{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/vasant-palshikar-116102900010_1.html", "date_download": "2018-04-21T04:13:59Z", "digest": "sha1:PB7F2INL34RKIOKML7TLF2KA2XYZEUAI", "length": 8389, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन\nमूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखलेजाणरे\nज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.\nप्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक – राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे.\nतर त्यांनी ‘नवभारत’ या मासिकाचे ते संपादकही होते. गेल्या काही वर्षांपासून शारीरिक व्याधींमुळे त्यांनी लिखाण थांबवले होते.\nवसंत पळशीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला. संवादाला प्राधान्य देणारे पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री – पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अर्धांगवायूने ग्रासले होते. शनिवारी पहाटे नाशिकमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे.\nलेखकांचे अधिकार चर्चासत्र आणि व्याख्यान\nडॉ. मीना नेरूरकर यांचे चित्रपटातील दिग्दर्शकीय पर्दापण\nवाचकाला समजेल असा सर्वोत्तम रंजक कथासंग्रह: उद् बोधन\nस्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक\nज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi-khazana.blogspot.com/2012/02/blog-post_25.html", "date_download": "2018-04-21T03:53:56Z", "digest": "sha1:YQTT5YU5UMG44AXJYNNVTC2RAQUYBUKU", "length": 2038, "nlines": 52, "source_domain": "marathi-khazana.blogspot.com", "title": "पाऊल ~ Marathi Khazana", "raw_content": "\nमित्रानो तुमच्या कडे जर मराठी कविता असतील तर त्या माझ्या मेल वर पाठवा मी त्या ह्या blog वर पब्लिश करेन तुमच्या नावाबरोबर.......... मग वाट कसली बघताय द्या पाठवून: j.kasliwal09@gmail.com\n\" जपुन टाक पाऊल...\nइथे प्रत्येक वाट आपली नसते\nइथे प्रत्येक माणुस आपला नसतो\nइथे प्रत्येक पर्याय आपला नसतो\nइथे प्रत्येक क्षण सारखा नसतो\nजपता जपता एक कर..\nजपुन ठेव मन कारण... ते फक्त आपलं असतं.......;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2018-04-21T04:15:35Z", "digest": "sha1:BX43SEF733Q4O6MFAIEM6MR45UGDBSJ5", "length": 4052, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तुर्की फुटबॉल क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"तुर्की फुटबॉल क्लब\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T03:41:16Z", "digest": "sha1:LV5JRTDTBVA64IQZLDYKS37TZAK37I5A", "length": 5104, "nlines": 46, "source_domain": "satyashodhak.com", "title": "दै.पुण्यनगरी | Satyashodhak", "raw_content": "\nमराठा सेवा संघ बदलतो आहे\nमराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२\nदरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.\nमराठा नेते कोठे आहेत\nऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्‍यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्‍या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्‍यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले.\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mahaganpatiwai.org/index.php/2017-02-21-09-42-52", "date_download": "2018-04-21T03:30:02Z", "digest": "sha1:MQVIAGLLZQMNMYHTUL3URXHDHCFRI4ML", "length": 44992, "nlines": 47, "source_domain": "mahaganpatiwai.org", "title": "इतर देवस्थाने", "raw_content": "\nवाडा वा प्रासाद वास्तुशैली\nगंगापुरीत उमामहेश्वर हे पंचायतन उपशैलीतील मंदिर आहे. त्याला सभागृह व गर्भगृह असून त्याची बांधणी मुस्लिम वास्तुशैलीशी साधर्म्य दर्शवितो. या मंदिरातील सभामंडपात भित्तिचित्रे आहेत. ती दगडी भिंतीवर काढली आहेत आणि खडबडीत पृष्ठभागावर चितारलेली आहेत. त्यामुळे त्यांवरील रंग अस्पष्ट झाले आहेत. ती कालौघात जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या मंदिराच्या चारी कोपर्यात डावीकडून अनुक्रमे विष्णु,लक्ष्मी ,गणपती आणि सूर्य यांची छोटी मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरास पंचायतन उमामहेश्वर मंदिर म्हणतात.मंदिराला चोहोबाजूंनी प्राकार असून समोर नंदीची काळ्या पाषाणातील सुबक मूर्त्ती आहे. सभोतीच्या मंदिरांतील छोट्या पण संगमरवरी पाषाणातील मूर्त्ती प्रमाणबद्ध असून लक्षणीय आहेत.\nधर्मपुरीत साठे धेर्मशाळेच्या रस्त्यावर हेमाडपंती शैलीत बांधलेले हरिहरेश्वराचे जुने मंदिर आहे. हे मंदिर भिकाजी नाईक रास्ते यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधलेले असून या मंदिरास पेशव्यांनी वाईच्या शिवारातील सुमारे १२०० रुपये उत्पन्नाची जमीन इनाम म्हणून दिली होती . या मंदिराचा गाभारा दगडी असून लहानसा दगडी मंडप आहे. त्यापुढे लाकडी मोठा मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर काही पाषाणशिल्पे असून लाकडी सभागृहाच्या पुढील नंदीची पाषाणातील बैठी मूर्ती लक्षणीय आहे.\nयाही मंदिराचे शिखर काहिसे कशीविश्वेस्वराप्रमाणे असून त्यावरील चुनेगच्चीतील मूर्ती सुस्थितीत आहेत. पद्मासनात बसलेल्या एका साधकाची मूर्ती फार छान आहे . ती प्रमाणबद्ध असून त्यात साधकाचे गुणविशेष आढळतात.\nजुन्या कृष्णा पुलाच्या पश्चिमेस नदीपात्रात चार –पाच मंदिरे आहेत. त्यातील त्रिसुलेश्वर मंदिर गर्भगृह व सोपा अशा लहानशा दोन दालनात विभागले असून मर्ढ येथील गोळे यांनी ते अठराव्या शतकाच्या अखेरीस किंवा एकोणिसाव्या शतकाच्या पाहिल्या दशकात बांधले असावे, असे शैलीकारानापासून वाटते. या मंदिराचे शिखर अन्य शिखरांपेक्षा वेगळे, वैशिष्टपूर्ण व कलात्मक आहे. त्याची रचना मोठ्या कुंभावर लहान कुंभ अशी उतरंडीची असून एका उत्फुल्ल कमलावर सुरवातीस कुंभ , त्यावर पुन्हा उत्फुल्ल कमळ व कुंभ आणि अगदी वरती उपडे कमळ असून त्याखाली हि-याच्या नक्षीची वर्तुळाकार बांगडीसदृश रचना आहे, आणि त्यावर पुन्हा कुंभ व कळस अशी शिखराची अत्यंत आकर्षक व चित्तवेधक रचना केली आहे . अशाच प्रकारचे शिखर रामडोह आळीतील कृष्णाकाठी किंबहूना पात्रात बांधलेल्या रामेश्वर मंदिराचे आहे.या रामेश्वर मंदिराच्या शिखरावर खालच्या बाजूस भित्तीचित्रे असून त्यात दशावतार चितारले होते. तसेच काही कोनाड्यांतून मूर्तीअएवजी सुरेख जाळीकाम आहे. त्यामूळे या शिखराला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.\nधर्मपुरीतील हरेश्‍वर मंदिराच्या त्रिस्तरीय शिखरातील कोनाड्यांत सुमारे २४ मूर्ती अवशिष्ठ असून त्यापैकी दहा –बारा सुस्थितीत आहेत .या मूर्तींत शिवाच्या मूर्ती जास्त आहेत. या शिखराचे बांधकाम सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत (कार.१७७४-१७९५)अठराव्या शतकाच्या अखेरीस झाले आहे .\nया मूर्तिंसभांरातील दक्षिणेकडील सर्वात खालच्या स्तरातील एक दक्षिणाभिमुख तपोनिष्ठ साधकाची मूर्ती असून ती विलक्षण सुंदर आहे.या ठिकाणी साधक पद्-मासनात बसला असून त्याची अंजलीमुद्रा कोणत्यातरी योगिक आसनातील क्रिया दर्शविते .तो आपल्या चिंतनात एकाग्र झाला आहे,हे स्पष्ट दिसते. त्याने दुटागी धोतर नेसले असून त्याचे कमरेच्या वरील शरीर उघडे आहे.त्याने डोक्यावर मुकुट घातला आहे. त्याच्या कानातील भिकबाळी,करभूषणे आणि पायांतील तोडे आदी अलंकार तो अमिर–उमराव घराण्यातील असावा, हे दर्शवतात. या सर्व मूर्तीत त्याच्या आकडेबाज भारदस्त मिशा लक्ष वेधून घेतात. त्याच्या मुद्रेवरील नैसर्गिक भाव चैतंन्याचे घोतक आहे.\nराम डोह आळीत वास्तुशैलीच्या दृष्टिकोनातून पाहता पेशवेकाळातील दोन सुरेख मंदिरे आहेत. त्यांपैकी रामेश्वराचे मंदिर आणि त्याच्या दक्षिणेस असलेले रामकुंड वाईच्या धार्मिक जीवनात अत्यंत पवित्र मानले जाते. दर बारा वर्षांनी रामेश्वर मंदिरातील गर्भगृहाच्या स्वयंभू पिंडीच्या डाव्या बाजूने (म्हणजे पूर्वाभिमुख मंदिरात आपल्या उजव्या बाजूने)भागीरथी उगम पावते.तिचे पाणी नदीला वाहून जाण्यासाठी पिंडीच्या खड्यात एक छिद्र आहे. या मंदिराचे शिखर त्रिशुलेश्वाराच्या शिकाराप्रमाणे उत्फुल्ल आहे. हे मंदिर पंत देशपांडे यांनी इ.स .१७४२ मध्ये म्हणजे पूर्वपेशावाईत बांधले आहे. या मंदिरावर उत्तरेकडील राजस्थानी वास्तुशैलचा प्रभाव प्रकर्षाने जाणवते.\nमंदिराची बांधणी नवयादव हेमाडपंती वास्तुशैलीत असून गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत त्याची विभागणी झाली आहे. सभामंडपात दगडी स्तंभ असून पश्चिमेकडून तो पूर्णतः उघडा आहे. त्यासमोर उघड्या पाषाणात खोदलेली नंदीची सुरेख बैठी मूर्ती आहे. तिच्या गळ्यात व अंगावर माळा खोदलेल्या असून नंदीचे तोंड फुटलेले आहे. वाईतील सर्वं मंदिरांच्या शिखरांमध्ये हे शिखर उठून दिसते. हे शिखर चतुष्कोनांत तीनस्त रांत आकाशाकडे झेपावलेले आहे.यामुळे या शिखरास एक वेगळेच अभिनव वैभव प्राप्त झाले आहे. या शिखरावर सुमारे ऐंशी मूर्ती बसवलेल्या होत्या.सर्व मूर्ती आकाराने उभट असून उंच शरीराला एक स्वाभाविक सुंदरता लाभली आहे. या मूर्ती खराब झालेल्या आहेत.\nकाशीविश्वेश्वर मंदिराच्या नगारखान्यासमोरच सुमारे तीसपस्तीस मीटरवर (शंभर - सव्वाशे फुटांवर) गोविंद –रामेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आहे .यावर ते सुस्थितीत असताना सुमारे ३२ मूर्ती होत्या आणि काही वर्षापूर्वीपर्यंत(२००३-२००४) त्या कशाबशा तग धरून होत्या ;पण अलीकडे नूतनीकरण व रंगकाम या प्रक्रियेत यांतील बहुसंख्य ठिसूळ झाल्यामुळे काढून टाकण्यात आल्या आहेत; पण त्या मूर्तीतील पूर्वाभिमुख मधोमध एक गजाननाची सुरेख मूर्ती व त्याजवळची आणखी एक मूर्ती अद्याप अवशिष्ट असून त्यांतून उर्वरित मूर्तींच्या घडणीची कल्पना येते .शिवाय इतर मंदिरांवरील प्रतिमानांत आढळणांर्‍या सरदार ,सैनिक, संगीतकार इत्यादीच्या काही मूर्तीबरोबर या मंदिराच्या शिखरांवरील सरस्वतीदेवी व एक सैनिक या दोन मूर्ती विशेष लक्षवेधकं व उल्लेखनीय होत्या .गजाननाच्या उजव्या बाजूस सरस्वतीची मूर्ती आग्नेयेकडे तोंड केलेली ,मोरावर बसलेली चतुर्भुज असून तिने आपल्या पुढच्या दोन हातांत वीणा धारण केला आहे. या ठिकाणी मोर फारसा नैसर्गिक वाटत नाही .तिने नक्षीदार कर्णफुले घातली असून तिची कंकणे मोत्याचीच आहेत .पायात पैजण व गळ्यात लांब रत्नहार आहे.तिच्या मस्तकावर मुकुट नाही;तर साधी भांग पाडलेली केशभूशा दिसते.तिचे मागचे दोन हात बाहूपाशी तुटले असले,तरी तिच्या हाताच्या तळव्यात अनुक्रमे पुस्तक व अक्षमाला आहे .देवीच्या मागे प्रभावळीसारखा मोराचा पिसारा पसरला आहे .काशीविश्वेश्वरातील मूर्तीप्रमाणेच तिची घडण होती .\nयाच मंदिराच्या शिखरावरील ईशान्य कोपर्‍यातील सर्वात वरच्या कोनाड्यात एका सैनिकाची त्वेषपूर्ण आविर्भावातील मूर्ती असून त्याच्या डाव्या हातात ढाल आहे आणि उजव्या हातात तलवारीसारखे शत्र आहे; परंतु उजवा हात कोपरापासून खांद्यापर्यत तुटलेला आहे .त्यामुळे तलवार अस्पष्ट दिसते.त्याचा प्रवित्रा मात्र सैनिकाचा त्वेष आणि लढण्यासाठी सज्ज झालेला आविर्भाव दर्शवितो.त्याने पेशवेकालीन पगडी घातली असून ती मुकुटसदृश आहे.त्याचे उतरीय वस्त्र बाराबंदी अंगरख्यासारखे असून अधोवस्त्र धोतराप्रमाणे घोळदार आहे; कारण त्याच्या तीन चुण्या स्पष्ट दिसतात. त्याने कानांत भिकबाळी घातली असून त्याच्या चेहर्‍यावरून तो अगदी विशीच्या आतील तरूण असावा;तथापि या सर्व मूर्ती आता काळाच्या पडद्यामागे गेल्या आहेत .\nवाईच्या पूर्वेस नदीच्या उत्तर काठावर फुलेनगरला लागून भद्रेश्वराचे जुने पेशवेपूर्व काळातील हेमाडपंती शैलीतील शिवमंदिर आहे. ते उंचावर बांधलेले आहे.त्यासमोर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात स्वयंभू पिंड आणि त्यावर शाळीग्रामाची शाळुंका असून गाभाऱ्याचे छत घुमटाकार आहे. गणेशपट्टीवर मधोमध गणपतीची मूर्ती खोदलेली आहे.सभामंडप बंदिस्त असून त्यात अंधार आहे. मंदिराचे शिखर रास्तेकालीन मंदिरापेक्षा अगदी भिन्न व वैशिष्टयपूर्ण आहे.त्यावर मूर्तींसाठी स्वतंत्र देवळ्या नाहीत. शिखराचे पूर्ण बांधकाम चुना आणि विटांमध्ये केलेले आहे. शिखर सामोच्च्ता दर्शक रेषांनी वर निमुळते होत गेलेले आहे. त्याचा आभास दुरून वेणीच्या पेडांप्रमाणे भासतो.\nरेषांच्या लालीत्यमय कोरणीमुळे त्याची बांधणी आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे .शिखराला पितळी कळस आहे.या मंदिरासमोर चौंड्यांच्या मालकीचे इ.स.१९०४ मध्ये बांधलेले राम मंदिर आहे.त्यात रामाबरोबर सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत.\nभद्रेश्वर मंदिराच्या थोडे पुढे बावधन घाटावर कृष्णा नदीच्या दक्षिण काठवत वाकेश्वरचे प्राचीन मंदिर आहे. कालदृष्ट्या हे मंदिर यादोत्तर काळातील परंतु शिवपूर्व काळातील असून शिखर मात्र उत्तर पेशवेकाळात विटा व चुना या माध्यमात बांधले आहे.शिखरावर मूर्तिकामासाठी कोनाडे असून त्यातील चुनेगच्चीतील काही मूर्ती सुस्थितीत आहेत. हेमाडपंती मंदिरात होणारी सर्व वास्तूवैशिष्ट्ये आढतात.या मंदिराभोवती दगडी तटबंधी आहे. मंदिराचे विधान चांदणीच्या आकाराचे असून शिखरावर लहान शिखर आढळून येत नाही.\nवाईतील बाणेश्वर मंदिर हे अन्य मंदिरांच्या रचनाकल्पाहून वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्याचे शिखर प्रेक्षणीय व लक्षणीय असून त्यावर सर्वत्र चुनेगच्चीतील भरगच्च मूर्तिकाम आहे.त्यावर मूर्तींसाठी सुमारे ऐंशी कोनाडे आहेत व या कोनाड्यांच्या मधल्या जागेतही चुनेगच्चीतील मूर्ती बसविलेल्या आहेत. यांतील बहुसंख्य मूर्ती फुटलेल्या व ठिसूळ झालेल्या असून हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच थोड्याबहुत सुस्थितीत आहेत. पश्चिमाभिमुख मंदिराच्या वरच्या बाजूस मधोमध विष्णूची मूर्ती आहे.त्याच्या बाजूच्या छोट्या कोनाड्यांत दोन्ही बाजूंस चामरधारी स्त्री-प्रतिमा आहेत.तसेच दक्षिणेकडील एका कोनाड्यात मारुतीची मूर्ती आहे .याशिवाय वरच्या कुंभाखाली दशावतारातील विष्णूच्या मूर्ती आहेत.पडझड झाल्यामुळे या मंदिरावरील मूर्तीचे अलंकार ,वस्त्रे ,वाहने इत्यादींचे तपशील स्पष्ट दिसत नाहीत.तथापि देवदेवतांच्या मूर्तींबरोबरच या मूर्तिंसंभारात एक महिषासुरमर्दिनीची जीर्णशीर्ण अवस्थेतील मूर्ती आहे.ही षड षड्भुजादेवी पुढील दोन हातांत त्रिशूळ धरून तो महिषराक्षसाच्या मानेत खुपसत आहे. तिने उजवा पाय महिषाच्या पाठीवर मागील बाजूस ठेवला आहे. उर्वरित चार हातांच्या फक्त अर्धवट खुणा दिसतात.देवीने करंडमुकुट धारण केला असून तिच्या उग्र चेहर्‍यावरील बटबटीत डोळे स्पष्ट दिसतात. तिच्या कानात भोकरे असून तिच्या मानेमागे नशीदार प्रभावळ आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंस चुनेगच्चीतील स्तंभ असून चेहर्‍याभोवती कलात्मक महिरप व त्यावर भौमितिक आकृतिबंधात नक्षी काढलेली घुमटाकार मेघडंबरी आहे .तिच्या देव्हार्‍याबाहेरच्या बाजूस तिच्या दोन सेविका-बहुधा चवरीधारी असाव्यात.या संदला-शिल्पाची खूप मोडतोड व खराबी झाल्यामुळे त्यातील तपशील स्पष्ट दिसत नाहीत.\nया शिल्पसमूहात दोन्ही हात कमरेवर ठेवलेली एक विठठ्लाची मूर्ती, जी इतरत्र क्वचित दिसते, ती सर्वात वरच्या थरात एका उरुशुंगाखाली (लहान शिखराखाली ) असून इथे विठ्ठल समभंग आसनात धोतर नेसून उभा आहे .त्याच्या कमरेवरील भाग अनावृत आहे; पण माथ्यावर पगडीसदृश मुकुट आहे.या मूर्तिसंभारात एक अग्नीची मूर्ती असून अग्नी त्याच्या बोकड किंवा मेंढा या वाहनावर आरूढ झाला आहे. अग्नीच्या दोन हातांपैकी एकात अक्षसूत्र आहे .तथापि मूर्ती फुटलेली असल्यामुळे अन्य तपशील स्पष्ट दिसत नाहीत .या अग्नीच्या उजव्या बाजूस एका धष्टपुष्ट पुरुषाची आकृती आहे. बहुधा ही मारुतीची मूर्ती असावी,असे त्याच्या आविर्भावावरून वाटते .बाणेश्वरच्या शिखरावरील कोनाड्यांवरील अर्धकमान नक्षीने चितारलेली –रंगविलेली असून त्यावर सुरेख मेघडंबरी आहे.\nबाणेश्वरच्या शिखरावरील मूर्तीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व मूर्ती आकाराने उभट आहेत. उंच शरीराला स्वाभाविक सौंदर्य लाभते:परंतु या मूर्तींचा उभटपणा केवळ या कारणाने उद्-भवला असावा,असे वाटत नाही;कारण सबंध वास्तूच्या शरीराची मांडणीच उर्ध्वगामी-उभट आहे,हे स्पष्ट दिसते आणि ऊर्ध्वगामी गतीला उंचीला पोषक अशाच रीतीने सर्व मंदिराची रचना व अंगोपांगे सजविली आहेत. त्यामुळे मूर्तीचा उभटपणा या सर्व घटकांस साह्यभूत ठरला आहे. इतकेच काय, येथील प्राण्यांच्या,विशेषतः हत्तीच्या अलंकारणातही तो प्रकर्षाने जाणवतो.\nब्राह्मणशाहीतील काळेश्वर मंदिरावरही चुनेगच्चीतील मूर्तीसाठी सुमारे २४ कोनाडे आढळतात:मात्र त्यांतील हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या कोनाड्यांत मूर्ती आढळतात. ह्याही जीर्णशीर्ण अवस्थेत आहेत;मात्र या मंदिराच्या मागील बाजूस शिखराखाली अप्रतिम जाळीकाम असून कोनाड्याभोवतीची चौकटही नक्षीदार आहे. ह्यात वैविध्य असून कमल व कलिका यांचा रचनाबंध सुरेख रीत्या गुंफला आहे. एवढेच नव्हे, तर प्रमुख अमलकाखाली/उत्फुल्ल कमळाखाली/आयताकार चौकोनी पट्टीत व त्याखालीही नक्षी आढळते. एकूण काळेश्वरच्या सर्वच कोनाड्याभोवती काशीविश्वेश्वराप्रमाणे नक्षीदार चौकट असून ती आबाशाई रंगाने रंगवलेली आहे. यात प्रामुख्याने कमळाचे रचनाबंध विशेषत्वाने आढळतात. दोन कोनाड्यांत मधे प्रत्येकी तीन कलात्मक चुनेगच्चीतील कुंभांची उत्तरंड आहे.त्यामुळे कोनाड्यातील मूर्तींस साहजिकच उठाव मिळतो. वरील मूर्तींव्यतिरिक्त या मंदिरात काही नर्तिका,संगीतकार व शृंगारशिल्पे आहेत. अशाच प्रकारचे जाळीकाम धर्मपुरी घाटावरील रामेश्वर मंदिरात आढळते. त्या ठिकाणी पाद्शीर्षावर दशावतार चितारलेले होते:पण त्यांचे अस्पष्ट अवशेष दिसतात.\nशिखरांवरील चुनेगच्चीतील मूर्तींचा सर्वागींण आढावा घेतला असता या सर्वेक्षणातून तत्कालीन रूपणकलेविषयी काही ठळक गोष्टी निदर्शनास येतात.तसेच मराठा संस्कृतीची वैशिष्ट्ये दृग्गोचर होतात. या मूर्तिसंभारात द्शावतारासह अनेक देवदेवतांच्या मूर्तींना प्राधान्य देण्यात आले आहे. तथापि समुद्रमंथन, रामसीता स्वयंवर,कृष्णलीला अशा प्रकारचे कथात्मक प्रसंग कुठेच घडविलेले वा निर्दिष्ट केलेले आढळत नाहीत: कारण या सर्व मूर्ती साच्यात घडविलेल्या असल्यामुळे सलग कथात्मक प्रसंगावर साहजिकच मर्यादा पडल्या असाव्यात. काही लौकिक मूर्ती आहेत.त्यांत संगीतकार, नृत्यांगना,सरदार, सैनिक, प्रेमी युगुले, शृंगारशिल्पे इत्यादींचे शिल्पांकन आहे आणि एकूण सर्व मूर्ती उठावदार (हाय रेलीफ ) स्वरूपात आढळतात. या मूर्तीत बैठ्या मूर्तींचे प्रमाण जास्त आहे. आणि उभ्या मूर्ती तुलनात्मक दृष्ट्या (बाणेश्वरचा अपवाद सोडता) कमी आहेत. रूपणकलेच्या या प्रतिकृतींमध्ये बाह्यरेषांचे कौशल्यपूर्ण लालित्य आहे. पण त्यात शारीरीय यथार्थता आणि अचूकपणाचा पूर्ण अभाव आहे. अर्थात ही गोष्ट सर्वच मध्ययुगीन रूपणकलेविषयी-मूर्तींबाबत म्हणता येईल.तीच परंपरा मराठा कलाकाराने अनुसरली आहे. चुनेगच्चीतील मानवी मूर्तीत बाणेश्वर मंदिरावरील शिखरात बसविलेल्या उभट मूर्ती वगळता अन्यत्र सर्व मूर्ती अंगकाठीने भरलेल्या, पण लठ्ठ नाहीत. टोकदार लांब नाक,बरीच उतरती कपाळपट्टी आणि त्या मानाने आत गेलेली हनुवटी, मोठे व लांबसडक डोळे ही चेहरेपट्टीची काही वैशिष्ट्ये सर्वत्र दिसतात: मात्र पाय वरच्या शरीराच्या मानाने किंचित लहान वाटतात.बहुतेक सर्व मूर्ती समभंग अवस्थेतील आहेत. क्वचित एखादी मूर्ती त्रिभंग अवस्थेत किंवा गतिमान आढळते.उभ्या मूर्तीचा अनेकदा तोल गेलेला दिसतो;मात्र सर्व मूर्तींच्या मुद्रेवरील भाव स्पष्ट दिसतात.विशेषतः स्त्रियांच्या मूर्तींत बुटकेपणा प्रकर्षाने जाणवतो आणि शरीरयष्टी कृश आहे.काही निवडक मूर्तींचा अपवाद सोडल्यास बहुतेक स्त्री-प्रतिमांत त्यांची वक्षस्थळे लहान आहेत .कोठेही या मूर्तिसमूहास हिरे,कमळे, पर्णाकृती,भौमितिक रचनाबंध यांसारखी पारंपरिक आलंकारिक प्रतिमाने सुशोभीकरणासाठी वापरलेली आढळत नाहीत; मात्र काशीविश्वेश्वर, बाणेश्वर,काळेश्वर या मंदिरांतील मूर्तींभोवतीची चौकट नक्षीदार व पर्णफुलांनी सजविलेली आहे.शिवाय ती रंगविलेली असल्यामुळे मोहक दिसते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतील, विशेषतः संस्कृत नाटके व साहित्य यांत वर्णन केलेल्या यौवनांमध्ये आढळणारी सिंहकटी, उन्नत उरोज, पृथुल नितंब ही पारंपरिक व आदर्शवत सौंदर्यलक्षणे येथे क्वचित दिसतात. त्यामुळे चुनेगच्चीतील स्त्री-प्रतिमा/अगदी शृंगार मूर्तीतूनसुद्धा/रसरशीत/उन्नत वाटत नाहीत.मराठा कलाकारांनी प्राचीन शिल्पांतील कामशिल्पांची परंपरा सांभाळण्यासाठी किंवा पुढे चालू ठेवण्यासाठी काही शृंगारशिल्पे घडविली आहेत. त्यांतून शारीरिक प्रमाणबद्धता,सौष्ठव आणि कामुकता यांचा काही प्रमाणात प्रत्यय येतो.एकूण चुनेगच्चीतील मूर्ती आणि मंदिरवास्तू यांमध्ये समन्वय व सुसंगती असून हे दोन्ही घटक एकमेकांना अत्यंत पूरक आहेत. किंबहुना त्यांचा संयोग फार कलापूर्ण साधला आहे.त्यामुळे मंदिर हेच मुळी एक आल्हाददायक शिल्प भासते.\nया मूर्तिसंभारातील स्त्री-पुरुषांचा पोशाख अगदी साधा आहे.स्त्रियांनी सकछ नऊवारी साडी नेसली असून कचुंकी किंवा पोलके घातले आहे.क्वचित काही नृत्यांगनांमध्ये सलवार वा घागरा आढळतो किंवा चुणीदार पोषाख आढळतो. स्त्रियांच्या अंगावर मर्यादित अलंकार असून मुख्यत्वे त्यांत कंकणे,बाजूबंद,गळ्यात पुतळ्याची माळ किंवा मोत्यांचा कंठा,रत्नहार,कर्णफुले,तोडे,साखळ्या, बिंदी, केसांचा खोपा इत्यादी दागिने आढळतात.बहुतेक स्त्रियांनी चापून-चोपून केस बसविलेले असून लांब वेणी किंवा अंबाडा एवढीच केशभूषा सर्वत्र दिसते; तर पुरुषांनी बाराबंदी अंगरखा घातलेला असून धोतर नेसले आहे. काही पुरुषांच्या अंगावर उपरणे घेतलेले दाखविलेले आहे.सैनिक-शिपाई यांचा पोषाख आधुनिक काळातील स्काउटच्या मुलांप्रमाणे आहे.सरदार व उच्चभू लोकांच्या अंगावर,कानात भिकबाळी,गळ्यात मोत्यांचा हार आणि डोक्यावर पगडी अशी मांडणी आढळते.पगडीचे विविध नमुनेही दृष्ष्टोत्पतीस येतात.ह्यात ब्रिटिश वापरीत असलेली हॅट एखाद्या पगडीच्या आकारात आढळते.हा ब्रिटिशांच्या संपर्क-सान्निध्याचा परिणाम असावा. क्वचित काही ठिकाणी रुमाल डोक्याला बांधला आहे.या पोषाख-अलंकारातून मराठा,संस्कृतीचे,विशेषतः लोकसंस्कृतीचे दर्शन होते. मराठा कलाकाराला उत्तर-दक्षिणेकडील विविध कलाप्रकारांची-रूपकांची निश्चितपणे जाण असली पाहिजे;कारण त्याने उतरेकडील मंदिरातून दृग्गोचर होणारी प्रतिमाने-प्रतीके चुनेगच्चीतील मूर्तिकामात सर्रास वापरली आहेत; मात्र त्यात विविधता नाही. तद्ववतच अलंकरणाची ज्ञॉपके(मॉटिफ्-स)नाहीत.काही कलात्मक मंदिरे सोडली,तर उर्वरित मूर्तीत ठोकळेबाजपणा दिसतो.तद्वतच त्याच त्या देवतांच्या, सरदारांच्या प्रतिमा आढळतात. वैविध्य नाही आणि प्रतिमानांचे प्रकार मर्यादित आहेत. त्यामुळे मराठा रूपणकलेत मध्य भारतातील,विशेषतः माळवा-राजस्थानातील व दक्षिण हिंदुस्थानातील अभिव्यती क्रमश; अवनत होत जाऊन शेवटी एकोणिसाव्या शतकात ती हळूहळू लुप्त झाली.मराठा कलाकारांनी चुनेगच्चीतील मूर्तींना उठाव देऊन मराठ्यांना कलेविषयी आस्था व प्रेम आहे. हे स्पष्ट केले.महाराष्ट्रातील चुनेगच्चीतील मूर्तिकला ही मराठा कलाकारांचीच निमितीं आहे. तत्पूर्वी संदला-शिल्पनाचा सुशोभीकरणासाठी वापर झाला होता; पण मूर्तींची जडण-घडण क्वचितच केली जाई.\nवरील मंदिरांपैकी ढुंडिविनायक आणि वाकेश्वर ही मंदिरे शिवकालीन आसून त्यांची शिखरे नंतर पेशवाईत, बहुधा उत्तर पेशवाईत (इ.