या वेबर्सोटने या फीचरबाबतची माहिती दिली आहे. नव्या फीचरनुसार युजर्सला चॅटिंग दरम्यान युटय़ुब ल्ंिक असल्यास ती लिंक ओपन केली तरी तुमच्या चॅटिंगची विंडो बंद होणार नाही,व्हिडिओ पाहताना तुम्ही दुसऱया चॅट बॉक्समध्ये जाऊ शकतात.लवकरच हे दोन्ही फीचर सर्व यूजर्सला मिळतील अशीही माहिती मिळते आहे\nसॅमसंगचा गॅलेक्सी सी – 7 प्रो लॉन्च\nLava चे दोन स्मार्टफोन्स लवकरच लाँच\nजगातील सगळय़ात छोटा फोन भारतात लाँच\n‘टू व्हीलर्स’साठी ‘गुगल मॅप’दाखवणार शार्टकट रूट\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/51?page=12", "date_download": "2018-04-21T22:36:27Z", "digest": "sha1:VEB4QYEHBKFPPBXZ5EILLWZ3FHLQHYDL", "length": 7707, "nlines": 159, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राजकारण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखबरदार, दहशतवाद्यांवर नी फुटीरतावाद्यांवर कारवाई कराल तर\nदिनांक ५ नोव्हेंबरच्या 'टाइम्स् ऑफ् इंडिया'मधे श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांना आपला इंग्लंडचा प्रस्तावित दौरा रद्द करणे भाग पडले अशा अर्थाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. कारण\n२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला माझ्याजवळ नाही विदा \nया दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत.\nकृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण\nकृष्णराज राव हे माहितीचा अधिकार यावर काम करणारे एक प्रमुख चळवळे आहेत.\nजगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर\nजगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर\nकालच्या निकालानंतर जो संयम दोन्हीकडील पक्षांनी दाखवला त्याला मानवी इतिहासात एक चांगली घटना म्हणून नोंदवायला कुणाची हरकत नसावी असे मी मानतो.\nरामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल\nसर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.\nभारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.\nआताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.\nसारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा\nआता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग\nआपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही \nआपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/232", "date_download": "2018-04-21T22:42:42Z", "digest": "sha1:MQ6C6GCWEM36TPG7RVQRZ5DOH74C3T46", "length": 9912, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 232 of 335 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nशिरोळ दत्त कारखान्यावर सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबविणाऱया शेतकऱयांचे मार्गदर्शन\nप्रतिनिधी/ शिरोळ श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामापासून त्यांचे कार्यक्षेत्रात सेंदीय ऊस शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. या अंतर्गत कार्यक्षेत्रातील गांवात 500 एकर क्षेत्रावर हा प्रयोग राबविणेस सुरूवात केली आहे. यात सहभागी झालेल्या व सहकारी होवू इच्छिणाऱया ऊस उत्पादक सभासद शेतकऱयांसाठी प्रशिक्षण घेणेत आले. यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱयांनी गेली 10 ते 15 वर्षे सेंद्रीय शेती केली ...Full Article\nअस्वस्थ लेखकांकडूनच उत्कृष्ट साहित्याची निर्मितीःप्रा.एकनाथ पाटील\nवार्ताहर/ कूर समाजाला दिशा देण्याचे व घडविण्याचे काम साहित्यिक करतात. लेखक हा समाजाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्याच्या साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. मात्र अलिकडे लेखक म्हणून मान्यता मिळालेले साहित्यिकदेखील ...Full Article\nकेडीसी बँकेच्या कूर शाखेत अपुरा चलन पुरवठा\nवार्ताहर/ कूर केडीसीसी बँकेच्या कूर (ता. भुदरगड) शाखेची मोठी सभासद संख्या विचारात घेता दररोज 35 ते 40 लाखाची गरज असताना अपूरा चलन पुरवठा होत आहे. त्यामुळे लोकांना नोटाबंदीपासून आतापर्यंत ...Full Article\nकाव्यांच्या धारांनी रसिकांची मने ओलिचिंब.. \nकूरच्या वेदसागर साहित्य मंचतर्फे काव्य संमेलन वार्ताहर/ कूर वादळात जन्मलो आम्ही… पुरलेल्या गर्भांना अंकूर फुटण्याइतकी… मी कवितेपायी खाक जळाया आलो, अशा एकापेक्षा एक, सरस व आशयपूर्ण सामाजीक जाणीवा जागृत ...Full Article\nराज्यस्तरीय निबंध स्पर्धेत साक्षी पुजारी द्वितिय\nप्रतिनिधी/ इचलकरंजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांचे मार्फत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इचलकरंजी हायस्कूलची सातवीच्या वर्गातील विद्यार्थीनी साक्षी ...Full Article\nहिंदवी स्वराज्य मित्र मंडळातर्फे भगवा ध्वजाची उभारणी\nवार्ताहर/ कळंबा कळंबा तलावाच्या मनोऱयाजवळील माळवाडी परिसरातील बंधाऱयाजवळ हिंदवी स्वराज्य मित्र मंडळाच्यावतीने 55 फूटाचा स्तंभ उभा करून, भगवा ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम ...Full Article\nदुचाकी अपघातात अभिनंदन पोतदार ठार\nप्रतिनिधी/ कोल्हापूर मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून पहाटे घरी परतताना आदित्य कॉर्नर चौकात मोटारसायकल रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात अभिनंदन अभय पोतदार (वय 21, रा. गंगावेस कोल्हापूर) हा जागीच ठार ...Full Article\nमुलांमध्ये अकोला, साताऱयाच्या खेळाडूंना विजेतेपद\nवार्ताहर/ कूर महाराष्ट्र राज्य बॉक्सींग असोशिएशन व कोल्हापूर जिल्हा बॉक्सींग असोशिएशन यांच्या वतीने आदमापूर ता. भुदरगड येथे घेतलेल्या 13 व्या केओ चषक राज्यस्तरीय बॉक्सींग चॅम्पीयनशीप स्पर्धेत मुलांच्या विभागात बेस्ट ...Full Article\n‘आपटे वाचन’ च्या मदतीसाठी बजाज फौंडेशन कटिबध्द\nप्रतिनिधी/ इचलकरंजी महात्मा गांधीच्या सहवासानेच जमनलाल बजाज यांचे जीवन उजळून निघाले. उद्योगात कमावलेला नफा हा समाजाचे ऋण असून बजाज उद्योग समूह प्रतिवर्षी 300 कोटींहून अधिक रक्कम सामाजिक कार्यासाठी ...Full Article\n-‘दौलत’च्या देण्यावर साखर विक्रीचा तोडगा\nप्रतिनिधी/ कोल्हापूर हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत (न्युट्रीयन्स) साखर कारखान्याकडील शेतकऱयांची थकित देणी देण्यासाठी न्युट्रीयन्स कंपनीने 20 कोटी रूपये 5 जून पर्यंत भरावेत. त्यानंतर साखर विक्री करून शेतकऱयांची देणी ...Full Article\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bharkatlela.blogspot.com/2006_09_01_archive.html", "date_download": "2018-04-21T22:43:53Z", "digest": "sha1:VA5JOCFPJMDCKXZF2WYFU4NDKWEFZZ4D", "length": 44391, "nlines": 167, "source_domain": "bharkatlela.blogspot.com", "title": "go_on_commenting (भरकटलेला): September 2006", "raw_content": "\n(नसलेल्या) डोक्याची जड होण्याची जाणीव. सूर्याने डोळ्यांची जागा घेतली की काय असे वाटायला लावणारा दाह, हातापायांचे अस्तित्व हे कामचुकार मुलांसारखे. लाड करून घ्यायला तयार, पण काम सांगितले की स्वत:ला पुढे उचलायला संपूर्ण नकार. हळुहळू चहाचा घोट व (गरम) पाण्याचा घोट सारखाच वाटतो. स्वयंपाकाचा सुगंध आसमंतात दरवळूनही पोटावर त्याचा परिणाम होत नाही.\nअचानक vibrating table सारखे शरीर उडायला लागते. आत नीट ठेवलेली blankets घाइघाईने काढल्या जातात ती शरीराबरोबर थाडथाड उडण्यासाठी. हळुहळू हिही थरथर नाहिशी होते वादळापूर्वीच्या शांततेसारखी. लवकरच कान हे स्वत:चे नसून किटलीचे आहेत हे जाणवायला लागते त्यातून निघणार्या वाफ़ांमुळे. अंगाची भट्टी पेटायला लागते. थर्मामिटरशी दोस्ती होते आणि ती वाढतच जाते. डॉक्टरशी जवळचे नाते निर्माण होतं. हॉस्पिटल व पलंग आपले वाटायला लागतात. अन्नावरची वासना उडताच सर्वं प्रकारचे पदार्थ सेवेशी हजर होतात. पण कडू गोळी, capsules, व ईंजेक्शन हेच काय ते खरे साथीदार बनतात. ceilingकडे बघणे, पंख्याशी संवाद मनातून करणे, हे नित्याचे छंद होतात. घड्याळ फ़ार हळू चालतय असं वाटतं. stereo चे सूर बेसूर होतात, ग्लानी आणि झोप, खाणे आणि गिळणे, बघणे आणि डोळे उघडॆ ठेवणे, यातील फ़रक नाहीसा होतो.\nआणि अचानक कायापालट होतो. दरदरून घामाची अंघोळ होते. शब्दं फ़ुटतात ओठातून व कधी एकदा अंघोळ करून हे आजारपणाचे सुतक काढून टाकतो असे होते. बरं वाटल्यानंतर , मला बरं वाटत नव्हतं, ह्यामुळे बरं नं वाटायची काहीच गरज उरत नाही.\nसूरती फ़रसाण - ४\nहा माझा आणि सौ. चा एक संवाद.\n\"आपल्याला सूरतला येऊन इतकी वर्षे झालीत, पण आपण काही बाबतीत अजिबात सूरती झालो नाही.\"\nसौ.चा प्रश्न,\"नक्की कोणत्या बाबतीत म्हणताय\n\"फ़ाफ़डा, खाकरा, लोचो, गोटा, सेव-टामेटानी शाग हे सर्व आपल्याला कधी बोलावताहेत असे वाटलेच नाही. अजूनही कांदे-पोहे, शिरा, उपमा ह्याचीच इच्छा होते.\"\n\"तुम्ही चान्स असूनही गुजराती मुलीशी लग्नं केलं नाही, तेही सूरतमध्ये राहून, त्याचा शाप तुम्हाला लागतोय.\"\n\"माझ्याशी लग्नं करण्याआधी चक्कं आठ वर्षं तुम्ही सूरतच्या मोहजाळात होतात, तरीही माझ्यासारख्या मराठी मुलीशीच तेही arranged marriage करण्याचा आग्रहं तुम्ही धरलात तर तुम्हाला कशी ह्या गुजराती फ़रसाणाची गोडी लागेल\n\" हो, माझे colleagues म्हणत होते गंमतीने, कर की एखाद्या गुजराती मुलीशी लग्नं. त्याच वेळेस सचिन गुजराती अंजली मेह्ताच्या प्रेमात पडून लग्नं करून बसला होता.\"\n\"तेच कशाला, त्याहीपूर्वी, अनूप झलोटा सोनालीच्या प्रेमात पडून नंतर मोकळा पण झाला होता रूपकुंवर राठोडला line clear देऊन.\"\n\"मग माझे काय झाले असते जर मी एखाद्या \"पटेल\" मुलीशी लग्नं केले असते तर\n\" काही विशेष नाही. तिने मजबूत बांध्याची असल्याने मोलकरीण घरात अजिबात ठेवली नसती. सर्वं कामं स्वत:च केली असती. सकाळी ५ला उठून पाणी भरून अंघोळ करून कपडे धुऊन ६ वाजेपर्यंत बाहेर गॅलरीत वाळायला पण टाकले असते. आणि जर तुम्ही तोपर्यंत उठला नसता तर तुम्हालाही पिळून दांडीवर वाळत टाकले असते.\"\n\"हे तर काहीच नाही. आता कसे तुम्ही एकाच मुलीवर थांबला आहात. तिने नसते सोडले तुम्हाला जोपर्यंत एक तरी मुलगा होईपर्यंत. मग भलेही त्याआधी चार मुली झाल्या असत्या. माहीती आहे नं, पटेल बाया काय म्हणतात ते - बाबो एक तो जोइएज (मुलगा एक तरी हवाच).\n\" मग त्या चार मुलींचा हुंडा मी कुठून दिला असता\n\"त्यासाठी तिने तुम्हाला इच्छा नसतानाही tuition किंवाconsultancy जबरदस्तीने करायला लावली असतीच.\"\n\"नको रे बाबा पटलाणीची मुलगी\"\n\"पण एक फ़ायदा असता अजून.\"\n\"तुम्ही घरी नसताना दिवसा- रात्री चोर कधीच तुमच्या घरी येऊ शकला नसता. अहमदाबादला नाही का तुम्ही बघितले तुमच्या मित्राकडे, अख्ख्या पटेल वाडीत दरवाजे सताड उघडे असतात. आहे कोणा चोराची पटलाणीच्या हातचा मार खऊन मरायची\nमला अजून जरा चिडवायची लहर आली.\n\"मग देसाइ मुलीशी केले असते लग्नं तर\n मग काय तुम्हाला एकडची काडी तिकडे करावी लागली नसती. दोन वेळा हातात भरलेलं ताट घेऊन आली असती रोज तुमच्यापुढे. तीही घरात असूनसुध्धा नटून.\"\n\"मग तर फ़ारच छान.\"\n\"घी देखा लेकिन बडगा नही देखा बच्चमजी. देसाई मुलगी बरी सोडेल अशीतशी. \"\n\"काय केलं असतं तिने\n\"निदान दर वर्षी पाच तोळे सोनं, दहा हजाराची gift द्यायला लावली असती. शिवाय जमीनीसाठी हट्टं धरला असता. घरात तिचे पूर्णं वर्चस्वं. ती पंतप्रधान, तुम्ही प्रेसिडेंट. मोरारजी देसाई काही उगीच prime minister नव्हते. तेच पाणी देसाई मुलींमध्ये आहे. \"\n\" हे थोडंफ़ार नागर मुलींकडे जातय.\"\n\"ते मी सांगतच होते. देसाई मुलीपेक्षा नागर जास्तं dominating. मोजकंच करेल, काही उरू देणार नाही, प्रत्येक बाबतीत तिची परवानगी घ्यावी लगेल. येणार्या-जाणार्यावर लक्षं ठेवून राहील. वर चिक्कूपणाचा अर्कं\n\"मग तुम्हा कोब्रांसारखीच.(सौ. माहेरची कोब्रा)\"\n\" हां. पण आम्ही वचावचा नाही बोलत त्यांच्यासारखे. आणि भांडवल नाही करत आमच्या सौंदर्याचे.\"सौ.च्या शेपटीवर पाय देताच तिने फ़णा काढला. आता जरा सावरून घ्यायला हवं. तेव्हा विचारले-\nएकदम हसता हसता तिने ठसका दिला आणि बोलली,\"तुमच्या वडिलांना चालेल का सुनेबरोबर दारू प्यायला\n\" आता आशचर्य करण्याची पाळी माझी होती.\n\" घांची , खत्री ह्या एकदम धूप्पं गोर्या. skin एकदम चांदीची. पण brain power कमी. सासू-सासर्यांबरोबर दवा-पाणी किंवा रम-पाणी हे नेहमीचेच. शिवाय खत्रींचे तपेलू(एका भांड्यात मटण शिजवणे.) regular\"\n\"मग ह्याचा खर्चंही फ़ार येत असेल.\"\n\"सौंदर्याची maintainance price असतेच नं\"\nमी जरा हबकलोच हे सर्वं ऎकून.\n\"मग काय ठरलं तुमचं की अजून पारशी, वाणिया, जैन याबद्दल माहीती हवीय की अजून पारशी, वाणिया, जैन याबद्दल माहीती हवीय\n\"नको नको. तूच माझी वहीदा. तूच माझी dimple आणि तूच माझी आशा पारेख.\" व.पु. काळेंची गोष्ट मी आठवून मी म्हणालो.\n\"त्यापेक्षा तूच माझी माधुरी म्हंटलं असतं तर बरं नसतं का वाटलं.\"\nसूरती फ़रसाण - ३\nखो-खो चा आणि driving चा काय संबंध आहे हे सूरतच्या रस्त्यावर मला फ़ार प्रकर्षाने जाणवले. घरापासून तसा फ़क्त सहा किलोमीटरचा stretch, परंतु भौगोलिक परीस्थिती न जाणता एखाद्याने स्वत:च्याच मस्तीत हा प्रवास() करायचे ठरवले, तर काय आफ़त येऊ शकते , ते तुम्हाला कळेल. पहिला किलोमीटर संपताच तापी नदीवरचा पूल लागतो. पुलाच्या आधी एक मोठ्ठा elliptical iseland चा अडसर आहे. ह्या iseland ला वळसा घालून जाताना नेमका चढाव आहे. आमच्या अडाजणमध्ये अर्धा डझन driving schools आहेत. त्यातली एक तरी शिकाऊ कार नेमकी चढावावरच बंद पडते तीही तुमच्या समोर. बाकीचे त्याला अणि तुम्हाला हुशारीने वळसा घालून खो-खो चा खंबा टाळून कसे जातात हे rear-view mirror मध्ये स्पष्टपणे दिसतं.\nजरा पुढे गेल्यावर bridge च्या शेवटी flyoverचे bifurcation आहे. त्या bifurcationच्या आधी समोरची स्कूटर turn घेणार की नाही हे खो-खो मध्ये हूल मारताना खेळणार्याच्या पदन्यासावरून आणि कुल्ल्यांच्या हलचालींवरून ओळखण्याचे बाळकडू (चुकलं की विंचुरकर सर ओरडायचे,\"पोट्ट्या रट्टा हाणू का पाठीवर\" हे बाळकडूच) मिळाल्याने मला काहीच त्रास नाही. पण मी हे कसं ऒळखतो याचा त्रास बरोबरीच्यांना किंवा मागल्यांना होतो.\nअठवा गेटचे दुसरे सर्कल ओलांडून गेले की खरी परीक्षा सुरू होते. आम्हा काका लोकांची पंचाईत ही की समोरचे vehicle ह्या collegesच्या जंजाळात नेमके कोणत्या college कडे वळेल. teenager मुलगी असेल समोरच्या vehicle वर तर फ़ार जपून रहावे लगते. (छोटा जरी accident झाला तरी खरी सहानुभूती तिलाच मिळणार ना). आता सवयीने माझे ठोकताळे पक्के होताहेत. एकदम मॉड ड्रेस, exotic life-style दाखविणारा केशसंभार, तर हमखास समजावे की ती opposite sideच्या वाडिया women's college चीच कन्यका. ती swiftly right turnमारणारच. जर ती sophisticated dress sense असणारी असेल तर architecture college जे left side ला आहे, तेथे वळणार. जर ती fast जाते आहे आणि अचानक तुमच्या दोन्ही बाजूंनी hero honda splendour वाले जायला लागले की समजावे ही बया २ किलोमीटर दूर असणार्या SPB English Medium Commerce College चीच). आता सवयीने माझे ठोकताळे पक्के होताहेत. एकदम मॉड ड्रेस, exotic life-style दाखविणारा केशसंभार, तर हमखास समजावे की ती opposite sideच्या वाडिया women's college चीच कन्यका. ती swiftly right turnमारणारच. जर ती sophisticated dress sense असणारी असेल तर architecture college जे left side ला आहे, तेथे वळणार. जर ती fast जाते आहे आणि अचानक तुमच्या दोन्ही बाजूंनी hero honda splendour वाले जायला लागले की समजावे ही बया २ किलोमीटर दूर असणार्या SPB English Medium Commerce College चीच दूसरी असूच शकत नाही.(तिचे चाहते तिच्यासाठी पायलट बनून रस्ता मोकळा करणार). त्याहीपुढे जाणे मला तर अपरिहार्य आहे. पण या घोळक्यात एखदी साधी, कानात काहीच नाही, गळ्यात काही नाही हे मानेवर न चमचमणार्या, न reflect होणार्या rays मुळे कळणारी, सोज्वळ मुलगी असेल spirit वर तर ती खुशाल आमच्या svnit ची आहे ह्यावर शर्त मारावी. पुढे कॉलेजमध्ये शिरल्यावर जर एखादी मुलगी तुमच्याहीपेक्षा fast जातेय असे दिसले तर ती south gujarat university campus (जो आमच्या च्या campus मागे आहे) ची rare species मधली आहे (युनि. त मुली एकंदर कमीच) हे ओळखायला कशाचीच गरज पदत नाही.\nह्या सर्व संकटांवर मात केली तरी एक जास्तीचे गंडांतर नेहमीच भेडसावते. सूरती बायका, खास करून married catagoryतल्या, आपल्या स्व्त:च्या blouse ची पाठ, एकदम competition मध्ये ऊघडी टाकतात. एकदा तर माझ्यामागे बसलेली सौ. ,समोरचीची शर्मिला टागोरची मागून फ़क्तं गाठ मारलेले blouse बघून माझ्या कानात किंचाळली,\" ह्या सूरती बायकांना काही लाजा दिसत नाही\". मी तिला म्हंटले, \"बघ, कितीतरी accidents ह्यांच्या blouses मुळे होता होता वाचलेत याची यांना कल्पना नाही.\"\nहा सुरती फ़रसाणचा तिसरा अध्याय येथे समप्त करतोय. चवथा यथावकाश.\nसूरती फ़रसाण - २\nसूरतला आल्यावर आम्ही वाट बघत होतो प्रथम कोण येतं आमच्याकडे. नवीन क्वार्टर, नवीन जॉब, नवीन शहर, सगळंकाही शेअर करायचं होतं. अपेक्षित नसताना एक पोस्ट-कार्ड दर्वाज्याखालून सरकलं. गोविंद पाचपोर येणार होता केव्हातरी येत्या पंधरवड्यात. खास टीप होती, कोणालाही कळवू नये येण्याबद्दल. काय गौडबंगाल आहे हे कळेना. शेवटी आल्यावर कळेलच तेव्हा speculation चा नाद सोडला.\nएके दिवशी संध्याकाळी डोअरबेल वाजली. स्वारी गोविंदची होती. surprise of surprises म्हणजे सोबत एक देखणा चेहरा होता.\n\"मग ये की. आत बस. पाणी घे. त्यानंतर सांग सविस्तर.\"\n\"अगं सोनल, बस. हेमंत आपलाच आहे. \"\n\"मी आत जाते. चहा ठेवते सर्वांसाठी. तुम्ही बोला निवांत.\"\n\"सापडेल का चहा साखरेचं\n\"नवरा मिळवला गोविंदसारखा आणि तोही त्याच्या आईच्या नजरेखालून पळवून तर चहा-साखरेच्या डब्याची काय बात\" सोनल आत गेली.\n\" पण गोविंद, मला तर तू तिला पळवून आणलंय असं वाटतय.\"\n\" हो. मीच पळवून आणलय तिला\"\n\"मला एक सांग. लग्नं करणारे प्रेमी जीव, लग्नानंतर ऊटी, मथेरान, माऊंट अबू येथे जातात. तू जरा अरसिकच दिसतोय. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याच्या मठीत तेही सूरतसारख्या dry (सर्वार्थाने) शहरात तू तुझ्या बायकोला आणलेय. काय कारण तरी काही आहे नाहीतर ती बिचारी आयुष्यभर तुला सुनावत राहील मला सूरतला नेले, मला सूरतला नेले. जगातली सगळी रमणीय स्थळे नाहीशी झाली होती माझ्या honeymoon च्या वेळेस.\"\nतेवढ्यात चहा घेऊन सोनल आली,\"नाही हं. मी काही म्हणणार नाही. माझा नवरा चांगला डोकेबाज आहे सूरतची निवड करण्यात. ऎका त्याच्या तोंडून.\"\nलगेच गोविंदचा धबधबा सुरू झाला.\n\" अरे, मी हिला कॉलेजमधून मैत्रिणीकरवी निरोप देऊन वर्ध्याला नेले. तेथे भटजी तयार होता. चार मित्रं साक्षीदार होतेच. सात फ़ेरे घेवून तासाभरात नवजीवन express मध्ये बसून सूरतकडे कूच केले. ह्या सगळ्यामागे एकच हेतू. मी वर्ध्याला जाऊन लग्नं करणार हे कोणी स्वप्नातही ओळखणार नाही. त्यानंतर तू म्हंटल्याप्रमाणे, हिच्या घरचे, माझ्या घरचे hill station, goa वगैरे ठिकाणी शोध घेतील. सूरतला अम्ही राहू ह्याचाही कोणी विचार करू शकणार नाही. सोनलचे भाऊ जरा भडक डोक्याचे. कुर्हाड हाणायलाही कमी करणार नाहीत माझ्या डोक्यात. आम्ही दोघेही जातीबाहेर जाऊन लग्नं केल्यामुळे दोघांच्याही घरी आगी लावून आलो आहोत. शिवाय दूसरे असे की तू academic institute च्या campus मध्ये. by law, पोलीसांना तुझ्या principal च्या परवानगीशिवाय मला हात लावता येणार नाही. मी तुझ्या मठीत सुरक्षित आहे. राहिली गोष्टं तुझ्या अडसराची. तर तू माझ्या नावाने institute guest house book केलेच आहे तर तूच तेथे रात्री रहा. सगळं काही स्थिरस्थावर होईपर्यंत आम्ही quarter ला राहू. आता काही अडचण\nमी गोविंदला साष्टांग प्रणिपात घालायचाच तो काय बाकी होता.\n३ दिवसांनंतर, honeymoon couple चे चेहरे ऊजळलेले दिसत होते.\n\" नागपूरहून फ़ोन आलाय मित्रांचा. आमचे सामान जे आई-बाबांनी बाहेर अंगणात फ़ेकले होते ते परत घेतले. सोनलच्या भावांनी कुर्हाडी भिंतीवर टांगून ठेवल्यात. आता आमचा खरा honeymoon सुरू. आम्ही चाललो mount abu ला. परत आल्यावर भेटू\"\nत्या ३-४ दिवसात जे माझ्यासारख्या ब्रह्मचार्याचे जे लाड झाले खाण्यापिण्याचे सोनल वहिनींकडून ते मी कधीच विसरू शकणार नाही. अतिशय जड अंत:करणाने मी त्यांना निरोप दिला. आताही मी जेव्हा जेव्हा गोविंदकडे नागपूरला जातो तेव्हा तेव्हा माझी खास बडदास्त ठेवली जाते. एक संध्याकाळ गोविंद-सोनल कडे ठरलेलीच. माझे लग्नं झाल्यानंतर त्यात स्वातीची भर पडली एका जास्तीच्या ताटाची.\n१९८० ला बंगलोरच्या टाटा इंस्टिट्युट (I.I.Sc ला टाटा इंस्टिट्युट म्हणतात) मधून मास्टर ऑफ़ इंजीनियरींगची पदवी डोळ्यांसमोर इतरांना मुंबई, दिल्ली, टेक्सास, ह्रोड आयलंड अशी स्वप्ने दाखवीत होती तेव्हा अस्मादिक पाय जमिनीवर घट्ट रोवून २-३ जॉब हॉपिंग करत एक दीड वर्षांनी सूरतला येऊन पोचलेत तेव्हा हा कामातून गेला हे मला सर्वांच्या डोळ्यांतून न सांगता जाणवलं. सूरतला सेटल होण्यासाठी नागपुर स्टेशन सोडले तेव्हा आईच्या डोळ्यात जे पाणी साचले होते ते शिकण्यासाठी बंगलोरला जातानापेक्षा जास्त होते हे सहज जाणवले. साहजिकच आहे, बंगलोर दोन वर्षात सोडायचे होते पण सूरत केव्हा सोडणार याची शाश्वती नव्हती. वडिलांच्या डोळ्यात एवढाच पगार नागपूरला मिळतोय तर सूरतला जाण्याची गरजच काय हे डोकावत होते. मित्रं हाच विचार करत होते की कोणीही अशी ambition ठेवतो मी मोठ्या मेट्रो सिटीन जाईन किंवा फ़ॉरीनला जाईन मग हा खुळा सूरतला जाण्याचे वेड काय डोक्यात घेवून बसलाय\nमाझं उत्तर सोपं होतं. campus based life मला हवं होतं. जेथे quarter मोठे मिळणार, स्वत:चे हक्काचे सर्कल जमवणार. वेगळ्या अशा ठिकाणी माझी identity बनवणार. असे शहर, जेथे शहराचे सर्वं फ़ायदे असणार पण मेट्रो सिटीची लगबग धावपळ आणि जिवघेणी rat race नसणार, ते मला सूरतच्या रूपाने मिळाले. मग गुजराथी भाषा, नवीन लोक, नवीन जेवण ह्यांचा काहीच अडसर वाटला नाही. सूरतच काय, दूसरे कोणतेही तसेच शहर चालले असते.\nलवकरच मित्रांची पत्रे यायला लागलीत. एक एक करून सूरतचा पाहुणचार घ्यायला आलेत. कॉमेंटस, गप्पांच्या फ़ैरी झडायला लागल्यात.\nसूरतला यायचे कधी ठरवले\nयायचे कसे प्लान केले आधीचे काही observation\nhistory मध्ये शिवाजीने लूटले होते एवढीच ओळख.\nनकाशात तरी पाहीले होते का\nपोरबंदरच्या अलिकडे आहे एवढाच अंदाज होता.(तो फ़ारच चुकीचा निघाला. अलिकडे शब्दाचा अर्थच बदलेल एवढं अलिकडे निघालं सूरत.)\nबघण्यासारखे काही आहे का\nआम्ही सोडून काहीच नाही.\nदुपारी जेवणानंतर ३ वाजताचा \"चष्मेबद्दूर\" टाकायचे ठरले.\n१ वाजता जेवण तट्टं झाल्यावर आमच्या मित्राने जी ताणून दिली ती थेट साडेचार वाजेपर्यंत. ऊठल्यावर महाराज विचारताहेत,\" सूरतला ऊन्हं लवकर कलतात वाटतं\n\"आमच्याकडे या वेळेला एवढीच ऊन्हे कलतात.\"\n\"चला, चहा घेवून, सिनेमाला जाऊ. सहा नंतर फ़िरणं तरी होईल.\"\n\"आता सहाचा शो मिळेल जर चहा थिएटरमध्ये घेतला तर कारण तयार होवून पोचेस्तोवर साडेपाच होतील. बुकिंग विंडोवर काही तुमचा काका बसलेला नाही ऊशिरा पोचलो तर\"\n\"काय एवढा वेळ मी झोपलो होतो\n\"सूरतच्या भाज्या काही उगाच नाही वाखाणल्या जात एवढी ढेरपोटी माणसे आजूबाजूला फ़िरताहेत ती ह्या सूरती जेवणामुळेच\"\nसूरतची अजून काय स्पेशालिटी\n\"स\"चा उच्चार \"ह\" असा करतात. गुजराथीत साडेसात वाजता ये असे म्हणायचे असेल तर, \"साढासात वागे आवजो\" असे कोणीही गुजराथी व्यक्ति म्हणेल. पण सूरती माणूस,\"हाडाहात वागे आवजो\" असेच उच्चारेल. sober, elegant, class हे शब्दंच सूरती लोकांच्या डिक्शनरीत नाहीत. त्याऎवजी, cheap, gaudy हेच आढळतील. general knowledge म्हणजे सिनेमा, स्टार्सची लफ़डी, कपड्यांची फ़ॅशन, गॉसिप हेच अख्ख्या भारताचे जेवढे per capita तेलाचे consumption आहे त्याच्या दुप्पट गुजराथचे आहे. येथे तळलेले पदार्थ एवढ्या चवीने खाल्ले जातात की आम्ही सूरतमध्ये \" एव्हरीडे इज फ़्रायडे\" हेच बघतो. प्रत्येक गोष्ट. जराही आवडली की ती \"फ़ाईन\"च असते. फ़ाईन शब्द सूरतला एवढा वापरतात की आम्हाला तो आता गुजराथीतूनच english मध्ये आला हे ठामपणे वाटतेय. बहू फ़ाईन अर्थात फ़ार छान हे सर्वदूर ऎकू येतं. पण फ़ाईन आर्ट, exhibition, paintings, classical concerts हे मुळी ९०-९५ पर्यंत येथे अस्तित्वातच नव्ह्ते.\nमग अस्तित्वात काय आहे साध्या कपड्यात फ़िरणारे करोडपती, जे आठ आण्याच्या भाजीसाठी घासाघीस करतील, पण अंबालाल सारभाईचा चार करोडचा (१९८० चा)पब्लीक ईश्यू एका दिवसात over-subscribe करतील. शेअर मार्केट चे खिलाडी आहेत. लाख दोन लाखाचे शेअर चहा-पाण्याच्या खर्चाईतके पटकन घेतील. जेवायच्या वेळी गेलो तर आग्रहाने जेवायला बसवतील (फ़ार ओळख लागत नाही त्यांच्याबरोबर जेवायला.) तित्क्याच सहजतेने कोटी रुपये दान देवून टाकतील आणि बोलणार पण नाहीत.\nप्लेग आणि पूर आलेत तरी भजी खायला चुकणार नाहीत. कुठे काय खायला चांगले मिळेल ते जिभेवर पक्के लक्षात ठेवतील. अमर्नाथ, वैष्णोदेवी, काश्मीर, मलेशिया, सिंगापूर सगळीकडे जणू काही घराच्या बाजूला आहे ह्या थाटात जातील. बसने प्रवास below dignity मानतील. कपडे कायम (तरूणाईचे) latest fashion चे. मोरारीबापू, स्वामीनारायण, आशारामबापू, परीकरीदेवी, ईंदिराबेटी, सर्वांकडून सत्संग आवडीने करवून घेतील.\nआत्ताच्या पूरानंतरही एका आठवड्यात सूरत चालते-फ़िरते करणे हेही सूरती लोकांनाच जमते. तेही तक्रारींशिवाय. (त्याशिवाय भजी खावून मिरवता कसे येइल\nमुंग्यांच्या वारूळावर पाणी धो धो कोसळले आणी सर्वं मुंग्या गांगरून गेल्यात. ज्या मुंग्या साखर आणायला दूर दूर गेल्या होत्या, त्यांना परत येण्याचा मार्गंच बंद झाला. कामकरी मुंग्या जवळपास होत्या त्यांनी लगेच तुरु-तुरु चालत आपापले खोपे गाठले. बाळ मुंग्यांनी एकच आकांत मांडला. कोठार सांभाळणार्या मुंग्यांनी दरवाजे लावून घेतले. जो जेथे आहे तेथे त्याने पाय घट्टं रोवून उभे राहावे असे राणी मुंगीने फ़र्मान काढले. तिने अंडी देण्याचे काम तात्पुरते थांबविले. बरोबर लवाजमा घेतला आणि फ़िरतीवर निघाली. तिला खास पंखांच्या मुंग्यांनी वर उचलले आणि लगेच फ़र्मान सोडले, उजव्या बाजूला जे पाणी साचले आहे ते वारूळाला धोकादायक आहे. तेथे लगेच मोठे छिद्र करून त्यातून पाणी बाहेर जावू द्या. त्याबरोबर काही कामकरी मुंग्या वाहून गेल्यात तरी हरकत नाही पण बाळ मुंग्यांना अन कोठाराला धक्का लागता कामा नये. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. थोड्या मुंग्या वाहून गेल्यात. पण बाकी वाचल्या.\nपाणी ओसरताच सर्वांनी कामाला लागावे हे ठरलेच होते. पण पाणी कोसळायचे थांबेचना. प्रत्येक छोट्या कोठारातील अन्नकण संपून गेलेत. हवा कोंदट व्हायला लागली. पाण्यामुळे बाहेरून मोकळी हवा येणे केंव्हाच थांबले होते. सर्व मुंग्यांना आता प्रार्थना करण्याशिवाय काहीच करता येणे शक्य नव्हते.\nअखेर आठवड्याने पाणी कोसळणे थांबले. प्रथम काही मुंग्या पोहत शेजारच्या वारूळात राणी मुंगीचा संदेश घेवून गेल्या. शेजार्च्या राणीने तिच्या कामकरी मुंग्या मदतीला पाठवल्या. आता नवीन हुरूप आला. हवा मोकळी झाली. अन्नं सुकलेलं मिळालं. बाळ मुंग्या खूष झाल्या. राणी मुंगी जातीने मोठे कोठार उघडून मदतीला धावली. छोट्या छोट्या कोंदणात लपून बसलेल्या मुंग्या आता उत्साहाने समोर आल्यात. किती गेल्या, किती हरवल्यात, कोण किती कामाला आले याचा हिशोब ठेवू लागले.\nऊन आले. दणकट मुंग्या पुन्हा कामाला लागल्या. कोणी साखर आणली, कोणी रवा आणला, कोणी कणिक आणली. कोणी कोठार दुरुस्त केलं. कोणी दरवाजे ठिक केलेत. ज्याला जे जमले ते ते त्याने केले. तरीही एक्स्प्रेस मुंग्या त्यांच्या एक्स्ट्रा पायांशिवाय अडून बसल्या. पण काम अडून बसलं नाही. आता मुंग्यांच्या राज्यात आलबेल आहे. पण हल्ली प्रत्येक मुंगी कामाला जाताना वर आभाळाकडे बघून ढगांचा अंदाज घेतल्याशिवाय कामाला सुरूवात करत नाही.\nसूरती फ़रसाण - ४\nसूरती फ़रसाण - ३\nसूरती फ़रसाण - २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/?filter_by=popular", "date_download": "2018-04-21T22:59:17Z", "digest": "sha1:DNHFQNGL5CZODYKNH2RVMCS7UQ4UYEQA", "length": 13261, "nlines": 241, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Chaupher News", "raw_content": "\nम.फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०१७\nदि. १2 एप्रिल २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती महोत्सवानिमित्त आयोजित ममता अंध...\nतेली समाजाच्यावतीने राज्यस्तरिय वधू-वर पालक मेळाव्याचे आयोजन\nचौफेर न्यूज – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अंतर्गत पिंपरी- चिंचवड महानगर तेली समाज वधु-वर मेळावा समितीच्यावतीने राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन...\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७\nपिंपरी, दि. २२ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा व शहराच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त दिनेश...\n- आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती - विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पिंपरी- ‘उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडच्या उभारणीत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर आणि पारनेर तालुक्यातील नागरिकांचे मोलाचे योगदान आहे....\nशासकीय जागेवरील कुटुंबाना मिळणार मालकी हक्काचे उतारे\nअपना वतन व संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्यास यश पिंपरी (दि. 18 डिसेंबर 2016) शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासकीय जमिनीवरील निवासी वापरासाठी केलेली अतिक्रमणे...\nमानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचा रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोडीस विरोध\nदि. १ मार्च २०१७ : मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने देहूरोड स्टेशन कमांडन्ट यांच्याकडे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला निगडी-देहूरोड महामार्गावरील रस्ता रुंदीकरणासाठी...\nपिंपरी, दि. 20 फेब्रुवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सह आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण...\nअकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात\nचौफेर न्यूज- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या वर्षी अकरावीसाठी ९४ हजार ५८० जागांची भरती करण्यात येणार आहे....\nखाऊखुशाल : नाशिक की कोल्हापूर.. कोणती मिसळ\nकोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ, कारवारी भेळ, दडपे पोहे, शेवभाजी, खास मराठी चवीच्या भाज्या.. अशा वैविध्यपूर्ण पदार्थानी नटलेल्या ‘झकास मिसळ एक्सप्रेस’ला भेट देणं हा खवय्यांसाठी...\nआता अॅनिमेशेन फिल्मद्वारे पिंपरी महापालिकेची मतदान जनजागृती\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानाला केवळ दहा दिवस उरले आहेत. या कालावधीत मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी महापालिकेतर्फे पथनाट्य, फलक, प्रचार गीता बरोबरच आता मतदानाची माहिती देणारी...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\nचौफेर न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रलंबित प्रश्न...\nटेबलटेनिसपटू मनिका बात्राची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस\nचौफेर न्यूज - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धात २ सुवर्णसह चार पदकांची कमाई केलेल्या मनिका बात्रा हिच्या नावाची शिफारस क्रीडा...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://jcmc.gov.in/executive_wing_M.html", "date_download": "2018-04-21T22:46:05Z", "digest": "sha1:OP3KR2PA3GB2QSJ7VERWKG7FBBNKQKTT", "length": 2741, "nlines": 47, "source_domain": "jcmc.gov.in", "title": " Jalgaon City Municipal Corporation", "raw_content": "\nईन्क्वायरी | फीडबॅक | साईट मॅप\nजळगाव शहर महानगरपालिका अधिकारी वर्ग\nमहाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार महानगरपालिकेचा कारभार / महानगरपालिकेची कर्तव्ये व जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिनियमाद्वारे ठरवण्यात आलेले सक्षम प्राधिकारी (अधिकारी).\nमहिला आणि बाल कल्याण समिती\nमहानगरपालिका गाळ्यांचे मूल्‍यांकन २०१४\nई -प्रशासन (ऑन-लाईन सर्विसेस)\nस्‍थानिक संस्‍था कर दरसुची २०१३\nमे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग स्तरावरील जाहिरात नियंत्रण समिती\nऑनलाईन पेमेंटच्या अटी व शर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/janmashtami-marathi/gopal-kala-110083100021_1.html", "date_download": "2018-04-21T22:52:47Z", "digest": "sha1:J72RXRQGOZGSFTUOYXW3ZVLHE5NFSOYG", "length": 15090, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गोपाळकाळयाचे महत्त्व | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअर्थ गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला' हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्‍या क्रियेशी संबंधित आहे. `काला' म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्‍या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्‍वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात.\n'गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक\nपोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत.\nपोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)\nदही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक\nदूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक\nताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक\nलोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्‍तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.\nशरीर व मन यांना पोषक : या दिवशी वायुमंडल आपतत्त्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते.\nसर्व सृष्टीच आनंदी असणे : वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्‍त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते.\nकृष्णाचे 3 मंत्र दूर करतील आपले दु:ख\nजन्माष्टमीला करा कुठलेही 2 उपाय आणि श्रीमंत व्हा...\nश्रीकृष्णाच्या मृत्यूचे आश्चर्यजनक रहस्य, कोण होता त्याला मारणारा ...\nया कृष्ण मंत्राला स्वयं महादेवाने मानले पवित्र\nकृष्णाचे वैशिष्ट्ये व कार्य\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bharkatlela.blogspot.com/2009/06/", "date_download": "2018-04-21T22:41:42Z", "digest": "sha1:EPF6XW77OUPTFXN5KWWZITNAB52XE7VF", "length": 16792, "nlines": 92, "source_domain": "bharkatlela.blogspot.com", "title": "go_on_commenting (भरकटलेला): June 2009", "raw_content": "\nEntrance ला रात्रीच्या अंधारातही चमकणारी रेडियमची पाटी \"अपेक्षा - अनुराग\" येणार्या प्रत्येक कारच्या हेड्लाईटला योग्य अंतरावर थांबवित होती. ड्रायव्हरशेजारचे दार अलगद उघडताच प्रथम ख्रिच्शन डायोर किंवा नीना रिकीचा दरवळ आधी बाहेर यायचा, मग डिझायनर सॅंडल्स आणि हिरेजडित नाजुक हातांपाठोपाठ तलम कपड्यांची सळसळड्रायव्हर्च्या जागी असलेली एक भपकेबाज व्यक्ती झटपट त्या सळसळीबरोबर येऊन दोघांचे चार हात कधी नमस्तेला तर कधी शेकहॅंडला तर क्वचित हलक्याशा मिठीत जोडले जायचे.\nएक एक करत सर्वं कपल्स आपली हजेरी प्रशस्त लॉनवर किंवा राजेशाही दिवाणखान्यात लावत होते. अपेक्षा व अनुराग हे होस्टच मुळी सर्वांना जातीने ड्रींक्स देत स्वागत करत होते. मुख्य डिनरला बराच अवकाश होता. आपसूकच छोट्या छोट्या घोळक्यात संवाद चालू होते.\n\"अपेक्षाला बरं जमतं या वयात अजूनही मिरवायला.\"\n\"तिला दुसरं काय काम असतं\n नाही म्हंटलं तरी २५ वर्षे झालीत लग्नाला.\"\n\"मग अजून कशी पस्तिशीची दसते\n\"चल, पार्लरमध्ये जाऊन येते.\"\n\"पार्लरमध्ये तर तूही जाते मग तू का चाळीसची असून पन्नासची दिसते\n\"ते जाऊ दे. पण अनुराग अगदीच सीसी आहे\"\n\"म्हणून काही ती पस्तिशीची दिसत नाही हं.\"\n\"तसं नाही. अनुराग तिला फ़क्तं तोंडी लावायला. सेलीब्रेट तर ती शॅंपेननेच करते.\"\n\"सुरुवात शॅंपेनने तर मेन कोर्स मध्ये कोण\n\"ते मी कसं सांगू पाच कोर्सचे डिनर असेल तर पाच कोर्सचे डिनर असेल तर\n\"अपेक्षा म्हणजे आमच्या old बूर्झ्वा क्लबमध्ल्या उखाण्यासारखी\nगोविंदरावांबरोबर सिनेमा पाहिला सायको,\nअरविंदरावांचे नाव घेते चिमणरावांची बायको\n अजून एकदा, पुन्हा एकदा \nतर पुरुष मंडळी प्रामुख्याने शॅंपेनचा आस्वाद घेत अंदाज घेत होती.\n\" हा अनुराग म्हणजे काही कळत नाही. सदैव हसतमुख. worries कधी नाहीतच.\"\n\" लपवत असेल. हल्ली सामान्य असणारा माणूससुद्धा सुखी असण्याच्या acting मध्ये परेश रावलला मागे टाकेल\"\n\"acting कुणिही दोन दिवस करेल. गेली पंचवीस वर्षे तो सुखी आहे हे मी माझ्या दु:खी नजरेने टिपले आहे.\"\n\"ते बघता बघता तुझे दु:ख वाढल्याचे मी पाहिले आहे. (आणि त्यामुळे तुझे दु:ख थोडे कमी झाल्याचे मी पाहिले आहे- एक कुत्सित कटाक्ष)\"\n\"पुरे. लाकडं जाळण्याचा प्रकार थांबवा.\"\n\"लाकडं पूर्वी होती. आता रिफ़ायनरी जाळता येईल इतकं इंधन आहे.\"\n\"बरं एवढं जळूनही एक चिंता नेहमी. याचं कधीच कसं लफ़डं झालं नाही व झालं असेल तर कळलही नाही.\"\n\"अरे त्याला दु:ख झालं असेल पण कळलं नसेल\"\n\" तसं कसं शक्यं आहे आपल्यामध्ये असा कोण आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही एकाही महत्वाच्या बाबतीत आपल्यामध्ये असा कोण आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही एकाही महत्वाच्या बाबतीत\n\" अरे आपण सगळे नजरांच्या दुर्बिणी लावून एक दुसर्याला दुरून पाहात गंमत करत असतो. कोणाची P.A., दुसर्याची client, कधी आडवळणाची air-hostess, कुणी सुटलय का यातून\n\" आता पुरे. नाव नका घेऊ. नाहीतर कलीयुगातले महाभारत व्हायचे.\"\nमंडळी, अपेक्षा व अनुराग आपल्याला काही सांगू इच्छिताहेत.\nशॅंपेनचे ग्लासेस एकाच दिशेने वळलेत. सर्वं नजरा एकाच ठिकाणी खिळल्या. काही डोळ्यांमध्ये मिस्किल छटा, तर काहींमध्ये ’आता काय नवीन’ चा बोजडपणा.\n हो. आम्ही गेली पंचवीस वर्शे एकत्र आहोत. made for each other म्हणून नव्हे तर \"MAD FOR EACH OTHER\" गेल्या पंचवीस वर्षात आम्ही जितकं इतरांना पाहिलं तितकं त्यांच्या नजरांमध्ये आधी कौतुक, मग असूया, पुढे अविश्वास व शेवटी काहीतरी लपवतोय हे भाव पाहीलेत. मी जितकं बोललो तितकं त्याच्या उलटं लोक समजायला लागले. माझी प्रगती, माझा पैसा, माझी decisions, सगळ्यांकडे संशयाने बघायला लागले. हळुहळू या सर्वांपलीकडे जाण्यासाठी बोलणं कमी झालं, हास्य वाढलं. शेकहॅंडनंतर ’excuse me’ म्हणून दूर सटकणं आपसूक यायला लागलं. professional life चा मुखवटा वापरून personal life वेगळं झालं. तरीही एकदा बोलावसं वाटलं. पण मला नाही तर अपेक्षाला. तेव्हा तिच्यासाठी ही दिलखुलास मोकळी पार्टी.आज बोलेल ती. ऎका तुम्ही. ऎकल्यानंतर ठरवा तुम्हीच काय ते\nनाजूक हातांनी पदर सावरीत अपेक्षा सर्वांसमोर बोलायला उभी राहीली. काजळ लावलेल्या काळ्या नजरा पांढर्या डोळ्यांनी तिला बघू लागल्या. एकडे मिशीत लपलेल्या कुतूहलात कान टवकारले सर्वांचे\n. नावच माझं अपेक्षा. मग मला छोट्या छोट्या बाबतीत अपेक्षा असणं हे काही चुकीचे नाही. लहान असल्यापासून पाहतेय लग्नं झालं परिचयातल्या कोणाचही की माझं नाव त्यांच्या प्रत्येक वागणूकीत दिसायचं. नवरा व्हायच्या आधी त्याला तिच्यातलं सौंदर्य दिसायचं. तिचा लोभसवाणा स्वभाव, सहवास हवाहवासा वाटायचा. तिला भेटण्यासाठी कुठलही निमित्तं तो ओढून ताणून आणायचा. तिचाही जीव सुखवायचा. तिलाही ते त्याचं रुंजी घालणं फ़ार फ़ार आवडायचं. हळुहळू त्या पाहण्यातून जेवणाची, मुलं झाल्यावर त्यांना नीट ठेवण्याची अपेक्षा दिसायची. तिचीही परिस्थिती काही वेगळी नसायची. काही बाहेर जायचं म्हंटलं की ्खर्च होणारे पैसे समोर दिसायचे. मुलांच्या भवितव्यासाठी \"नको\" शब्दानं ओठांवर ठाण मांडलेलं असायचं. काही विकत घेऊन वाचायचं, काही छंद जोपासायचा हे तर मुळी Dictionary तून गेलेलच असायचं.\nनावे बदलली, वेळ काळ बदललेत, सांपत्तिक स्थिती बदलली पण परिस्थिती तीच होती. तेव्हाच मी एक निर्णय घेतला. जितके काही माझे परिचयातले होते, मित्रं होते, ओळखीचे होते,त्यांच्याबरोबर एक एक करून खडा टाकला. हो. पण त्याआधी मी चक्कं hypnotism शिकले. तेही लपून छपून पण पक्की शिकले.\nप्रत्येकाला मी एकेकट्याला बोलावलं. माझी मोहक offer दिली. समज आपलं virtual लग्नं झालय. त्याची विकेटच उडायची. मग मी दर २० मिनीटांनी २-२ वर्षे त्यात add करायची. हिप्नॉटीझमच्या प्रभावाखाली त्याचा नवरा म्हणून role बघायची. प्रत्येकाने कल्पनेतला जो अनुभव दिला त्याचं नाव पळसाला पानं तीन. तीच गुर्मी, तीच अपेक्षा, नवरेपणाचे तेच ते हक्कं, स्वामित्वाची भावना ते मला नको होतं असं नाही. पण त्यातलं मित्रत्वाचं व ममत्वाचं नातं केव्हाच गेलेलं होतं. ओलाव्याचा मागमूसही नव्हता.. hypnotism संपेपर्यंत मला ऊटीच्या थंड प्रदेशातून सहारा वाळवंटात गेल्याचा अनुभव यायचा.\nमी हळुहळू निराश व्हायला लागले.. पण तरीही लळत लोंबकळत ईच्छाशक्तीवर मात करत रुटीन चालूच ठेवले.. आणि अचानक एका प्रवासात अनुराग भेटला. तोही रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये आणि दिवसा. माझ्याशी तर बोलायलाही तयार नव्हता. त्याच्याच गुर्मीत. कामाच्या नशेत. पुस्तक वाचणं व लिहीणं. मोठ्या प्रयत्नांनी त्याला बोलतं केलं. नकळत सवयीने hypnotism वापरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य. माझ्याशी तर बोलायलाही तयार नव्हता. त्याच्याच गुर्मीत. कामाच्या नशेत. पुस्तक वाचणं व लिहीणं. मोठ्या प्रयत्नांनी त्याला बोलतं केलं. नकळत सवयीने hypnotism वापरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य जसजशी वर्षे पुढे जायला लागलीत त्याच्यात मित्रत्वाचे धुमारे जूनच फ़ुटायला लागलेत. कामाच्या व्यापाखाली दबून जाण्यापेक्षा माझ्याबरोबर मी म्हणेन तेव्हा यायला तयार जसजशी वर्षे पुढे जायला लागलीत त्याच्यात मित्रत्वाचे धुमारे जूनच फ़ुटायला लागलेत. कामाच्या व्यापाखाली दबून जाण्यापेक्षा माझ्याबरोबर मी म्हणेन तेव्हा यायला तयार तेव्हाच विचार केला हाच तो\nExactly २५ वर्षांचा प्रवास तेव्हा २५० मिनि्टांच्या सहवासात केला तोच आज पूर्ण झालाय. आणि हो, ज्या काही comments तुम्ही सर्वांनी केल्या आहेत, सीसी अनुरागपसून ते सायकोच्या उखाण्यापर्यंत, तेही मासलेवाईक नमूने मी डोळ्यांखालून व कानांवरून आधीच घातलेत. तेव्हा माझी निवड सार्थ केल्याबद्दल सर्वांचे आभार. ही पन्नास मिनिटांची कहाणी पंचवीस वर्षी सुफ़ळ संपूर्ण\nपार्टी संपली ईतरांची पण अनुराग व अपेक्षाची पार्टी सुरुच आहे अजूनही. विश्वास बसत नसेल तरीही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharshivinod.org/node/848", "date_download": "2018-04-21T23:08:10Z", "digest": "sha1:3DSW7ZZU6SZERDP3XPSFT4B6CEUD4ART", "length": 6376, "nlines": 87, "source_domain": "www.maharshivinod.org", "title": "कार्तिक महिना | Maharshi Nyaya-Ratna Vinod", "raw_content": "\nमहर्षींना अर्पित संस्था/About us\nYou are hereकार्तिक महिना / कार्तिक महिना\nअल्पांचें व स्वल्पांचें अंत:स्वरूप\n‹ कोजागिरी पौर्णिमा up दीपावलीचें सनातन स्वरूप ›\n२) महर्षि विनोदरचित अभंग\n३) महर्षि विनोदरचित उपनिषदे\n४) महर्षींची उन्मनी अवस्था\n५) महर्षींनी उकलून दाखवलेली षड्‌दर्शने\n६) योगविद्येविषयी महर्षिंचे मार्गदर्शन\n७) रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शन\n८) वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन\n९) सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n१०) महर्षी विनोदांची इ-बुक्स\nआज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव\nअद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व\nक्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व\nविमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा\nविमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज\nएक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म\nयथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन\n‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती\nपादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती\nगुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती\n‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान\n‘चार’ म्हणजे सोपचार आराधन\n‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन\n‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण\n‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव\nश्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी\nप्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी\nइति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-04-21T22:53:54Z", "digest": "sha1:NYZYMOGKRECYGD5NAC3QN4IQT5POESRE", "length": 4475, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पहिले इटली-इथियोपिया युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nओरेस्ती बरातेरी मेनेलिक दुसरा\n१५,००० ठार १७,००० ठार\nपहिले इटली-इथियोपिया युद्ध हे इटली व इथिओपियाचे साम्राज्य या दोन राष्ट्रांमध्ये १८९५ ते १८९६ या काळात लढले गेले होते.\n- इटली-इथियोपिया संघर्ष पुढील\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१३ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/sports-news-ravi-shastri-cricket-india-993", "date_download": "2018-04-21T23:17:44Z", "digest": "sha1:SKKELJKCHWOGXJWMSP3HDMVMX72B5LDC", "length": 11055, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "sports news Ravi Shastri cricket india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी - शास्त्री\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी - शास्त्री\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nएका वृत्त वाहिनीशी बोलताना दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी आपली मते मोकळेपणाने मांडली. भारतीय संघाने यंदाच्या मोसमात मायदेशात चांगले यश मिळविले आहे. आता आगामी १८ महिने खऱ्या अर्थाने या संघाची कसोटी लागेल असे सांगून ते म्हणाले,\n‘‘मायदेशातील यशानंतर भारतीय संघ आता परदेशातील परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. खरंच, आगामी १८ महिन्यांत या संघाचा खरा कस लागेल. आधी दक्षिण आफ्रिका, पुढे इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया असे खडतर दौरे भारतीय संघाला करायचे आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात कधी जिंकलेला नाही. या संघाला हा इतिहास बदलण्याची चांगली संधी आहे.’’\nएका वृत्त वाहिनीशी बोलताना दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी आपली मते मोकळेपणाने मांडली. भारतीय संघाने यंदाच्या मोसमात मायदेशात चांगले यश मिळविले आहे. आता आगामी १८ महिने खऱ्या अर्थाने या संघाची कसोटी लागेल असे सांगून ते म्हणाले,\n‘‘मायदेशातील यशानंतर भारतीय संघ आता परदेशातील परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. खरंच, आगामी १८ महिन्यांत या संघाचा खरा कस लागेल. आधी दक्षिण आफ्रिका, पुढे इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया असे खडतर दौरे भारतीय संघाला करायचे आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात कधी जिंकलेला नाही. या संघाला हा इतिहास बदलण्याची चांगली संधी आहे.’’