स.१७५०-१८१८)मध्ये बांधलेली असावीत. ढुंडिविनायक मंदिराच्या शिखरावर मोरावर आरूढ झालेली सरस्वती व बाजूला तिच्या दोन सेविका यांच्या मूर्ती असून अगदी वर गणपतीची सुरेख मूर्ती पूर्वाभिमुख आहे. दक्षिणेकडील बाजूस सर्वात खालच्या स्तरात आलिंगनात मश्गुल असलेले एक दांपत्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_25.html", "date_download": "2018-04-21T03:50:28Z", "digest": "sha1:DVBMUWBUHP4RQPAYGWXI3WJBBGBAJSZV", "length": 29214, "nlines": 190, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मालेगाव स्फ़ोटाचे रहस्य", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमालेगाव स्फ़ोट घडल्यानंतर त्याची चौकशी झाली तेव्हा अनेक संशयित पकडले होते. पण त्यानंतर महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याने दहशतवादासाठी नेहमी एकाच धर्माचे लोक कसे पकडले जातात, अशी जाहिर शंका व्यक्त केली आणि चित्र बदलत गेले होते. त्याच दरम्यान राहुल गांधी यांनी एका अमेरिकन मुत्सद्दी व्यक्ती्शी बोलताना भारताला हिंदू दहशतवादाचा मोठा धोका असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतरच महाराष्ट्रातील एटीएस म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखाची नवी नेमणूक झाली. हेमंत करकरे प्रथमच त्या पदावर आले. तिथून मालेगाव स्फ़ोटाच्या तपासाला वेगळे वळण लागले. आधी ज्या काही मुस्लिम आरोपींना पकडले होते, त्यांचा खटला भिजत पडला आणि करकरे यांनी मालेगावचा स्फ़ोट हिंदू दहशतवादी संस्था अभिनव भारत यांच्या माध्यमातून झाल्याचा नवा निष्कर्ष काढला होता. त्यामध्ये तात्कालीन कर्नल असलेल्या लष्करातील अधिकार्‍याला अटक करण्यात आलेली होती. त्याचसोबत साध्वी प्रज्ञासिंग हिलाही अटक झाली. आणखी काही लोकांना ताब्यात घेतले गेलेले होते आणि तपासाची माहिती देणार्‍या करकरे यांनी दहशतवादाला धर्म नसतो, असे सांगत तपास पुढे रेटला होता. मात्र कोर्टामध्ये जाईपर्यंत चित्र वेगाने बदलत गेले आणि महिन्याभरात आरोपींना संघटित गुन्हेगारीच्या विशेष कायद्याच्या तरतुदी लावून तुरूंगात डांबले गेले. मोक्का लावला गेला त्यामुळे आरोपींना कुठल्याही स्थितीत पुराव्या अभावीही वर्षभर आत डांबण्याची सोय झाली होती. त्यानंतर त्या प्रकरणाचा तपास जणू थंडावला. पण योगायोगाची गोष्ट अशी, की २६/११ म्हणजे कसाब टोळीने हल्ला केला, त्या दिवशी तेच करकरे राज्याचे गृहमंत्री आबा पाटिल यांना भेटायला गेले होते आणि त्याच रात्री कसाब टोळीकडून करकरे यांची हत्या झाली. पुढे त्याचेही मोठे राजकारण झाले.\nकर्नल पुरोहित व साध्वी यांना मोक्का लावण्यात आला, पण खुद्द मोक्का कोर्टानेच त्यांना ही तरतुद लागत नसल्याचा निर्वाळा देत जामिनावर सोडण्याचा आदेश जारी केला होता. पण जामिन राहिला बाजूला आणि त्या दोघांना मग पुढल्या काळात अन्य घातपाताच्या प्रकरणात गोवण्याचा सपाटा सुरू झाला. कित्येक वर्षापुर्वीच्या अजमेर, मक्का मशीद व समझोता एक्सप्रेस अशा प्रकरणात या आरोपींची नावे घातली गेली आणि त्यांचा मोक्का चालू ठेवला गेला. खरेच हे लोक आधीच्या प्रकरणात गुंतले असतील तर अगोदर केव्हाही त्यांचा किंवा त्यांच्या तथाकथित अभिनव भारत संस्थेचा उल्लेख कुठेच कसा येऊ शकला नाही त्यांच्यावर कोणीच कसा केव्हाही आरोप केला नव्हता त्यांच्यावर कोणीच कसा केव्हाही आरोप केला नव्हता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधीच दिली गेली नाहीत. त्याचे उत्तर सोपे आणि मोक्का कोर्टाच्या आदेशात लपलेले होते. मोक्का हा कायदा संघटित गुन्हेगाराला लागू होतो आणि तो लावला गेला, मग आरोपीला वर्षभर तरी जामिनाचा अर्जही करता येत नाही. पण मजेची गोष्ट अशी आहे, की कोणालाही हा कायदा लागू करता येत नाही. साध्वी व कर्नल यांना अडकवून ठेवण्यासाठी मोक्का लावला गेला. पण तो लागू करण्यास ते दोघे पात्र आहेत किंवा नाही, याचा विचारही झाला नव्हता. म्हणूनच मोक्का कोर्टाने त्यांचा मोक्का काढून टाकला होता. त्याचे कारण असे, की किमान एका गुन्ह्यात शिक्षापात्र ठरलेला आणि आणखी एक गुन्हा नोंदला गेलेला आरोपी असेल, तरच त्याला संघटित गुन्हेगारीचा हा कायदा लागू होतो. कर्नल व साध्वी यांच्यावर म्हणूनच मोक्का लागू होत नव्हता. कारण त्यांच्यावरचा हाच पहिला आरोप होता आणि यापुर्वी कुठला गुन्हा सिद्धही झालेला नव्हता. म्हणून मोक्का उठवण्याचा आदेश निघाला. त्यामुळे त्यांना सोडणे भाग झाले असते. त्यातून पळवाट काढताना इतर मिळेल त्या जुन्या गुन्ह्यात त्यांची नावे नंतर घुसडली गेली.\nअजमेर, समझोता यांचे तपास कधीच पुर्ण झाले होते आणि समझोतामध्ये तर निकाल लागण्यापर्यंत प्रगती झालेली होती. त्यात या दोघांना अकारण गुंतवण्यात आले तरी त्यांच्या विरोधात आरोप ठेवण्याच्या लायकीचा एकही पुरावा नव्हता. किंवा तपासातही त्यांचा कुठे उल्लेख आलेला नव्हता. पण नुसती नावे पुरवणी आरोपपत्रात घुसडून त्यांना आरोपी बनवण्यात आले आणि एकापेक्षा अधिक गुन्हे दाखवण्याची मोक्काची तरतुद पुर्ण करण्यात आली. किंबहूना त्यांना गुंतवण्यासाठीच हे कुठल्याही गुन्ह्यात घातपातामध्ये त्यांची नावे घुसडण्यात आली. ही घाईगर्दी व गफ़लत कशासाठी होती, हे तेव्हाही लपलेले नव्हते. पण ज्यांना देशात हिंदू दहशतवाद आहे, हेच सिद्ध करायचे होते, त्यांच्यासाठी नाममात्र पुरावा हवा म्हणून हे नाटक चाललेले होते. कोर्टात खरे ठरणार नाहीत, पण माध्यमातून अफ़वा पसरवण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे पुरावे आणि आरोपपत्रातील नावे इतकी सोय झाली. पण कधीही आणि कुठल्याही कोर्टात हा खटला निकाल लागेपर्यंत चालविला गेलेला नाही. कारण खटला चालवायचा, तर त्यात कायद्याच्या निकषावर सिद्ध होणारे पुरावे व साक्षीदार आवश्यक असतात. अजमेर वा समझोतामध्ये तर नुसत्या आरोपपत्रात नावे आहेत. पण पुरावे साक्षीदार यांच्या रकान्यात शून्य जमा आहे. त्यातून कळते, की अशा अनेक आरोपपत्रात या दोघांची नावे घुसवून एक कुभांड रचले गेले होते आणि त्याचा वापर फ़क्त हिंदू दहशतवादाचा डंका पिटण्यासाठीच होता. तो डंका सतत पिटला गेला आहे. देशात कुठेही घातपाताची घटना घडली आणि त्यात जिहाद किंवा इस्लामी जिहादचा विषय आला, की सेक्युलर पोपटपंची करणारे मालेगाव किंवा साध्वीचा उल्लेख अगत्याने करीत राहिले. पण त्यापैकी कोणी खटला चालवण्याचा आग्रह धरला नाही. आता तोच मालेगावचा खटलाही उलटण्याची चिन्हे आहेत.\nकरकरे यांच्या नेतृत्वाखाली जो हिंदू दहशतवादाचा शोध सुरू झाला, त्याचा हेतू़च मुळात मालेगावच्या प्रकरणाचा छडा लावण्याचा नव्हता. तर त्याचे निमीत्त करून हिंदू दहशतवाद नावाचा कही प्रकार अस्तित्वात असल्याचा देखावा उभा करायचा होता. त्यामुळेच आधी पकडलेल्या मुस्लिम आरोपींच्या निर्दोष असण्याविषयी कुठल्या गोष्टी पुढे आणल्या गेल्या नाहीत. किंवा त्यांना निर्दोष सोडून देण्याच्याही हालचाली झाल्या नाहीत. म्हणजेच हिंदू दहशतवाद दाखवताना मुस्लिम दहशतवाद त्यात नसल्याचा कुठला निर्वाळा करकरे यांच्या पथकाला देता आला नाही. कर्नल व साध्वीच्या विरोधातले सगळे भक्कम पुरावे आले असतील, तर आधीच पकडलेले संशयित व त्यांच्या विरोधातले पुरावेही खोटे व चुकीचे असल्याने त्यांना सोडून देण्याची कृती करण्याची जबाबदारी त्याच पथकावर होती ना पण करकरे किंवा त्यांच्या पथकाने त्याविषयी कुठली हालचाल केली नाही. अखेरीस आधी पकडलेल्या मुस्लिम आरोपींच्या आप्तेष्ट व वकीलांनी त्यावर दाद मागितली आणि तीनचार वर्षांनी त्यांची सुटका होऊ शकली. मग सवाल असा येतो, की ते खरेच निर्दोष होते की मालेगाव प्रकरणाचा छडा कोणालाच लावायचा नव्हता पण करकरे किंवा त्यांच्या पथकाने त्याविषयी कुठली हालचाल केली नाही. अखेरीस आधी पकडलेल्या मुस्लिम आरोपींच्या आप्तेष्ट व वकीलांनी त्यावर दाद मागितली आणि तीनचार वर्षांनी त्यांची सुटका होऊ शकली. मग सवाल असा येतो, की ते खरेच निर्दोष होते की मालेगाव प्रकरणाचा छडा कोणालाच लावायचा नव्हता त्याचे निमीत्त साधून हिंदू दहशतवाद नावाचा बागुलबुवा उभा करायचा होता त्याचे निमीत्त साधून हिंदू दहशतवाद नावाचा बागुलबुवा उभा करायचा होता आता त्याच पथकातील एक अधिकारी महबुब मुजावर त्याच बागुलबुवाचा बुरखा फ़ाडायला निघाला आहे. कारण साध्वी व कर्नल यांच्या समवेत पकडले गेलेले व नंतर फ़रारी जाहिर करण्यात आलेले दोघेजण फ़रारी नसून पोलिसांनीच ठार मारल्याचा दावा हा माजी पोलिस अधिकारी करतो आहे. नुसती अफ़वा नाही तर त्याने तसे प्रतिज्ञापत्रच एका कोर्टात सादर केले आहे. पर्यायाने मालेगाव स्फ़ोटाच्या तपासासहीत एकूण हिंदू दहशतवादाचाच मुखवटा फ़ाटत चालला आहे. त्यामुळेच महबुब मुजावरच्या प्रतिज्ञापत्राची कसून चौकशी होण्याची गरज आहे.\n“हिंदू दहशतवाद” या शब्दाची निर्मिती ही एका अतिशय गुप्त मोहिमेद्वारे अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयए व पाकची गुप्तचर संस्था आयएसआय यांनी केलेली आहे.\nहे करण्यामागे २ स्पष्ट हेतू होते. भगव्या दहशतवादाचे धुके माजवून त्याच्या आड २६/११ च्या हल्ल्याबाबत लोकांच्या मनात असलेल्या ख-या हल्लेखोरांबद्दलच्या कल्पनेस काल्पनिक सुरुंग लावणे व दुसरा हेतू म्हणजे भारताचे राष्ट्रीयत्व दुबळे करणे आणि विशेषत: हिंदूंच्या मनात न्य़ूनगंड तयार करून त्यांना दाबणे व अत्यंत दाहक सामाजिक विषमता , सामाजिक धृवीकरण निर्माण करून त्यानिमिताने आगामी काळात भारतात जीवघेणी नागरी युद्धे भडकावीत यासाठीची बीजे रोवून ठेवणे...\nअर्थात भारतातील बहुतांश लोकांना विभाजित करून ठेवणारे हे हिंदु दहशतवादाचे तत्त्वज्ञान उभे करण्यामागे भारतातीलच काही राष्ट्रविघातक शक्ती, राजकीय पक्ष, सरकार व संस्थात्मक संघटनांचा पाठिंबा असणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच या अतिशय वरच्या पातळीवर खेळल्या गेलेल्या या मुत्सद्दी खेळात लेफ़्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितांसारख्या एका निष्पाप राष्ट्रभक्ताला बळीचा बकरा बनविले गेले.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/34?page=13", "date_download": "2018-04-21T04:00:05Z", "digest": "sha1:BZY4O6XGSPJQ7TNJUSYXK3JTXA5HOWO5", "length": 8225, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माहिती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपारंबी : नवीन मराठी चित्रपट\nपारंबी हा नवीन मराठी चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शीत होतोय. मराठीत सध्या फार कमी आशयघन चित्रपटांची निर्मीती होतेय.\nचीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल\nचीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल\nगुन्हेगारी रोखण्यासाठी मी काय करू शकतो\nहोय. 'आपण काय करू शकतो' असे न लिहीता 'मी काय करू शकतो' असे न लिहीता 'मी काय करू शकतो' असे शीर्षक मुद्दामच दिले आहे. याचे कारण मी वाचलेली एक जुनी गोष्ट. या गोष्टीत एक राजा त्याच्या जनतेला एक दिवसात एक मोठा हौद दुधाने भरण्यास सांगतो.\nमुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली.\nपुस्तक् 'गौतम बुध्द और उनका धम्म'\n'गौतम बुध्द और उनका धम्म' डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी लिहीलेल पुस्तक या दिवाळीच्या सुट्यांमधे वाचनात आले. बबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम रचनांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती.\nदिवाळी अंक २०११: \"एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान\"\nसर्वप्रथम, दिवाळी अंकातील 'एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान' हा लेख वाचणार्‍यांचे व लेख वाचुन अभिप्राय कळविलेल्यांचे अनेक आभार\n'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान'चे पाकिस्तानबद्दलचे डावपेच\n[तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (पकिस्तानी तालिबान चळवळ-TTP) ही वेगवेगळ्या इस्लामी आतंकवादी गटांची व्यापक संघटना असून २००७च्या डिसेंबरमध्ये असे १३ गट बाइतुल्ला मेहसूद या नेत्याच्या नेतृत्वाखाली एक झाले (कांहीं बाहेरही आहेत). संघटनेचे मुख्य कार्यक्षेत्र अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पाकिस्तानचा \"फाता\"[१] हा प्रदेश आहे. या संघटनेची जाहीर उद्दिष्टें पाकिस्तान सरकारला प्रतिकार करणे, पाकिस्तानमध्ये शारि’या कायदा लागू करणे आणि एकत्र येऊन अफगाणिस्तानमधील नाटोच्या सैन्याविरुद्ध लढणे अशी आहेत. (२००९मध्ये बाइतुल्ला मेहसूद मारला गेला).\nउद्या त्यांचा विजय होऊन त्यांनी जर पाकिस्तानमध्ये सत्ता काबीज केली तर ते त्यांचे डावपेच भारताविरुद्धही वापरतील. म्हणून त्यांच्याबद्दल माहिती असणे हितावह आहे. हाच या लेखाचा उद्देश].\nपहिल्यांदा \"अक्साई चीन\" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित \"हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे\" अशी माहिती मला तावातावाने देत होते.\n\"पोएट्री\" ~ नाबाद शंभरीच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2011/09/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T03:28:51Z", "digest": "sha1:AMTAMCH4JQ2JLWTNAUIFUQK6IHKRANJK", "length": 17978, "nlines": 257, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: नक्षलवादाची विषवेल आणि तिचा देशातील विस्तार", "raw_content": "\nनक्षलवादाची विषवेल आणि तिचा देशातील विस्तार\nराष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणारी लेखमाला खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी सुरु करीत आहोत. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...\n२०१० साली देशभर १ हजार ५११ नक्षलवादी हल्ले झाले. त्यात ४९० निरपराध नागरिक, २३१ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि १९९ नक्षलवादी ठार झाले; परंतु एकाही नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला नाही. ३३ राज्यांपैकी २० राज्ये नक्षलग्रस्त आहेत. ६०४ पैकी २३२ जिल्हे, १२४७६ पैकी १६११ पोलीस ठाण्यांची हद्द, ६५०००० पैकी १४,००० गावांना नक्षलवादाने घेरलेले आहे.\nदेशातील ४० टक्के भागातील जनतेला नक्षलवादाची झळ पोहोचलेली आहे. दहशतवादग्रस्त जम्मू-काश्मीर, पूर्वाचलातील राज्यांपेक्षा हे प्रमाण मोठे आहे.\nपूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/kathaaklechya/", "date_download": "2018-04-21T03:57:49Z", "digest": "sha1:AD5VCA44FXPXLRXRTOL6VL4IFWMHCWUF", "length": 15489, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा अकलेच्या कायद्याची | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nविविध पलू हा विषय मराठीत लिखाण न झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी अनोळखी आणि म्हणून क्लिष्ट.\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nदोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..\nतू गिर, मैं संभालूंगा..\nनातं सुदृढ राहायला हवं असेल तर एकाच्या अवगुणांना दुसऱ्याने आपल्या गुणाने तोलून धरलं पाहिजे\nमाझ्या मागच्या पत्रात मी तुला सांगितले होते बघ की, तुझा ‘बटवा’ तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.\nयातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nभारतावर दबाव आणण्याचे निरनिराळे मार्ग अमेरिका अवलंबते आहे.\nभारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे.\nया औषधाने ल्युकेमिया रुग्णांच्या आयुष्यात क्रांती घडवली.\nतरुण आहे ‘हक्क’ अजुनी..\nबलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना अलीकडे नवी औषधे सापडेनाशी झाली\nभारताने १९७० मध्ये नवा पेटंट कायदा अवलंबला.\nऔषधांवरील सक्तीचा परवाना ही १९७० मधल्या भारतीय पेटंट कायद्यातील आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद.\nएवढाच गुंतागुंतीचा असतो एखाद्या नव्या औषधाचा जन्मही.\nऔषधं आयात करावी लागत आणि ती पेटंटेड असल्याने प्रचंड महाग असत.\nलहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधल्या राजकन्या, राक्षस, चेटकिणी वगैरे फक्त कल्पनेत असतात,\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय आहे. सॉफ्टवेअर्स ना गणिती\nचक्रवर्ती खटल्यानंतर अमेरिकेत सजीवांवर पेटंट्स देण्याचे पर्व सुरू झाले; त्यात रीकॉम्बिनंट तंत्रज्ञानाने बनविलेल्या अनेक डीएनएवरील पेटंट्सचाही समावेश होता.\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच्यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा.\nही शर्यत रे अपुली..\n‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष.\nक्या नया है वह\nपेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत\nकथा अकलेच्या कायद्याची असून अडचण नसून खोळंबा..\nपेटंट्सच्या अर्थकारणाबद्दल बोलायला लागलं, की हमखास हत्ती आणि तीन आंधळ्यांची गोष्ट आठवते. पेटंट्स एकाच वेळी अत्यावश्यक वाटतात\nपहिले पेटंट कुणी दिले कुणाला इटलीमध्ये मध्ययुगात सुरू झालेली ही पद्धत आधी युरोपात आणि मग समुद्रापार केव्हा गेली हा इतिहासदेखील रोचक आहेच.. तो पेटंटबद्दल अधिक चर्चा करण्याआधी पाहायलाच हवा\nमुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे..\nउचलेगिरी ही भारतीय सिनेमात नवीन नाही. मात्र चोरी झाली तर ती नक्की कुणाची त्याचा कॉपीराइट कुणाकडे आणि संबंधित अधिकार कुणाकडे असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात.\nमाया अँजलू या अमेरिकन लेखिकेच्या स्मृत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटावर दुसऱ्याच अमेरिकी लेखिकेच्या ओळी वापरल्या जातात आणि तीही गप्प राहाते.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/types-of-mf", "date_download": "2018-04-21T04:06:46Z", "digest": "sha1:Q3TDUALFEUNH3LT4SVCDHOP2KDKOQFLF", "length": 24289, "nlines": 202, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "म्यु.फंडाचे प्रकार | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nम्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करता येते:\n१) समभाग आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भुत असते व म्हणूनच अशा योजनेत शक्यतो एसआयपी (सिस्टिमँटीक इन्व्हेस्टमेंट प्लान) व्दारे नियमीत दिर्घकाळासाठी गुंतवणूक करावी. दिर्घकाळ म्हणजे किमान ५ वर्षे ते २० वर्षे नियमीत गुंतवणूक केली असता रुपी कॉस्ट अँव्हरेजींग व चक्रवाढीचा फायदा मिळतो व आकर्षक उत्पन्न प्राप्त होते. या प्रकारात\nलार्ज कँप (मोठ्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),\nमिड कँप (मध्यम आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),\nस्मॉल कँप (लहान कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),\nलार्ज व मिड कँप ( मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),\nमिड व स्मॉल कँप (मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),\nमल्टी कँप (मोठ्या,मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),\nबँलन्सड (कंपन्याच्या शेअर्समध्ये व कर्जरोख्यात गुंतवणूक करुन समतोल राखला जातो),\nसेक्टोरल(एकाच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते) आदी विविध प्रकारच्या व कमी जास्त जोखमीच्या योजना असतात. आपल्या जोखीम स्विकारण्याच्या व गुंतवणूक कालावधीनुसार योजना निवडावी. (म्युच्युअल फंड व गुंतवणूक या विभागात याची सविस्तर माहिती दिलेली आहे). या प्रकारातील चांगल्या योजना निवडीसाठी,चांगल्या योजना या विभागाला भेट द्या.\n२) डेब्ट फंड योजना (कर्जरोखे आधारीत): या प्रकारच्या योजनेत विविध योजना असतात. या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसल्यामुळे यातील काही योजनेत अत्यल्प काळासाठी गुंतवणूक करता येते. सर्वसाधारणपणे अशा योजनेतून मिळणारा परतावा हा तेवढ्याच कालावधीच्या बँक ठेवींपेंक्षा जास्त मिळण्याचीच शक्यता असते. या प्रकारात\nलिक्वीड योजना (अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात व मनी मार्केट सिक्युरिटीज ज्यांची मुदत ९१ दिवसांपेक्षा कमी आहे व ज्यावर ठरावीक दराने उत्पन्न मिळते अशा साधनात गुंतवणूक केली जाते),\nइंकम योजना (सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते –व्याज दर बदलाचा प्रभाव पडतो),\nमन्थली इंकम प्लान (७५ ते ८०% रक्कम दिर्घ मुदतीच्या सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात व उर्वरीत २० ते २५% रक्कम शेअर बाजारात गुंतवले जातात व नियमीत दरमहा/त्रैमासिक डिव्हिडंड दिला जातो),\nफिक्सड मँच्युरीटी प्लान अर्थात निश्चीत तारखेला पुर्ण होणारी योजना (जेवढ्या दिवसाची योजना असेल तेवढ्या दिवसाच्याच सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते – या योजनेत जवळपास जोखीम नसते), इ. अनेक प्रकारच्या योजना गुंतवणूकदाराच्या गरजेप्रमाणे असतात.\nम्युच्युअल फंडचे विविध प्रकार\nम्युच्युअल फंडाच्या वेगवेळ्या स्कीम्स मध्ये आपण गुंतवणूक करू शकता. एकदाका आपणाला स्कीम्सचे प्रकार समजले की आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्टांनुसार, तुमच्या आवश्यकता, आर्थिक स्थिती, जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित परतावा यानुसार स्कीमांची निवड करणे सोपं जातं. संरचना आधारित स्कीम तीन प्रकारच्या असतात.\nओपन-एंडेड योजनेला मुदत पूर्तता कालावधी नसतो. यामध्ये त्यादिवसाच्या NAV (गुंतवणुकीसाठी एका युनिटचे मूल्य) चे आधारे केव्हाही खरेदी व विक्री करता येते आणि म्हणूनच ही सर्वोत्तम म्हणावयास हरकत नाही.\nमुदत बंद योजना या सर्वसाधारणपणे ३ वर्षे मुदतीच्या असतात. मात्र काही योजनांचा कालावधी ३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्याही असू शकतो. या योजना त्यांचे आरंभाच्या दरम्यानेच गुंतवणुकीसाठी खुल्या असतात त्यांमध्ये मुदतपुर्तीपूर्वी परत गुंतवणूक करता येत नाही बहुतांशी योजना या मुदतपूर्तीनंतर ओपन-एंडेड स्कीम मध्ये परावर्तित होतात. यातील काही योजना स्टॉक एक्सचेंजवर नोंदविल्या जातात आणि योजना ज्या स्टॉक एक्सचेंजवर नोंदली असेल तेथेच त्यांची खरेदी-विक्री कंपन्यांचे शेअर्सप्रमाणे करता येते.\nयाप्रकारची योजना ही ओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण असते. या योजना ठराविक कालावधीत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी खुल्या असतात.\nउद्दिष्ट आधारीत योजना सहा प्रकारच्या असतात\nग्रोथ योजना हि मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ देऊन आशादायक परतावा मिळण्यासाठी केली जाते. यातील मोठा हिस्सा शेअर बाजारात गुंतविला जातो. त्यामुळे त्यांचे किंमतींत छोट्या कालावधीत जरी घट झाली तरी दीर्घ कालावधीत या योजना चांगलाच परतावा देतात. तरुण व्यक्ती ज्या जास्त जोखीम स्वीकारू शकतात त्यांचेसाठी हा योग्य पर्याय आहे.\nया योजनांमध्ये बॉंडस् व कॉर्पोरेट डिबेंचर्ससारख्या निश्चित उत्पन्न देणा-या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते. यातीला परतावे हे स्थिर आणि कमी जोखिमेचे असतात. जर तुम्ही निवृत्त व्यक्ती असाल किंवा तुम्हाला भांडवली स्थैर्य हवे असेल अथवा जर तुम्हाला नियमित व स्थिर परतावे हवे असतील इन्कम योजना स्वीकारा.\nनावाप्रमाणेच या योजनेखाली काही सुनिश्चित प्रमाणात शेअरमार्केटमधे व निश्चित इन्कम सिक्युरिटीजमधे गुंतवणूक केली जाते. हि योजना म्हणजे ग्रोथ व इन्कम स्कीमांचा सुवर्णमध्य आहे. निव्वळ इक्विटी योजनांचे तुलनेत यात कमी जोखीम असते.\nतुम्हाला जर फारच थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असेल हि योजना चांगली आहे हिच्यामध्ये अगदी २ दिवसासाठीसुद्धा गुंतवणूक केली जाते. या योजनेत मनी मार्केट ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट आफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोख्यात अशा सुरक्षित पण कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. बॅंकेतील बचत व चालू खाते ज्यावर फारच कमी व्याज मिळते अथवा अजिबात व्याज मिळत नाही त्यापेक्षा या योजनेत गुंतवणूक केली असता साधारणपणे ६ ते ७ टक्के वार्षिक दराने या योजनेत परतावा मिळतो.\nहे फंड खासकरुन शून्य क्रेडिट जोखीम असणा-या सरकारी रोख्यात गुंतवणूक करतात. तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक करावयाची असेल या योजनेत करा.\nया योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम ८०-सी खाली रुपये १००००० (रुपये एक लाख मात्र) पर्यंत एकूण उत्पन्नातून वजावटीला प्राप्त असते. यात केलेली गुंतवणूक जर इन्कम टॅक्स वजावटीसाठी केली असेल तर ३ वर्ष काढता येत नाही. कर बचतीसाठी हा उत्तम पर्याय आहे. युलीपमधे कर बचतीसाठी गुंतवणूक करण्या ऐवजी हा पर्याय वापरणे शहाणपणाचे असते.\nया योजना विशिष्ट इंडेक्समधील समान क्षमतेच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. त्या विशिष्ट इंडेक्सचा पोर्टफोलिओ अशा योजनेत परावर्तित होतो.\nविशिष्ट उद्दोग किंवा क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. उदा. बॅंकींग क्षेत्र अथवा आयटी क्षेत्र इ. या फंडातील परतावे हे त्या क्षेत्रातील उद्दोगातील कामगिरीवर अवलंबून असतात त्यामुळे या फंडात जास्त जोखीम असते व गुंतवणूकदाराला नियमित लक्ष ठेवावे लागते शेअर बाजारात जाणकारी असणा-यानीच अशा योजनेत गुंतवणूक करणे लाभदायक होऊ शकते.\nसर्वसामान्य गुंतवणूकदाराने हे फंड टाळणेच इष्ट. सर्वसामान्य गुंतवणूकदाराने डायव्हर्सिफाइड ओपन-एंडेड स्कीम मध्येच शक्यतो गुंतवणूक करावी हेच उत्तम.\n‹ म्युचुअल फंड म्हणजे काय Up कर बचतीसाठी ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business", "date_download": "2018-04-21T03:28:33Z", "digest": "sha1:3YHRGHNXTXFUGYLDNCZDCU4SIPZNICOG", "length": 9367, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआरबीआयच्या धोरणाने अखेरच्या क्षणी तेजी परत\nबीएसईचा सेन्सेक्स 11, एनएसईचा निफ्टी 1 अंकाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात दबाव दिसून आला. सुरुवातीला बाजारात घसरण झाली होती, मात्र सत्राअखेरीस आरबीआयकडून जूनमधील द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात कपात करण्याचे संकेत देण्यात आल्याने तेजी परत आली. मात्र किंचित घसरण होत बाजार बंद झाला. आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात चांगली तेजी आली होती. देशातील सर्वात मोठी ...Full Article\nस्वतंत्र मानांकन संस्थेसाठी भारताकडून बोलणी\nनवीन विकास बँकेचा होणार विस्तार वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन भारताने पाच सदस्य देश असणाऱया ब्रिक्स संघटनेने स्वतंत्र मानांकन संस्था स्थापन करावी यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्रिक्समधील पाच देशांच्या अर्थ मंत्र्यांची आणि ...Full Article\nटीसीएसचे बाजारमूल्य 6.5 लाख कोटी रुपयांवर\nवृत्तसंस्था/ मुंबई टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून मार्च तिमाहीतील निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी समभागात 7 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 40 हजार कोटी रुपयांनी वाढ होत बीएसईच्या आकडेवारीनुसार कंपनीचे ...Full Article\nव्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन\nवृत्तसंस्था/ चेन्नई व्होल्वो या स्वीडिश कार कंपनीने एक्ससी 60 आणि व्ही 90 क्रॉस कन्ट्री या दोन मॉडेलचे देशात उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. देशातल आपला प्रिमियम कार क्षेत्रातील हिस्सा मजबूत ...Full Article\nदेशातील 19 कोटी लोक बँक खात्याविना\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली मोदी सरकारची जन धन योजना यशस्वी झाली, तरी अद्याप देशातील 19 कोटी नागरिकांजवळ अजूनही कोणतेही बँक खाते नाही. चीननंतर ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे जागतिक ...Full Article\nव्हर्लपूलच्या वाय-फाययुक्त इन्व्हर्टर एसीचे सादरीकरण\nमुंबई : तुम्ही ऑफिसमधून किंवा बाहेरून घरी येण्यापूर्वीच तुमची बेडरूम थंडगार करायची आहे. पण दिवसभर घरातला एसी नाही चालू ठेवायचाय का तुमच्या समस्येला व्हर्लपूल ऑफ इंडिया लि. ने छान ...Full Article\nसोलर स्पिनिंग मिल 2.5 लाखात चालू करता येणार\nनवी दिल्ली: c 2.5 लाख रुपयाची गुंतवणूक करुन आपला स्वतंत्र व्यवसाय चालू करु शकतो. सोलर स्पिनिंग मिल या छोटय़ा व्यवसायाची सुरुवात आपण करु शकतो. यामध्ये सुत धागा तयार करुन ...Full Article\nपेनियरबाय मोबाईल ऍपमुळे किराणा दुकान होणार डिजिटल\nवृत्तसंस्था /मुंबई : नियरबाय टेक्नॉलॉजीज या फिनटेक कंपनीने ‘हर दुकान डिजिटल प्रधान’ या आगळय़ावेगळय़ा मोहिमेचे सादरीकरण केले असून प्रत्येक छोटय़ा व मध्यम रिटेल विपेत्याला डिजिटल व्यासपीठावर आपला व्यापार विस्तारण्याची ...Full Article\nअक्षय तृतीयेला सोने खरेदीत 10 टक्क्य़ांची वाढ\nमुंबई : वृत्तसंस्था : अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर 18 एप्रिल रोजी सोन्याच्या खरेदीत 10 टक्क्य़ांची वाढ झाली.तर बॅन्डेड सोन्याची विक्री करणाऱया कंपन्याच्या सोने खरेदीत 25 टक्क्यांची वाढ झाल्याचे निरिक्षणातून मांडण्यात ...Full Article\nबीएमडब्ल्यु न्यू एक्स 3 लाँच\nनवी दिल्ली :वृत्तसंस्था : जर्मनची लग्झरी कारची कंपनी बीएमडब्ल्यु ने भारतातील बीएमडब्ल्यु इंडिया यांनी बीएमडब्ल्य़ु 3 रे जनरेशन भारतात लाँच केले आहे. कंपनीने त्यांची किमंत 50 लाख रुपयापासून 56.70 ...Full Article\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/kanika", "date_download": "2018-04-21T03:59:26Z", "digest": "sha1:527VY34EGOZ3L2JA4OAGOK3HCKQHLJZO", "length": 3363, "nlines": 52, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Kanika | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : पुष्कर मनोहर\nनिर्माता : संदीप मनोहर\nनिर्मितीसंस्था : सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स\nकलाकार : शरद पोंक्षे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी\nसंगीत दिग्दर्शक : अमेय नारे\nछायाचित्रण : चंद्रशेखर नगरकर\nपब्लिक रिलेशन : दर्शन मुसळे\nकथानक : स्वत: व्यावसायिक असलेल्या पुष्कर यांना चित्रपट माध्यमाविषयी विशेष प्रेम होते. त्या प्रेमातूनच त्यांनी ‘कनिका’ हा चित्रपट साकारला आहे. आताच्या काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून त्यांनी मांडली आहे. ही हॉरर सूडकथा आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात हा नक्कीच वेगळा प्रकार ठरणार आहे\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/fund-performance", "date_download": "2018-04-21T04:03:36Z", "digest": "sha1:7GBF6THFJBK7PRJIN4DZ5OLOG5TASWKA", "length": 7517, "nlines": 163, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "योजनांची कामगिरी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/lifestyle/1609567/2017-top-5-photos-which-viral-on-the-social-media-for-long-time/", "date_download": "2018-04-21T03:44:07Z", "digest": "sha1:HHOE2KTD637AN6RDHIECU4MKWUX4K34T", "length": 8383, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "2017 top 5 photos which viral on the social media for long time | २०१७ मध्ये ‘हे’ फोटो झालेले सर्वाधिक व्हायरल | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n२०१७ मध्ये ‘हे’ फोटो झालेले सर्वाधिक व्हायरल\n२०१७ मध्ये ‘हे’ फोटो झालेले सर्वाधिक व्हायरल\nतुमच्या नजरेतीन सुटले असतील तर नक्की पाहा\n१५ ऑगस्ट रोजी आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीतही आसाममधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत दाखल होत झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा केला. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र या फोटोमागचे सत्य काही काळाने समोर आले होते.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/34?page=17", "date_download": "2018-04-21T03:52:22Z", "digest": "sha1:KLXOKGAUS3X3SDHDBOTI3WU5Y3SFPG4X", "length": 5612, "nlines": 142, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माहिती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय\nइंग्लंडमध्ये ग्रीनिच गावात शूटर्स हिल नावाची ८०० फूट उंचीची एक टेकडी आहे.\n'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्‍या बाजीरावाची संपत्ति\n(Spin doctor या इंग्रजी शब्दातील नेमका आशय ध्वनित करणारा मराठीत समानार्थी शब्द न सापडल्यामुळे संपूर्ण लेखात इंग्रजी शब्दच वापरला आहे.)\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७\nग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्स\nपानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे\nखासगी वितरणासाठी असलेली एक पुस्तिका अलिकडेच माझ्या वाचनात आली. त्यातील उतारे वाचताना आपण कुठल्या 'अंधार''युगात वावरत आहोत असे वाटू लागले.\nपुस्तक परिचय - 'आज भी खरे है तालाब'\nआजवर झालेल्या वेगवेगळ्या चर्चांमधून आणि सामान्य निरीक्षणातून पूर्वीची अनेक भारतीय गावे आणि शहरे तलावांनी बहरलेली (+ भरलेली) होती असे दिसते. उदा. कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, हैदराबाद, दिल्ली इ.इ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/tichya-najretun-to-news/story-of-the-extraordinary-secret-life-of-doctor-1629435/", "date_download": "2018-04-21T03:59:26Z", "digest": "sha1:AVO2VNNGDFJYXCUIQ6HSUHZW3XTWAGTI", "length": 31266, "nlines": 243, "source_domain": "www.loksatta.com", "title": "story of The Extraordinary Secret Life of doctor | ‘ती’ मधला ‘तो’ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nतिच्या नजरेतून तो »\nप्रेम.. लग्न.. संसार, या कुठल्याच गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, अशी तिची ठाम समजूत होती.\nहे ‘तो’चं अवसान तिच्यात कधी शिरलं सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसनं बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसनं बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं की, मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त.\nमाणसांचे निरीक्षण करावे. त्यांच्या वरवर सर्वसामान्य वाटणाऱ्या शरीरातील आणि आयुष्यातील विलक्षण गोष्टी धुंडाळाव्या. त्यांच्या आनुवंशिक प्रेरणा, आयुष्यातील संघर्ष आणि त्यातून आकाराला येणारी प्रकृती अभ्यासावी, अशी काही भाबडी उद्दिष्टं मनात ठेवून तिनं डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता.\nवयाच्या सतराव्या वर्षी तिने आंतरबाह्य़ पाहिलेला पहिला पुरुष होता देवदास. अर्थात ‘देवदास’ हे तिनं त्याला दिलेलं नाव होतं. कोणीही वारसदार न सापडल्यामुळे मेडिकल कॉलेजच्या शवागारात भरती झालेला असा तो देवदास. देवदासच्या त्वचेतून खोल शिरत त्याच्या शारीरिक संरचनेचा अभ्यास करताना, पुरुषाच्या शरीराविषयीचं तिचं कुतूहल नाहीसं झालं; पण देवदासचा मेंदू हातात घेतल्यावर ती अस्वस्थ होत असे. देवदासच्या आठवणी, भावना, वासना, पुरुषार्थ किंवा स्वप्नं या साऱ्याची हार्ड-डिस्क हातात असूनही त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञच आहोत, या विचारानं थेट कॉलेजच्या शेवटपर्यंत तिचा पिच्छा पुरवला.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nजिवंत माणसांचं विश्लेषण करण्यात जास्त मजा होती. एकदा एक मिस्कील प्राध्यापक वर्गात ‘सेक्स’ ही संकल्पना समजावताना म्हणाले होते, ‘‘मॅमल्स हॅव ओन्ली वन सेक्स. दे आर आयदर फिमेल्स ऑर करप्टेड फिमेल. सस्तन प्राण्यांमध्ये, ‘नर’ ही मादीची संप्रेरकांमुळे भ्रष्ट झालेली आवृत्ती आहे’’ सगळे खूप हसले होते. सगळ्या ‘मुली’ खूप हसल्या होत्या. शेजारी बसलेल्या मित्राने लगेच कमेंट मारली होती, ‘‘चला, म्हणजे आपण दोघं बुद्धी भ्रष्ट झालेल्या स्त्रिया आहोत तर’’ सगळे खूप हसले होते. सगळ्या ‘मुली’ खूप हसल्या होत्या. शेजारी बसलेल्या मित्राने लगेच कमेंट मारली होती, ‘‘चला, म्हणजे आपण दोघं बुद्धी भ्रष्ट झालेल्या स्त्रिया आहोत तर’’ तिला आवडलं होतं ते.\nइंटर्नशिपच्या वर्षी कॉलेजच्या पुस्तकी जगातून ती हॉस्पिटलच्या वॉर्डातल्या माणसांमध्ये आली. व्हेन्टिलेटरची सुविधा नसलेल्या नवजात शिशू विभागात तिची पोस्टिंग होती, त्या वेळी रात्र रात्र ती आणि इतर इंटर्न्‍स एखाद्या मशीनप्रमाणे त्या बाळांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देत बसून राहायचे. त्या एका पोस्टिंगने ‘बाप’ काय असतो याची तिला जाणीव करून दिली. किडनी खराब झाल्यामुळे शरीरभर सूज आलेल्या मुलीचा दाह कमी व्हावा म्हणून दिवसभर फुंकर घालत राहणारा ‘तो’. आपलं मूल दगावलं हे मान्य न करता तिने प्रयत्न थांबवू नयेत म्हणून गयावया करणारा ‘तो’. काही तासांच्या बाळासाठी आपलं घरदार विकायला तयार झालेला ‘तो’. डॉक्टरांनी भावनाविवश असून चालत नाही, हा अलिखित नियम तिने मोडीत काढायचा ठरवलं. इतकंच नाही तर मुलगी असूनही ‘सर्जरी’सारखं अत्यंत पुरुषी वर्चस्व असलेलं निवडलं. स्वत:ला ‘तो’ किंवा ‘ती’ अशा परंपरागत भूमिकेत ठोकून ठोकून बसवण्यापेक्षा त्याविरुद्ध बंडखोरी करण्यात जास्त थ्रिल होतं.\nकुठल्याच साचेबद्ध ‘ती’ किंवा ‘तो’बद्दल तिला आकर्षण वाटलंच नाही. तिला आवडणारा ‘तो’ कधी गुलाबी ड्रेस घालून ‘शीला की जवानी’वर डान्स करण्यासाठी आसुसलेला, झोया अख्तरच्या सिनेमातला लहान मुलगा असायचा. कधी तो मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारा मित्र असायचा. पुरुषी इगो औषधापुरताही नसलेले आणि हळवेपणा दाखवायला न घाबरणारे पुरुष तिला जाम आवडायचे. आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांपेक्षा, सिनेमा आणि पुस्तकांचाच तिच्या आयुष्यावर खूप प्रभाव होता. उदाहरणार्थ, ‘बिफोर सनराइझ’ या इंग्लिश सिनेमामधल्या सेलीन (‘ती’) आणि जेसी (तो) या दोन मुख्य पात्रांप्रमाणे कुठल्याही नात्याचं लेबल न लावता एकमेकांबरोबर निवांत फिरावं, मनसोक्त बोलत राहावं आणि काही अमूर्त क्षण जगावेत ही तिची अल्टिमेट रोमँटिक फँटसी होती.\nप्रेम.. लग्न.. संसार, या कुठल्याच गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, अशी तिची ठाम समजूत होती. असं असूनही या सगळ्याच गोष्टी तिच्या आयुष्यात अनपेक्षितपणे आल्या. ज्याला एका फुलाची असुरक्षितता कळते, ज्याला ज्वालामुखींना शांत ठेवायला जमतं आणि दिवसातून सत्तेचाळीस वेळा सूर्यास्त पाहायला आवडतं, असा एखादाच ‘लिट्ल प्रिन्स’ असतो. असा ‘तो’ भेटल्यावर आधीची तिची सगळी गृहीतकं ती विसरून गेली. तिच्या भावनांना, व्यक्तिमत्त्वाच्या कंगोऱ्यांना आणि विक्षिप्तपणाला त्याने कवेत घेऊन टाकले. त्यानंतर तिची असुरक्षितता, स्वतंत्र बाण्याच्या कर्तबगार स्त्रियांना जसं अधूनमधून घरगुती होण्याची लहर येते, तशी फक्त ‘चैनी’पुरती उरली.\nएकदा एका समारंभात तुझ्या ‘यां’ची कुठली गोष्ट तुला सगळ्यात जास्त आवडते, असं कुणी तरी विचारलं तेव्हा ‘त्याच्या स्वभावातला सेन्सॉरशिपचा अभाव’ हे ओठांवर आलेले शब्द गिळून तिने काही तरी गुळमुळीत उत्तर दिलं. इतर पुरुषांमध्ये स्त्रियांबद्दल आढळणाऱ्या, ओनरशिप आणि सेन्सॉरशिप, या भावनांचा ‘तो’मध्ये पूर्णपणे अभाव होता. ‘तो’बद्दल आपल्याला नेमकं काय आवडतं हे काही वर्षांनी तिला अरुणा ढेरेंच्या एका कवितेत सापडलं. तिला समोर ठेवूनच ते लिहिलेलं असावं इतकं ते तिला जवळचं वाटलं.\nतुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना\nत्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे\nआणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात\nहिंदकळणारे धुंदमदिर निळे तळे..\nपुरुष- जो क्षमा करून नाही ऋणी करत;\nपाठ फिरवून नाही उणी करत;\nआपल्या काळजाचं घर करतो.\nराधे, पुरुष असाही असतो\nरूढार्थाने तिला तिच्या आयुष्यातल्या कुठल्याच पुरुषाशी कधीही संघर्ष करावा लागला नाही; पण तिच्या नकळत एका वेगळ्याच ‘त्याने’ तिच्या आयुष्याचा ताबा घेतला होता हे खूप उशिरा समजलं तिला. रात्री-अपरात्री हॉस्पिटलमध्ये राऊंड घेत फिरणारा, इतर ‘तो’ जागेवर नसल्यामुळे ट्रॉली ओढणारा, पेशंट उचलणारा, डार्करूममध्ये एक्स रे धुणारा आणि दारूच्या नशेत तर्र माणसाला तो सारखा हलतोय म्हणून त्याचं लक्ष विचलित करून भराभर टाके मारणारा तो दहा तास चालणाऱ्या ऑपरेशनमध्ये लघवी करायला डिस्टर्ब झालो तर ‘अनमाचो’ दिसेल म्हणून स्वत:ला रेटणारा टफ टास्कमास्टर तो\nहे ‘तो’चं अवसान (बेअिरग) तिच्यात कधी शिरलं सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसने बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसने बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं, की मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त. किती तरी पुरुष तिच्याबद्दल आदर दाखवायला तिला ‘सर’ म्हणायचे, कारण त्यांच्या डिक्शनरीत आदरार्थी फक्त ‘तो’च होता त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं, की मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त. किती तरी पुरुष तिच्याबद्दल आदर दाखवायला तिला ‘सर’ म्हणायचे, कारण त्यांच्या डिक्शनरीत आदरार्थी फक्त ‘तो’च होता कारण सर्जन फक्त ‘तो’च असतात. ती ‘तो’ नसता तर वॉर्डात इतर सगळ्या ‘तो’च्या बरोबरीने दिवसरात्र कशी राबली असती कारण सर्जन फक्त ‘तो’च असतात. ती ‘तो’ नसता तर वॉर्डात इतर सगळ्या ‘तो’च्या बरोबरीने दिवसरात्र कशी राबली असती सर्जरी रेसिडेंटच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली अंगमेहनतीची कामे कशी केली असती\nती असलेला ‘तो’ आठवडय़ातून एकशेवीस तास काम करायचा.\nमासिक पाळी आल्यावर पोटरीत स्फोट होत असतानाही, तो ‘तो’ होता म्हणून तासन्तास उभा राहायचा.\nबोलताना सगळे ‘तो’च्या चेहऱ्याकडेच पाहायचे फक्त\nतो ‘तो’ नसता तर\n‘तो’शिवाय तिचं ते खडतर ट्रेनिंग इतक्या ‘डिग्निफाइड’ पद्धतीने पूर्ण झालं नसतं कदाचित पण ज्या समाजमान्य परंपरागत ‘तो’च्या व्याख्येचा आपण तिटकारा केला, त्याच ‘तो’च्या व्याख्येत आपण स्वत:ला केवळ व्यावसायिक प्रतिमेसाठी अडकवून घेतलं हे एका क्षणी कळल्यावर तिला खूप हताश वाटलं. या प्रतिमेतून आपली सुटका नाहीच का पण ज्या समाजमान्य परंपरागत ‘तो’च्या व्याख्येचा आपण तिटकारा केला, त्याच ‘तो’च्या व्याख्येत आपण स्वत:ला केवळ व्यावसायिक प्रतिमेसाठी अडकवून घेतलं हे एका क्षणी कळल्यावर तिला खूप हताश वाटलं. या प्रतिमेतून आपली सुटका नाहीच का ती विचार करत राहिली.\nआपले कार्यक्षेत्र पुरुषी वर्चस्व असणारं असलं तरी आपल्या स्त्रीत्वाचा कोंडमारा होऊ द्यायचा नाही असं तिनं ठरवलंय. तिच्या सुदैवाने जगभरातील पुरुषप्रधान कार्यक्षेत्रे या स्थित्यंतरातून जात आहेत. स्वत:ची ओळख आणि कार्यशैली निर्माण करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रिया लिहित्या आणि बोलत्या झाल्या आहेत. त्याचे पडसाद साऱ्याच माध्यमांतून उमटत आहेत. सिनेमा हे तिच्या काळजाला भिडणारं माध्यम. अखेर एका सिनेमामुळेच एखाद्या उत्प्रेरकाप्रमाणे तिच्या मनातल्या परस्परविरोधाला दिशा मिळते. स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘द पोस्ट’ हा सिनेमा \nसमोरच्या पडद्यावरती बोर्डरूमचा सीन सुरू आहे. अख्ख्या रूममध्ये त्या व्यवसायातले जाणकार आणि प्रतिष्ठित असे अनेक पुरुष आणि ‘मेरिल स्ट्रीप’ नवऱ्याच्या आत्महत्येनंतर अचानक वडिलोपार्जित ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची जबाबदारी तिच्यावर पडली होती, जी तिने वर्षांनुवर्षे उत्तम सांभाळूनही केवळ ती ‘ती’ असल्यामुळे तिला कुणीही गांभीर्याने घेत नाहीये. तिने कुणाचं बेअिरग घेतलंय नवऱ्याच्या आत्महत्येनंतर अचानक वडिलोपार्जित ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची जबाबदारी तिच्यावर पडली होती, जी तिने वर्षांनुवर्षे उत्तम सांभाळूनही केवळ ती ‘ती’ असल्यामुळे तिला कुणीही गांभीर्याने घेत नाहीये. तिने कुणाचं बेअिरग घेतलंय तिच्या नवऱ्याचं त्याच्यासारखा होण्याचा, त्याच्या तत्त्वांना/पेपरला जपण्याचा तिचा निकराचा प्रयत्न सुरू आहेच. तिचा पेपर तिने कसा चालवावा याबद्दल रूममधले सगळे जोरदार ेंल्ल२स्र्’ंल्ल्रल्लॠ करतायत. न मागितलेले सल्ले देतायेत. ती क्षणभर बावचळते. तिची सगळी असुरक्षितता एका क्षणी तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. आता ती काय करेल पण पुढच्याच क्षणी या साऱ्या पुरुषी वर्तनाला प्रतिसाद म्हणून ती मधाळ हसून ‘थँक्यू फॉर युवर सजेशन्स’ म्हणून सगळ्यांची बोळवण करते आणि स्वत:च्या निर्णयावर ठाम राहते, कुठलंही दडपण न घेता पण पुढच्याच क्षणी या साऱ्या पुरुषी वर्तनाला प्रतिसाद म्हणून ती मधाळ हसून ‘थँक्यू फॉर युवर सजेशन्स’ म्हणून सगळ्यांची बोळवण करते आणि स्वत:च्या निर्णयावर ठाम राहते, कुठलंही दडपण न घेता अचानकपणे सिनेमा पाहणाऱ्या तिलाही जाणवतं की, तिला वाटते तितकी व्यावसायिक आयुष्यात ‘तो’ असण्याची गरज नाहीचए अचानकपणे सिनेमा पाहणाऱ्या तिलाही जाणवतं की, तिला वाटते तितकी व्यावसायिक आयुष्यात ‘तो’ असण्याची गरज नाहीचए स्वत:शीच अवसानघातकीपणा करण्याची तिला तल्लफ येते आणि ‘जस्ट बी युवरसेल्फ’ असं सांगून मधाळ हसण्याचा प्रयत्न करत तीसुद्धा, स्वत:मधल्या ‘तो’ला प्रथमपुरुषी अवसानातून तृतीयपुरुषी सर्वनामात ढकलून देते\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2018-04-21T04:01:17Z", "digest": "sha1:EUYBASC7DYUEOEYD4VYGO3ZNUE6EKQCT", "length": 29252, "nlines": 226, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १) पूर्व पिठिका", "raw_content": "\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १) पूर्व पिठिका\n\"विष्णू पुराण\" म्हणते की,\nउत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् \nवर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः \nम्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना \"आम्ही चालवू हा पुढे वारसा\" काही जमले नसावे. आणि मग महाभारताच्या युगांतकारी युद्धानंतर तर छोटी छोटी राज्ये किंवा गणराज्ये किंवा स्वत:च्या सीमेत तुष्ट रहाणारे नंदांचे मगध साम्राज्य, हाच या भूमीच्या लोकांचा स्थायीभाव झाला होता.