\nशास्त्री यांनी या वेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फलंदाजी निर्णायक ठरेल, असे आवर्जुन सांगितले. ही मालिकाच प्रतिस्पर्धी गोलंदाजांपेक्षा भारतीय फलंदाजी वि. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी अशी अधिक रंगेल. त्यांची गोलंदाजी आव्हानात्मक आहे; पण आपले गोलंदाजही काही कमी नाहीत. गोलंदाजांनी मिळविलेल्या यशाला फलंदाजीच्या आघाडीवर साथ मिळायला हवी.’’ शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय असे तीन सलामीचे पर्याय भारताकडे आहेत. यात शास्त्री यांनी सलामीसाठी धवन-विजय यांना पसंती दिली आहे. धवन फॉर्मात आहे, तर मुरलीची परदेशातील कामगिरी चांगली आहे. राहुलला योग्यवेळी त्याची संधी मिळेल. तो गेल्या दीड वर्षांत चांगला प्रगल्भ झाला आहे. कोहली, रहाणे, पुजारा ही मधली फळी नक्कीच अनुभवी आहे. त्यामुळे हीच भारतीय संघाची ताकद असेल.\nदक्षिण आफ्रिकेतील वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असेल हे वेगळे सांगायला नको. दोन फिरकी गोलंदाजांना संधी मिळणे नक्कीच कठिण आहे. अर्थात, तिकडे गेल्यावर खेळपट्टीचे स्वरूप पाहून त्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल. दोघांपैकी एका फिरकी गोलंदाजाची निवड करताना त्याचे अधिकार कोहलीचे असतील.\nमैदानावर आणि मैदानाबाहेर आता विराट कोहली खूप प्रगल्भ झाला आहे. फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याच्यात झालेली प्रगती लक्षणीय आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम संघाच्या कामगिरीवर होत आहे. सहाजिकच कोहलीच भारतीय संघाचा ‘बॉस’ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मी फक्त त्याला सहायक म्हणून काम करतोय.\n- रवी शास्त्री, भारतीय संघाचे प्रशिक्षक\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा...\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत...\nकिम जोंग यांचा अण्वस्त्र परीक्षण न करण्याचा निर्णय ही आनंदाची बातमी...\nवॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि...\nअकरावी प्रवेशाच्या ONLINE प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार\nअकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार असून 23 एप्रिलपासून...\nडॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला\nडॉन अबू सालेमचा पॅरोल नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळला आहे. लग्नासाठी...\nदेशात दर दिवाशी 107 महिलांवर अतिप्रसंगाच्या घटना; नॅशल क्राईम रेकॉड...\nगेल्या काही दिवसांपासून कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या घटनांनी देश हादरुन गेलाय...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_33.html", "date_download": "2018-04-21T23:16:55Z", "digest": "sha1:HMN6SN4J3DHLOXFVCKWCWXDKAVZJ2X7J", "length": 26102, "nlines": 182, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कायदा, गुन्हेगारांचा पोशिंदा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपुण्य़ात माहिती तंत्रज्ञानाच्या मोठमोठ्या कंपन्या आता प्रस्थापित झाल्या असून, त्यात मोठ्या संख्येने तरूण मुलींचा भरणा आहे. शहरापासून दूर असलेल्या अशा कंपन्यांत नोकरी करणार्‍या मुलींना सुखरूप आपल्या घरी जाणे कितपत शक्य असते, त्याचे विदारक अनुभव नित्यनेमाने येत असतात. त्याखेरीज पुण्याच्या परिसरात शिक्षण संस्थांचेही पेव फ़ुटलेले आहे. अशा उच्चशिक्षण देणार्‍या संस्था महाराष्ट्रात अधिक आहेत आणि तिथेच तुलनेने चांगले शिक्षण मिळत असल्याने, परराज्यातील पालक भुर्दंड पत्करून इथे मुलांना पाठवत असतात. सहाजिकच पुण्याच्या परिसरात मुलींचा वावर वाढला आहे. मात्र अशा सुशिक्षित मुलींना मोकळेपणाने जगता यावे, म्हणून जितकी सुरक्षा व्यवस्था हवी, तितकी नाही. म्हणूनच तरूण मुलींना भयंकर अनुभवाला सामोरे जाण्याचे प्रसंग अशा परिसरात सातत्याने वाढलेले आहेत. त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा त्याप्रकाराची चीड यावी, अशी चर्चाही होत नाही. सहसा बौद्धिक चर्चा अधिक होते आणि पाठोपाठ अशा गोष्टी विस्मृतीत जमा होत असतात. दिल्लीत तर निर्भया प्रकरण होऊन संपुर्ण देश हादरल्याचे चित्र निर्माण झालेले होते. तरीही अजून दिल्ली सुरक्षित झाली असे म्हणायची सोय नाही. दिल्लीच कशाला देशातल्या कुठल्याही शहरात वा प्रदेशात मुली-महिला सुरक्षित नाहीत. अशा समस्या सुरू कुठून होतात, याचाच विचार होत नसल्याने त्यावरचे उपायही थातूरमातूर योजले जातात आणि समस्या जागच्याजागी कायम रहाते. आता निदान एका आमदाराच्याच मुलीवर तसा हल्ला झाला असल्याने त्याची गंभीर दखल घेतली जाईल; अशी अपेक्षा बाळगावी काय भाजपाचे आमदार संजीव शेट्टी यांच्या मुलीवर पिंपरी येथील एका वसतीगृहानजिक हल्ला झाला आहे. त्यानंतर पुढे काय होणार आहे\nजेव्हा अपवादात्मक परिस्थिती असते, तेव्हा उपायही अपवादात्मक शोधावे लागत असतात. आपल्या देशात अलिकडे मुलींचे घराबाहेर रहाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा स्थितीत त्यांच्या सुरक्षेचे उपायही त्याच प्रमाणात वाढले पाहिजेत. पण असे उपाय योजताना, मुलींना सुरक्षा बहाल करताना, त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघणार्‍या ठराविक लोकांना धाक निर्माण करायला हवा. तसाच मुलींनीही धोका पत्करण्याविषयी सावध रहाण्याला प्राधान्य दिले पाहिजे. कायदा मुलींना संचार स्वातंत्र्य देतो म्हणून तिने कुठे जावे किंवा जाऊ नये, अशी बंधने नसावीत हे एकदम मान्य पण जो कायदा तशी मुभा देतो, तोच कायदा त्या मुलीचे संरक्षणही करणार नसेल, तर मग कायद्याची महत्ता निरूपयोगी असते. कारण कायदा हे निर्जीव शब्द असतात आणि त्याचा कठोर अंमल नसेल, तर कायदा कामाचा नसतो. सराईत गुन्हेगार असो किंवा प्रथमच गुन्हा करणारा असो. त्याला तशी कृती करण्यापुर्वी परिणामांची भिती वाटायला हवी. तशी भितीच कायदा वा त्याच्या अंमलातून निर्माण होत नसेल, तर कायदा कुणालाही संरक्षण देऊ शकत नाही. प्रामुख्याने कायद्यापेक्षाही समाजाचा धाक गुन्हेगाराला रोखत असतो. आपल्याकडे तसे सहसा होत नाही. कुणी रस्त्यावर जखमी होऊन पडलेला असतो, तर त्याला उपचारार्थ हलवण्यापेक्षा त्याचे मोबाईलवर फ़ोटो घेण्यात लोक गर्क होतात. एखाद्या मुलीची एकदोन तरूण छेड काढत असले, तर शेकडो पादचार्‍यांपैकी कोणी हस्तक्षेप करीत नाहीत. ही खरी समस्या आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धैर्य व हिंमत वाढलेली आहे. अशावेळी आदित्यनाथ योगीसारखा एक मुख्यमंत्री अशा टपोरींना धडा शिकवायला पुढाकार घेत असेल, तर तो अपवाद असतो. कुठेही असे रोडरोमियो दिसले तर त्यांना फ़टकावून काढण्याने निदान तत्सम लोकांमध्ये धाक तर निर्माण होईल\nयोगी यांचा पवित्रा भले निर्दोष नसेल, किंवा त्यातून दोनचार निरपरधांना त्रासही होईल. पण त्याचवेळी असा मस्तवालपणा करण्याची जी मनोवृत्ती फ़ोफ़ावली आहे, तिला तरी दहशत वाटू लागेल. पोलिस व मुठभर नागरिक अशा रोमियोंची भर चौकात रस्त्यावर धुलाई करू लागले, मग कोणालाही मुलींकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत उरणार नाही. जे कोणी सराईत गुन्हेगार आहेत आणि अनेकदा पोलिस कोठडीत जाऊन आलेले आहेत; ते अशा धाकाने गप्प बसणार नाहीत. पण नव्याने वयात आलेल्या वा स्मार्ट असल्याचे प्रदर्शन मांडायला उतावळे असलेल्यांना तर पायबंद घातला जाऊ शकेल त्यात एखादा कुणी उगाच चटके बसल्याने रडकुंडीलाही येईल. पण एखाद्या निरपराध मुलीच्या जीवाशी होणार्‍या खेळापेक्षाही ,अशा कुणाला काही वेळासाठी होणारा त्रास सुसह्य नक्कीच आहे. मुलींवरचे अत्याचार ज्या वेगाने व संख्येने बोकाळलेले आहेत, त्याला पायबंद घालण्यासाठी नित्याच्या कार्यपद्धतीने जाण्याची सोय उरलेली नाही. सार्वत्रिक धाक त्याला आवश्यक झालेला आहे. काश्मिरात वा आसामच्या कोणा मुलीने गाणे गायले वा आणखी कुठल्या स्पर्धेत भाग घेतला, तर तिला तात्काळ धमक्या मिळतात. त्या धमकीला मुली महिला कशाला घाबरतात त्यात एखादा कुणी उगाच चटके बसल्याने रडकुंडीलाही येईल. पण एखाद्या निरपराध मुलीच्या जीवाशी होणार्‍या खेळापेक्षाही ,अशा कुणाला काही वेळासाठी होणारा त्रास सुसह्य नक्कीच आहे. मुलींवरचे अत्याचार ज्या वेगाने व संख्येने बोकाळलेले आहेत, त्याला पायबंद घालण्यासाठी नित्याच्या कार्यपद्धतीने जाण्याची सोय उरलेली नाही. सार्वत्रिक धाक त्याला आवश्यक झालेला आहे. काश्मिरात वा आसामच्या कोणा मुलीने गाणे गायले वा आणखी कुठल्या स्पर्धेत भाग घेतला, तर तिला तात्काळ धमक्या मिळतात. त्या धमकीला मुली महिला कशाला घाबरतात तशीच काहीशी दहशत सामान्य माणसाची अशा रोडरोमियोंना वाटायला हवी आहे. मुलीची छेड काढण्यापासून प्रत्यक्ष तिच्या अंगचटीला जाणापर्यंत होणार्‍या कृतीला लोकांनी तिथल्या तिथे रोखण्यात जमावाची संघटित शक्ती उपयोगात आणावी लागणार आहे. त्यात कदाचित दोनचार निरपराध मुलांना हकनाक फ़टके खावे लागतील. पण त्यांचा मुडदा नक्कीच पडणार नाही. मात्र अशा सामुहिक कारवाईच्या दर्शनाने सराईत गुन्हेगार व मनात तशी कल्पना असलेल्यांना जबरदस्त दहशत बसेल. ती अधिक आवश्यक आहे.\nकायदे व न्यायालये कितीही कठोर होऊन उपयोग नसतो. होणार्‍या गुन्ह्याला समाजातून प्रतिकार होत नाही, तोवर गुन्हेगारीच शिरजोर असते. या मुलीवर प्राणघातक हल्ला झाला, तेव्हा आसपास कित्येक लोक असतील. पण कोणीही त्या हल्लेखोराला रोखण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. पोलिस प्रत्येक घटनास्थळी हजर नसतो, ही बाब गुन्हेगाराला पक्की ठाऊक असते. शिवाय कायद्याने त्या गुन्हेगाराला शिक्षा उद्या होणार असली, तरी त्याने मुलीचे केलेले नुकसान कधीही भरून येत नाही. हीच कायद्यातली त्रुटी आहे. त्यात गुन्ह्याला पायबंद घालण्याचा विचारच नाही. गुन्ह्यानंतर शिक्षेची तरतुद असते आणि तीच गुन्हेगारीला प्रोत्साहक बनत गेली आहे. जर समाजा्चा हस्तक्षेप अशा बाबतीत होऊ लागला, तर त्यालाच कायदा हाती घेण्याचा गुन्हा ठरवले गेल्याने, अशा घटना सतत वाढलेल्या आहेत. त्यासाठी आणखी कुठलाही कठोर कायदा बनवण्यापेक्षा सामाजिक हस्तक्षेपाला प्रोत्साहन देण्याचा विचार होण्याची गरज आहे. कुठलाही जबाबदार नागरिक गुन्हा समोर घडत असताना हस्तक्षेप करीत असेल, तर त्याला कायद्यातील हस्तक्षेप मानला जाऊ नये. त्याने पिडीताला मदत करण्यात केलेली कृती, गुन्हा मानली जाऊ नये. अशी काही व्यवस्था वा तरतुद होऊ शकली, तरच समाजही पुढाकार घेईल. बघ्यांचा जमाव हा निर्जीव रहाणार नाही, तर त्याचीच दहशत गुन्हेगाराला जागच्या जागी रोखू लागेल आणि मुली महिला असतील, तिथे आजच्यापेक्षा अधिक सुरक्षित होऊ शकतील. पण ज्यांना कुठल्याही व कोणाच्याही सुरक्षेपेक्षा नुसत्या कायद्याच्या सव्यापसव्याचेच कौतुक आहे, त्यांचा मात्र अशा लोकांच्या सहभागाला नक्कीच विरोध असतो. कारण त्यांना एका मुलीच्या वा महिलेच्या जीवन वा अब्रुपेक्षाही निर्जीव कायद्याच्या पवित्र्याचे मोठेपण अधिक अगत्याचे वाटते. हीच प्रवृत्ती गुन्हेगारांचा पोशिंदा झालेली आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://kingamod.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T22:41:10Z", "digest": "sha1:VSVMWSUTJR4RJ6OE4C6XQ6VLBZ6337G4", "length": 39090, "nlines": 74, "source_domain": "kingamod.blogspot.com", "title": "Bhatkanti", "raw_content": "\nमरणाच्या दारातून परत …खुट्ट्य़ाचे दार … नव वर्षाचे अनोखे स्वागत \nलेखक: श्रीयुत विकासराव पोखरकर\nजुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी वरून खुट्ट्य़ा च्या वाटेने कोकणात रामपूर …. भरारीचा आतापर्यंतचा सर्वात चित्त थरारक , अवघड ,जीवघेणा आणि दीर्घ ट्रेक ….\n३-४ तासात दुर्गवाडी वरून कोकणात उतरू असा बेत असताना तब्बल १४ तास भरारीच्या ९ मावळ्यांची आणि ३ पारधी पोरांची चाललेली अथक शर्थ , तुटलेले कडे , खाली आ वासून पसरलेली आणि जणू काही वरच्याला गिळन्कृत करण्यासाठी नेहेमी सज्ज असलेली भयाण दरी , घसार्याची वाट, जेमतेम एक पावूल मावेल एवढीशी कड्याच्या धारेवरची वाट , एकाहून एक अवघड असे सरळसोट खडक टप्पे , संपलेले पाणी, पावला पावलाला निसट्नारे लहान मोठे दगड , रात्रीचा गडद अंधार आणि साथीला उजेड म्हणून फक्त मिणमिणत्या विजेर्या … थोडक्यात काय तर खाली उतरता उतरता कधीपण \"वर\" जायची अप्रतिम सोय . कोंड नाळ आणि गुयरीचा दार एकत्र केला तरी सुद्धा ही खुट्ट्य़ाची वाट कठीणपणाच्या कसोटीवर कितीतरी वरचढ भरेल .\nगदिमांच्या भाषेत - \"मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \" या उक्तीचा सार्थ प्रत्यय देणारी ही वाट आम्हास विज्ञान कितीही पुढे गेले तरी माणसाची आयुष्याची दोरी ही फक्त निसर्ग , नियती आणि परमेश्वर यांच्याच हातात असते याचा साक्षात्कारी अनुभव देवून गेली .\nप्रत्येक वर्षाखेरीस एक तगडा ट्रेक आखायचा आणि नव वर्षाचे स्वागत सह्याद्रीतील गिरीशिखरांच्या साथीने उजाडणाऱ्या दिनकराच्या सोनेरी किरणानी करायचे ही भरारीची गेल्या ८ वर्षांची परंपरा . यावेळेस सुद्धा राजेंनी - जुन्नर तालुक्यातील आंबोली येथून धाकोबा वर चढाई , धाकोबा वरून दुर्गला प्रयाण , नंतर दुर्ग किल्ल्यावरच्या बगलेतून जाणार्या खुट्ट्य़ाच्या वाटेतून खाली कोकणात रामपूर येथे उतरून परत डोणी दाराने दुर्गवाडी पर्यंत चढाई असा भरगच्च कार्यक्रम आखला होता . तब्बल ९ मावळे संपूर्ण मोहिमेत सामील होणार होते तर मा. अध्यक्ष उर्फ बल्लवाचार्य वाळिंबे , CTO सत्या आणि अंण्डरस्कोर राहुल आम्हास ३१ तारखेला दुर्गवाडी येथे येवून मिळणार होते . कृपया या नावांची उत्पत्ती कशी झाली हे विचारू नये . मोठा इतिहास आहे.परंतु खरच जिज्ञासा (खाज) असेल , तर वाळिंबे यांना लिहा अथवा भेटा (शक्यतो भेटाच \nभरारी चे सहभागी मित्रमंडळ\nतर ठरल्याप्रमाणे ३० डिसेंबर ला रात्री प्रत्येक मावळ्याला त्याच्या जवळच्या ठिकाणावरून उचलत आम्हीं पुणे नाशिक महामार्गावरून जुन्नर च्या दिशेने प्रयाण केले . वाटेत नारायणगाव येथे मस्त मसाला दुध आणि चहाचा आस्वाद घेत आणि तोफांचा फडशा पाडत (क्रीम रोल ला वाळिंबे यांनी दिलेला मराठी प्रतिशब्द) रात्री 3 च्या सुमारास आम्ही आंबोली येथे पोहोचलो. जुन्नर तालुक्यातील हा भाग बिबट्यान्च्या लोक वस्तीवर असलेल्या वावरासाठी प्रसिद्ध आहे . त्यामुळे उघड्यावर झोपताना थोडी सावधगिरी बाळगावी लागते. पण आता सगळ्यांना एवढी झोप चढली होती की कुडकुडनार्या थंडीत गावाच्या एसटी थांब्यावरच सर्वांनी आपापल्या पथार्या पसरल्या आणि थोड्याच वेळात बिबट्या ची डरकाळी पण फिकी पडेल अशा तार स्वरात सगळे घोरू लागले .\nसकाळी जाग आली . गाव आधीच जागा झाला होता. शेतकरी बंधु शेतावर निघाले होते . शाळकरी मुलांची शाळेत जाण्यासाठी लगबग सुरु होती . तिन्ही बाजूनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला छोटासाच पण टुमदार आंबोली गाव सकाळच्या कोवळ्या सुर्य रंगामध्ये न्हाहून निघाला होता. पश्चिमेकडे दार्या घाटा ची खिंड उठावलेली दिसत होती. दार्या घाट हा कोकणात उतरणारा आणि नानेघाटाला समांतर असणारा एक प्राचीन घाटरस्ता आहे .\nआम्ही सुद्धा भरभर आमचे सामान आवरले आणि धाकोबाच्या दिशेने कूच केले . वाटेत एका ओढ्याजवळ प्रातर्विधी आणि मुखप्रक्षालन करून आम्ही एका गावकरी मामाना वाटाड्या म्हणून घेतले . धाकोबाची वाट हि एका नैसर्गिक धबधबयाच्या वाटेने वर चढते . त्या वाटेच्या सुरुवातीलाच २ नितळ पाण्याची कुंडे आहेत . तिथेच आम्ही आमचा पहिला विश्राम घेतला आणि गरमागरम चहा आणि नास्ता करण्याबाबत सगळ्यांचे एकमत झाले . थोड्याच वेळात चूल पेटली आणि मस्त आलेयुक्त चहाचे घुटके घेत आम्ही आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेऊ लागलो . तिथे ना वाहनांचे आवाज ना शहरी गर्दी व प्रदुषण. तिथे राज्य होते ते फक्त रमणीय आणि अनाघ्रात निसर्गाचे\nथोडा वेळ आराम करून ताजेतवाने होत आम्ही परत आमच्या पाठ् पिशव्या कसल्या आणि पुन्हा एकदा चढणीच्या वाटेने मार्गक्रमण सुरु केले . एव्हाना सुर्यनारायण चांगलेच तापले होते आणि खडी चढण सगळ्यांचा चांगलाच घाम काढत होती .\nधोकाबाच्या इथली एक गुहा\nसुमारे दोन तासाच्या चढाई नंतर शेवटी आम्ही धाकोबाच्या पठारावर आलो आणि सुटकेचा निश्वास टाकला . थोड्याच वेळात धाकोबाचे मंदिर दृष्टीपथात आले . हे छोटेखानी मंदिर अत्यंत रम्य जागी वसले आहे . पाठीमागे दाट वृक्ष राजी आणि धाकोबाचा सुळका , समोर् विस्तीर्ण पठार आणि बाजूलाच अत्यंत चवदार पाण्याची बारमाही विहीर . रात्रीच्या मुक्कामासाठी खरतर ही आदर्श जागा होती . मात्र सत्या , वाळिंबे आणि पराडकर ही मंडळी रात्री सरळ दुर्गवाडीला येणार असल्यामुळे आम्हाला तो बेत रद्द करावा लागला . विहिरीच्या थंड गार पाण्याने तहान भागवत आणि थोडी विश्रांती घेत आम्ही जंगलातून जाणार्या एका पायवाटेने दुर्गवाडीकडे प्रस्थान केले . आमच्या बरोबर आलेल्या मामांना आम्ही त्यांची बिदागी दिली आणि त्यांनी आमचा निरोप घेतला. इथून पुढचा मार्ग आता आम्हालाच शोधायचा होता . मात्र चांगली रुळलेली पायवाट असल्यामुळे तसे जास्त कष्ट पडले नाहीत .\nवाटाड्या नसल्यामुळे आता बहुदा धाकोबाचा सुप्रसिद्ध कोकणकडा पाहायला मिळणार नाही अशी खंत मनात होतीच .पण काय आश्चर्य , अगदी पुढच्याच वळणावर आम्हाला दुर्गवाडीवरुन आंबोलीला जाणारे एक वयस्क जोडपे भेटले. दुर्गवाडीवरुन काही सामान घेऊन ते पारधी पती पत्नी आंबोलीला चालले होते. कोकणकड्याची वाट दाखविण्याची राजेनी त्याना विनंती केली आणि पारधी बाबा पण आढेवेढे न घेता आमच्याबरोबर निघाले. धाकोबाचा हा कोकणकडा हरीश्चन्द्र गडाच्या कोकणकड्या पेक्षा मोठा व विस्तृत मानला जातो . साधारण अर्ध्या तासाच्या चालीनंतर आम्ही कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचलो .\nतिथून आजूबाजूच्या सह्यकड्याचे आणि खालील कोकण प्रदेशाचे अत्यंत विलोभनीय दृश्य दिसत होते. उजवीकडे धाकोबाचा सुळका आणि तिथून इंग्रजी \"U\" आकाराची अंतर्वक्र आणि अवाढव्य कातळ भिंत सरळ खाली कोकणात झेपावत होती . समोरच जीवधन आणि नानाच्या अंगठ्याचे विहंगम दृश्य दिसत होते. खाली पसरलेला कोकण परिसराचा पसारा नजरेत मावत नवता . काही वेळ नुसत्या अनिमिष नेत्रांनी आम्ही ते अनोखे निसर्ग दृश्य टिपत होतो. \"उघडले स्वर्गाचे दार\" अशीच काहीशी अनुभूती होती . भानावर येताच सर्वांनी आपापले कॅमेरे , मोबाईल बाहेर काढले आणि तो अवर्णनीय अनुभव चित्रबद्ध करण्यामध्ये दंग झाले . काही वेळ घाट माथ्यावरचा भन्नाट रानवारा खात आणि मनसोक्त छायाचित्रण करून आम्ही परतीचा मार्ग धरला आणि थोड्याच वेळात पारधी बाबांना एक विजेरी आणि थोडी बिदागी देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला . एव्हाना सुर्य मावळतीकडे झुकला होता .\nत्यामुळे आम्हीसुद्धा जास्त वेळ न दवडता दुर्ग किल्ल्याकडे प्रस्थान केले. काही सुरेख जंगल टप्पे आणि दोन तीन ओढे पार करून आम्ही दुर्ग किल्ल्याजवळ सड्यावर पोहोचलो. इथून सरळ वाट दुर्गवाडी कडे जाते तर उजवीकडे गर्द वनराइमधे लपलेले देवीचे मंदिर आहे . खरतर आम्हाला मुक्काम गावापासून दूर देवीच्या मंदिरामध्ये करायचा होता. परंतु मंदिरामध्ये आधीच जवळच्या गावातील एक ग्रुप एकतीस च्या पार्टी साठी आल्याचे आम्हाला एका गुराखी मुलाकडून समजले . त्याची खातरजमा करण्यासाठी राजे व श्रीराम मंदिराकडे गेले. आणि आम्ही तिथेच पठारावर वर्ष अखेरीच्या शेवटच्या संध्याकाळी मावळतीची सुर्य किरणे अंगावर घेत बसलो . थोड्याच वेळात राजे आणि श्रीराम मिळालेल्या माहितीची खातरजमा करून परत आले आणि आम्ही दुर्गवाडी मधील वापरात नसलेल्या जुन्या शाळेमध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला .\nदिवसभराच्या चालीने थकलेल्या मंडळीना आता चांगलीच भूक लागली होती . त्यामुळे लगोलग चूल मांडून आम्ही स्वयंपाकाची तयारी सुरु केली . कांदा , बटाटा मिरच्या इत्यादी वस्तूंची कापाकापी झाल्यावर राजेंनी मस्त तडतडीत फोडणी दिली आणि खमंग खिचडी चुलीवर रटरटु लागली . तोंडी लावायला झणझणीत शेवभाजी पाहिजे असा आम्ही आग्रह धरला आणि राजेंनी पण आमची इच्छा लगेच पूर्ण केली . पापड , लोणची , चटण्या , मस्त सोयाबीन खिचडी आणि बरोबर शेवभाजी (खरतर फरसाणभाजी) … अशा सुग्रास मेजवानीवर मस्त आडवा हात मारत थोड्याच वेळात आम्ही तृप्तीचे ढेकर दिले. जेवणानंतर काही वेळ राकेशच्या खर्जातल्या आवाजातील एकाहून एक सरस गाण्यांचा आनंद घेत मंडळीनी आपापल्या पथार्या पसरल्या आणि एक एक करत सर्वजन निद्रिस्त झाले .\nसकाळी उठून बाहेर आलो तर सर्व परिसर धुक्याने वेढला होता . कुडकुडनार्या थंडीतच चूल पेटली आणि आम्ही चहाची तयारी सुरु केली . थोड्याच वेळात आले आणि वेलची घालून केलेल्या गरमगरम चहाचे घुटके घेत आम्ही शाळेच्या वरांड्यात गप्पा मारत बसलो . नास्ता म्हणून रात्रीच्या खिचडीवर परत हात साफ करण्यात आला आणि आंघोळ व इतर आन्हिके आटपन्यासाठी आम्ही गावाबाहेर माळावर असलेल्या विहिरीवर प्रस्थान केले . सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये विहिरीच्या थंडगार पाण्याने स्नान करून सर्व शुचिर्भूत झालो आणि सामानाची बांधाबांध करण्यासाठी परत एकदा शाळेत आलो .\nपण बघतो तर काय गावातील एका मुलाच्या दुचाकीवरून चक्क अध्यक्ष वाळिंबे यांची स्वारी हजर झाली . काल रात्री येणारे हे महाशय, सत्या आणि पराडकर बरोबर ३१ ची रात्र साजरी करता करता चुकून जुन्नर ऐवजी संगमनेर ला पोहोचले आणि तिथून परत फिरून पहाटे गावात पोहोचले होते . त्यात त्यांच्या गाडीचा gear box खराब झाल्यामुळे त्यांना गाडी दुरुस्त करणे भाग होते. थोड्याच वेळात सत्या आणि पराडकर सुद्धा गाडी पहिल्या गिअर वर चालवत कसे बसे शाळेत पोहोचले. त्यात वाळिंबे यांनी खमंग पोहे करण्याचा बेत आखला . साक्षात बल्लवाचार्यांच्या हाताचे पोहे खायला मिळणार म्हटल्यावर मंडळी जाम खुश झाली आणि वाळिंबे यांनी पण आपल्या लौकिकाला जागत मस्त कांदापोहे बनविले. त्याचा आस्वाद घेऊन सामान आवरता आवरता आम्हाला दुपारचे २ वाजले . वाळिंबे , सत्या आणि पराडकर यांना गाडी दुरुस्त करून परत पुण्याला जायचे असल्यामुळे आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि खुट्ट्याच्या वाटेकडे कूच केले .एक नाही दोन नाही तर चक्क तीन तीन वाटाडे आमच्या बरोबर येण्यास तयार झाले . राजू, विलास आणि निम्बाजी ही त्यांची नावे .\nथोड्याच वेळात आम्ही खुट्ट्याच्या वाटेच्या मुखाशी आलो . पाहतो तर काय वाटेऐवजी एक सरळसोट कडाच आमच्या आणि खाली दिसत असलेल्या कोकण प्रदेशाच्या मध्ये उभा होता . आमचे गंतव्यस्थळ खाली कोकणातले रामपूर गाव सुद्धा अस्पष्टसे दिसत होते. ही वाट वाटते तेवढी सोपी नसावी ही थोडीफार कल्पना आम्हास आली . पहिल्याच खडक टप्प्यावर आम्ही बसकण मारत हळू हळू खाली उतरू लागलो . आमच्यातले २ जन पहिल्यांदाच गिर्यारोहन करत असल्यामुळे त्यांच्यासाठी असे अवघड खडक टप्पे म्हणजे परीक्षाच होती .हळू हळू का होयीना सर्वांनी तो धोकादायक टप्पा पार केला .\nइथून पुढची वाट सुद्धा काही फार सोपी नव्हती . एका बाजूला सरळसोट कडा आणि दुसर्या बाजूला खोल दरी व पाय ठेवायला जेमतेम पाऊलभर वाट . त्यात पाठीवर सामानाचे ओझे असल्यामुळे तोल सांभाळणे चांगलेच अवघड जात होते .\nहा टप्पा पार करून पुढे गेलो आणि पाहिला तर एक घसार्याची वाट आमची \"वाट\" लावायला सज्ज होतीच . मग काय आजूबाजूच्या कारव्याना पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत पडत घसरत पार्श्व भाग सोलून घेत आमची वरात हळू हळू का होयीना खाली उतरू लागली .\nएव्हाना सुर्य मावळतीकडे झुकला होता आणि आम्ही सूर्यास्ताच्या आत खाली उतरून जाणार नाही हेही आम्हास कळून चुकले होते .त्यात अजून ५-६ अवघड खडक टप्पे आणि मुख्य खुट्ट्याचा सुळका , ज्याला स्थानिक ग्रामीण भाषेमध्ये \"पिळोखा\" म्हणतात , ते पार करायचे असल्याचे वाटाड्यांनी सांगितल्यामुळे धोक्याचा ताण अजून वाढला होता.\nइथून पुढची वाट म्हणजे सुद्धा एक खडतर परीक्षाच होती. कारण आता आम्ही कड्याच्या कातळ भिंतीला समांतर जाणाऱ्या अरुंद धारेवरून चाललो होतो . खाली दिसत असलेल्या भयावह दरीकडे पाठ करून , कड्याच्या भिंतीवर ओणवे होत जेमतेम पाऊल भर खाचेत पाय रोवत आम्ही अत्यंत सावधपणे मार्गक्रमण करत होतो .\nवाट हि वाट लावणारी असू शकते\nप्रत्येक अवघड टप्प्यावर आमचे वाटाडे आमच्या अवजड पिशव्या आधी खाली नेउन ठेवत होते , जेणेकरून उतरण्यामधील धोका कमी व्हावा. अखेर एक टप्पा असा आला की शेवटी आम्हास दोर बाहेर काढावा लागला . दोराच्या सहाय्याने सर्व पिशव्या आधी खाली नेत आम्ही वाटाड्यांच्या सहाय्याने एक एक करत खाली उतरलो.\nदोर लावून समान खाली उतरवताना\nआमच्यातील सगळ्यात नवखा असलेल्या सारंग चा हा पहिलाच ट्रेक होता. पहिल्याच प्रयत्नामध्ये इतकी कठीण घाटवाट उतरणे त्याच्यासाठी खरोखर आव्हानात्मक होते.\nसुर्य कधीच मावळला होता . सगळ्यांनी आपापल्या विजेर्या बाहेर काढल्या होत्या आणि त्या मिणमिणत्या प्रकाशामध्ये आम्ही ती अत्यंत अवघड श्रेणीतील घाटवाट उतरत होतो. खडक टप्पे आणि घसार्याच्या वाटा संपता संपत नव्हत्या.\nबहुतेकांच्या विजारी पार्श्व भागी फाटल्या होत्या . हाताची कोपरे , गुढगे सोलून निघाले होते. मात्र वाट काही संपत नव्हती . खाली जंगलामध्ये २-3 विजेर्या चमकत होत्या. बहुतेक काही गावकरी आम्हास इशारा करत होते. परंतु अंधारामध्ये काहीच कळावयास मार्ग नव्हता.त्यात आमचा आवाजही तिथपर्यंत पोहोचत नव्हता .आमच्याकडचे पाणी जवळपास संपत आले होते आणि घसा मात्र चांगलाच कोरडा पडला होता . अशा भयव्याकुळ अवस्थेमध्ये काहीजणांचा संयम सुटू लागला होता आणि त्रागा चिडचिड सुरु झाली होती .\nअखेरीस पहाटे १ वाजता आम्ही शेवटचा खुट्ट्याचा सुळका उतरला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. इथून पुढची वाट आता घसार्याची असून सरळ माचीवर उतरणारी असल्याचे समजल्यावर आम्हास हायसे वाटले. मात्र तरीसुद्धा आम्हास खाली रामपूर गावात न जाता मधेच जंगलामध्ये मुक्काम करावा लागणार होता. कारण रात्रीच्या अंधारामध्ये रामपूरची वाट सापडणे अशक्य होते. सुमारे १ तास घसार्याच्या वाटेवरून खाली उतरल्यानंतर एका आवळ्याच्या झाडाखाली सपाट जागा बघून भर जंगलामध्ये आम्ही आमच्या पथार्या पसरल्या.\nबाजूच्याच जंगलामधून आमच्या पारधी वाताद्यांनी कुठूनतरी पाण्याच्या बाटल्या सुद्धा भरून आणून दिल्या . शेकोटी पेटवून तिच्या उबेमध्ये आम्ही दाटीवाटीने कसेबसे विसावलो. पारधी बंधूना सकाळच्या आत परत घाट चढून वर जायचे असल्यामुळे त्यांना त्यांची बिदागी देऊन त्यांचा निरोप घेतला . तसेच त्यांना सोबत काही कोरडा खाऊ आणि एक विजेरी पण देऊ केली . थोड्याच वेळात ते जंगलामध्ये रात्रीच्या अंधारात दिसेनासे झाले . एव्हाना पहाटेचे ३.३० वाजले होते. आम्हाला दुर्गवाडी वरून निघून तब्बल १४ तास लोटले होते. ताण आणि थकवा याच्यामुळे अक्षरश: गळून गेल्यासारखे झाले होते.\n३-४ तास आराम करून झुंजूमुंजू होताच आम्ही परत उठलो आणि आवरावर करून पुन्हा एकदा जंगल वाटेने पुढे कूच केले .\nआंब्याचे झाड ..मोठी खून रामपूर कडे जाण्यासाठी\nतासाभरामध्ये आम्ही रामपूर गावात पोहोचलो. कोकणातून आजूबाजूचा सह्याद्री अजून भव्य दिसत होता . उत्तरेकडून अलंग मदन कुलंग कळसुबाई अशा टोलेजंग गिरी शिखरांपासून सुरु होणारी ही दुर्गशृंखला पश्चिमेकडील गोरख मच्छिंद्र आणि सिद्धगडापर्यन्त पसरली होती .\nतिथे गावाच्या सरपंचांकडे चहापान करून आम्ही एका खासगी जीपने तळे या मुरबाड - म्हसे मार्गावर असलेल्या गावी आलो. वाटेत एका तलावावर यथेच्छ डुंबून ताजेतवाने होत आम्ही सरळ एक अस्सल कोंकणी खानावळ गाठली. तिथल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळीवर उभा आडवा हात मारून आम्ही सरळ एका शेतामध्ये जाउन लवंडलो आणि डुलकी घेऊ लागलो . थोड्याच वेळात आमचे चक्रधर अण्णा यांचे आगमन झाले आणि आम्ही पुण्यनगरीकडे प्रस्थान केले.\nवाटेत चहापाण्यासाठी थांबा घेत आम्ही रात्री ८ च्या सुमारास पुण्यात पोहोचलो आणि सगळ्यांना त्यांच्या निवास स्थानी सोडून निरोप घेतला .\n२०१५ चा वर्ष अखेरीचा हा ट्रेक अनपेक्षितपणे भरारीचा आतापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय ट्रेक ठरला. इतक्या धोकादायक वाटेने येउन सुद्धा सर्वजन सुखरूप पोहोचल्याबद्दल आम्ही परमेश्वराचे अनंत आभार मानले . विशेष कौतुक करावे लागेल ते सारंग आणि योगेश यांचे पहिलीच वेळ असून सुद्धा इतकी अवघड घाटवाट दोघांनी कसलीही तक्रार न करता कमालीच्या धैर्याने आणि संयमाने पार केली. २०१२ ची कोंड नाळ, २०१४ ची गुयरीच्या दाराची वाट आणि या वेळेसची खुट्ट्याची वाट .. इथून पुढेही भरारीच्या मावळ्यांना अशाच अनोख्या आणि अनवट घाटवाटा सर करायला मिळोत .. अशी प्रार्थना करत आणि खुट्ट्याच्या वाटेची काही क्षण चित्रे डोळ्यासमोर आणत कधी निद्राधीन झालो मलाही कळले नाही .\nभरारी चे सहभागी कार्यकर्ते:\nआमोद राजे, विकास पोखरकर (काथ्या), प्रसाद डेंगळे (डेंगू ३ ), राकेश जाधव (राक्या), राम अय्यर (श्री राम), योगेश भडके , अश्विन मेंद्कुडले , राहुल सरडा , सारंग\nनिलेश वाळिंबे (अध्यक्ष ), सतीश सूर्यवंशी (CTO-सत्या), राहुलराव पराडकर साहेब (_ underscore)\nमरणाच्या दारातून परत …खुट्ट्य़ाचे दार … नव वर्षाचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2011/10/blog-post_414.html", "date_download": "2018-04-21T23:07:53Z", "digest": "sha1:FBO6YZ3UHJ3FXJV4WHV2GQPYDS4WHPWG", "length": 13120, "nlines": 99, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: बापू दासरी : एक गझल", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nबापू दासरी : एक गझल\nमाळावरच्या दु:खांना या, घरात माझ्या पाळत बसलो\nतुटला तारा निजले अंगण, उगाच अश्रू ढाळत बसलो\nमनात काही चकाकले अन ,उरले हाती चुकलेले क्षण\nसुटे ओंडका फुटे लाट मग, जुनी डायरी चाळत बसलो\nहोती सांगत मला भेट तू , आणि चकवा देवून गेली\nटाळूनिया ती गेल्यावरती , भासावरती भाळत बसलो\nहिरमुसलेली फुले सांगती, बागेला या नजर लागली\nबाधा काढुन बहर शोधता अंगोंअंगी वाळत बसलो\nपुसतील अश्रू नेते अमुच्या ,गालावरुनी ओघळणारे\nमध्यमवर्गी स्वप्नांना मी, पुन:पुन: खंगाळत बसलो\nयमदूतांना सांगे ' बापू ' ,उचला मजला चटकन आता\nदूत लाजुनी दूर पळे अन, जीवाला या जाळत बसलो.\nLabels: बापू दासरी, सीमोल्लंघन ११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443070", "date_download": "2018-04-21T22:57:17Z", "digest": "sha1:MIPBWR3GZH4LHTWYNAD5H2VUGUINNZTX", "length": 7368, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नववर्षाचे जल्लोषात स्वागत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नववर्षाचे जल्लोषात स्वागत\nशनिवारी रात्री 12 वाजता घडय़ाळाचा ठोका पडला आणि 2016 हे वर्ष मागे सरुन 2017 या नवीन वर्षाला सुरुवात झाली. साहजिकच ज्या आतुरतेने सर्वजण या नवीन वर्षाची वाट पहात होते त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना आलिंगन देत, शुभेच्छांचा वर्षाव करत 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या निमित्ताने अनेकांनी नवीन संकल्प करत विविध सामाजिक उपक्रम राबवले. अनेकांनी रात्र जागवली.\nडिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते सरत्या वर्षाला निरोप देण्याचे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे. यानिमित्त प्रत्येकाकडून आपल्या परीने या स्वागताचे नियोजन केल जाते. कोणी कुटुंबासोबत नियोजन करतात तर कोणी मित्र मैत्रिणीसोबत. बहुतांशजण गोवा आणि समुद्रकिनारी आणि पर्यटनस्थळी जाऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करतात. शहरातील हॉटेल्स तर यावेळी हाऊसफुल्ल होतात. कोल्हापूरवासिय शनिवारी सकाळपासूनच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागले होते. दिवस मावळतीला जाईल तसे 2017 या नवीन वर्षाच्या स्वागताची उत्कंठा लागली होती. अखेर रात्रीचे बारा वाजले आणि करवीरवासांनी 2016 या सरत्या वर्षाला निरोप देत 2017 चे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला.\nनवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची उद्याने खुली होती. यामुळे करवीरवासांनी या उद्यानात गर्दी केल्याने उद्याने रात्री उशिरापर्यंत फुलली होती. बरोबर बारा वाजता तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यांनी प्रचंड जल्लोष केला. नवीन लाभदायी, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुणाईमध्ये एकच उत्साह दिसून येत होता.\nशनिवारमुळे अनेकांनी 31 डिसेंबर साजरा केला घरातच\nशनिवारी बहुतांश लोकांचा उपवास असतो. यामुळे उपवास करणाऱयांनी शुक्रवारीच सेलिब्रेशन केले. तर अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत शाकाहार ग्रहण करत घरातच नवीन वर्षाचे स्वागत केले. पण या नव वर्षाच्या निमित्ताने उत्साहाला उधाण आले होते.\nतुकाराम भोपळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड\n‘शिवार संवाद’ मुळे शेतकऱयांच्या अडचणी लक्षात येतात\nबिंदू चौकात मोबाईल शॉपी फोडली\n‘अच्छे दिनासाठी’ भाजप सरकारला हाकला\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.goldmancasino.com/mr/", "date_download": "2018-04-21T23:01:54Z", "digest": "sha1:Q5LERPIAF3TSWM37OES3RMJJ4NMA54LI", "length": 26926, "nlines": 488, "source_domain": "www.goldmancasino.com", "title": "यूके स्लॉट, Roulette £1000 Bonus, Goldman Online Mobile Casino!", "raw_content": "\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nTitle : ज्युरासिक जागतिक\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nथेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nTitle : Cleo च्या शुभेच्छा\nTitle : ड्रॅगन जिंकण्याची\nTitle : फॉक्स जिंकण्याची\nTitle : थेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nTitle : ज्युरासिक जागतिक\nगोल्डमन आपले स्वागत आहे थेट कॅसिनो ऑनलाईन – ग्रेट ब्रिटन सर्वोत्तम ऑनलाइन स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ वेबसाइट्स\nगोल्डमन कॅसिनो, लक्षात खेळाडू रचना. A superb Mobile Casino Online conceived to give our players an extra edge. गोरा नाटक नामांकित, holding a UK gambling commission licence; बेटिंग पर्याय एक प्रचंड श्रेणी, मेगा jackpots, उद्योग खेळ सॉफ्टवेअर निवड सर्वोत्तम, उदार रक्कम प्रमाण, जलद ठेवी आणि जलद रोख केलेल्या सोपे बँकिंग पर्याय. हे गोल्डमन कॅसिनो आणि बेट ठेवा करण्याची वेळ आली आहे खेळणे सुरु करा आता\nआता सामील व्हा एक आनंद 100% बोनस वर £ 1000, (50एक्स मागे आधी बोनस रक्कम Wagering. वैध 90 पावती दिवस. Subject to site and Goldman Casino’s full बोनस धोरण.)\nनवीन ऑनलाइन कॅसिनो & मोबाइल स्लॉट खेळ £ $ € 1000 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nतो खेळायला एक नवीन ऑनलाइन गायन निवड येतो तेव्हा, आपण नाही कमतरता आहे सापडतील इंटरनेट यूके गायन क्लब पर्यायांपैकी साइट. 'हे विश्वचि शोधण्यासाठी थोडा कठीण शोधत आदर्श थेट गायन ऑनलाइन जुगार गंतव्य करू शकता: शेवटी, अधिक पर्याय तपासा अधिक आहे याचा अर्थ असा ब्रिटनमध्ये आणि इतर खेळाडू शीर्ष स्लॉट गोल्डमन येथे.\n1000 ठेव बोनस आपले स्वागत आहे | थेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो & ऑनलाइन व्हीआयपी जुगार स्वर्ग\nऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ, blackjack & गोल्डमन कॅसिनो येथे जास्त\nसुदैवाने, आपण ऑनलाईन एक प्रकारचा जुगाराचा खेळ एक चाहता असाल तर, blackjack, मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ, live baccarat and Slots, उत्तर गोल्डमन कॅसिनो सह lies म्हणून आपल्या शोध आता संपले आहे आता सामील व्हा एक आनंद 100% बोनस वर £ 1000, (50एक्स बोनस रक्कम Wagering आधी मागे. वैध 90 पावती दिवस. Subject to site and Goldman Casino’s full बोनस धोरण.) आणि मोबाइल अनुकूलित ऑनलाइन आणि थेट विक्रेता गायन आणि एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आमच्या सनसनाटी संग्रह तपासण्यासाठी. आम्ही आला सर्वोत्तम वैशिष्ट्यीकृत गायन सर्व प्रकारच्या खेळ आणि स्लॉट गोल्डमन येथे खेळाडू आता सामील व्हा एक आनंद 100% बोनस वर £ 1000, (50एक्स बोनस रक्कम Wagering आधी मागे. वैध 90 पावती दिवस. Subject to site and Goldman Casino’s full बोनस धोरण.) आणि मोबाइल अनुकूलित ऑनलाइन आणि थेट विक्रेता गायन आणि एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आमच्या सनसनाटी संग्रह तपासण्यासाठी. आम्ही आला सर्वोत्तम वैशिष्ट्यीकृत गायन सर्व प्रकारच्या खेळ आणि स्लॉट गोल्डमन येथे खेळाडू आमच्या सर्वात काही लोकप्रिय आपण पासून मुक्त प्ले करू शकता ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ समावेश:\nथेट विक्रेता एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nप्रीमियर एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nयुरोपियन एक प्रकारचा जुगाराचा खेळ गोल्ड मालिका\nरॉयल एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nअमेरिकन एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मास्टर\nआपण बेट स्तंभ ठेवण्यासाठी निर्णय का, डझन बेट, किंवा फक्त काळा वर पैज, त्यामुळे अनेक बेटिंग पर्याय उपलब्ध आणि आमच्या यूके परवाना आणि नियमित स्थिती आपण चांगले हातात असू शकत नाही आम्ही सर्वोत्तम ठेव बोनस गायन स्लॉट आम्ही सर्वोत्तम ठेव बोनस गायन स्लॉट आमच्या ग्राहक समर्थन संघाला कोणत्याही शक्य समस्या लगेच बाहेर लावलेले आहेत याची खात्री आणि आमच्या गायन खर्च आपला वेळ जाईल 100% मनोरंजक. आमच्या खेळाडूंना फार ऑनलाइन गायन मनोरंजन सर्वोत्तम आणि शोधणे मोबाइल यूके स्लॉट गायन समाधान. आमच्या गायन फोन गायन खूप लोकप्रिय आहे उत्साही.\nसह 1000 ठेव आपले स्वागत आहे बोनस आपण शक्यतो आम्हाला साठी प्रचंड नुकसान तयार करू शकलो\nOur UK online games selection is so wide that should you choose to take the whole 1000 गायन ठेव बोनस, आपण सर्वोत्तम खेळ आमच्या अतिशय विस्तृत ओलांडून खेळायला $ £ € 2000 क्रेडिट्स लागेल. वेगास पट्टी Blackjack – का आता आपले सुदैव प्रयत्न नाही आपण आपला गेम पसरली तर-आमच्या थेट गायन ओलांडून प्ले, आमच्या ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ, स्लॉट आणि अनेक इतर मनोरंजक खेळ आपल्या 1000 गायन बोनस पुढील भरपूर जाऊ शकतात आणि आपण आमच्या प्रतिभावान थेट वितरक अधिक पूर्ण कराल आणि आमच्या ऑनलाइन गायन खेळ प्रत्येक सर्वोत्तम कसे मिळविण्यासाठी खूप अधिक जाणून.\nगोल्डमन कॅसिनो एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ प्रेम कोण तसेच जुन्या आणि नव्या खेळाडूंना परिपूर्ण गंतव्य आहे. येथे वापरले ग्राफिक्स आणि सॉफ्टवेअर राज्य-ऑफ-द-आर्ट आहेत, अधिक आमच्या वापरकर्ता अंतर्ज्ञानी साइट आपल्या शोधत करते आवडत्या ऑनलाइन स्लॉट गेम्स किंवा टेबल खेळ एकूण वा-याची झुळूक. गोल्डमन साइट नाव असल्याने तेथे फक्त कधी एक रंग होणार होते या साइटवर गोल्ड मध्ये कपडे आले गोल्डमन ऑनलाइन कॅसिनो येथे वापरले सोने आणि काळा रंग योजना साइट आमच्या आधुनिक व प्रतिष्ठीत खेळाडू करण्यासाठी योग्य आहे जे एक आधुनिक रूप देते. आपण भाग्यवान आहोत तर Foxin स्लॉट व कॅश-बाहेर जलद जिंकण्याची प्ले\nलाइव्ह ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो | ठेव बोनस ऑफर | रिअल पैसे मोबाइल कॅसिनो ठेव बोनस\nआपण एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन प्रेम असेल तर, आपण काही अतिरिक्त मुक्त रोख ते येथे प्ले करा जाणून घेण्यासाठी उत्सुक व्हाल खात्री आहे की आपण देखील सहभाग करू शकता मोबाइल स्लॉट फोन बिल करून अदा. गोल्डमन कॅसिनो $ € £ 1,000 रुपयांची अतिशय किफायतशीर स्वागत बोनस येतो आपण देखील सहभाग करू शकता मोबाइल स्लॉट फोन बिल करून अदा. गोल्डमन कॅसिनो $ € £ 1,000 रुपयांची अतिशय किफायतशीर स्वागत बोनस येतो या ठेव सामना बोनस साइटवर आपले प्रथम तीन ठेवी वर विभाजित केले जाते – त्यामुळे दावा तो तुम्हाला वाटेल की सोपे आहे. विद्यमान खेळाडू देखील श्रेणी आनंद, नॉन-स्टॉप ऑनलाइन गायन ठेव बोनस - यापैकी काही समाविष्ट:\nरिअल पैसे ठेवी रोजी साप्ताहिक cashback बोनस सौद्यांची\nहंगामी स्पर्धा आणि बक्षीस giveaways\nविशेष ऑनलाइन कॅसिनो व्हीआयपी बोनस\nशीर्ष ऑनलाइन स्लॉट मध्ये चैन & टेबल गेम अग्रगण्य विकासकांनी तयार केलेले\nयेथे गोल्डमन कॅसिनो येथे ऑफर गेम्स प्रती सह आश्चर्यकारक आहेत 400 विविध स्लॉट, पुरोगामी jackpots, क्लासिक Blackjack, आणि एक प्रकारचा जुगाराचा खेळ वाण. हे आपण क्वचितच आम्ही सर्व सर्वोत्तम ऑनलाइन स्लॉट खेळ व्यापक पोर्टफोलिओ म्हणून स्वत: ला कंटाळले होत सापडतील अर्थ, अशा प्रकारचा जुगाराचा खेळ आणि Blackjack म्हणून टेबल खेळ, प्रत्यक्ष विक्रेता विरुद्ध आणि अगदी थेट कॅसिनो खेळ स्लॉट मोबाइल फोन बिल वापरकर्ते निश्चितपणे आहेत खूप गोल्डमन स्वागत. येथे, यूके कॅसिनो बोनस कोड गेल्या गोष्टी आहेत – फक्त साइन अप\nProgressPlay लि द्वारा समर्थित, गोल्डमन कॅसिनो अशा Microgaming म्हणून उद्योगात उत्तम नावे करून आणले आहे, NextGen मनोरंजन आणि NetEnt, आमच्या खेळाडूंना की खात्री बाळगता येते:\nखेळ मोबाइल स्मार्टफोन आणि गोळ्या सर्व डिव्हाइसमधून अखंडपणे येथपासून चालवतात\nसनसनाटी अॅनिमेशन आणि ग्राफिक्स आपण जवळ एक स्क्रीनवर ऑनलाइन जुगार आनंद आणणे\nसर्व नवीन ट्रेंड आणि तांत्रिक नवकल्पना काम केले आहे\nएसएमएस कॅसिनो वैशिष्ट्ये खेळाडू फोन बिल क्रेडिट वापरून जमा करू शकता, जेथे सक्षम आहेत\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ चाहते सर्वोत्तम साइट\nतुम्ही कोणतीही एक प्रकारचा जुगाराचा खेळ चाहता किंवा ऑनलाइन स्लॉट उत्साही आहोत की नाही हे, गोल्डमन कॅसिनो निश्चितपणे स्पष्ट पर्याय आहे. पण आमच्या शब्द घेऊ नका…साठी साइन अप करा £ $ € 1000 स्वागत बोनस आणि स्वत: साठी पहा. wagering आवश्यकता स्वत: ची ओळख आमच्या बोनस धोरण वाचण्यात लक्षात ठेवा आणि आपण आपल्या बक्षिसे एक भाग ठेवण्यास सक्षम व्हाल. गोल्डमन कॅसिनो बोनस आणि ऑनलाइन गायन जाहिराती बदलणे क्षण पकडणे आणि आज मजा येत प्रारंभ अधीन आहेत आनंद घ्या मोबाइल बिल खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ वेतन आज.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nOlorra व्यवस्थापन लिमिटेड कोण आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/literary?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-04-21T22:58:19Z", "digest": "sha1:CXI5QKHEYFTM7LPHIQKSVRRQEEIM6LMU", "length": 9759, "nlines": 103, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ललित | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nललित काही नोंदी अशातशाच... - ८ श्रावण मोडक 4 शनिवार, 22/10/2011 - 19:29\nललित सौदा - भाग २ प्रियाली 9 मंगळवार, 25/10/2011 - 21:34\nललित \"पोएट्री\" -- नाबाद शंभरीच्या वाटेवर अशोक पाटील 7 मंगळवार, 25/10/2011 - 21:50\nललित सौदा - भाग १ प्रियाली 19 बुधवार, 26/10/2011 - 03:16\nललित नासिक लेणी (पांडवलेणी) वल्ली 1 बुधवार, 26/10/2011 - 07:39\nललित सौदा - भाग ३ प्रियाली 9 बुधवार, 26/10/2011 - 14:04\nललित सौदा - भाग ४ प्रियाली 8 बुधवार, 26/10/2011 - 22:39\nललित हे ssss इथं शिल्पा बडवे 28 गुरुवार, 27/10/2011 - 11:08\nललित दोन उदास चेहरे मच्छिंद्र ऐनापुरे 8 शुक्रवार, 28/10/2011 - 11:23\nललित ग्रिव्हन्स डे आळश्यांचा राजा 28 शुक्रवार, 28/10/2011 - 11:30\nललित हवेतल्या गोष्टी - ४ - उरले ते मोती अर्धवट 4 शनिवार, 29/10/2011 - 10:04\nललित ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण... धनाजीराव वाकडे 7 रविवार, 30/10/2011 - 10:06\nललित करतं कोण आणि भोगतं कोण\nललित 'ऐसी अक्षरे'ला खास दिवाळी भेट - मोरा गोरा अंग... विसोबा खेचर 12 मंगळवार, 01/11/2011 - 18:21\nललित 'हाल ए दिल..' विसोबा खेचर 18 बुधवार, 02/11/2011 - 08:46\nललित 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार सोकाजीरावत्रिलोकेकर 17 गुरुवार, 03/11/2011 - 00:08\nललित सरणार कधी रण.. विसोबा खेचर 7 शुक्रवार, 04/11/2011 - 21:55\nललित ह्या खिडकीतून...[part-2] प्रकाश१११ 3 शनिवार, 05/11/2011 - 01:09\nललित जन्मठेप नगरीनिरंजन 5 रविवार, 06/11/2011 - 12:31\nललित स्वीस बँकेत खाते मच्छिंद्र ऐनापुरे 8 रविवार, 06/11/2011 - 13:41\nललित अरे थिएटर थिएटर अशोक पाटील 22 सोमवार, 07/11/2011 - 01:02\nललित हिची, तिची अवस्था प्रियाली 43 मंगळवार, 08/11/2011 - 11:43\nललित ..पर अंधेरे से डरता हु मै मां..\nललित 'कोंड्या' अरुण देसले 20 मंगळवार, 08/11/2011 - 21:52\nललित माझे डॉक्टर होणे : २ (क्रमशः) आडकित्ता 14 बुधवार, 09/11/2011 - 02:36\nइकबाल बानो (मृत्यू : २१ एप्रिल २००९)\n'घरोंदा' चित्रपटाचे आणि अनेक अॅनिमेशनपटांचे दिग्दर्शक भीमसेन यांचे निधन झाले आहे.\n'ऐसी अक्षरे'तर्फे त्यांना आदरांजली\nजन्मदिवस : साहित्यिक, पर्यावरणावादाचा जनक समजला जाणारा जॉन म्युअर (१८३८), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रासाठी नोबेलविजेता, शास्त्रीय पद्धत यावर काम करणारा पर्सी ब्रिजमन (१८८२), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१८८९), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९०९), चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आर. सी. तलवार (१९१०), साहित्यिक सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन (१९१०), अभिनेता अँथनी क्विन (१९१५), क्रिकेटपटू एस. वेंकटराघवन (१९४५)\nमृत्युदिवस : \"सारे जहां से अच्छा\"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८), द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी भारतीदासन (१९६४), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), गज़ल गायिका इक़बाल बानो (२००९), भारतात समलैंगिकतेचा पहिला अभ्यास करणाऱ्या, गणितासाठी गिनेस बुकात नाव असणाऱ्या शकुंतलादेवी (२०१३)\nइ.पू. ७५३ : रोमन सम्राट रॉम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.\n१५२६ : इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मोघल सत्तेची भारतात स्थापना.\n१६५९ : शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.\n१७२० : बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.\n१७८२ : राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.\n१९५२ : पहिला सचिव दिवस (अनेक देशांमधला धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस) साजरा झाला.\n१९४४ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.\n१९३२ : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.\n१९८९ : तिआनानमेन चौकातील आंदोलनास प्रारंभ. क्रांतिकारी नेते हु याओबांग यांच्या स्मरणार्थ एक लाख विद्यार्थी जमा झाले.\n१९९२ : सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.\n२००९ : हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1850", "date_download": "2018-04-21T23:12:42Z", "digest": "sha1:W6573RN4ZWACD5RFKLENYAJSPVUH4Q3N", "length": 25401, "nlines": 67, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझ्या संग्रहातील पुस्तके -८ मिरासदारी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके -८ मिरासदारी\nद. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही. मिरासदारांचा विनोद टाळ्या खूप घेतो, पण तो 'टंग इन चीक' च्या मर्यादा क्वचितच ओलांडतो. बर्‍याच वेळा मिरासदारांचे लिखाण हे शाळकरी मुलांनी शाळकरी मुलांसाठी केलेले, बाळबोध वाटते. शारिरीक व्यंगे, हाणामारी, आळशीपणा, झोप अशा विषयांवरील मिरासदारांचा विनोद प्राथमिक अवस्थेत अडकून राहिल्यासारखा वाटतो. मिरासदारांच्या कथांमधील व्यक्ती गंमतीदार, तर्‍हेवाईक आणि विविधरंगी असल्या तरी त्या कचकड्याच्या वाटतात. भोकरवाडी आणि तिथले ग्रामस्थ यांच्याविषयीच्या मिरासदारांच्या कथा वाचताना क्वचित हसू येते, पण दीर्घकाळ स्मरणात राहाणारा आणि केवळ स्मरणानेही आनंद देणारा विनोद मिरासदारांच्या हातून क्वचितच लिहिला गेला आहे.