\nया स्थायीभावाला प्रवाही केले ते कुठल्या हिंदूने नव्हे तर एक यवन राजा अलक्स्येन्द्र किंवा अलेक्झांडरने. आणि त्यानंतर मोडक्या राज्य, गणराज्यांतून एकसंध राष्ट्र बनवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला चंद्रगुप्त - चाणक्य या जोडीने. पण जर अनुक्रमे मौर्य, चेरा - चोला - पंड्या, सातवाहन, शुंग, महामेघवाहन, गुप्त, वाकाटक, कदंब, हूण, चालुक्य, राष्ट्रकूट, पल, चोल, गुर्जर - परिहार, चालुक्य, घोरी, दिल्ली, मुघल, मराठा आणि अगदी शेवटच्या ब्रिटीश साम्राज्यांच्या वेळच्या भारतीय नकाशांवर नजर टाकली तर आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते. आपण ज्याला भारत देश म्हणतो आणि ज्याच्या राष्ट्रवाद हाका आपल्या कानातून घुमू शकतात किंवा ज्या तश्या घुमताहेत म्हणून काही जणांना त्रास होऊ शकतो त्या भारताचा इतिहास खरा सुरु होतो तो १९४७ पासूनच. त्या आधीचा इतिहास हा “आर्यावर्ते, रेवाखंडे, जम्बुद्वीपेच्या” भूमीचा इतिहास आहे. हिंदुस्थान नामक काल्पनिक राष्ट्राचा नाही. भारत नामक देशाचा तर अजिबातच नाही.\nभारत किंवा इंडिया नामक देशाचा ( मी इथे राष्ट्र हा शब्द जाणून बुजून टाळला आहे) जन्म ही एक दीर्घकाळ चाललेली आणि अजूनही अपूर्ण असलेली सामाजिक प्रक्रिया आहे. ती माझ्या सामान्य दृष्टीला कशी दिसते, ते सांगण्यासाठी आधी माझ्या मते देश आणि राष्ट्र या शब्दांचा अर्थ काय ते सांगतो. देश म्हणजे भूभाग, ज्यात जमीन, जंगले, नद्या, पर्वतमाला, सजीव - निर्जीव असे सगळे काही आले. त्यामुळे देश ही संकल्पना आपोआप एका सलग भूभागाशी संबंधित आहे. तर राष्ट्र म्हणजे समाजमन. थोडक्यात देश म्हणजे हार्डवेअर आणि राष्ट्र म्हणजे सॉफ्टवेअर असे माझे गृहीतक आहे. रोजच्या व्यवहारातले उदाहरण घ्यायचे असल्यास देश म्हणजे आपली इमारत, तिच्या पुढची बाग, तिच्या कंपाउंड पर्यंतचा भाग. आणि राष्ट्र म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेची संकल्पना. मग ती संकल्पना हौसिंग सोसायटीची असू शकते किंवा अपार्टमेंट्सची. संकल्पना व्यक्तींचे हक्क आणि कर्तव्ये ठरवते आणि आपसातले वर्तन देखील.\nआता हेच उदाहरण पुढे चालवायचे म्हटले तर, सहकारी गृह निर्माण प्रकल्पामागची सैद्धांतिक कल्पना आहे की, समविचारी लोक एकत्र येउन, आपली संस्था स्थापन करून, पैसे जमा करून, जमीन खरेदी करून, ती विकासकाकडून विकसित करून घेतात. म्हणजे संस्था आधी जन्माला येते आणि इमारत नंतर. सॉफ्टवेअर आधी बनते आणि मग त्या अनुषंगाने हार्डवेअर. अश्या सोसायटी मध्ये लोकांचे वर्तन एकसारखे असण्याची शक्यता जास्त असते. सामंजस्य आणि परस्पर सहकार्य इथे थोड्या जास्त प्रमाणात असू शकते. पण अश्या सोसायट्या आदर्श असल्या तरी फार क्वचितच बनतात. प्रत्यक्ष आयुष्यात, आपण बघतो की एखादा विकासक जमीन खरेदी करून, त्यावर इमारत बांधून, त्यातील घरे वेगवेगळ्या व्यक्तींना विकून, मग त्यांची एक सोसायटी तयार करून देतो आणि बाजूला होतो. म्हणजे इथे हार्डवेअर आधी तयार झाले आणि सॉफ्टवेअर नंतर. इथे सर्व सभासदांची मने चटकन जुळतीलच याची खात्री नाही. इथे को-ऑपरेशन नावालाच असते आणि लहान सहान गोष्टीवरून कुरबुरी चालू असतात. हे उदाहरण लक्षात ठेऊन आपण पुन्हा भारत देशाच्या इतिहासाकडे आणि भारतीय राष्ट्रीयत्वाच्या इतिहासाकडे वळलो तर आपल्याला एक वेगळेच चित्र दिसेल.\nइथल्या कुठल्याही राजांना, सम्राटांना किंवा सुलतानांना राष्ट्र संकल्पनेत रस नव्हता. जो तो आपल्याला विष्णूचा अंश किंवा सार्वभौम म्हणवून घेण्यात रममाण होता किंवा मग खलिफाला नजराणा अर्पण करून सल्तनतीवरचा आपला हक्क स्थापित करून घेत होता. रयतेच गावगाडा जुन्या कृषीप्रधान, आणि मानवी श्रमांवर आधारीत अश्या स्वयंपूर्ण पण शोषणकारी जाती व्यवस्थेने सुरळीत चालला होता. राजे बदलल्याने समाजाच्या घटकांच्या परस्परांतील वर्तनात काही मोठे बदल होत नव्हते.\nइथे ब्रिटीश आले व्यापार करायच्या मिषाने. मग आपल्या वखारींना संरक्षण म्हणून त्यांनी आपापली सुरक्षा यंत्रणा उभारण्यास परवानगी मिळवली. त्यासाठी मुलूखगिरी करणे हाच पेशा असलेली एतद्देशीयांचे भलेमोठे मनुष्यबळ त्यांना आयतेच तयार मिळाले. मग हीच सैनिकांची फौज तैनाती फौज म्हणून वापरत त्यांनी इथल्या परस्परांत भांडणाऱ्या राजे महाराजांना परस्परांपासून संरक्षण देण्यास सुरवात केली. आणि मग हळू हळू अगदी आसेतु हिमाचल नसेल पण बऱ्याच मोठ्या भूभागावर एकाच कायद्याचे राज्य आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यश मिळवले. आपल्या साम्राज्याच्या फायद्यासाठी नेटीव्हांच्या या देशात रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा तर टपाल, पोलिस आणि इंग्रजीचे शिक्षण अश्या अनेक सुधारणा आणल्या. हे साम्राज्य शोषणकारी होते पण त्याच वेळी नेटीव्हांना साहेबाच्या देशात जाऊन तेथील व्यवस्था शिकण्याचे स्वातंत्र्य देणारे देखील होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरवात नेटीव्ह लोकांनी विलायतेत घेतलेल्या कायद्याच्या शिक्षणात आणि त्यांना अनेक इंग्रजांनी केलेल्या मदतीत आहे असे माझे मत आहे.\nम्हणजे होती राज्ये. मग आली साहेबाची कंपनी. मग आली तैनाती फौज. शक्य असेल तिथे संस्थाने आणि राज्ये जिंकली किंवा खालसा केली गेली. आणि आधीचे राजे बनले इंग्रजांचे मांडलिक किंवा मित्र. त्यांना चालू झाली तनखे आणि वार्षिक प्रीव्ही पर्सेस. मग झाला १८५७ चा फसलेला उठाव. (ज्याचा मला पटलेला हेतू होता इंग्रजांना हाकलून जुन्या राजांना पुन:प्रस्थापित करणे.) मग संपले कंपनी सरकारचे राज्य. मग भारत बनला ब्रिटीश पार्लमेंटच्या आधिपत्याखालील प्रदेश. मग इंग्रजांनी नेटीव्हांना दिलेल्या शिक्षणामुळे सुरु झाला भारतीय स्वातंत्र्यचा हुंकार. मग इंग्रजांच्या सहाय्याने उभ्या राहिलेल्या भारतीय काँग्रेस या संस्थेच्या नेतृत्वाखाली, सामान्य भारतीय कुळातून जन्मलेल्या लोकांनी चालवलेला स्वातंत्र्यलढा. मग दोन महायुद्धानंतर कर्जबाजारी झालेल्या ब्रिटनने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य.\nआता यात गम्मत अशी, की मी तुमच्याकडून काही घेतले तर मी ते तुम्हालाच परत केले पाहिजे. या न्यायाने जर इंग्रजांनी राज्ये आधीच्या राजांकडून घेतली असतील तर परत जाताना त्यानी ती जुन्या राजांनाच परत दिली पाहिजेत. पण तसे झाले नाही. राजांनी स्वातंत्र्य लढा केला नव्हता. तो केला होता जनतेने. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी. शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला एक मोठा भूभाग ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त होत एक देश म्हणून प्रस्थापित झाला. महामानव बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली, जगातली सर्वात मोठी अशी लिखित स्वरूपातली राज्यघटना तयार झाली होती. पण तिचे मर्म लोकांना कळायचे बाकी होते. म्हणजे लेखी स्वरूपात घटनारुपी सॉफ्टवेअर तयार होऊन देखील मनात अजून राष्ट्र बनायचे बाकी होते.\nखूपच सुंदर लेख. राष्ट्र अन देश यामधील फरक इतक्या सोप्या भाषेत पहिल्यांदा च वाचतोय.\n>>अश्या सोसायट्या आदर्श असल्या तरी फार क्वचितच बनतात<< मला वाटत नेतृत्व तेवढ खंबीर अन विश्वसनीय असेल तर नक्कीच बनू शकेल.\nछत्रपती शिवरायांनी केलेली स्वराज्य निर्मिती किंवा श्रीमंत शाहू महाराज यांनी चालवलेलं सरकार आपण याकडे राष्ट्र निर्मिती च्या नजरेतून पाहिलं अन त्या अनुषगांने त्याची चिकित्सा केली तर राष्ट्र निर्मिती नक्कीच होऊ शकेन.\nआता कुठे मी तुमची लेखमाला वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना चुकून काही कमी जास्त बोलल गेल असेल तर क्षमा असावी.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/34?page=19", "date_download": "2018-04-21T03:41:41Z", "digest": "sha1:25FGLVO5HUP3OB4ZO7GMBRNNQMRLU4KB", "length": 6826, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माहिती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nराष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल का या प्रश्नासंबंधी काही विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या पूर्वीच्या माझ्या लेखात ज्ञान साधनं सामाईक असावीत यावर भर दिला होता.\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ४\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग १\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग २\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ३\nगणितातील 'पाय्' (π) ची सुरस कथा\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ३\nकोणत्याही पदार्थाच्या अणूला न्यूट्रॉनने धडक दिली तर त्याचे तीन निरनिराळे परिणाम होण्याची शक्यता असते.\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग २\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ४: मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - २: रोश आणि अॅडम्स\nवायरलेस किंवा वाय्-फाय् तंत्रद्न्यानाचे राऊटर्स् देणे आहे\nमी आणि माझे सहकारी अमेरिकेतील एका विद्यापीठात इंतेरनेत, वाय फाय टेक्नालजी, सेक्यूरिटी ई विषयांवर संशोधन करत आहोत.\nएखाद्या गहन समस्येवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्या समस्येबद्दलची इत्थंभूत माहिती काढणे, त्यातील बारकावे तपासणे, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, समस्या निवारणासाठी वेगवेगळे उपाय सुचविणे व त्यापैकी एखाद्या उपायाल\n'अल् बिरुनी' चे भारतावरचे पुस्तक वाचायचे मनात बरेच दिवस होते. नॅशनल बुक ट्रस्ट ने प्रकाशित केलेले ( पुस्तकाचे नाव इंडिया, फक्त ८५ रु ) हे पुस्तक नुकतेच हाती लागले आणि एक मनसुबा पूर्ण झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2011/07/blog-post_10.html", "date_download": "2018-04-21T03:31:13Z", "digest": "sha1:ZGUCLTLCQHYUFTVIEZR3KVW6NIKINA6B", "length": 19235, "nlines": 286, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: कांग्रेस का असली चेहरा", "raw_content": "\nकांग्रेस का असली चेहरा\nजरा इनके बयानों का विरोधाभास देखिये....\nहजारों सिखों का कत्लेआम – एक गलती\nकश्मीर में हिन्दुओं का नरसंहार – एक राजनैतिक समस्या\nगुजरात में कुछ हजार लोगों द्वारा मुसलमानों की हत्या – एक विध्वंस\nबंगाल में गरीब प्रदर्शनकारियों पर गोलीबारी – गलतफ़हमी\nगुजरात में “परजानिया” पर प्रतिबन्ध – साम्प्रदायिक\n“दा विंची कोड” और “जो बोले सो निहाल” पर प्रतिबन्ध – धर्मनिरपेक्षता\nकारगिल हमला – भाजपा सरकार की भूल\nचीन का 1962 का हमला – नेहरू को एक धोखा\nजातिगत आधार पर स्कूल-कालेजों में आरक्षण – सेक्यूलर\nअल्पसंख्यक संस्थाओं में भी आरक्षण की भाजपा की मांग – साम्प्रदायिक\nसोहराबुद्दीन की फ़र्जी मुठभेड़ – भाजपा का सांप्रदायिक चेहरा\nख्वाजा यूनुस का महाराष्ट्र में फ़र्जी मुठभेड़ – पुलिसिया अत्याचार\nगोधरा के बाद के गुजरात दंगे - मोदी का शर्मनाक कांड\nमेरठ, मलियाना, मुम्बई, मालेगाँव आदि-आदि-आदि दंगे - एक प्रशासनिक विफ़लता\nहिन्दुओं और हिन्दुत्व के बारे बातें करना – सांप्रदायिक\nइस्लाम और मुसलमानों के बारे में बातें करना – सेक्यूलर\nसंसद पर हमला – भाजपा सरकार की कमजोरी\nअफ़जल गुरु को सुप्रीम कोर्ट के आदेश के बावजूद फ़ाँसी न देना – मानवीयता\nभाजपा के इस्लाम के बारे में सवाल – सांप्रदायिकता\nकांग्रेस के “राम” के बारे में सवाल – नौकरशाही की गलती\nयदि कांग्रेस लोकसभा चुनाव जीती – सोनिया को जनता ने स्वीकारा\nमोदी गुजरात में चुनाव जीते – फ़ासिस्टों की जीत\nसोनिया मोदी को कहती हैं “मौत का सौदागर” – सेक्यूलरिज्म को बढ़ावा\nजब मोदी अफ़जल गुरु के बारे में बोले – मुस्लिम विरोधी\nक्या इससे बड़ी दोमुँही, शर्मनाक, घटिया और जनविरोधी पार्टी कोई और हो सकती है\nभारतीय ब्लॉग लेखक मंच\nपूर्वांचल ब्लॉग लेखक मंच\nडंके की चोट पर\nलेबल: अतिरेकी हल्ले, इस्लाम, दहशतवाद\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/e-edit/", "date_download": "2018-04-21T03:50:58Z", "digest": "sha1:KBPM3TM27AO3766ZUIVKOAA72BTJOZWI", "length": 13961, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Editors, Read E news online, online Articles | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nई-एडिट : दुधात साखर कमी\nउड्डाण घेणार अशी अपेक्षा असलेल्या विमानाने धावपट्टीच सोडली नाही तर...\nई-एडिट : प्रभू तू दयाळू\nठाम प्रयत्नांअभावी सद्हेतू आणि दया हे निष्प्रभ ठरतात हे विसरून चालणार नाही.\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते.\nपाडगावकरांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील आनंदयात्री आज नाहीसा झाला.\nसवलत रद्द करण्याचे स्वागतच\nभारतात कोणतीही गोष्ट स्वेच्छेने करण्याबाबतचा उत्साह अतिशय कमी असतो.\nप्रगत देशात वाहन चालवण्याचा परवाना मिळणे अतिशय कर्मकठीण असते.\nमुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच \nआक्षेप घेण्यासाठी मुद्दे लाग्तात. ते काहींनी मांडले .\nनिकालामुळे भालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ ‘वारसा इमारत व प्रांगण’ म्हणून संरक्षितच राहणार.\nपुरस्काराने जसा आनंद मिळतो तसे भविष्यातील कामासाठी प्रोत्साहन सुध्दा मिळते.\nसत्य हा बचाव असू शकत नाही, हे न्यायालयाचे महत्त्वाचे तत्त्व.\nइस्लामविरोध, मुस्लिमद्वेष आणि दहशतवादास विरोध यांत फरक आहे\nकेल्याने होत आहे रे…\nनवी दिल्लीची हवा भलतीच खराब म्हणजे याबाबतीत दिल्लीने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे सारले आहे.\nलोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारापासून रेखायचे असेल, तर त्यांच्या वेतनात भरीव वाढ करणे आवश्यक आहे.\nछगन भुजबळ यांच्या अंगी असलेल्या असंख्य कलागुणांची एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झालेली आहे.\nभाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे.\nस्मरणशक्ती- त्यांची आणि आपली\nजनतेची स्मरणशक्ती अल्पजीवी असते असा राजकारण्यांचा समज असतो.\nस्त्रियांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र असतात.\nये रे माझ्या मागल्या\nपराभूत हा पराभवाने नकारात्मक बनलेला असतो आणि सत्ता घालवणारा पराभव तर अधिक वर्मी लागणारा असतो.\nजगातील दोन अव्वल दर्जाच्या संघांमधील कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला.\nजननक्षम वयात अर्थात मासिक पाळी सुरू असणाऱ्या १२ ते ५० या वयोगटातील स्त्रियांना या मंदिरात प्रवेश बंदी.\nप्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.\nअवकाळी पावसाने दरवाढीला मिळणारे निमंत्रण तर हुकमी असते.\nलालूप्रसादांच्या तेजस्वी या चिरंजीवास थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवताना नीतिशकुमारांची कोण त्रेधा उडाली असेल\nशक्तिपरीक्षा झाली, अग्निपरीक्षा सुरू\nबिहारचा गाडा सुशासनाच्या रुळावर आणल्याच्या पुण्याईचे फळ नितीश कुमारांना मिळाले.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_71.html", "date_download": "2018-04-21T03:59:22Z", "digest": "sha1:FOZI5DDTKZ6WGJB5IKOJ7AGY3IF65N27", "length": 26889, "nlines": 189, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: विरोधाची जोपासना", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकाही लोक बाकीच्या सर्व विषयातले जाणकार असतात आणि ठराविक विषयात अजिबात अनभिज्ञ असतात. माझ्या पत्रकारी जीवनात जे काही जीवलग मित्र जमलेले होते, त्यांचा एक गोतावळा होता. या गोतावळ्यातले कुटुंबियही जीवाभावाचे होऊन गेलेले होते. मध्येच कधीतरी आम्ही मुंबईबाहेर दोनतीन दिवस विश्रांतीसाठी जाऊन अड्डा टाकायचो. तिथे दिवसभर बेताल गप्पा चालायच्या. अगदी जगातल्या कुठल्याही विषयावर उलटसुलट हमरातुमरी व्हायची. त्यात सगळे सहभागी व्हायचे. पण जेव्हा राजकीय वादविवाद व्हायचे, तेव्हा त्यात एक अपवाद असायचा, तो वसंत सोपारकरच्या पत्नीचा निशा सोपारकर कधीच राजकीय वादात भाग घ्यायची नाही. त्याबद्दल तिचे फ़ारसे काही मत नसायचे. पण इतिहास, पुराण, सामाजिक समस्या, साहित्य-कला अशा अन्य कुठल्याही विषयात निशा आवेशात बोलायची. एकदाच तिने अपवाद केला होता. १९७८ सालची गोष्ट आहे. लोणावळ्याला आमचा अड्डा पडला होता आणि जनता पार्टी सत्तेत आलेली होती. इंदिराजी लोकसभेत पराभूत होऊन सत्ताभ्रष्ट झालेल्या होत्या. त्यामुळे इंदिराजी व कॉग्रेसचे भवितव्य काय असेल, यावर आमचा राजकीय वाद रंगलेला होता. इतक्यात कधी नव्हे ती निशा मध्येच बोलली. ‘आता जनता पार्टीचे मोरारजी सरकार पडणार’. कोणाचे तिच्याकडे लक्ष नव्हते. पण मी सर्वांना गप्प केले आणि निशा प्रथमच राजकीय मत देतेय, याविषयी सर्वांना जागे केले. सगळेच तिच्याकडे थक्क होऊन बघू लागले. थेट जनता सरकार पडण्याचा निष्कर्ष हिने कुठून काढला निशा सोपारकर कधीच राजकीय वादात भाग घ्यायची नाही. त्याबद्दल तिचे फ़ारसे काही मत नसायचे. पण इतिहास, पुराण, सामाजिक समस्या, साहित्य-कला अशा अन्य कुठल्याही विषयात निशा आवेशात बोलायची. एकदाच तिने अपवाद केला होता. १९७८ सालची गोष्ट आहे. लोणावळ्याला आमचा अड्डा पडला होता आणि जनता पार्टी सत्तेत आलेली होती. इंदिराजी लोकसभेत पराभूत होऊन सत्ताभ्रष्ट झालेल्या होत्या. त्यामुळे इंदिराजी व कॉग्रेसचे भवितव्य काय असेल, यावर आमचा राजकीय वाद रंगलेला होता. इतक्यात कधी नव्हे ती निशा मध्येच बोलली. ‘आता जनता पार्टीचे मोरारजी सरकार पडणार’. कोणाचे तिच्याकडे लक्ष नव्हते. पण मी सर्वांना गप्प केले आणि निशा प्रथमच राजकीय मत देतेय, याविषयी सर्वांना जागे केले. सगळेच तिच्याकडे थक्क होऊन बघू लागले. थेट जनता सरकार पडण्याचा निष्कर्ष हिने कुठून काढला म्हणून सगळेच चकित झालेले होते. कारण निशाची राजकीय समज यथातथा, असाच आम्हा सर्वांचे गृहीत होते. त्याबद्दल तिची अजिबात तक्रार नव्हती. पण खरेच काही महिन्यात जनता सरकार कोसळले होते. मग आमच्यापेक्षा निशाला त्याचा अंदाज आधी कशामुळे आला होता\nबाकीचे आम्ही बहुतांश पत्रकार होतो आणि स्वत:ला राजकारणाचे जाणकार समजत होतो. सहाजिकच आमची एक विचार करण्याची शैली तयार झालेली होती. त्यामध्ये अनेक आडाखे असतात. त्यामुळे जनता पक्षाकडे भक्कम बहूमत असताना त्यांचे सरकार पडण्याची कुठलीही शक्यता आम्हाला दिसत नव्हती. शिवाय दुसरीही एक बाजू होती. इंदिराजींचे वर्चस्व कॉग्रेस पक्षातही कमी झालेले होते. त्याच स्वत: लोकसभेला पराभूत झाल्या होत्या आणि अन्य समकालीन कॉग्रेसनेते इंदिराजींना फ़ार दाद देत नव्हते. त्यात पुन्हा इंदिराजींनी पक्षात दुफ़ळी माजवून वेगळी चुल मांडलेली होती. अशा दोन्ही तुकड्यातल्या कॉग्रेसपाशी संख्याबळही कमी होती. अगदी जनता पार्टीतला एखादा गट बाजूला झाला, तरी इंदिराजी पर्यायी सत्ता बनवू शकणार नव्हत्या. थोडक्यात कुठल्याही प्रचलीत निकषावर जनता सरकार पडण्याची शक्यता आम्हा पत्रकारांच्या बुद्धीला पटत नव्हती. किंबहूना निशाचा दावाच हास्यास्पद होता आणि सहाजिकच त्या चर्चेत अधिक काही बोलत नसली, तरी निशाची टिंगलच होत राहिली. मुद्दाम खोदून तिला बोलते करण्याचा प्रयास झाला, तेव्हा तिचा तर्क अधिकच मुर्खासारखा वाटला होता. तिला जनता सरकार कशामुळे पडेल विचारले तेव्हा तिने दिलेला खुलासा आणखीनच गमतीशीर होता. तमाम जनतावाले इंदिरा गांधींचे पक्के विरोधक आहेत. त्यामुळे जे काही इंदिराजी म्हणतील वा करतील. त्याचा हे जनतावाले कडाडून विरोध करणार ना म्हणूनच ते आपलेच सरकार पाडतील, असा तिचा दावा होता. कारण इंदिराजी दोनच दिवस आधी म्हणाल्या होत्या, ‘जनता सरकार पाच वर्षाची मुदत पुर्ण करील.’ आता इंदिराजींना खोटे पाडण्यासाठी हे जनतावाले मुद्दाम आपलेच सरकार पाडतील आणि इंदिराजींचे शब्द खोटे करून दाखवतील, असे निशाचे चमत्कारीक मत होते.\nकिती चमत्कारीक तर्क होता निशाचा आम्हाला अजिबात पटला नाही. कारण आमच्या सुबुद्ध राजकीय अभ्यासात बसणारा तो तर्क नव्हता. जनता पक्षवाले वा अन्य इंदिरा विरोधक केवळ इंदिराजींना खोटे पाडण्यासाठी आपलेच सरकार पाडतील आम्हाला अजिबात पटला नाही. कारण आमच्या सुबुद्ध राजकीय अभ्यासात बसणारा तो तर्क नव्हता. जनता पक्षवाले वा अन्य इंदिरा विरोधक केवळ इंदिराजींना खोटे पाडण्यासाठी आपलेच सरकार पाडतील हे कसे पटेल पण पुढल्या काही महिन्यात अशा घटना घडत गेल्या, की क्रमाक्रमाने जनता पक्षातील नेत्यांनी व गटबाजीनेच आपले सरकार जमिनदोस्त केले. इंदिराजींना काहीच करावे लागले नाही. त्यांनी ते सरकार पाच वर्षे चालण्याची हमी दिलेली होती. पण जणू त्यांनाच खोटे पाडण्यासाठी अवघ्या अडीच वर्षात जनता नेत्यांनी बेबंदशाही माजवून आपलेच सरकार पाडले. यातला तार्किक अतिरेक सोडला, तरी निशा सोपारकरचे ते तर्कशास्त्र मी अनेकदा पुन्हा आठवून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इंदिराजींनी त्यावेळी तसे बोलण्याची काय गरज होती जनता पक्षातले अंतर्विरोध त्यांनाही दिसत होते. आतली भांडणे व तात्विक वादविवाद चव्हाट्यावरच आलेले होते. मग इंदिराजी पाच वर्षे सरकार चालण्याची भाषा कशाला बोलत होत्या जनता पक्षातले अंतर्विरोध त्यांनाही दिसत होते. आतली भांडणे व तात्विक वादविवाद चव्हाट्यावरच आलेले होते. मग इंदिराजी पाच वर्षे सरकार चालण्याची भाषा कशाला बोलत होत्या तर जनता पक्षीयांना एका गोष्टीची हमी त्या देत होत्या. जो काही जनता पक्ष आहे आणि त्याचे जे संसदेतील संख्याबळ आहे, त्याला पुरून उरण्याची आपल्यापाशी कुवत नाही, असेच इंदिराजी त्यांना समजावत होत्या. आपल्या विरोधासाठी हे लोक एकवटलेले आहेत आणि आपला धोका नाही याची खात्री पटली, तर ते नक्की एकत्र नांदणार नाहीत, असेच इंदिराजींचे गणित असावे. म्हणूनच त्यांनी जाहिर विधानातून आपली असहायता व्यक्त केली आणि जनता पक्षातली सुंदोपसुंदी वाढत गेली. सतत भांडत बसणार्‍यांना बाहेरचा शत्रू उरला नाही, मग त्यांची आपसात जुंपते. तशीच काहीशी जनता पक्षाची कहाणी झालेली होती. पण ते आपसात लढून पडले, तर लाभ इंदिराजींचा नक्कीच झाला असता. अर्थात झालेही तसेच\nजेव्हा एका व्यक्ती वा प्रतिकाच्या विरोधात लोक एकत्र येतात आणि त्यांना जोडून ठेवणारा धागा तीच एक गोष्ट असते,. तेव्हा त्यांना बांधणारा तोच धागा काढून घेतला, तर त्यांना विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. इंदिरा विरोधाने जनता पक्ष वा त्याचे राजकारण एकत्र चालले होते. जोवर इंदिरा हे आव्हान असल्याची भिती कायम समोर असणार होती, तोवर त्यांना एकत्र रहाणेच भाग होते. इंदिराजींनी त्यातली असमर्थता दाखवली आणि जनता पक्षाला एकत्र बांधून ठेवणार धागा सुटला. आज त्याची आठवण पुन्हा इतक्या वर्षांनी येतेय, कारण आजचे विस्कळीत विरोधक आपापल्या कुठल्या ठाम भूमिकेने काम करताना दिसत नाहीत. त्यांच्यापाशी काही कार्यक्रम नाही वा तत्वज्ञान नाही. मोदीविरोध हा त्यांना एकत्र आणणारा एकमेव धागा आहे. त्यातला मोदी बाजूला काढला, तर अशा विरोधकांना एकत्र आणणे किंवा राखणे अशक्य आहे. किंबहूना तेच नरेंद्र मोदींना नेमके उमजलेले आहे. तीन वर्षापुर्वी त्यांनी पद्धतशीरपणे अशा तमाम विरोधकांना विस्कळित ठेवले आणि आपल्याच विरोधात उभे रहायला भाग पाडले. सहाजिकच ज्यांना मोदी नको ,त्यांनी अन्य कुणा विखुरलेल्या पक्षाकडे जावे. पण ज्यांना त्यापैकी कुठलाही एक पक्ष नको असेल, त्यांनी मोदी हा पर्याय निवडावा; अशीच स्थिती मोदींनी धुर्तपणे निर्माण केलेली होती. त्यानंतर सत्ता हाती आल्यावर मोदींनी जाणिवपुर्वक विरोधकांना केवळ मोदीविरोध याच भूमिकेसाठी एकत्र यावे, अन्यथा आपापसात लढावे; अशा स्थितीत ठेवलेले आहे. मोदीविरोधाच्या पलिकडे विरोधकात अन्य कुठला कार्यक्रम, तत्व किंवा विषयावर एकमत होऊ नये, याविषयी मोदी काटेकोर आहेत. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षात मोदींनी तमाम विरोधकांना आपल्या विरोधात एकजुट होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली दिसेल. मोदीला खोटा व चुकीचा ठरवण्याच्या या खेळात विरोधकांना ठराविक अंतराने कोण नवे मुद्दे पुरवतो आहे विरोधाची जोपासना करून राजकीय यश मिळवण्याची ही शैली, इंदिराजींचीच नाही काय\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/govinda-pathak.html", "date_download": "2018-04-21T04:04:59Z", "digest": "sha1:FPV6JCWCLZDHPKXYTEOY6AGD3WANLL7I", "length": 4349, "nlines": 40, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "उत्कृष्ट गोविंदा पथक, दहीहंडी उत्सव २०११, ऐरोली गोविंदा पथक, कृष्ण जन्माष्टमी, ह्यूमन टावर, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाचे उत्कृष्ट व्हिडीओ\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, सेक्टर - १७, ऐरोली\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, सुरेश हावरे, नवी मुंबई\nसन २००८ रोजी ऐरोली सेक्टर १७ येथे आमच्या गोविंदा पथकाने\nपहिल्यांदाच ७ थर रचून प्रेक्षकांची तसेच आयोजकांची वाहवा मिळवली.\nसन २०११ रोजी वाशी, नवी मुंबई येथे आमच्या गोविंदा पथकाने\n८ थर रचून, नवी मुंबईचा राजा हा किताब पटकाविला.\nऐरोली गोविंदा पथक, प्रताप सरनाईक, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, दीघा, नवी मुंबई\n२०१० रोजी, ठाणे येथे प्रताप सरनाईक आयोजित हंडीत \" शिस्तबद्ध \"\nगोविंदा पथकाचा मान लोकशाहीर \"विठ्ठल उमप\" यांच्या हस्ते स्वीकारला\nसन २००९ रोजी दिघा, नवी मुंबई येथे आमच्या गोविंदा पथकाने,\nनवी मुंबईतील उत्कृष्ट गोविंदा पथकाचा बहुमान पटकाविला.\nऐरोली गोविंदा पथक, कासार वडवली, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, उथळसर, ठाणे\nसन २००९ रोजी, कासारवडवली, ठाणे येथे सर्व प्रथम येऊन\n\" मानाची दहीहंडी \" फोडण्याचा बहुमान मिळवला.\nसन २०१० रोजी, उथळसर, ठाणे येथे आमच्या गोविंदा\nपथकाने मानाची दहीहंडी फोडून एकच जल्लोष केला.\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/office-365-certification-training-gurgaon/", "date_download": "2018-04-21T03:37:59Z", "digest": "sha1:JH5UIHFT4C2PV324EZZSY6QFIMJLU7QY", "length": 26713, "nlines": 321, "source_domain": "itstechschool.com", "title": "गुगलगाव ऑफिस एक्सएनएक्सएक्स प्रशिक्षण | गुगलगाव मधील ऑफिस 365 प्रमाणन | त्याचे", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nटाका पहा चेक आउट\nगुडगावमधील ऑफिसएक्सएक्सएक्स प्रशिक्षण | गुडगावमधील ऑफिसएक्सएक्सएक्सएक्सएक्स\nजाणून घ्याऑफिस 365 कोर्सगुडगाव यासाठी नोंदणी कराऑफिस 365 चे प्रशिक्षण गुडगावमध्येशीर्ष प्रशिक्षण कंपनी\"अभिनव तंत्रज्ञान समाधान\" आणि मिळवाOffice 365 प्रमाणन. अभ्यासक्रम शुल्क, अभ्यासक्रम, कालावधी, बॅच वेळेवर तपशील मिळवा.\nऑफिस 365 प्रमाणन अभ्यासक्रमांची यादी\n1 मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 अधिक पहा\n2 20347A: कार्यालय 365 सक्षम आणि व्यवस्थापकीय अधिक पहा\nनोएडा मधील प्रशिक्षण कक्ष\nचेन्नई मधील प्रशिक्षण कक्ष\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2010/06/17/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2018-04-21T03:55:03Z", "digest": "sha1:HDSPSYGVKNOXL5IR7ZVRXTKSRPH7DSHA", "length": 29698, "nlines": 274, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "बात कुफ्र की, की है हमनें….. | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← कबीर – सत्याचा आरसा\nबात कुफ्र की, की है हमनें…..\nहम नें आज ये दुनिया बेची,\nऔर एक दिन खरीद के लाये,\nबात कुफ्र की, की है हमनें…..\nअंबर की एक पाक सुराही,\nबादल का इक जाम उठाकर,\nघुंट चांदनी पी है हमने ,\nबात कुफ्र कीं, की है हमनें ….\nअसं काही आतल्या तारांना छेडणारं लिहीते ती, की सगळं अंतर्मन झंकारून उठतं. नकळत दाद देवून जातं… वाह अमृताजी … वाह तर कधी अंतर्मुख होवून ती लिहीते…\nजाने खुदा कीं रातों को क्या हुवा,\nवो अंधेरे में दौडती और भागती,\nनींद का जुगनु पकडने लगी…..\nसुनार ने दिलकी अंगुठी तराश दी\nऔर मेरी तकदीर उस में..\nदर्द का मोती जडने लगी ….\nऔर जब दुनीयानें सुली गाड दी\nतो हर मन्सुर की आंखे..\nअपना मुकद्दर पढने लगी ….\nआणि आपल्यालाही अंतर्मुख करुन सोडते. वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी ती हे जग सोडून गेली. पण ती कधी शहाऐंशी वर्षाची वाटलीच नाही. इतके तरुण विचार मांडतच ती या जगाला वेड लावत गेली.\n३१ ऑगस्ट १९१९ मध्ये स्वांतंत्र्यपुर्व पंजाबमधील गुजरानवाला इथे जन्माला आलेली ही साक्षात कविता ३१ ऑक्टोबर २००५ ला दिल्ली येथे पंचतत्वात विलीन झाली. मी चुकत नसेन तर पंजाबी साहित्यातील ती पहिली इतकी विख्यात झालेली स्त्री कवयित्री असावी. अर्थात अमृताजींचा आवाका खुप मोठा होता. केवळ कविताच नव्हे तर कादंबरी, निबंधकार अशा सगळ्याच प्रांतांमधून त्या एखाद्या गरुडासारख्या विहरत राहील्या. जवळपास ६ दशके हिंदी साहित्यसृष्टी व्यापून राहीलेल्या अमृताजींचे चाहते सीमारेषेच्या दोन्ही भागात आहेत.. अर्थात भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशात त्यांचे चाहते विखुरले आहेत. पंजाबी लोकगीते, कविता, कथा, निबंध अशा वेगवेगळ्या विषयांवर जवळपास १०० च्या वर पुस्तके त्यांनी लिहीली आहेत, ज्याची नंतर बहुतांशी भारतीय तसेच विदेशी भाषांतून भाषांतरे झाली.\nपंजाब रत्न अवार्ड, साहित्य अकॅडमी अवार्ड (१९५६ – सुनहरे), भारतीय ज्ञानपीठ अवार्ड (१९८२ – कागज ते कॅनव्हास), पद्मश्री (१९६९), पद्मविभुषण अशा अनेक सन्मानांना सन्मानीत करत अमृताजी एका मनस्वी कलंदराचे आयुष्य जगल्या. दिल्ली,जबलपूर तसेच विश्वभारतीसारख्या नामांकित विद्यापिठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) सारख्या पदवीने गौरवले आहे.\nअसो, अमृता प्रीतम यांच्याबद्दल लिहायचे झाले तर कादंबरीच लिहावी लागेल, तो माझा हेतुही नाहीये. आज हे सगळं आठवायला कारण झाला तो मायबोलीवरील बहुसंख्येने वाचल्या जाणार्‍या एक लेखिका अरुंधती कुलकर्णी यांचा एक सुंदर ललित लेख / कविता.\nअमृताजींची एक अतिशय गाजलेली कविता “वारिस शाह नूं”….\nहि कविता भारत – पाकिस्तानमधील लोकांना इतकी आवडली होती की पाकिस्तानमधील चाहत्यांनी अमृताजींना वारीस शहाच्या कबरीवरची चादर भेट म्हणून पाठवली होती. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ”हीर” या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या – हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे अरुंधती कुलकर्णी यांनी मुळ पंजाबीत असलेल्या या कवितेचे मराठी भाषेत भाषांतर करुन ती मायबोलीवर प्रकाशित केली. आणि अर्थातच माझ्यासारख्या हावरट माणसाने तिच्यावर पहीली झडप टाकली. अमृताजींची मुळ कविता आणि अरुंधतीचे सुबोध, सरल आणि सुंदर, मनाला भिडणारे भाषांतर…. मला ही कविता माझ्या ब्लॉगवर टाकावी वाटली नसती तरच नवल होते. त्यामुळे मी निर्लज्जपणा Wink करुन सरळ अरुंधतीचीच अनुमती काढली आणि तिच्या अनुमतीने ही कविता, म्हणजे अमृताजींची मुळ पंजाबी भाषेतील कविता आणि तिचा अरुने केलेला मराठी अनुवाद, अरुच्या कवितेवरील भाष्यासकट इथे टाकतो आहे.\nअर्थात याला अरुंधतीने अनुमती दिल्याने मी कायम तिच्या ऋणात राहीन हे सांगणे नलगे.\nअरुंधतीच्या मायबोलीवरील लेखाचा दुवा\nअरुंधतीच्या ब्लॉगवरील लेखाचा दुवा\nअमृता प्रीतम यांची मुळ कविता\n(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )\nआज्ज आखां वारिस शाह नूं\nकित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा\nकोई अगला वर्का फोल\nइक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण\nआज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण\nउठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब\nआज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव\nकिसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला\nते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला\nइस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर\nगिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर\nउहो वलिसी वा फिर वण वण वगी जा\nउहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना\nनागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,\nपल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,\nगलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,\nत्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद\nसने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,\nसने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,\nजित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,\nरांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च\nधरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,\nप्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,\nआज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर\nआज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर\nया कवितेचा अरुंधती कुलकर्णी यांनी केलेला अप्रतिम मराठी अनुवाद आणि त्याबद्दल त्यांचे मनोगत.\nअनुवादक : अरुंधती कुलकर्णी\nगेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली…. पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ”लिहू की नको” अशी संभ्रमावस्था व्हायची… लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.\nते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ”वारिस शाह नूं”……\nभारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका – युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ”वारिस शाह नूं” कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ”हीर” या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या – हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे\nआज मी करते आवाहन वारिस शहाला\nआपल्या कबरीतून तू बोल\nआणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू\nएक नवीन पान खोल\nपंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर\nतू भले मोठे काव्य लिहिलेस\nआज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत\nहे वारिस शाह, तुला विनवत आहेत\nबघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची\nचौपालात प्रेतांचा खच पडलाय\nचिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय\nकोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं\nआणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय\nआपल्या शेतांत, जमिनीत भिनून\nतेच जिकडे तिकडे अंकुरतंय…\nते आकाशही आता रक्तरंजित झालंय\nआणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत\nवनातला वाराही आता विषारी झालाय\nवेळूच्या बासरीचाही नाग झालाय\nनागाने ओठांना डंख केले\nआणि ते डंख पसरत, वाढतच गेले\nसारे अंगच काळेनिळे पडले\nगळ्यांमधील गाणी भंगून गेली\nसुटले तुटले धागे चरख्यांचे\nचरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली\nजिथे प्रेमाचे तराणे घुमायचे\nती बासरी न जाणे कोठे हरवली\nआणि रांझाचे सारे बंधुभाई\nबासरी वाजवायचेच विसरून गेले\nकबरींना न्हाऊ घालून गेला\nत्यांवर अश्रू गाळत बसल्या\nआज बनलेत सगळे कैदो*\nप्रेम अन सौंदर्याचे चोर\nआता मी कोठून शोधून आणू\nअजून एक वारिस शाह….\n(* कैदो हा हीरचा काका होता, त्यानेच तिला विष दिले होते\nयू ट्यूब वर अमृताजींच्या स्वत:च्या आवाजात हे गाणे ऐका : “वारिस शाह नूं”\nसद्ध्या तरी एवढंच… तुमच्याकडे अजुन काही माहिती असेल तर स्वागत आहे.\nPosted by अस्सल सोलापुरी on जून 17, 2010 in माहीतीपर लेख\n← कबीर – सत्याचा आरसा\n4 responses to “बात कुफ्र की, की है हमनें…..”\nछान आणि माहितीपुर्ण. मला तर काहीच माहिती नव्हतं त्यांच्या बद्दल. धन्यवाद.\nधन्यवाद, महेंद्रजी. खरेतर आभार अरुंधतीचे मानायला हवेत. 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/c-n-rawal", "date_download": "2018-04-21T04:14:30Z", "digest": "sha1:EU26VVKWMZGYPK5MFRJ5IPO2RSYDOFYE", "length": 15248, "nlines": 380, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक सी. एन. रावळ यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nप्रोफ. डॉ. सी. एन. रावळ\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ. डॉ. सी. एन. रावळ ची सर्व पुस्तके\nप्रो. डॉ. जयसिंग एस. देशमुख , प्रोफ. डॉ. सी. एन. रावळ ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. सी. एन. रावळ, प्रो. डॉ. शुभांगी व्ही. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. सी. एन. रावळ, प्रो. डॉ. शुभांगी व्ही. गायकवाड ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डॉ. सी. एन. रावळ ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. बी. आर. सांगळे, प्रोफ. डॉ. सी. एन. रावळ ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. सी. एन. रावळ\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/2017/04/", "date_download": "2018-04-21T04:06:42Z", "digest": "sha1:DBDYINEM3QFLUG36S5PBVXN7UGJQU5E7", "length": 6518, "nlines": 112, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "एप्रिल 2017 | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nधनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरुपात देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यासाठी त्यांनी काही अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याची यादी. कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील रकान्यात येथून डाऊनलोड करा या शब्दावर क्लिक करा. आणि बघण्यासाठी विस्तार शब्दावर क्लिक करा. सॉफ्टवेअर तपशील[निपात करा] सॉफ्टवेअर चे नांव प्रकार किमंत तपशील डाऊनलोड […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/50-days-of-boyz-in-theatre", "date_download": "2018-04-21T03:40:57Z", "digest": "sha1:DZLCQYOJVSKDWHEFXPU4A7UUV7LNKQYA", "length": 5726, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "50 days of ‘Boyz’ in theatre… | Marathi Dhamaal", "raw_content": "\nचित्रपटगृहात ५० दिवस ‘बॉईज’चे...\n'आम्ही लग्नाळू' म्हणत तरुणाइंच्या मनात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'बॉइज' सिनेमाला नाबाद ५० दिवस पूर्ण झाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले असले तरी, युथने डोक्यावर उचलेला हा सिनेमा आजही सिनेमागृहात हाउसफुल पाहिला जात आहे. 'बॉईज' ची रंगीत दुनिया मांडणाऱ्या या सिनेमाचे महाराष्ट्रात १२५ चित्रपटगृहांमध्ये १५०० हुन अधिक शोज सुरु आहेत. एव्हढेच नव्हे, तर त्याची ख्याती सिंगापूरपर्यत पसरली असून, तेथील स्थानिक मराठीभाषिक प्रेक्षकांच्या विशेष मागणीमुळे 'बॉईज' सिनेमाचे खास स्क्रीनिंग सिंगापूरमध्ये ठेवण्यात आले होते.\nतीन मित्रांचे विश्व मांडणा-या या सिनेमात विनोदाचा एक वेगळाच दर्जा पाहायला मिळतो. मिष्कील आणि तरुणाईला आवडेल अश्या शाब्दिक कोट्यांचा यात भरभरून वापर करण्यात आला असल्यामुळे, हा सिनेमा विनोदाचा उच्चांक गाठतो. सुप्रसिद्ध संगीतकार आणि सिनेदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांची प्रस्तुती या सिनेमाला लाभली असून, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित 'बॉईज'या सिनेमाचे विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शन केले आहे. पार्थ भालेराव , सुमंत शिंदे, आणि प्रतिक लाड या तिकडींच्या 'बॉईज'गिरी वर आधारलेला हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘चिमणी चिमणी’ला सोशल प्रेमींचा जास्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/2018/04/", "date_download": "2018-04-21T04:03:46Z", "digest": "sha1:H6E2MZCW7CY2FWFE7EM3XJPBV3NNSFQL", "length": 10453, "nlines": 174, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "एप्रिल 2018 | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी\nMore by धनंजय म. मोरे\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nईतर लेख प्रारब्ध संचित क्रियमाण भोग\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का* खूप छान वाटतं, जेव्हा आयुष्य समजू लागतं.. उकल होते, ‘मी कोण आहे* खूप छान वाटतं, जेव्हा आयुष्य समजू लागतं.. उकल होते, ‘मी कोण आहे’ या प्रश्नाची.. प्रत्येक गुंता सुटू लागतो अलगद. आहे तो क्षण जगून पुन्हा विरक्त होणं यासाठी कुठलीही कसरत करावी लागत नाही.. मन सजग होत जाते, ‘कर्मबंधन’ नव्याने जन्म घेऊ नये यासाठी.. पूर्व कर्मबंधन नुसते […]\nMore by धनंजय म. मोरे\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nईतर लेख धार्मिक सण आरती\n*🔯आरतीचे महत्त्व*🔯* *आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,* *तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.*’ उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती […]\nMore by धनंजय म. मोरे\nसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/download-best-cell-phone-tracker-free-online-for-cheating-spouse/", "date_download": "2018-04-21T04:21:06Z", "digest": "sha1:LRHKNAF4EW2JFLRBMSN4PMS5ULTAFH4M", "length": 16106, "nlines": 140, "source_domain": "exactspy.com", "title": "Download Best Cell Phone Tracker Free Online For Cheating Spouse", "raw_content": "\nOn: डिसेंबर 03Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/469472", "date_download": "2018-04-21T03:49:11Z", "digest": "sha1:YDRAREPLXHPK7PYGFBIOVOC3W7654ZLZ", "length": 4712, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोदींच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही : अण्णा हजारे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मोदींच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही : अण्णा हजारे\nमोदींच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही : अण्णा हजारे\nऑनलाईन टीम / अहमदनगर :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार येऊन तीन वर्षे झाली आहेत. मात्र, तरीही भ्रष्टाचार थांबलेला नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.\nअहमदनगर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत अण्णा हजारे बोलत होते. लोकपाल नियुक्तीच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकारला लोकपाल नियुक्ती करण्याची इच्छा नाही. लोकपालची नियुक्ती शक्य नसेल तर निदान राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे लोकायुक्त नेमण्यात काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी मोदी सरकारला विचारला.\nकेजरीवाल यांच्या मेहुण्यावर कपिल मिश्रा यांचा निशाणा\nकाश्मिरात मिरची पावडरमुळे फसला दहशतवाद्यांचा प्रयत्न\nचँलेजर स्पर्धेतील विष्णु वर्धनचे दुसरे जेतेपद\nगुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार ः राहुल गांधी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_22.html", "date_download": "2018-04-21T03:54:13Z", "digest": "sha1:XA35CGRPNQF5HI7GYWPSJMTNGDAEK77M", "length": 26462, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सिद्धूचा थिल्लरपणा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकाही दिवसांपुर्वी भाजपातून राजिनामा देऊन बाहेर पडलेले माजी खासदार क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू याने आता पुन्हा गडबड केली आहे. महिनाभर आधी त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिलेला होता. मग त्यावरून राजकीय बातम्यांचे वादळ उठले. हा भाजपाचा नेता आम आदमी पक्षात जाणार अशाही वार्ता आल्या. पण पुढे काही झाले नाही. भाजपानेही त्यावर फ़ारशी मल्लीनाथी केली नाही. पुढे आणखी काही दिवस गेले. आरंभी केजरीवाल यांच्या पक्षाने सिद्धू आपल्याकडे येणार अशा बातम्यांना पुरक विधानेही केली होती. काही दिवसांनी केजरीवाल व सिद्धू यांची भेटही झाली, पण काही निष्पन्न झाले नाही. पंजाबच्या विधानसभा निवडणूकांचे खुप आधीपासून वेध लागलेले आहेत. लोकसभेत सर्वाधिक अनामत रकमा गमावण्याचा विक्रम करणार्‍या आप या पक्षाला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. त्या चारही जागा पंजाबमधल्या होत्या. सहाजिकच पक्षाचे श्रेष्ठी असल्याप्रमाणे केजरीवाल वागत होते आणि आता तिथली जनता आपल्याच पक्षाला सत्तासुत्रे सोपवण्यासाठी उतावळी असल्यासारखी भाषा आपवाले बरळू लागले होते. त्यामुळेच केजरीवाल यांच्या गोटात सिद्धू गेल्यास बाकीच्या पक्षांची धुळधाण उडणार, असे चित्र रंगवले गेल्यास नवल नव्हते. पण सिद्धू आणि केजरीवाल समान स्वभावाचे असल्याने त्यांनी एकमेकांशी जुळवून घेण्याची गरज असली तरी अशक्य कोटीतले काम होते. झालेही तसेच नुसत्या भेटीच्या पुढे काही झाले नाही. मग एकेदिवशी सिद्धू यांनी अन्य काही नेत्यांना हाताशी धरून ‘आवाज ए पंजाब’ अशा मंचाची घोषणा केली. त्याच माध्यमातून ते निवडणूका लढवणार अशाही बातम्या आल्या. मात्र आता महिना झाला नाही इतक्यात सिद्धूंनी पुन्हा आपली भूमिका बदलली आहे. आपण वेगळा पक्ष काढून मतविभागणीचे पाप करणार नाही, असे त्यांनी जाहिर केले आहे.