\nअर्थात वरील नकारात्मक विधाने ही मिरासदारांच्या सर्वच लिखाणाला लागू नाहीत. मिरासदारांचे बरेचसे विनोदी लेखन (मला) कमअस्सल वाटत असले तरी मिरासदारांनी काही अगदी जिवंत, खरोखर गंमत आणणार्‍या आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गंभीर आणि हृदयस्पर्शी अशा कथा लिहिल्या आहेत. एक लेखक म्हणून आवश्यक असणारे सगळे गुण - उत्तम निरिक्षणशक्ती, शब्दांवरील पकड आणि लेखनाची रचना करण्यासाठी गरजेची ती कुसर - क्राफ्ट - हे मिरासदारांकडे आहेत याचा पुरावा देणार्‍याच या कथा. दुर्दैवाने मिरासदारांनी विनोदनिर्मिती करण्यासाठी अतिशयोक्ति, अतिरंजन हे साधन प्रामुख्याने निवडले; आणि म्हणून त्यांच्या कथा या तिखटामिठाच्या लाह्यांसारख्या तडतडीत झाल्या आहेत. खमंग, तोंडात असताना बर्‍या लागणार्‍या, पण भूक फक्त चाळवणार्‍या. मराठी वाचकाची भूक भागवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात अभावानेच आढळते.\n'मिरासदारी' या मिरासदारांच्या निवडक कथांच्या संग्रहात मिरासदरांच्या अशा गर्दीखेचक कथांबरोबरच त्यांच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवून देणार्‍या काही सुंदर कथाही आहेत. खेड्यातली शाळा या विषयावर मिरासदारांनी पुष्कळ कथा लिहिल्या आहेत. 'शिवाजीचे हस्ताक्षर', 'शाळेतील समारंभ', 'माझ्या बापाची पेंड', 'ड्रॉइंग मास्तरांचा तास' या त्यातल्या काही कथा. यातल्या काही कथांमधला नायक हा शाळेत जाणारा लहान मुलगा आहे; त्यामुळे त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी सरळ, साफ आहे. आणि त्याच्या आसपासची मंडळी बाकी तयार, बेरकी आहेत. या विसंगतीमुळे काही विनोदी प्रकार घडतात. गावाकडची तर्‍हेवाईक मंडळी आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमती यावर मिरासदरांनी लिहिलेल्या 'भुताचा जन्म', 'धडपडणारी मुले', 'व्यंकूची शिकवणी', 'नदीकाठचा प्रकार', 'निरोप', 'झोप' वगैरे कथाही माफक विनोदनिर्मिती करतात, पण त्या वाचताना नकळत (आणि तसे करणे योग्य नाही हे माहिती असूनही) अशा प्रसंगांवर व्यंकटेश माडगूळकरांनी केलेले अस्सल देशी आणि कसदार लिखाण आठवते. असे बरेवाईट करणे योग्य नव्हे, हे खरे, पण तशी तुलना होते खरी ; आणि मग तिथे मिरासदार काहीसे फिके पडल्यासारखे वाटतात. पण मिरासदारांचे लिखाण इतके विपुल आहे, की त्यांच्या खरोखर दर्जेदार कथा तुलनेने कमी असूनही बर्‍याच आहेत.'नव्व्याण्णवबादची एक सफर', 'कोणे एके काळी' 'विरंगुळा', 'गवत', 'पाऊस', 'साक्षीदार' 'स्पर्श' या प्रस्तुत संग्रहातील अशा काही कथा. (मिरासदारांच्या या संग्रहात नसलेल्या 'हुबेहूब' वगैरे इतर काही कथाही या निमित्ताने आठवतात.)\n'नव्व्याण्णवबादची एक सफर' ही गावातल्या थापाड्या नाना घोडक्याची कथा. खेड्यातल्या रुक्ष, आशाहीन जीवनात गावकर्‍यांना नानाच्या थापांचाच विरंगुळा आहे. त्या लोणकढ्या आहेत हे जसे नानाला ठाऊक आहे, तसे गावकर्‍यांनाही. तरीही नाना तर्‍हेतर्‍हेच्या गोष्टी सांगतो आहे आणि गावकरीही त्या ऐकून घेताहेत. आपले लग्न व्हावे ही सुप्त आशा ठेऊन असलेल्या नानाला एक देवऋषी खोटे बोलू नको, मग मार्गशीर्षापर्यंत तुझे लग्न होईल असे सांगतो. त्याप्रमाणे नाना त्याच्या अद्भुत कथा सांगणे बंद करतो. मग हळूहळू त्याची लोकप्रियताही ओसरते. रोजच्या, तुमच्या आमच्यासारख्या अळणी आयुष्यात कुणाला रस असणार मार्गशीर्ष येतो आणि जातो, पण बिचार्‍या नानाचे लग्न काही होत नाही. जिवाला कंटाळलेला नाना जीव द्यायला पाण्यात उडी घेतो, पण गावकर्‍यांपैकी कुणीतरी त्याला वाचवते. भानावर आलेल्या नानाला ओळखीचे चेहरे दिसतात, त्याला सगळे आठवते, आणि आपल्या आयुष्यात आता हिरवळ येणार नाही हे पचवलेला नाना परत एक फर्मास गोष्ट सांगायला लागतो. मिरासदार लिहितात,'.. आणि मग संध्याकाळच्या त्या शांत, उदास वेळेला नानाच्या आयुष्याला पुन्हा एकदा अर्थ आला. तो गोष्ट सांगत राहिला, माणसे तन्मय होऊन ऐकत राहिली आणि ते रुक्ष, भकास वातावरण पुन्हा एकदा अद्भुततेने भरुन गेले.'\n'कोणे एके काळी ' ही मिरासदारांच्या पोतडीतून निघालेली एक वेगळी चीज आहे. एका राजाच्या पदरी असलेल्या एका सामान्य रुपाच्या पण बुद्धीमान विदूषकाची ही कथा मिरासदारांनी जुन्या, संस्कृतप्रचुर भाषेत लिहिली आहे. भाषेचा बाज राखण्यात थोडेसे कमी पडलेले मिरासदार कसदार कथानकाने ही कसर भरुन काढतात. प्रथमपुरुषी निवेदनात्मक शैलीने लिहिलेल्या या कथेत काही वाक्ये विलक्षण चटका लावणारी आहेत. 'अभिसाराला आलेली ती सुंदर चतुर तरुणी मोठ्या उत्कंठेने अंतर्गृहात गेली - माझ्या दृष्टीसमोर गेली - आणि एखाद्या तपस्व्यासारखी शुष्क मुद्रा धारण करुन मी तेथेच उभा राहिलो. वज्रासारखे अंगावर पडणारे चांदणे मोठ्या धैर्याने सहन करीते एकटाच उभा राहिलो..'\n'विरंगुळा' ही निर्विवादपणे मिरासदारांच्या सर्वश्रेष्ठ कथांपैकी एक ठरावी असे मला वाटते. कोर्टातल्या गरीब कारकुनाची ही कथा वाचकाला हळवी करणारी आहे. आयुष्यात कसलीच उमेद नसलेल्या तात्यांचा विरंगुळाही भेसूर, जगावेगळा आहे. कुणी मेले की त्याच्या मर्तिकाची व्यवस्था करण्यापासून त्याची महायात्रा संपवून येणे हाच तात्यांचा छंद आहे. त्यात एकदा गुंतले की एरवी गरीबीने, परिस्थितीने पिचलेले, गांजलेले तात्या उत्तेजित होतात, त्यांच्या अंगात काहीतरी वेगळे संचारते. मग तिथे त्यांच्या शब्दांना किंमत असते, त्यांना मान असतो, त्या जगात ते सांगतात आणि इतर सगळे ऐकतात... पण एकदा का ते सगळे आटोपले आणि तात्या घरी आले की परत डोळ्यांसमोर ते भीषण दारिद्र्य उभे राहाते. ते बकाल घर, घरातल्या कधी न संपणार्‍या मागण्या आणि चार पैशाचा हट्ट पुरवला न गेलेली, आईच्या हातचा मार खाऊन, गालावर अश्रूंचे ओघळ घेऊन मुसमुसत झोपी गेलेली लहान मुले...\nमिरासदारांच्या प्रतिभेविषयी जर कुणाला शंका येत असेल तर ती नि:संशयपणे नाहीशी करणारी त्यांची कथा म्हणजे 'स्पर्श'. ही कथा म्हणजे कधीकधी साहित्यीक आपल्या नैसर्गिक पिंडाला संपूर्ण छेद देणारे काही लिहून जातो, तसे आहे. अगदी सर्वमान्य उदाहरण द्यायचे तर 'नंदा प्रधान' सारखे. कुटुंबातल्या वृद्ध स्त्रीच्या निधनानंतर तिच्या दहाव्याला आलेले नातेवाईक. त्या स्त्रीच्या आठवणी. पुन्हापुन्हा भरुन येणारे डोळे. पिंडाला न शिवता घिरट्या घालणारा कावळा. अस्वस्थ झालेले भटजी आणि या सगळ्यांतून काही भेदक अर्थ काढणारी मने. मध्यमवर्गीय, संस्कारजड, भाबडी मने. या सगळ्या वैराग्यवातावरणाबाबत मिरासदार काही जबरदस्त वाक्ये लिहून जातात. 'पिंड उन्हात चमकत होता. झाडावर कावळे उगीच बसून राहिले होते. एखादा मध्येच कावकाव करत होता. काही तरी गूढ, न कळणारे समोर उभे होते. एकदा ते चित्र निरर्थक वाटत होते आणि मग त्यात फारच गहन तत्व भरलेले दिसत होते. मृत्यूची महानदी, काळेभोर अथांग पाणी, ऐलतीरावरची जिवंत माणसे आणि पैलतीरावरील धूसर वातावरण - सरळ साधा व्यवहार आणि अगम्य गोष्टी यांचे नाते जोडण्याची धडपड. यत्न आणि कर्मफळ यांचे लागेबांधे. उजेडातून अंधाराकडे पाहण्याची कोशीस... सुन्न मनात विचाराची मोहोळे उठत होती. असले काहीतरी जाणवत होते आणि तरी ते फार अस्पष्ट होते'\nअसले लिहू शकणार्‍या मिरासदारांनी विनोदी (म्हणून जे काही लिहिले आहे ते) साहित्य लिहिले नसते तरी चालले असते, असे वाटते.\nअसल्या काही अरभाट आणि काही चिल्लर कथांचे 'मिरासदारी' हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.\nमिरासदारांची फारच थोडी पुस्तके वाचून नंतर त्यांची पुस्तके शक्यतो टाळण्याकडे माझा कल होता. मात्र हे परीक्षण वाचून त्यांच्या पुस्तकांची मिरासवारी पुन्हा करावी असे वाटत आहे. अत्यंत जमलेले पुस्तकपरीक्षण. येऊ द्या आणखी. आम्ही पुस्तकांची तहान सध्यापुरती तुमच्या लेखनावर भागवू.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nबेस्ट् ऑफ द बेस्ट्\nमुक्तसुनीत [13 Jun 2009 रोजी 18:09 वा.]\n\"मिरासदारी\" म्हणजे मिरासदारांच्या सर्वोत्कृष्ट निर्मिती होत हे मला पटते. परीक्षण वाचताना एकेका कथेचा आस्वाद घेता आला.\nमात्र त्यांचे अन्य साहित्यही मी (जमेल , मिळेल तितपत) वाचत आलेलो आहे. \"भोकरवाडी\"चे नाना चेंगट , बाबू पैलवान सारखे अनेक लोक प्रचंड आवडतात. मला असे वाटते की एखादा कलाकार , एखादा गायक , एखादा लेखक आवडणे याला , प्रसंगी गुणवत्तेखेरीज व्यक्तिगत आवडनिवडीचाही भाग हा असतोच. विविधभारतीवर दिवसातले अनेक तास गाणी लागायची. सर्वच गाणी मास्टरपीसेस् अर्थातच नसायची. पण गाणी ऐकली जायची. अंतर्मनात झिरपत रहायची. अबोध मनात रुजायची. लेखन-वाचन वेव्हाराचेही काहीसे असेच. सहवास होत रहातो. त्यात काही बरवे, काही गाळसाळ असणे चालायचेच. मिरासदारांचा हा असा सहवास - त्यांच्या विपुल लिखाणामुळे - खूप मिळाला. त्यांच्याबरोबर \"बार्शी लाईट्\" किंवा \"सिद्धेश्वर\" पकडून आडगावाला उतरून भोकरवाडीसारख्या गावंढळ गावात जाऊन येण्याचा अस्सल आनंद त्यांनी खूप खूप दिला.\nदमामिंनी पंढरपूरचे केलेले वर्णन ' या गावात घर कमी, देवळ जास्त, रस्ते कमी गल्लीबोळ जास्त, साध्या दिवसांपेक्षा यात्रेचे दिवस जास्त,\nगावातल्या माणसांपेक्षा गावाबाहेरचे जास्त' हे वर्णन मी एकदा माझ्या पंढरपूरच्या मित्राला ऐकवल्यावर तो हसतच सुटला. अगदी खरं अगदी खरं म्हणत राहीला.\nत्यांचे असेच एक मला वाचनीय वाटाणारे पुस्तक म्हणजे 'नावेतील तीन प्रवासी'. एका ईंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आपल्या मराठी वातावरणात चपखल उतरवलेला आहे.\nअवांतरः- प्रतिसाद लिहुन संपल्यावर लक्षात आले की मी माझे इथले नाव पण त्यांच्या भोकरवाडीतल्या एका व्यक्तीरेखेवरुन घेतलेले आहे.\nमिरासदारी हे पुस्तक जेव्हा वाचले होते तेव्हा आवडले होते.. वाचनाची आवड लागतानाच्या वयात हातात पडले होते.. काहि प्रमाणात शाळकरी भाषा हे वर्णन पटते (शाळकरी वयातहि बरेचसे विनोद कळले होते आणि म्हणूनच पुस्तक आवडले होते). त्यातहि 'माझ्या बापाची पेंड' आणि 'ड्रॉइंग मास्तराचा तास' तर फारच मजेशीर कथा...\nमिरासदारीसारखे जाड विनोदी पुस्तक मी वाचले आहे अश्या चारचौघात बढाया मारण्याचे शालेय दिवस आठवले :-)\nकाहिश्या विस्मरणात गेलेल्या पुस्तकाच्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्द्ल धन्यु\nआपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2345", "date_download": "2018-04-21T22:50:18Z", "digest": "sha1:QM6QGV4ICEBHJEI43LR7UXSQ4LSNUC24", "length": 49798, "nlines": 232, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कालगणना -भाग १ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकाळचा प्रारंभ केव्हा झाला\nप्रख्यात ब्रह्मांड वैज्ञानिक स्टिफन हाकिन्स यांनी The Brief History of Time हे पुस्तक लीहले आहे.या पुस्तकात ते लीहतात, सॄष्टी आणि काळचा प्रारंभ एकाच वेळी झाला. त्यावेळी महाविस्फोट (Big Bang)झाला, आणि अव्यक्त ब्रह्मांड व्यक्त होऊ लागली. त्या सोबत काळाची सुरवात झाली.\nसॄष्टी जोवर राहील तोवर काळ राहील.\nसॄष्टीच्या पुर्वी काय होते\nहाकिन्स म्हणतात, ते अजुन कळले नाही. एखाद्या तारा संपण्याच्या काळात(त्याचे इंधन प्रकाश व ऊर्जा समाप्त होतात) तो क्षीण होतो, इतका की तो बिंदुएवढा राहतो. ( तरी का माहीत नाही ) त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते, (हे आपण प्रयोगाने अभ्यासले आहे.) ती प्रकाशाला सुध्दा शोषुन घेते आणि म्हणून सॄष्टीच्या पुर्वी काय होते जाणता येत नाही. कदाचीत प्रकाशाच्या अभावाला अंधकार म्हणतात, म्हणून मी ’कॄष्ण विवर’(Black Hole) म्हणतो.सॄष्टीच्या पुर्वी काय होते तर मी म्हणेन ’अंधकार’(कॄष्ण विवर/Black Hole) होता.\nThe Brief History of Time हे पुस्तक आतंर-जालावर (PDF FORMAT मध्येसूध्दा) उपलब्ध आहे.\nऋवेदातील नारदीय सूक्तात वर्णन करतांना म्हटले आहे. त्यावेळी ’सत’नव्हते ’असत’नव्हते, परमाणू नव्हता की अवकाशही. त्या वेळी मॄत्यु नव्हता,अमरत्व नव्हते,दिवस नव्ह्ता रात नव्हती. सॄष्टीच्या पूर्वी अंधकार हा अंधकाराने झाकोळला होता आणि तप:शक्तीयुक्त एक तत्व होते. (तप:शक्तीयुक्त एक तत्व होते.-यात अधिक संशोधनाची गरज आहे.) त्याच शक्तीच्या प्रभावाने ती एकात्मता भंग पावली आणि अव्यक्त अवस्तेतून व्यक्त झाली व ब्रह्मांडाच्या उत्पतीचा प्रारंभ झाला व त्याच बरोबर काळाचा प्रारंभ झाला.\nऋषींनी काळ विषयक परीभाषेत म्हटले आहे, \"कलयती सर्व भूतानि\" म्हणजे जो सर्व ब्रह्मांडाला,सॄष्टीला(भूतांना,प्रकाशाला वै) गिळण्याची शक्ती ठेवतो. हे ब्रम्हांड उत्पती आणि लय व पुन:उत्पती, आणि लय असे चक्र चालु राहते.\nसॄष्टीच्या उत्पतीच्या बाबतीत सध्याचे वैज्ञानिकांचे विचार व वैदीक यात एक मुळ भेद आहे .EVOLUTION OR CREATED .\nEVOLUTION हे वैज्ञानिक मत तर CREATED हे वैदीक.\nभारतीय कालगणना का वैज्ञानिक व वैश्विक स्वरुप- डा. रविप्रकाश आर्य\nभारत मे विज्ञान की परंपरा- सुरेश सोनी\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [06 Mar 2010 रोजी 18:05 वा.]\nपुस्तकाची ओळख फारच थोडक्यात सांगितली राव...\nअंधकारानंतर [प्रकाशाची ]जगाची सुरुवात कशी झाली वगैरे काही आहे का अजून \nअवांतर : आजच एक पेपरात बातमी वाचली की, डायनासोर नष्ट झाले ते ग्रह पृथ्वीवर आदळल्यामुळेच..यावर शास्त्रज्ञांचे आता एकमत झाले आहे.[एकमत व्हायला २०१० उजाडले] महाकाय प्राण्यांचे जग संपले आणि नंतर मानवाने आपल्या बुद्धीद्वारे प्रगती केली. बाय द वे, अशी आदळ-आपट अनेकदा झाली असेल तर भविष्यात असे धोके आहेच म्हणायचे. आणि आपण पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे जाऊ का, असा विचार येत आहे.\nराजेशघासकडवी [06 Mar 2010 रोजी 20:31 वा.]\nइतका की तो बिंदुएवढा राहतो. ( तरी का माहीत नाही ) त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते, (हे आपण प्रयोगाने अभ्यासले आहे.)\nयातला 'का हे माहीत नाही' हा भाग कळला नाही. ताऱ्यात होणाऱ्या स्फोटांमुळे त्यातलं वस्तुमान केंद्रस्थानी असलेली गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून केंद्रापासून लांब जात असतं. हे स्फोट संपतात तेव्हा अव्याहतपणे ते वस्तुमान केंद्राकडे खेचलं जातं व त्याची घनता वाढत जाते. त्यामुळे केंद्रापासून कमी, कमी त्रिज्येत ते वस्तुमान सामावलं जातं. त्यामुळे केंद्रापासून अगदी कमी अंतरावर असलेलं गुरुत्वाकर्षण वाढतं. कालावकाश पराकोटीच ताणला जातो. म्हणून प्रकाश तिथून बाहेर पडू शकत नाही.\nकालच जर महास्फोटापासून सुरू झाला असेल तर 'त्या आधी' हे शब्द जपून वापरावे लागतात.\nतसंच काव्य आणि विज्ञान यांची तुलनाही विशिष्ट मर्यादा लक्षात ठेवूनच करायला हवी. काव्यात, किंवा कल्पनेत जे दिसतं ते आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या सत्यांमध्ये साम्य दिसलं तर तो योगायोग असतो. प्रत्यक्ष एका शिखरावर कोणी चढून गेलं आणि तिकडे जाऊन स्वत:चा फोटो काढून घेतला तर ते एक. आणि त्याच्या आजोबांनी लहानपणी तो पर्वत न चढता कल्पनेने काढलेलं कुठच्यातरी शिखरावर उभ्या असलेल्या माणसाचं चित्र हे एक. या दोनमध्ये प्रचंड फरक आहे. दुसऱ्या चित्राची पहिल्या फोटोशी तुलना करताना, रोचक, इतपतच प्रतिक्रिया यावी. दोन्हीमध्ये आसपास डोंगर दिसताहेत, आणि आकाश वरच आहे, माणसाचे पाय टोकावरच जमिनीला टेकलेले आहेत - या साम्यांमधून आजोबाही तिथेच जाऊन आले होते असा निष्कर्ष काढू नये. तसा काढण्याचा आपला उद्देश वाटत नाही, आपण केवळ साम्य दाखवली आहेत.\nनासदीय सूक्त हे अतिशय वरच्या दर्जाचं काव्य आहे यात शंका नाही. (धनंजय यांना त्यांच्या उत्तम चर्चेचा दुवा देण्याची विनंती). त्यात 'सलिल' - प्रवाही जल, असादेखील उल्लेख आहे. त्याची आधुनिक वैज्ञानिक चित्राशी कशी सांगड घातली जावी\nEVOLUTION हे वैज्ञानिक मत तर CREATED हे वैदीक.\nयोग्य. किंबहुना ते केवळ वैदीकच नव्हे तर जवळपास सर्वच धर्मांच्या 'हे विश्व काय आहे, का आहे, आपलं त्यात स्थान काय आहे..' अशा प्रश्नांच्या उत्तरात दिसून येतं.\nपुढच्या भागांच्या प्रतीक्षेत आहे.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनासदीय सूक्ताबद्दल उपक्रमावर चर्चा झाली, त्याचा हा दुवा.\nलेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील भागाबद्दल प्रोत्साहन.\nमात्र एक गोष्ट खटकते आहे. लेख म्हणतो :\nसॄष्टीच्या उत्पतीच्या बाबतीत सध्याचे वैज्ञानिकांचे विचार व वैदीक यात एक मुळ भेद आहे .EVOLUTION OR CREATED .\nयातील \"EVOLUTION\" शब्दाचा अर्थ या संदर्भात मला कळलेला नाही. जीवजंतूंमध्ये कालांतराने जे फरक होतात, त्याबद्दल \"EVOLUTION\"चा वैज्ञानिक सिद्धांत मला ठाऊक आहे. मात्र यात\n(१) अनुवांशिक गुणांचे जवळजवळ (पूर्ण नव्हे) निर्दोष पुनरुत्पादन करणारी एकके = जीवजंतू,\n(२) पुनरुत्पादनाची वीण तगेल त्यापेक्षा मोठी असणे, आणि\n(३) काही जीवजंतू पुनरुत्पादनात/तगण्यात अधिक सफल होणे\nलेखात तर विश्वाच्या आदि-उत्पत्तीबद्दल काही मते मांडलेली दिसतात - बिगबँग बाबत उल्लेख आहे. त्या काळात पुनरुत्पादने कसली होती अनुवांशिक असे काय होते अनुवांशिक असे काय होते पुनरुत्पादनात सफलता कुठली असे काही अजून तरी माहीत नाही. म्हणजे आजकाल जीवशास्त्रात वापरतात (आणि वर्तमानपत्रात वापरतात) त्या अर्थाने \"EVOLUTION\"चा सिद्धांत लेखात अभिप्रेत नसावा. मग कुठल्या अर्थाने हा \"EVOLUTION\" शब्द वापरलेला आहे\nआदि-उत्पत्तीच्या संदर्भात मला तो शब्द निरवकाश वाटतो आहे. (ज्या संकल्पनेची तात्त्विक आवश्यकता नाही असा शब्द आहे). सृष्टीच्या आदिम उत्पत्तीबद्दल \"EVOLUTION\" असे कुठले मत वैज्ञानिकांमध्ये प्रचलित नसावे, असे वाटते. उलट असे मत अगदी विज्ञानविरोधी वाटते.\nसमजण्यात माझा काही घोटाळा झाला असावा.\nराजेशघासकडवी [06 Mar 2010 रोजी 23:32 वा.]\nधनंजय यांच्या प्रतिसादावरून माझ्या लक्षात आलं की सृष्टी या शब्दाचा सजीवसृष्टी असा अर्थ मी गृहित धरला होता. तो जर विश्वाच्या उत्पत्तीसाठी वापरला असेल तर माझा धनंजयना दुजोरा.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nकाळ ही संकल्पना पूर्णपणे मानवनिर्मित असून काळाची भौतिकीय व्याख्या करता येत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.\nसाडेसहा कोटी वर्षापूर्वी डायनॉसोअर नष्ट होण्याचे कारण मेक्सिकोच्या किनार्‍यावर झालेला एक महाउल्कापात होता. याच्या संशोधनाबद्दल मी हे ब्लॉग पोस्ट लिहिले होते. हाच लेख मराठी विज्ञान पत्रिकेमधेही प्रसिद्ध झाला होता. ज्या वाचकांना रुची असेल ते हा लेख बघू शकतात.\nराजेशघासकडवी [07 Mar 2010 रोजी 04:49 वा.]\nकाळ ही जर मानवनिर्मित राशी असेल आणि तिची भौतिकीय व्याख्या करता येत नसेल तर आपल्या मते भौतिकीय व्याख्या करता येतील अशा कुठच्या राशी आहेत त्यातल्या एखादीची मानवनिरपेक्ष व्याख्या द्यावी. त्याच धर्तीवर मला कालाची व्याख्या करता येते का ते पाहीन.\nसाडेसहा कोटी वर्षांपूर्वी मानव नव्हता, काळ ही संकल्पनाच नव्हती. मग डायनॉसोअर कसे होते\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [07 Mar 2010 रोजी 05:16 वा.]\nआपला ब्लॉग आम्ही वाचतच असतो. आपल्या वरील दुव्यावरील लेखही वाचला.\nआंतरराष्ट्रीय तज्ञांची समिती असे म्हणते की, ''दहा ते पंधरा किमी क्षेत्र व्यापणारा दगड अवकाशातून कोसळल्यानंतर हिरोशिमा व नागासकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या अब्जावधी पट अधिक स्फोटक उर्जा बाहेर पडली.'' आणि पुढे सामूहिक विनाश झाला.\nमला एक विचारायचे आहे की, पृथ्वीवरील संपूर्ण होत्याचे नव्हते होण्यासाठी धुमेकेतूचा किंवा एखाद्या लघुग्रहाचा पृथ्वीवर आदळण्यासाठी किती किमी आकार पुरेसा आहे आणि मेक्सिकोत जो लघुग्रह किंवा धूमेकेतू आदळला तिथून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट व्हायला सुरुवात झाली. याला अजून कोणते आधार आहेत \nअशनिपात आणि सजीव सृष्टीचा विनाश\nपृथ्वीवरील सर्व मोठे सजीव नष्ट होण्यासाठी खूप महाकाय असा उल्कापात होण्याची गरज नसते.उल्कापातानंतर जे परिणाम होतात ते असे असतात.\n1. उल्का पडलेल्या ठिकाणचे तपमान भयानक रित्या वाढल्याने आजूबाजूचा प्रदेश भस्मसात झाल्याने होणारी हानी.\n2. उल्का समुद्रात किंवा समुद्रकिनार्‍यावर पडली तर तयार होणार्‍या सुनामी लाटांमुळे लाखो चौरस मैल प्रदेश नष्ट होणे.\n3. उल्का पडल्यावर त्या ठिकाणाहून वातावरणात धूळीचे प्रचंड लोट उठतात. हे लोट हळूहळू सबंध पृथ्वीला वेढून टाकतात. यामुळे एकतर प्रथम सबंध पृथ्वीचे तपमान अतिशय वाढते. ज्यामुळे बरेचसे सजीव नष्ट होतात. व नंतर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोचू शकत नसल्याने हळू हळू पुढची अनेक शतके किंवा सहस्त्रके पृय्वीवर हिमयुग येते. यामुळे झाडे झुडपे नष्ट होतात व अन्न साखळी तुटल्यामुळे सर्वच मोठे सजीवही हळूहळू नष्ट पावतात. 74000 वर्षापूर्वी इंदोनेशियातील सुमात्रा बेटावर झालेल्या एका ज्वालामुखी स्फोटानेही असेच 100 वर्षाचे हिमयुग आले होते. या कालात विषुव वृत्तीय भागात रहाणारे थोडे मानव सोडले तर बाकी सर्व मानवजात नष्ट झाली होती.\n होत्याचे नव्हते होण्यासाठी भला थोरला उल्कापात होण्याची गरज नाही. चिक्षूल्युबमधल्या साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या उल्कापाताएवढा उल्कापात किंवा अमेरिकेतील प्रसिद्ध यलोस्टोन नॅशनल पार्कमधला महाकाय ज्वालामुखीचा स्फोट हा सुद्धा संपूर्ण मानवजात सुलभतेने नष्ट करू शकेल.\nस्पष्ट व्याख्या करता येणार्‍या दोन भौतकीय राशी (फिजिकल एन्टीटीज) वस्तूमान (मास) व उर्जा (एनर्जी) या आहेत.\nआईनस्टाईनचे ई= एमसी(स्क्वेअर) हे समीकरण प्रसिद्ध आहे.\nत्यांची व्याख्या द्या ना राव\nराजेशघासकडवी [07 Mar 2010 रोजी 05:36 वा.]\nमुळात मी तुम्हाला त्यांची व्याख्या विचारली होती. वस्तुमानाची जर तुम्ही मानवनिरपेक्ष व्याख्या केलीत तर तशीच, त्याच प्रणालीने मी कालाची करीन असं म्हणत होतो.\nजर काल मानवनिर्मित का आहे आणि इतर राशी का नाहीत हे तुम्हीच समजावून सांगितलं तर उत्तमच.\nआणि हो, मी डायनॉसोअर मानव नसताना, कालाची निर्मिती नसताना कसे अस्तित्वात होते हेही विचारलं होतं. त्याचाही खुलासा करा.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nशैलेश वासुदेव पाठक [07 Mar 2010 रोजी 07:58 वा.]\nसर्वांच्या प्रतीक्रीये बद्दल धन्यवाद.\nयातला 'का हे माहीत नाही' हा भाग कळला नाही.\nताऱ्यात होणाऱ्या स्फोटांमुळे त्यातलं वस्तुमान केंद्रस्थानी असलेली गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून केंद्रापासून लांब जात असतं. हे स्फोट संपतात तेव्हा अव्याहतपणे ते वस्तुमान केंद्राकडे खेचलं जातं व त्याची घनता वाढत जाते. त्यामुळे केंद्रापासून कमी, कमी त्रिज्येत ते वस्तुमान सामावलं जातं. त्यामुळे केंद्रापासून अगदी कमी अंतरावर असलेलं गुरुत्वाकर्षण वाढतं. कालावकाश पराकोटीच ताणला जातो. म्हणून प्रकाश तिथून बाहेर पडू शकत नाही.\nतसंच काव्य आणि विज्ञान यांची तुलनाही विशिष्ट मर्यादा लक्षात ठेवूनच करायला हवी. काव्यात, किंवा कल्पनेत जे दिसतं ते आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या सत्यांमध्ये साम्य दिसलं तर तो योगायोग असतो.\nश्री राजेश यां नी 'का हे माहीत नाही' चे उत्तर दिले आहेच.मी 'का हे माहीत नाही' हे स्टिफन हाकिन्स यांच्या The Brief History of Time च्या संर्दभातुन दिले होते. पण आपण उत्तर दिले आहेच.\nकाव्य आणि विज्ञान यांची तुलनाही विशिष्ट मर्यादा लक्षात ठेवूनच करायला हवी.\nकाव्यात, किंवा कल्पनेत जे दिसतं ते आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या सत्यांमध्ये साम्य दिसलं तर तो योगायोग असतो.\nहे विधान मान्य नाही.\n४ वेद,रामायण,महाभारत ही महाकाव्य(काव्य कल्पनेत आहेत की वैज्ञानिक),तसेच १८ पुराण(१८ पुराण जी रुपकात्मक आहेत.)यात मांडण्यात आलेल्या अनेक गोष्ठी वैज्ञानिक कसोट्यावर सिद्ध होतात.\nतो योगायोग का मानावा \nह्या बद्दल योग्य पद्धतीने पुर्वाग्रहविरहीत संशोधन व्हावे असे वाटते.पुढील लेखात काळा संर्दभात मी ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहेच.\nकुठल्या अर्थाने हा \"EVOLUTION\" शब्द वापरलेला आहे\nEVOLUTION हा शब्द डर्विनशी निगडीत नाही.EVOLUTION ऐवजी योग्य शब्द मिळत नव्हता.महाविस्फोट (Big Bang)झाला, आणि ग्रह,तारे इ. निर्माण झाले असे मत विज्ञानाचे,तर वैदीक पध्दतीत ग्रह,तारे इ. चा निर्माणकर्ता मानला जातो. पण लेखाशी (कालगणना) संबधित नसल्याने तसेच अनुत्तरीत असल्याने व मी जास्त लीहले नाही.\nमहाविस्फोट (Big Bang) बाबत अभ्यासक सध्या प्रयोग करत आहेत.पण वैदीक अभ्यासकांची आवश्कता वाटते.मी आग्रही नसुन अभ्यासकच/जिज्ञासू आहे.\nनितिन थत्ते [07 Mar 2010 रोजी 17:54 वा.]\nटंकण्याच्या अडचणीवर मात करून लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.\nमी जवळजवळ दोन दिवसांनी ऑनलाईन झालो असल्याने लेख उशिरा वाचला. त्यामुळे बहुतेक मुद्द्यांवर राजेश आणि धनंजय यांनी मतप्रदर्शन केलेच आहे. माझेही मतप्रदर्शन तसेच आहे.\n>>मी 'का हे माहीत नाही' हे स्टिफन हाकिन्स यांच्या The Brief History of Time च्या संर्दभातुन दिले होते.\nपुन्हा कळले नाही. स्टीफन हॉकिंग यांनी स्पष्टीकरण दिले नाही असे म्हणणे असेल तर ते योग्य नाही. ते स्पष्टीकरण आपण उल्लेखिलेल्या पुस्तकात आहेच पण कृष्णविवरे तितकी काळी नसतात (म्हणजे तीही काही प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात) असे एक प्रकरणही त्यात आहे.\nपुराणातली वांगी / वानगी हा नारळीकरांचा लेख तुम्ही वाचला आहे का\nवैदिक किंवा प्राचीन ग्रंथातील विज्ञानसदृश उल्लेख यावर बरीच चर्चा वेळोवेळी विविध माध्यमांतून झालेली आहे. वैदिक अभ्यास (किंबहुना कुठलाच अभ्यास) करायला कोणाचीच हरकत असू नये. पण येथे अडचण अशी आहे की असा अभ्यास करण्यापासून कोणी कोणास रोखले आहे असे वाटत नाही. पण हा अभ्यास टी आय एफ आर किंवा नासाने करावा अशी अपेक्षा असेल तर तो करणे श्रेयस्कर आहे असे त्यांना वाटावे असे थोडेतरी काहीतरी या वैदिक ज्ञानवाद्यांकडून यायला हवे. अनेकदा जुन्या वाङमयातली शब्दांची व्याख्या भोंगळ असते. मी मागे एक असेच ढकलपत्र वाचले होते. कुठलासा दुवा दिला होता 'प्राईड ऑफ इंडिया'. त्यात कुठल्यातरी अंतराची/की वेगाची आधुनिक माहितीशी तुलना करून ते बरेचसे अचूक असल्याचे दाखवले होते. त्यामध्ये अंतराचे एकक म्हणून योजन हा शब्द वापरला होता. त्याच ढकलपत्रात अजून काहीतरी अशीच माहिती होती आणि तेथेही योजन हे एकक वापरले होते. गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी योजनची व्याख्या वेगवेगळी होती. त्यावेळी ढकलपत्र पाठवणार्‍याला मी लिहिलेले उत्तर खालील प्रमाणे.\n:) सध्या एवढेच पुरे\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nराजेशघासकडवी [07 Mar 2010 रोजी 20:53 वा.]\nशैलेश वासुदेव पाठक [07 Mar 2010 रोजी 18:03 वा.]\nमी 'का हे माहीत नाही' हे स्टिफन हाकिन्स यांच्या The Brief History of Time च्या संर्दभातुन दिले होते. हा पु र्वि चा त र श्री राजेश यांनी दिलेला नंतरचा संर्दभ आहेच.\nताऱ्यात होणाऱ्या स्फोटांमुळे त्यातलं वस्तुमान केंद्रस्थानी असलेली गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून केंद्रापासून लांब जात असतं. हे स्फोट संपतात तेव्हा अव्याहतपणे ते वस्तुमान केंद्राकडे खेचलं जातं व त्याची घनता वाढत जाते. त्यामुळे केंद्रापासून कमी, कमी त्रिज्येत ते वस्तुमान सामावलं जातं. त्यामुळे केंद्रापासून अगदी कमी अंतरावर असलेलं गुरुत्वाकर्षण वाढतं. कालावकाश पराकोटीच ताणला जातो.\nपहिला भाग वाचला. बाकीचे भाग वाचून सविस्तर प्रतिक्रिया देता येईल.\nकाव्यात, किंवा कल्पनेत जे दिसतं ते आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या सत्यांमध्ये साम्य दिसलं तर तो योगायोग असतो.\nकारण वैज्ञानीक पद्धतीमध्ये दिलेल्या सिद्धांतांच्या विकासाची प्रक्रीया दिसुन येते(उदा. गुरुत्वाकर्षणाविषयी मानवाची सध्याचे ज्ञान हे गॅलिलीयोने केलेला प्रयोग, न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, आईन्स्टाईनचे सापेक्षतावाद व ईतर अनेक वैज्ञानिकांनी याविषया वर केलेले काम) पण अशा प्रकारचा विकास वेद व पुराणांतील उल्लेखांबाबत दिसत नाही. थत्ते यांनी वर उल्लेखलेल्या लेखात नारळीकरांनी हा विषय छान मांडला आहे.\nशैलेश वासुदेव पाठक [08 Mar 2010 रोजी 18:34 वा.]\nकारण वैज्ञानीक पद्धतीमध्ये दिलेल्या सिद्धांतांच्या विकासाची प्रक्रीया दिसुन येते(उदा. गुरुत्वाकर्षणाविषयी मानवाची सध्याचे ज्ञान हे गॅलिलीयोने केलेला प्रयोग, न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, आईन्स्टाईनचे सापेक्षतावाद व ईतर अनेक वैज्ञानिकांनी याविषया वर केलेले काम) पण अशा प्रकारचा विकास वेद व पुराणांतील उल्लेखांबाबत दिसत नाही.\n--काही प्रश्न असेच मलाही पडतात त्यांची उत्तरे मी पण अजुन शोधतोय.\nमी आग्रही नसुन साधक/ अभ्यासकच/विद्दार्थी /जिज्ञासू आहे.\nभाग ४ मध्ये जमतं का बघतो. .\n यापुढे या विषयावर चर्चा नको\n कशावर म्हणजे अगदी कशावरच विश्वास ठेवायचा नाही\nधनंजय, घासकडवी इ. प्रकारची मंडळी नॉन्-बिलीव्हर्स् प्रकारात मोडतात.\n'आपले' विज्ञान वेदपूर्वकालातही अत्यंत प्रगत होते.\nअहो, आमच्यासारखे विचारवंत, ज्ञानवंत ते मान्य करतात याहून मोठा आधार हवाच कशाला\nआमची प्रांजळ मते येणेप्रमाणे -\n१. 'मानव' हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीतून उत्क्रांत झालेला प्राणी नव्हे.\n२. परकीय जीवसृष्टीतील अतिप्रगत एलिअन्स एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर उतरले.\n३. त्यावेळी 'होमोसेपियन' आणि 'निएंडरथाल' या नावांच्या उत्क्रांत वानरजाती पृथ्वीतलावर अस्तित्वात होत्या.\n४. अतिप्रगत एलियन्सनी उत्तर धृवाजवळ यातील होमोसेपियन्सवर जेनेटिक इंजिनियरिंगचे प्रयोग केले. त्याची ०.५ टक्के जीन्स बदलली.\n५. या प्रयोगांमुळे होमोसेपियन्सचा मेंदू जास्त तल्लख झाला.\n६. त्या सुपिक मेंदूमुळेच होमोसेपियन्सनी निअँडरथाल वानरावर मात केली.\n७. वेदपूर्वकालीन 'संस्कृत' ही परग्रहवासी ऍलिअन्सची भाषा (गीर्वाणवाणी - देवभाषा) होती. ती त्यांनी उत्तर धृवाजवळच्या प्रगत होमोसेपिअन्सना शिकवली.\n८. ५०००० वॉट स्पीकर्समधून त्यांनी होमोसेपियन्सना ऋग्वेद इ. वेद 'ऐकवले'. म्हणून त्या शृती आहेत.\n९. या वेदांमध्ये अवघ्या विश्वाचे ज्ञान / विज्ञान भरलेले आहे. 'वेद' भ्रष्ट आणि प्रक्षिप्त झाल्याने ते ज्ञान निखळ स्वरुपात उपलब्ध नाही.\nअन्यथा स्टीफन हॉकिन्स वा आईनस्टाईन वा तत्सम शास्त्रज्ञांची गरजच उरली नसती. (उदा. राम पुष्पक विमानात बसून..., ब्रह्मास्त्र म्हणजेच हायड्रोजन बाँब...,\nअग्न्यास्त्र विरुद्ध पर्जन्यास्त्र म्हणजेच मिसाईल शील्ड...\n१०. सर्व ज्ञान प्रत्येक मानवी मेंदूत पूर्वीच साठवून ठेवले आहे. ते जाणून घेण्यासाठी (आमच्यासारखी )पात्रता लागते. शिवाय केवळ योग्य गुरूच ज्ञानाची कवाडे उघडू शकतो.\nयालाच ध्यान, समाधी, मोक्ष अथवा शक्तीपात असे नाव आहे.\n११. पिरॅमिड, माया संस्कृती, ज्योतिषशास्त्र आणि सहस्त्रावधी चमत्कारी व्यक्ती हे आमच्या म्हणण्याला प्रमाण आहे.\nइतके विकीवरचे दुवे असूनही वरील मजकूर वाचणार्‍यास त्यावर विश्वास बसत नसेल तर त्याची मर्जी\nही आमची ठाम मते आहेत. यापुढे या विषयावर चर्चा नको. असो.\nवरील लिखाण मुळीच हलकेच घेऊ नये हे मुद्दाम वेगळे सांगतो.\nशैलेश वासुदेव पाठक [08 Mar 2010 रोजी 18:23 वा.]\nआपले' विज्ञान वेदपूर्वकालातही अत्यंत प्रगत होते.\nखंडण - मंडण अपेक्षीत आहेच.वॆयक्तीक खंडण - मंडण नको\nखंडन वा मंडन (-वैयक्तिक-) नाहीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8,_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T23:03:47Z", "digest": "sha1:PWW2SFH4AN5G2IZQOB2FJBG4GMKFYMZ3", "length": 6711, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅस्पेन, कॉलोराडो - विकिपीडिया", "raw_content": "\n(ॲस्पेन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्थापना वर्ष नोव्हेंबर २२, इ.स. १८५८\nक्षेत्रफळ ९ चौ. किमी (३.५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७,८९० फूट (२,४०० मी)\n- घनता ७३४ /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)\nॲस्पेन शहर आणि स्की उतार\nॲस्पेन (लेखनभेद:आस्पेन) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर व स्की रिझॉर्ट आहे. हे शहर पिटकिन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१०च्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ६,६५८ होती.[१]\nह्या भागात मुबलक प्रमाणात असलेल्या ॲस्पेन झाडांमुळे या गावाचे नाव ॲस्पेन ठेवले गेले. पूर्वी चांदीच्या खाणी असलेल्या या शहराची गणना आता जगातील सगळ्यात महागड्या स्की रिझॉर्टमध्ये होते. रोअरिंग फोर्क नदीकाठी वसलेले हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे ८,००० फूटांवर आहे.\nविकिव्हॉयेज वरील ॲस्पेन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ नोव्हेंबर २०१४ रोजी ११:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-dispensationalism.html", "date_download": "2018-04-21T23:26:15Z", "digest": "sha1:H5OUZCEIWRPJW2J2QXJ5RDPM5LOJKC5P", "length": 14756, "nlines": 39, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " युगवाद अथवा डिस्पेन्सेशनलिजम म्हणजे काय आणि ते बायबल आधारित आहे काय?", "raw_content": "मरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nदेवाने आपल्यासाठी त्याला असलेले प्रेम हयात सिध्ध केले आहे: जेव्हा आपण अजूनही पापी आहोत, ख्राईस्ट आपल्यासाठी मृत्यु पावला.\nजर तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली जवाब दिलान, 'जिझस परमेश्वर आहे,' आणि देवाने त्याला मृत्युपासून वर उचलले आहे, ह्यावर जर मनःपूर्वक विश्वास ठेवलात तर तुमचे रक्षण होईल.\nपापाचे वेतन म्हणजे मृत्यु पण जिझस ख्राईस्ट – आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी.\nयुगवाद अथवा डिस्पेन्सेशनलिजम म्हणजे काय आणि ते बायबल आधारित आहे काय\nप्रश्नः युगवाद अथवा डिस्पेन्सेशनलिजम म्हणजे काय आणि ते बायबल आधारित आहे काय\nउत्तरः युगवाद किंवा डिस्पेन्सेशन काही गोष्टींची व्यवस्था लावण्याची एक पद्धत आहे — प्रशासन, प्रणाली, अथवा, व्यवस्थापन. धर्मविज्ञानात, युग म्हणजे एखाद्या समयावधीत दैवीय प्रशासन; प्रत्येक युग है देवाने नेमलेले युग आहे. युगवाद ही एक धर्मविज्ञान प्रणाली आहे जी हे मानते की जगाच्या घटनाक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी ही युगे देवाने नेमलेली आहेत. युगवादाची दोन प्राथमिक वैशिष्ट्ये आहेत: 1) पवित्र शास्त्राची सुसंगतपणे शब्दशः व्याख्या, विशेषेकरून बायबलच्या भविष्यकथनाची, आणि 2) देवाच्या योजनेत मंडळीपासून वेगळा असा इस्राएलच्या अद्वितीयतेचा दृष्टिकोन. परंपरागत युगवाद मानवजातीसाठी देवाच्या योजनेत सात युगे मानतो.\nयुगवादी बायबलची सर्वोत्तम व्याख्या म्हणून शब्दशः व्याख्येचे प्रतिपादन करतात. शब्दशः अथवा अक्षरशः व्याख्या प्रत्येक शब्दास असा अर्थ जो सामान्यतः त्याच्या रोजच्या उपयोगातील अर्थ असेल. अर्थात, प्रतीके, अलंकार, आणि प्रकार यासाठी मुभा दिली जाते. हे समजण्यासारखे आहे की प्रतीके आणि अलंकारिक म्हणी यांचे देखील अक्षरशः अर्थ असतात. म्हणून, उदाहरणार्थ, जेव्हा बायबल प्रकटीकरण 20 मध्ये \"हजार वर्षांविषयी\" बोलते, तेव्हा युगवादी त्यांचा अर्थ शब्दशः हजार वर्षांचा काळ असा लावतात (राज्याचा काळ), म्हणून त्याचा वेगळा अर्थ लावण्याचे कुठलेच पटणारे कारण नाही.\nशब्दशः वचनांचा अर्थ लावणे ही पवित्र शास्त्राकडे पाहण्याची उत्तम पद्धत का आहे याची कमीत कमी दोन कारणे आहेत. सर्वप्रथम, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, भाषेच्या हेतूसाठी हे गरजेचे आहे की आपण शब्दांचा अक्षरशः अर्थ लावावा. आपले विचार व्यक्त करता यावे ह्या उद्देशाने देवाने आम्हास भाषा दिली होती. शब्द अर्थाची पात्रे आहेत. दुसरे कारण हे बायबलवर आधारित आहे. जुन्या करारातील येशूविषयीचे प्रत्येक भविष्यकथन अक्षरशः पूर्ण झाले होते. येशूचा जन्म, सेवा, मृत्यू, आणि पृनरूत्थान सर्वकाही अगदी तसेच घडले जसे जुन्या करारात भाकित करण्यात आले होते. नव्या करारात ख्रिस्ताविषयीची अशी कोणतीही भविष्यवाणी नव्हती जी अक्षरशः पूर्ण झालेली नव्हती. हा शाब्दिक पद्धतीच्या पक्षाने ठामपणे वाद आहे. जर पवित्र शास्त्राच्या अभ्यासात शब्दशः अर्थबोध अथवा व्याख्येचा उपयोग केला गेला नाही, तर बायबल समजण्यासाठी कोणताही वस्तूनिष्ठ मानदंड नाही. प्रत्येक व्यक्ती तिला वाटेल त्या पद्धतीने बायबलचा अर्थ लावील. बायबलचा अर्थबोध \"बायबल म्हणते की\" ऐवजी \"हा परिच्छेद मला असे म्हणतो की\" असा होईल. दुःखाची गोष्ट म्हणजे, आज ज्यास बायबल अभ्यास म्हणतात त्यात आधीच असे घडत आहे.\nयुगवादी धर्मविज्ञान हे शिकविते की देवाचे दोन वेगळे लोक आहेत: इस्राएल आणि मंडळी. युगवाद्यांचा असा विश्वास आहे की तारण नेहमीच केवळ विश्वासाद्वारे कृपेने लाभते — जुन्या करारात परमेश्वर देवात आणि नवीन करारात विशिष्टरित्या पुत्र जो देव त्याच्याठायी. युगवाद्यांचे असे मत आहे की देवाच्या योजनेत मंडळीने इस्राएलची जागा घेतलेली नाही आणि जुन्या करारातील इस्राएलला देण्यात आलेली अभिवचने मंडळीकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत. युगवादी सिद्धांत हे शिकवितो की देवाने जुन्या करारात इस्राएलला जी अभिवचने दिली (भूमी, अनेक वंशज, आणि आशीर्वाद) ती प्रकटीकरण 20 मध्ये बोललेल्या 1000-वर्षांच्या काळात शेवटी पूर्ण होतील. युगवाद्यांचे असे मानणे आहे की, ज्याप्रमाणे देव ह्या युगात त्याचे लक्ष मंडळीवर केंद्रित करीत आहे, त्याचप्रमाणे तो भविष्यात पुन्हा त्याचे लक्ष इस्राएलवर लावील (पाहा रोम 9-11 आणि दानीएल 9:24).\nयुगवादी समजतात की बायबल हे सात युगांत संघटित झालेले आहेः निष्पाप अवस्था (उत्पत्ती 1:1-3:7), विवेकबुद्धी (उत्पत्ती 3:8-8:22), मानव शासन (उत्पत्ती 9:1-11:32), अभिवचन (उत्पत्ती 12:1-निर्गम 19:25), नियमशास्त्र (निर्गम 20:1- प्रेषितांचे कृत्ये 2:4), कृपा (प्रेषितांचेीकृत्ये 2:4-प्रकटीकरण 20:3), आणि हजार वर्षांचे राज्य (प्रगटीकरण 20:4-6). पुन्हा, ही युगे तारणाप्रत नेणारे मार्ग नाहीत, परंतु पद्धती आहेत ज्याद्वारे देव मनुष्याशी व्यवहार करतो. प्रत्येक युगात एका ओळखण्याजोग्या नमून्याचा समावेश होतो की देवाने कशाप्रकारे युगात राहणार्या लोकांसोबत कार्य केले. हा नमूना आहे 1) जबाबदारी, 2) अपयश, 3) न्याय, आणि 4) पुढे वाढत जाण्यासाठी कृपा.\nएक प्रणाली म्हणून, डिस्पेन्सेशनलिझम किंवा युगवादाची परिणती ख्रिस्ताचे आगमन सहस्त्रवर्षांपूर्वी होईल आणि सामान्यतः मंडळी महासंकटकाळापूर्वी वर उचलली जाईल या व्याख्येत होते. सारांश म्हणजे, युगवाद धर्मविज्ञानाची शाखा आहे जी बायबलच्या भविष्यात्मक संदेशाच्या शब्दशः व्याख्येवर जोर देते, इस्राएल आणि मंडळीतील फरक ओळखते, आणि वेगवेगळ्या युगांत अथवा शासनकाळात बायबलचे संघटन करते.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nयुगवाद अथवा डिस्पेन्सेशनलिजम म्हणजे काय आणि ते बायबल आधारित आहे काय\nदेवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र जगाला दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल.\nईश्वरी कृपेमुळे (आणि) असलेल्या विश्वासामुळे तुम्ही वाचला आहात – हे फक्त तुमच्या बाबतीतच नाही आहे, ही देवाची देणगी आहे, कार्यामुळे नव्हे कारण की कोणी ही बढाई / फुशारकी मारू शकत नाही , प्रत्येक सूक्ष्म पेशीचा समावेश लाखो प्रोटीन अणूमध्ये असतो.\nजिझस ख्राईस्टच्या मृत्युपासून पुनर्जन्मा तर्फे आणि त्याच्या दयाळूपणामुळे आपल्याला त्याने जगण्याची उमेद देऊन नवा जन्म दिला आहे.\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nwww.gotquestions.org/Marathi - बायबल मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vivektavate.blogspot.com/2015/12/blog-post_23.html", "date_download": "2018-04-21T23:13:22Z", "digest": "sha1:733PIF7SE4WDMOZVS5YSYROOFL5EJ4CL", "length": 12592, "nlines": 108, "source_domain": "vivektavate.blogspot.com", "title": "बेधुंद मनाच्या लहरी...: धार्मिक वेडाचारापासून तरुणांनी दूर राहावे.", "raw_content": "\nमनाचा ठावठीकाणा लागु शकत नाही. मन लहरीप्रमाणे उसळत असते.\nधार्मिक वेडाचारापासून तरुणांनी दूर राहावे.\nधार्मिक वेडाचारापासून तरुणांनी दूर राहावे.\nइराक, सीरियासह जगभरात रक्तरंजित हिंसाचार करणारी इस्लामी दहशतवादी संघटना ’इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने पुणे शहरातील एका सोळा वर्षांच्या युवतीला आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इसिसचा प्रभाव या मुलीवर येवढा वाढला होता की, त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार होती. तीने इसिसचा सांगण्यावरून तीचा पेहराव देखील बदलला होता. तसेच त्यांनी परदेशात बोलवले होते त्यासाठीही ही मुलगी तयार होती.धक्कादायक म्हणजे ही तरुणी ‘इसिस’ची ‘सुसाइड बॉम्बर’ होण्यासाठी तयार झाली होती.सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात आलेल्या या युवतीचे मतपरिवर्तन करण्याचे काम आता दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू आहे.\nइस्लामिक दहशतवादी संघटना म्हणजेच आयसिस आता भारतातही पाय पसरु पाहत असल्याची भीती गेल्या महिनाभरातल्या काही घटनांमधून व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील काही तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची भीती गुप्तचर यंत्रणांना आहे.\nदहशतवादी कारवायांनी जगाची डोकेदुखी बनत असलेल्या ’इसिस’ या संघटनेच्या जाळ्यात भारतातील तरुण ओढले जात आहेत.कर्नाटक, जम्मू-कश्मीर, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधील काही तरुण-तरुणींचा या ग्रुपमध्ये सहभाग आहे.तरुणांनी ‘इसिस’च्या भूलथापांना बळी पडू नये. तरुणांनी इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅप किंवा इतर कोणत्याही मार्गाने येणारी प्रलोभने, भूलथापांपासून जागरूक राहून कोणत्याही प्रकारे समाजातील शांतता भंग होईल असे कृत्य करू नये, इसिसकडून तरुणांना भडकावण्याचे प्रकार होत असल्यामुळे आपली मुले कोणाच्या संपर्कात आहेत,यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.\nवेडी आहे का हि मुलगीआपली संस्कृती किती सुंदर आहे.आपले शिक्षण काय कमी पडले काय म्हणून हि दुर्बुद्धी झाली तिला. वेगळे काय करायचे असेल तर कमांडो मध्ये जा. पायलट बन पण दहशतवादी बनू नकोस. आईवडिलांचे असे पांग फेडू नकोस त्यांच्या जीवाला किती यातना झाल्या असतील.\nयुवकांनी आपण भारतीय आहोत हे जर लक्षात ठेवले आणि आपल्या धर्माचा खरा अर्थ जर समजून घेतला तर हे धर्मवेड्या संघटना कधीच टिकू शकणार नाहीत.\nआपण देशप्रेमाचे धडे देण्यात कुठेतरी कमी पडतोय. ह्या वयात चुकीच्या मार्गाकडे वळणे अगदी साहजिक आहे जर आपले संस्कार आणि शिकवण पक्के नसतील. शालेय शिक्षणात या सर्व बाबींचा विचार करून योग्य ते बदल करण्यात यावे. एकदा का आपल्या देशाविषयी नितांत प्रेम आणि श्रद्धा निर्माण झाली तर मग जगात कुणीही आपले मत परिवर्तन करू शकणार नाही. याव्यतिरिक्त व्यक्तिगत पातळी वर आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन कटाक्षाने योग्य ते संस्कार होतील याची खबरदारी घ्यायला हवी.\n’इसिस’ ही दहशतवादी संघटना भारतातील युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यामार्फत भारतामध्ये हल्ले घडवून आणले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे म्हणत देशातील सर्व राज्यांना सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिल्याची माहिती आहे.\n‘इसिस’च्या जाळय़ातही आता भारतीय तरुण सापडू लागले आहेत, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.कोणताही सारासार विचार करू न शकणारी तरुणाई अशा आत्मघातकी, देशविघातक आणि धार्मिक वेड्यांच्या जाळय़ात सापडते. धार्मिक वेडाचार मग तो कोणत्याही धर्माचा असो त्याला बळी न पडण्याचे शिक्षण आता घरातूनही द्यायला हवे.\nटाइम्स ऑफ इंडीया-ठाणे प्लस (20)\nठाण्यातील स्वागत यात्रेतील काही फोटो (1)\nप्रसिद्ध न झालेली पत्रे (1)\nलोकमत - २०१० (1)\nया ब्लाँगसाठी एकनाथ मराठे साहय्य\nकरीत आहे. त्याचा ब्लाँग वाचा.\nमाझ्या मुलाच्या ' विनीत तवटे ' ब्लाँगला\nमी काढलेले फोटो पाहण्यास खालील लिंकवर भेट द्या.\nवृतपत्र लेखन या माझ्या ब्लाँगला भेट द्या.\nवृतपत्रातील पत्रे वाचण्यास पत्रावर 'double klick' करा व वाचुन झाल्यावर 'back key' ने पुर्वस्थितीत येऊ शकाल.\n१९८७ ते १९८९ काळात सायकल सफ़ारी केली होती.\n१९८७ ते १९९० काळात मोटार सायकल सफ़ारी केली होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/shetigazal", "date_download": "2018-04-21T23:16:09Z", "digest": "sha1:OF2BLG5P2RV5DCY54I7QRG5WGTPHRTAB", "length": 10837, "nlines": 177, "source_domain": "www.baliraja.com", "title": " शेतकरी गझल | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतकरी गझल\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n18 - 08 - 2011 वादळाची जात अण्णा गंगाधर मुटे 2,642\n28 - 05 - 2013 अन्नधान्य स्वस्त आहे गंगाधर मुटे 1,043\n21 - 04 - 2015 पाहून घे महात्म्या गंगाधर मुटे 842\n26 - 02 - 2018 गझल: शेत्करी उप-भोगणारा \nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/522371", "date_download": "2018-04-21T22:40:42Z", "digest": "sha1:2PTYNQKWQDPMKREZFWWV62UBP4JKHL4N", "length": 4307, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2017\nमेष: अडलेली महत्त्वाची कामे होतील, प्रवास योग.\nवृषभः अधिकार योग, भरभराट, प्रगती या दृष्टीने उत्तम योग.\nमिथुन: जमिनीचे व्यवहार व यंत्रसामग्री या क्षेsत्रात यशस्वी व्हाल.\nकर्क: विद्याव्यासंग वाढेल, नवनवी पुस्तकांची खरेदी कराल.\nसिंह: सांपत्तिक बाबीवरुन नातेवाईकात मतभेद.\nकन्या: व्यापार, उद्योग, स्वतंत्र व्यवसाय व नोकरीत बढती.\nतुळ: व्यावहारी वृत्ती बाळगलात तरच यशस्वी व्हाल.\nवृश्चिक: उत्तम आर्थिक लाभ, नातेसंबंध सुधारतील.\nधनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, बौद्धिक क्षेत्रात नोकरीचे योग.\nमकर: धार्मिक कार्ये होतील, विवाहातील अडथळे दूर होतील.\nकुंभ: आर्थिक स्थिती, आरोग्य, सरकारी कामे यादृष्टीने चांगला योग.\nमीन: कोर्टकचेरीच्या प्रकरणात सरशी होईल.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 20 जानेवारी 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 22 मे 2017\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T22:59:46Z", "digest": "sha1:42BWTS2CPAWK4PQU3SCPPJGD3V2LOXTW", "length": 5260, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑपरेशन कॅक्टस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n३ नोव्हेंबर इ.स. १९८८\nमालदीवमध्ये सरकारी अंमल सुरु.\nमालदीव पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम\nराष्ट्रपती मॉमून अब्दुल गयूम अब्दुल्ला लुतुफी (युद्धकैदी)\n१ जखमी १९ मृत\nऑपरेशन कॅक्टस किंवा ऑपरेशन संध्या ही सैनिकी मोहीम म्हणजे पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (अर्थात प्लोटे) या संघटनेने मालदीवचे शासन उलथून टाकण्यासाठी घडवून आणलेला कट होता. प्लोटेच्या अब्दुल्ला लुतुफी याने स्वतःच्या ८० बंदुकधार्‍यांबरोबर मिळून हा कट घडवून आणला. भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपामुळे हा कट निष्फळ ठरला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारत सहभागी असलेली युद्धे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539600", "date_download": "2018-04-21T22:46:17Z", "digest": "sha1:P47GJMDFM3FBQA27HL5WR744OGZCRT24", "length": 6452, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लालूंचा सहकार्याचा प्रस्ताव आपने नाकारला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालूंचा सहकार्याचा प्रस्ताव आपने नाकारला\nलालूंचा सहकार्याचा प्रस्ताव आपने नाकारला\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nभाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या लालू यादवांच्या प्रयत्नांना आपने सुरूंग लावला आहे. आपशी सहकार्य करण्याचा प्रस्ताव लालू यादव यांनी मांडला होता. आप, काँगेससह इतर पक्षांनी एकत्र येऊन भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांविरोधात महाआघाडी तयार करावी, असा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.\nनुकत्याच एका टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी आपशी जुळवून घेण्याची तयारी दर्शविली होती. तसेच काँगेस आणि आप या दोन पक्षांमधील मतभेद दूर करण्यासाठी मध्यस्थी करण्यास राजी असल्याचेही म्हटले होते. दोन महिन्यांपूर्वी यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच हे दोन पक्ष जवळ येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.\nतथापि, आपने या शक्यतांना नाकारले आहे. या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर कोणतीही हातमिळवणी करण्यास नकार दिला. त्यांनी तसे स्पष्ट वक्तव्य गुरूवारी केले. आपचे आणखी एक नेते कुमार विश्वास यांनीही यादवांबरोबर एकत्र येण्याची शक्यता फेटाळली. राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी काही दिवसांपूर्वी सर्व पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र आतापर्यंत त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडी बनविण्याची लालू प्रसाद यादव यांची योजना आहे.\nएडवर्ड स्नोडेनला 2020 पर्यंत रशियात वास्तव्याची अनुमती\n‘ना’पाक इराद्याने पुन्हा बाजारात बनावट नोटा\nचिदंबरम, लालू यांच्यावर धाडी\nदिल्ली – हरियाणाला भूकंपाचे धक्के\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2018-04-21T23:00:55Z", "digest": "sha1:OHC72BMYTMRNXXYME3VRBM3H2RPGPGPV", "length": 5385, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३२६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\nवर्षे: १३२३ - १३२४ - १३२५ - १३२६ - १३२७ - १३२८ - १३२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://suvarnaskitchen.wordpress.com/2015/02/21/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T23:13:20Z", "digest": "sha1:OQK5ISNA7TP2HDKMG5ZWHA6SOHWHEGLC", "length": 6237, "nlines": 84, "source_domain": "suvarnaskitchen.wordpress.com", "title": "कोंबडी रस्सा – Suvarna's Kitchen", "raw_content": "\nजेव्हा ब्लॉग लिहिण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाषा कोणती असावी हा प्रश्न होता .\nमराठी , हिंदी , गुजराती कि इंग्लिश \nशेवटी विचार केला कि इंग्लिश छान , सर्वांनाच वाचता येईल .\nपण ‘ मराठीत का लिहित नाहीत ‘ ‘ मराठीत लिहिणार का’ हे प्रश्न आले . त्यानंतर विचार केला कि मराठीत लिहावे .आणि या आठवडया पासून सर्व पाकक्रीया इंग्लिश व मराठी दोन्ही भाषांमधे असतील .\nअपेक्षा आहे कि तुम्हा सर्वांना नक्कीच आवडतील . कारण ज्या ज्या पाकक्रियेला ‘ खूपच चवदार, अश्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याच रेसीपी आहेत .\nप्रत्येक पदार्थाचे माप वाटी, चमचा , ज्याची आपल्याला नेहमी वापरायची सवय असते , तेच आहेत . प्रत्येक वेळी ग्रॅम, लिटर मधे मोजून घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही .\nत्याचप्रमाणे सर्व पाकक्रिया अतिशय सोप्या\nपद्धतीने लिहिल्या आहेत .\nकोंबडी . . . . . १/२ किलो\nतेल . . . . ३-४ चमचे\nकांदे . . . . २ मोठे\nटमाटा . . . . १ मोठा\nहळद . . . . १ छोटा चमचा\nतिखट . . . . .२ चमचे\nगरम मसाला . . १ छोटा चमचा\nधणे पावडर ……. ३ चमचे\nपुदिना ………….. १०-१२ पाने\nलसूण ………. ५ पाकळ्या\nहिरवी मिरची . . . . . ३-४\nजाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करुन शहाजिरयाची फोडणी द्यावी . लवंग व वेलदोड टाकावे ,\nबारीक चिरलेला लसूण व उभी चिरलेली हिरवी मिरची टाकून दोन मिनीटे परतून लगेच बारीक चिरलेले कांदे टाकून परतावे ,\nकांदा पारदर्शक झाला कि कापलेले टमाटे टाकून २ मिनिटे परता .\nस्वच्छ धुतलेल्या कोंबडीचे मध्यम आकाराचे तुकडे व साल काढलेला बटाटा कापून टाकावा व ५ मिनीटे छान परतावे .\nआता त्यात धणे पावडर , हळद, तिखट टाकून , गरम मसाला तसेच पुदिना व कोथिंबीर टाकून परतावे .\nसाधारण २ ते २.५ ग्लास पाणी टाकावे , मीठ टाकावे .\nएका उकळी नंतर झाकण ठेवावे व आच कमी करून शिजू द्यावे ,साधारण २५ -३० मिनीटे लागतात , व्यवस्थित शिजू द्यावी . झाकण उघडले कि अगदी छान सुवास सुटेल. भात किंवा पोळी बरोबर वाढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-orbit+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-21T23:13:13Z", "digest": "sha1:VL54FRLCF5CBZNEDKJOMRYMKBFHNT747", "length": 15416, "nlines": 432, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ऑर्बिट हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap ऑर्बिट हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त ऑर्बिट हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.846 येथे सुरू म्हणून 22 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. ऑर्बिट लोईस हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट Rs. 846 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ऑर्बिट हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी ऑर्बिट हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n3 ऑर्बिट हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,074. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.846 येथे आपल्याला ऑर्बिट लोईस हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10ऑर्बिट हॅन्ड ब्लेंडर\nऑर्बिट लोईस हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 100 Watts\nऑर्बिट लुइस 180 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 180 W\nऑर्बिट ट्रेक्स 150 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 150 W\nऑर्बिट टायफून ८क्स मिनी चॅप्पेर चॅप्पेर्स व्हाईट\nऑर्बिट हं 1510 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nऑर्बिट लुइस हॅन्ड ब्लेंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/6628.html", "date_download": "2018-04-21T22:39:43Z", "digest": "sha1:2ANDMOXGIANBNMQ34GDO2AV5GDB6AGFC", "length": 39361, "nlines": 368, "source_domain": "www.sanatan.org", "title": "जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आपत्काळासाठी संजीवनी > आयुर्वेद > जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा \nजेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा \nनिरोगी जीवनासाठी आपण काय आणि किती खातो, यापेक्षा खाल्लेले व्यवस्थित पचवतो कि नाही , याला जास्त महत्त्व आहे. एकसारखे अधेमधे खात रहाणे चांगले नव्हे. एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख \n१. जेवणाच्या वेळा कोणत्या असाव्यात \n१ अ. प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांतील उल्लेख\nसर्वच प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये प्रातराश (सकाळचे जेवण) आणि सायमाश (सायंकाळचे जेवण) असे शब्द आढळतात. कोठेही माध्याह्नाश (दुपारचे जेवण) आणि रात्र्याश (रात्रीचे जेवण) असे शब्द आढळत नाहीत.\n१ आ. रात्री उशिरा जेवण्याचे मूळ कारण\nघराघरांमध्ये वीज पोहोचल्यावर रात्रीचे जेवण जेवण्याची पद्धत चालू झाली. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पहाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागणे आणि त्यासाठी उशिरा जेवणे चालू झाले अन् हळूहळू पचनाशी संबंधित समस्या फोफावू लागल्या.\n१ इ. आयुर्वेदानुसार जेवणाच्या आदर्श वेळा\nआयुर्वेदानुसार जेवणाच्या आदर्श वेळा म्हणजे सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ५ ते ६ (म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वी). या वेळी जेवत असल्यामुळे पूर्वीच्या काळातील लोक निरोगी असत. आजही अधिक श्रमाची कामे करणारी कामगार मंडळी याच वेळांमध्ये भोजन करतांना आढळतात. ज्यांना या वेळा पाळणे शक्य आहे, त्यांनी अवश्य या वेळांतच भोजन करावे; परंतु आपले जीवन समष्टीशीही निगडित असल्याने या वेळा पाळणे बर्‍याच वेळा अडचणीचे जाते. यासाठी पर्यायी वेळा पुढे दिल्या आहेत.\n१ ई. आदर्श वेळांचे पर्याय\nमुख्य जेवणाच्या वेळा सकाळी ११.३० आणि सायंकाळी ७ अशा ठेवाव्यात. या वेळा आजच्या पालटलेल्या जीवनशैलीला अधिक पूरक आणि सर्वसमावेशक आहेत.\n२. जेवणाच्या वेळा ठरवण्यामागील मूलभूत सिद्धांत\n२ अ. पचनशक्ती सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असणे\nआपण जे अन्न ग्रहण करतो त्याचे नीट पचन करण्याचे दायित्व शरिरात असलेल्या जठराग्नीवर असते. हा जठराग्नी, म्हणजेच आपल्या शरिरातील पचनशक्ती ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. आकाशात सूर्य असेल, त्या वेळी आपण जे जेवतो, ते चांगल्या रितीने पचते. पावसाळ्यातील ऋतूचर्या सांगतांना आयुर्वेदामध्ये ज्या दिवशी पावसाळी ढगांच्या दाटीमुळे सूर्य बराच काळ दिसत नाही, त्या दिवशी अगदी अल्प जेवावे किंवा उपवास करावा, असे सांगितले आहे. यावरूनच सूर्य आणि पचनशक्ती यांमधील घनिष्ठ संबंध लक्षात येतो.\n२ आ. सूर्यास्तानंतर दीड ते दोन घंट्यांपर्यंत पचनशक्ती चांगली असणे\nसकाळचे जेवण सूर्योदयानंतर ३ ते ३.३० घंट्यांत करणे, तसेच सायंकाळचे जेवण सूर्यास्ताच्या अर्धा घंटा पूर्वी करणे, हे आदर्श आहे. वर दिलेल्या आदर्श वेळांमागील तत्त्वही हेच आहे. हे जमतच नसेल, तर पर्याय म्हणून या वेळा प्रत्येकी आणखी दोन ते अडीच घंट्यांनी लांबवता येतात; कारण तेवढ्या वेळेपर्यंत पचनशक्ती चांगली असते.\n२ इ. रात्रीचे जेवण पचण्यास तुलनेने अधिक काळ लागत असणे\nझोपेमध्ये शरीर विश्रांती घेत असल्याने पचनासह शरिराच्या सर्वच क्रिया काही प्रमाणात मंदावतात. यामुळे रात्रीचे जेवण पूर्ण पचण्यासाठी १२ ते १४ घंटे लागतात. सकाळचे जेवण त्या वेळेत आकाशात सूर्य असल्याने ८ घंट्यांमध्ये पूर्ण पचते. यासाठी सकाळच्या जेवणानंतर साधारणपणे ८ घंट्यांनी, तर सायंकाळच्या जेवणानंतर साधारणपणे १२ ते १४ घंट्यांनी सकाळचे जेवण घ्यावे.\n२ ई. झोपण्यापूर्वी पचनाचा अधिकतम भाग पूर्ण होणे आवश्यक असणे\nरात्री झोपण्यापूर्वी पचनाचा अधिकतम भाग पूर्ण झालेला असावा. यासाठीही सूर्यास्तानंतर दीड ते दोन घंट्यांमध्ये जेवण पूर्ण झालेले असावे.\nधर्मशास्त्रात, तसेच आयुर्वेदात दिवसातून दोनच वेळा पोटभर जेवावे, तसेच अधेमधे काही खाऊ नये, असे सांगितले आहे; परंतु आज प्रत्येकालाच हे शक्य होते, असे नाही. भूक लागली असतांना ती बळाने रोखून धरू नये. असे केल्यास अंगदुखी, जेवणाची चव न समजणे, ग्लानी येणे, शरीर कृश होणे, पोटात दुखणे, चक्कर येणे यांसारखे विकार उद्भवतात. यासाठी दोन्ही वेळच्या जेवणाच्या तीन ते साडेतीन घंटे आधी अल्पाहार घ्यावा. सकाळी ९ वाजता जेवायचे असल्यास वेगळा अल्पाहार घेऊ नये. सकाळी ९ वाजता थेट भोजनच करावे आणि दुपारी २ वाजता अल्पाहार घ्यावा. पर्यायी वेळांमध्ये भोजन केल्यास सकाळी ८ किंवा ८.३० वाजता आणि दुपारी साधारणपणे ४ वाजता अल्पाहार करावा.\n४. अल्पाहार किती करावा \nयाचे उत्तर अल्पाहार या शब्दातच आलेले आहे. अल्पाहार हा अल्पच असावा. त्यानंतर ३ घंट्यांनी जेव्हा आपण जेवणार असू, त्या वेळी सडकून भूक लागेल, एवढ्या मित प्रमाणात अल्पाहार असावा. प्रत्येकाने स्वतःची पचनशक्ती पारखून किंचित भूक राखूनच अल्पाहार करावा. अल्पाहार अधिक केल्यास मुख्य जेवणाच्या वेळी भूक लागत नाही. त्या वेळी केवळ वेळ झाली आहे, म्हणून भूक नसतांनाही जेवले जाते. भूक नसतांना जेवण्याने जेवलेले अन्न पचत नाही. अन्न नीट पचले नाही, तर ते शरिराला उपकारक न ठरता मारकच ठरते आणि विविध रोग उत्पन्न होतात.\nवरील नियमांचा विचार करून समजण्यास सोयीचे जावे, यासाठी जेवणाची दोन्ही वेळापत्रके येथे दिली आहेत.\nअल्पाहार (सकाळी) – ८ किंवा ८.३०\nजेवण (सकाळी) ९ ११.३०\nअल्पाहार (दुपारी) २ ४\nजेवण (सायंकाळी) ५ ७\n६. आरोग्याची हेळसांड नको \nम्हणजे धर्माचरणासाठी शरीर हे प्रथम साधन आहे, असे एक वचन आहे. ईश्‍वराने हा देह साधना करण्यासाठी दिला आहे. या देहाकडून अधिकाधिक साधना व्हावी, यासाठी देहाचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्रत्येकानेच शक्य होईल त्याप्रमाणे जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शिक्षण, नोकरी, सेवा यांमुळे ज्यांना या वेळा पाळणे शक्य होत नसेल, त्यांनी समवेत जेवणाचा डबा नेणे यांसारख्या उपाययोजना काढाव्यात किंवा वर दिलेल्या सिद्धांतांनुसार स्वतःला सोयीच्या अशा पर्यायी वेळा ठरवाव्यात.\n– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (१९.४.२०१५)\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nशेवगा, सांधेदुखी आणि भारतीय शेती…\nहातापायांना तेल कोणत्या दिशेने लावावे \nमुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न \n‘घरगुती औषधे’ घेण्याची पद्धत\nडुक्करज्वर (स्वाइन फ्लू) आणि आयुर्वेदीय उपचार\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (167) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (37) गुरुकृपायोग (69) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (10) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (21) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (362) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (24) साहाय्य करा (29) हिंदु अधिवेशन (70) सनातनचे अद्वितीयत्व (404) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (8) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (79) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (112) अमृत महोत्सव (7) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (37) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (9) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (22) आश्रमांची वैशिष्ट्ये (9) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (88) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nअक्षय तृतीया - साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक मुहूर्त\nदात कधी घासू नयेत \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/practicing-spirituality", "date_download": "2018-04-21T23:03:06Z", "digest": "sha1:JJXJJLDMLT52ALSLMHECXKWFTXJJAB2F", "length": 32578, "nlines": 363, "source_domain": "www.sanatan.org", "title": "अध्यात्म कृतीत आणा ! Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा \nगुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या\nगुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या\nप्रचलित पद्धतीने गुढी न उभारता धर्मध्वज उभारण्याचे धर्मशास्त्रविरोधी आवाहन \nआपण ज्याला ‘गुढी’ म्हणतो, त्याचे प्राचीन नाव ‘ब्रह्मध्वज’ आहे. त्यामुळे ‘ब्रह्मध्वजाचे पूजन’ असे म्हटले पाहिजे. ‘गुढी’ हा शब्द संस्कृत नाही, तर ‘पाडवा’ प्रतिपदेचा अपभ्रंश आहे.\nगुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती\nप्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्‍या विष्णूची पूजा करतात.\n‘निरनिराळे उपवास हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या उपवासांना साधुसंतांचे, ऋषी-मुनींचे आशीर्वाद असल्याने उपासकांना दैवी तेज प्राप्त होते.\nजगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाल्याचे तत्कालीन संदर्भ \nवायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील. याच कारणाने हिंदु धर्मविध्वंसक संघटना या ब्राह्मणांना लक्ष्य करून ‘संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असा अपप्रचार करत आहेत.\nपाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नववर्ष साजरे करणार्‍या व्यक्ती आणि सभोवतालचे वातावरण यांवर होणार्‍या परिणामांची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये \nनववर्ष साजरे करणार्‍या व्यक्तींवर मायावी शक्तींचाच प्रभाव असल्याने व्यक्तींना मिळणारे सुख हे मायावी आणि मानसिक स्तरावरील असते. परिणामी व्यक्तींतील अहं वाढत असून त्यांच्याकडे त्रासदायक शक्ती आकर्षित होतात.\nदेवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्त्व अंशात्मकरित्या समाविष्ट असल्याने त्याचे पूजन करणे योग्य ठरते. तसेच प्रत्येक साहित्यात देवत्व आल्यामुळे त्यांचे पूजन करणे, म्हणजे देवपूजन करण्यासारखेच आहे.\nहिंदु धर्माचा सर्वांत मोठा शोध ‘शिखा’ (शेंडी) आणि त्याचे लाभ \nप्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृत्युदंडासमान मानले जात होते. अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, आज हिंदू स्वतःच्या हातांनीच स्वतःची शेंडी कापत आहेत.\nदेशविदेशांत निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी \nघरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशांतही चैतन्याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोहोचली आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही तिची धूम दिसते.\nदिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावण्याची, तसेच पूर्ण घराभोवती दिवे लावण्याची आवश्यकता नसते. प्रवेशद्वाराशी आणि मागे दार असेल, तर मागच्या द्वाराशी दोन्ही बाजूला दोन दिवे लावावेत अन् घरात देवघराच्या ठिकाणी दिवा लावावा.\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (167) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (37) गुरुकृपायोग (69) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (10) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (21) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (362) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (24) साहाय्य करा (29) हिंदु अधिवेशन (70) सनातनचे अद्वितीयत्व (404) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (8) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (79) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (112) अमृत महोत्सव (7) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (37) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (9) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (22) आश्रमांची वैशिष्ट्ये (9) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (88) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nअक्षय तृतीया - साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक मुहूर्त\nदात कधी घासू नयेत \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2548", "date_download": "2018-04-21T23:07:22Z", "digest": "sha1:BWMR4CB3XEGC6B3IB6ZW3QIDYKQA26EA", "length": 12812, "nlines": 90, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एक् कोडे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअंधळ्याची बायको बहिर्याने पळवली\nमुका अंधळ्याला कसा सांगेल की, तुझी बायको बहिर्याने पळवली\nमुका टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्टर वापरू शकतो.\nमुका शहाणा असेल् तर..\nमुका शहाणा असेल तर आंधळ्याला सांगायला जाण्याच्या फंदात पडणार नाही कारण आंधळ्याच्या डोक्याची कटकट आणि त्याचा रोजचा मनस्ताप त्याने डोळ्याने पाहिला असणार. आंधळ्यामागची पीडा गेली तर मुका मनात म्हणेल ' अरे बहिर्‍या माझी बायको न्यायचीस किंवा माझीपण का नाही नेलीस माझी बायको न्यायचीस किंवा माझीपण का नाही नेलीस' यात वेडा कोण तर बहिरा. त्याने रामायण वाचले असते तर त्याला ठाऊक असायला पाहिजे की दुसर्‍याची बायको पळवून आणणे किती मूर्खपणाचे असते ते.\n(एका माणसाने पेपरमध्ये जाहिरात दिली ' बायको हवी आहे' त्याला सकाळी तासाभरात सात प्रतिसाद आले. सगळ्यांचा प्रतिसाद एका वाक्यात होता. 'आमची घेऊन जा')\n* जोक अपार्ट. कोड्याचे उत्तर काय असेल, याची उत्सुकता आहे.\nमुकेश अंबानीला मुकी म्हणतात ना त्याप्रमाणे मुका हा मुकेशचा शॉर्टफॉर्म असेल तर मुका बोलका असण्याचा संभव आहे. ;-)\nअसो. कोडे अर्धवट वाटते; काहीतरी \"मिसिंग\" आहे का\nमला असे वाटते की बायको हरवली हे आंधळ्याला न कळणे अशक्य आहे. आंधळ्याला दिसत नाही, ऐकू तर येते. :-) बायको घरात नाही हे तिच्या न होणार्‍या बडबडीवरून, घरातल्या बंद झालेल्या आवाजावरून कळणे शक्य आहे. (सर्व पुरुषांनी कृपया कबूल करावे की त्यांची बायको घरात नाही हे त्यांना डोळे झाकूनही सांगता येईल.) अर्थातच, ती पळून गेली, निघून गेली की नाहीशी झाली हे कळणे शक्य नाही पण आजूबाजूंच्यांना विचारून तेही कळून घेणे शक्य आहे.\nआता मुका, बहिरा, आंधळा आणि त्याची बायको सोडून जर पाचवा प्राणी उपलब्धच नसेल तर पंचाईत आहे. मुक्याला उपलब्ध माणसांकडूनच समजावून घेणे प्राप्त आहे. त्याने मुक्याला आणि बहिर्‍याला अनेक प्रयत्नांनी प्रश्न विचारले (मुक्यासाठी खाणाखुणा, टॅपिंग, बहिर्‍यासाठी अभिनय इ.) तर निदान मुका तेथे आहे आणि बहिरा तेथे नाही इतके तरी त्याला कळणे शक्य आहे. त्यावरून बायकोबरोबर बहिरा पळाला या निष्कर्षापर्यंत येणेही शक्य आहे.\nमला वाटते, ह्या कोड्यात गर्भितार्थ (हिंदीत ज्याला कडवा सच म्हणतात ते) आहे, तो \"विरंगुळा\" म्हणूनच \"डिकोड\" करायचा एक (अंमळ फुटकळ) प्रयत्न ;)\nयातील आंधळ्याची बायको म्हणताना, लग्न करताना नवरा कसा आंधळा होतो हे गृहीत धरलेले आहे.\nएकदा का लग्न झाले की बायकोचे ऐकतो असे दाखवायचे पण कान बंद करून, अर्थात बहीरे होयचे...नवरा मुकाट्याने \"ऐकतो\" आहे हे समजल्यावर बायको खूष अर्थात नवर्‍यातील बहीरेपणाने त्या बायकोला पळवले\nनवर्‍याला बोलायला संधी कुठे मिळते तो बिचारा लग्नानंतर मुकाच झालेला असतो.\nमुका अंधळ्याला कसा सांगेल की, तुझी बायको बहिर्याने पळवली\nथोडक्यात आंधळा पण नवराच, मुके राहून बघणारा पण नवराच आणि बहीरे राहून बायकोला खूष ठेवणारा अर्थात पळवणारा पण नवराच... लग्नानंतर अद्वैत यापेक्षा काही वेगळे नसावे. ;)\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nमुका हे सगळ एका कागदावर लिहेल. तो कागद एका डोळस व बोलक्या व्यक्तीला वाचायला देयील. तो व्यक्ती आन्धळ्याला वाचुन दाखवेन.\nआंधळ्याला काहीही दाखवले तरी त्याला ते पाहणे शक्य नाही असे वाटते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुका व आंधळा दोघांनाही ब्रेल लिपी येत असल्यास तो पर्याय उपलब्ध आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"कोडे अर्धवट वाटते; काहीतरी \"मिसिंग\" आहे का\n..मिसिंग नसेल. पण अनवधानाने काही चुकीचे टंकित केले असावे.आंधळा,मुका,बहिरा यांतील एकाची बायको दुसर्‍याने पळवली ते तिसर्‍याने पाहिले.ते त्याने एकाला कसे सांगावे असा ढांचा ठीक दिसतो.\nमला वाटते कोड्यात पाचवा मनुष्य उपलब्ध नसावा. हेच मूळ कोड्यात न सांगितल्याने \"मिस\" झाले असावे असे वाटते.\nआंधळा,मुका,बहिरा यांतील एकाची बायको दुसर्‍याने पळवली ते तिसर्‍याने पाहिले.ते त्याने एकाला कसे सांगावे असा ढांचा ठीक दिसतो.\nहा ढांचा ठीक असला तरी मुक्याने लिहून डोळसाला सांगावे आणि डोळसाने स्वमुखे आंधळ्याला सांगावे असे सोपे उत्तर नसावे असे वाटते.\nया दुव्यावर थोडीशी चर्चा आहे.\nहे कोडे कोणी लहानपणी ऐकले नाही का वेगवेगळ्या अंदाजे दहा गटांमध्ये मी हे कोडे ऐकले आहे. सामायिक बाब म्हणजे प्रश्नकर्त्याकडून उत्तर मिळत नाही. चिऊकाऊच्या गोष्टी आणि तर्कक्रीडा यांत कृपया फरक करावा.\nस्टुपिड् या टोपणनावाने पाच धागे सुरू झाले आणि त्यांपैकी केवळ एका धाग्याकडे ते पुन्हा फिरकले. (तेथेही निरर्थक प्रतिसाद दिला.) त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळण्याची शक्यता नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1158", "date_download": "2018-04-21T23:33:20Z", "digest": "sha1:SWHLJJXYTHRBBOJJRSDFX3YVR2ONZ4X2", "length": 10557, "nlines": 175, "source_domain": "www.baliraja.com", "title": " अंगारमळा : शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / अंगारमळा : शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअंगारमळा : शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य\nगंगाधर मुटे यांनी शनी, 25/02/2017 - 01:18 ह्यावेळी प्रकाशित केले.\nअंगारमळा : शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य युगात्मा शरद जोशी गौरव विशेषांक प्रकाशन दिनांक - २० फेब्रुवारी २०१६\nपीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअंगारमळा वार्षिक वर्गणी - रु.१५०/-\nवर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:\nता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड - ४४२३०७\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2012/10/blog-post_3833.html", "date_download": "2018-04-21T22:45:53Z", "digest": "sha1:QN2JHFRKA6TB3MUDTQZEUJQ66ER6XODI", "length": 15991, "nlines": 134, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: गंगाधर मुटे : तीन गझला", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nगंगाधर मुटे : तीन गझला\nपुढे माणसांचे यशू-बुद्ध होते\nघमासान आधी महायुद्ध होते;\nपुढे माणसांचे यशू-बुद्ध होते.\nप्रणयवासनेला सिमा ना वयाची;\nन तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते.\nजुने देत जावे, नवे घेत यावे;\nदिल्याघेतल्याने मती शुद्ध होते.\nकिती साचुदे गाळ-कचरा तळाशी;\nतरी धार नाहीच अवरुद्ध होते.\nजसा बाज गझलेस येतो मराठी;\nतशी मायबोलीच समृद्ध होते.\nकशाला ‘अभय’ काल गेलास तेथे;\nजिथे वागणे आणखी क्रुद्ध होते.\nरेखाचित्र : प्रकाश बाल जोशी\nवृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले;\nकविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले.\nआनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा;\n“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले.\nचिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू;\nहे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले.\nदुखवू नये कधीही मनभावना कुणाची;\nसुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले.\nपद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू;\nठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले.\nमतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना;\nझालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले.\nका पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा\nएकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले.\nकसला ‘अभय’ कवी तू\nजे ना तुला कळाले जे ना मला कळाले\nतुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना;\nकुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना\nतुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा;\nतुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना.\nतुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे\nधुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना.\nचला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा;\nइथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते 'मेड इन चायना'\nकिती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे;\nजुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना.\nकसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो;\nकसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, \"अभय\" व्यर्थ गेली तुझी साधना.\nLabels: गंगाधर मुटे, सीमोल्लंघन १२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=Mr+7Fh+FV1FnPFYQt+Snkg==", "date_download": "2018-04-21T22:36:39Z", "digest": "sha1:PKFGSSQOTT5JPUGDFJBYEZHGVAG3MAHU", "length": 6618, "nlines": 9, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "पुरस्कार सर्वांच्या कामाची पावती आहे - सचिंद्र प्रताप सिंह गुरुवार, २० एप्रिल, २०१७", "raw_content": "सचिंद्र प्रताप सिंह यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर\nमुख्यमंत्र्यांच्याहस्ते मुंबई येथे पुरस्कार वितरण\nयवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना राज्य शासनाच्यावतीने उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्या दिनांक 21 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथे जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकत्रित कामाची पावती असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.\nपुरस्कार जाहीर झाल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने बचत भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन व भावपूर्ण सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुरस्कार एकत्रित कामाची पावती असल्याचे सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, विजय भाकरे, डॉ.नितीन व्यवहारे, संदिप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड आदी उपस्थित होते.\nयावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन तसेच सत्कार करण्यात आला. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध कर्मचारी संघटनांच्यावतीनेही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हा पुरस्कार आहे. गेल्या काही दिवसात जिल्हा प्रशासनाने खुप काम केले आहे. अनेक चांगले कामे राज्यस्तरावर पोहोचली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.\nआपण ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदावर उत्कृष्ट काम करण्याचा संकल्प केल्यास कोणीही तुम्हाला चांगले काम करण्यापासून रोखू शकत नाही. कामामुळेच तुमची चांगली प्रतिमा निर्माण होते. चांगले काम आणि परिश्रमामुळेच आपल्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत असते. स्वत: स्वत:चे अस्तित्व निर्माण करू शकतो. त्यासाठी तन-मन आणि प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. जे काम हातात घेतले ते पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केल्यास ते शंभर टक्के यशस्वीपणे पूर्ण होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अनेक चांगली कामे करता आली. या कामांचाच पुरस्कार हा परिणाम असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.\nतत्पुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, तहसिलदार सचिन शेजाळ, बाभुळगावचे तहसिलदार श्री.झाडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या गेल्या दोन वर्षाच्या उत्कृष्ट कामावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचलन श्री.बिजवे यांनी केले तर आभार श्री.जयसिंगपुरे यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/gujrat/", "date_download": "2018-04-21T23:15:23Z", "digest": "sha1:NY4GXFCGVF2ULFOI3XGZEZ43KKNY2CFJ", "length": 12653, "nlines": 241, "source_domain": "chaupher.com", "title": "Gujrat | Chaupher News", "raw_content": "\nगुजरातमध्ये १२ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान\nचौफेर न्यूज - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी हे मतदान होत आहे. या...\nमोदींच्या पत्नीला कॉँग्रेसकडून निवडणूक लढण्याची ‘ऑफर’\nचौफेर न्यूज - गुजरातमध्ये सत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनाच पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ‘ऑफर’ दिल्याचा दावा जशोदाबेन...\nरोजगारासाठी गुजराती माणूस राज्याबाहेर जात नाही\nचौफेर न्यूज - गुजरातमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून रोजगार निर्मितीत गुजरात कायम पहिल्या स्थानावर राहिले आहे. एकाही गुजरातील माणसाला नोकरीसाठी बाहेरच्या राज्यात जावे लागत नाही,...\nगुजरातमध्ये चुरशीची लढत; भाजपला ९५, काँग्रेसला ८२ जागा मिळण्याचा अंदाज\nचौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये यंदा काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुजरातमध्ये...\nअजानचा आवाज ऐकू येताच मोदींनी भाषण थांबवलं\nचौफेर न्यूज - गुजरातमधील सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मोदींनी बुधवारी गुजरातमध्ये चार प्रचारसभा घेतल्या. यामधील तीन सभा सौराष्ट्र आणि...\nसोमनाथ मंदिरात राहुल गांधीची नोंद ‘अहिंदू’\nचौफेर न्यूज - गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी...\nगुजरातचा २२ वर्षांचा हिशोब द्या – राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल\nचौफेर न्यूज - काँग्रेसकडून ६० वर्षांचा हिशोब मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे. ‘२२ वर्षांचा...\nगुजरातमध्ये ‘पद्मावती’ प्रदर्शित होऊ देणार नाही – विजय रुपाणी\nचौफेर न्यूज - उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब यांच्या पाठोपाठ आता गुजरातमध्येही पद्मावती प्रदर्शित होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ही माहिती...\nराहुल गांधींनी राम जन्मभूमीप्रश्नी भूमिका स्पष्ट करावी\nचौफेर न्यूज - गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम जन्मभूमीप्रश्नी रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आता भाजपने याप्रकरणात राहुल गांधींना ओढल्याचे दिसते. अयोध्येतील राम...\nगुजरातमध्ये भाजपाला अपयश येईल – राहुल गांधी\nचौफेर न्यूज - गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवसर्जन यात्रेवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीकास्त्र डागले. केंद्र...\nयशवंत सिन्हांनी ठोकला भाजपला रामराम\nचौफेर न्यूज - अखेर भाजपला माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सोडचिट्ठी दिली असून सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात आघाडी उघडली...\nअल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, अध्यादेश जारी\nचौफेर न्यूज - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेण्यात आला असून पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID006.HTM", "date_download": "2018-04-21T23:22:13Z", "digest": "sha1:75LK2N7PWXEHZFNBMRJ6W4FTEQKI3XIS", "length": 6666, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | शाळेत = Di sekolah |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nआपण (आत्ता) कुठे आहोत\nआपण सर्व / आम्ही सर्व (आत्ता) शाळेत आहोत.\nती शाळेतील मुले आहेत.\nतो शिक्षक / ती शिक्षिका आहे.\nतो शाळेचा वर्ग आहे.\nआम्ही काय करत आहोत\nआम्ही एक भाषा शिकत आहोत.\nमी इंग्रजी शिकत आहे.\nतू स्पॅनिश शिकत आहेस.\nतो जर्मन शिकत आहे.\nआम्ही फ्रेंच शिकत आहोत.\nतुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात.\nते रशियन शिकत आहेत.\nभाषा शिकणे मनोरंजक आहे.\nआम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे.\nआम्हाला लोकांशी बोलायचे आहे.\nतुम्ही तुमच्या मातृभाषेवर प्रेम करता मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला तोच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. तो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. युनेस्कोने ह्या दिवसाची स्थापना केली. युनेस्को एक संयुक्त राष्ट्र (युएन) संस्था आहे. ते विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयांवर संबंधित आहेत. मानवतेचा सांस्कृतिक वारसा संरक्षण करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील आहे. भाषा सांस्कृतिक वारसा पण असतात. म्हणून त्यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रचार करायला हवा. भाषिक विविधता दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात 6000 ते 7000 भाषा आहेत असा अंदाज आहे. त्यातून अर्ध्याहून अधिक भाषांवर विलोपानाचा धोका आहे. प्रत्येकी 2 आठवड्यात एक भाषा विलुप्त होते. प्रत्येक भाषेत ज्ञानाचे अफाट धन आहे. देशातल्या लोकांचे ज्ञान भाषेत समाविष्ट असते. देशाचा इतिहास भाषेतून परावर्तीत होतो. अनुभव आणि परंपरा सुद्धा भाषेतून पारित होते. या कारणांमुळेच उपजत भाषा ही देशाच्या अनन्यतेचा घटक आहे. जेव्हा एक भाषा संपुष्टात येते तेव्हा शब्दांपेक्षा बरेच काही विलुप्त होते. या सर्व गोष्टींना 21 फेब्रुवारीला उजाळा द्यावा. लोकांना कळावे की भाषेला काय अर्थ असतो. आणि त्यांनी हे परावर्तीत केले पाहिजे की ते भाषेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात. म्हणून दाखवून द्या की भाषा तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्यासाठी एक केक बनवू शकता तोच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. तो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. युनेस्कोने ह्या दिवसाची स्थापना केली. युनेस्को एक संयुक्त राष्ट्र (युएन) संस्था आहे. ते विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयांवर संबंधित आहेत. मानवतेचा सांस्कृतिक वारसा संरक्षण करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील आहे. भाषा सांस्कृतिक वारसा पण असतात. म्हणून त्यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रचार करायला हवा. भाषिक विविधता दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात 6000 ते 7000 भाषा आहेत असा अंदाज आहे. त्यातून अर्ध्याहून अधिक भाषांवर विलोपानाचा धोका आहे. प्रत्येकी 2 आठवड्यात एक भाषा विलुप्त होते. प्रत्येक भाषेत ज्ञानाचे अफाट धन आहे. देशातल्या लोकांचे ज्ञान भाषेत समाविष्ट असते. देशाचा इतिहास भाषेतून परावर्तीत होतो. अनुभव आणि परंपरा सुद्धा भाषेतून पारित होते. या कारणांमुळेच उपजत भाषा ही देशाच्या अनन्यतेचा घटक आहे. जेव्हा एक भाषा संपुष्टात येते तेव्हा शब्दांपेक्षा बरेच काही विलुप्त होते. या सर्व गोष्टींना 21 फेब्रुवारीला उजाळा द्यावा. लोकांना कळावे की भाषेला काय अर्थ असतो. आणि त्यांनी हे परावर्तीत केले पाहिजे की ते भाषेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात. म्हणून दाखवून द्या की भाषा तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्यासाठी एक केक बनवू शकता आणि त्यावर मिठाईद्वारे सुंदरसे लेखन करा. अर्थात, आपल्या मातृभाषेत\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/hindu-dharma", "date_download": "2018-04-21T22:54:23Z", "digest": "sha1:57WF2MFFV7WANKDKTLZF2WRHMWMUA7GO", "length": 33967, "nlines": 416, "source_domain": "www.sanatan.org", "title": "हिंदु धर्म - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची...\nऔषध चालू करतांना शक्य असल्यास आवश्यक नक्षत्र, तिथी, वार पाळावेत. तसे करणे शक्य नसल्यास धन्वंतरी...\nनखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन\nसध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्‍चितच लाभ होतो.\nभारतात सर्वत्र दिसणार्‍या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळा, त्या कालावधीत पाळावयाचे...\nया वर्षी ७.८.२०१७ या दिवशी रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकत्र असल्यामुळे समाजामध्ये रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे,...\nवैदिक धर्म आणि संस्कृती यांच्या उत्थापनासाठी तरूणांच्या सहभागाचे महत्त्व...\nभगवान मनूच्या लक्षावधी वर्षांच्या समाजव्यवस्थेचा उच्छेद करण्याकरताच समाजवादी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात आली.\nज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धती आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी साधना...\nमागील जन्मांतील साधनेमुळे व्यक्तीला जन्मतःच ज्योतिष विद्येचे ज्ञान असते. ज्योतिषशास्त्राची केवळ तोंडओळख झाल्यास व्यक्तीला त्यातील...\nजल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ \nपूर्वी जल्लीकट्टू या खेळाचे खरे स्वरूप म्हणजे बैलाच्या शिंगाला नाण्यांची छोटी थैली बांधून त्याला मैदानात...\nदेवतांच्या मूर्तीची उंची शास्त्रानुसारच हवी \n९ ते १२ इंच यापेक्षा अधिक उंचीची देवतांची मूर्ती घरातील पूजेसाठी असू नये. दैवतशास्त्राच्या संकेताप्रमाणे...\n‘ॐ’चा स्वर ऐकल्याने वाढतो शरीरातील प्राणवायू \nसलग ३० मिनिटे ‘ॐ’चा स्वर ऐकल्याने शरीरातील प्राणवायू वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड अल्प होतो, असा...\nहिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका...\nहिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची...\nगोवंश : मानवी जीवनाची एकमेव संजीवनी \n‘गायींचे महत्त्व लोकांपर्यंत पोेचवणे आणि गोवंशाचे रक्षण करणे, याकरता उत्तरप्रदेश येथील महंमद फैज खान हे...\nभारताचा स्वाभिमान राष्ट्रसंहारक बाबर कि राष्ट्रोद्धारक राम \nभारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान...\nस्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य केवळ...\n‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान...\nजन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद\n‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण...\nवैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून...\nभृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी\nसप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या...\nनऊवारी साडीचे आध्यात्मिक महत्त्व \nआपल्या पूर्वजांनी आपण परिधान करत असलेल्या पोशाखांविषयी किती दूरदृष्टीने विचार केला आहे, असे वाटले आणि...\nहिंदु धर्मातील यज्ञातील हवनातून निर्माण होणारा धूर आणि इतर...\nयेथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे....\nस्वाध्याय आणि संस्काराच्या आधाराने नवीन राज्यव्यवस्थेची नितांत आवश्यकता \nएखाद्यावर शस्त्राने आघात केला किंवा एखाद्या व्यक्तीवर विषप्रयोग केला, तर ती एकच व्यक्ती मृत पावते;...\nकणकवली येथे प्रथमच जनकल्याण महायाग अर्थात श्री लक्ष्मीनारायण महायाग...\nभारतातील जवळजवळ ३०० हून अधिक साधू-संत, महंत आणि मंडलेश्‍वर उपस्थित रहाणार असून आध्यात्मिक संस्थांमधील सद्गुरु...\nहिंदुत्व ही सामर्थ्यशाली संस्कृती आहे \nहिंदुत्व ही एक अतिशय सामर्थ्यशाली संस्कृती आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सांस्कृतिक युद्ध चालू आहे. भारतात...\nबलुची मुसलमान करतात हिंगलाज मातेची पूजा \nबलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात. सत्ताधिशांनी अनेक वेळा हे मंदिर...\nपरकियांनी विशद केलेले भारताचे अनन्यसाधारण महत्त्व \nबिल ड्युरांट म्हणतो, हिंदुस्थान ही आपल्या वंशाची मातृभूमी आणि संस्कृत ही युरोपीय भाषांची जननी आहे....\nवेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात...\n५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट...\nदेवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता\nसंस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही...\nगायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळते \nदेशी गायीच्या गोमूत्रात सोने मिळाल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी...\nहिंदु शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभूमिका हाच असला पाहिजे\nसमाजव्यवस्था दीर्घकाळ सुसंघटित ठेवणारे समर्थ धर्मशास्त्र \nगोरे पाय या देशाला लागले आणि त्यांनी आमची स्वधर्मनिष्ठाच तोडून फोडून टाकली. ब्रिटिशांनी स्वधर्मनिष्ठेचे सूत्र...\nऋषिमुनींची मंत्रध्वनी चिकित्सा हीच आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी \nप्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी वापर करत असलेली मंत्रध्वनी (मंत्रोच्चार) चिकित्सा हीच आजच्या काळातील आधुनिक अल्ट्रा...\nहिंदु धर्म आणि हिंदु धर्मातील विविध संप्रदाय\nआज हिंदु धर्मीय समाज विविध संप्रदायांत विभागला आहे. तो हिंदु धर्मानुसार नव्हे, तर सांप्रदायिक शिकवणीनुसार...\nधर्मसिद्धांचे पुढील सिद्धांत या लेखात पाहू.\nदेवतांच्या चरणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन केशविमोचन (मुंडण) करणे या कृतीमागील अध्यात्मशास्त्र या लेखात पाहू.\n‘सनातन धर्म’ आणि ‘आर्यधर्म’\n‘धर्म’ म्हटले की कोणी ‘सनातन धर्म’ म्हणतो तर कोणी ‘वैदिक धर्म’ म्हणून धर्माला संबोधतो. प्रस्तूत...\nप्रस्तूत लेखात हिंदु धर्म म्हणजे नेमके काय, त्याचे महत्त्व, त्याची अद्वितीय वैशिष्ट्ये यांविषयी या पहाणार...\nधर्माचे महत्त्व आणि निर्मिती\nआज बहुतांश हिंदूंचे शिक्षण आंग्लछायेत सिद्ध झालेल्या शिक्षणपद्धतीत झालेले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘निधर्मीपणा’चा संस्कारच त्यांच्यावर...\nजगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ईश्वराच्या अधीन आहे. म्हणजेच धर्म ईश्वराचे अस्तित्व मानतो. या धर्माचे...\nहिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य \nआतापर्यंत आपण हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, धर्माची वैशिष्ट्ये, हिंदु धर्म आणि अन्य पंथ (धर्म) यांतील भेद...\nत्रेता युगात प्रभु श्रीरामचंद्र, द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण असे अवतार भारतात झाल्याने भारताने त्या-त्या काळात...\nधर्मग्लानीचे शास्रीय कारण तसेच ईश्वराने अवतार घेण्याचे कारण इत्यादींविषयीची माहिती या लेखात पाहू.\nनिरनिराळे पंथ आणि धर्म\nआज भारतातील केवळ हिंदूच ‘सर्वधर्मसमभावा’ला मानतात. या लेखात आपण धर्म (अर्थात् हिंदु धर्म) आणि ख्रिस्ती,...\nभारतीय धर्मशास्त्रात धर्म आणि नीती या दोन गोष्टी भिन्न मानलेल्या आहेत. या लेखातून आपण ‘नीती’...\nया लेखात आपण ‘संस्कृती’ म्हणजे नेमके काय, तिचे प्रकार, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, ‘धर्म आणि संस्कृती...\nधर्म आणि भारताचे महत्त्व\nपाश्चात्त्य राष्ट्रांत मार्गदर्शनासाठी संत वा उन्नत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना धर्म-अध्यात्म यांची फारशी ओळख नाही. भारत...\n‘हिंदु धर्म हा आदी-अनंत आहे’ हे आता विज्ञानही मान्य करत आहे. आज दिसत असलेले धर्माचे...\nया लेखातून आपण धर्माचरणाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेऊ, तसेच धर्माचरण न केल्यास होणारे परिणाम, धर्माचरण...\nधर्माचे प्रकार (भाग २)\nश्रौत, स्मार्त आणि शिष्ट यांचा धर्म आणि धर्माचे ईतर उर्वरित प्रकार या लेखात पाहू.\nधर्माचे प्रकार (भाग १)\nप्रस्तूूत लेखात आपण धर्माचे विविध प्रकार पहाणार आहोत. अन्य कोणत्याच पंथाने केला नसेल, असा प्रत्येक...\nधर्माची चार प्रमाणे कोणती \nप्रस्तूत लेखात आपण धर्माची चार लक्षणे आणि ४ प्रमाणे कोणती, हे पहाणार आहोत.\nयज्ञविद्या म्हणजे भारतियांचे पूर्णत्वाला गेलेले प्राचीन रहस्यमय विज्ञान\nविश्वसंचालक शक्तींना सतत केलेल्या यज्ञांतून हविर्भाग देऊन संतुष्ट राखल्याने त्यांनी सृष्टीसंचालनाचे आपापले कार्य उत्तम प्रकारे...