\nमुद्दा इतकाच आहे, की सिद्धू नेमके काय करणार आहेत ते राजकारणात आले भाजपामुळे ते राजकारणात आले भाजपामुळे वाजपेयी व अन्य लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी राजकारणात व भाजपात प्रवेश केला. अमृतसर येथून त्यांनी लोकसभा अनेकदा जिंकली. मात्र गेल्या खेपेस त्यांना पक्षाने तिथूनच उमेदवारी नाकारली. देशात अन्य कुठल्याही ठिकाणी भाजपा सिद्धूला उमेदवारी द्यायला तयार होता. पण ती नाकारून घरी बसणे सिद्धूने पसंत केले. कारण आपला हक्काचा मतदारसंघ अकाली दलाच्या दडपणाखाली पक्षानेच नाकारल्याचे शल्य होते. आरंभापासून सिद्धू आणि अकाली नेत्यांचे कधी पटले नाही. त्याची परमावधी गेल्या लोकसभेत झाली. दोन वर्षे त्याबद्दल मौन पाळून सिद्धू गप्प राहिला आणि आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्यावर त्याने भूमिका घेतली. भाजपाने अकाली दलाशी युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूका लढवाव्यात, असा त्याचा आग्रह होता. पण पक्षाचे तितके संघटन नसल्याने भाजपा त्याला राजी नव्हता. म्हणूनच सिद्धूने खासदारकी सोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र इतका टोकाचा निर्णय घेताना त्याची कुठली योजना नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे. आधी त्याने आम आदमी पक्षात जाणार असल्याच्या अफ़वांचा इन्कार केला नव्हता आणि त्यांच्याशी बोलणीही केली. पण ती यशस्वी झाली नाहीत, तेव्हा अन्य काही नावाजलेल्या शिखांना हाताशी धरून चौथी आघाडी बनवण्याचा पवित्रा घेतला. त्याची वाजतगाजत घोषणाही करून टाकली. तिथे भाजपा व आम आदमी पक्षाची निंदाही यथेच्छ करून घेतली. आता दोन आठवडे होत नाहीत, इतक्यात चौथी आघाडी करून मतविभागणी करायची नाही, असे बोलण्याचा अर्थ काय वाजपेयी व अन्य लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी राजकारणात व भाजपात प्रवेश केला. अमृतसर येथून त्यांनी लोकसभा अनेकदा जिंकली. मात्र गेल्या खेपेस त्यांना पक्षाने तिथूनच उमेदवारी नाकारली. देशात अन्य कुठल्याही ठिकाणी भाजपा सिद्धूला उमेदवारी द्यायला तयार होता. पण ती नाकारून घरी बसणे सिद्धूने पसंत केले. कारण आपला हक्काचा मतदारसंघ अकाली दलाच्या दडपणाखाली पक्षानेच नाकारल्याचे शल्य होते. आरंभापासून सिद्धू आणि अकाली नेत्यांचे कधी पटले नाही. त्याची परमावधी गेल्या लोकसभेत झाली. दोन वर्षे त्याबद्दल मौन पाळून सिद्धू गप्प राहिला आणि आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्यावर त्याने भूमिका घेतली. भाजपाने अकाली दलाशी युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूका लढवाव्यात, असा त्याचा आग्रह होता. पण पक्षाचे तितके संघटन नसल्याने भाजपा त्याला राजी नव्हता. म्हणूनच सिद्धूने खासदारकी सोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र इतका टोकाचा निर्णय घेताना त्याची कुठली योजना नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे. आधी त्याने आम आदमी पक्षात जाणार असल्याच्या अफ़वांचा इन्कार केला नव्हता आणि त्यांच्याशी बोलणीही केली. पण ती यशस्वी झाली नाहीत, तेव्हा अन्य काही नावाजलेल्या शिखांना हाताशी धरून चौथी आघाडी बनवण्याचा पवित्रा घेतला. त्याची वाजतगाजत घोषणाही करून टाकली. तिथे भाजपा व आम आदमी पक्षाची निंदाही यथेच्छ करून घेतली. आता दोन आठवडे होत नाहीत, इतक्यात चौथी आघाडी करून मतविभागणी करायची नाही, असे बोलण्याचा अर्थ काय ती विभागणी त्याला पत्रकारांसमोर घोषणा करताना उमजलेली नव्हती काय ती विभागणी त्याला पत्रकारांसमोर घोषणा करताना उमजलेली नव्हती काय विनोदी कार्यक्रमात खदखदून हसणे आणि राजकारण यात मोठा फ़रक असतो, हे त्याचा कधी लक्षात येणार आहे\nपक्षाने म्हणजे भाजपा असो किंवा आम आदमी पक्ष असो, सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करून निवडणूकांना सामोरे जावे, अशी त्याची अपेक्षा होती. भाजपा त्याला तयार नव्हताच. पण केजरीवाल यांनाही सिद्धूच्या हाती पक्षाची सुत्रे देण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच त्यांनी सिद्धूला पक्षात घेतानाच निवडणूक लढवायची नाही असली अट घातली होती. सिद्धूनेच पत्रकार परिषदेत त्याचा खुलासा केला. पण त्यातून सिद्धूच्या मनातली महत्वाकांक्षा तर समोर आली ना इतके झाल्यावर मतविभागणी हे कारण पुढे करून पळ काढणे, लढवय्या म्हणवून घेणार्‍याला शोभणारे नाही. पण विषय त्याच्याही पुढला आहे. ज्या माणसाला आपल्या कुठल्याही एका भूमिकेवर दोन महिने ठाम उभे रहाता येत नाही, त्याच्यावर पंजाबची जनता कितपत विश्वास ठेवू शकेल इतके झाल्यावर मतविभागणी हे कारण पुढे करून पळ काढणे, लढवय्या म्हणवून घेणार्‍याला शोभणारे नाही. पण विषय त्याच्याही पुढला आहे. ज्या माणसाला आपल्या कुठल्याही एका भूमिकेवर दोन महिने ठाम उभे रहाता येत नाही, त्याच्यावर पंजाबची जनता कितपत विश्वास ठेवू शकेल विविध कार्यक्रमात पल्लेदार वाक्ये फ़ेकून वा हशा पिकवण्याने लोकांच्या टाळ्या मिळवता येतात, मते मिळवता येत नाहीत,. सिद्धूच्या लौकरच हे लक्षात येईल. कारण सततच्या भूमिका बदलण्यात त्याने आपलीच प्रतिष्ठा रसातळाला नेवून ठेवली आहे. पंजाबमध्ये भाजपाने स्वबळावर निवडणूका लढवाव्यात ही अपेक्षा गैर मानता येत नाही. बंगाल केरळात भाजपा स्वबळावर उभा रहात असेल, तर पंजाबात तितकी हिंमत करायला काहीही हरकत नाही. पण एका प्रदेशात पक्षाने स्वबळावर लढायचे तर तिथे तळ ठोकून बसणारा नेताही आवश्यक असतो. सिद्धूसारखा नेता तळ ठोकून बसणारा नाही. आपल्या वाहिन्यांवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सतत प्रवास करणार्‍या व्यक्तीच्या बळावर कुठलाही पक्ष इतका मोठा पवित्रा घेऊ शकत नाही. कारण निवडणूका वा पक्ष संघटना निव्वळ श्रोत्यांना सुखावणार्‍या भाषणातून साध्य होत नसतात. त्याच्यासोबत जबाबदार्‍या येत असतात. त्यांची पुर्तता करण्यासाठी अनेक मोह सोडून झोकून द्यावे लागते. जी क्षमता सिद्धूमध्ये नाही, हे यातून सिद्ध झाले.\nगर्दी जमवणार्‍या व्यक्ती वा श्रोत्यांना हसवणारी व्यक्ती एका समारंभापुरती महत्वाची असते. पण संघटना किंवा सत्ता ही पुर्णवेळ जबाबदारी आहे. सिद्धूमध्ये तितका संयम नाही. असता, तर त्याला अशी धरसोडवृत्ती दाखवण्याची वेळ आली नसती. मध्यंतरीच्या दोनतीन महिन्यात या माणसाने भाजपा, आम आदमी पक्ष यांना टांग मारलीच. पण कालपरवा आवाज ए पंजाब म्हणून ज्यांना सोबत घेतले होते, त्यांचे काय सिद्धूसोबत पत्रकार परिषदेत हजेरी लावली, त्यांना आता शेकडो प्रश्न विचारले जातील. त्यांनी काय खुलासे करावेत सिद्धूसोबत पत्रकार परिषदेत हजेरी लावली, त्यांना आता शेकडो प्रश्न विचारले जातील. त्यांनी काय खुलासे करावेत दोन आठवड्यापुर्वी कॉग्रेस अकाली दलाला आव्हान देण्याची भाषा बोलणारा आज अकस्मात पळपुटेपणा करणार असेल, तर लोक त्याच्याकडे किती गंभीरपणे बघतील दोन आठवड्यापुर्वी कॉग्रेस अकाली दलाला आव्हान देण्याची भाषा बोलणारा आज अकस्मात पळपुटेपणा करणार असेल, तर लोक त्याच्याकडे किती गंभीरपणे बघतील यापुढे सिद्धूचे राजकीय वा सामाजिक वक्तव्य देखील हास्यास्पद म्हणूनच बघितले जाईल. कारण पंजाब विधानसभेची निवडणूक अटितटीचा विषय आहे. त्यात भ्रष्टाचार व अनागोंदीचा विषय आहेच. पण मागल्या काही वर्षात तिथे अंमली पदार्थाच्या संकटाने धुमाकुळ घातलेला आहे. तिथे दुर्लक्ष होत राहिले म्हणुन प्रस्थापित पक्षांना नाकारून लोकसभेत आम आदमी पक्षाच्या नगण्य उमेदवारांना लोकांनी प्रतिसाद दिला होता. आज त्याही पक्षाचे नेते उथळपणा करीत आहेत आणि सिद्धू लढाईचा आव आणून पळ काढतो आहे. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. मग अशा कृत्यांना सिद्धूची गुगली वगैरे ठरवुन बातम्या दिल्या जातात. पण वास्तव इतकेच आहे, की हा निव्वळ विनोदवीर आहे. त्याला कुठल्याही विषयाचे गांभिर्य कळत नाही, की जगातील घडमोडीवर भाष्य करत असताना वापरलेले शब्दही त्याला कळत नसावेत. नुसती पाठ केलेली वचने वा शेरोशायरीची पोपटपंची, इतकेच त्याचे कर्तृत्व असल्याची साक्ष त्यानेच दिलेली आहे. त्याच्याच भाषेत बोलायचे तर गुरू हो जा शुरू, असा हा थिल्लरपणा आहे.\nसरदारजींवरच्या विनोदात आणखी एक भर पडली. 😆😆😆\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-new-heavens-earth.html", "date_download": "2018-04-21T03:45:33Z", "digest": "sha1:D5ROREBGOGVNEAUJRBA4LBMRI5JXYFGU", "length": 8386, "nlines": 36, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " नवे आकाश व नवी पृथ्वी म्हणजे काय?", "raw_content": "मरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nदेवाने आपल्यासाठी त्याला असलेले प्रेम हयात सिध्ध केले आहे: जेव्हा आपण अजूनही पापी आहोत, ख्राईस्ट आपल्यासाठी मृत्यु पावला.\nजर तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली जवाब दिलान, 'जिझस परमेश्वर आहे,' आणि देवाने त्याला मृत्युपासून वर उचलले आहे, ह्यावर जर मनःपूर्वक विश्वास ठेवलात तर तुमचे रक्षण होईल.\nपापाचे वेतन म्हणजे मृत्यु पण जिझस ख्राईस्ट – आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी.\nनवे आकाश व नवी पृथ्वी म्हणजे काय\nप्रश्नः नवे आकाश व नवी पृथ्वी म्हणजे काय\nउत्तरः अनेक लोकांच्या मनात स्वर्ग खरोखर कसा आहे याविषयी चुकीची कल्पना आहे. प्रकटीकरणाचे अध्याय 21-22 आम्हास नवे आकाश व नवी पृथ्वी याचे सविस्तर चित्र देतात. शेवटच्या काळातील घटनांनंतर, सध्याचे आकाश व पृथ्वी नाहीसे होईल व त्याची जागा नवे आकाश व नवी पृथ्वी घेईल. विश्वासणार्यांचे सार्वकालिक निवासस्थान नवी पृथ्वी असेल. नवी पृथ्वी तो \"स्वर्ग\" आहे ज्यावर आम्ही सनातन काळ घालवू. नव्या पृथ्वीवर स्वर्गीय नगर, नवे यरूशलेम, असेल. नव्या पृथ्वीवर मोत्यांचे फाटक आणि सोन्याच्या वाटा असतील.\nस्वर्ग — नवी पृथ्वी — हे भौतिक स्थान जेथे आम्ही आपल्या गौरवी भौतिक शरीरांसमवेत राहणार आहोत (करिंथकरांस 1 ले पत्र 15:35-58). स्वर्ग हा \"ढगांत\" आहे यास बायबलचा आधार नाही. आम्ही \"स्वर्गात इकडे तिकडे तरंगत फिरणारे आत्मे\" असू ह्या कल्पनेस देखील बायबलचा आधार नाही. ज्या स्वर्गाचा विश्वासणारे अनुभव घेतील तो एक नवा आणि सिद्ध ग्रह असेल ज्यावर आम्ही वस्ती करू. नवी पृथ्वी पाप, दुष्टपणा, आजार, क्लेश, आणि मृत्यू यापासून मुक्त असेल. ती शक्यतः आमच्या वर्तमान पृथ्वीसमान असेल, अथवा कदाचित आमच्या सांप्रत पृथ्वीची पुनर्रचना असेल, पण पापाच्या श्रापावाचून.\n हे स्मरणात ठेवणे महत्वाचे आहे की प्राचीन मनास, \"स्वर्गांचा\" उल्लेख आकाश आणि बाह्य अंतरिक्ष, तसेच ते क्षेत्र ज्यात देव राहतो वाटत असे. म्हणून, जेव्हा प्रकटीकरण 21:1 नव्या आकाशाचा उल्लेख करते, तेव्हा ते शक्यतः हे दर्शविते की संपूर्ण विश्वासाची निर्मिती केली जाईल — नवी पृथ्वी, नवे आकाश, नवीन बाह्य अंतरीक्ष. असे वाटते की विश्वातील प्रत्येक गोष्टीस \"नवी सुरूवात\" देण्यासाठी, मग ती भौतिक असो व आध्यात्मिक, जणूकाही देवाच्या स्वर्गाचीही पुनरूत्पत्ती केली जाईल. सनातन काळात नवे आकाशात आम्हास प्रवेश मिळेल काय शक्यतः, पण आम्हाला ते शोधून काढण्यासाठी वाट पाहावी लागेल. स्वर्गाची आमची समज घडून यावी म्हणून आम्ही सर्वांनी देवाच्या वचनास मोकळीक द्यावी.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nनवे आकाश व नवी पृथ्वी म्हणजे काय\nदेवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र जगाला दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल.\nईश्वरी कृपेमुळे (आणि) असलेल्या विश्वासामुळे तुम्ही वाचला आहात – हे फक्त तुमच्या बाबतीतच नाही आहे, ही देवाची देणगी आहे, कार्यामुळे नव्हे कारण की कोणी ही बढाई / फुशारकी मारू शकत नाही , प्रत्येक सूक्ष्म पेशीचा समावेश लाखो प्रोटीन अणूमध्ये असतो.\nजिझस ख्राईस्टच्या मृत्युपासून पुनर्जन्मा तर्फे आणि त्याच्या दयाळूपणामुळे आपल्याला त्याने जगण्याची उमेद देऊन नवा जन्म दिला आहे.\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nwww.gotquestions.org/Marathi - बायबल मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/blog", "date_download": "2018-04-21T04:09:32Z", "digest": "sha1:KMZMUDAQHNOYM5G2U2XRHS44U5ODTLAF", "length": 15074, "nlines": 171, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "Marathi Blog: मराठी लेख, Editorial Blog in Marathi, Opinion", "raw_content": "\nअंबर कर्वे, फूड ब्लॉगर, पुणे\nअक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई\nअक्षरा चोरमारे, एबीपी माझा, मुंबई\nअनिश बेंद्रे, एबीपी माझा\nअनुजा धाक्रस, एबीपी माझा, मुंबई\nअभय देशपांडे, राजकीय विश्लेषक\nअश्विन बापट, एबीपी माझा, मुंबई\nअॅड. दिलीप तौर, सर्वोच्च न्यायालय\nउमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला\nकविता महाजन, प्रसिद्ध लेखिका\nकोमल जाधव, एबीपी माझा, मुंबई\nगुरुप्रसाद जाधव, एबीपी माझा, मुंबई\nजितेंद्र दीक्षित, एबीपी माझा\nज्ञानदा कदम, एबीपी माझा\nनामदेव अंजना, एबीपी माझा\nनामदेव अंजना, एबीपी माझा, मुंबई\nनामदेव अंजना, प्रतिनिधी, एबीपी माझा\nनिलेश बुधावले, एबीपी माझा\nनिलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई\nनीरज राजपूत, एबीपी न्यूज\nपरशराम पाटील, दम्माम, सौदी अरेबिया\nप्रशांत कदम, एबीपी माझा, गोरखपूर\nप्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली\nप्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली\nप्रशांत कदम, एबीपी माझा, वाराणसी\nप्रसन्न लक्ष्मण जोशी, एबीपी माझा, मुंबई\nभक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे\nभारती सहस्रबुद्धे, एबीपी माझा\nभारती सहस्रबुद्धे, एबीपी माझा, मुंबई\nमनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई\nमाधवी देसाई, एबीपी माझा, मुंबई\nमिलिंद खांडेकर, व्यवस्थापकीय संपादक, एबीपी न्यूज\nयामिनी दळवी, एबीपी माझा, मुंबई\nरणजितसिंह डिसले, प्राथमिक शिक्षक, सोलापूर\nरशीद किदवई, ज्येष्ठ पत्रकार\nराजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा\nराजेंद्र जाधव, शेती प्रश्नांचे अभ्यासक\nराजेंद्र जाधव, शेती प्रश्नाचे अभ्यासक\nराजेंद्र जाधव, शेतीप्रश्नांचे अभ्यासक\nरेश्मा साळुंखे, एबीपी माझा, मुंबई\nरोहित गोळे, एबीपी माझा, मुंबई\nविजय साळवी, एबीपी माझा, मुंबई\nविशाल बडे, एबीपी माझा\nवेदांत नेब, एबीपी माझा\nवैभवी जोशी, एबीपी माझा, मुंबई\nशिवेंद्र कुमार सिंह, वरिष्ठ क्रीडा पत्रकार\nशिशुपाल कदम, एबीपी माझा\nशेफाली साधू, एबीपी माझा, मुंबई\nशैलेश थोरात, एबीपी माझा, मुंबई\nसंजीव गोखले, आर्थिक सल्लागार\nसिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई\nसिद्धेश सावंत, एबीपी माझा\nस्नेहा कदम, एबीपी माझा, मुंबई\nस्वरदा वाघुले, एबीपी माझा, मुंबई\nब्लॉग : महाभियोग - एक अण्वस्त्र\nदिलीप तौर, सर्वोच्च न्यायालयाचे वकील\nब्लॉग : बलात्काऱ्यांना फाशीच हवी ; पण...\nप्रसाद एस. जोशी, मुक्त पत्रकार\nTags: #बलात्कार #उन्नाव #कठुआ\nफूडफिरस्ता : राजा आईसेस\nअंबर कर्वे, फूड ब्लॉगर\nचालू वर्तमानकाळ (३५). त्या पळाल्या कशासाठी\nकविता महाजन, प्रसिद्ध लेखिका\nसमीर गायकवाड, प्रसिद्ध ब्लॉगर\nचीन-अमेरिकेच्या भांडणात भारतीय कापसाला 'अच्छे दिन'\nराजेंद्र जाधव, शेतीविषयक अभ्यासक\nसुधीर मिश्रा नावाचं कल्ट\nराहुलची खिचडी : खेलो इंडिया खेलो\nराहुल खिचडी, एबीपी माझा, मुंबई\nब्लॉग : बिष्णोई : पर्यावरणासाठी लढणारे खरे 'दबंग'\nप्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली\nफूडफिरस्ता - नेवरेकर हेल्थ होम\nअंबर कर्वे, फूड ब्लॉगर\nचालू वर्तमानकाळ (34) : बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे\nकविता महाजन, प्रसिद्ध लेखिका\nहोमिओपॅथीचे जनक (ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन)\nUPSC ते शिवसैनिकांच्या हत्येचा आरोपी - संदीप गुंजाळ\nआशिष सूर्यवंशी, एबीपी माझा, मुंबई\nहेरगिरी : भारतीय हेरगिरीचा इतिहास\nराहुलची खिचडी : मुख्यमंत्र्यांची भाषणबाजी आक्रस्ताळी का झालीय\nराहुल खिचडी, प्रतिनिधी, एबीपी माझा\nनाट्यसंमेलन : भले ते घडो\nसौमित्र पोटे, एबीपी माझा, मुंबई\nआयपीएलच्या नव्या मोसमाचा बिगुल वाजला\nसिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई\nअमृताजी कधीतरी व्हिलेजवॉकही करा\nहेरगिरी : टायगर जिंदा रहेगा \nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2802", "date_download": "2018-04-21T03:37:37Z", "digest": "sha1:BXJJE5NOITNHTODYPL6WHVJ6A5WEPFAU", "length": 8922, "nlines": 50, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले\nमराठी शाळांना परवानगी न देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करून मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. हजारो विद्यार्थी पालकांसह स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी १९ जूनच्या परिपत्रकाची राज्यभर होळी केली आणि मराठी माध्यमातून शिकण्याच्या मूलभूत हक्कासाठी रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले.\nगेल्या आठवड्या पासून हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठींब्या शिवाय गाजत आहे. आता आपणच लढा दिल्या शिवाय मराठीची अवेहलाना थांबणार नाही हे जेंव्हा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या लक्षात आले तेंव्हा सर्व शिक्षण प्रेमींनी एकत्रित येवून स्वतः:च आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षा कडे पाठिंब्याची भिक न मागता स्वबळावर लढविण्याचे ठरविले. महाराष्ट्रा मध्ये मराठीचा मुद्दा वापरून अनेकांचे महाल राजवाडे , गढ बांधून झाले आहे,पण मराठीची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस खालावतच आहे. आधी ती राजदरबारा बाहेर फाटकी वस्त्रे घालून उभी तरी होती. या राजकीय आंदोलनां मुळे तीला नवीन वस्त्रे मिळण्या ऐवजी तीला अजून कसे निवस्त्र केले जाईल याचा महाराष्ट्रातील शिक्षण खात्याने चंगच बांधला. आणि त्यातून त्यांनी एक अजब फतवा काढून मराठी शाळांना परवानगी नाही असे फर्मान काढले एवढेच नव्हे तर राज्यात हजारो विना परवाना चालणाऱ्या इंग्रजी शाळांना आळा घालण्या ऐवजी मराठी शाळा चालवल्या तर रुपये एक लाख दंड आणि तरीही बंद नाही केल्या तर रोज रुपये दहा हजार दंड आकाराला जाईल अशी धमकी दिली . यावेळी मराठीच्या तव्यावर लोणकढी साजूक बेळगावी तूप घालून पुरणपोळी उत्सव साजरा करत ढेकर देणारे आणि आमची जगात कोठेही शाखा नाही म्हणत मराठीचे खरेखुरे कैवारी आम्हीच आहोत अशी वाघ की सिंह गर्जना करणारे या फतव्याशी आपला जणू कांही संबंध नाही अश्या वृतीने आपआपल्या गुहेत घोरत पडले होते. कारण बहुतेक बहुसंख्य विनापरवाना चालणाऱ्या इंग्रजी शाळां बरोबर यांचे जाणता राजाच्या शब्दात सांगायचे झाले तर तोडपाणी झालेले असेल .\nअखेर मराठी शिक्षण प्रेमी जनतेनेच स्वत: च आवाज उठवला हे बरे झाले. आपणही यात सामील होवू या \nजरा मदत करा बरं...\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [05 Sep 2010 रोजी 11:15 वा.]\nठणठणपाळ, १९ जूनचे काय परिपत्रक होते जरा शोधण्यासाठी मदत करा बरं आणि सापडले तर मराठी संकेतस्थळावरील लोकप्रिय मराठी अशा मिसळपाव मराठी संकेतस्थळावर ''मराठी शाळा बंद करण्याबाबत...चर्चा करण्यासाठी येता आले तर या बरं \nमी सकाळपासून १९ जूनचे परिपत्रक काय आहे ते शोधतोय. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर १९ जूनचे सर्व परिपत्रक चाळले पण वरील विषयी काही सापडेना. :(\nनितिन थत्ते [05 Sep 2010 रोजी 11:15 वा.]\nअसेच म्हणतो. नुकतेच 'तिकडे' तो जी आर नसून सर्क्युलर असावे असा नवा गोंधळ उडाला.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [05 Sep 2010 रोजी 11:20 वा.]\n>>>नुकतेच 'तिकडे' तो जी आर नसून सर्क्युलर असावे असा नवा गोंधळ उडाला.\n अशी गडबड दिसते तर.. पण ते शासनाचे पत्र आहे तरी काय \nसंस्थाचालकांचे काही हितसंबंध गुंतल्यामुळे त्यांनी आंदोलन कर्त्यांना 'मराठी भाषेची' 'मराठी शाळांची होणारी गळचेपी' अशी गोळी दिली तर नसेल अशी शंका येत आहे \nगोदवरी शाळा हि ला बन्द् करनयचा शाळांच्या सन्चलकचा दवा आहे. कुरपया ती वचावन्या मदत् करावी.गोदवरी शाळा,कोकनीपाड,दहिसर्(पु),मुबई-४०० ०६८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business/page/50", "date_download": "2018-04-21T03:33:18Z", "digest": "sha1:VJXWQZE7XZNIS7K6LMZBBCPDLF74VHA2", "length": 9645, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - Page 50 of 220 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n200 रुपयांची नोट एटीएममधून वितरित करण्याचा आदेश\nमुंबई / वृत्तसंस्था : 200 रुपयांची नवीन नोट एटीएममधून वितरित करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकांना देण्यात आले आहेत. ही नवीन अद्याप एटीएममधून मिळत नसल्याचे आरबीआयकडून आदेश देण्यात आले आहे. बँकांना या आदेशाचे पालन करण्यासाठी किमान 110 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. यापूर्वीच 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा आकार बदलण्यात आल्याने एटीएममध्येही फेरफार करावा लागला होता. बँका आणि ...Full Article\nदिवसातील तेजी बाजाराने गमावली\nबीएसईचा सेन्सेक्स 19 अंशाने घसरला, एनएसईचा निफ्टी वधारला वृत्तसंस्था/ मुंबई वर्षातील सलग तिसऱया दिवशी बाजारात चांगलाच चढउतार दिसून आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत संकेत मिळाल्याने बाजाराने चांगली सुरुवात केली होती. ...Full Article\nतिकीट विक्रीने रेल्वेच्या उत्पन्नात 2,300 कोटी रुपयांनी वाढ\nनवी दिल्ली : 2016-17 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तिकीट विक्रीच्या माध्यमातून अतिरिक्त 2,300 कोटी रुपयांचे रेल्वेला उत्पन्न मिळाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. 2015-16 मध्ये ऑनलाईन तिकीट विक्रीच्या माध्यमातून 17,204.06 कोटी ...Full Article\nडी मार्ट संस्थापकांच्या संपत्तीत अडीच पटीने वाढ\nनवी दिल्ली 2017 हे वर्ष भांडवली बाजाराबरोबरच देशातील अब्जपतींसाठीही चांगले गेले. काही धनाढय़ांच्या संपत्तीत तब्बल अडीच पटींनी वाढ नोंदविण्यात आली. 2017 मध्ये भारत आणि चीनमधील अब्जपतींच्या संपत्तीत आंतरराष्ट्रीय पातळीवर ...Full Article\nइंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेच्या सर्व शाखांना एप्रिलपासून प्रारंभ\nनवी दिल्ली इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेच्या सर्व 650 शाखा एप्रिल 2018 पासून सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे लोकसभेत सांगण्यात आले. 