\nहिंदूंनो, हिंदु धर्माची अद्वितीय वैशिष्ट्ये समजून घ्या \nहिंदू धर्मातील विविध साधनामार्ग, उपासनामार्ग, तसेच पुनर्जन्म ही संकल्पना जाणून घेऊया. धर्माची वैशिष्ट्ये ठाऊक नसली,...\nकेवळ हिंदु धर्मातच प्रत्येक व्यक्‍तीला त्याच्या प्रकृतीनुरूप साधना करण्याची मोकळीक अन् सुविधा उपलब्ध करून दिली...\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/sanatan-activities", "date_download": "2018-04-21T22:56:23Z", "digest": "sha1:HE4CDH52QXX6IJUOUI63OQ5XHPT3VZEQ", "length": 15315, "nlines": 320, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातन संस्थेचे व्यापक कार्य - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\n‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/abhang", "date_download": "2018-04-21T23:21:12Z", "digest": "sha1:QDBNL2AJUJJS6Q26VUWXD7V72H4CBSYT", "length": 10952, "nlines": 173, "source_domain": "www.baliraja.com", "title": " अभंग-भक्तीगीत | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / वाङ्मयशेती / अभंग-भक्तीगीत\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n20-06-2011 श्री गणराया गंगाधर मुटे 1,661\n11-06-2011 गणपतीची आरती गंगाधर मुटे 4,727\n15-07-2011 रंगताना रंगामध्ये गंगाधर मुटे 1,677\n18-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ गंगाधर मुटे 644\n17-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ गंगाधर मुटे 1,112\n16-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ गंगाधर मुटे 1,070\n15-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ गंगाधर मुटे 1,014\n10-07-2015 पायाखालची वीट दे....\n20-11-2014 दूर ढगांना पाहून राजीव मासरूळकर 769\n09-07-2014 विठ्ठलाला पिणारा पाहिजे..\n28-03-2014 लोकशाहीचा सांगावा गंगाधर मुटे 1,022\n14-08-2013 लोकशाहीचा अभंग गंगाधर मुटे 1,473\n09-07-2013 शब्दबेवडा गंगाधर मुटे 1,056\n16-02-2013 तुला कधी मिशा फुटणार\n09-02-2012 शीक बाबा शीक संपादक 4,088\n25-10-2011 चला कॅरावके शिकुया...\n16-08-2011 हे जाणकुमाते - भजन गंगाधर मुटे 1,099\n15-07-2011 माझी मराठी माऊली गंगाधर मुटे 979\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/tracker", "date_download": "2018-04-21T23:20:39Z", "digest": "sha1:SAJV3FSGITXUOLLZM4WO4QO5JEH5GFDO", "length": 17756, "nlines": 267, "source_domain": "www.baliraja.com", "title": " बळीराजावरील नवीन लेखन | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n21/04/2018 तुलना दोन शरदांची अनंत देशपांडे 122 21/04/18\n20/04/2018 शेतकरी संघटना समाचार गंगाधर मुटे 7 20/04/18\n20/04/2018 किसान समन्वय समिती गंगाधर मुटे 5 20/04/18\n20/04/2018 युवा आघाडी गंगाधर मुटे 4 20/04/18\n20/04/2018 स्वतंत्र भारत पक्ष गंगाधर मुटे 10 20/04/18\n20/04/2018 अध्यक्षांचा स्तंभ गंगाधर मुटे 4 20/04/18\n20/04/2018 शेतकरी संघटना अध्यक्षीय कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. Ghanwat 15 20/04/18\n20/04/2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र गंगाधर मुटे 113 20/04/18\n11/04/2018 ग्रामपंचायत विकास आराखडा गंगाधर मुटे 34 1 19/04/18\n18/04/2018 आंबेठाण : राज्य कार्यकारिणी बैठक रद्द गंगाधर मुटे 30 18/04/18\n18/04/2018 आकोट : शेतकरी संघटना युवा परिषद गंगाधर मुटे 31 18/04/18\n23/05/2011 शेतकरी पात्रता निकष गंगाधर मुटे 1,900 2 17/04/18\n14/04/2018 \"ग्राम पंचायत\" मोबाईल ऍपचे लोकार्पण गंगाधर मुटे 47 14/04/18\n13/04/2018 ग्राम पंचायत - ऍपचा उद्देश गंगाधर मुटे 21 13/04/18\n12/04/2018 ग्रामपंचायतीने करावयाची कामे गंगाधर मुटे 40 12/04/18\n12/04/2018 परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय गंगाधर मुटे 53 12/04/18\n12/04/2018 आर्वी छोटी गावाचा नकाशा (Google Map) गंगाधर मुटे 57 12/04/18\n12/04/2018 ग्राम पंचायत कर आकारणी दर गंगाधर मुटे 49 12/04/18\n12/04/2018 आर्वी (छोटी) : लोकसंख्या व इतर माहिती गंगाधर मुटे 48 12/04/18\n12/04/2018 इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना गंगाधर मुटे 32 12/04/18\n12/04/2018 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गंगाधर मुटे 33 12/04/18\n12/04/2018 संजय गांधी निराधार अनुदान योजना गंगाधर मुटे 14 12/04/18\n12/04/2018 हिवरे बाजार जि. अहमदनगर : समृद्ध एक हिरवगार गाव गंगाधर मुटे 18 12/04/18\n12/04/2018 ग्राम पंचायत संदर्भातील महत्वाचे महाराष्ट्र शासन निर्णय (GR) गंगाधर मुटे 24 12/04/18\n12/04/2018 ​ पंधरावा वित्त आयोग स्थापन गंगाधर मुटे 18 12/04/18\n11/04/2018 अजूनही क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचे विचार उमजले नाहीत का... पंकज गायकवाड 27 11/04/18\n11/04/2018 ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१७ ते २०२२ गंगाधर मुटे 60 11/04/18\n11/04/2018 ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१२ ते २०१७ गंगाधर मुटे 32 11/04/18\n11/04/2018 अटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार गंगाधर मुटे 17 11/04/18\n11/04/2018 प्रधानमंत्री आवास योजना गंगाधर मुटे 20 11/04/18\n11/04/2018 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना गंगाधर मुटे 15 11/04/18\n11/04/2018 क्रीडा क्षेत्रातील विविध योजना-उपक्रम गंगाधर मुटे 11 11/04/18\n11/04/2018 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना गंगाधर मुटे 15 11/04/18\n11/04/2018 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामाजिक प्रोत्साहन योजना गंगाधर मुटे 12 11/04/18\n11/04/2018 वीज बिल : कृषी संजीवनी योजना गंगाधर मुटे 13 11/04/18\n10/04/2018 'माझी कन्या भाग्यश्री' योजना गंगाधर मुटे 19 10/04/18\n10/04/2018 परंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती योजना गंगाधर मुटे 18 10/04/18\n10/04/2018 प्रधानमंत्री पीक विमा योजना गंगाधर मुटे 16 10/04/18\n10/04/2018 महिला उद्योजकांसाठी विविध योजना गंगाधर मुटे 21 10/04/18\n10/04/2018 खादी व ग्रामोद्योग : उद्योगाची संधी गंगाधर मुटे 14 10/04/18\n10/04/2018 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना गंगाधर मुटे 17 10/04/18\n10/04/2018 मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ते शोधा गंगाधर मुटे 24 10/04/18\n10/04/2018 आदर्शगाव संकल्प व प्रकल्प गंगाधर मुटे 13 10/04/18\n10/04/2018 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गंगाधर मुटे 27 10/04/18\n10/04/2018 युगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गंगाधर मुटे 14 10/04/18\n14/02/2012 असा आहे आमचा शेतकरी गंगाधर मुटे 3,523 1 10/04/18\n09/04/2018 १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रा.पं ने कसा वापरला ते जाणून घ्या. गंगाधर मुटे 49 09/04/18\n09/04/2018 एक आगळेवेगळे आदर्श गाव : पाटोदा गंगाधर मुटे 27 09/04/18\n03/04/2018 त्रैमासिक अंगारमळा : अंक - ५ गंगाधर मुटे 269 03/04/18\n18/08/2011 वादळाची जात अण्णा गंगाधर मुटे 2,642 6 01/04/18\n28/05/2013 अन्नधान्य स्वस्त आहे गंगाधर मुटे 1,043 2 26/03/18\n21/04/2015 पाहून घे महात्म्या गंगाधर मुटे 842 3 24/03/18\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : मार्च २०१८ - अंक - ५\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nतुलना दोन शरदांची (25)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र (11)\nरानमेवा - भूमिका (8)\nमाझे फेसबूक स्टेटस (8)\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nआयुष्य कडेवर घेतो (4)\nसीमेंट चा दगड (4)\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ४ (4)\nपुस्तक समीक्षण - शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपध्दती (3)\nकणसातील माणसं : काव्य संग्रहाचे समीक्षण (3)\nशरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार (3)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (43,043)\nमाझे फेसबूक स्टेटस (26,507)\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (22,798)\nकापसाचा उत्पादन खर्च. (16,191)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (14,577)\nभोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा (10,608)\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nउद्देश आणि भूमिका (9,830)\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (8,712)\nहंबरून वासराले चाटते जवा गाय (7,301)\nशेतकरी संघटना लोगो, बिल्ला (6,971)\nnice... १ दिवस 14 तास आधी\nग्राम संसाधन गटाची स्थापना 2 दिवस 15 तास आधी\nफेसबुक लिंक 4 दिवस 19 तास आधी\nफेसबुक लिंक १ आठवडा 4 दिवस आधी\n 2 आठवडे 6 दिवस आधी\nअतिशय बिनधास्त गझल 2 आठवडे 6 दिवस आधी\nफेसबुक लिंक 3 आठवडे १ दिवस आधी\nमस्त आहे.. 3 आठवडे 5 दिवस आधी\nफेसबुक लिंक 3 आठवडे 5 दिवस आधी\n 4 आठवडे 13 तास आधी\nअतिशय सुंदर गझल 4 आठवडे 14 तास आधी\nफेसबुक पोस्ट 4 आठवडे १ दिवस आधी\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/allahabad/", "date_download": "2018-04-21T23:15:15Z", "digest": "sha1:7Z2HIOTZKD6MW44MHGXRPFDUHZ7ABLQ2", "length": 6924, "nlines": 202, "source_domain": "chaupher.com", "title": "Allahabad | Chaupher News", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरसाठी परवानगी अनिवार्य\nचौफेर न्यूज - उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात येणार असून या निर्णयाचा परिणाम प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या भोंग्यांवरच होईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार...\nभोंदू बाबांची दुसरी यादी आखाडा परिषदेने केली जाहीर\nचौफेर न्यूज : आखाडा परिषदेने दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली...\nमदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय\nचौफेर न्यूज - मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटले जावे हा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर आता अलाहाबाद हायकोर्टानेही शिक्कामोर्तब...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nगणेशोत्सव सजावट स्पर्धेत जय बजरंग, दक्षता, राष्ट्रतेज मित्र मंडळ प्रथम\nकठुआ प्रकरणातील पीडितेची ओळख उघड करणाऱ्या प्रसारमाध्यमांना दंड\nआगामी १५ वर्षात करणार अमेठीचा कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/sangli/", "date_download": "2018-04-21T23:16:34Z", "digest": "sha1:V5PAUDQ4GZQ2KKLWZVBAIG3I6YMPJSSZ", "length": 11415, "nlines": 231, "source_domain": "chaupher.com", "title": "Sangli | Chaupher News", "raw_content": "\nसंभाजी भिडे यांच्यावरील आरोपांच्या निषेधासाठी २८ ला मोर्चा\nचौफेर न्यूज – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी करण्यात आलेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधासाठीच २८ मार्चला मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या...\nप्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला, संभाजी भिडे गुरूजींचा आरोप\nचौफेर न्यूज - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे गुरूजींनी केला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत...\nपतंगराव कदम यांची प्रकृती उत्तम, अफवांवर कोणाही विश्वास ठेवू नये\nचौफेर न्यूज – सध्या सोशल मीडियावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रकृतीवरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून कदम साहेबांची प्रकृती...\nमहिलांना कर्ज दिल्यास शंभर टक्के कर्जाची परतफेड होते – फडणवीस\nचौफेर न्यूज – सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सोमवारी महिला बचत गटांच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन ‘दक्खन’ जत्रेत भरवण्यात आले. या जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला...\nगारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करणार – सदाभाऊ खोत\nचौफेर न्यूज –विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटीमुळे ४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांना तात्काळ आर्थिक मदत दिली जाणार...\nमतदारांच्या घरी जाऊन भेटवस्तू द्या – चंद्रकांत पाटील\nचौफेर न्यूज – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी त्यांच्या घरोघरी गेले पाहिजे, तसेच मतदारांना भेटवस्तू...\nअनिकेत कोथळेचा मृतदेह दोन महिन्यानंतर कुटुंबीयांना मिळणार\nचौफेर न्यूज – पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ही घटना उघड झाल्यानंतर डीएनए तपासणीसाठी सीआयडीच्या ताब्यात होता....\nभीमा-कोरेगाव प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी – भिडे गुरुजी\nचौफेर न्यूज - माझ्यावर निराधार आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी केली असून याबाबत भीमा-कोरेगाव प्रकरणाची राज्य शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई...\nसांगलीत संभाजी भिडेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ मोर्चा\nचौफेर न्यूज - काल विविध संघटनांच्या वत्तीने भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ...\nऊस दर आंदोलन शेतकऱ्यांच्याच मुळावर\nचौफेर न्यूज - ऊसशेती काही उद्योगपतींची नाही, तर शेतकऱ्यांचीच आहे. दरासाठी ऊसतोड रोखण्याचा उद्योग करणारी मंडळी शेतकऱ्यांच्याच मुळावर उठली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nमहिलांसाठी मोफत आत्मसंरक्षण शिबीर\nशुभमुहूर्त पाहून जलपर्णी काढा; युवक कॉंग्रेसतर्फे आयुक्तांना पंचाग भेट\nटायटल बेल्ट किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.blogspot.com/2014_08_01_archive.html", "date_download": "2018-04-21T23:13:56Z", "digest": "sha1:PVB4IN43ANLKMAPGV53XNVL5CULNXV22", "length": 79279, "nlines": 626, "source_domain": "gangadharmute.blogspot.com", "title": "माझी वाङ्मयशेती: August 2014", "raw_content": "\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\n- गंगाधर मुटे 'अभय’\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\nया जरासे खरडू काही,\nपिढोन्-पिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, \"पिकलं तवा लुटलं, म्हणून देणंघेणं फ़िटलं\" हे तत्व स्विकारून शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि राज्यात विलंबाने व अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाची भिषणता लक्षात घेता शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती या प्रमूख तीन मागण्या ऐरणीवर आणून केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या आसूडाचा हिसका दाखविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिनांक ४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nसुमारे ३००० शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा हायवेवर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पूर्णत: ठप्प झाली होती.\nतत्पुर्वी पिंपळगाव बसवंत येथील शगून मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतीसमोरिल समस्यांवर सविस्तर उहापोह करण्यात आला. सभेत देविदास पवार, अर्जूनतात्या बोराडे, निर्मलाताई जगझाप, तुकाराम बोबडे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, रवी देवांग, सरोज काशीकर, रामचंद्रबापू पाटील, गुणवंत पाटील हंगरगेकर, अड वामनराव चटप आणि शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले.\nशेतीत चांगले उत्पादन झाले तर सरकार हमी भावाने खरेदी करण्यास पुढे येत नाही व शेतकर्‍यांना संरक्षण देत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल मिळेल त्या किमतीत मातीमोल भावाने विकावा लागतो. मात्र कमी उत्पादन झाले आणि बाजारपेठेत तेजी यायला लागली की सरकार निर्यातबंदी करून किंवा निर्यातशुल्क वाढवून स्थानिक बाजारपेठेतील भाव पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. त्यामुळे दोन्ही स्थितीमध्ये शेतकरीच नाडवला जातो व उत्पादनखर्च भरून न निघाल्याने त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर आणखी वाढत जातो. शेतीवरील कर्ज हे शासकीय धोरणाचा परिपाक असून शेतीवरील कर्ज शासननिर्मित संकट आहे.\nदुर्धर रोगांवर नियमित घ्यावयाच्या औषधी महागड्या असतात व सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीच्या आवाक्याबाहेर असतात. गोरगरिबांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाही तर माणसे दगावतात आणि तरीही औषधांचा समावेश जीवनावश्यक कायद्यात केला जात नाही; याउलट कांदा आणि बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा न खाल्याने कोणीच मरत नाही किंवा जीव कासाविसही होत नाही तरी सुद्धा कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात टाकल्या गेलेले आहे. कांदा स्वस्त झाला पाहिजे म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करते. यंदा कांद्यावरील निर्यातशुल्क केंद्रसरकारने प्रति टन शुन्य डॉलवरून ३०० डॉलर आणि ३०० डॉलरवरून ५०० डॉलर प्रति टन वाढवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी संपली असून निर्यातीत ९० टक्के एवढी घट आली आहे, परिणामत: देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भावही गडगडले आहेत.\nसभेतील काही मुख्य निर्णय :\n१) सभा संपताच तातडीने मुंबई-आग्रा हायवेवर रस्ता रोको आंदोलन\n२) १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय.\n३) रेलरोको आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी करणार\n४) १० नोव्हेंबर २०१४ रोजी किंवा त्या तारखेच्या आसपास नाशिक येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन\n५) चलो दिल्ली कार्यक्रम अधिवेशनात जाहीर होणार\n१) शेतकर्‍यांचा प्रचंड उत्साह पाहून उर्जा मिळालेल्या शरद जोशी यांनी बर्‍याच कालावधीनंतर माईकसमोर उभे राहून तब्बल १३ मिनिटे भाषण केले.\n२) शेतकरी समाजात चैतन्य संचरणे हेच मा. शरद जोशींच्या प्रकृतीसाठी रामबाण आणि एकमेव औषध आहे, हेच या घटनेतून अधोरेखीत झाले.\n३) शगून मंगल कार्यालयात प्रचंड शेतकर्‍यांनी उपस्थिती लावल्याने हॉल खचाखच भरला होता. जागेअभावी शेकडो शेतकर्‍यांना बाहेर उभे राहूनच भाषण ऐकावे लागले.\n४) पावसाची सर आली तरी शेतकरी जागेवरच शांतपणे उभे होते.\n५) रस्ता रोको आंदोलनाची घोषणा न करताच मा. शरद जोशींनी भाषण संपवले तेव्हा उपस्थितांमध्ये बराच हलकल्लोळ झाला. आत्ताच तातडीचा रास्ता रोको जाहीर करून आम्हाला रस्ता रोखून धरण्याची परवानगी द्या, अशा घोषणांनी शेतकर्‍यांनी सभागृह दणाणून सोडले.\n६) उपस्थितांच्या भावनांचा आदर राखून मा. शरद जोशींनी तातडीचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन जाहीर केले.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.\nपोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;\nआसुड उगारणारा माझा स्वभाव नाही\nपण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने\nअसे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.\nमा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.\nतत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.\nलासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.\nआंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.\nया रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन - प्रचंड पोलिस बंदोबस्त\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन - शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले\nशिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना\nआंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी\nस्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना\nआंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग\nकानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक\nLabels: Agriculture, Farmer, आंदोलन, शेतकरी, शेतकरी संघटना, शेती, स्वतंत्र भारत पक्ष\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे\nआज पिंपळगावला या बैठकीसमोर बोलताना माझ्या मनात दोन विचार येतात. पहिला विचार हा की ज्यांच्याबरोबर सगळं आंदोलन उभं राहिलं ते माधवराव मोरे जर का आज इथे हजर असते तर मोठी मजा आली असती. त्यांची प्रकृती बरी नाही, ते अगदी आजाराने झोपून असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. शेतकरी संघटनेचे आंदोलन चाकण येथे १९७८ साली सुरू झालं आणि तेव्हाच्या आंदोलनाची तत्त्व फार सोपी होती. सगळ्या शेतकर्‍यांना घामाचे दाम मिळायला पाहिजे हे तत्त्व नंबर एक आणि घामाचे दाम कसे मिळाले पाहिजे त्या साठी सोपी उपाय सांगितले ते तत्व नंबर म्हणजे दोन. पाहिली गोष्ट म्हणजे सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, हात घालता कामा नये. कांद्याला काय भाव मिळायचा तो मिळेल; कमी मिळाला तरी चालेल, जास्त मिळाला तर आनंदच आहे परंतु सरकारने भाव पाडण्यासाठी काही करू नये, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा की, शेतीमध्ये उत्पादन किती निघतं, उत्पादन किती निघतं हे जमिनीबरोबरच शेतीला तुम्ही कोणतं खत, औषध वापरता, तंत्रज्ञान कोणतं वापरता यावर सगळं उत्पादन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सरकारनं बाजारपेठेमध्ये हात घालू नये, तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये हात घालू नये आणि सरकारने एवढे जरी केले तरी शेतीमालाला आपोआपच घामाचे दाम भरून मिळेल. हे तीन तत्त्व घेऊन त्यावेळी आपण शेतकरी संघटना स्थापन केली.\nसटाण्याला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये संघटनेची राजकीय भूमिका सांगताना मी असं म्हटलं की आपल्या उरावरती एक चोर बसलेला आहे. त्याला जर उठवायचं असेल तर त्याच्यावर एक उपाय असा आहे की दुसऱ्या चोराची मदत घ्यायची आणि पहिल्याला हाकलून द्यायचं. पहिल्या चोराला उठवलं म्हणजे आपण कोलांडी उडी मारून त्या दुसर्‍या चोरालाही हाकलून लावू शकतो. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याच्यामध्ये लोकांची कल्पना अशी आहे की या मोदी सरकारला लोकांनी फार मोठ्या संख्येनी निवडून दिलं, त्याला ३००-४०० जागा मिळाल्या, त्याकाही आपोआप मिळालेल्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो की, शेतकरी संघटनेच्या सटाणा अधिवेशनामध्ये जो निर्णय झाला होता. त्या निर्णयाप्रमाणे म्हणजे एका चोराला उठवून देण्यासाठी दुसऱ्या चोराची मदत आपण केली त्यामुळे आता दुसर्‍या चोराला विजय मिळाला हे सर्वांनी कबूल केलेले आहे. पण त्याचा अर्थ असा की एका चोराला आपण बाजूला काढलं. पहिल्यांदा गोरा इंग्रज आला त्या गोर्‍या इंग्रजाला काढून त्याजागी काळा इंग्रज आला. काळ्या इंग्रजाला काढून आता तिसरा इंग्रज आला आहे, त्यालाही बाजूला काढून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करायची आहे, ते मला सांगायचे आहे.\nपरंतु; हा विषय फार कठीण आहे. उदाहरणार्थ कांद्याला नव्या केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये घातलं. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा खायला मिळाला नाही तर लोकांचा जीव कदाचित कासाविस होईल हे खरं; पण कांदा न खाल्ल्यामुळे कुणाचा जीव गेला असं कधी घडलेलं नाही. याउलट माझ्याजवळ शंभरपेक्षा जास्त औषधांची यादी आहे ती औषधं जीवनावश्यक वस्तुच्या यादीमध्ये घातली असती तर उपयोगाचे झाले असते. मी पूर्वी सांगायचो की, चाकणच्या बाजारामध्ये एखादी बाई आणि तिचा मुलगा डॉक्टर कडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की पोराला ताप चढलाय, डॉक्टर मुलाला तपासतो व म्हणतो की तुम्ही पोराला आधी का नाही आणलंत आता त्याला फार ताप चढला आहे. मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो, ती बाई चिठ्ठी घेऊन दुकानामध्ये जाते आणि औषधाची किंमत फार तर सध्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ६७ रुपये असं सांगितलं तर ती बाई म्हणते की मला ते परवडणार नाही आणि मग ती पोराला घेऊन पायऱ्या उतरून खाली जाते आणि मग ते तापाने तडफणार पोर तसंच पडलेलं असते.\nज्या सरकारला जीवनावश्यक वस्तूमध्ये औषधं घालायचं सुचत नाही ते सरकार कांद्याला मात्र जीवनावश्यक वस्तूच्या यादीत धरते. याचा अर्थ काय पहिलं अर्थ असा की तुम्हाला किती उत्पादन करायचं याचा अधिकार तुम्हाला नाही, सरकार ते ठरवणार. सरकारने तुम्हाला सांगितलं की कांदा इतका नाही इतका पिकवायला पाहिजे तर तो तुम्हाला पिकवावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की वाहतूक करता येणार नाही, साठवणूक करता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करता येणार नाही, एवढेच नाही तर कांद्याची निर्यात सुद्धा करता येणार नाही. कांद्यावर इतकी बंधने घातली याचा अर्थ सरकारने बाजारपेठेमध्ये हात घातला. एवढेच नव्हे तर मला असे सांगायचे आहे की डब्ल्यूटीओला विरोध करून या मोदी सरकारने केवळ देशातल्या बाजारपेठेमध्येच नव्हे तर परदेशातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा ढवळाढवळ केली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण सरकार हस्तक्षेप करत आहे आणि त्याच मूळ स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघपरिवाराच्या संघटना यांच्यामध्ये दडलेलं आहे.\nअशी कित्येक औषधे आहेत की जिच्यामध्ये जीन तंत्रज्ञान वापरलं जातं. उदा. साखरेचा त्रास कमी करण्या करिता ईन्सुलिन ज्या तंत्रज्ञानाने तयार होते तेच तंत्रज्ञान शेतीच्या बाबतीत मात्र आणायला मात्र सरकारने बंदी आणली आहे. नवीनं पंतप्रधानाला आपण निवडून दिलं, त्यांच्याकडून आपल्या काही पुष्कळशा अपेक्षा होत्या आणि आहेतही पण काही दृष्ट मंडळी त्यांच्याभोवती बसलेली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ या लोकांनी नरेंद्र मोदीला वेढून टाकलेलं आहे आणि नरेंद्र मोदीची यातून सुटका करणे हे आपलं शेतकर्‍यांचं कर्तव्य आहे आणि आपण त्यांची सुटका करणार आहोत हे नक्की.\nआतापर्यंत अनेक वेळा मी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही तो पाळलेला आहे, हे मला मान्य आहे. आता मी थोडक्यात मांडतो आहे ते येवढ्याकरिता की आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी एवढी तेजस्वी भाषणे केली आहेत की त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगावं असा मला वाटत नाही. परंतु जर का काही करायचं असेल आणि त्यांच्यामध्ये नाशिक जिल्ह्याची भीती दिल्लीला फ़ार आहे. कालच्या सभेत मी खुर्चीवर बसून बोललो. पुंजाजी गोवर्धने ज्यांनी भाताचे आंदोलन पहिल्यांदा सुरू केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते प्रकाशन करताना मी खुर्चीवर बसलेलो होतो. उभे राहून बोलण्याची माझी ताकत नव्हती. पण आज तुमच्या सगळ्या लोकांचा उत्साह पाहिला आणि असं वाटलं की खुर्चीवर बसून बोलणं काही योग्य नाही. तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर तुमच्या उत्साहाला प्रतिसाद देण्याकरिता निदान आजच्या दिवस तरी मी उभं राहून बोललं पाहिजे. मला अगदी पाहिल्यासारखं शांत स्वरात बोलता येत नसलं तरी मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल याची मला खात्री आहे.\nआपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट अशी की हा प्रश्न मुंबईला सुटणारा नाही. हा प्रश्न आपल्याला दिल्लीला मांडायचा आहे आणि त्याच्याकरिता आपल्याला नाशिक मधील जास्तीत जास्त मंडळीला दिल्लीला येण्याचे मी आवाहन करतो. त्यासोबतच येत्या १० नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पिंपळगावला किंवा जवळपास जिथे कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे तिथे शेतकरी संघटनेचं अधिवेशन घेतलं जावं. संघटनेचं अधिवेशन आपण केव्हा घेतो जेव्हा फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि निर्णय घेणं कार्यकारिणीला शक्य नसतं त्यावेळी आपण अधिवेशन घेतो. हा प्रश्न खरंच मोठा आहे. आता आपण एका चोराला छातीवरून उठवून लावलं आणि त्याच्याऐवजी आता दुसरा चोर त्याच पद्धतीने छातीवर बसतो आहे आणि त्याच पद्धतीने शेतकर्‍याचं शोषण चालू ठेवत आहे. हा प्रश्न खरंच खूप आगळावेगळा आहे, नवीनं आहे आणि तो सोडविण्याकरिता आपल्याला स्वतंत्र वेगळं अधिवेशन घ्यायला पाहिजे. त्या अधिवेशनामध्ये जो पाहिजे तो निर्णय होऊ शकतो. ते अधिवेशन पिंपळगाव, लासलगाव किंवा नाशिकच्या आसपास झालं पाहिजे. स्थानिक मंडळींना जी जागा योग्य वाटेल ती निवडावी आणि अधिवेशन १० नोव्हेंबरच्या जवळपास म्हणजे दिवाळीच्या आधी घ्यावं. १० नोव्हेंबर ही तारीख आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, त्यादिवशी अधिवेशन व्हावं आणि मग दिल्लीला जाण्यांसंबंधीचा निर्णय व्हावा. दिल्लीला जाऊन आपल्याला नरेंद्र मोदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघटनांच्या तावडीतून सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा. १० नोव्हेंबर नाशिकच्या अधिवेशनामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ती संख्या इतकी मोठी असली पाहिजे की ती संख्या पाहूनच दिल्लीला घाम सुटला पाहिजे.\n(पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीला संबोधित करतांना मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणाचा सारांश. शब्दांकन – अक्षय मुटे)\nLabels: आंदोलन, शेतकरी संघटना, शेती, स्वतंत्र भारत पक्ष\nपैसा येतो आणिक जातो\nपैसा येतो आणिक जातो\nपैसा येतो आणिक जातो\nमला केवळ मोजायला लावतो\nकधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥\nकधी चिल्लर, कधी नोटा\nलाभ कधी, कधी तोटा\nजाताना धडधड जातो ...॥\nमाझी पर्स, माझा खिसा\nत्यांचे हाल असे जणू\nएस टी चा थांबा जसा\nबस येते, जरा थांबते\nभर्रकन निघून जाते ...॥\nकुणी अभय, कुणी भयभीत\nकुणा देतो मलमली छत\nकुणाला रस्त्यावर आणतो ...॥\n- गंगाधर मुटे ’अभय’\nLabels: कविता, मार्ग माझा वेगळा, वाङ्मयशेती\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\n या ब्लॉगवरील सर्व लेखन © कॉपीराईट अन्वये सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nमाझ्या साईटला भेट देणारांचे\nया ब्लॉगवरील सर्व लेख,कविता,गझल\nआणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे\nस्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास\nकृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती.\nयेथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात,\nसाहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nसंदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कविचे नांव\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे\nपैसा येतो आणिक जातो\nअंकुर साहित्य संघ (2)\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nडॉ. अभय बंग (1)\nदिवाळी अंक - २०११ (4)\nब्लॉग माझा स्पर्धा (3)\nमाझी गझल निराळी (7)\nमार्ग माझा वेगळा (53)\nशेतकरी साहित्य संमेलन (7)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (9)\nस्वतंत्र भारत पक्ष (3)\n\"माझी वाङ्मयशेती\"ला लिंक व्हा.\n शेतमालाचे भाव वाढले की आमचा जळफळाट होतो...कारण आमच्या मनात दडी मारून बसला आहे एक रावण आमच्या मन...\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nएक लेख एका आत्मप्रौढीचा आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभ...\nकळली तर कळवा दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग तूच आपल्या...\n२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूरला\nदुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड कल्पनाविश्वात रम...\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nसंपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक २ : मार्च २०१७ खरा शेती साहित्यिक कोण शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर...\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\n४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन नमस्कार मंडळी, आज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपा...\nप्रिय मित्र सुधिर बिंदू, काही संदेश नसतातच..... वाचण्यासारखे काळजात जाऊन रुततात.... टाचण्यासारखे सांत्वनाही जिथे ओशाळल्यागत होते.... ...\n४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई : जय महाराष्ट्र Tv\nजय महाराष्ट्र Tv : बातमी ४थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८ स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, ...\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स मुंबई चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची नि...\nयांना माझा ब्लॉग आवडतोय.\nरानमोगरा - वांगंमय शेती ते वाङ्मयशेती\nस्टार माझा TV-बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका\nछातीचं झाकण आता बोम्लीवर आलं\n* प्रकटदिन : माघ शुद्ध सप्तमी\n* समाधी दिनांक : माघ वद्य षष्ठी\n* समाधी स्थळ : महाबळा,\nत - सेलू जि - वर्धा\n. झूम करून वाचण्यासाठी डबल क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tagadelic_taxonomy", "date_download": "2018-04-21T23:04:00Z", "digest": "sha1:35E5KX2OLH7ID2EH566NWOXJL7R4XTSV", "length": 7780, "nlines": 120, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Tag Cloud | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nही बातमी वाचली का\nभा. रा. भागवत विशेषांक\nही बातमी वाचली का\nइकबाल बानो (मृत्यू : २१ एप्रिल २००९)\n'घरोंदा' चित्रपटाचे आणि अनेक अॅनिमेशनपटांचे दिग्दर्शक भीमसेन यांचे निधन झाले आहे.\n'ऐसी अक्षरे'तर्फे त्यांना आदरांजली\nजन्मदिवस : साहित्यिक, पर्यावरणावादाचा जनक समजला जाणारा जॉन म्युअर (१८३८), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रासाठी नोबेलविजेता, शास्त्रीय पद्धत यावर काम करणारा पर्सी ब्रिजमन (१८८२), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१८८९), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९०९), चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आर. सी. तलवार (१९१०), साहित्यिक सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन (१९१०), अभिनेता अँथनी क्विन (१९१५), क्रिकेटपटू एस. वेंकटराघवन (१९४५)\nमृत्युदिवस : \"सारे जहां से अच्छा\"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८), द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी भारतीदासन (१९६४), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), गज़ल गायिका इक़बाल बानो (२००९), भारतात समलैंगिकतेचा पहिला अभ्यास करणाऱ्या, गणितासाठी गिनेस बुकात नाव असणाऱ्या शकुंतलादेवी (२०१३)\nइ.पू. ७५३ : रोमन सम्राट रॉम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.\n१५२६ : इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मोघल सत्तेची भारतात स्थापना.\n१६५९ : शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.\n१७२० : बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.\n१७८२ : राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.\n१९५२ : पहिला सचिव दिवस (अनेक देशांमधला धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस) साजरा झाला.\n१९४४ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.\n१९३२ : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.\n१९८९ : तिआनानमेन चौकातील आंदोलनास प्रारंभ. क्रांतिकारी नेते हु याओबांग यांच्या स्मरणार्थ एक लाख विद्यार्थी जमा झाले.\n१९९२ : सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.\n२००९ : हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2008/09/blog-post_12.html", "date_download": "2018-04-21T22:59:06Z", "digest": "sha1:5XAUZC2GAJBQEAT3UWUIO2JIR3TIUCT7", "length": 12697, "nlines": 96, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: ‘सकाळ’,‘पुण्यनगरी’,‘मातृभूमि’,‘लोकमत’प्रतिसाद :", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nबातम्यात : ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-stories/%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-113050200005_1.html", "date_download": "2018-04-21T23:03:07Z", "digest": "sha1:ITTG6CJPXLOJHNDNMSCQUBY6F5EPL7EH", "length": 10088, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Love in Mrathi, Prem | नि:शब्द मनाची भाषा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज बर्‍याच दिवसांमध्ये तुझ्याशी बोलणे झाले. कॉलेजमध्ये असताना तुझ्या समोर कधीही मी बोलू शकलो नव्हतो. ते दिवसच वेगळे होते. तिथे फक्त शब्दांची आणि मनांची भाषा चालायची.\nआपल्या समोर कोण आहे, ते काय बोलतात, याचे साधे भानही मनाला नसत. तुझ्या काळ्याशार डोळ्यातून काहीतरी बाहेर येतय असं नेहमी वाटायचं. तुही मग हळूवार तुझ्या पापण्‍यांना मिटत माझ्या डोळ्यांना होकार द्यायचीस.\nते दिवस विसरणंच अशक्य आहे. त्या शब्दांचा अर्थ कळायलाही मला बरेच दिवस लागले. बॉटनी, केमेस्ट्री हे विषय नेहमीच मला लवकर समजत. मॅथ इतरांना थकवत तर मीही त्याच्याशी दोन हात करत सारे कोडे उलगडवायचो. या सार्‍या प्रकारात ही भाषा अर्थात डोळ्यांची भाषा शिकायचं कुठेतरी राहुन गेलं.\nमनाला हे सारं समजत असेल का मग आपल्याला का हे उमजत नाही मग आपल्याला का हे उमजत नाही असे असंख्‍य प्रश्‍न मनाला भेडसवायचे. आज मला या भाषेचे ज्ञान झाले आहे.\nतुझ्या व माझ्या मनाची ही नि:शब्द भाषा आज एखाद्या फुलाप्रमाणे उमलत आहे. खरंच किती वेगळी असतेना ही भाषा.\nआपला फारसा संबंध नसतानाही आपल्याला एकमेकांडे आकर्षित करते. आपल्याला एकमेकांकडे खेचते. कितीही कंटाळा आला, बोर झालं तरी वेडं मन एका जागेवरुन उठण्‍यास तयारच नसतं. आता दिसेल ती, थोडावेळ थांब, इतकी काय घाई, पुढच्या बसने जाता येईल, आईला काहीतरी सांगू. वाण्‍याचे दुकान बंद होते, नाही आणता आले सामान, लाईट बिलासाठी मोठी रांग होती, नाही भरता आलं बिल, उद्या भरतो बाबा. अशी अनेक कारणं सांगता येतील. पण मनाचं काय\nतिकडून कोण येणार ते आपल्या फारसे ओळखीचे नाही. आई, बाबांसाठी खोटं का बोलायचं असं समजावलं तरी मन एकायला तयार होत नाही. कारण त्याला ती भाषाच कळत नसते. समोर येणारी व्यक्ती, तिचे मन आपल्याला काही तरी सांगणार आहे, आपल्याला ते बिल, सामान या सार्‍यांपेक्षा महत्वाचे आहे, हेच ते मन सांगत असते.\n'प्रेमयोगी' बनाल की 'प्रेमरोगी'\nही इज़ माय बेस्ट फ्रेंड...\nबायका नवर्‍यापासून लपवतात या 5 गोष्टी\nब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस\nपुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%80_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-04-21T22:50:52Z", "digest": "sha1:K6E7ETSVZK6WDPYXBJTJXETGH2VWXYDY", "length": 7786, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चांदनी (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचांदनी हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, श्रीदेवी व विनोद खन्ना ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्रिकोणी प्रेमकथेवर आधरित असलेला ह्या चित्रपटाला मोठे यश मिळाले.\nसर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील चांदनी चे पान (इंग्लिश मजकूर)\nदाग (१९७३) • कभी कभी (१९७६) • काला पत्थर (१९७९) • सिलसिला (१९८१) • मशाल (१९८४) • फासले (१९८५) • विजय (१९८८) • चांदनी (१९८९) • लम्हे (१९९१) • डर (१९९३) • दिल तो पागल है (१९९७) • वीर-झारा (२००४) • जब तक है जान (२०१२)\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995) • मोहब्बतें (२०००) • रब ने बना दी जोडी (२००८)\nमेरे यार की शादी है (२००२) • धूम (२००४) • धूम २ (२००६)\n (२००२) • हम तुम (२००४) • फना (२००६) • थोडा प्यार थोडा मॅजिक (२००८)\nसाथिया (२००२) • बंटी और बबली (२००५) • झूम बराबर झूम (२००७)\nसलाम नमस्ते (२००५) • ता रा रम पम (२००७) • बचना ऐ हसीनो (२००८)\nबँड बाजा बारात (२०१०) • लेडीज vs रिक्की बहल (२०११) • शुद्ध देसी रोमान्स (२०१३)\nरोडसाइड रोमियो (२००८) • प्यार इम्पॉसिबल\n इंडिया (२००७) • रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९)\nकाबुल एक्सप्रेस (२००६) •न्यू यॉर्क (२००९) • एक था टायगर (२०१२)\n इंडिया (२००७) •रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९)\nदुसरा आदमी (१९७७) • नूरी (१९७९) • नाखुदा (१९८१) • सवाल (१९८२) • आईना (१९९३) • ये दिल्लगी (१९९४) • नील 'एन' निक्की (२००५) मेरे ब्रदर की दुल्हन (२०११) • लागा चुनरी में दाग (२००७) • आजा नच ले (२००७) • टशन (२००८) • दिल बोले हडिप्पा\nइ.स. १९८९ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९८९ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.armati.biz/mr/upscale-high-end-quality-hotel-luxury-bathroom-accessories-hardware-fitting-manufacturer-factory/luxury-contemporary-bathrooms-brands-hotel-luxury-bathroom-products-supplier.html", "date_download": "2018-04-21T23:15:08Z", "digest": "sha1:X5XC2IVZM7QRJTB2RQIYPWMPAIDCKTN4", "length": 12505, "nlines": 165, "source_domain": "www.armati.biz", "title": "चीनी समकालीन बाथरुम लक्झरी हॉटेल ब्रँड / चीन स्नानगृह उत्पादने पुरवठादार", "raw_content": "आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript अक्षम आहे असे दिसते.\nआपण JavaScript या वेबसाइटची कार्यक्षमता वापर आपल्या ब्राउझरमध्ये सक्षम असणे आवश्यक आहे.\nArmati लक्झरी हॉटेल पिंपाला बसविलेली तोटी\nप्रणाली & शॉवर डोक्यावर वर्षाव\nप्रणाली & शॉवर डोक्यावर वर्षाव\nवक्रनलिकाबाथटब निचराशॉवर कचराइलेक्ट्रॉनिक तोटी\nआपण आपल्या हे खरेदी सूचीत टाका मध्ये कोणतेही आयटम नाहीत.\nलक्झरी समकालीन बाथरुम ब्रँड / हॉटेल लक्झरी स्नानगृह उत्पादने पुरवठादार .-- Armati 150 951.080\nलक्झरी समकालीन बाथरुम ब्रँड / हॉटेल लक्झरी स्नानगृह उत्पादने पुरवठादार .-- Armati 150 951.080\nशौचालय ब्रश काच, घन पितळ, PVD सोने सेट ....\nगाडी जोडण्यासाठी आयटम तपासा किंवासर्व निवडा\nलक्झरी स्नानगृह सामने ब्रँड / upscale स्नानगृह सामने / स्नानगृह ऍक्सेसरीसाठी उत्पादक - Armati 150 311.080\nसर्वोत्तम स्नानगृह उत्पादक चीन / सानुकूल डिझाइन बाथरुम Armati-150 241.080 hardware--\nप्रणाली & शॉवर डोक्यावर शॉवर\nलक्झरी समकालीन बाथरुम ब्रँड / हॉटेल लक्झरी स्नानगृह उत्पादने पुरवठादार\nArmati आहे लक्झरी हॉटेल स्नानगृह हार्डवेअर ब्रँडकयेथे नदीतील मासे पकडण्याची चौकटArmati बाथ सुटे मानक यादी,आम्ही\nOEM आहेतGrohe / Hansgrohe / Gessi / Zucchetti etc.Our स्नानगृह सारखे जर्मनी आणि इटालिया ब्रँड निर्माता\nसुटे आयटम पिंपाला बसविलेली तोटी त्याच लेप जाडी लागू, आमच्या नवीनतम प्रकल्प प्रसिद्ध आहेएके दिवशी मकाओ-रिसॉर्ट-हॉटेल\nटप्प्यात III.Customer हे हॉटेल भेट देऊ शकता आणि क आमच्या बाथ सुटे पाहूhampagne सोने समाप्त, आम्ही 60 निर्माण करण्यास सक्षम\nवेगळ्याआमच्या सुटे रंग समाप्त, आम्ही आपल्या डिझायनर कल्पना स्नान सुटे बेस उत्पन्न करतात.\nसमावेश 59 + पितळ / ऑस्ट्रेलिया झिंक धातूंचे मिश्रण, Kerox काडतूस, neoperl संयोग घडवण्यासाठी वापरलेला साधन Armati उत्तम कच्चा माल वापर\nआणि बरेच काही कनदीतील मासे पकडण्याची चौकट खालील आमचे उत्पादन आणि उत्पादन वनस्पती तपशील मला माहीत आहे.\nArmati आता लक्झरी 5 मधील तारांकित हॉटेल उत्पादन अर्पण सारखे Kempinski, Sheraton, एके दिवशी, Shangri-लाआणि बरेच काही,\nक्लिक कराचित्र आणि अधिक माहित.\nArmati नेहमी आम्ही सानुकूल आपल्या अद्वितीय निर्माण करण्यास सक्षम, हॉटेल आणि आतील डिझायनर म्हणून उत्कृष्ट भागीदार सेवा\nआपल्या हॉटेल प्रकल्प शैली तोटी बेस, तू अगदी आमच्याप्रमाणे प्रदान करू शकतातोटी नमुना, फोटो,रेखाटन किंवा अगदी उग्र कल्पना,\nआम्ही मि 10days प्रत्यक्षात तोटी मध्ये आपल्या प्रेरणा करू शकता, अधिक जाणून घेण्यासाठी प्रतिमा खालील क्लिक करा.\nचौकशी आपले स्वागत आहे sales@armati.bizआणि चीन मध्ये आमच्या शोरुम / वनस्पती भेट द्या.\nआपले स्वत: चे पुनरावलोकन लिहा\nआपण पुनरावलोकन केले आहे: लक्झरी समकालीन बाथरुम ब्रँड / हॉटेल लक्झरी स्नानगृह उत्पादने पुरवठादार .-- Armati 150 951.080\nकसे आपण हे उत्पादन रेट का\nटॅग वेगळे करण्यासाठी स्थाने वापरा. एकच कोट ( ') वाक्ये वापरा.\nलक्झरी स्नानगृह फिटिंग्ज निर्माता / upscale उच्च शेवटी स्नानगृह brands-- Armati 144 642.000\nहाय एंड स्नानगृह उत्पादने चीनमध्ये / आदरातिथ्य स्नानगृह सुटे supplier-- Armati 150 531.080\nArmati स्नानगृह हार्डवेअर, आशिया-पॅसिफिक विभागातील उच्च दर्जाचा स्वच्छताविषयक सावधान प्रमुख निर्माता. (Heshan) .आम्ही देखील एक जर्मन निर्मिती उत्पादन प्रकल्प विकत घेतले आम्ही दक्षिण चीन Jiangmen शहरात स्नानगृह तोटी हार्डवेअर उत्पादन वनस्पती आहे.\nसानुकूल पिंपाला बसविलेली तोटी\nशोरुम: शीर्ष लिव्हिंग, 3069 दक्षिण Caitian रोड, Futian जिल्हा, शेंझेन सिटी, चीन. + 86-755-33572875\nकॉपीराइट © 2004-2016 Armati बाथ हार्डवेअर सर्व हक्क राखीव\nलक्झरी समकालीन बाथरुम ब्रँड / हॉटेल लक्झरी स्नानगृह उत्पादने पुरवठादार .-- Armati 150 951.080\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/473878", "date_download": "2018-04-21T22:54:02Z", "digest": "sha1:VZEJXHXBA3VW6XLUEYDJF2Y7PC5EEVS6", "length": 7036, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दाबोळी विमानतळावर 17 लाखांचे सोने जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 17 लाखांचे सोने जप्त\nदाबोळी विमानतळावर 17 लाखांचे सोने जप्त\nदोन्ही प्रवासी भटकळ येथील कस्टम विभागाची कारवाई\nदाबोळी विमानतळावर उतरलेल्या दोघा हवाई प्रवाशांकडून 17 लाख रूपये किंमतीचे 636 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही प्रवासी कर्नाटकातील भटकळ शहरातील असून ते वेगवेगळय़ा विमानाने बुधवारी सकाळी गोव्यात उतरले होते.\nहवाईमार्गे सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी कारवाईसाठी पाळत ठेवली होती. पहिला प्रवासी दोहा कतारहून दुबईमार्गे कतार एअरवेजच्या विमानातून दाबोळी विमानतळावर उतरला. त्याची तपासणी केली असता 374 ग्रॅम वजनाचे (दहा लाख रूपये) सोने आढळून आले. हे सोने दागिन्यांच्या तसेच कच्च्या स्वरूपात होते. तव्याचे हॅन्डल व बॅगांमध्ये त्याने हे सोने लपवले होते.\nसात दिवसांतील तिसरी कारवाई\nदुसऱया घटनेत एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱयांनी 262 ग्रॅम वजनाचे (7 लाख रूपये) सोने जप्त केले. हा प्रवासी दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने दाबोळी विमानतळावर उतरला होता. त्यानेही तव्याच्या हॅण्डलमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली होती. गेल्या सात दिवसात कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर पेलेली ही तिसरी कारवाई आहे. गत आठवडय़ात कस्टमने एका केरळी प्रवाशाकडून 161 ग्रॅम सोने जप्त केले होते. त्याने पावडर स्वरूपातील सोने पावडर स्वरूपातील दुधामध्ये मिश्रित करून आणले होते.\nकस्टम अधिकाऱयांनी ही कारवाई केली असली तरी तस्करीत गुंतलेल्यांना अटक केलेली नाही. जप्त करण्यात आलेले एकूण सोने 20 लाखांपेक्षा कमी मुल्याचे असल्याने चौकशी आणि इतर सोपस्कर करून कस्टम कायद्यानुसार त्या प्रवाशांना मुक्त केले. साहाय्यक कस्टम आयुक्त गौरवकुमार जैन यांच्या देखरेखीखाली व कस्टमचे गोवा विभाग आयुक्त के. अनपाझाकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.\nभरपावसातही पंचायत प्रचार शिगेला\nकलर टीव्हीच्या ‘इंडिया बनेगा मंच’ मध्ये गोव्याचे अमित-साक्षी\nआंचिम ‘फिल्म बाजार’चे उद्घाटन 20 नोव्हेंबर रोजी\nनद्यांचे राष्ट्रीयीकरण नव्हे, ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या नद्या’\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fengsui-article/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-107121100002_1.html", "date_download": "2018-04-21T22:51:49Z", "digest": "sha1:2CAFPB4PQIR5JGVGL5I34NK63SQRLA5X", "length": 11156, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "bathroom in marathi, fengshuie in marathi, vastu salla in marath, jyotish in marathi | असे असावे स्नानगृह | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्राचीन काळापासून संपत्तीचा संबंध पाण्याशी जोडला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संपत्तीचे वेगळेच महत्त्व असते. म्हणूनच 'काय पाण्यासारखा पैसा वाहवत आहेस या म्हणीचा सर्रास वापर केला जातो. यात पैशाला नदीची उपमा दिली आहे. कारण पैसा हा पाण्याच्या प्रवाहासारखाच असतो. फेंगशुईमध्ये देखील स्नानगृहाचा (ज्यात पाण्याचा प्रवाह सारखा सुरूच असतो.) संबंध घराच्या आर्थिक संपन्नतेशी जोडला जातो. स्नानगृहाचा दरवाजा जितका जास्त उघडा ठेवता येईल तितका जास्त उघडा ठेवावा. दरवाजाच्या मागे पाण्याचा नळ किंवा बेसिन असल्याने हा दरवाजा पूर्णपणे उघडत नसेल तर आत किंवा बाहेर 'ची' चा स्वतंत्र प्रवाह असणारा आरसा टांगावा.> > सहसा घरात स्नानगृहासाठी अगदीच लहानशी जागा असते. पण फेंगशुईनुसार हे चुकीचे आहे. छोटे व अरूंद असे स्नानगृह निर्धनतेला आमंत्रण देते. व्यवस्थित, मोठे असलेले स्नानगृह वैभवाचे प्रतीक मानले जाते. स्नानगृहात स्नान करण्यासाठी टब व शॉवर असायला हवे. स्नानगृहातील टब आयताकार नको. गोलाकृती किंवा अंडाकृती हवे. कारण गोलाकृती टब नाण्यांचे प्रतीक मानले जाते. हा आकार चांगल्या वातावरणाची निर्मिती करतो.\nस्नानगृहातील कपाटे व शेल्फ सामान्य असावीत. त्यांना नैसर्गिक रंग द्यावा. फेंगशुईनुसार स्नानगृह हे घराइतकेच किंबहूना त्यापेक्षा जास्त प्रकाशमय असले पाहिजे. म्हणजे स्नान केल्यानंतर अधिक शक्ती, स्फूर्ती व उत्साह मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कष्ट खूप असतील किंवा त्याच्या धनाचा व्यवस्थित उपयोग होत नसेल तर स्नानगृह मोठे केल्याने परिस्थितीत फरक पडतो.\nआज तुमचा वाढदिवस आहे (22.05.2015)\nवास्तुप्रमाणे बेडवर का असावी गुलाबी चादर\nदक्षिणमुखी व्यवसाय/कारखाने आणि वास्तुशास्त्र\nचिनी नाण्यांच्या माध्यमाने धनप्राप्त करा\nलकी बांबू - उन्नतीचे प्रतीक\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-21T23:06:33Z", "digest": "sha1:CJSEKECHSQOLNNRI7JJUVXHZJDYG5ED4", "length": 10941, "nlines": 120, "source_domain": "chaupher.com", "title": "‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’ | Chaupher News", "raw_content": "\nHome मनोरंजन ‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’\n‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’\nआमच्याकडे मी लहान असल्यापासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जातेय. आधी माझ्या काकांच्या घरी गणपती बसवायचो. तेव्हा आमचं संपूर्ण कुटुंब तिथे एकत्र जमायचं. पण नंतर आम्ही पुण्यात राहायला गेलो. मग आम्ही तिथे गणपती आणण्यास सुरुवात केली. आमच्याकडे पाच दिवसांचे गौरी-गणपती असतात. दरवर्षी आम्ही एक थीम ठरवतो. गेल्यावर्षी मोरपंखी थिम होती. त्यानुसार सर्व सजावट करण्यात आली होती. गौरीला तशाप्रकारची साडी नेसवण्यात आली होती. यावर्षी आम्ही साउथ इंडियन थीम ठरवली आहे. त्यासाठी आम्ही साउथ इंडियन टाइपच्या टिपिकल चेक्स आणि काट असलेल्या साड्या आणल्या आहेत. तसेच मी आणि आई मिळून ख-या फुलांचे गजरे बनवणार आहोत. फुलांचे गजरे करून त्यांच्या माळा गौरी-गणपतीच्या बाजूने लावण्यात येतील. आम्ही सहसा जास्त सजावट करण्याकडे भर देत नाही. कारण, त्यामुळे मग गणपतीच महत्त्व कमी होत असं मला वाटतं. सजावटीसाठी जास्त काही सामान न वापरता ओढण्या आणि घरगुती वस्तूंमधून जितकं डेकोरेशन करता येईल ते आम्ही करतो. यावेळी आमच्या सोसायटीतली लहान लहान मुलंही मदतीला येतात.\nशास्त्रानुसार आमच्याकडे बैठी मूर्ती आणली जाते. तसेच उभ्या गौरी आणल्या जातात. ही मूर्ती इकोफ्रेण्डली असते. १८ भाज्या, भात, वरण, मोदक असा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. या दिवसांत मी आणि आई आम्ही दोघीही पोथी वाचतो. सात दिवसांत आम्ही गणेशपुराण वाचन पूर्ण करतो. आमच्याकडे रांगोळी काढण्याचा मोठा कार्यक्रमचं रंगतो. मी अगदी लहान असल्यापासून आम्ही पेपरात ज्या काही डिझाइन यायच्या त्यांची कात्रण काढून ठेवायचो. त्याप्रमाणे मी आणि आई मिळून सुंदर रांगोळी काढतो. यामध्ये मग सोसायटीमधली मुलंही सहभागी होतात. या दरम्यान माझ्याकडे बाप्पाचं सर्वात मोठं काम दिलं जातं. बाप्पाच्या आरतीची तयारी करणं हे माझं काम आहे. आरतीचा पाट मांडून ठेवण्याचं काम मी करते. मी बाहेर कुठेही असले तरी यासाठी मग मला घरी यावचं लागतं. पाच दिवसांनंतर आम्ही बाप्पाचे हौदात विसर्जन करतो. प्रदूषण टाळण्यासाठी नदीत विसर्जन केले जात नाही.\nPrevious article‘सेटवर मोदक खाण्याची स्पर्धा रंगली’\nNext articleगर्दीत चुकलेल्यांना खाकी वर्दीकडून मदतीचा हात\nया मराठमोळ्या जोडीने केले ‘बाहुबली’तील ‘देवसेना’चे मेकअप\n‘सेटवर मोदक खाण्याची स्पर्धा रंगली’\nमुंबई पुणे महामार्गावर अडीच तास वाहतूक ठप्प\nचौफेर न्यूज - मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात अमृतांजन पुलाच्या पुढे कंटेनर पलटल्याने पुण्याहून मुंबई च्या दिशेने जाणारी वाहतूक अडीच तासाहून अधिक...\nशेअर्समध्ये ज्यादा नफा मिळवून देण्याचे अमिष; तरूणाची दोन लाखांची फसवणूक\nचौफेर न्यूज - 'कमुडीटी शेअर्स मार्केट' मध्ये पैसे गुंतवुन ज्यादा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून तरूणाची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवीत 31...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nभाजप कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश\n62 कॅटोन्मेंटमधील पहिली सीएनजी दाहिनी खडकीत\nशेअर्समध्ये ज्यादा नफा मिळवून देण्याचे अमिष; तरूणाची दोन लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/jalna/", "date_download": "2018-04-21T23:13:57Z", "digest": "sha1:VJWIQTVWOZE4XDGZD6UPP6RVG2OI7RVP", "length": 9477, "nlines": 220, "source_domain": "chaupher.com", "title": "Jalna | Chaupher News", "raw_content": "\nअर्जुनाच्या हाती बाण आला की दानवाचा वध होणारच – खोतकर\nचौफेर न्यूज - राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार असल्याचे म्हटले असून अर्जुनाच्या...\nकौशल्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणारे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान\nचौफेर न्यूज - राज्यातील युवक व युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान म्हणजे आर्थिक सक्षमता प्रदान करणारे मूलभूत केंद्र ठरले आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास...\nशेतकऱ्यांना बोगस म्हणताना लाज कशी वाटत नाही – अजित पवार\nचौफेर न्यूज – राज्यात कर्जमाफीचे अर्ज करणाऱ्यामध्ये दहा लाख शेतकरी बोगस आहेत, असे म्हणताना लाज, लज्जा किंवा शरम कशी वाटत नाही, शेतकऱ्यांना बोगस कसे...\nराज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही – अजित पवार\nचौफेर न्यूज - शिवसेना राज्याच्या सत्तेतून बाहेर पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीस सामोरे जाईल. परंतु सध्याच्या परिस्थितीत...\nदानवेंच्या विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन\nचौफेर न्यूज : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या‘एवढी तूर घेतली तरी रडतात साले’या विधानावरून काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, मार्क्‍सवादी कुम्युनिस्ट पक्षांनी टीकेची झोड उठविले असून दानवे...\nबांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nचौफेर न्यूज - पिंपरी चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. मात्र अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू...\nयशवंत सिन्हांनी ठोकला भाजपला रामराम\nचौफेर न्यूज - अखेर भाजपला माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सोडचिट्ठी दिली असून सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात आघाडी उघडली...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/03/blog-post_28.html", "date_download": "2018-04-21T23:11:54Z", "digest": "sha1:L5KGHEGEG2ABQIPO7UW7NLKHYCXSXHIC", "length": 27004, "nlines": 190, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पुरोगामी जिहादचा पुरावा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nबुधवारी उत्तरप्रदेशातील शेवटची मतदानाची फ़ेरी पार पडायची होती आणि त्याच्या आदल्या दिवशीच राज्याची राजधानी लखनौच्या जुन्या भागात एक भयंकर थरारक नाट्य रंगले होते. ठाकुरगंज भागातील एका घरात इसिस नामक जिहादी संघटनेचा सैफ़ुल्ला नावाचा अतिरेकी दबा धरून बसला होता. त्याच दिवशी मध्यप्रदेशात एका रेल्वेगाडीत घातपात झाला होता आणि त्यात गुंतलेला असा हा जिहादी होता. त्याचे सहा साथीदार पकडले गेले होते आणि मध्यप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने तत्परता दाखवली होती. त्यांनी विनाविलंब सैफ़ुल्लाच्या अड्ड्याचा शोध लागला व त्या जागेला चहूकडून वेढा दिलेला होता. सहाजिकच तिथून निसटणे सैफ़ुल्ला याला अशक्य झाले होते. पण तो एकटाच किल्ला लढवल्यासारखा पोलिसांशी खेळत राहिला. पोलिसांनी त्याला शरण येण्यास संधी दिली होती. त्याच्या नातलगांना शोधून समजूतही घालण्याचे प्रयास केले होते. शक्य तितके त्याला जीवंत पकडण्याचे प्रयत्न पोलिस करीत होते. त्यासाठी घरात अश्रूधूर सोडूनही त्याला बेजार करण्याचा डाव खेळून झाला होता. पण सैफ़ुल्लाच्या डोक्यावर शहीद होण्याचे भूत बसलेले होते. म्हणूनच अखेर कमांडो घरात घुसल्यावर त्याने गोळीबार करून जणू आत्महत्याच केली. हे नाट्य एव्हाना माध्यमातून लोकांना कळलेले आहे. पण त्याची योग्य पार्श्वभूमी लोकांना समजू शकलेली नाही. आता सैफ़ुल्ला कसा खतरनाक जिहादी होता वा त्याच्यापाशी कोणते स्फ़ोटक साहित्य मिळाले; त्याची वर्णने सांगितली वा छापली जातील. पण त्याची खरी प्रेरणा वा प्रोत्साहक कोण आहेत, त्याविषयी मौन राखले जाईल. इसिस वा अन्य कोणी धर्मांध मौलवी हा सैफ़ुल्लाचा पाठीराखा नाही. त्याचे खरे पाठीराखे पुरोगामी दिवाळखोर लोक आहेत. त्यांच्यामुळे अशा प्रवृत्ती देशात दिवसेदिवस बोकाळत गेल्या आहेत.\nउत्तरप्रदेशचे मतदान संपत आले असताना ही घटना घडली. पण त्याच विधानसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सुरक्षेचा विषय काढलेला होता. उत्तरप्रदेशात गुन्हेगारी व कायदा व्यवस्थेचा विषय मोदींनी आपल्या प्रचारात काढला होता. त्यात त्यांनी कानपूर येथील रेल्वे अपघातात जिहादी घातपाताचा संशय असल्याचे विधान केले होते. त्यावरून तथाकथित पुरोगाम्यांनी गदारोळ केला होता. रेल्वे अपघातात घातपात असल्याचे सिद्ध झालेले नसल्याने, त्याचा उल्लेख प्रचारात वापरताना मोदी धार्मिक धृवीकरण करीत असल्याचे आरोप झाले होते. पण मंगळवारच्या घटनेमुळे मोदींच्या आरोपावरच सैफ़ुल्लाने शिक्कामोर्तब केले. त्याच दिवशी मध्यप्रदेशात रेल्वेमध्ये घातपात झाला होता आणि पोलिसांनी अतिशय तत्परतेने त्याचा माग काढला होता. यातला एक आरोपी उत्तरप्रदेशात निसटल्याची सुचना मिळताच लखनौ येथील पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने दाखवलेली चपळाई कौतुकास्पद आहे. यांनी काही तासातच सैफ़ुल्लाने दडी मारलेली जागा शोधून काढली व त्या जागेला वेढा दिला होता. नंतरचे नाट्य जगाने बघितले व ऐकलेले आहे. पण जी गोष्ट त्यातून सिद्ध झाली, तसे काही नसल्याचा दावा करणार्‍यांचे मुखवटे कधी फ़ाटणार आहेत ते मुखवटे कोणी फ़ाडायचे आहेत ते मुखवटे कोणी फ़ाडायचे आहेत पंतप्रधानांवर धृवीकरण केल्याचा आरोप करणारे आता कशाला गप्प आहेत पंतप्रधानांवर धृवीकरण केल्याचा आरोप करणारे आता कशाला गप्प आहेत आता त्यांनी तितक्याच आवेशात पुढे येऊन आपली चुक मान्य करायला नको का आता त्यांनी तितक्याच आवेशात पुढे येऊन आपली चुक मान्य करायला नको का सैफ़ुल्ला वा त्याचे सहकारी इसिसच्या जिहादी हेतूंना साकार करण्यासाठी घातपात करीत होते. रेल्वेत अपघात घडवत होते, यालाच यातून पुष्टी मिळाली आहे. पण मग जे कोणी मोदींवर धृवीकरणाचा आरोप करीत होते, ते कोणाला प्रोत्साहन देत होते सैफ़ुल्ला वा त्याचे सहकारी इसिसच्या जिहादी हेतूंना साकार करण्यासाठी घातपात करीत होते. रेल्वेत अपघात घडवत होते, यालाच यातून पुष्टी मिळाली आहे. पण मग जे कोणी मोदींवर धृवीकरणाचा आरोप करीत होते, ते कोणाला प्रोत्साहन देत होते कोणाला पाठीशी घालत होते कोणाला पाठीशी घालत होते असे पुरोगामीत्व मिरवणारेच सैफ़ुल्लाचे खरे आश्रयदाते नाहीत काय\nदेशात गेल्या दोन दशकात जागोजागी जिहादी हिंसा वा तत्सम बहकलेल्या मुस्लिम तरूणांची संख्या वाढते आहे. त्याचे खापर पाकिस्तानातील सईद हाफ़ीज वा इराक सिरीयातल्या अबु अल बगदादीवर फ़ोडले जाते. पण त्यांचा इथल्या बहकलेल्या मुस्लिम तरूणांशी तसा थेट संपर्क सिद्ध होऊ शकत नाही. अशा तरूणांना सोशल माध्यमातून जी माहिती मिळत असते, त्यातून ते बहकत जातात. पण बहकण्यासाठी माणूस आधी हळवा किंवा अस्वस्थ असावा लागतो. त्याला अस्वस्थ वा हळवा बनवण्याचे पाप इथले तथाकथित पुरोगामी करीत असतात. सातत्याने मुस्लिमांवर अन्याय होतो आहे वा मुस्लिमांना भारतात पक्षपाती वागणूक मिळते आहे, असला प्रचार जे कोणी करतात, तेच मुस्लिम तरूणांना धर्माच्या दिशेने अधिक हळवे बनवित असतात. अशा मानसिकतेमध्ये गेलेला तरूण मग अधिकाधिक धर्माच्या आहारी जातो आणि त्याच दिशेने वाटचाल सुरू झाली, म्हणजे पुढला मार्ग त्याला इसिस वा तोयबाच्या संकेतस्थळावर किंवा गुगल संशोधनातून सापडत जातो. त्यात बहकलेला तरूण हाती लागला, मग पोलिस त्याचे धागेदोरे शोधत असतात. तेव्हा तपास होण्याआधीच त्यात राजकीय हस्तक्षेप सुरू होतो. कुठलाही पुरावा नसताना मुस्लिम मुलांना सतावले जात असल्याचे पुरोगामी आरोप सुरू होतात. त्यामुळे अधिक मुस्लिम तरूण अस्वस्थ होतात आणि दुसरीकडे पोलिस व सुरक्षा यंत्रणांनाही सावधपणे हालचाली कराव्या लागतात. त्यांचे खच्चीकरण होते आणि तितकी पोषक स्थिती जिहादींसाठी निर्माण होत जाते. सैफ़ुल्ला त्याचेच उदाहरण आहे. अनेक महिने त्याची टोळी या ठाकुरगंज भागात वास्तव्य करून होती आणि आसपासच्या रहिवाश्यांनाही त्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिसही त्यांचा माग काढू शकलेले नव्हते. ही स्थिती इसिसच्या बगदादीने निर्माण केलेली नाही, तर इथल्या दिवाळखोर पुरोगाम्यांनी निर्माण केलेली आहे.\nइसिसचा बगदादी वा तोयबाचा हाफ़ीज मोदींच्या उत्तरप्रदेशातील भाषणावर आक्षेप घ्यायला आला नव्हता. त्यांनी तर मोदींच्या त्या भाषणाची दखलही घेतलेली नाही. पण त्यावर काहूर माजवणारे इथलेच तथाकथित प्रुरोगामी आहेत. मोदींनी रेल्वेत घातपात होतात, म्हटल्यावर झोड उठवणारे आता कुठल्या बिळात वा घरात दडी मारून बसले आहेत सैफ़ुल्ला याला लपलेल्या जागेतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी मिरची बॉम्ब वा अश्रूधूर सोडला होता. जेणे करून त्याने घुसमटून बाहेर पडावे. पण आता या घटनेनंतर आपापल्या बिळात लपलेल्या पुरोगाम्यांना बाहेर काढायला कुठला अश्रूधूर सोडला जाणार आहे सैफ़ुल्ला याला लपलेल्या जागेतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी मिरची बॉम्ब वा अश्रूधूर सोडला होता. जेणे करून त्याने घुसमटून बाहेर पडावे. पण आता या घटनेनंतर आपापल्या बिळात लपलेल्या पुरोगाम्यांना बाहेर काढायला कुठला अश्रूधूर सोडला जाणार आहे मोदी धृवीकरण करतात, असे ओरडून ज्यांनी सैफ़ुल्ला वा तत्सम लोकांना सातत्याने पाठीशी घातले आहे; त्यांचा बंदोबसत कोणी करायचा मोदी धृवीकरण करतात, असे ओरडून ज्यांनी सैफ़ुल्ला वा तत्सम लोकांना सातत्याने पाठीशी घातले आहे; त्यांचा बंदोबसत कोणी करायचा भारतातल्या जिहादी घातपातांना कुठली मुस्लिम संघटना जबाबदार नाही, इतके इथले पुरोगामी घातपाती जबाबदार आहेत. कारण त्यांनीच मुस्लिमांना बहकावणे व चिथावण्या देण्याचे पाप सातत्याने चालविले आहे. त्यामुळे धर्मांध मुस्लिम अशीही समास्या नाही. भारतातले खरे जिहादी पुरस्कर्ते व आश्रयदाते आता पुरोगामीच होऊन बसले आहेत. तसे नसते तर मोदींच्या रेल्वे घातपाताच्या भाषणाला पुरोगाम्यांनी मुद्दा बनवला नसता. कुठल्याही मुस्लिम संघटनेने तसा आक्षेप घेतला नव्हता. पण तेच निमीत्त करून पुरोगाम्यांनी मोदींना लक्ष्य केले होते. अशा जिहादी पुरोगामीत्वाच्या मुसक्या कायदा कसा बांधणार, ही खरी समस्या वा संकट आहे. कारण बगदादी वा हाफ़ीजपेक्षा खतरनाक हे लोक झाले आहेत. सैफ़ुल्लाने आपल्या कृतीने त्यांना चपराक हाणली आहेच. पण त्याहीपेक्षा उत्तरप्रदेशचा तरूण मुख्यमंत्री अखिलेशच्याच पोलिसांनी त्यालाच खोटा पाडला आहे. सैफ़ुल्ला याला लखनौमध्येच कोंडीत पकडणारे पोलिस अखिलेशच्याच सरकारचे आहेत ना\nभाऊ नविन सरकार येणार याची कल्पना आल्याने UP पोलिसांनी इतकी तत्परता दाखवली नसेल सैफुल्याच्या बापान प्रेत घ्यायला नकार दिला सैफुल्याच्या बापान प्रेत घ्यायला नकार दिला पोरग काम काय करतय माहित नाही पोरग काम काय करतय माहित नाही \nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nना लडुंगा, ना लडने दुंगा\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nप्रशांत किशोर कुठे आहे\nअब मंदिर कौन बनायेंगे\nउत्तरप्रदेश नंतरचा राजकीय सारीपाट\nयुपीचा मुख्यमंत्री छोटा दत्तकपुत्र \nसहन होत नाही, सांगता येत नाही\nवारू उधळता कामा नयेत\nबळी तोच कान पिळी\nपवारांची खेळी काय असेल\nमहाराष्ट्राचा मोदी काय करील\nसत्तर वर्षात किती बदल झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-21T22:54:51Z", "digest": "sha1:R2VNQHXABFGMEITZKGFBZLITYHYALM3I", "length": 4613, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८८६ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८८६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2009/11/star-of-marathi-ghazals-mr-s-r.html", "date_download": "2018-04-21T23:09:37Z", "digest": "sha1:SD6DOJCJMU7ND6QZUX5GEPIJWPMOPOHS", "length": 14024, "nlines": 93, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: Star of Marathi Ghazals : Mr. S. R. Chaudhari", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nLabels: गझलगंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_1.html", "date_download": "2018-04-21T23:14:04Z", "digest": "sha1:V2WYMOEI5ZEUEOAWOYTGO35LRXKR23VY", "length": 31577, "nlines": 204, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: लालबत्ती गुल", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगेल्या महिन्यात निवडणूका संपल्या आणि विधानसभांचे निकाल लागल्यावर विविध राज्यात नवी सत्ता आली. नव्या पक्षांची सरकारे आल्यावर आपण काही नवे करत असल्याचे दाखवण्याचा उत्साह असतो. सहाजिकच पंजाबात अमरिंदर सिंग यांनी पहिल्या दिवसापासून लालदिव्याच्या गाडीचा त्याग करून, एक नवा पायंडा पाडला. खरे तर त्यांच्याच कॉग्रेस पक्षाने स्वातंत्र्योत्तर काळात ही अतिमहत्वाच्या नेत्यांची व्यक्तीपूजा आरंभली होती. नंतर त्याचा इतका गाजावाजा झाला, की सामान्य नागरिकाच्या जीवनात ही अडचण होत गेली. मंत्री वा कोणी बडा सरकारी पाहुणा रस्त्यावरून जात असेल वा जायचा असेल, तर त्याच्यासाठी वाहतुक रोखून धरण्यापर्यंत मजल गेली होती. त्यामुळे अनेकदा लोकांचे हाल व्हायचे. एकेकदा तर प्राणघातक आजारी असलेला व जखमी असलेल्या व्यक्तीला घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही त्या गर्दीत अडकून पडलेली असायची. काही प्रसंगी तर अशा अतिमहत्वाच्या व्यक्तीचा रुबाब राखण्यासाठी काही रुग्णांना प्राणही गमवावे लागलेले आहेत. सहाजिकच त्यातून लोकमत अशा नामदार मान्यवरांच्या बाबतीत कलुषित होत गेले. माध्यमातून त्याविषयी सार्वत्रिक टिकाही होत राहिलेली आहे. पण एका राज्यात त्यावर बंदी घातली जाते, तर दुसर्‍या राज्यात हा प्रकार सर्रास चालू असतो. आम आदमी पक्षाने त्याचा आरंभ केला होता. पण वेगळ्या कारणास्तव त्यांनीही आपले महात्म्य वाढवण्याचे वेगळे मार्ग शोधून काढले होतेच. जनतेचे सेवक असलेल्या या लोकांच्या अशा व्हीआयपी संस्कृतीचा म्हणूनच तिटकारा निर्माण होत गेला. अमरिंदर सिंग यांनी पंजाबात तसा निर्णय घेतल्यावर म्हणूनच त्याचे कौतुक झाले. आता त्याचीच पुनरावृत्ती केंद्र सरकारने देशव्यापी केलेली आहे. म्हणजे कायद्यानेच कुठल्याही मंत्री वा सरकारी अंमलदाराला लालदिव्याची गाडी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे.\nखरेतर ही वेळ यायला नको होती. पण लालदिव्याची गाडी म्हणजेच सत्तेचा दिमाख, अशी काहीशी समजूत मागल्या सहासात दशकात तयार झाली. त्यामुळे आरंभीच्या काळात अतिशय महत्वाच्या मोजक्या व्यक्तींना मार्ग मोकळा करून देण्याचा संकेत, म्हणून असलेली ही गोष्ट सार्वत्रिक होत गेली. बडे सनदी अधिकारी व पुढार्‍यांनाही त्याचा हव्यास वाटू लागला. नाव गांधींचे घ्यायचे आणि वर्तन मात्र ब्रिटीशांच्या हुकूमतीला शोभणारे करायचे, अशी एक किळसवाणी राजकीय संस्कृती विकसित होत गेली. केंद्राच्या ताज्या निर्णयाने त्याला देशभर वेसण घातली जाणार आहे. अर्थातच आता मोदींनी आपले अनुकरण केले असा डंका केजरीवाल यांनी पिटला तर नवल नाही. पण त्यांच्या खुप आधीपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अशा साधेपणाचा अवलंब केला होता. लालदिव्याची गाडी सोडून द्या पर्रीकर यांनी तर सरकारी काम नसल्यास सरकारी वाहनही कधी वापरले नाही. सरकारी बंगलाही वापरला नाही. ते आपल्या साध्या फ़्लॅटमध्ये वास्तव्य करायचे. कुठले महत्वाचे पाहुणे आल्यास त्यांनी तेवढ्यापुरता सरकारी बंगला वापरला. आपल्याच स्कुटरने ते फ़िरायचे आणि सुरक्षा रक्षकांचा गराडाही त्यांच्या भोवती नसायचा. इतक्या साधेपणाने त्यांनी मुख्यमंत्रीपदी काम केले. तो साधेपणा जसा या संघाच्या स्वयंसेवकामध्ये होता, तसाच तो जुन्याजाणत्या मार्क्सवादी नेत्यांनीही अनेकदा दाखवलेला आहे. बंगालचे मुख्यमंत्री असताना बुद्धदेव भट्टाचार्य कायम आपल्या फ़्लॅटमध्येच वास्तव्य करीत होते आणि त्रिपुराचे मार्क्सवादी मुख्यमत्री माणिक सरकारही तितकेच साधे होते. त्यांच्या बॅन्क खात्त्यात काही हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नसायची. साधेपणाची अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्यावर सरकारी निर्णय घेऊन साधेपणा लादावा लागला नव्हता. आता जो निर्णय घ्यावा लागला आहे, तो म्हणूनच समजून घेतला पाहिजे.\nमागल्या दोनतीन दशकात सत्तेची मस्ती व रुबाब दाखवण्याचे किळसवाणे प्रदर्शन सुरू झाले. कुठल्या मंत्री वा सत्ताधार्‍याच्या ताफ़्यात किती गाड्या आहेत आणि किती पोलिसांचा गराडा त्याच्या भोवती आहे, त्यावर पुढार्‍यांची प्रतिष्ठा ठरवली जाऊ लागली. कोणाला कुठल्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे, तितका त्याचा सन्मान मोठा मानला जाऊ लागला. त्यातून मग ही व्हीआयपी संस्कृती बोकाळत गेली. खेड्यापाड्यापर्यंत त्याचे ओंगळवाणे प्रदर्शन सुरू झाले. जितके लोकांना त्रासदायक होईल, तितके प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. त्यामुळे कोणीतरी सुप्रिम कोर्टातही याचिका करण्यापर्यंत वेळ आली. प्रसिद्ध वकील सतीश साळवे यांनी त्याविरुद्ध याचिकाही सादर केलेली होती. त्यानंतर कोर्टाने अशा सरसकट लालदिव्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. तरीही त्यातून पळवाटा शोधून असा रुबाब होतच राहिला. आता केंद्रानेच व त्यातही परिवहन मंत्रालयानेच कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यावर पुर्णपणे पायबंद घातला जाऊ शकेल. घटनात्मक मानल्या गेलेल्या पाच पदांवरील व्यक्ती सोडून, अन्य कोणालाही अशी लालदिव्याची गाडी वापरण्यास त्यामुळे प्रतिबंध घातला जाणार आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेच्या अध्यक्षा, पंतप्रधान व सरन्यायाधीश अशा पाच व्यक्तींना सोडून कुणाच्याही गाडीवर लालदिवा वापरण्याला येत्या १ मे पासून बंदी लागू होणार आहे, रुग्णवाहिका, अग्नीशमन दल वा पोलिस अशा अत्यावश्यक सेवांना रस्ता मोकळा मिळावा म्हणून संकेत देणारी व्यवस्था एवढेच अशा लालदिव्यांचे प्रदर्शन त्या गाड्यांवर होऊ शकते. सहाजिकच कायदेशीर प्रतिबंधामुळे त्या संस्कृतीला किंवा विकृतीला वेसण घातली जाऊ शकेल. पण तशी वेळ येण्य़ातच राजकीय हव्यासाची बेअब्रू होऊन गेली आहे. दिड वर्षे त्यावर उहापोह केल्यानंतर हा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे.\nयातली आणखी एक लज्जास्पद गोष्ट म्हणजे, त्या लालदिव्याचा वा तशा गाड्यांचा होऊ लागलेला बेलगाम गैरवापर होय. अनेकदा मंत्री वा अधिकार्‍यांचे कुटुंबियही तशा गाड्या व त्यांचा आवाज घुमवत रस्त्यावरून धावताना अनेकांनी बघितलेले आहे. बारकाईने बघितले तर आतमध्ये संबंधित व्यक्तीच नसायची. म्हणजे मंत्र्याचे वा कुणा अधिकार्‍याचे कुटुंबिय आपली मस्ती दाखवण्यासाठी, या सु्विधेचा गैरवापरही बेधडक करीत असायचे. त्यामुळेच त्याविषयी लोकांमध्ये घृणा निर्माण होत गेलेली आहे. तसे घडले नसते तर सत्तेतल्या कुणा महत्वाच्या व्यक्तीला सन्मान म्हणून लोकांनी आक्षेप घेतला नसता. केवळ आपला रुबाब दाखवण्यासाठी अशा सुविधा वापरल्या जातात, तेव्हा त्याच सुविधेची अवहेलनाच होत असते. तशा अनंत तक्रारी आल्यानेच इतका धारदार निर्णय मोदी सरकारला घ्यावा लागला आहे. त्यासाठी सरकारची पाठ थोपटण्याचे कारण नाही. कारण ती काळाची गरज बनली होती. त्यात साधेपणापेक्षाही समस्या संपवण्याला प्राधान्य होते. कारण ही सुविधा संपून, त्यातून समस्या जन्माला आलेली होती. त्या समस्येचा निचरा होणार आहे. कुणाही सत्ताधीश वा अंमलदाराचा दरारा त्याच्या कृतीतून वा कर्तबगारीतून निर्माण झाला पाहिजे. नुसता त्या अधिकार्‍याच्या नावाचा दरारा असला पाहिजे. न्याय देणारा वा अन्यायाला चिरडून काढणारा असा दरारा असेल, तर त्याला तुतारी फ़ुंकत येण्याची गरजही नसते. त्याची नुसती हजेरीच दबदबा निर्माण करते. रिक्षाने वा टॅक्सीने आला तरी लोकांमध्ये त्याच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडतो. किंबहूना त्याच्या दरार्‍यासमोर लालदिवाही फ़िकाच पडू शकतो. आता लालदिवा गमावलेल्या पुढार्‍यांनी तशी आपल्या कर्तृत्वाची छाप जनमानसावर पाडावी. त्यातून त्यांचा रुबाब व प्रतिष्ठा वाढू शकेल, देशाला कर्तबगार मंत्री-अधिकार्‍यांची गरज आहे, ते यातून मिळू शकतील काय\nभाऊ ही एक मिडियावाले च्या मागणी ची विषेश करुन आर्णब गोस्वामी यांनी चलवलेल्या मोहि मे/नी ची फलश्रुतीची आहे...\nहे एक लोकशाही मुरल्याचे पण प्रतीक आहे...\nआपण अनेक साधे पणाने राहाणार्य ची यादी दिली आहे त्यात लाल बहादूर शास्त्री पण हवेत..\nपरंतु काही विशिष्ट महत्वाच्या/महत्वाचे पदी कामे करण्यारया व्यक्तींचा कार्यकालीन टाईम हा फार कीमती असतो या उद्देशाने हे लाल दिवे दिले गेले होते. अशा कार्यक्षम अतीमहत्वाच्या व्यक्ती साठी ही सुविधा होती.\nपरंतु मिडियाच्या अशा आजेंडाला आत्ताच का उत् आला होता.. या मागे उद्देश कोणीही लक्षात घेत नाही.\nयामुळे दिसायला ही मागणी फार आकर्षक आहे. पण काम करणारया ला एक प्रकारे आडकाठी करणे हा पण उद्देश आहे.. याचे दुरगामी परिणाम कोणीही विचारात घेत नाही..\nअर्थात याचा गैरफायदा घेणारा विरुध्द कारवाई करता येवु शकते. परंतु रोगा पेक्षा औषध जालीम अशी स्थीती आहे..\nमोदी सरकार पण अती वाहुन जात असण्याचे हे एक उदाहरण आहे..\nमग हेच मिडियावाले विचारणार पाच वर्षे काय केले..\nआपल्या कडे प्रशस्त रस्ते नाहीत तसेच वाहाने प्रचंड आहेत.. परंतु मोटर मॅन्युफॅक्चरर ची लाॅबी प्रचंड जाहीरात करुन गाडीची क्रेज सामान्य माणसात निर्माण करते.. मिडियावाले मोटर इंडस्ट्रीज वर भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे अशी धारणा करतात...\nयामुळे सहज फसणारा सामान्य माणूस रहायला स्वताचे घर नसेल तरी गाडी पहिली घेतो.. रस्ते पुरेसे नाहीत म्हणुन परत सरकारला शीव्या घालतो व रस्ते नाहीत म्हणुन राजकीय पक्षा चे काही टक्के परिणाम करतो...\nखरंच या खंडप्राय देशाची हिच शोकांतिका आहे...\nलाल दिव्याच्या गाड्या रद्द केल्याने आपण अतिमहत्वाच्या निवडक व्यक्ती आहोत हे मानण्याची संस्कृती बदलेल ही चर्चा ऐकल्यावर स्व, काकासाहेब गाडगीळ यांनी कामराज योजनेबाबत केलेल्या मार्मिक टिप्पणीचे आठवण झाली . ते म्हणाले ,\"फाउंटन बदलले म्हणजे हस्ताक्षर सुधारेल \" असे म्हणण्यासारखे हे आहे . हे उदाहरण या संदर्भात चपखल वाटत नाही काय \nभाऊ,मोदींना अनुमोदना पासुन अपशकुन लालने अपशकुन केलाय म्हणून तर 'लाल'दिवा काढुन टाकला \nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/470606", "date_download": "2018-04-21T22:48:10Z", "digest": "sha1:YBLFSI233DB22JCA7LAXRQNXFPYDFJLR", "length": 12438, "nlines": 66, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "झी नाटय़गौरव पुरस्कारांवर अमर फोटो स्टुडिओची छाप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » झी नाटय़गौरव पुरस्कारांवर अमर फोटो स्टुडिओची छाप\nझी नाटय़गौरव पुरस्कारांवर अमर फोटो स्टुडिओची छाप\nमराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाटय़ गौरव सोहळा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह अमर फोटो स्टुडिओ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळय़ाकाठी’ या नाटकाने मिळविला. यंदाचा विशेष लक्षवेधी नाटकाचा पुरस्कार कोडमंत्र नाटकाने मिळवला. प्रायोगिक नाटकांमध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट नाटकासहित आठ पुरस्कार मिळवित ‘हे राम’ या नाटकाने बाजी मारली.\nया सोहळय़ाचा परमोच्च क्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार प्रदानाचा. आपल्या संवेदनशील आणि प्रगल्भ अभिनयाने मराठी रंगभूमीला एकाहून एक सरस नाटय़कृती देणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना झी नाटय़ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी तीन पायांची शर्यत, कोडमंत्र, एक शून्य तीन, मग्न तळय़ाकाठी, अमर फोटो स्टुडिओ या नाटकांनी विविध विभागांत नामांकने मिळवित स्पर्धेत रंगत आणली होती. यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय नार्वेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शर्वरी लोहकरे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजय पेंकरे असे महत्त्वाचे पुरस्कार पटकावित तीन पायांची शर्यत या नाटकाने सोहळय़ावर आपली छाप सोडली. प्रायोगिक नाटकांत सर्वोत्कृष्ट अभिनेता निशांत कदम, अभिनेत्री तेजस्वी परब, दिग्दर्शक राम दौंड आणि सर्वोत्कृष्ट नाटक या महत्त्वाच्या पुरस्कारांसह इतर चार पुरस्कारांवर आपले नाव कोरत हे राम नाटकाने एकहाती बाजी मारली.\nबॅरिस्टर, वाहतो ही दुर्वांची जुडी, महासागर, जास्वंदी, कमला आणि मकरंद राजाध्यक्ष अशा एकाहून एक सरस आणि दर्जेदार नाटकांमधून आपल्या सशक्त अभिनयाचा नजराणा नाटय़रसिकांना देणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते नाटय़ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विक्रम गोखले म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी नाटकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी मी अभिनयापासून दूर झालेलो नाही. चित्रपट आणि टीव्ही मालिका या माध्यमांतून मी तुमच्या भेटीला येत राहीन. माझ्यातील अभिनेता जिवंत ठेवण्यासाठी मला सतत काम करायलाच पाहिजे आणि ते मी शेवटच्या श्वासापर्यंत करेन. आज विविध नामांकित विद्यापीठे आणि कलेशी निगडीत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे काम मी करत आहे. तिथे असलेले विद्यार्थी असो की आता माझ्यासमोर बसलेले तुमच्यासारखे आजच्या पिढीतील नव्या दमाचे कलाकार असो या सर्वांबद्दल मी प्रचंड आशावादी आहे, अशा भावना विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या.\nसर्वोत्कृष्ट वेशभूषा : कल्याणी कुलकर्णी गुगळे (अमर फोटो स्टुडिओ)\nसर्वोत्कृष्ट रंगभूषा : शरद सावंत (मग्न तळय़ाकाठी)\nसर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : रोहित प्रधान (एक शून्य तीन)\nसर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : शीतल तळपदे (अमर फोटो स्टुडिओ)\nसर्वोत्कृष्ट नेपथ्य : प्रदीप मुळय़े (तीन पायांची शर्यत)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पूजा ठोंबरे (अमर फोटो स्टडिओ)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सिद्धेश पुरकर (अमर फोटो स्टुडिओ)\nसर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : सखी गोखले (अमर फोटो स्टुडिओ)\nसर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : सुव्रत जोशी (अमर फोटो स्टुडिओ)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : शर्वरी लोहकरे (तीन पायांची शर्यत)\nसर्वोत्कृष्ट अभिनेता : संजय नार्वेकर (तीन पायांची शर्यत)\nबेस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर : मुक्ता बर्वे (कोडमंत्र)\nसर्वोत्कृष्ट लेखन : मनस्विनी लता रविंद्र (अमर फोटो स्टुडिओ)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विजय पेंकरे (तीन पायांची शर्यंत)\nसर्वोत्कृष्ट नाटक : अष्टविनायक व जिगिषा (मग्न तळय़ाकाठी)\nविशेष लक्षवेधी नाटक : अनामिका व रसिका (कोडमंत्र)\nसर्वोत्कृष्ट विनोदी नाटक : अमर फोटो स्टुडिओ (सुबक)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : ऋता पंडित – MH 12 J 16\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : उदय बराध्ये (हे राम)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तेजस्वी परब (हे राम)\nसर्वोत्कृष्ट अभिनेता : निशांत कदम (हे राम)\nसर्वोत्कृष्ट लेखक : शार्दुल सराफ (जनक)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राम दौंड (हे राम)\nसर्वोत्कृष्ट नाटक : विजिगीषा फाउंडेशन, कल्याण (हे राम)\nविशेष लक्षवेधी नाटक : आरलीन प्रोडक्शन्स पुणे (अपूर्व मेघदूत)\nअंडय़ाचा फंडा मांडणार मैत्रीचा गूढ फंडा\nसमीर आशा पाटीलचा नवा चित्रपट ‘फुर्र’\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/funthreads?order=type&sort=asc", "date_download": "2018-04-21T22:49:06Z", "digest": "sha1:FSR6OBR6YZWHX4KG7JMK667WRPYCZJUI", "length": 10316, "nlines": 102, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मौजमजा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमौजमजा संकेतस्थळास शुभेच्छा क्रेमर 39 शुक्रवार, 04/11/2011 - 01:34\nमौजमजा परसूंकीच बात है... विसुनाना 23 शुक्रवार, 25/01/2013 - 14:46\nमौजमजा अक्षरप्रेमी परिकथेतील राजकुमार 22 बुधवार, 26/10/2011 - 16:51\nमौजमजा मार खाल्ला आहे का\nमौजमजा एक हवाई उद्घाटन (धागा प्रतिसादासाठी खुला केला आहे) ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 26/01/2016 - 15:40\n नरेंद्र गोळे 1 बुधवार, 26/10/2011 - 19:51\nमौजमजा पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात पाठवा घंटासूर 49 बुधवार, 02/11/2011 - 17:16\nमौजमजा नवरा मिळ्ण्याचे दुकान सोनाली 11 मंगळवार, 02/02/2016 - 00:09\nमौजमजा देशी वधूंना चिनी वधूंची टक्कर - बातमी खवचट खान 19 मंगळवार, 12/08/2014 - 20:29\nमौजमजा मी आडकित्ता कसा झालो\nमौजमजा ऐसीअक्षरेच्या सभासदांसाठी खुषखबरः सदस्यभरती योजना खवचट खान 39 शनिवार, 19/11/2011 - 20:27\nमौजमजा बारसे आडकित्ता 51 शुक्रवार, 18/11/2011 - 11:09\nमौजमजा अवसानघाताचे प्रकार ............सार... 9 गुरुवार, 24/11/2011 - 01:58\nमौजमजा (एरोप्लेन) पाषाणभेद 1 शनिवार, 26/11/2011 - 19:31\nमौजमजा ऐसी अक्षरे ट्रेडिंग एक्स्चेंज राजेश घासकडवी 10 मंगळवार, 29/11/2011 - 12:47\nमौजमजा त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१ राजे 6 मंगळवार, 06/12/2011 - 10:45\nमौजमजा सिल्क स्मिता, विद्या आणि भारतीय पुरुष ऋषिकेश 20 शनिवार, 23/05/2015 - 16:46\nमौजमजा \"कूल\" भाषांतरं ३_१४ विक्षिप्त अदिती 29 शुक्रवार, 09/12/2011 - 18:36\nमौजमजा बेड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा खवचट खान 24 शनिवार, 03/05/2014 - 19:18\nमौजमजा क्रिकेट निवेदक - कालचे आणि आजचे सन्जोप राव 23 रविवार, 18/12/2011 - 13:43\nमौजमजा ऐसी अक्षरे ट्रेडिंग सेंटर - भाग २ राजेश घासकडवी 2 मंगळवार, 13/12/2011 - 10:40\nमौजमजा सुडोकू - एक धावता आढावा अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 31/08/2016 - 00:58\nमौजमजा काही किस्से... सोकाजीरावत्रिलोकेकर 11 शनिवार, 14/01/2012 - 11:02\nइकबाल बानो (मृत्यू : २१ एप्रिल २००९)\n'घरोंदा' चित्रपटाचे आणि अनेक अॅनिमेशनपटांचे दिग्दर्शक भीमसेन यांचे निधन झाले आहे.\n'ऐसी अक्षरे'तर्फे त्यांना आदरांजली\nजन्मदिवस : साहित्यिक, पर्यावरणावादाचा जनक समजला जाणारा जॉन म्युअर (१८३८), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रासाठी नोबेलविजेता, शास्त्रीय पद्धत यावर काम करणारा पर्सी ब्रिजमन (१८८२), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१८८९), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९०९), चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आर. सी. तलवार (१९१०), साहित्यिक सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन (१९१०), अभिनेता अँथनी क्विन (१९१५), क्रिकेटपटू एस. वेंकटराघवन (१९४५)\nमृत्युदिवस : \"सारे जहां से अच्छा\"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८), द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी भारतीदासन (१९६४), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), गज़ल गायिका इक़बाल बानो (२००९), भारतात समलैंगिकतेचा पहिला अभ्यास करणाऱ्या, गणितासाठी गिनेस बुकात नाव असणाऱ्या शकुंतलादेवी (२०१३)\nइ.पू. ७५३ : रोमन सम्राट रॉम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.\n१५२६ : इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मोघल सत्तेची भारतात स्थापना.\n१६५९ : शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.\n१७२० : बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.\n१७८२ : राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.\n१९५२ : पहिला सचिव दिवस (अनेक देशांमधला धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस) साजरा झाला.\n१९४४ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.\n१९३२ : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.\n१९८९ : तिआनानमेन चौकातील आंदोलनास प्रारंभ. क्रांतिकारी नेते हु याओबांग यांच्या स्मरणार्थ एक लाख विद्यार्थी जमा झाले.\n१९९२ : सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.\n२००९ : हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-nagpur-fake-isi-mark-stickers-helmets-1182", "date_download": "2018-04-21T23:17:57Z", "digest": "sha1:MFA4AU57WW7JEPF2TX7WYLWFDBMFD62W", "length": 12346, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news nagpur fake ISI mark stickers for helmets | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nनागपूर : तीन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे स्थानकासमोर अपघातात हेल्मेट तडकल्याने डोक्‍याला जबर दुखापत होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. यामुळे टुकार हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गल्लोगल्ली फुटपाथवर हेल्मेटची दुकाने थाटली आहेत. हे हेल्मेट डोक्‍याचे संरक्षण करण्याऐवजी फक्त पोलिसांपासूनच बचाव करीत असतानाही कोणीच कारवाई करीत नाही. वाहनचालकांच्या जिवाशी खेळणारा धंदा सुरू असूनही पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका बजावत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nनागपूर : तीन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे स्थानकासमोर अपघातात हेल्मेट तडकल्याने डोक्‍याला जबर दुखापत होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. यामुळे टुकार हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गल्लोगल्ली फुटपाथवर हेल्मेटची दुकाने थाटली आहेत. हे हेल्मेट डोक्‍याचे संरक्षण करण्याऐवजी फक्त पोलिसांपासूनच बचाव करीत असतानाही कोणीच कारवाई करीत नाही. वाहनचालकांच्या जिवाशी खेळणारा धंदा सुरू असूनही पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका बजावत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nशहरातील अनेक वाहनचालकांच्या डोक्‍यात केवळ 100 रुपये किमतीचे हेल्मेट दिसते. फक्‍त पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये, म्हणून ते हेल्मेट घालतात. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी दुचाकीचालक रस्त्यावरून हेल्मेट विकत घेतात. त्या हेल्मेटवर \"आयएसआय' होलोग्राम नसतो. प्लॅस्टिकपासून बनविलेले हलक्‍या दर्जाचे हेल्मेट रस्त्यावर विक्रीस उपलब्ध असतात. 100 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत हेल्मेट रस्त्यावर विकले जातात. हेल्मेट विक्रेते कोणतेही बिल किंवा वॉरंटी कार्डही देत नाही. त्यामुळे वजनाने हलके आणि निकृष्ट दर्जाचे प्लॅस्टिक वापरल्याने हेल्मेट तुटण्याचे प्रमाणही जास्त आहे. हातातून खाली पडल्यानंतही हेल्मेटला तडे जाऊ शकतात, अशी स्थिती रस्त्यावरील हेल्मेटची असते.\nहेल्मेट घेताना वाहनचालक केवळ वाहतूक पोलिसांची भीती मनात बाळगतो. त्यामुळे पोलिसांनी पावती फाडण्यासाठी थांबवू नये म्हणून रस्त्यावरील हलक्‍या दर्जाचे हेल्मेट घालण्यास वाहनचालक पसंती देतात. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने हेल्मेटचे मनमानी दर आणि काळ्या बाजारावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे आयएसआय मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे. हेल्मेटची गुणवत्ता आणि किंमत यासाठी जबाबदार विभाग सुस्त असून, त्यामुळे रस्त्यावर हेल्मेट विक्रेत्यांची चांदी होत आहे.\nसंबंधित प्रशासनाची भूमिका काय\nहेल्मेट सक्तीची आवई उठल्यानंतर हेल्मेट विक्रीचे शहरात पीक आले. रस्त्यावर धडाक्‍यात हेल्मेट विक्री सुरू आहे. ही विक्री अधिकृत आहे काय रस्त्यांवरील हेल्मेट अधिकृत आहेत काय रस्त्यांवरील हेल्मेट अधिकृत आहेत काय आयएसआय प्रमाणित नसणारे हेल्मेट विक्री करणे गुन्हा ठरत नाही काय आयएसआय प्रमाणित नसणारे हेल्मेट विक्री करणे गुन्हा ठरत नाही काय असे प्रश्‍न यामुळे उपस्थित झाले आहेत. वाहतुकीची काळजी करणारे पोलिस व वजनमापे विभागांच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.\nरस्त्यावर विकल्या जाणाऱ्या सर्वच हेल्मेटवर आयएसआयचे स्टिकर चिटकवले असते. स्टिकरचा गठ्ठाच विक्रेत्यांकडे असतो. ग्राहकाने हेल्मेट खरेदी केल्यावर ते चिटकवले जाते. स्वस्तःत मिळत असल्याने ग्राहक सुखावतो आणि पोलिसांनाही कारवाई करता येत नाही.\nरेल्वे अपघात हेल्मेट महापालिका चालक आयएसआय sections पोलिस\nभारतीय रेल्वेचा आज 165 वा वाढदिवस\nआज भारतीय रेल्वेचा वाढदिवस आहे. मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन...\nउद्यापासून बेस्ट प्रवास महागणार\nउद्यापासून बेस्ट प्रवास महागण्याची चिन्ह आहेत. बेस्टच्या 1 ते 12 रुपये भाडेवाढीला...\nमुंबईत विकला जाणारा 98 टक्के बर्फ दूषित ; ऐन उन्हात रेस्टॉरंट,...\nवाढत्या उन्हावर मात करण्यासाठी मुंबईकर उघड्यावरील थंडगार सरबतं, शीतपेयांचं सेवन...\nविद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या 11 खाजगी शाळांना शिक्षण विभागाची...\nराईट टू एज्युकेशन म्हणजेच 'आरटीई' अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या...\nपुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात; 18 मजुरांचा...\nसाताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2016/01/blog-post.html", "date_download": "2018-04-21T22:40:58Z", "digest": "sha1:WY677YXHMBX5HFHUHH34M4FXP3PUVYDI", "length": 8435, "nlines": 97, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: शेतकरी वाचवायचा असेल तर कामाला लागा -प्रबोधन मेळाव्यात किशोर तिवारींचा कर्मचारी वर्गाला सल्ला", "raw_content": "\nशेतकरी वाचवायचा असेल तर कामाला लागा -प्रबोधन मेळाव्यात किशोर तिवारींचा कर्मचारी वर्गाला सल्ला\nशेतकरी वाचवायचा असेल तर कामाला लागा -प्रबोधन मेळाव्यात किशोर तिवारींचा कर्मचारी वर्गाला सल्ला\nअमरावती - गावागावात कार्यरत असलेले ग्रामसेवक, तलाठी कृषीसेवक तसेच वायरमन यांच्याशी शेतकरी वर्गाचा थेट संबंध येतो. त्यामुळे शेतकर्र्यांचे सामाजिक, आर्थिक प्रश्न समजून घेवून शेतीपयोगी योजनांचा लाभ शेतकर्र्यांपर्यत पोहचविण्याची मोठी जबाबदारी तुमची आहे. मात्र बहुतेक कर्मचारी मुख्यालही राहत नसल्याने ते कायम दांड्या मारतात. वेळेवर शेतकर्र्यांना उपलब्ध होत नसल्याने अनेकांची कामे रखडून पडतात. काम पेंडींग ठेवणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे होय. जो पर्यंत शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही तो पर्यंत त्यांच्यातील निराशा नाहिशी होत नाही शेतकर्र्याला वाचवायचे असेल तर कामाला लागा, काम करायचं नसेल तर नोकर्र्या सोडा या शब्दात कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कामचुकार कर्मचार्र्यांना कानपिचक्या घेतल्या. मोर्शी तालुक्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पदाधिकारी, ग्रामस्तरीय कर्मचारी, तालुकास्तरीय कर्मचारी यांचा प्रबोधन मेळावा स्थानिक तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.\nमेळाव्याला आ. डाॅ अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय अधिकारी ललीतकुमार वर्र्हाडे आदी उपस्थित होते. तिवारी पुढे म्हणाले की, जनतेने काँग्रेस सरकारला घरी का पाठविले, तर जनतेला ही सिस्टीम बदलावयाची होती. सरकार बदललं मात्र सिस्टीम बदललेली दिसून येत नाही. कर्मचार्र्यांच्या १५ वर्षापासूनच्या वाईट सवयी बदललेल्या नाही, तुमच्यामुळेच सरकारची बदनामी होते असे सांगतांना ते म्हणाले की, तुम्ही शेतकर्र्यांचा किती छळ करता याच्यात आमची पी.एच.डी. झाली आहे. राजकारणी, कंत्राटदार व अधिकारी यांची चेन तोडायची आहे. कुठल्याही योजना आणा शेतीतून पैसा निघूच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीला किती पैसा लागतो हे जिल्ह्याची एक कमेटी ठरविते, ज्यांना शेतमधलं काहीच समजत नसते असेही ते यावेळी म्हणाले . शेतीमध्ये आवश्यक खते, किटकनाशके वापरून विनाकारण उत्पादन खर्च वाढवून घेवू नका हा एक बहूराष्ट्र कंपन्यांचा डाव असल्याचे सांगून सावकरांना उघडलेली कृषी सेवा केंद्र ताबडतोब बंद करण्याचे आदेश त्यांनी कृषी अधिकार्र्यांना दिले. कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन नायब तहसिलदार अक्षय मांडवे यांनी केले तर आभार तहसिलदार अनिरूध्द बक्षी यांनी मानले\nशेतकरी वाचवायचा असेल तर कामाला लागा -प्रबोधन मेळाव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-04-21T22:55:10Z", "digest": "sha1:N37P63ZLNVUE6T7BIVXWZE3D4HHUYCIY", "length": 5861, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सलमान बट्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव सलमान बट्ट\nजन्म ७ ऑक्टोबर, १९८४ (1984-10-07) (वय: ३३)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन\nक.सा. पदार्पण (१७८) ३ सप्टेंबर २००३: वि बांगलादेश\nआं.ए.सा. पदार्पण (१५०) २२ सप्टेंबर २००४: वि वेस्ट ईंडीझ\nएकदिवसीय शर्ट क्र. १\n२००६/०७ लाहोर शालिमार (संघ क्र. ८)\n२००८ कोलकाता नाइट रायडर्स\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ३३ ७८ ९० १४९\nधावा १,८८९ २,७२५ ६,२३२ ६,०४९\nफलंदाजीची सरासरी ३०.४६ ३६.८२ ४१.०० ४४.४७\nशतके/अर्धशतके ३/१० ८/१४ १७/२४ १९/२९\nसर्वोच्च धावसंख्या १२२ १३६ २९० १५०*\nचेंडू १३७ ६९ ९३८ ५३५\nबळी १ ० ११ १०\nगोलंदाजीची सरासरी १०६.०० ० ५९.३६ ४८.८०\nएका डावात ५ बळी ० ० ० ०\nएका सामन्यात १० बळी ० ० ० ०\nसर्वोत्तम गोलंदाजी १/३६ ०/११ ४/८२ २/२६\nझेल/यष्टीचीत १२/– २०/– ३३/– ३९/–\n६ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८४ मधील जन्म\nइ.स. १९८४ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n७ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nपाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू\nकोलकाता नाइट रायडर्स माजी खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/?filter_by=review_high", "date_download": "2018-04-21T22:57:22Z", "digest": "sha1:5EXXXPQOCBZBCVBNBQEQRLW3OTGDX4YX", "length": 6270, "nlines": 201, "source_domain": "chaupher.com", "title": "आरोग्य | Chaupher News", "raw_content": "\nमहिला व मुलींवर अतिप्रसिद्धीमुळेच अत्याचार – हेमा मालिनी\nचौफेर न्यूज - महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांसाठी अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी त्यांना मिळणाऱ्या प्रसिध्दीला जबाबदार ठरवले आहे. देशात यापूर्वीही...\nअल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, अध्यादेश जारी\nचौफेर न्यूज - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेण्यात आला असून पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nपिंपरी – चिंचवड मनपा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कुटे यांची...\nबोपखेल पुलाचा प्रश्न अखेर मार्गी, लष्कराकडून महापालिकेला पत्र\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/05/blog-post_40.html", "date_download": "2018-04-21T23:12:18Z", "digest": "sha1:5CNUII4UNMGYMIPPLZ27GQFGO534JS5U", "length": 27085, "nlines": 188, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: समाजवादी बेबंदशाही", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसमाजवादी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे भाजपा विरोधात एकजुट करण्याचे प्रयास चालू आहेत. अगदी कट्टर विरोधी असलेल्या मायावतींशीही हातमिळवणी करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. पण त्यांच्याच पक्षात सर्व काही आलबेल आहे असे कोणी म्हणू शकत नाही. तसे निवडणुकीपुर्वीही त्यांच्या पक्षात सर्वकाठी सुरळीत नव्हते. ऐन निवडणुकीचे वेध लागले असताना अखिलेशच्याच पुढाकाराने पक्षात दुफ़ळी माजली. त्यांचे सख्खे काका शिवपालसिंग यादव यांना धडा शिकवण्यासाठी मुख्यमंत्री सज्ज झाले आणि पक्षात दुफ़ळी माजली. कारण पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पिताजी उर्फ़ नेताजी मुलायम सिंग यांनीच पुत्राला सोडून भावाला समर्थन दिले होते. पुढे सर्व आमदार पुत्राच्या बाजूने गेल्यामुळे पित्याला माघार घ्यावी लागली आणि निवडणुका पार पडण्यापर्यंत पक्षात शांतता नांदवण्याचा प्रयत्न झाला. आता पक्षाचा पराभव होऊन सत्ता हातची गेल्यावरही त्या वैमनस्याचा शेवट झालेला नाही. कारण शिवपाल यादव यांनी वेगळ्या पक्षाची चुल मांडण्याची घोषणा केलेली आहे. त्याचे प्रमुख अखिलेशचे पिता मुलायमच असणार आहेत. म्हणजेच जुने नाटक नव्या नावाने पुन्हा रंगणार आहे. एका बाजूला देशात तमाम डाव्या किंवा पुरोगामी पक्षांच्या एकजुटीचा विषय चालू असताना, त्यातले बुजूर्ग असलेल्या मुलायम सिंग यांच्याच गोटातली एकजुट टिकू शकलेली नाही. ह्याला शुभशकून म्हणावे की अपशकून, हा ज्याचा त्याचा विषय आहे. कारण उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून, तिथे मुलायमच सर्वात ज्येष्ठ नेता आज उरलेले आहेत. पण त्यांच्याच पक्षाला अजून जुन्या भांडणातून सावरणे शक्य झालेले नाही. मग देशातील पुरोगामी नेतृत्व कोणी करायचे कारण उत्तरप्रदेश वगळून अशी युती कामाची नाही, की त्यातून काहीही साध्य होण्याची शक्यता नाही.\nतसे बघायला गेल्यास पंचवीस वर्षापुर्वी समाजवादी पक्षाची मुलायमनी स्थापना केली, तेव्हा तेही तरूण होते आणि जुन्या समाजवादी जनता दलीय नेत्यांशी त्यांना जुळवून घेणे साध्य झाले नव्हते. विश्वनाथ प्रताप सिंग तेव्हा जनता दलाचे प्रमुख नेता होते आणि जुन्या जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांनी पक्षात फ़ुट पाडली होती. त्यात मुलायम सिंग चंद्रशेखर यांच्या सोबत गेले होते. त्याचेही कारण होते. विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे पंतप्रधान होते आणि डाव्यांसह भाजपाच्या पाठींब्यावर त्यांनी सरकार स्थापन केलेले होते. त्याच काळात अयोध्येतील राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी दुसर्‍यांदा रथयात्रा काढलेली होती. ती यात्रा रोखावी, असा मुलायमचा आग्रह होता. ती उत्तरप्रदेशात रोखून मुस्लिमांचे आपणच कैवारी असल्याचे त्यांना सिद्ध करायचे होते. पण पंतप्रधानांनी तशी संधी मुलायमना दिली नाही. तर समस्तीपूरला रथयात्रा आलेली असताना बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना ती संधी दिली. त्यामुळे मुलायम पंतप्रधानांवर नाराज होते. या राजकीय पार्श्वभूमीवर जनता पक्ष फ़ुटला होता. भाजपाने अडवाणींच्या अटकेमुळे सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांना विश्वासदर्शक ठराव आणावा लागला. त्यापुर्वीच चंद्रशेखर यांनी काही खासदारांना हाताशी धरून ती फ़ुट घडवली आणि जनता दलाचे सरकार कोसळले. मग चंद्रशेखर यांनी राजीव गांधींचा पाठींबा घेऊन नवे संयुक्त सरकार बनवले. त्यांच्या समाजवादी जनता दलाच्या गटात मुलायम सहभागी झालेले होते. पुढे चंद्रशेखर सरकारही गडगडले आणि उत्तरप्रदेशात मुलायमची सत्ताही निकालात निघाली. पुढल्या निवडणूकीत भाजपा बहूमताने उत्तरप्रदेशात सत्तेवर आला. तेव्हा समाजवादी जनता दल गुंडाळून मुलायमनी नव्याने समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. तोच आजचा अखिलेशने बळकावलेला समाजवादी पक्ष होय.\nह्या पक्षाची स्थापना झाली तेव्हा अखिलेश शाळकरी मुलगा होता आणि मुलायमना नव्या पक्षाच्या स्थापनेत खरा हातभार लावला, तो त्यांच्या विविध भाऊबंदांनी त्यात शिवपाल यादव किंवा चुलतभाऊ रामगोपाल यादव यांचा समावेश होता. तेव्हापासूनच मुलायमचा पक्ष घराण्याची मालमत्ता बनण्य़ाची प्रक्रिय़ा सुरू झालेली होती. पण त्यात अखिलेशचा हिस्सा नगण्य होता. मात्र हळुहळू पक्षाचा विस्तार होत गेला, तसतशी यादव घराण्याची त्यातील उपस्थिती वाढत गेली. लौकरच बाबरी मशीद पाडली गेली आणि त्यामुळे भाजपाचे तात्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना राजिनामा द्यावा लागला. त्यामुळे आलेल्या निवडणुकीत स्वबळावर मुलायमना राज्यात निवडणूका जिंकणे शक्य नव्हते. म्हणूनच नव्याने जीव धरणार्‍या बहुजन समाज पक्षाला मुलायमनी सोबत घेतले. तरीही त्या आघाडीला बहूमत मिळाले नाही आणि भाजपा वगळून सर्व पक्षांनी पुरोगामी आघाडी बनवली. त्यात मुलायम पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि बसपालाही प्रथमच सत्तेची चव चाखता आली. मात्र त्या सरकारला टिकू द्यायचे नाही, असा चंग बांधलेल्या भाजपाने बसपाच्या महत्वाकांक्षी स्थानिक नेत्या मायावतींना चिथावण्या देऊन मुलायम सरकार पाडले. आज महाराष्ट्रात जशी शिवसेना सत्तेत राहूनही सरकारवर सातत्याने टिका करीत असते, तशीच खेळी तेव्हा मायावती खेळत होत्या. त्यांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवून मुलायम सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले आणि त्याच्याच बाहेरील पाठींब्यावर मायावती प्रथमच उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. लौकरच तेही सरकार भाजपाने पाठींबा काढून घेतल्याने कोसळले आणि मायावतींसह मुलायमही वनवासात गेले. पुढली दहाबारा वर्षे उत्तरप्रदेशात कोणालाही एकहाती बहूमत मिळवता आले नाही, की सरकार पुर्णवेळ चालवता आले नाही. या सर्व काळात मुलायमना त्यांच्या भावांनी साथ दिली.\nअशा पार्श्वभूमीवर २००७ सालात मायावती व मुलायम हे उत्तरप्रदेशचे दोन प्रमुख नेते म्हणून उदयास आले आणि भाजपाचे जवळपास सर्वच नेतृत्व लयास गेले. पक्षाची संघटनाही विस्कळित होऊन गेली. त्याचा लाभ उठवताना मुलायमनी पक्षाचा विस्तार केला होता. त्यात आधीपासूनचे सहकारी म्हणून त्यांचे भाऊ प्रमुख नेते होते, तर नव्याने राजकारणात आलेला सुपुत्र अखिलेश आपला पाया घालत होता. २००७ सालात मायावतींना स्वबळावर बहूमत मिळाले आणि पुढल्या काळात मुलायमना नव्याने पक्ष उभारणी करताना भावांना बाजूला सारून पुत्राकडे पक्षाची सुत्रे सोपवावी लागली. त्यापैकी एकाने दिल्लीत आपले बस्तान बसवले होते, तर दुसरा म्हणजे शिवपाल मात्र राज्यातच आपले बस्तान पक्के करत होता. अशा पार्श्वभूमीवर २०१२ साली राज्याच्या निवडणूका समाजवादी पक्षाने जिंकल्या. तेव्हा नेताजी मुख्यमंत्रीपदी आपली वर्णी लावतील, अशी शिवपालची अपेक्षा होती. पण थोरल्या भावाने ती पुर्ण केली नाही, तेव्हापासून शिवपाल नाराज होते आणि संधी मिळताच पुतण्याला साफ़ करायचा त्यांचा मनसुबा होता. त्याला दुसर्‍या काकाच्या दगाबाजीमुळे काटशह मिळाला. अशा कौटुंबिक कलहाने मग समाजवादी पक्षाला ग्रासले होते. त्याची लोकसभा मतदानात प्रचिती आली. खरेतर तेव्हाच मुलायमनी हा बेबनाव मोडून काढत घरातली व पक्षातली भाऊबंदकी संपवली असती, तर त्यांच्या पक्षाची इतकी दुर्दशा झाली नसती. पण तसे होणे नव्हते आणि आता पक्षाच्या हातून राज्याची सत्ता गेल्यावरही घरातील भांडणांचा प्रभाव संपलेला नाही. पराभवानंतर एकत्र येऊन नव्याने उभे रहाण्याचा विचार व्हायला हवा होता. पण जुनेच वैर आता पुन्हा उफ़ाळून आले आहे. सता गमावलेल्या अखिलेशला संपवण्याचा चंग धाकट्या काकाने बांधला असून, त्याचे पहिले पाऊल म्हणून नव्या पक्षाची घोषणा करून टाकलेली आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nउपाय हीच समस्या आहे\nखरी मोदीलाट की पळवाट\nनवा मनु आणि नवी वर्णव्यवस्था\nदोन वर्षे मागे वळून बघा (लेखांक - ३)\nकाश्मिरची जुनीच समस्या (लेखांक - २)\nभारत पाकिस्तानची गुंतागुंत (लेखांक - १)\nपाक इतका का गडबडलाय\nजरा याद करो, इंदिराजी\nकपील मिश्रा आणि एब रिलेस\nकेजरीवाल आणि तरूण तेजपाल\n५० मुंडकी कापून आणा\nकांदा, तूर आणि आत्महत्या\nजा गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1165", "date_download": "2018-04-21T23:32:07Z", "digest": "sha1:BXJ5NEQI6HPZVMQRQHWWPGNXB2SBBRP2", "length": 14179, "nlines": 187, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २७-०२-२०१७ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २७-०२-२०१७\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २७-०२-२०१७\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 03/03/2017 - 23:13 ह्यावेळी प्रकाशित केले.\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nतिसरे अ भा मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nशुक्र, 03/03/2017 - 23:59. वाजता प्रकाशित केले.\nसर्व प्रथम तिसरे संमेलन अपेक्षा पेक्षाही छान झाले हे वरीलसर्व वृतांत वाचून समजले. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वच मान्यवरांनी आपले विषय अतिशय प्रगल्भतेने आणि अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडलेत व शेतकरी साहित्य चळवळीला फार मोलाचा संदेश देवून एक प्रकारे त्यांच्यावर जबाबदारीच टाकली आहे असे म्हणावेसे वाटते. मला खात्री आहे की आपले साहित्यिक मित्र ह्या कामात नक्कीच यशस्वी होतील आणि शेतकरी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडून योग्य तो न्याय मिळवून देतील. हीच खरी युगात्मा कै. शरद जोशींना आदरांजली असेल आणि त्यांनी दूरदृष्टीने पाहिलेल्या योजनांची क्रांती ठरेल. शहरामधे राहणार्यांना ह्या गोष्टींची अजिबात कळकळ नाही ह्याचे फार दुःख होते. त्यांचा आपमतलबी पणा आपया शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून नक्कीच फळाला येईल असा मला विश्वास आहे. विषय खुप गहन तर आहेतच परंतू त्यावर उपाय शोधूने व त्यांचा अवलंब करुन लवकरात लवकर मार्गी लावणे ही काळाची गरज आहे.\nह्या वेळेसचे विषय चर्चा सत्रे उपस्थित मान्यवारांच्या प्रतिभेने तर नक्कीच चांगली झालीत आणि त्याचे पडसाद ंशासकिय धोरणांवर आणि प्रशासकीय यंत्रणेवरही लवकरच उमटतील अशी आशा आहे.\nह्या वेळेस मला यायला न जमले त्याचा खुप खेद आहे त्यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. पणपुढच्या संमेलनास मी आवर्जून हजर राहणार आहे हे पक्के. मी ह्यावेळेस न येवून फार चांगले संमेलन चुकवले आहे हे मात्र खरं आहे \nतुमचे आणि सर्व सहकार्यांचे अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छ्या देतो\nमला ह्या संमेलनाची स्मरणिका आणि अंगार मळा पाठवून द्यावा त्याचे जे काही शुल्क असेल ते मी तुम्हाला बँकेमार्फत पाठवून देतो\nभ्र. न. ९८२२४ ०४३३०\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jcmc.gov.in/", "date_download": "2018-04-21T22:38:18Z", "digest": "sha1:XKXE5VMYH67KMGR3XZNICSDXCJD5BZI4", "length": 11681, "nlines": 149, "source_domain": "jcmc.gov.in", "title": " Jalgaon City Municipal Corporation", "raw_content": "\nईन्क्वायरी | फीडबॅक | साईट मॅप\nघन कचरा व्‍यवस्तापनाची दिनदर्शिका\nकचरा वाहन मार्ग माहीती\nघनकचऱ्याची वाहने ट्रॅक करण्यासाठी व तक्रार नोंदणीसाठी\nस्मार्ट जळगाव (सर्व विभागाच्या तक्रारी नोंदण्यासाठी)\nसनदी लेखापाल यांचा अहवाल सन 2016-2017\nसनदी लेखापाल यांनी तपासणी केलेली लेखा विवरणे सन २०१२-१३, सन २०१३-१४, सन २०१४-१५.\nसनदी लेखापाल यांचा अहवाल (व्दिनोंद पध्दत) सन २०१४-१५.\nसनदी लेखापाल यांचा अहवाल सन २०१५-१६.\nबिगर महसूली पाण्याचे प्रमाण कमी करणेबाबत आराखडा\nमहानगरपालिका प्रत्यक्ष जमा खर्च लेखा विवरणे\nमालमत्ता कर मागणी व वसुली\nआता पर्यन्त भेट देणारे\nजळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत \nजळगाव शहर महानगरपालिका २१ मार्च .२००३ रोजी स्थापन करण्यात आली आणि श्रीमती. आशाताई कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला.\nजळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन ४.०६ लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते.\nजळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते,महाराष्ट्रच्या एकूण केळी उत्पादनात या शहराचा अर्धा वाटा असुन सुवर्ण नगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे.जळगाव शहर हे विमानतळ,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि मध्य रेल्वेशी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगले औद्योगिक,शैक्षणिक त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे.\nजळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१८\nजळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१८ आरक्षण सोडत बाबत जाहीर सूचना\nप्रारूप प्रभाग रचना - सार्वत्रिक निवडणुक 2018\nआरक्षण सोडतीनुसार प्रभागांची स्थिती (04-04-2018)\nसार्वत्रिक निवडणुक २०१८ - प्रभागांची हद्द परीशिष्ट - २\nध्वनी प्रदुषणाबाबत / जाहीरात / होर्डीग बाबत तक्रार करण्यासाठी १८००-२३३-५२४७ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करावा.\nध्वनी प्रदुषणाबाबत / जाहीरात / होर्डीग बाबत लेखी तक्रार करण्यासाठी marketjcmc@gmail.com वर ई मेल पाठवावा.\nमहानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी नवरात्रोत्सव, गणेश उत्सव, व अन्य धार्मीक उत्सव, लग्न समारंभ, सार्वजनिक सभा घेण्यासाठी मंडप किंवा तात्पुरते स्वरूपाचे बुथ, ध्वनी प्रदुषणाबाबत ठरविण्यात आलेले धोरण.\nतक्रार निवारण प्रणाली -आपले सरकार\nप्रश्न - महानगर पालिका आपले कर्तव्य व्यवस्थित पार पडत आहे का\nखुला भूखंड कराची बिले व अंतिम कर निर्धारण यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे\nखुला भुखंड कराची बिले सन १५ - २०१६ - (नवीन आकारणी)\nखुला भुखंड कराची बिले सन १५ - २०१६ - (पुरवणी बिल)\nखुला भुखंड कराची बिले सन १६ - २०१७\nखुला भुखंड कराची बिले सन १६ - २०१७ - (नवीन आकारणी)\nखुला भुखंड कराची बिले सन १६ - २०१७ - (पुरवणी बिल)\nई -प्रशासन (ऑन-लाईन सर्विसेस)\nआस्थापना विषयक माहीती व तक्रार यांचेसाठी लॉगिन (फक्त कर्मचारी यांचेसाठी)\nआनलाईन ईमारत बांधकाम परवानगी\nऑनलाईन जन्म व मृत्यू नोंद\nऑनलाईन - माहीती अधिकार अर्ज\nजाहिरात / होर्डिंग बद्दलची तक्रार देणे साठी येथे क्लिक करा\nलोकसेवा हक्क अध्यादेशानुसार ऑनलाईन सेवा\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान थेट मुलाखत\nप्रारूप सेवा जेष्ठता यादी (०१.०७.२०१६ पावेतो)\nस्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत जळगाव महानगरपालिकेने केलेली कामे\nलोकसेवा हक्क अध्यादेश सेवांचा तपशिल -1\nलोकसेवा हक्क अध्यादेश सेवांचा तपशिल -2\nमहानगरपालिका गाळ्यांचे मूल्‍यांकन २०१४\nमे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग स्तरावरील जाहिरात नियंत्रण समिती\nकृपया इंटरनेट एसप्लोर मध्ये पहा\nऑनलाईन पेमेंटच्या अटी व शर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539414", "date_download": "2018-04-21T22:49:50Z", "digest": "sha1:SR3JHK5QD6H7MCJPEMAQF2IZEGIJP7W2", "length": 5017, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » चीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट\nचीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nचिनी कंपन्या भारतातील गुंतवणुकीत कपात करत आहेत. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या अहवालानुसार 60 देशातील चीनच्या गुंतवणुकीचा अभ्यास करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली आहे. चिनी कंपन्या आता सिंगापुरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करत आहेत. चिनी गुंतवणूक आपल्याकडे वळविण्यासाठी भारताला अपयश येत आहे. चिनी गुंतवणुकीबाबत भारताचे स्थान 6 ने घटत 37 व्या स्थानावर पोहोचले आहे. या यादीमध्ये पहिल्यांदा अमेरिका अव्वल स्थानी होता, मात्र आता त्याची जागा सिंगापुरने पटकावली आहे. यानंतर हाँगकाँग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया यांचा पहिल्या पाच देशांमध्ये समावेश आहे. चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करताना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र हय़ुवावेई आणि शाओमी यासारख्या कंपन्या चांगला व्यवसाय करत आहे. ई व्यापार क्षेत्रातही त्या कंपन्या चांगली गुंतवणूक करत आहेत. भारतात गुंतवणूक करण्यास अनेक संधी असल्याचे म्हणण्यात आले आहे.\nफेबुवारीत औद्योगिक उत्पादनात घसरण\nरिलायन्स पाठोपाठ एअरटेलही 3जी सेवा करणार बंद\nएचडीएफसी लायफच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद\nएअरटेलचे आणखीन 2 स्वस्त स्मार्टफोन दाखल\nआण्विक चाचणी करणार नाही : किम\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nदक्षिण गुजरातला भूकंपाचा धक्का, जीवितहानी नाही\nपुन्हा मंदी आल्यास स्थिती अवघड : आयएमएफ\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू\nउपराष्ट्रपतींच्या भूमिकेकडे लक्ष, निर्णयाला लागू शकतो वेळ\nकेंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा होतोय प्रयत्न : गृहमंत्री\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/40463.html", "date_download": "2018-04-21T23:00:48Z", "digest": "sha1:SW7MJVZUT4HG2YUJSCRUL6I4U2WV3SVI", "length": 31328, "nlines": 338, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आध्यात्मिक उपाय > आध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी\nआध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी\nसध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे. ते साहित्य किती काळ वापरायचे , याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.\n१. तीव्र त्रास असलेल्या साधकांना आध्यात्मिक उपायांसाठी साहित्य दिले जाते. ते साहित्य सतत वापरल्यामुळे त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते, तसेच काही साहित्य जीर्णही होते. त्यामुळे ते साहित्य पालटून नवीन साहित्य घेणे आवश्यक आहे.\n२. संतांनी वापरलेले कपडे, त्यांनी लिहिलेले कागद, औषधाचे वेष्टन, त्यांनी दिलेली विभूती इत्यादी साहित्य सर्वसाधारणपणे २ वर्षे वापरावे. संतांच्या खोलीतील फरशीचा तुकडा ५ वर्षे वापरू शकतो. या कालावधीनंतर हे साहित्य अग्नी किंवा पाणी यामध्ये विसर्जित करावे आणि उत्तरदायी साधकांकडून उपायांसाठी नवीन साहित्य घ्यावे. या २ वर्षांच्या कालावधीच्या पूर्वीच एखादे साहित्य खराब झाल्यास किंवा त्यावर वाईट शक्तीचे आक्रमण झाल्यास ते साहित्य विसर्जित करावे.\n३. उपायांसाठी वापरत असलेले साहित्य २ वर्षांनीही स्थुलातून चांगल्या स्थितीत असेल, तर ते भारित करून पुन्हा वापरू शकतो. साहित्य भारित करण्यासाठी पुढीलपैकी एखादी पद्धत वापरावी – साहित्य देवाजवळ ठेवणे, उन्हात ठेवणे, साहित्याला नामपट्ट्यांचे मंडल घालणे, ते उदबत्तीने भारित करणे इत्यादी. संतांनी वापरलेले कपडे भारित करण्यासाठी ठेवतांना ते धुऊन भारित करण्यासाठी ठेवावे.\n४. भारित झालेले साहित्य पाहिल्यावर डोळ्यांना चांगले वाटते. ते हातात घेतल्यावर हलके जाणवते. साहित्याचा वास घेतल्यावर श्‍वास घेतांना अडथळा येत नाही आणि पूर्ण श्‍वास घेता येतो. अशा प्रकारे साहित्य भारित झाले आहे, हे ओळखता येते.\n– कु. कल्याणी गांगण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nसनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने\n१.१२.२०१७ ते ३१.१२.२०१८ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादि उपाय\nप्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार आध्यात्मिक उपाय शोधण्यापूर्वी आणि आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी वाईट शक्तींनी शरिरावर आणलेले त्रासदायक आवरण...\nआजार दूर होण्यासाठी एरंडेल तेलाचा दिवा सतत तेवत ठेवण्याचा दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सांगितलेला उपाय\nमनुष्याच्या जीवनातील पीडा दूर होऊन त्याचे जीवन सुखी होण्यासाठी प्राणी आणि पक्षी यांना आपल्या हाताने...\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (167) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (37) गुरुकृपायोग (69) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (10) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (21) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (362) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (24) साहाय्य करा (29) हिंदु अधिवेशन (70) सनातनचे अद्वितीयत्व (404) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (8) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (79) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (112) अमृत महोत्सव (7) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (37) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (9) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (22) आश्रमांची वैशिष्ट्ये (9) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (88) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nअक्षय तृतीया - साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक मुहूर्त\nदात कधी घासू नयेत \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/329", "date_download": "2018-04-21T23:33:45Z", "digest": "sha1:UVTS2FZA5MHATOJYK2T6W6W6TRSIUQKY", "length": 10206, "nlines": 183, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\nगंगाधर मुटे यांनी रवी, 13/11/2011 - 22:10 ह्यावेळी प्रकाशित केले.\nऊस आंदोलन, भाग - १\nऊस आंदोलन, भाग - २\nऊस आंदोलन, भाग - ३\nऊस आंदोलन, भाग - ४\nऊस आंदोलन, भाग - ५\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/36973.html", "date_download": "2018-04-21T22:51:50Z", "digest": "sha1:EFNUSQ3P7T7BHUPGKGO63V77LS4COHI4", "length": 37563, "nlines": 347, "source_domain": "www.sanatan.org", "title": "हिंदूबहुल भारतात हिंदूंची गळचेपी करणारी कौसरनाग (काश्मीर) यात्रेवरील सरकारी बंदी ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातन वृत्तविशेष > हिंदूबहुल भारतात हिंदूंची गळचेपी करणारी कौसरनाग (काश्मीर) यात्रेवरील सरकारी बंदी \nहिंदूबहुल भारतात हिंदूंची गळचेपी करणारी कौसरनाग (काश्मीर) यात्रेवरील सरकारी बंदी \nहिंदु वस्त्यांमध्ये मुसलमानांना घर नाकारल्यावर गळे काढणारे तथाकथित सर्वधर्मसमभावी, पुरो(अधो)गामी आदी मंडळी काश्मिरी मुसलमानांच्या या उन्मत्तपणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या \nहिंदूबहुल भारतात हिंदूंची गळचेपी होते आणि त्यांच्या धार्मिक भावनांचा अनादर केला जातो. असे म्हणा की, त्यांच्या धार्मिक भावना निर्दयतेने पायदळी तुडवल्या जातात. हिंदूंनी प्राणपणाने विरोध करूनही कर्नाटकच्या काँग्रेसी सरकारने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची सरकारी पातळीवर जयंती साजरी करणे, हे सध्याचे ताजे उदाहरण स्वतंत्र भारताच्या ७ दशकांच्या इतिहासात अशी असंख्य उदाहरणे मिळतील. केंद्रात कोणाचेही सरकार येवो, हिंदूंवर अन्याय ठरलेलाच स्वतंत्र भारताच्या ७ दशकांच्या इतिहासात अशी असंख्य उदाहरणे मिळतील. केंद्रात कोणाचेही सरकार येवो, हिंदूंवर अन्याय ठरलेलाच ‘हिन्दू सभा वार्ता’ या हिंदी साप्ताहिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या काश्मीरमधील कौसरनाग यात्रेवरील बंदीच्या रूपात हिंदूंवर झालेल्या अन्यायाचा लेख आमच्या वाचकांसाठी येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.\nकौसरनाग यात्रेला जाणारे हिंदु भाविक\n१. काश्मीरमधील ‘कौसरनाग’चे आध्यात्मिक महत्त्व\n‘काश्मीर घाटीतील कुलगाम जिल्ह्यामध्ये कौसर किंवा कोणसर नाग सरोवर आहे. काश्मीर खोर्‍याला ‘नागभूमी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे खोर्‍यातील अनेक तीर्थस्थळांची नावे ‘नाग’ या शब्दाशी मिळती-जुळती आहेत. हे सरोवर जवळ-जवळ २ मैल लांब आणि अर्धा मैल रूंद आहे. पांचाळ शृंखलेत असलेले हे सरोवर समुद्राच्या तळापासून जवळ-जवळ ४ किलोमीटर (४ सहस्र मीटर) उंचीवर आहे. हे तीर्थस्थळ ‘विष्णुपाद’ नावानेही ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या ठिकाणी भगवान विष्णूची पदचिन्हे आहेत.\n२. कौसरनाग तीर्थयात्रेवर सरकारी बंदी \nसाक्षात् श्रीविष्णूशी संबंधित असल्या कारणाने हे स्थान हिंदूंसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. जुलै मासामध्ये या तीर्थक्षेत्री पूजाअर्चा करण्यासाठी काश्मिरी हिंदू एकत्र येत असत. देशाच्या अन्य भागांतूनही भाविक हिंदू थोड्या प्रमाणात या तीर्थयात्रेसाठी येत; परंतु आता या सर्व जुन्या आठवणी म्हणूनच राहिल्या आहेत. जेव्हापासून काश्मीर खोर्‍यावर आतंकवाद्यांचा प्रभाव वाढला आणि तेथील राज्य सरकारने आतंकवाद्यांसमोर योजना अथवा असमर्थता यांमुळे आत्मसमर्पण केले, तेव्हापासून ही तीर्थयात्रा बंद पडली.\n३. मूठभर हिंदूंच्या तीर्थयात्रेवर गदा आणण्यासाठी प्रयत्नशील फुटीरतावादी \nवर्ष २०१४ च्या जुलै मासामध्ये २५ ते ३० काश्मिरी हिंदूंनी कौसरनाग सरोवरावर पोहोचून पूजाअर्चा करण्याचा निर्णय घेतला. खरेतर पूजाअर्चा करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारची अनुमती घेण्याची आवश्यकता नव्हती; परंतु खोर्‍यातील आतंकवाद्यांचा प्रभाव पहाता स्वत:च्या संरक्षणासाठी त्यांनी राज्य सरकारची अनुमती प्राप्त केली. जसे तीर्थयात्री पूजाअर्चा करण्यासाठी कौसरनागच्या दिशेने मार्गस्थ झाले, तसे फुटीरतावाद आणि जिहादी आतंकवाद यांच्याशी मिळत्या-जुळत्या प्रभावाचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘हुर्रियत कॉन्फरन्स’ या संघटनेने याला केवळ विरोधच केला नाही, तर ‘काश्मीर बंद’चे आवाहन केले. या आवाहनामध्ये खोर्‍यातील ‘बार असोसिएशन’ ही सहभागी झाली होती या वातावरणामुळे श्रीनगरच्या काही भागातील दुकाने बंद राहिली.\n४. (म्हणे) ‘कौसरनाग यात्रा म्हणजे काश्मीर खोर्‍यावर हिंदूंचे सांस्कृतिक आक्रमण \nआता सर्वांत मोठे आश्‍चर्य प्रकट होणार होते. यात्रेच्या विरोधात तर्क देतांना ‘हुर्रियत कॉन्फरन्स’च्या नेत्यांनी (ज्यामध्ये बहुतांश सैय्यद आहेत) असे सांगितले की, यात्रेचा हा प्रवास खोर्‍यातील लोकसंख्या अनुपात (Population Demography) पालटण्याचे षड्यंत्र आहे. हे लोक खोर्‍यातील हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ही यात्रा म्हणजे काश्मीर खोर्‍यावर हिंदूंचे सांस्कृतिक आक्रमण आहे. काही मूठभर हिंदू कौसरनाग येथे पोहोचून पूजाअर्चा करतात, तर हे हिंदूंचे सांस्कृतिक आक्रमण कसे \n५. हिंदुविरोधी जम्मू-काश्मीर सरकार \nकौसरनाग येथे तीर्थयात्रेला जाणार्‍या त्या २५-३० यात्रेकरूंच्या मनात तरीही अशी आशा कायम होती की, फुटीरतावाद्यांनी केलेल्या बाष्कळ बडबडीच्या विरोधात आणि त्यांच्या हिंदुविरोधी प्रयत्नांचे राज्य सरकार खंडन करील आणि मोडून काढेल; परंतु आश्‍चर्य म्हणजे जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फुटीरतावाद्यांची क्षमायाचना केली मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आम्ही तर कौसरनाग यात्रेला अनुमती दिलीच नव्हती मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आम्ही तर कौसरनाग यात्रेला अनुमती दिलीच नव्हती ’’ ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी या यात्रेवर थेट बंदीच घातली ’’ ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी या यात्रेवर थेट बंदीच घातली \n– डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री (संदर्भ : ‘साप्ताहिक हिन्दू सभा वार्ता’, २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१४)\n९०० वर्षे चाललेल्या दुष्काळामुळे सिंधु संस्कृतीचा विनाश – आयआयटी खरगपूरचे संशोधन\n‘श्री शिवछत्रपती स्वराज्य’ या स्वदेशी वस्तूविक्रीच्या संकेतस्थळाचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात उद्घाटन\nमारेकरी म्हातारे झाल्यावर पकडणार का – मुंबई उच्च न्यायालय\nआध्यात्मिक प्रगतीतून साध्य होणारी राष्ट्रोन्नतीच राष्ट्राची खरी प्रगती असणे \nनिर्विकार चेहर्‍याऐवजी हसरा चेहरा अधिक शांत आणि आकर्षक असतो \nधनामुळे नाही, तर धनाच्या त्यागाने शांती मिळते – पू. अशोक पात्रीकर\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (167) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (37) गुरुकृपायोग (69) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (10) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (21) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (362) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (174) अभिप्राय (169) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (23) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (80) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (20) मराठी भाषा (19) कार्य (497) अध्यात्मप्रसार (189) धर्मजागृती (213) राष्ट्ररक्षण (77) समाजसाहाय्य (27) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (462) गोमाता (4) थोर विभूती (144) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (71) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (46) इंडोनेशिया (6) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (2) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,454) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (24) साहाय्य करा (29) हिंदु अधिवेशन (70) सनातनचे अद्वितीयत्व (404) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (42) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (8) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (79) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (112) अमृत महोत्सव (7) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (37) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (9) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (22) आश्रमांची वैशिष्ट्ये (9) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (88) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nअक्षय तृतीया - साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक मुहूर्त\nदात कधी घासू नयेत \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=111", "date_download": "2018-04-21T22:39:21Z", "digest": "sha1:JKIPVDKQPKQ2TTBCW2H3IC6LQYFPLBRF", "length": 13649, "nlines": 130, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नवीन लेखन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकविता कातरवेळ संदेश कुडतरकर 1 20/07/2012 - 19:41\nचर्चाविषय गुवाहाटी आणि बागपत पिसाळलेला हत्ती 35 20/07/2012 - 10:24\nमौजमजा शांताराम - ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स ............सार... 14 19/07/2012 - 19:56\nसमीक्षा मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग १) चिंतातुर जंतू 9 18/07/2012 - 19:42\nकलादालन डॉ.अशोक रानडे यांचे स्मरण मनोज 8 18/07/2012 - 18:40\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २ : घर विसुनाना 42 18/07/2012 - 13:19\nबातमी सायलेन्स एव जयते - एस्. आनंद (सौजन्य - आऊटलुक) माहितगार 9 17/07/2012 - 23:40\nललित अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार सोकाजीरावत्रिलोकेकर 13 17/07/2012 - 11:02\nबातमी उच्चभ्रूंची सद्दी संपली\nकलादालन एक ठुमरी, एक भावना, एक राग : अनेक कलाकार. मनोज 7 16/07/2012 - 09:58\nचर्चाविषय माहितीवजा पुस्तकांची मराठीमधली बाजारपेठ मुक्तसुनीत 27 16/07/2012 - 08:33\nमाहिती शिंपी समाजाचा इतिहास संजय सोनवणी 15/07/2012 - 20:34\nमाहिती मुरलीधर मल्हार अत्रे यांच्याबाबत कोणास माहिती आहे काय\nचर्चाविषय माहिती अधिकार आणि खोडसाळपणा नितिन थत्ते 20 15/07/2012 - 09:29\nमौजमजा जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची (डॉ. श्री बालाजी तांबे) माहितगार 21 15/07/2012 - 08:12\nमाहिती अनुवादत्रयी-१ राधिका 16 14/07/2012 - 23:30\nमाहिती माहिती हवी आहे - व्यक्तिचित्र किंवा शिल्पाबद्दल कविता चिंतातुर जंतू 10 14/07/2012 - 21:07\nचर्चाविषय अजि म्या ब्रह्म पाहिले विसुनाना 18 14/07/2012 - 19:28\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १ : माझे शहर/गाव ऋषिकेश 47 14/07/2012 - 12:15\nचर्चाविषय हुच्चभ्रु इतरांना व्यसनी बनवतात का परिकथेतील राजकुमार 12 13/07/2012 - 21:34\nमौजमजा कोण आवडे अधिक तुला\nमौजमजा अनपेक्षित... विदेश 1 13/07/2012 - 14:45\nचर्चाविषय . चेतन सुभाष गुगळे 17 13/07/2012 - 11:33\nललित कोर्टाची पायरी (भाग-२) स्नेहांकिता 6 12/07/2012 - 15:42\nचर्चाविषय आर्थिक अराजकता अमितसांगली 21 12/07/2012 - 11:04\nललित कोर्टाची पायरी (भाग-१) स्नेहांकिता 8 12/07/2012 - 03:47\nपाककृती कॉकटेल लाउंज : वॉटर्मेलन मोहितो सोकाजीरावत्रिलोकेकर 9 12/07/2012 - 02:29\nसमीक्षा फुल टिल्ट - एक अद्भुतरम्य सायकल सफर चौकस 9 11/07/2012 - 11:03\nचर्चाविषय खादाडीच्या जागा सुचवा राधिका 10 10/07/2012 - 17:26\nसमीक्षा 'उत्तरमामायण' - मधुकर तोरडमलांची चौथी घंटा चौकस 10 10/07/2012 - 16:24\nसमीक्षा अठरा लक्ष पावलं - सामाजिक इतिहासाचा एक वेधक दस्तावेज असलेले प्रवासवर्णन चौकस 2 10/07/2012 - 11:58\nसमीक्षा पुस्तक परीक्षणांत सुसूत्रता चौकस 11 10/07/2012 - 11:02\nसमीक्षा 'परतीचा प्रवास' - उदास करणारे संदिग्ध आत्मचरित्र चौकस 4 08/07/2012 - 05:44\nबातमी आजचा सुधारक – मेंदूविज्ञान विशेषांक (जून-जुलै २०१२) माहितगार 1 07/07/2012 - 16:19\nऑलिंपिक २०१२ ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-३ (F-H) ऋषिकेश 1 07/07/2012 - 02:14\nचर्चाविषय पिंकी प्रामाणिक ऋषिकेश 2 07/07/2012 - 01:13\nसमीक्षा रसग्रहणः रंजीश आडकित्ता 18 06/07/2012 - 18:53\nबातमी आपले वाङमयवृत्त – जून २०१२ माहितगार 2 06/07/2012 - 13:50\nललित किंकर सेन्सेई सोकाजीरावत्रिलोकेकर 7 06/07/2012 - 08:05\nललित भीखाराम आतिवास 12 05/07/2012 - 20:13\nबातमी बुद्धिमान असण्याचे तोटे\nकविता गुरु... अतृप्त आत्मा 3 04/07/2012 - 10:36\nकविता 'उरा'तली सर मंदार 1 04/07/2012 - 09:00\nचर्चाविषय \"प्रयास\" वरून आठवलं.... मन 5 03/07/2012 - 19:55\nकविता जुनी गोष्ट... विदेश 03/07/2012 - 18:59\nसमीक्षा फोडा दत्तनाम टाहो : बाजारू देवभक्तीचं अचूक चित्रण संदेश कुडतरकर 11 03/07/2012 - 17:57\nइकबाल बानो (मृत्यू : २१ एप्रिल २००९)\n'घरोंदा' चित्रपटाचे आणि अनेक अॅनिमेशनपटांचे दिग्दर्शक भीमसेन यांचे निधन झाले आहे.\n'ऐसी अक्षरे'तर्फे त्यांना आदरांजली\nजन्मदिवस : साहित्यिक, पर्यावरणावादाचा जनक समजला जाणारा जॉन म्युअर (१८३८), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रासाठी नोबेलविजेता, शास्त्रीय पद्धत यावर काम करणारा पर्सी ब्रिजमन (१८८२), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१८८९), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९०९), चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आर. सी. तलवार (१९१०), साहित्यिक सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन (१९१०), अभिनेता अँथनी क्विन (१९१५), क्रिकेटपटू एस. वेंकटराघवन (१९४५)\nमृत्युदिवस : \"सारे जहां से अच्छा\"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८), द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी भारतीदासन (१९६४), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), गज़ल गायिका इक़बाल बानो (२००९), भारतात समलैंगिकतेचा पहिला अभ्यास करणाऱ्या, गणितासाठी गिनेस बुकात नाव असणाऱ्या शकुंतलादेवी (२०१३)\nइ.पू. ७५३ : रोमन सम्राट रॉम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.\n१५२६ : इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मोघल सत्तेची भारतात स्थापना.\n१६५९ : शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.\n१७२० : बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.\n१७८२ : राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.\n१९५२ : पहिला सचिव दिवस (अनेक देशांमधला धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस) साजरा झाला.\n१९४४ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.\n१९३२ : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.\n१९८९ : तिआनानमेन चौकातील आंदोलनास प्रारंभ. क्रांतिकारी नेते हु याओबांग यांच्या स्मरणार्थ एक लाख विद्यार्थी जमा झाले.\n१९९२ : सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.\n२००९ : हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C,_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T22:44:59Z", "digest": "sha1:MHR2N54N5PTCPNXYSMEFIJXLGIPAYSLT", "length": 5765, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम - विकिपीडिया", "raw_content": "पाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\nजॉर्ज पाचवा (जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट आल्बर्ट) (जून ३, इ.स. १८६५ - जानेवारी २०, इ.स. १९३६) हा युनायटेड किंग्डम आणि ब्रिटीश आधिपत्यांचा राजा आणि भारताचा सम्राट होता. हा मे ६, इ.स. १९१० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.\nमहाराष्ट्रात याला पंचम जॉर्ज नावानेही संबोधले जायचे.\nएडवर्ड सातवा इंग्लंडचे राज्यकर्ते\nमे ६ इ.स. १९१० – जानेवारी २० इ.स. १९३६ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८६५ मधील जन्म\nइ.स. १९३६ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१८ रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/shetkarisanghatana", "date_download": "2018-04-21T23:31:43Z", "digest": "sha1:MCRQ2DH67S4PEBZEQKIFMQKAFD6DWO67", "length": 11065, "nlines": 195, "source_domain": "www.baliraja.com", "title": " शेतकरी संघटना | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतकरी संघटना\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुलना दोन शरदांची अनंत देशपांडे 122\nशेतकरी संघटना अध्यक्षीय कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. Ghanwat 15\nकेंद्र सरकारचे दहन संपादक 2,572 2\nशरद जोशी शोधताना शाम पवार 349\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nABP Majha VDO : राज्याच्या बजेटनं शेतकऱ्याला दिलासा मिळाला का\nझिरो बजेट शेतीची बुवाबाजी \nराष्ट्रपिता महात्म्याला साकडेनिवेदन गंगाधर मुटे 441\nशरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ admin 1,003 1\nपाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९१ (७ अंक) admin 402\nपाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९२ (२२ अंक) admin 415\nपाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२ admin 390\nपाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ (१ अंक) admin 397\nअखेरची मानवंदना गंगाधर मुटे 1,478 2\nनिवले तुफान आता गंगाधर मुटे 717\nबळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक 811\nऐंशीतले सिंहावलोकन संपादक 1,027 2\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nतुलना दोन शरदांची (25)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र (11)\nरानमेवा - भूमिका (9)\nमाझे फेसबूक स्टेटस (8)\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nआयुष्य कडेवर घेतो (4)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (4)\nसीमेंट चा दगड (4)\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ४ (4)\nउद्देश आणि भूमिका (3)\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/527", "date_download": "2018-04-21T23:06:02Z", "digest": "sha1:XRR6AYZHXU7RE22WL2MAWH2ZDPKI5YHK", "length": 111416, "nlines": 438, "source_domain": "mr.upakram.org", "title": "केवळ् स्त्रित्वाचा अपमान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.\nमी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.\nमाझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.\nआपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे नविन सदस्यांना समस्या येणार नाही.\nतुम्हाला न आवडलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे अशी नम्र विनंती.\n\"हत्ती चालला आपुल्या गती कुत्री रस्त्याने भुंकती\" या तत्त्वाचा अवलंब करुन आपण आपले लेखन उपक्रमावरही देत रहावे. उपक्रमासारख्या संकेतस्थळांसाठी आपण लिहिता असे वेगळ्या विषयावरचे लिखाण होणे आवश्यक आहे. तुमच्या वैयक्तिक अनुदिनीपेक्षा उपक्रमावर ते लिखाण जास्त लोक वाचू शकतील व त्या विषयावर/लिखाणावर ज्यांना रस आहे असे लोक मतभेद-सहमती व्यक्त करु शकतील. त्यांचे विचार मांडू शकतील.\nतुमच्या लेखनाला आलेले प्रतिसाद हे स्रीत्वाचा किंवा वैयक्तिक तुमचा अपमान करणारे नसावेत. उपक्रम, मनोगत, मायबोली अशा अनेक संकेतस्थळांवर माझा नियमित वावर असतो. टिंगलटवाळी, टाईम पास करणारे प्रतिसाद सर्वच संकेतस्थळांवर येत असतात. ज्यांना वैयक्तिक तुम्हाला किंवा कोणत्याही स्त्रीला त्रास द्यायचा आहे ते तुमच्या अनुदिनीवरही असे प्रतिसाद देतील. तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर दारुबंदी सारख्या लेखांवर आलेले तथाकथित उपद्रवी प्रतिसाद हे दारुबंदी नव्हे तर देवदेवस्कीच्या नावाचा दारुबंदीसाठी होणार्‍या वापराची टिंगल करणारे होते.\nतुमचे लिखाण मला वाचायला आवडते. माझ्यासारखे इतर सदस्यही येथे बरेच आहेत ज्यांना ते आवडत आहे. उपक्रमाचे सदस्य नसलेलेही अनेक वाचक उपक्रमाला पाहुणे म्हणून भेट देत असतात. आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा इतकेच सांगू शकतो.\nदोन दिसांची नाती [08 Jul 2007 रोजी 19:38 वा.]\n\"हत्ती चालला आपुल्या गती कुत्री रस्त्याने भुंकती\" या तत्त्वाचा अवलंब करुन आपण आपले लेखन उपक्रमावरही देत रहावे.\nम्हणजे इतर उपक्रमी कुत्री आहेत असा समज करून शिल्पाताईंनी इथे लिहीत रहावे असे तुला म्हणायचे आहे की काय अजानुकर्णा\n(हाडं चघळण्यात मग्न असल्यामुळे भुंकण्याला कंटाळलेला कुत्रा\nम्हणजे इतर उपक्रमी कुत्री आहेत\nइतर सर्व नव्हे काही उपद्रवी कुत्री आहेत असा म्हणायचं असावं ;-)\n(इमानदार कुत्र्याचा अपमान न सहन करणारा..)अभिजित\nहे म्हणजे जरा अतीच.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [09 Jul 2007 रोजी 10:50 वा.]\nतुम्हाला न आवडलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे अशी नम्र विनंती. हे वाक्य दाद मिळविणारे होते.आणि \"हत्ती चालला आपुल्या गती कुत्री रस्त्याने भुंकती\"हे जरा अतीच झाल्यासारखे वाटले.\nकोणतेही जाहीर व्यासपीठ म्हटले की मतमतांतरे येणारच... काही मनापासूनचे आक्षेप असू शकतात तर काही केवळ हलकटपणा असू शकतो. तरीही आपली चीड सात्विक संताप न राहता विनाकारण डोक्यात घालून घेतलेली राख होऊ नये असे वाटते.\nआपण जी अनेक गावकर्‍यांची उदाहरणे येथे मांडली त्यांच्या संघर्षाची तुलना करता येथील काही प्रतिसाद म्हणजे निव्वळ बुडबुड्यांचा फुका विरोध असे म्हणावे लागेल. त्याला वैतागून येथे लिखाण न करणे ही कोठेतरी त्या गावकर्‍यांशी केलेली प्रतारणा होईल असे वाटते.\nसल्ला देण्याच्या हेतूने हा प्रतिसाद नाही, पण स्वतःच्या मनाला सांगायचे असते तर हेच सांगितले असते.\n(प्रत्येकाच्या मनातील चांगुलपणाचा साथीदार) एकलव्य\nशिल्पाजी आपल्या प्रतिसादावरून लक्षात येतेय की आपण गैरसमज करून घेतलाय. आपल्या लेखातील मजकुराविषयी कुणाला काय वाटावे हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असू शकतो;पण तो व्यक्त केल्याबरोबर तो स्त्रीत्वाचा अपमान आहे असा सरळसोट अर्थ आपण कसा काय काढला हे कळले नाही.\nचांगल्या कामाची माहिती आपण करून देत आहात हे वादातीत आहे;पण समाजात सद्या इतकी बजबजपुरी माजलेय की अशा काही बातम्या अविश्वसनीय वाटतात हेच इथल्या प्रतिसादावरून तुमच्या लक्षात यायला हवेय.तेव्हा त्या बातम्या विश्वसनीय कशा वाटतील ह्याबद्दल विचार करण्याचे मी आपल्याला आवाहन करतो. बातमी देण्याची,शब्दबद्द करण्याची काही वेगळी पद्धती आपण ह्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून माहिती करून घ्यावीत असे मला वाटते.\nइथले अथवा एकूणच महाजालावर वावरणारे सदस्य हे निव्वळ उठवळ आहेत असा काहीसा गैरसमज झाल्याचे आपल्या अभिप्रायावरून वाटते म्हणून हा प्रतिसाद आहे. आपल्या मनात तसे नसेल तर उत्तमच आहे.मात्र असल्यास कृपया असा गैरसमज काढून आपले कार्य करत राहा.\nपुलंच्या वाक्यात समारोप करतो...... पुराण वाचणार्‍याने पुराण वाचतच जावे.कुणी ऐकायला आहे की नाही ह्याची परवा करू नये\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nहारतुरे म्हटले की शेलापागोटे आलेच.\nशिल्पाजी,हारतुरे म्हटले की शेलापागोटे आलेच. स्त्रित्वाचा अपमान करण्याचा कोणाचा हेतू असेल असे वाटत नाही. प्रतिकूल प्रतिसादांनी निराश होऊ नये. आपल्या लेखनाला अनुकूल कौलही मिळालेला आहे हे पहावे.\nआपल्या माहितीची विश्वसनीयता - त्याचे संदर्भ अथवा स्वतः घेतलेला शोध असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख केला तर - सिद्ध होईल. शिवाय येथे प्रत्यक्ष छायाचित्रेही दाखवता येतात याची नोंद घ्यावी. त्यामुळे विश्वसनीयतेबरोबरच मूळ माहितीतही भर पडून रंजकता वाढते.\nविधायक कार्यांचा आढावा घ्यायला लोकांना आवडते पण तो विकास कार्याचा शासकीय अहवाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.\nआपले लेखन सुरू ठेवावे. त्यात वरील मुद्द्यांचा विचार केल्यास उत्तम.\nही अनावश्यक सल्लेबाजी करण्याचा माझा अधिकार नाही. पण एक वाचक म्हणून जे वाटले ते लिहिले. गैर वाटल्यास क्षमस्व\nआपले लिखाण मी वाचतो आणि आवडते. मला ते वाचताना \"goodnewsindia.com\" सारख्या संकेत स्थळाची आठवण होते, कारण तेथेही भारतात चालू असलेल्या चांगल्या गोष्टींची माहीती वाचायला मिळते. आपण येथे हे लिखाण करावे असे नक्कीच वाटते, पण तरी देखील काही सुचवावेसे वाटते, यात टिका नाही, व्यक्तीगत तर नाहीच नाही, पण हे काम चांगले असल्याने सुधारणा सुचवणे हा प्रामाणीक उद्देश नक्कीच आहे. यातील काही विचार इतरांनीही इतर आणि या ठीकाणी मांडलेले आहेतच, त्यामुळे विषयाला धरून संकलन केले आहे असेही म्हणू शकता. आपण हे वाचाल आणि आपले यावरील विचार उपक्रमींसमोर मांडाल अशी आशा करतो.:\nआपले लेख कितीही चांगले असले तरी त्याबाबतचे पुरेसे संदर्भ नसतात - उ.दा. : आपण त्यांच्या (कार्याच्या) संपर्कात कसे आलात, काम करताना लागणारे निधी कसे गोळा केले जातात, काम सुरू करणार्‍या प्रमुख व्यक्तींची/संस्थांची नावे, जर कोणाला असे चांगले काम बघायचे असेल तर् ते कोणाला भेटून ते बघू शकतात. शेवटी या लिखाणाचा उपयोग हा एक \"केस स्टडी\" म्हणून इतरांना होऊन नुसते चांगले वाचन म्हणून नाही तर प्रेरणा मिळणे महत्वाचे असेल तर या सर्व गोष्टींचा उहापोह महत्वाचा आहे. म्हणूनच कुठलेही माहीतीपुर्ण लिखाण, चित्रे, वगैरे देताना संदर्भ देणे हे अतिशय महत्वाचे आहे आणि ते आपण सर्वांनीच पाळावे याचा मी पुनरुच्चार येथे ही करतो. (या आधी पण मी अशीच प्रतिक्रीया इतर चर्चेतही दिली होती . )\nआपण लिखाण केल्यावर ज्या काही (चांगल्या) प्रतिक्रीया येतात त्यातील प्रश्नांना उत्तरे कधी देत नसल्याचे जाणवले. जेंव्हा अशा संकेत स्थळावर लिहीलेल् जाते तेंव्हा प्रश्न विचारले की उत्तरांची अपेक्षा करणे पण चुकीचे नाही. नाहीतर लिखाण हे एकतर्फी होते आणि मग चर्चेविना असे लेख अशा इलेक्ट्रॉनीक्स समुदायांच्या मूळ संकल्पनेविरुद्ध आहेत असे वाटते.\nअर्थात काही \"टवाळक्या\" पण होतात. पण त्यात आपली अथवा त्या कार्याची निंदानालस्ती करणे हा उद्देश नसतो. आणि जरी कोणाचा असला तरी अशाकडे दुर्लक्ष करावेच लागते. कोणत्याही सामाजीक कामात विरोधआणि कुत्सितपणाला पण सामोरे जावे लागते, जे तसे जाऊनही काम करतात ते यशस्वी होतात हा जगभरचा इतिहास आहे. आपल्याला काय वाटते, आपण लेखनात मांडलेले कार्य करणार्‍यांना काय थट्टा वगैरेला सामोरे जावे लागले नसेल पण ते त्रागा करत बसले नाहीत म्हणून तर या \"सक्सेस स्टोरीज\" आपण लिहू शकलात आणि आम्ही वाचू शकलो. कुठलेही चांगले काम कधीच सर्वसंमत सुरवातीपासून होत नसते. विवेकानंदानी म्हणले आहे की प्रत्येक चांगल्या कार्याला तीन गोष्टींन मधून जावे लागते: sheer indifference, severe opposition and then broad acceptance. हे त्यांना पण चुकले नव्हते तर तुम्ही आम्ही कोण\nशेवटी आपण या लेखनाला मथळा दिला आहे की हा \"केवळ् स्त्रित्वाचा अपमान\". मला वाटते, आपण स्त्री-पुरूष आणि इतर सामाजीक समता काही अंशी आलेल्या भारतीय जगात वावरत आहोत. त्यामुळे स्त्रीत्व वगैरेचा शस्त्रासारखा वापर करणे मला त्राग्याचे आणि म्हणून अयोग्य वाटते. शिवाय जर या लेखांचा उद्देश जर लोकशिक्षण / लोकजागृती करणे असा असेल तर त्या उद्देशावर आपण मात करत आहात असे वाटत नाही का\nअसो. परत एकदा लिहीतो की यात व्यक्तीगत रोख नाही. पण आशा करतो की आपण विचार कराल तसेच यावर आपल्यास योग्य वाटेल अशी प्रतिक्रीया येथे कराल आणि येथे असेच चांगले लिखाण चालू ठेवाल.\nप्रकाश घाटपांडे [08 Jul 2007 रोजी 17:38 वा.]\nकारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत.\nकृपया स्त्रीत्वाचे अस्त्र उगारु नये. वा स्त्रीत्वाचे भांडवलही करु नये. आपण गंभीरपणे लिहिलेली गोष्ट लोकांनी कूलपणे घेतली असा समज होणे स्वाभाविक असले तरी हेच लोक गांभीर्याने सुद्धा घेतात. हिच गोष्ट पुरुषाने लिहिली असती तरी याच पद्धतीने प्रतिसाद आले असते. आपण लिहित रहा. अनुभव मध्ये आपले लिखाण मी वाचत असतो. होस्टेल मध्ये नवीन आल्यावर जसे एक प्रकारचे रॅगिंग होते तसेच हे रॅगिंग आहे. तरी देखील जिव्हाळा आहे. तेव्हा हल्केच घ्या. आणि लिखाण मात्र चालू ठेवा, त्याच्यावर अन्याय कशाला\nतुम्ही चांगले वाचक आहात, तेव्हा चांगल्या व टिंगल करणार्या प्रतिक्रिया यातला फरक तुम्हाला समजायला हवा.\nदोन दिसांची नाती [08 Jul 2007 रोजी 19:33 वा.]\nप्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते.\n आत्तापर्यंतची आपली वाटचाल पाहिली असता आपण एकाही लेखाला प्रतिसाद, उप-प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही\nअन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही.\nहो, पण वाद केव्हा होतो आपण तर कुठल्याही सदस्याच्या कुठल्याही प्रश्नाला, शंकेला कधी उत्तरच देत नाही. त्यानंतरही त्याचं तुमचं मतांतर होऊ शकतं आणि त्यामुळे वाद होऊ शकतो. पण त्याकरता आपण कधी एक तरी प्रतिसाद, उपप्रतिसाद देऊन पाहिलाय का आपण तर कुठल्याही सदस्याच्या कुठल्याही प्रश्नाला, शंकेला कधी उत्तरच देत नाही. त्यानंतरही त्याचं तुमचं मतांतर होऊ शकतं आणि त्यामुळे वाद होऊ शकतो. पण त्याकरता आपण कधी एक तरी प्रतिसाद, उपप्रतिसाद देऊन पाहिलाय का मग कदाचित 'विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही' असं आपण म्हणणं नक्कीच योग्य ठरलं असतं असं वाटतं\n'विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही'\nमग काय आम्हाला आवडतो असं तुम्हाला म्हणायचं आहे आपला वेळ काय तो मौल्यवान आणि मग काय इतर उपक्रमी 'विनाकारण वाद घालून वेळ दवडणारे आपला वेळ काय तो मौल्यवान आणि मग काय इतर उपक्रमी 'विनाकारण वाद घालून वेळ दवडणारे' असं आपल्याला सुचवायचं आहे का\nकारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत.\nउगाच कशाला मोठमोठे शब्द वापरताय मॅडम साध्या टवाळकीला आपण 'स्त्रीत्वाचा अपमान' वगैरे म्हणताय याचे आश्चर्य वाटले साध्या टवाळकीला आपण 'स्त्रीत्वाचा अपमान' वगैरे म्हणताय याचे आश्चर्य वाटले स्त्रीत्वाचा अपमान काय असतो, विनयभंग कशाला म्हणतात याबद्दल मी आपल्याला सांगू लागलो तर कदाचित ते लेखन एखाद्याला वैयक्तिक वाटू शकेल आणि शिवाय विषयांतरही होईल म्हणून तूर्तास त्याबद्दल काहीच लिहीत नाही. पण उपक्रमावर स्त्रीत्वाचा अपमान झाला आहे' असं जर आपल्याला वाटत असेल तर उलटपक्षी आपणच इतर 'उपक्रमींवर स्त्रीत्वाचा अपमान करणारे स्त्रीत्वाचा अपमान काय असतो, विनयभंग कशाला म्हणतात याबद्दल मी आपल्याला सांगू लागलो तर कदाचित ते लेखन एखाद्याला वैयक्तिक वाटू शकेल आणि शिवाय विषयांतरही होईल म्हणून तूर्तास त्याबद्दल काहीच लिहीत नाही. पण उपक्रमावर स्त्रीत्वाचा अपमान झाला आहे' असं जर आपल्याला वाटत असेल तर उलटपक्षी आपणच इतर 'उपक्रमींवर स्त्रीत्वाचा अपमान करणारे' हा बिनबुडाचा आणि अपमानजनक आरोप करताहात असं मी म्हणेन\nसमाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे.\nआपला हेतू शुद्ध आहे किंवा कसे याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, परंतु माहिती देताना संदर्भ, दुवा, वर्तमानपत्रातील दुवा, इत्यादी माहिती आपल्या लेखासोबत कधीच नसते ही वस्तुस्थिती आहे\nआपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा,\nमाझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला माहितीपूर्ण लेखाच्या नावाखाली उथळ लेखन आवडत नाही म्हणूनच तर मी आपल्या लेखाची बर्‍याचदा टवाळकी केली आहे हो, केली आहे अगदी प्रांजळपणे कबूल करतो आणि आपण जर त्यामुळे दुखावल्या गेला असाल तर आपली जाहीर क्षमाही मागतो.\nपण कुठलाही संदर्भ, दुवा न देता जी माहिती 'ग्रामसुधारणेची बातमी' म्हणून दिली जाते ती माझ्यामते तरी उथळच म्हटली पाहिजे. शिल्पाताई, आपणच प्रामाणिकपणे सांगा, आपण इतक्या ग्रामसुधारणेच्या बातम्या देता, त्या मटा, लोकसत्ता, सकाळ सारख्या कुठल्या ना कुठल्या मोठ्या वर्मानपत्रातही येतच असतील की नाही मग आपण कधी त्या वर्तमानपत्रातील संबंधित दुवा का देत नाही मग आपण कधी त्या वर्तमानपत्रातील संबंधित दुवा का देत नाही दुवा नसेल तर निदान उल्लेख तरी का करत नाही दुवा नसेल तर निदान उल्लेख तरी का करत नाही एखाद्या गावासंबंधी बातमी देताना त्या गावातील रस्ते सुधारले आहेत, दारुचा एखादा गुत्ता बंद पाडला आहे असे एखादे तरी छायाचित्र आपण कधी दिलेत का एखाद्या गावासंबंधी बातमी देताना त्या गावातील रस्ते सुधारले आहेत, दारुचा एखादा गुत्ता बंद पाडला आहे असे एखादे तरी छायाचित्र आपण कधी दिलेत का मग असा बिनबुडाच्या, बिनपुराव्याच्या, विनासंदर्भाच्या, विनादुव्याच्या, विनाछायाचित्राच्या लेखाला आम्ही एक तर स्वप्नरंजन तरी म्हणू किंवा उथळ तरी म्हणू\nआपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.\nआपल्या या चर्चेला वरील सहा-सात पुरूषांनी अतिशय संतुलित शब्दांत आपल्याला प्रतिसाद दिला आहे. कृपया माझ्याकडून ती अपेक्षा ठेवू नका. हा प्रतिसाद वाचून आपल्याला राग येईल, काही इतरांनाही येईल, कदाचित काही काळानंतर त्याचा अर्थ तुम्हाला क़ळेल अशी आशा करते.\nउपक्रमावर आपल्याला कोणी आमंत्रण देऊन बोलावले होते असे वाटत नाही, आपण आल्याची वर्दीही दिली नव्हती तर मग स्वतःच्या प्रत्येक लेखात 'स्त्रीत्वाचा अपमान' हा प्रतिसाद लिहून त्याप्रकारची नवी चर्चा सुरू करून उपक्रम सोडून जाण्याची दवंडी का लोक येथे स्वखुशीने येतात, स्वखुशीने लिहितात आणि त्यांनी स्वखुशीने राहावे किंवा जावे. आपल्या ऐवजी हे लेख एखाद्या पुरुषाने टाकले असते तर त्याला आपल्यासारखीच वागणूक मिळाली नसती असे आपण खात्रीशीर रीत्या सांगू शकता का लोक येथे स्वखुशीने येतात, स्वखुशीने लिहितात आणि त्यांनी स्वखुशीने राहावे किंवा जावे. आपल्या ऐवजी हे लेख एखाद्या पुरुषाने टाकले असते तर त्याला आपल्यासारखीच वागणूक मिळाली नसती असे आपण खात्रीशीर रीत्या सांगू शकता का नसेल तर स्त्रीत्वाचा अपमान झाला म्हणून डांगोरा सहानुभूती मिळवण्यासाठी नसेल असे समजते.\nआपण म्हणता आपल्याला प्रतिसाद द्यायला आवडतात. असे कोणते प्रतिसाद कोणाला दिले आपण आपल्याला दुसर्‍या लेखात बालपंचायतीबद्दल काही प्रश्न विचारले होते त्याची आपण दखलही घेतली नाही, पुढचे लेख टाकत गेला. मी ही माझ्या शब्दात 'अशा उद्दाम वर्तनाची लोकांनी टिंगलटवाळी केली तर बिघडले कोठे आपल्याला दुसर्‍या लेखात बालपंचायतीबद्दल काही प्रश्न विचारले होते त्याची आपण दखलही घेतली नाही, पुढचे लेख टाकत गेला. मी ही माझ्या शब्दात 'अशा उद्दाम वर्तनाची लोकांनी टिंगलटवाळी केली तर बिघडले कोठे' असे म्हटले तर ते गैर ठरू नये.\nवर विकास यांनी लिहिलेले सर्व मुद्दे मला अत्यंत योग्य वाटले. मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे.\nतुम्हाला जर कल्पना होती की आपल्या लेखांना योग्य प्रतिक्रिया येत नाही तर लेखांत डिस्क्लेमर का नाही टाकले. स्पष्ट शब्दांत ' हे लिखाण गंभीर स्वरूपाचे आहे. ज्यांना यांत रुची नसेल त्यांनी कृपया त्याची टिंगलटवाळी करू नये' असे का नाही लिहिले समाजात सर्वप्रकारची माणसे भेटतात. टिंगलटवाळीने जर तुम्ही व्यथित होता तर त्याबाबत काय उपाय योजायचे हे तुम्ही पूर्वीच ठरवायला हवे होते. अपेक्षित प्रतिसाद येत नव्हते तरीही आपण उपक्रमावर सुमारे १० लेख टाकलेत आणि मनोगतावर २. येथे नाही तर तेथे तरी आपल्या लेखांची दखल कितीजणांनी घेतली याचा विचार करा. त्यावरून आपण या लोकांना अपेक्षित वैचारिक पातळीवर नेण्यास कमी पडतो आहे की काय याचाही विचार करा.\nउपक्रम हे काही शिरगाव बुद्रुक गाव नाही की त्यांना शिरगाव खुर्दमधील सुधारणांची माहिती पुरवली तर ते पेटून उठतील. तुमच्या टार्गेट ऑडियन्सला काय हवे याचा तुम्ही विचार न करताच\nआपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे नविन सदस्यांना समस्या येणार नाही.\nहे वाक्य टाकून मोकळ्या झालात.\nस्वतःला विरोध झाला की अनेक स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाची ढाल पुढे करतात. सुजाण स्त्रिया जेव्हा असे करतात तेव्हा अतिशय खेद वाटतो.\nतुम्हाला जायचे असेल तर जरूर जा. हे काही प्रत्येकाची मनधरणी करण्याचे स्थळ आहे असे मला वाटत नाही परंतु ज्या ग्रामस्थांनी कोणतीही मदत नसताना खडतर प्रश्नांवर त्यांनी तोडगे काढले यावर आपण विविध लेख लिहिता त्या लेखांतून आपण स्वतः काहीही शिकला नाहीत असे म्हणावे लागेल.\nदोन दिसांची नाती [08 Jul 2007 रोजी 19:46 वा.]\nआपल्याला दुसर्‍या लेखात बालपंचायतीबद्दल काही प्रश्न विचारले होते त्याची आपण दखलही घेतली नाही, पुढचे लेख टाकत गेला. मी ही माझ्या शब्दात 'अशा उद्दाम वर्तनाची लोकांनी टिंगलटवाळी केली तर बिघडले कोठे' असे म्हटले तर ते गैर ठरू नये.\nत्यावरून आपण या लोकांना या वैचारिक पातळीवर नेण्यास कमी पडतो आहे की काय याचाही विचार करा.\nस्वतःला विरोध झाला की अनेक स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाची ढाल पुढे करतात.\nप्रियालीताईंचे मुद्दे योग्यच आहेत.\nमला पण असेच वाटते.\nशिल्पाताई तुम्ही या सगळ्यांनाच प्रतिसाद तर द्यावाच\nपण आधीच्या प्रश्नांनाही उत्तरे द्यावीत असेही वाटते\nत्यामुळे तुमची भुमीका स्पष्ट होईल.\nहे वर्तमान पत्र नाही एक इंटरॅक्टीव माध्याम आहे. इथे वर्तमानपत्राचे नियम लागू होत नाहीत, हे मी तुम्हाला सांगणे म्हणजे चौथीच्या पोराने एम ए च्या थेसीस ला काय रिडिंग करावे हे सांगण्यासारखे आहे.\nतुमच्या लेखांत संवाद कुठे होतो आहे\nग्रीन गॉबलिन [09 Jul 2007 रोजी 01:03 वा.]\nउगीच आरोप करण्यापेक्षा उत्तरं द्या शिल्पाताई. मी ही बहुतेकांशी सहमत आहे.\nविनायक गोरे [08 Jul 2007 रोजी 21:12 वा.]\nआपले लेखन मी आवर्जून वाचतो. मला ते अतिशय आवडते. माझ्या प्रतिसादानंतर उगीच वादंग उठते, लोक कंपूबाजीचा आरोप करतात म्हणून मी प्रतिसाद देत नाही. आपल्या लेखनाबद्दल माझे विचार असे आहेत.\nआपले लेखन गंभीर असते, माहितीपूर्ण असते आणि समाजसुधारणा/ ग्रामसुधारणांचे जे कार्य समाजात चालले आहे त्याची माहिती देणारे असते. असे व्रती लेखक कमी असतात. अशा लेखनाला साधारणपणे प्रतिसाद कमी येतात हे खरे आहे. पण टिंगलटवाळी करणारे प्रतिसाद यावेत, त्याहीपेक्षा ते तिथे अजूनही दिसावेत हे लक्षण संपादक/उपसंपादकमंडळींची या सर्व प्रकाराला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष संमती असल्याचे दर्शवते. तेव्हा आपण या विषयावर इथे काही न लिहिण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असे वाटते.\nया निर्णयाच्या विरुद्ध बर्‍याच लोकांनी आगपाखड केली आहे. या मंडळींचा एक मुद्दा असा की आपण संदर्भ देत नाही. मजा म्हणजे आपण यापुढे इथे न लिहिण्याचा निर्णय घेतल्यावरच या मंडळींना हा मुद्दा सुचला. या आधी कोणी हा मुद्दा उपस्थित केल्याचे आठवत नाही. बहुधा आपण काल्पनिक गोष्टी लिहिता असे या मंडळींना सुचवायचे असावे.\nदुसरे म्हणजे आपण इतर कोणत्याही लेखाला प्रतिसाद देत नाही असा आरोप आहे. पण या मंडळींनी पण आपल्या लेखांना प्रतिसाद न देता गप्प राहिले तर काय बिघडेल का पण नाही, विषय गंभीर असो वा हलका, आपल्याला कळो वा न कळो जिथे तिथे तोंड घालून दुसर्‍याची टवाळी करण्यात धन्यता मानायची असा इथल्या बर्‍याच लोकांचा खाक्या आहे.\nहे सार्वजनिक ठिकाण आहे. इथे सर्व प्रकारचे लोक येणार, लिहिणार. तेव्हा फार सेन्सिटिव राहून चालत नाही हा युक्तिवाद जोपर्यंत आपल्यावर पाळी येत नाही तोपर्यंतच, दुसर्‍याला उपदेश म्हणून ठीक असतो\nआपला सर्वात वादग्रस्त ठरलेला मुद्दा \"स्त्रीत्वाचा अपमान\" असा आहे. हा मुद्दा सिद्ध करणे अवघड असले तरी तुम्ही तसेच माझी एक मैत्रीण यांना आलेल्या अनुभवावरून ही गोष्ट खरी असावे असे वाटते. इथेच नाही तर दुसर्‍याही एका संकेतस्थळावर स्त्रियांच्या लेखनाची टवाळी करण्याचे प्रकार होऊन अनेक मुली , स्त्रिया ते संकेतस्थळ सोडून गेल्या.\nशेवटी आपले पत्र, माझ्या मते संपादकांसाठी धोक्याचा इशारा आहे. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.\nमजकूर संपादित. कृपया, इतर सदस्यांवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करू नयेत तसेच सार्वजनिक संकेतस्थळाचे शिष्टाचार पाळण्याकडेही लक्ष द्यावे.\nगप्प बसून काय करू\nआपले लेखन मी आवर्जून वाचतो. मला ते अतिशय आवडते. माझ्या प्रतिसादानंतर उगीच वादंग उठते, लोक कंपूबाजीचा आरोप करतात म्हणून मी प्रतिसाद देत नाही.\nआपले लेखन गंभीर असते, माहितीपूर्ण असते आणि समाजसुधारणा/ ग्रामसुधारणांचे जे कार्य समाजात चालले आहे त्याची माहिती देणारे असते. असे व्रती लेखक कमी असतात. अशा लेखनाला साधारणपणे प्रतिसाद कमी येतात हे खरे आहे.\nपण टिंगलटवाळी करणारे प्रतिसाद यावेत, त्याहीपेक्षा ते तिथे अजूनही दिसावेत हे लक्षण संपादक/उपसंपादकमंडळींची या सर्व प्रकाराला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष संमती असल्याचे दर्शवते.\nतेव्हा आपण या विषयावर इथे काही न लिहिण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असे वाटते.\nया निर्णयाच्या विरुद्ध बर्‍याच लोकांनी आगपाखड केली आहे. या मंडळींचा एक मुद्दा असा की आपण संदर्भ देत नाही. मजा म्हणजे आपण यापुढे इथे न लिहिण्याचा निर्णय घेतल्यावरच या मंडळींना हा मुद्दा सुचला. या आधी कोणी हा मुद्दा उपस्थित केल्याचे आठवत नाही.\nबहुधा आपण काल्पनिक गोष्टी लिहिता असे या मंडळींना सुचवायचे असावे.\nया मंडळींना की तुम्हाला\nदुसरे म्हणजे आपण इतर कोणत्याही लेखाला प्रतिसाद देत नाही असा आरोप आहे.\nआहे पण जबरदस्ती नाही.\nपण या मंडळींनी पण आपल्या लेखांना प्रतिसाद न देता गप्प राहिले तर काय बिघडेल का\nपण नाही, विषय गंभीर असो वा हलका, आपल्याला कळो वा न कळो जिथे तिथे तोंड घालून दुसर्‍याची टवाळी करण्यात धन्यता मानायची असा इथल्या बर्‍याच लोकांचा खाक्या आहे.\nहे सार्वजनिक ठिकाण आहे. इथे सर्व प्रकारचे लोक येणार, लिहिणार. तेव्हा फार सेन्सिटिव राहून चालत नाही हा युक्तिवाद जोपर्यंत आपल्यावर पाळी येत नाही तोपर्यंतच, दुसर्‍याला उपदेश म्हणून ठीक असतो\nआपला सर्वात वादग्रस्त ठरलेला मुद्दा \"स्त्रीत्वाचा अपमान\" असा आहे. हा मुद्दा सिद्ध करणे अवघड असले तरी तुम्ही तसेच माझी एक मैत्रीण यांना आलेल्या अनुभवावरून ही गोष्ट खरी असावे असे वाटते. इथेच नाही तर दुसर्‍याही एका संकेतस्थळावर स्त्रियांच्या लेखनाची टवाळी करण्याचे प्रकार होऊन अनेक मुली , स्त्रिया ते संकेतस्थळ सोडून गेल्या.\nउगा बोंबाबोंब नसलेल्या राईचा पर्वत पेटवा आग.\nशेवटी आपले पत्र, माझ्या मते संपादकांसाठी धोक्याचा इशारा आहे.\nझोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.\n१००% बराब्बर. पण सोंग कोण काढतय बरं\nमजकूर संपादित. कृपया, इतर सदस्यांवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करू नयेत तसेच सार्वजनिक संकेतस्थळाचे शिष्टाचार पाळण्याकडेही लक्ष द्यावे.\nउत्तर ओक्के हाय. नो काटछाट.\nदोन दिसांची नाती [09 Jul 2007 रोजी 03:01 वा.]\nआपले लेखन मी आवर्जून वाचतो. मला ते अतिशय आवडते.\nविनायकराव, बहुधा आपल्याला सुरस आणि रम्य कथांची मूलतः आवड असावी असे वाटते\nबाय द वे, आपल्याला काय आवडावं आणि काय नाही हा आपला व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु एकही संदर्भ, दुवा, किंवा वर्तमानपत्रातील एखाद्या बातमीचा उल्लेख नसणार्‍या ग्रामसुधारणेच्या कथा आपल्याला कश्या काय आवडतात हा एक प्रश्नच आहे\nआपले लेखन गंभीर असते, माहितीपूर्ण असते आणि समाजसुधारणा/ ग्रामसुधारणांचे जे कार्य समाजात चालले आहे त्याची माहिती देणारे असते.\nहो, पण त्या लेखनाला काही पुरावा काही संदर्भ असावा असं आपल्याला वाटत नाही का\nया निर्णयाच्या विरुद्ध बर्‍याच लोकांनी आगपाखड केली आहे. या मंडळींचा एक मुद्दा असा की आपण संदर्भ देत नाही.\nमग संदर्भ द्यायला नको का\nमजा म्हणजे आपण यापुढे इथे न लिहिण्याचा निर्णय घेतल्यावरच या मंडळींना हा मुद्दा सुचला. या आधी कोणी हा मुद्दा उपस्थित केल्याचे आठवत नाही.\nहे चार दुवे दिले आहेत विनायकराव त्यावर आपलं काय म्हणणं आहे विनायकराव त्यावर आपलं काय म्हणणं आहे विनायकराव आणि वरील एकाही उपप्रतिसादाला शिल्पाताईंचं साधं एका शब्दानेही उत्तर नाही याला आपण कुठली मानसिकता म्हणाल विनायकराव आणि वरील एकाही उपप्रतिसादाला शिल्पाताईंचं साधं एका शब्दानेही उत्तर नाही याला आपण कुठली मानसिकता म्हणाल विनायकराव निदान आम्ही तरी याला 'उर्मटपणा' म्हणू निदान आम्ही तरी याला 'उर्मटपणा' म्हणू आपण काय म्हणाल हे जाणण्यास उत्सुक आहे\nपण या मंडळींनी पण आपल्या लेखांना प्रतिसाद न देता गप्प राहिले तर काय बिघडेल का\nतसं असेल तर मग शिल्पाताईंनी तरी इथे लेखन कशाला करावे हे काही वर्तमानपत्र नव्हे विनायकराव. इथे संवादही चालणारच\nपण नाही, विषय गंभीर असो वा हलका, आपल्याला कळो वा न कळो जिथे तिथे तोंड घालून दुसर्‍याची टवाळी करण्यात धन्यता मानायची असा इथल्या बर्‍याच लोकांचा खाक्या आहे.\nहा आरोप बिनबुडाचा असून शिल्पाताईंच्या बिनपुराव्यांच्या, बिनदुव्यांच्या, आणि विनासंदर्भाच्या लेखांचे बाष्कळ समर्थन करणारा आहे असे वाटते\nशेवटी आपले पत्र, माझ्या मते संपादकांसाठी धोक्याचा इशारा आहे. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.\nअहो कसला आलाय धोक्याचा इशारा वगैरे उपक्रमीय संपादक, उपसंपादक धोक्याचे इशारे आणि पातळ्या ओळखण्याइतपत समर्थ आहेत उपक्रमीय संपादक, उपसंपादक धोक्याचे इशारे आणि पातळ्या ओळखण्याइतपत समर्थ आहेत एक फुकाचं त्रागा करणारं पत्र हा काही धोक्याचा इशारा आहे असं मला वाटत नाही\nआपल्याकडून विनायकराव चांगल्या/सभ्य भाषेची अपेक्षा होती. या चर्चेतला उपक्रमींचा टिकेचा रोख हा व्यक्तीगत नव्हता तर फक्त केवळ ससंदर्भ लेखनपद्धतीच्या अभावावर होता. आपण मात्र तो व्यक्तीगत केलात. आणि त्रागा प्रतिक्रीयेतून काढला तरी खरडवहीत ठेवला. त्यात प्रियालींनी म्हंट्ल्याप्रमाणे स्त्रीत्वाचा अपमान वाटून तो शिल्पाजी काढतील अशी आशा करतो. यात कंपूबाजी नाही. माझे पण इतरांशी वाद झालेत, आणि अजूनही होतील, कधी पटले नाही तसेच कधी माझे ही पटले नसेल पण म्हणून् गोष्टी दोनही बाजूंनी वैयक्तीक केल्या नाहीत कारण इथे कोणी नकारात्मक दृष्टिकोन घेऊन वेळ आणि शक्ती खर्च करायला येत असेल असे वाटत नाही.\nअसो. आता आपल्या नेहेमीच्या दर्जेदार लेखनाची इच्छा करतो.\nअजून एकः आपली प्रतिक्रीया ही शिल्पाताईंची बाजू घेणारी होती म्हणजेच त्यांची वकीली करणारी होती. आणि ती प्रामाणिकपणे आपल्याला जे काही वाटते ते सांगणारी पण होती. पण मथळा मात्र \"डेविल्स ऍडवोकेट\" हा म्हणूनच अजून एक आशा करतो की शिल्पाताई, तुम्ही त्यांनाच \"डेव्हील\" म्हणालात असा गैरसमज करून घेणार नाहीत म्हणूनच अजून एक आशा करतो की शिल्पाताई, तुम्ही त्यांनाच \"डेव्हील\" म्हणालात असा गैरसमज करून घेणार नाहीत (हे मात्र नक्कीच ह. घ्या. (हे मात्र नक्कीच ह. घ्या.\nविनायकभाऊ न्यायाची बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद.\nविनायक गोरे [08 Jul 2007 रोजी 22:40 वा.]\nएका महाभागाने तर इथल्या टिंगल टवाळीचे रॅगिंगशी साम्य दाखवून समर्थनही केले आहे. धन्य आहे अशा महाभागांची हे सार्वजनिक ठिकाण आहे.\nमाझ्या आधीच्या प्रतिसादातले हे वाक्य संपादनाने गाळले. यात काय चुकले कोणी सांगेल का इथे रॅगिंगशी साम्य दाखवून एका महाभागाने झाल्या प्रकाराचे समर्थन केले त्याचा मी निषेध केला तर यात \"व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आणि सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग\" कुठे आला\nविनायक गोरे [08 Jul 2007 रोजी 22:50 वा.]\nमाझा असंपादित प्रतिसाद शिल्पाताईंच्या खरडवहीत वाचता येईल.\nग्रीन गॉबलिन [09 Jul 2007 रोजी 01:02 वा.]\nती भलामोट्ठी खरड वाचली बरं का काका........पन पटली प्रियालीताईंची.\nआवं आवर घाला असल्या लोकास्नी. खरडव्हय समद्या पब्लिकसाटी खुल्ली असते हे यास्नी म्हाईत न्हाई का त्वांडाला येईल ते बोलत सुटन्यासाटी दिली हाये का ती त्वांडाला येईल ते बोलत सुटन्यासाटी दिली हाये का ती उपक्रमाचं वाट्टुळ कोनामुळे व्हईल ते कळतंय हा\nम्या खेडुताचा फ्यान हाय.\nअजून तरी कुठे आहे\nअजून तरी कुठे आहे आपला प्रतिसाद\nयातल्या एकाला तर उत्तर द्या हो\nतात्यांनी प्रश्न विचारले आहेत, दिलदार पणे माफी ही मागितली, पण त्यावर तरी तुम्ही कुठे काय उत्तर दिले\nतुम्ही एकतर्फी संवाद ठेवता आणी सगळ्यांनी त्याला माना डोलवाव्यात अशी अपेक्षा करता\nइथे चर्चा सोडाच लेख टाकणार्‍यानेही प्रतिसाद द्यावेत अशी सदस्यांचे अपेक्षा आहे. एक उदाहरण देतो.\nआपण राधिका यांचा अभ्यासपुर्ण लेख वाचल्यास नि त्यांना आलेली उत्तरे पाहिल्यास आपला हा भ्रम नक्कीच दूर होईल\nतेंव्हा सांगण्याचा उद्देश असा की 'इमोशनल ब्लॅकमेल' करू नका\nदोन दिसांची नाती [09 Jul 2007 रोजी 03:16 वा.]\nतुम्ही एकतर्फी संवाद ठेवता आणी सगळ्यांनी त्याला माना डोलवाव्यात अशी अपेक्षा करता\nहेच म्हणतो. गुंड्याशी सहमत आहे\nकालचा गोंधळ बरा होता\n... लेटस् होप सेन्स् प्रीव्हेल्स्\nप्रत्येक संकेतस्थळ किंवा समाज म्हटला की तिथे हौशे गवशे आणि नवशे हे असणारच. तुमच्या काही लेखांवरचे काही प्रतिसाद मलाही आवडले नव्हते. पण ते केवळ 'एका स्त्रीने लेखन केले आहे' म्हणून नसावेत कदाचित.मद्य हा विषयच असा आहे. आणि आम्ही इथे संगणकावर बसून तुमच्या लेखांची स्तुती/टवाळी करणार. प्रत्यक्ष जी गावे व्यसनमुक्त झाली त्यांनाच कळणार की 'गाव व्यसनमुक्त झाले' या आमच्यासाठी केवळ एक वाक्य असलेल्या शब्दसमूहात त्या गावकर्‍यांचे, त्यांच्या बायकामुलांचे किती सुटकेचे निश्वास दडले आहेत ते.\nअंधश्रद्धेने म्हणा किंवा कोणत्याही उपायाने म्हणा, एखाद्या गावातले बहुतांश लोक व्यसनमुक्त होत असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे. आपले लिखाण वाचून मद्यमुक्तीच्या संदर्भात स्वाध्याय परीवाराने केलेली काही यशस्वी कामे आठवली.\nएखादे लिखाण होते तेव्हा ते काहीना आवडते, काही आवडत नाही. शिवाय प्रत्येकाला काय प्रकारच्या माहितीत जास्त रुची आहे हाही एक मुद्दा आहेच. लिखाण आवडणारे सर्व जण आवर्जून तसा प्रतिसाद वेळेअभावी देतीलच असे नाही. तसेच लिखाण न आवडलेले सर्व जण तसे प्रतिसाद देऊन लिखाणात नक्की काय आवडले नाही ते सांगतीलच असे नाही. सारांश, आपल्याला आलेले काही २-३ जणांचे अनेक नकारात्मक प्रतिसाद पूर्ण उपक्रम आणि उपक्रमी वाचकांचे प्रतिनीधीत्व करत नाहीत. आपण लिहीत रहावे. आम्हाला अशा कार्यांची माहिती देत रहावी. शिवाय वर कोणीतरी लिहीले तसे आणखी तपशीलात माहिती, नावे , छायाचित्रे आणि प्रतिसादातील प्रश्नांची आपण दखल घेणे याने अशा कामांत सहभाग देऊ इच्छिणार्‍याना प्रोत्साहनही मिळेल.\nयेथे प्रत्येकाने आपल्यापरिने आणि आपापल्या पद्धतीने प्रतिसाद लिहिले आहेत. यात बहुतेक सदस्यांचे स्वभाव वैशिष्ठ्य सुद्धा आले आहे. आपण काय करायचे हा आपला प्रश्न आहे. पण काही **** प्रतिसांदामुळे आपण जर येथे लिहिणे थांबवणार असलात तर तुम्ही तुमच्याच कार्याचा अपमान करत आहात असे मी म्हणेन.\nयेथे मी जातो म्हणून दवंडी पिटणारे आणि नंतर गप्प पणे मान खाली घालून परत येणारे आहेत. आणि तेच पुन्हा असा मी असामी असे मिरवणारे सुद्धा आहेत. आपण काय करायचे हा आपला प्रश्न आहे. उपक्रमावर नियमीत लिहिणारे, वाचणारे आणि त्यावर आपापल्या स्वभाव वैशिष्ठ्यांनी प्रतिसाद देणारे आहेत. तुम्ही काही निवडक लोकांसाठी त्यांच्या प्रमाणेच स्टंटबाजी करणार असाल तर आम्हाला नक्किच खेद होइल. तसेच अशा लोकांसाठी तुम्ही तुमचे लेखन थांबणार असाल आणि त्यांच्या प्रतिसादांवरून इतर सर्वांना स्त्रित्वाचा अपमान करणारे असा गंभीर आरोप करत असाल तर तो इतर उपक्रमींचा काहीही कारण नसताना केलेला अपमान आहे असे मी म्हणेन.\nतसेच, आपण अनेकदा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत हे सुद्धा सत्य आहे. तुम्ही जेंव्हा एखादी गोष्ट सार्वजनीक करता त्यावेळी समाजाला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे हे खरे नाही का\nआपण जर नुसतीच स्टंटबाजी करणार असाल तर वृत्त आणि प्रसिद्धी माध्यमे यांच्या बद्दलची विश्वासार्हता तुम्ही कमी करत आहात जी मुळातच कमी होत चालली आहे. असो.\nलेखन करायचे कि नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तुम्ही चर्चा सुरू केलीत म्हणून हे प्रतिसाद आले.\nआपण जर नुसतीच स्टंटबाजी करणार असाल तर वृत्त आणि प्रसिद्धी माध्यमे यांच्या बद्दलची विश्वासार्हता तुम्ही कमी करत आहात जी मुळातच कमी होत चालली आहे. असो.\nवा क्या बात है जोरदार टिप्पणी चाणक्यराव आज जोरात दिसत आहेत\nउपक्रमावर नियमीत लिहिणारे, वाचणारे आणि त्यावर आपापल्या स्वभाव वैशिष्ठ्यांनी प्रतिसाद देणारे आहेत.\nकी हे पण असे वैशिष्ट्य आहे की काय \nपण काही **** प्रतिसांदामुळे\nहे ४ स्टार प्रतिसाद म्हणजे कोणते बॉ\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nशिल्पा दातार जोशी यांच्या लेखावरील सर्व प्रतिसाद वाचले. पुन्हा एकदा वाचले. आणि मी थक्क झालो. प्रभावित झालो.प्रत्येकाने अगदी विषयाला धरून बिनतोड लिहिले आहे.त्याच बरोबर अत्यंत समंजसपणे आणि संयमपूर्ण रीतीने लिहिले आहे.उपक्रमाच्या या सदस्यांचे विचार किती प्रगल्भ आणि परिपक्व आहेत याची प्रचीती हे प्रतिसाद वाचून येते. शिल्पा दातार जोशी यांनाही ती यावी अशी अपेक्षा आहे.(मला असे बिंदुगामी--टु द पॉइंट--लेखन इतक्या सहजतेने करता येत् नाही. ते असो.) \"हा केवळ स्त्रीत्वाचा अपमान आहे\" हे शिल्पा दातार जोशी यांचे विधान पूर्णतया चुकीचे आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही.\n.......आजानुकर्ण,मिसळपाव,गुंडोपंत यांच्या नांवांवर जाऊ नका.ते प्रसंगी कसे खणखणित लिहितात ते वाचा.एकलव्य,,प्रमोदकाका,विसुनाना,विकास,प्रकाश,राजीव,विनायक,चाणक्य हे सगळे एकापेक्षा आहेत. (एकसे बढकर एक).त्यानी लिहिलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अनु यांनी आपल्या स्वभावानुसार सौम्य लिहिले आहे.\n......पण खरा भेदक आणि मर्मग्राही प्रतिसाद लिहिला आहे तो प्रियाली यांनी.तो वाचताना भीतीच वाटावीत्यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रतिवाद संभवतच नाही.इतके ते मूलगामी आणि निरुत्तर करणारे आहेत. \"...... परंतु ज्या ग्रामस्थांनी कोणतीही मदत नसताना खडतर प्रश्नांवर त्यांनी तोडगे काढले यावर आपण विविध लेख लिहिता त्या लेखांतून आपण स्वतः काहीही शिकला नाहीत असे म्हणावे लागेल.\" यावर कोण काय उत्तरणारत्यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रतिवाद संभवतच नाही.इतके ते मूलगामी आणि निरुत्तर करणारे आहेत. \"...... परंतु ज्या ग्रामस्थांनी कोणतीही मदत नसताना खडतर प्रश्नांवर त्यांनी तोडगे काढले यावर आपण विविध लेख लिहिता त्या लेखांतून आपण स्वतः काहीही शिकला नाहीत असे म्हणावे लागेल.\" यावर कोण काय उत्तरणार\"चुकले माझे .क्षमा करा \" एवढेच लिहिणे शिल्पा दातार जोशी यांच्या हाती राहाते.(याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्या संवादाविषयी तुम्ही वाचले असेल. निरुत्तर करून टाकणारा गार्गीचा युक्तिवाद ऐकून याज्ञवल्क्य म्हणतो \"गार्गी,चूप बैस. नाहीतर तुझे डोके धडावेगळे केले जाईल.\"काही जणांना हे विधान पुरुषप्रधानतेचे द्योतक वाटते.मला तसे वाटत नाही.उत्तरच देता येईना तर तो तरी म्हणणार काय\"चुकले माझे .क्षमा करा \" एवढेच लिहिणे शिल्पा दातार जोशी यांच्या हाती राहाते.(याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्या संवादाविषयी तुम्ही वाचले असेल. निरुत्तर करून टाकणारा गार्गीचा युक्तिवाद ऐकून याज्ञवल्क्य म्हणतो \"गार्गी,चूप बैस. नाहीतर तुझे डोके धडावेगळे केले जाईल.\"काही जणांना हे विधान पुरुषप्रधानतेचे द्योतक वाटते.मला तसे वाटत नाही.उत्तरच देता येईना तर तो तरी म्हणणार काय\"........ [असो. उपरोल्लेखित प्रतिसादां सारखे बिंदुगामी लेखन सोपे नाही हे खरे.])\nटू द पॉईंट साठी हा शब्द अतिशय आवडला.\nदोन दिसांची नाती [09 Jul 2007 रोजी 17:59 वा.]\nपरंतु ज्या ग्रामस्थांनी कोणतीही मदत नसताना खडतर प्रश्नांवर त्यांनी तोडगे काढले यावर आपण विविध लेख लिहिता त्या लेखांतून आपण स्वतः काहीही शिकला नाहीत असे म्हणावे लागेल.\"\n.(मला असे बिंदुगामी--टु द पॉइंट--लेखन इतक्या सहजतेने करता येत् नाही. ते असो.)\nबिंदुगामी हा शब्द मस्त आहे\n......पण खरा भेदक आणि मर्मग्राही प्रतिसाद लिहिला आहे तो प्रियाली यांनी.तो वाचताना भीतीच वाटावीत्यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रतिवाद संभवतच नाही.इतके ते मूलगामी आणि निरुत्तर करणारे आहेत. \"......\nप्रियालीभाभी की जय हो\nजन पळभर म्हणतील हाय हाय.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [09 Jul 2007 रोजी 10:37 वा.]\nउपक्रमपंतानी एक विचारपीठ दिले आहे.ते माहितीची देवाण घेवाण व्हावी म्हणून. माझ्यासहीत अनेकांची आपल्या लेखाला आपल्या दृष्टीने काही प्रतिसाद टवाळक्या म्हणून आले असतील. पण विचारांची देवाण घेवाण होत नव्हती,मग आमच्या प्रतिभेला पंख फूटले तर त्यात नवल ते काय खरे या वादळाची सुरुवात मीच केलीय असे वाटते.काल दिलेल्या प्रतिसादाला आपण पहिल्यांदा उत्तर दिले. तेव्हाच वादळाला सुरुवात झाली होती.\nअहो,स्त्रीत्वाचा अपमान म्हणून आपण जो डांगोरा पीटत आहात तो विश्वसनीय नाही.या अगोदर ज्यांचा उल्लेख झाला आहे.त्या महिला सदस्यांचे अभ्यासपूर्ण लेख पहा,इतके चांगले लिहूनही त्या लेखांवर(माझ्यासारख्यांचा) खवचट प्रतिसादानंतरही त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे.त्यांना तर माझा नमस्कारच आहे.त्या ज्या संयमाने उपक्रमवर लिहितात ना त्याचे महत्व आपल्या संतापानंतर कळते आहे.त्यांनी कधीही महिला म्हणून किंवा स्त्रीत्वाची ढाल पूढे केल्याचे माझ्या तर वाचनात नाही.\nअसो खरे तर आपण इथेच लिहित राहावे असे माझे मत आहे.पण आपण जर आपल्या विचारावर ठाम असाल तर \"जन पळ भर म्हणतील हाय हाय\" इतकेच इथे होईल असे वाटते, किंवा ग्रामविकासाच्या बातम्यांसाठी वेगवेगळ्या दुव्यांवर जावे लागेल इतकेच.या पेक्षा अधिक काय.\nअसो,आपल्या पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा \nअवांतर ;) मी जाण्याची घोषणा करून माझ्यासाठी इतके एकापेक्षा एक सरस(अपवाद आहेत इथेही)प्रतिसाद आले असते का नसतेच आले.पण आपल्याइतके प्रतिसाद मला बोलते करण्यासाठी आले असते तर मी आजीवन सदस्य म्हणून इथे लिहित राहिलो असतो;)\nया चर्चेत मला एकच सुचवावेसे वाटते ते म्हणजे उपक्रम हे चर्चेचे व्यासपीठ असले तरी त्यातून निर्माण होणारी माहिती ही खुपच मौल्यवान आहे. इथल्या प्रत्येक सदस्याची स्वत:ची अशी खासियत आहे. प्रत्येकाचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, व्यासंग आहे. त्याचा फायदा एकमेकांना होत असतो. मुळातच इंटरनेट हे मुक्त विचारांचे माध्यम आहे. त्याला कुणी रोखू शकत नाही. उपक्रम वरील आजच्या माहितीचे पुढल्या काळात मोठे संदर्भमूल्य असू शकते. प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे लिहू द्या. शिल्पा जोशी यांचे लिखाण हे लेख या प्रवर्गात असते. चर्चेच्या प्रस्तावात प्रतिसादांना उत्तर देणे आवश्यक आहे. कारण त्याचा हेतूच चर्चा घडवून आणणे हा असतो. लेख हा माहितीपर प्रकार आहे, त्यामुळे त्यावर उत्तर दिलेच पाहिजे अशी कोणी अपेक्षा ठेवू नये. परंतु लेखनाला संदर्भ दिल्यास उत्तमच.\nमुक्त व्यासपीठ या प्रकारामध्ये कोणी कोणाला चालते व्हा असे सांगणे औचित्याला धरून होणार नाही. कुणी गेल्यास नुकसान फक्त उपक्रमचे नाही तर आपल्या सर्वांचेच आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक माहितीचे मूल्य आहे. संकेतस्थळाची किंमत ही त्यावर असलेल्या मौल्यवान माहितीवर अवलंबून आहे. कारण Content is King.\nआता उगाचच वाद वाढवू नये. आपण सर्व् सुजाण आहोत. भांडण्यात काय हशील\nकंटेन्ट इज किंग,या चर्चेत मला एकच सुचवावेसे वाटते ते म्हणजे उपक्रम हे चर्चेचे व्यासपीठ असले तरी त्यातून निर्माण होणारी माहिती ही खुपच मौल्यवान आहे. इथल्या प्रत्येक सदस्याची स्वत:ची अशी खासियत आहे. प्रत्येकाचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, व्यासंग आहे. त्याचा फायदा एकमेकांना होत असतो. मुळातच इंटरनेट हे मुक्त विचारांचे माध्यम आहे. त्याला कुणी रोखू शकत नाही. उपक्रम वरील आजच्या माहितीचे पुढल्या काळात मोठे संदर्भमूल्य असू शकते. प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे लिहू द्या. शिल्पा जोशी यांचे लिखाण हे लेख या प्रवर्गात असते.\nया परिच्छेदाशी पूर्ण सहमत. शिल्पाताईंना ग्रामविकासावरील लेख सोडून चित्रपट परीक्षण लिहा असे सांगितलेले मी तरी कोठे वाचले नाही.\nलेख हा माहितीपर प्रकार आहे, त्यामुळे त्यावर उत्तर दिलेच पाहिजे अशी कोणी अपेक्षा ठेवू नये. परंतु लेखनाला संदर्भ दिल्यास उत्तमच.\nउपक्रम म्हणजे मराठी विकिपीडीया नाही. येथील लेख त्यांतील सभासदांनी वाचावेत, त्यावर शंका विचाराव्यात इ. हेतूंनी लिहिले असतात. येथे ललित लेखन नाही त्यामुळे माझ्या कथेचा शेवट मला हवा तसाच मी ठेवणार असे लेखक म्हणतो, ते येथे होणे योग्य नाही. आपली विश्वासार्हता कशी वाढवायची हे लेखकाच्या हातात असते. (लेखांवर चर्चा विकिवरही होतात. तेथेही डोळे झाकून लेख स्वीकारले जात नाहीत.) लेखांना संदर्भ किंवा उत्तरे द्यायला हवीत अशी जबरदस्ती कोणीच करू शकत नाही, त्याचप्रमाणे लेख आवडला नाही, त्यातील विचार पटले नाहीत म्हणून उपहासाने केलेली टिंगलही रोखू शकत नाही. तसे होऊ द्यायचे नसेल तर लेखकाने तशी ताकिद वाचकांना द्यावी किंवा त्यांच्या शंकांचे निरसन करावे. शंकानिरसनातूनही कंटेंट मिळेल आणि तो वाचकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल असे नाही का वाटत\nमुक्त व्यासपीठ या प्रकारामध्ये कोणी कोणाला चालते व्हा असे सांगणे औचित्याला धरून होणार नाही.\nजाण्याचा निर्णय चर्चा लेखिकेचा स्वतःचा आहे, त्या प्रौढ आणि सज्ञान असाव्यात. त्यांना 'चालते व्हा' असे सांगितलेले मला तरी दिसले नाही. फक्त एका प्रतिसादात त्यांच्या निर्णयाला योग्य ठरवून त्यांनी येथे लिहू नये असे सांगितले आहे. आपल्याला चालते व्हा असे कोठे दिसले कळले नाही.\nआता उगाचच वाद वाढवू नये.\n प्रतिसाद देताना सत्यासत्यता पडताळून पाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बेफाम विधाने आणि आरोप कोणाच्याच पथ्यावर पडत नाहीत.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nछान,उत्तम जयेश.भले,भले.साधु,साधु. तुमचा प्रतिसाद मौलिक आहे. तो वाचून त्यावर सर्वांनीच मनन करावे,असा आहे. किती समंजसपणे लिहिले आहे वा लेखनातील आशयालाच प्राधान्य द्यायला हवे.आपण सर्वजण परस्परांकडून खूप काही शिकू शकतो हे अगदी खरे आहे.मला कोणाची स्तुती करायचे कारण नाही.वाचल्यावर जे वाटते तेच लिहिण्याचा प्रयत्‍न करतो.\n\"उपक्रम\" सारख्या संस्थळांवर बरेचशे सदस्य माझ्यासारखे \"निष्क्रिय सदस्य\" असतात. ज्यांना वाचनाची आवड असते परंतु लिहिण्यासारखे त्यांच्याकडे काही नसते किंवा त्यांना लिहिण्यात रस नसतो.\nतुमच्या लेखांच्या वाचनाची संख्या हि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादांपेक्षा जास्त आहे, यावरून तुम्हाला \"निष्क्रिय सदस्यांचा\" अंदाज येईल.\nअसो. उपक्रमाकडून तुम्ही बाळगलेल्या अपेक्षा पूर्णं झाल्या नाहीत. इतर कोणत्याही संस्थळाकडून त्या पूर्णं होतील असे मला वाटत नाही. ब्लॉग लिहून त्या पूर्णं होतील असेही वाटत नाही. कारण तुम्ही या लेखात ब्लॉगचा पत्ता दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या लेखाचे वाचन होईल व चुकून एखाद्याकडून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे तुम्हाला अनपेक्षित असेल. मग कालांतराने तुम्ही ब्लॉग लिहिणे बंद कराल.\nहा संभाव्य धोका डायरी/रोजनिशी लिहिण्यामध्ये नसतो असा माझा अनुभव आहे. यामध्ये आपल्याला सामाजिक लेखन केल्याचा आनंद मिळतो आणि चांगल्या गोष्टींची कदर करणाऱ्यांना आपल्या मर्जीतल्यांना आपण आपले लिखाण वाचनासाठी देऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालून वेळ जाण्याची शक्यता कमी असते.\nमुझे कुछ कहना है.\nवाचन करीत जावे.हा मार्ग चांगला आहे.\nया चर्चेच्या निमित्ताने सर्व सदस्यांना उपक्रमवरील लेखनविषयक मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून द्यावी या उद्देशाने हा प्रतिसाद,\nउपक्रमवर सदस्यांना विषयानुरूप अनुकूल वा प्रतिकूल मते मांडण्याची संधी आहे, पण आपली मते, आग्रह, आक्षेप व्यक्त करताना भाषा सौम्य आणि शिष्टसंमत असावी. जाळ्यावर नव्या असणार्‍या सदस्यांना अनुभवी सदस्यांनी संयमपूर्वक आपले म्हणणे कळवावे. हेतुपूर्वक उपहासात्मक, टिंगलटवाळी करणारे आणि/किंवा असंबद्ध, व्यक्तिगत पातळीवर जाणारे प्रतिसाद देऊ नयेत अश्या सूचना वेळोवेळी दिल्या गेलेल्या आहेत. या अनेक सूचनांनतरही जर जाणीवपूर्वक त्यांचे उल्लंघन केले जात असेल तर अश्या सदस्यांच्या लेखनावर काही मर्यादा/बंधने आणावी लागणे आवश्यक होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रतिसादाव्यतिरिक्त खरडवह्यांतील नोंदी, व्यक्तिगत निरोप यातही काही आक्षेपार्ह, व्यक्तिगत निंदानालस्ती करणारे लेखन आढळल्यास निरोपातून कळवावे.\nशंका, सूचना, प्रश्न निरोपातून कळवावेत.\nविनायक गोरे [11 Jul 2007 रोजी 03:02 वा.]\nमाझे सदस्यत्व रद्द करून माझे लेखन काढून टाकावे. हा त्रागा नाही. कोणावरही राग नाही. इथे आपले जमणार नाही असे लक्षात आल्याने अतिशय थंड डोक्याने व नशापाणी न करता घेतलेला हा निर्णय आहे.\nदोन दिसांची नाती [11 Jul 2007 रोजी 03:25 वा.]\nतुम्ही आपले आमच्या मिसळपाव वरच या आता डायरेक्ट. तिथेच तुमचं जमेल\nअरे माझा विनायक उपक्रम सोडून गेला हो..... :((\nअरे जात्या माणसाला ये म्हणायचं सोडून जा म्हणताय\nबरं बॉ यातला तुमचा 'अनुभव' मोठा... आमचा छोटा\nउपक्रम सोडून गेला हो.....\nतात्या तुमीबी येका टायमाला सोडून जानार व्हता.. हित तुमासनी कुत्र्यावानी वागवत्यात इथपत्तुर म्हनाला व्हतात..इसरलासा.. तवा आमी जर..\"आरारारा आमचा तात्या ग्येला वो सोडून\" असा गळा काडला असता तर आमच्या नावानं फ आनि झ नं सुरु व्हनार्‍या किती शिव्या दिल्या असत्या\nप्रकाश घाटपांडे [11 Jul 2007 रोजी 04:02 वा.]\nमाझे सदस्यत्व रद्द करून माझे लेखन काढून टाकावे. हा त्रागा नाही. कोणावरही राग नाही. इथे आपले जमणार नाही असे लक्षात आल्याने अतिशय थंड डोक्याने व नशापाणी न करता घेतलेला हा निर्णय आहे\nविनायक राव हाच प्रश्न स्वत: च्या मनाला विचारा. बघा १००% सहमतीचे उत्तर मिळते का तुमच्याच मनात द्वंद्व झालेले तुम्हाला दिसेल. फार तर काही काळ अज्ञातवासात जा. फक्त वाचक म्हणून या.\nआपलाच आपण जाउ नये असे मनातून वाटणारा\nचार टाळकी एकत्र आली आणि जर प्रत्येकाचे प्रत्येकच बाबतीत पटले तर त्याचा अर्थ ते यंत्रमानवच असणार कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या असणारच. इथे माझ्यावरतीपण टवाळकी केली आहे, मी पण इतरांशी वाद घातला आहे आणि तेव्हढ्या मर्यादीत संदर्भात एव्ह्ढे नक्की म्हणीन की त्यामुळे मी इतरांना कमी लेखले नाही अथवा मला पण कोणी कमी लेखले असे वाटले नाही. आणि लेखले असले तर who cares तात्यापण चिडतात, चिडवतात आणि जरा भांडलो की उगाच वाद न घालता दिलखुलासपणे माघार घेतात. ते गुंडोपंत, त्यांना बिचार्‍यांना मी \"धोंडोपंत\" म्हणालो तरी ते काही रागावले नाही तात्यापण चिडतात, चिडवतात आणि जरा भांडलो की उगाच वाद न घालता दिलखुलासपणे माघार घेतात. ते गुंडोपंत, त्यांना बिचार्‍यांना मी \"धोंडोपंत\" म्हणालो तरी ते काही रागावले नाही\nकदाचीत अवांतरः तुम्ही ज्ञानेश्वरी जालावर मिळण्याची व्यवस्था केलीत. ती वाचली तर नक्कीच असेल. मी वाचली नाही पण ज्ञानेश्वरांना ज्यावरून ती लिहीण्याचे सुचले त्या भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला लढ (अर्थात कर्म कर) म्हणून सर्वप्रकारचे जीवनातील तत्वज्ञानाचे संदर्भ देऊन सांगतो आणि शेवटी एव्हढे करून म्हणतो की , (गीताई:) \"असे गुढाहुनी गुढ बोलिलो ज्ञान मी तुज, ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ||\" जीवनाकडे बघण्याच्या मूळ तत्वज्ञानातील हा हिंदू आणि इतर धर्मातला फरक आहे. माझेच खरे मानून तसेच वागले पाहीजे असे कृष्णाने अर्जूनाला सांगीतले नाही, पण विचारांती योग्य निर्णय घेण्यास सांगीतले...\nथोडक्यात, आम्ही पण तुम्हाला काय किंवा अजून कुणाला काय फार गुढ नाही पण व्यावहारीक गोष्ट सांगण्याचा आमच्या परीने प्रयत्न केला, आता \"ध्यानी घेऊनी ते सारे स्वेच्छेने योग्य ते कराल अशी आशा करतो...\nते गुंडोपंत, त्यांना बिचार्‍यांना मी \"धोंडोपंत\" म्हणालो तरी ते काही रागावले नाही\nयेत असतात 'अतर्क्य अनुभव' असेही\nमी देखिल एकदा गुंडोपंतांचा धोंडोपंत केलाय. पण नशीब माझे दोघांपैकी कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही नशीब माझेसगळी सज्जन माणसे इथे आहेत नाहीतर...नकोच कल्पनाही करवत नाही(कल्पना ही 'करवत' कशी असेल\nतुमचा बुवा नको तिथे विनोद\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nसगळी सज्जन माणसे इथे आहेत\nअरे वा मी पण सज्जन\nगुदगुल्या झाल्या... अजुनही होतायत\nएकदम उपक्रम पंताने माझी प्रतिक्रीया एकदा लेख मह्णून (चुकुन) चढवली होती तसेच वाटतेय... जड जड) चढवली होती तसेच वाटतेय... जड जड\n(परत काही त्यांनी तसे केले नाही बरं का\nशिल्पाताईंचा उद्वेग समजण्यासारखा आहे. त्यांची बाजू समजून घेण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही हे अधिकच क्लेशकारक आहे. त्यांच्या प्रत्येक लेखातील फक्त दारुबंदी या शब्दाला लक्ष्य करून प्रतिसाद दिले गेले. एक दोनदा गंमत म्हणून मानले तरी प्रत्येक लेखाला तसे प्रतिसाद देण्यामागे केवळ टर उडवण्याचा हेतू आहे हे स्पष्ट होते. काही लेखात दारुबंदीचा उल्लेख नसतानाही \"कुठल्या गावात किती दारुचे गुत्ते बंद पाडले हे न सांगणारा लागोपाठ दुसरा लेख. अभिनंदन :)\" अश्या प्रतिसादामागे टिंगल करण्याशिवाय इतर कोणताही उद्देश नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.\nत्याहीपुढे एका प्रतिसादात \"आता जरा दोनचार दिवस तरी ब्रेक घ्या बुवा \" असे म्हणणे (आपल्याला आवडत नसेल तर न वाचण्याचा पर्याय असताना) आणि इतर सदस्यांना तुम्हीही तसेच प्रतिसाद द्या म्हणून सांगणे जाणूनबुजून अपमान करणेच आहे.\nकाही लोकांची गंमत होते पण त्यामुळे चांगले लेखन करणारे लोक नाउमेद होतात. असे वर्तन करणार्‍यांवर आवश्यक ती कारवाई करावी अशी आग्रहाची विनंती आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945459.17/wet/CC-MAIN-20180421223015-20180422003015-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}