2016-17 मध्ये छत्तीसगढमधील रायपूर आणि झारखंडमधील रांचीमध्ये दोन प्रायोगिक ...Full Article\nवृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये चीनबरोबरच्या द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी देशात चिनी चलन युआनच्या वापरास मंजुरी दिली आहे. सीपीईसी प्रकल्पात सध्या वापरात असणाऱया अमेरिकन डॉलर्सची जागा आता युआन घेणार आहे. युआनच्या ...Full Article\n6 सार्वजनिक बँकांना 7,577 कोटीचे भांडवल\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिकदृष्टय़ा कमजोर असणाऱया सहा बँकांना सरकारकडून 7,577 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आर्थिक निधी ...Full Article\nभारतीय रेल्वेमध्ये लवकरच ‘रेडी टू इट’ जेवण\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय रेल्वेकडून लवकरच तयार अन्नपदार्थ देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून पुढील दोन ते तीन महिन्यात ‘रेडी टू इट’ अन्नपदार्थ प्रवाशांना ...Full Article\nभांडवली बाजारात सलग दुसऱया सत्रात दबाव कायम\nबीएसईचा सेन्सेक्स घसरला, तर एनएसईचा निफ्टी वधारला वृत्तसंस्था/ मुंबई वर्षाच्या दुसऱया सत्रातही बाजारात दबाव दिसून आला. सुरुवातीला बाजारात चांगली तेजी आली होती, मात्र वरच्या पातळीवर दबाव आला आणि सोमवारच्या ...Full Article\nडॉलर्सच्या तुलनेत रुपया मजबूत\nनवी दिल्ली नवीन वर्षातही रुपया मजबूत होणे सुरूच आहे. मंगळवारी डॉलर्सच्या तुलनेत रुपया 63.50 वर पोहोचला आहे. गेल्या अडीच वर्षांतील सर्वात उच्चांकी कामगिरी आहे. या पातळीवर रुपया जून 2015 ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/goa/page/40", "date_download": "2018-04-21T03:50:52Z", "digest": "sha1:A2T4WUYYSV7EJTYRMZDNQZ65TFJEARRR", "length": 9884, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवा Archives - Page 40 of 430 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसोनशीला पाणीपुरवठा करण्यास सरकारला अपयश\nप्रतिनिधी/ पणजी सोनशी गावाला पाणीपुरवठा करण्याची खरेतर सरकारची जबाबदारी दोन वेळा कडक आदेश देऊनही सरकारने अजूनही या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या सचिवांकडे जबाबदारी सोपवून पुढाकार घेण्यास तसेच सोनशी गावाला आज मंगळवारी भेट देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सरकार अपयशी ठरल्याने न्यायव्यवस्थेला अशा पद्धतीने हस्तक्षेप करावा लागत असल्याने खंडपीठाने दु:ख ...Full Article\nसरकारी कर्मचारी दोन तास लिफ्टमध्ये अडकले\nप्रतिनिधी/ फोंडा फेंडा येथील उपजिल्हा इस्पितळात लिफ्टमध्ये बिगाड झाल्याने दोन कर्मचारी सुमारे दोन तास अडकून पडले. काल सोमवार सकाळी 6 वा. सुमारास ही घटना घडली. सदर लिफ्टमध्ये लिफ्टमॅन नव्हता. ...Full Article\nपर्रिकर पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार \nऑनलाईन टीम / पणजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वादूपिंडाच्या आजारावरील उपचारासाठी आज परत मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना डीहायड्रेशन आणि ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने ...Full Article\nसर्वपक्षीय शिष्टमंडळ आज गडकरीना भेटणार\nप्रतिनिधी/ पणजी गोव्यातील खाण लीजांचा लिलाव न करता खाण व्यवसाय सुरु ठेवावा, या मागणीसाठी गोव्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले आहे. आज सोमवारी हे शिष्टमंडळ केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी ...Full Article\nअवघी फातोर्डानगरी झाली शिमगोत्सवमय\nप्रतिनिधी/ मडगाव शिमगोत्सवातील पारंपरिक गीते, लोकनृत्यांचा आविष्कार, रोमटामेळांचा पदन्यास आणि भव्य चित्ररथ यांनी रविवारी झालेल्या मिरवणुकीत रंगत भरून फातोर्डाला शिमगोत्सवमय करून टाकले. ‘वाह वाह किती आनंद झाला’, ‘हर हर ...Full Article\nत्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार\nप्रतिनिधी/ पणजी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यात भाजप मित्रपक्षांना भरघोस यश मिळाले असून तेथे एनडीएचे (भाजप-मित्रपक्ष) सरकार स्थापन होईल अशी खात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी ...Full Article\nप्रतिनिधी/ पणजी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (गोवा बोर्ड) घेण्यात येणारी बारावीची (एचएससी) परीक्षा आज सोमवार 5 मार्चपासून सुरू होत आहे. एकूण 16 केंद्रातून ही परीक्षा घेतली ...Full Article\nछत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदू संस्कृती टिकून\nप्रतिनिधी/ म्हापसा छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनांच्या अपार अत्याचाराविरोधात बंड पुकारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांनी निर्माण केलेली शिवशाही माणसाला सन्मानाने जगायला शिकविणारी होती. संपूर्ण देशात हिंदूंवर होणाऱया अन्यायाविरोधात ...Full Article\nअश्वारुढ शिवछत्रपती सांखळीत विराजमान\nप्रतिनिधी/ सांखळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन हे सर्वसामान्य तळागाळातील गोरगरीबांची काळजी घेणारे होते. त्यांचा आदर्श समाजातील सर्वच घटकांनी घेणे गरजेचे आहे. त्यांचे विचार अंगी बाणवून जीवनात मार्गक्रमण केले तर ...Full Article\nधमकी देणाऱया आयोजकांचा सत्तरी पत्रकार संघाकडून निषेध\nप्रतिनिधी/ वाळपई रंगोत्सवाच्या नावाखाली केरी सत्तरी येथील फार्महाऊसवर चाललेल्या संशयास्पद डान्सपार्टीचे वृत्त प्रसिद्ध होईल या रागाने आयोजकांकडून स्थानिक पत्रकार दशरथ मोरजकर यांना शनिवारी धमकी देण्यात आली होती. त्यांचा मोबाईल ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/article-on-disc-reflection-1172275/", "date_download": "2018-04-21T03:41:31Z", "digest": "sha1:NBRUZSLGIY44CSFCCQLUKV6FEWEOSBWD", "length": 17083, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४६. बिंब-प्रतिबिंब | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे..\n आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे.. या चरणाचे तरंग सर्वाच्याच मनात पुन्हा उमटले.. एखाद क्षण शांततेत सरला.. मग सर्वाकडे नजर टाकत बुवा म्हणाले..\nबुवा – आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे, या चरणार्धाचा उलगडा करताना ‘ज्ञानेश्वरी’तल्या ओव्या का सांगितल्या तर आमच्या हृदयपरिवारात, आमच्या मनोमंदिरात, आमच्या देहरूपी घराच्या अंत:करणरूपी माजघरात कृष्ण का बिंबत नाही आणि सद्गुरूमय साधकाच्या ‘माजघरा’त तो का बिंबतो, याचा थोडा तरी उलगडा व्हावा तर आमच्या हृदयपरिवारात, आमच्या मनोमंदिरात, आमच्या देहरूपी घराच्या अंत:करणरूपी माजघरात कृष्ण का बिंबत नाही आणि सद्गुरूमय साधकाच्या ‘माजघरा’त तो का बिंबतो, याचा थोडा तरी उलगडा व्हावा देहात असूनही देहबुद्धीत फसून आपला घात करून घेणं टाळायचं असेल तर केवळ एका सद्गुरू आधारानंच ते शक्य आहे.. हे समजावं..\nअचलदादा – बुवा, ‘कृष्ण बिंबे’ हे शब्दसुद्धा फार अर्थगर्भ वाटतात.. त्यातही बिंब हा शब्द फार विलक्षण आहे.. बिंब हा शब्द एकटा कधीच नसतो.. बिंब म्हटलं की पाठोपाठ प्रतिबिंब आलंच\n (बुवांच्या चेहऱ्यावरही समाधान आहे)\nअचलदादा – आरशात आपलं प्रतिबिंब उमटतं.. पाण्यात चंद्रबिंबाचं प्रतिबिंब उमटतं.. थोडक्यात बिंबानुसारच प्रतिबिंब असतं.. जर देहरूपी अंत:करणात कृष्ण बिंबत असेल तर जीवनातही त्याचंच प्रतिबिंब उमटेलच ना\nबुवा – फार छान.. फार छान..\nअचलदादा – आमची स्थिती कशी आहे तोंडानं जप करतो, पण जगण्यात समाधान नाही.. ज्याचं बिंब असेल त्याचंच प्रतिबिंब उमटणं स्वाभाविक असेल तर याचा अर्थ त्या साधनेचं सुखही आमच्या अंत:करणात बिंबत नाही, हाच आहे.. साधना वरकरणी सुरू आहे, आतून मन अस्थिर, अस्वस्थ, अशांत आणि असमाधानीच आहे म्हणून त्या अस्थिरतेचंच, अस्वस्थतेचंच, अशांतीचंच, असमाधानाचंच प्रतिबिंब जगण्यात उमटत आहे.. आमच्या माजघरी कृष्ण बिंबत नाही, म्हणून जगण्यातही कृष्णसुखाचं प्रतिबिंब उमटत नाही तोंडानं जप करतो, पण जगण्यात समाधान नाही.. ज्याचं बिंब असेल त्याचंच प्रतिबिंब उमटणं स्वाभाविक असेल तर याचा अर्थ त्या साधनेचं सुखही आमच्या अंत:करणात बिंबत नाही, हाच आहे.. साधना वरकरणी सुरू आहे, आतून मन अस्थिर, अस्वस्थ, अशांत आणि असमाधानीच आहे म्हणून त्या अस्थिरतेचंच, अस्वस्थतेचंच, अशांतीचंच, असमाधानाचंच प्रतिबिंब जगण्यात उमटत आहे.. आमच्या माजघरी कृष्ण बिंबत नाही, म्हणून जगण्यातही कृष्णसुखाचं प्रतिबिंब उमटत नाही म्हणून ‘‘नित्यता पर्वणी कृष्णसुख’’ ही स्थिती नाही.. कृष्णसुखाच्या पर्वणीत नित्य काय, क्षणभरही रमणं नाही..\nहृदयेंद्र – बिंब आणि प्रतिबिंबाचं हे रूपक अनेक सत्पुरुषांनी योजलं आहे.. आपल्या चेहऱ्यावर डाग असेल तर आरशातल्या प्रतिबिंबावरचा डाग पुसण्यानं तो डाग जाणार नाही आपली साधना, आपली धडपड ही आरशावरच्या आपल्या प्रतिबिंबात सुधारणा करण्यासाठी वाया जात आहे.. दोष आरशात नाही, आपल्यातच आहे, ही जाणीवच नाही.. त्यामुळे वरवरचे बदल, वरवरचा देखावा यातच काळ जात आहे.. आंतरिक बदलासाठी एक पाऊलही टाकलं जात नाही..\nबुवा – खरा सद्गुरू आणि खरा सद्शिष्य यांनाच बिंब आणि प्रतिबिंबाची उपमा अगदी योग्य आहे.. जसे रामदास स्वामी आणि कल्याण.. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद..\nहृदयेंद्र – गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद बुवा.. उमदीकर महाराज आणि अंबुराव महाराज..\nअचलदादा – आणि खरा सद्गुरू आणि खरा सद्शिष्य यांनाच बिंब आणि प्रतिबिंबाचं रूपक चपखल असलं तरी अखेर कितीही झालं तरी प्रतिबिंब हे काही अंशी उणंच असतं, हे विसरू नका.. अखेर सद्गुरू तो सद्गुरूच.. आणि खऱ्या सद्शिष्याचीही तीच भावना असते, असलीच पाहिजे.. विवेकानंद काय, कल्याण स्वामी काय, ब्रह्मानंद बुवा काय किंवा अंबुराव महाराज काय.. हे कितीही उत्तुंग पदाला पोहोचले तरी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सद्गुरूशरणता कधीच तसूभरही ढळू दिली नाही.. सगळं कर्तेपण सद्गुरूंचंच हीच त्यांची भावना होती.. बिंबामुळेच प्रतिबिंब आहे.. बिंब आहे म्हणूनच प्रतिबिंबाचं अस्तित्व टिकून आहे.. बिंबाशिवाय प्रतिबिंबाला अर्थ नाही, अस्तित्वच नाही.. जर देहरूपी घराच्या अंत:करणरूपी माजघरात कृष्ण अर्थात सद्गुरू बिंबत नसेल तर जीवनात त्यांचं प्रतिबिंब उमटणार तरी कुठून जर जीवनात सद्गुरूमयतेच्या सुखाची नित्यपर्वणी हवी असेल तर अंत:करणातून जगसुखाची आस सुटलीच पाहिजे.. जर अंत:करणात जगसुखाची आस आणि आसक्ती असेल तर जीवनातही त्याचंच प्रतिबिंब उमटत राहणार..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rasikamarathiblog.blogspot.com/2008/08/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:32:34Z", "digest": "sha1:P2T6XB3HKOFRJJ5H5IE5VSDDPYZOXHVV", "length": 7697, "nlines": 120, "source_domain": "rasikamarathiblog.blogspot.com", "title": "Marathi blog: सूर्या रे प्राण हा तळमळला...", "raw_content": "\nसूर्या रे प्राण हा तळमळला...\nAuthor: Rasika Mahabal / Labels: कॉफी, मायक्रोसॉफ्ट, सिऍट्ल, सूर्य\nसकाळ पेपर मधे माझा आर्टिकल छापून आला तो इथे कॉपी पेस्ट करत आहे:\nसूर्या रे प्राण हा तळमळला...\nसिऍट्ल - मायक्रोसॉफ्ट च माहेरघर आणि तसच संपुर्ण अमेरिकेत सर्वाधिक खप असलेल्या स्टारबकस कॉफीच माहेरघर. चहु बाजुंनी डोंगरांनी आच्छादलेल्या ह्या गावाला पाचुसारखे हिरवेगार शहर म्हणतात. अमेरिकेतील टक्केवारीनुसार सर्वाधिक सुशिक्षित आणि सर्वाधिक सुद्रुढ लोकांच गाव. संपुर्ण अमेरिकेत सिऍट्ल मधला कॉफीचा खप आणि लोकांच्या आत्महत्यांचा रेट सर्वात अधिक. मला वाटत त्याच कारण - इथल हवामान. दहा महिने फक्त पाऊस,थंडी आणि काळे ढग म्हणून उर्जा मिळ्वायला लोक न चुकता व्यायाम करतात, कॉफी पितात, किंवा नैराश्य येऊन जीव देतात. इथल्या सूर्यदर्शनाच वर्णन मी अस करीन:\nक्षणभर डोळे मी मिटले\nहोते त्यांना सूर्यकिरणांनी दिपले\nउघडुन त्यांस पुन्हा रविस बघितले\nतर होते त्याला काळ्या ढगांनी घेरले\nसतत पावसाचा वर्षाव होणाऱ्या सिऍट्ल मधे चक्क तळपतं ऊन पडलय. कालपर्यंत थंडी आणि पाऊस असतांना आज अचानक ऊन निसर्ग रंग बदलतो, सिऍट्ल मधे तर तो सरड्यासारखा वागतो. कधी पाऊस, कधी थंडी, कधी स्नो, ऊन्हाच दर्शन मात्र फार कमी वेळा देतो. सूर्य बघायला इथे डोळे आसुसतात, सतत दोन-दोन लेयर्स मधे गुरफटलेल शरिर मोकळा श्वास घ्यायला तडफडत. तळपत्या ऊन्हात समुद्रावर जाऊन गार वारा खायला माझा जीव कासावीस होतो.\nसंपूर्ण जगाला उर्जा देणारा दाता प्रसन्नला\nकाळ्या ढगांवर प्रहार करुन अखेर त्याने विजयश्री मिळविला\nचटके बसणार ऊन असुनही मी गच्चीत बसून त्याचा मारा व्रूक्षाच्या सावलीत बसल्याप्रमाणे सहन करते आहे. माझ्या मागे उभी स्पेस नीडल ऊन्हात लख्ख चकाकत अजुनच सुंदर भासतेय. समोर दिसणाऱ्या निळ्याक्षार समुद्र्यावरुन सूर्याच प्रखर प्रतिबिंब माझ्या डोळ्यात जातय आणी चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो तशी सूर्याच्या दर्शनाची वाट बघणारे माझे डोळे त्याला चांदण्याप्रमाणे झेलत आहेत. छोट्या, मोठ्या, रंगीबेरंगी बोटी संथपणे ऊन खात जा ये करत आहेत. माझ्या डाव्या बाजु्च्या डाऊनटाऊन मधल्या आकाशाला भेदू पाहणाऱ्या इमारती सनबाथ घेत ऐटीत पसरल्या आहेत आणि त्याच्या कडेला निम्मा बर्फ वितळून गेल्याने भकास भासणारा माउंट रेनीअर स्वत:च्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देत आहे. वस्तु न वस्तु उजळून निघाली आहे.\nनिसर्ग निराळ रुप सजवणार\nदोन महिने आता सूर्यकिरण बरसवणार\nसिऍट्लला धरतीवरील स्वर्ग भासवणार\nआपले सौदर्य लोकांच्या मनात भिनवणार\nह्र्दयस्थ - डॉ. अल्का मांडके\nरंगपंचमी - व.पु. काळे\nसूर्या रे प्राण हा तळमळला...\nह्र्दयस्थ - डॉ. अल्का मांडके\nरंगपंचमी - व.पु. काळे\nसूर्या रे प्राण हा तळमळला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/index.html", "date_download": "2018-04-21T04:07:05Z", "digest": "sha1:FJA2R7M6M2CO5EUW25FLQBKUWOCGQ642", "length": 4508, "nlines": 52, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, गोविंदा पथक २०१०, दहिहंडि उत्सव, बाळ गोपाल गोविंदा पथक, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nपत्ता : गावदेवी मंदिर, ऐरोली गांव,\nनवी मुंबई - ४०० ७०८,\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\nनवी मुंबईचा राजा ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\n\"आई एकविरा देवी\" च्या आशिर्वादाने व ऐरोली गावातील आगरी - कोळी बांधवांच्या एकजुटीतुनच सन २००७ मध्ये \"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची\" स्थापना करण्यात आली व गेली ८ वर्षे सातत्याने \"गोविंदा पथक\" ऐरोली नगरच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबई व ठाण्यात एक उत्कृष्ट गोविंदा पथक संबोधले गेले आहे.\nडी.एन.ए. - नवी मुंबई\nविगोरस गोविंदा इन सीटी\nट्राय देअर बेस्ट टू ग्राब द मटकी\nवार्ताहर - नवी मुंबई\nमान ऐरोली कोळीवाडा पथकाला\nनवी मुंबईत रचले आठ\nकोळीवाडा पथक झाले हायटेक\nफोर दही हंडी स्टेक्स\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\nत्वरित संपर्क / प्रतिसाद\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\nसंपर्क प्रमुख : श्री. सूर्यकांत मढवी - ९८२१४२८४९४ / श्री. संजय पाटिल - ९८६७४२४२९२\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/taxonomy/term/12?page=4", "date_download": "2018-04-21T04:18:14Z", "digest": "sha1:C5E4XKLEJ7V2OXSTYLZRAEOZKLWYLZ5Y", "length": 12924, "nlines": 192, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "विनोदी | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहरि मुखे म्हणा (रॅप\nहरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा\nहरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा\nभारनियमनामुळे घरी वीज नाही\nटीव्ही नाही, पंखा नाही, चालू फ्रीज नाही\nअंधारात देवाजीचे नाव गुणगुणा\nहरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nहरि मुखे म्हणा (रॅप\nआख मार्ग तू तुझा\nजपून चालव गाडी अथवा\nइकडे खड्डे, तिकडे खड्डे\nजपून चालव गाडी अथवा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमॅच आणि पुरुषांचं स्वप्न\nसगळ्या पुरुषांचं एक स्वप्न असतं\nऐन मॅचच्या दिवशी आपल्या\nबायकोनं माहेरी गेलेलं असावं\nआपण मॅच बघत बसावं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमॅच आणि पुरुषांचं स्वप्न विषयीपुढे वाचा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nज्ञानोबांशी गप्पा विषयीपुढे वाचा\nपिणं असतं आगळा उत्सव\nत्याचा उरूस होऊ नये\nप्यायला नंतर आपला कधी\nवकार युनूस होऊ नये\nघरी बसून दारू प्यायचे\nखूप सारे फायदे असतात\nहॉटेलमधे , बिल भरायचे\nदुःख आमचं बुडवत नाही\nदारू नेहमी शुध्दच ठेवतो\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nदारोळ्या 3 विषयीपुढे वाचा\nआपला ग्लास आपण सांभाळावा\nदुसर्‍याला घेऊ देऊ नये\nवेळ आपल्यावर येऊ नये\nअशीही वेळ असते जेंव्हा\nम्हणून आपण प्यायला जातो\nतर नेमका ड्राय डे असतो\nआपला पेग आपण भरावा\nदुसर्‍यावर विश्वास ठेवू नये\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nदारोळ्या 2 विषयीपुढे वाचा\nकेंव्हा चढते ते कळत नाही\nउतरणं काही टळत नाही\nदारु पिताना एक तत्व पाळावं\nसगळी संपवायला थोडीच हवी \nउरली , तर घरी न्यावी\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nदारोळ्या 1 विषयीपुढे वाचा\nचंद्र, खड्डे आणि शायर\nएकदा चंद्रास त्या मी\nवाटले जे जे मला ते\nसांग मजला मिरविशी तू\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nचंद्र, खड्डे आणि शायर विषयीपुढे वाचा\nतुम्ही घरात शिरता तेंव्हा\nसारं शांत शांत असतं\nचपला जागेवर, पेपर टिपॉयवर\nसारं जागच्या जागी असतं\nतुमची वाट बघत बसलं असतं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nबायको नावाचं वादळ विषयीपुढे वाचा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/balanced-scheme", "date_download": "2018-04-21T04:05:35Z", "digest": "sha1:3XAQISN7A6I4BTFL7RUOS3LUJQPUXXZP", "length": 12422, "nlines": 191, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "समतोल योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\n‹ कर बचत योजना Up मल्टी कँप कामगिरी ›\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/02/blog-post_43.html", "date_download": "2018-04-21T04:01:03Z", "digest": "sha1:DBQQQROU4TPYHNRVHUY26KQFGGYDDB7T", "length": 31952, "nlines": 229, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: सगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न", "raw_content": "\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\nकालचा तुझा प्रश्न छान होता … मला समजलेला प्रश्न असा की, \"आईचा भाऊ व्याही म्हणून चालतो तर आईची बहिण का नाही आणि बाबांची बहिण विहीणबाई म्हणून चालते तर बाबांचा भाऊ का नाही आणि बाबांची बहिण विहीणबाई म्हणून चालते तर बाबांचा भाऊ का नाही \" आणि तू या प्रकाराला निषिद्ध सगोत्र विवाहाचे स्पष्टीकरण नाकारतो आहेस. इथपर्यंत मी पोचलो. त्यावरची उत्तरं पण छान होती पण तुझ्या मूळ प्रश्नाला उत्तर म्हणून मला समर्पक वाटली नाहीत … मग माझे विचार आणि तर्क चालू झाले. ते कितपत सुसंगत आहेत ते तूच ठरव.\nबऱ्याच जणांनी आपल्या प्राचीन संस्कृतीमधील या प्रथेला आधुनिक जगातील जनुकीय शास्त्राचा संदर्भ दिला आहे आणि inbreeding मुळे होणारे जनुकीय दोष टाळण्यासाठी सगोत्र विवाह टाळतात असे भारतीय मनाला पटकन सुखावणारे आणि प्राचीन ऋषी मुनींच्या ज्ञानामुळे भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटायला लावणारे उत्तर दिले आहे. मी देखील श्रद्धाळू भारतीय असल्यामुळे वाचून दोन मिनिटे खूष झालो पण तुझा प्रश्न अनुत्तरीत राहिला हे जाणवले … मग जसा वेळ मिळाला तशी माहिती काढत गेलो …\nपहिली गोष्ट म्हणजे सगोत्र आणि जनुकीय शास्त्र याचा संबंध नसावा. ज्या काळात पाऊस वरुण देवाच्या कृपेने पडतो आणि यज्ञाच्या धुराने हविर्द्रव्य इप्सित देवतेपर्यंत पोहोचते अशी समाजमान्यता होती त्या काळात inbreeding मुळे कमजोर किंवा विकृत जनुकांचा प्रसार होत असेल इथपर्यंत आमचे पूज्य ऋषी पोहोचले असतील असे वाटत नाही.\nत्याशिवाय वर वधू सगोत्र असतील तर त्यावर तोड म्हणून विवाहसमयी वधूला तिच्या मामाने दत्तक घ्यायचे आणि मग तिचे कन्यादान तिच्या जन्मदात्या आई वडिलांऐवजी मामा मामीने केले तर तो विवाह योग्य मानवा असे शास्त्रवचन असल्याने गोत्र आणि जनुकांचा, सिद्ध साधकाच्या गोष्टीनुसार आपण लावलेला बादरायण संबंध माझ्यासाठी कच्चा ठरला. मग सगोत्र विवाह केल्यास संतती दोष होतो आणि पुढील पिढ्यांचे आयुष्य बिघडते हि शास्त्रवचने दुसऱ्याच कुठल्या तरी हेतूने केलेली योजना असेल असा विचार करण्यास वाव मिळाला.\nमुळात गोत्र हि गोष्टच ब्राह्मणांची आहे. माझ्या वाचनात मला असे दिसले कि गोत्र केवळ रक्त संबधातून ठरत नाही तर शिष्य आपल्या गुरुचे गोत्र लावू शकतो. त्यामुळे गोत्र हि केवळ वांशिक गोष्ट न राहता सांस्कृतिक गोष्ट आहे हे कळले आणि पुन्हा एकदा inbreeding आणि सगोत्राचे गोत्र जुळेनासे झाले.\nगोत्र संकल्पनेचा उदय कुणाशी विवाह करावा ते ठरवण्यासाठी नसून ब्राह्मणाची योग्य ओळख देण्यासाठी झाला असावा असे मला वाटते. योग्य ओळख देण्यासाठी ब्राह्मणाला साधारण खालील गोष्टी माहिती पाहिजेत;\nगोत्र : मूळ संस्थापक ऋषीचे नाव (आंतरजालावर यांची नावे अंगिरा, भृगु, अत्रि, कश्यप, वशिष्ठ, अगस्त्य, आणि कौशिक अशी मला सापडली. हीच बरोबर आहेत याची खात्री मला नाही)\nप्रवर : मूळ संस्थापक ऋषीनंतर त्याच गोत्रात जन्मलेले आणि आपल्या अलौकिक कार्यामुळे जगन्मान्य झालेले अन्य ऋषी. (साधारण प्रत्येक गोत्रात तीन ते पाच प्रवर असतात. हि माहिती मी आमच्या शेंडे गुरुजींच्या गप्पातून ऐकली होती)\nवेद : प्रत्येक गोत्राने कुठल्या वेदावर अभ्यास करून प्राविण्य मिळवले ते वेद वेगळे असावेत. वेद जरी चारच असले तरी सर्व गोत्रांनी त्यात आपापले प्राविण्य कमावले असावे. आणि कदाचित दोन किंवा अधिक गोत्रात एकापेक्षा जास्त वेदाध्ययन प्रचलित असावे. (हा माझा तर्क आहे)\nशाखा : सर्व ब्राह्मणांना एक जरी सांगितला तरी अख्खा वेद आत्मसात करण्यास लागणारा वेळ आर्थिकदृष्ट्या खर्चिक असावा म्हणून वेदाच्या एकाच शाखेत पारंगत असणे देखील मान्य केले असावे. मग ओळख सांगताना शाखा सांगणे क्रमप्राप्त होत असेल.\nयाशिवाय वेदाच्या शाखेचे सूत्र, आराधनेची देवता, अभ्यासाला बसण्याची दिशा, शेंडी बांधण्याची पद्धत, पाय धुण्याची पद्धत, यासारख्या गोष्टी देखील ब्राह्मणाला आपल्या पूर्वजांशी नाते जोडून स्वतःचे वांशिक आणि सांस्कृतिक सातत्य आणि त्यामुळे येणारी शुद्धतेची व श्रेष्ठ्त्वाची भावना टिकवण्यासाठी मदत करत असाव्यात.\nजितके तुमचे वर्णन, तुमची ओळख अचूक तितके तुम्ही शुद्ध किंवा उच्च संस्काराचे आणि म्हणून तुमचा अधिकार अधिक श्रेष्ठ अशी काहीशी योजना गोत्र या संकल्पनेमागे असावी ह्या अनुमानापर्यंत मी पोहोचलो.\nपण मग खरं तर श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी संस्कृतीची शुद्धता टिकवायची, भेसळ टाळायची तर सगोत्र विवाह निषिद्ध मानण्याऐवजी केवळ सगोत्र विवाह शास्त्रसंमत व्हायला हवेत, अश्या गोंधळात पडून सगोत्र विवाह बंदी मागे वेगळी कारणे असतील या माझ्या गृहितकाला बळकटी आली.\nयाशिवाय कुणीतरी पारश्यांचा उल्लेख केला तेंव्हा हे देखील जाणवले कि अग्निपूजक पारशी लोकांशी आर्य खूप जवळचे होते मग पारश्यांच्या लग्नाच्या चालीरीती उचलण्यास त्यांनी केलेल्या कुचराईने माझ्या मनातील सगोत्राचा आणि inbreeding चा अखेरचा धागा देखील तोडून टाकला.\nकुणीतरी इस्टेटीच्या वाटणीसंदर्भात बोललेले वाचले. आणि मग एस एल भैरप्पांच्या वंशवृक्ष आणि पर्व या पुस्तकात त्यांनी केलेला बीजक्षेत्र न्यायाचा उहापोह आणि इरावती कर्वे बाईंचे बरेच लेख आठवले.\nमला वाटते की मूल कुणाचे बीजाचे की क्षेत्राचे वडिलांचे कि आईचे हा प्रश्न आजच्या पितृसत्ताक पद्धतीत सुटल्यासारखा वाटतो कारण जवळपास जगभर सर्व संस्कृतींनी मूल बीजाचे - बापाचे असे मान्य केले आहे…. तरीही जगाच्या काना कोपऱ्यात काही काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष विखुरलेले आहेत आणि तिथे मूल आईचे किंवा क्षेत्राचे मानले जाते …\nआर्यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण भारतातील बऱ्याच भूभागात मातृसत्ताक पद्धती होती. विशेषतः पूर्व किनारपट्टीची आणि दक्षिणेची राज्ये आणि ईशान्येकडच्या प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धतीचे पूर्णपणे विकसित रूप वापरत होते. म्हणजे मूल आईचे. सर्वजण आपल्या आईच्या म्हणजे मामाच्या - मावशीच्या घरी राहणार. नवरे मंडळी आपापल्या बायकांना भेटून पुन्हा आपापल्या आईकडे किंवा मामाकडे - मावशीकडे येवून राहणार. स्त्री स्थिर आणि पुरुष संचारी अशी हि रचना. घरात भरपूर असलेल्या स्त्रियांत आया बहिणींचे नाते. या रचनेत कुटुंबाचा आकार छोटा न राहता मोठा होत जातो आणि हे शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये खूप फायद्याचे ठरते.\nयाउलट आर्यांच्या पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये स्त्री संचारी आणि पुरुष स्थिर. मूल बापाचे. म्हणजे बापाकडे राहणार. फक्त मुली लग्न करून दुसऱ्या घरी जाणार. सून म्हणून. मग एका घरात जास्त सुना. मग अधिकारांची भांडणे. मोठ्या मुलाची अरेरावी धाकट्यांची मुस्कटदाबी आणि बाहेरून आलेल्या सुनांचे वेगळे होण्यासाठीचे प्रयत्न यातून कुटुंबाचा आकार मातृसत्ताक पद्धतीच्या तुलनेने लहान राहतो. शिकारी आणि गोपालक समूहांमध्ये टोळीचा आकार छोटा असल्याने होणारे फायदे जास्त म्हणून हि पद्धत आर्यांच्या टोळ्यांना भावली असावी. पुढे आर्य जरी स्थिरावले आणि त्यांची पुरुषसत्ताक पद्धत शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये थोडी अडचणीची वाटली तरी यात वेगळे बिऱ्हाड थाटण्याची संधी फार लवकर मिळू शकत असल्यामुळे आणि स्वातंत्र्याची नैसर्गिक ओढ लवकर पूर्ण करता येऊ शकत असल्यामुळे शेती करणाऱ्या आर्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करत विभाजनाचा मार्ग मोकळा ठेवत स्त्री आणि पुरुष सत्ताक पद्धतींच्या फायदेशीर बाबींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला.\nकदाचित स्वातंत्र्य आणि स्वार्थ या नैसर्गिक प्रेरणांना पूरक अश्या धारणांमुळे आणि आधुनिक यांत्रिक जगाच्या छोट्या कुटुंबाच्या मागणीमुळे हि पद्धत स्त्री सत्ताक पद्धतीपेक्षा जास्त लवचिक असल्याने विजयी ठरली. आणि आता भारतापुरतं बोलायचं झाल्यास काही वन्य जमाती आणि तुरळक भूभाग सोडल्यास मातृसत्ताक पद्धत बऱ्यापैकी नामशेष झाली आहे.\nमग याचा आणि लग्नाचा काय संबंध \nआपण आधुनिक जगातील प्रेमळ माणसे लग्नसंस्थेला जरी प्रेममय आणि पवित्र मानत असलो आणि आपल्या या सात जन्मांच्या गाठीला सत्यवान सावित्रीच्या कथेचा किंवा हरतालिकेच्या आणि सोळा सोमवारच्या व्रताचा आधार असला तरी तो लग्न संस्थेच्या उगमाइतका प्राचीन नाही.\nलग्न हि दोन कुटुंबांना जोडणारी, त्यांच्या मनुष्य संपत्तीत आणि स्थावर जंगम मालमत्तेत युद्ध न करता, चोरी न करता, राजरोसपणे भर टाकणारी महत्वाची आर्थिक आणि सामाजिक योजना आहे. आपण तिला धार्मिक स्वरूप दिले तरी त्याच्यामागच्या परंपरा आर्थिक आणि सामाजिक आहे.\nपुरुषसत्ताक असो व मातृसत्ताक कुठल्याही पद्धतीमध्ये संपत्ती वाढवण्यासाठी नवीन घर जुळणे आवश्यक. मग पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये काका जर आपल्याच घरी रहात असेल तर त्याच्याशी सोयरिक करून काही फायदा नाही पण आत्या चालते कारण ती दुसऱ्या घरात गेलेली असते.\nमामा चालतो कारण तो दुसऱ्या घरातून मुलगी देतो… राहता राहिली मावशीची मुलगी. ती दुसऱ्या घरातून येत असल्यामुळे खरं तर चालायला पाहिजे पण इथे माझ्या मताप्रमाणे मातृसत्ताक पद्धत आपलं अस्तित्व दाखवून देते … आणि मावशी म्हणजे मातृसत्ताक पद्धतीमध्ये त्याच घरात राहणारी म्हणजे नवीन घर जोडले जाणार नाही, म्हणून कदाचित मावशीची मुलगी न चालणे आपल्या सरमिसळ झालेल्या समाजात प्रचलित झाले असणार.\nइथपर्यंत वाचत खरंच पोहोचला असशील तर तुला मनापासून धन्यवाद आणि तुझ्या सहनशक्तीचे कौतुक करून, मी डोंगर पोखरून उंदीर काढलाय का या प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये दे , हि विनंती. (ही पोस्ट फेसबुक वर १३ ऑगस्ट ला टाकली होती, आणि त्यावर प्रवीण क्षीरसागर या माझ्या अमेरिकास्थित मराठी मित्राने तिथेच कमेंट करून अजून चर्चा देखील केली होती. ही त्या मूळ पोस्टची लिंक.)\nप्रवीण शिवाय इतर वाचक जर कोणी असतील आणि या विषयावरील मी वर मांडलेल्या विचारांत, तर्कात, गृहीतकांत आणि कल्पनेत जर काही विसंगती आढळली किंवा माझी कुठली चूक आढळली तर जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली ती सुधारून घ्यायला मला आवडेल.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/04/blog-post_22.html", "date_download": "2018-04-21T03:59:12Z", "digest": "sha1:3PPYGXBBENUORUOOHKT5LXVSYITGTEXJ", "length": 20618, "nlines": 183, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)", "raw_content": "\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)\nनिर्गमन केल्यानंतर नव्या भूप्रदेशात जर व्यक्तीच्या इच्छा आकांक्षांना हवे तसे वातावरण मिळाले तर व्यक्ती तिथेच स्थायिक होणे स्वाभाविक असते. मातृभू / पितृभू यांची ओढ असली तरी बसलेले बस्तान मोडून अश्या व्यक्तींनी केवळ मातृभूमीप्रती प्रेमापोटी किंवा कर्तव्यापोटी परत यावे अशी अपेक्षा धरणे म्हणजे त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखे आहे. इजिप्त सोडून इझराईलला गेलेले ज्यू लोक, अरबस्थान आणि मध्य आशियाचा वाळवंटी प्रदेश सोडून भारतात आलेले मुस्लिम लोक, युरोप सोडून अमेरिकेला गेलेले ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीझ आणि स्पॅनिश लोक, फाळणीनंतर ब्रिटन आणि अमेरिकेत गेलेले पंजाबी आणि गुजराथी लोक, फाळणीनंतर भारतात आलेले सिंधी लोक, सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आशियात स्थायिक झालेले तामिळ आणि मल्याळी लोक, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय विद्यापीठातून उच्चविद्याविभूषित होऊन परदेशात स्थायिक झालेलया डॉक्टर, इंजिनियर लोकांचा भारताने अनुभवलेला ब्रेनड्रेन किंवा मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नईसारख्या मायावी महानगरात स्थायिक होणारी खेडेगावातील असंख्य लोकांची गर्दी ही सर्व यशस्वी निर्गमित लोकांची उदाहरणे आहेत. हे लोक नव्या जगात आपल्या काही जुन्या चालीरीती जिवंत ठेवतील, आपला गाव किती छान याबद्दल चार टिपे गाळतील, आपल्या गावाला वर्षातून एखाददोन भेटीदेखील देतील. पण नवे जग सोडून पुन्हा जुन्या गावी परतण्याचा विचार त्यांच्या मनातही येणार नाही. आपल्या यशात स्वकर्तुत्वापेक्षा नव्या जगाने दिलेल्या संधींचा वाटा अधिक आहे आणि आपण उपलब्ध संधींचा पुरेपूर वापर करून घेऊ शकत असलो तरी स्वतः संधी तयार करणे आपल्याला शक्य होणार नाही, याची जाणीव त्यांना सोडून आलेल्या जगाकडे परतण्यापासून रोखत असते.\nयाउलट निर्गमन करून जिथे गेलो तिथे जुन्या चालीरीती आणि जीवनपद्धती सोडून नव्याचा स्वीकार केला तरीही जर यश मिळाले नाही तर मातृभूमीला परतण्यापेक्षा अजून कुठल्या नवीन भूप्रदेशात निर्गमन करणेच अनेकांना श्रेयस्कर वाटू शकते. कारण मागे फिरणे म्हणजे आपल्याबरोबर न आलेल्या आप्तस्वकीयांना तोंड देणे पराभूतांसाठी नरकयातनेसमान असते. चालीरीती, परंपरा आणि प्रथा सोडून यशस्वी होऊन एखाददोन दिवसांसाठी परत आलेल्या व्यक्तीला कुणी जाब विचारत नाही पण जर ती व्यक्ती अयशस्वी ठरली असेल तर मात्र, आपल्या वाडवडिलांच्या परंपरा नाकारणे हेच त्याच्या पराभवाचे आणि स्वप्नभंगाचे सर्वात महत्वाचे कारण मानले जाते. पराभवाचे प्रतीक म्हणून आपल्या समाजात राहण्यापेक्षा अश्या अयशस्वी निर्गमित व्यक्ती, निर्गमित समाजात जिवंत प्रेते बनून दुय्यम जीवन स्वीकारतात किंवा मग निर्गमनासाठी अजून कुठलातरी नवा भूप्रदेश शोधतात. चित्रपट व्यवसायाच्या झगमगाटाला भुलून घर सोडून आलेले आणि त्या मायानगरीत बिनचेहऱ्याने राहून आपल्या स्वप्नांना रोज जळताना पाहणारे लोक; अभिनय, मॉडेलिंग किंवा फॅशन व्यवसायातील 'घी देखा मगर बडगा नाही देखा' अश्या स्थितीमुळे शेवटी शरीरविक्रयाकडे वळलेले लोक; नोकरी सोडून धंद्यात पडलेले पण धंदा म्हणजे काय ते कळले नसल्याने बुडीत खाती जाऊन थातुर मातुर कामे करून उपजीविका करणारे लोक; परदेशात किंवा परधर्मात दुय्यम स्थान घेऊन गप्प राहणारे लोक ही सर्व अयशस्वी निर्गमित व्यक्तींची उदाहरणे आहेत.\nम्हणजे यशस्वी असोत किंवा अयशस्वी, पण निर्गमित व्यक्तींचे स्वगृही पुनरागमन जवळपास अशक्यप्राय असते किंवा झालेच तर ते त्यांच्या आयुष्याच्या बहराचा काळ ओसरल्यानंतर होते. आपल्या कारकिर्दीच्या ऐन बहरात निर्गमित व्यक्तींचे स्वगृही पुनरागमन ही केवळ कवी कल्पना आहे. असे असूनही भारतीय इतिहासात ब्रिटिश राज्याच्या काळात अनेक व्यक्तींनी पुनरागमन केल्याचे दिसते. किंबहुना भारतीय स्वातंत्र्यलढ्याने जोर पकडण्याच्या आणि हा लढा यशस्वी होण्याच्या कालखंडात; राजकीय, आर्थिक, लष्करी आणि सामाजिक या सर्व आघाड्यांवर भारतीयांचे नेतृत्व करणारे जवळपास सर्व लोक हे पुनरागमित व्यक्ती होते. मग हे झाले कसे इतके सारे लोक आपल्या आयुष्याच्या बहराच्या काळात निर्गमित प्रदेश सोडून भारतभूमीत परत आले कसे इतके सारे लोक आपल्या आयुष्याच्या बहराच्या काळात निर्गमित प्रदेश सोडून भारतभूमीत परत आले कसे देश आणि देशबांधवांबद्दल असलेले त्यांचे प्रेम त्यांना परत खेचून आणण्यास कारणीभूत ठरले असे मानण्यासाठी माझे भाबडे मन एका पायावर तयार असले तरी त्या मान्यतेमुळे अनेक नवीन प्रश्न तयार होतात. देशबांधवांबद्दल आणि देशाबद्दल इतके उत्कट प्रेम असलेले नेते ज्या देशात जन्मू शकतात तो देश इतकी वर्षे परकीयांच्या अमलाखाली कसा राहिला देश आणि देशबांधवांबद्दल असलेले त्यांचे प्रेम त्यांना परत खेचून आणण्यास कारणीभूत ठरले असे मानण्यासाठी माझे भाबडे मन एका पायावर तयार असले तरी त्या मान्यतेमुळे अनेक नवीन प्रश्न तयार होतात. देशबांधवांबद्दल आणि देशाबद्दल इतके उत्कट प्रेम असलेले नेते ज्या देशात जन्मू शकतात तो देश इतकी वर्षे परकीयांच्या अमलाखाली कसा राहिला इतक्या उत्तुंग नेत्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या, त्यांच्या आदेशासरशी तुरुंगवास पत्करणाऱ्या जनतेने, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्वार्थलोलुप नेत्यांना कसे काय निवडून दिले इतक्या उत्तुंग नेत्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या, त्यांच्या आदेशासरशी तुरुंगवास पत्करणाऱ्या जनतेने, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्वार्थलोलुप नेत्यांना कसे काय निवडून दिले स्वातंत्र्य चळवळीत एकत्र झालेला हा भारतीय समाज, स्वातंत्र्यानंतर महापुरुषांचीदेखील जातीधर्माच्या आधारावर विभागणी करून घेण्याइतपत कसा काय विभागला गेला स्वातंत्र्य चळवळीत एकत्र झालेला हा भारतीय समाज, स्वातंत्र्यानंतर महापुरुषांचीदेखील जातीधर्माच्या आधारावर विभागणी करून घेण्याइतपत कसा काय विभागला गेला आणि स्वातंत्र्यपूर्व काळात दिसून येणारे हे प्रेरणादायी देशप्रेम लगेच पुढच्या पिढीत लोप पावून भारताला ब्रेनड्रेनला सामोरे का जावे लागले आणि स्वातंत्र्यपूर्व काळात दिसून येणारे हे प्रेरणादायी देशप्रेम लगेच पुढच्या पिढीत लोप पावून भारताला ब्रेनड्रेनला सामोरे का जावे लागले स्वदेस चित्रपटाच्या नायकाप्रमाणे कितीजण भारतात परतले स्वदेस चित्रपटाच्या नायकाप्रमाणे कितीजण भारतात परतले आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाने अश्या किती पुनरागमित व्यक्तींचे नेतृत्व मान्य केले आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाने अश्या किती पुनरागमित व्यक्तींचे नेतृत्व मान्य केले या सगळ्या प्रश्नचिन्हांचा गुंता सोडवत बसल्यावर निघणारे निष्कर्ष अंतिम नसले तरी माझ्यासाठी धक्कादायक ठरतात.\nहे निष्कर्ष मांडण्याआधी भारतीय समाजाची मला जाणवलेली वैशिष्ट्ये आणि पश्चिमी देशांच्या इतिहासाशी त्याची थोडक्यात तुलनात्मक मांडणी पुढच्या भागात करतो.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ९)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bhrung.blogspot.com/2008/09/blog-post_09.html", "date_download": "2018-04-21T03:53:05Z", "digest": "sha1:3KKE354PC3C45JY7R7RFAC3KIZS2LUVY", "length": 13576, "nlines": 159, "source_domain": "bhrung.blogspot.com", "title": "गुंजारव: मधुशाला - २", "raw_content": "\nसापडाया लागलो आता कुठे माझा मला मी\nजीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे \nसुराही (हिंदुस्तानी भाषेतील माझ्या काही गज़ला)\nमुंगी उडाली आकाशी...अन्‌ पडली तोंडघशी \nमनोगत दिवाळी अंक २०१२\nमनोगत दिवाळी अंक २०११\nमनोगत दिवाळी अंक २०१०\nमनोगत दिवाळी अंक २००९\nमनोगत दिवाळी अंक २००८\nमनोगत दिवाळी अंक २००७\nकै. श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या मधुशाला ह्या रुबाईसंग्रहातील काही रुबायांचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न आहे.\nजलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,\nवीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,\nडाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,\nमधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला\nजलतरंग वाजतो चुंबी जेव्हा प्याल्याला प्याला\nवीणा झंकारे, पैंजणे वाजवीता साकीबाला\nमदिरा-विक्रेत्याचे आहे ओरडणे पखवाजासम\nसंगीताने मद्याला करि अजून मादक मधुशाला\nमेंहदी रंजित मृदुल हथेली पर माणिक मधु का प्याला,\nअंगूरी अवगुंठन डाले स्वर्ण वर्ण साकीबाला,\nपाग बैंजनी, जामा नीला डाट डटे पीनेवाले,\nइन्द्रधनुष से होड़ लगाती आज रंगीली मधुशाला\nमेंदी-चर्चित मृदुल करी माणिक शोभे मधुचा प्याला\nद्राक्षवर्ण अवगुंठन ल्याली हेमवर्ण साकीबाला\nबैंगणी पगड्य़ा, निळ्या विजारी घालुन बसले पीणारे\nइंद्रधनुष्याला लाजविते रंगबिरंगी मधुशाला\nहाथों में आने से पहले नाज़ दिखाएगा प्याला,\nअधरों पर आने से पहले अदा दिखाएगी हाला,\nबहुतेरे इनकार करेगा साकी आने से पहले,\nपथिक, न घबरा जाना, पहले मान करेगी मधुशाला\nकरेल थोडे नखरे हाती येण्याच्या आधी प्याला\nओठांना भिडण्याच्यापूर्वी करील नखरे अन्‌ हाला\nनकार देईल हजारदा ती साकी येण्याच्या आधी\nनको घाबरुस, पथिका, आधी गर्व दाखविल मधुशाला\nलाल सुरा की धार लपट सी कह न इसे देना ज्वाला,\nफेनिल मदिरा है, मत इसको कह देना उर का छाला,\nदर्द नशा है इस मदिरा का विगत स्मृतियाँ साकी हैं,\nपीड़ा में आनंद जिसे हो, आए मेरी मधुशाला\nलाल सुरेची धार पाहुनी म्हणू नको तिजला ज्वाला\nनको उराचे फोड म्हणू, हा मधुचा फसफसता प्याला\nह्या मदिरेची नशा, वेदना; स्मृती जुन्या बनल्या साकी\nदु:खातच आनंद ज्यास त्यासाठी माझी मधुशाला\nजगती की शीतल हाला सी पथिक, नहीं मेरी हाला,\nजगती के ठंडे प्याले सा पथिक, नहीं मेरा प्याला,\nज्वाल सुरा जलते प्याले में दग्ध हृदय की कविता है,\nजलने से भयभीत न जो हो, आए मेरी मधुशाला\nजगताच्या शीतल मद्यासम, पथिका, ना माझी हाला\nपथिका, नाही थंड जगाच्या प्याल्यासम माझा प्याला\nसुरारूप ज्वाला प्याल्यातुन दग्ध काळजाची कविता\nजळण्याचे भय नसेल त्याच्यासाठी माझी मधुशाला\nबहती हाला देखी, देखो लपट उठाती अब हाला,\nदेखो प्याला अब छूते ही होंठ जला देनेवाला,\n'होंठ नहीं, सब देह दहे, पर पीने को दो बूंद मिले'\nऐसे मधु के दीवानों को आज बुलाती मधुशाला\nमद्य वाहते पाहुन झाले, पहा अता त्याच्या ज्वाला\nअधरांना एका स्पर्शाने पहा पोळणारा प्याला\n\"ओठ काय, सर्वांग जळो, पण दोन थेंब पीण्यास मिळो\"\nमदिरेच्या असल्या वेड्यांना आज बोलवी मधुशाला\nधर्मग्रन्थ सब जला चुकी है, जिसके अंतर की ज्वाला,\nमंदिर, मसजिद, गिरिजे, सब को तोड़ चुका जो मतवाला,\nपंडित, मोमिन, पादिरयों के फंदों को जो काट चुका,\nकर सकती है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला\nधर्मग्रंथ जाळून बैसली ज्याच्या अंतरिची ज्वाला\nमंदिर, मशीद, गिरजाघर साऱ्यांना जो तोडुन आला\nपंडित, मोमिन, पाद्री ह्यांच्या जाळ्यांना आला फाडुन\nआज फक्त त्याचेच कराया स्वागत राजी मधुशाला\nलालायित अधरों से जिसने, हाय, नहीं चूमी हाला,\nहर्ष-विकंपित कर से जिसने, हा, न छुआ मधु का प्याला,\nहाथ पकड़ लज्जित साकी को पास नहीं जिसने खींचा,\nव्यर्थ सुखा डाली जीवन की उसने मधुमय मधुशाला\nनाही ओल्या अधरांनी चुंबिली कधी ज्याने हाला\nआनंदाने थरथरणाऱ्या करात ना धरला प्याला\nहात धरुन साकीस लाजऱ्या जवळ ओढले ना ज्याने\nव्यर्थ सुकवली आयुष्याची त्याने मधुमय मधुशाला\nबने पुजारी प्रेमी साकी, गंगाजल पावन हाला,\nरहे फेरता अविरत गति से मधु के प्यालों की माला'\n'और लिये जा, और पीये जा', इसी मंत्र का जाप करे'\nमैं शिव की प्रतिमा बन बैठूं, मंदिर हो यह मधुशाला\nबनो पुजारी प्रेमी साकी, गंगाजल पावन हाला\nअविरत हाती फिरवत राहो मदिरा-प्याल्यांची माला\n\"अजून घे तू, अजून पी तू\" ह्या मंत्राचा जाप करो\nचित्र शंकराचे मी व्हावे, मंदिर व्हावी मधुशाला\nबजी न मंदिर में घड़ियाली, चढ़ी न प्रतिमा पर माला,\nबैठा अपने भवन मुअज्ज़िन देकर मस्जिद में ताला,\nलुटे ख़जाने नरपितयों के गिरीं गढ़ों की दीवारें,\nरहें मुबारक पीनेवाले, खुली रहे यह मधुशाला\nमंदिरात वाजली न घंटा, हार न चढला देवाला\nघरी मुअझ्झिन बसला लावुन कुलुप मशिदिच्या दाराला\nलुटले खजिने नराधिपांचे, किल्ल्यांच्या भिंती पडल्या\nअसो सुरक्षित पीणारे अन्‌ खुली असो ही मधुशाला\nLabels: कविता, भाषांतर, मधुशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://guhagartravel.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T03:25:54Z", "digest": "sha1:CAOMCR56OFSVW7MTOCZYKUI5EDPTT26Q", "length": 2559, "nlines": 35, "source_domain": "guhagartravel.blogspot.com", "title": "गुहागरचा समुद्रकिनारा", "raw_content": "\nकोंकणातील निसर्गरम्य अशा गुहागर शहरात पर्यटकांसाठी भोजन आणी निवासाची उत्तम घरगुती व्यवस्था - गुहागर शहराच्या मध्यभागी, समुद्रकिनार्‍यापासुन अत्यंत जवळ, सर्व आधुनीक सोयींनी युक्त आणी अत्यंत वाजवी दरात.\nगुहागरमध्ये भोजन आणी निवासाची उत्तम घरगुती सोय\nगुहागरच्या रम्य समुद्रकिनार्‍यापासुन ५ मिनीटांच्या अंतरावर.\nश्री व्याडेश्वर मंदिरापासुन ५ मिनीटांच्या अंतरावर.\nसेल्फ कंटेंड रुमस. २४ तास गरम / गार पाणी.\nउत्तम मांसाहारी आणी शाकाहारी भोजन, चहा-नाष्टा व स्वादिष्ट फराळाची व्यवस्था.\nखास कोकणी पद्धतीची ताजी मासळी, मटण/चिकन तसेच शाकाहारी जेवण.\nबुकिंग/रिझर्वेशन साठी आजच संपर्क करा\nसंपर्कः मनिष कामेरकर, बाजारपेठ, गुहागर (श्री व्याडेश्वर मंदिरासमोर),\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%81%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T04:04:13Z", "digest": "sha1:TXVMSEQTQTEIY2E3A6JP5BKC7XMD5VVM", "length": 11234, "nlines": 140, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "लार्ज व मिड कँप योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nलार्ज व मिड कँप योजना\nमोठ्या व मध्यम भांडवली कंपन्यामधील गुंतवणूक (Large & Midcap combination schemes)\nया प्रकारच्या योजनेतील पैसे हे नांवाप्रमाणेच मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मोठ्या कंपन्याची वार्षीक सरासरी वाढ हि स्थीर असते, तसेच या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्याच्या शेअर्स मधील गुंतवणूकीवर मिळणारा परतावाही स्थीर असतो. या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते. मध्यम आकाराच्या कंपन्यामधील गुंतवणूक हि तुलनेने जास्त जोखीमीची असते. हाय रिस्क – हाय रिटर्न या प्रकारात हि गुंतवणूक समजली जाते. गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर दिर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळाल्याचे दिसते. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुकसानही होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमीत दरमहा (एसआयपीव्दारे) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी मंदीवर मात करुन भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणूकीसाठी तुमचे उदिष्ठ किमान ७ वर्षे व शक्यतो १५ वर्षे असावे म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावी, पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुवीधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणूकीला जितक्या लवकर सुरुवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉस्ट सरासरीचा अधीक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एसआयपी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करुन भविष्यातील अनेक गरजा (लग्न, घर घेणे, गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरची तरतुद इ. अनेक गरजा) वेळच्या वेळी पुर्ण करणे सहज सुलभ होते.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.marathavadhuwar.com/index.php", "date_download": "2018-04-21T03:43:42Z", "digest": "sha1:HCLNQOTDCJRHPYOOS2CSQUX32OWFOYRP", "length": 4290, "nlines": 75, "source_domain": "www.marathavadhuwar.com", "title": "मराठा वधू वर सूचक केन्द्र", "raw_content": "मराठा वधू वर सूचक केंन्द्र\nमराठा वधू वर सूचक केन्द्र\nवैयक्तिक मार्गदर्शन आणि भरपूर स्थळे हे वाचून मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे या ठिकाणी माझी नोंदणी केली. वास्तविक, माझ्या अपेक्षा खूपच जास्त होत्या. परन्तू, विवाह कार्यालयात गेल्यावर, तेथिल स्टाफ व सरांशी बोलल्यावर, मला वास्तवाचे भान आले. या संस्थेतून, मला सुयोग्य वधू, जी माझी सुयोग्य पत्नी आहे, कार्यालयातील तत्पर स�...\nआंम्ही नांदेडचे. माझ्या बहिणीसाठी, आंम्हास पुण्यामधीलच स्थळ हवे होते. स्थळे यायची, परंतू, आमचे घर अथवा कोणी नातेवाईक पुण्यामध्ये नसल्याने, मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम कुठे करायचा, हा नेहमिच काळजीचा विषय असायचा. लाॅज वर बघण्याचा कार्यक्रम करणे, हे संयुक्तिक नव्हते, तसेच घरातील चालीरीतींमुळे, मुलाच्या घरी मुलगी दाखविणे, ह...\nश्री राजू श्रीपाद कणसे, नांदेड.\nमाझा मुलगा M.S. झाला असून, आज अमेरिकेत नामांकित कंपनी मध्ये नोकरीस आहे. त्याच्या विवाह नोंदणी संदर्भात मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे येथे गेलो असता, तेथिल कार्यपध्दती पाहून मी फारच प्रभावित झालो. मला प्रत्येक वेळी या संस्थेतिल स्टाफ ने, तसेच सरांनी, योग्य स्थळे सूचविली. त्यामुळे अगदी सहाच महिन्यांत, माझ्या मुलाला, संस...\nश्री दत्तात्रय सिताराम काळे, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/02/blog-post_91.html", "date_download": "2018-04-21T04:02:32Z", "digest": "sha1:FYQI3GFI2TD2UGXLB6DVOQYVV3ISKYF2", "length": 20186, "nlines": 218, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)", "raw_content": "\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\nगुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी वॉचमन केबिन मधल्या रेडीओमधून आर एन पराडकरांच्या आवाजातील दत्त भक्ती गीते एकामागून एक ऐकू येऊ लागली की दत्त जयंती आल्याचे मला कळते. मी मुलांना,\nवगैरे सांगू लागलो तर मोठा म्हणाला, \"आपण म्हशीचं दूध घेतो बाबा, गायीचं इतकं काही खास नसतं असं अम्मा म्हणते.\" एकंदरीत आपल्या आणि आपल्या मुलांच्या अम्मापुढे कुणाचं काही चालत नाही त्या अत्रीनंदनाला कळले असावे म्हणून त्याने देखील अम्मापेक्षा हम्माच जवळ केली असावी अशी शंका मनाला चाटून गेली. मी मनोमन अवधूताला नमस्कार केला आणि इतर कामांच्या मागे लागलो.\nपूजा करायला बसलो असताना ही म्हणाली, \"आज मला मैत्रिणी कडे जायचे आहे, मार्गशीर्ष गुरुवारची सवाष्ण म्हणून. तेंव्हा तुम्ही बाहेरच जेवा.\" दत्त महाराज जागृत देव आहेत हे ऐकून होतो पण सकाळच्या नमस्काराला इतक्या लवकर फळ देतील असे वाटले नव्हते.\nमी जिम चालू केल्यापासून आमच्या घरगुती ऋजुता दिवेकरला प्रचंड उत्साह चढला आहे. त्यामुळे मी सध्या कंदमूळ भक्षण करणाऱ्या ऋषी मुनींच्या हालअपेष्टांचे प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्यामुळे आज बाहेर जेवा अशी आज्ञा मिळाल्यावर मी प्रचंड खूष झालो. मनातल्या मनात त्या मैत्रिणीच्या घरच्या दिनदर्शिकेत, प्रत्येक दिवस मार्गशीर्षाचा गुरुवार म्हणून छापला जावो अशी प्रार्थना केली.\nमित्रांना फोन केले पण सगळे लेकाचे कामात बिझी. म्हटलं अरे बाबांनो मी पैसे देतो बिलाचे, पण वर्षाच्या शेवटच्या दिवसात माझे सर्वाहारी मित्र देखील अट्टल मांसाहारी होतात मग त्यांना माझ्या शाकाहारी पार्टीचे कुठून कौतुक असणार. फोन करण्यासाठी मैत्रिणी असण्याइतपत प्रगती मी शालेय आणि नंतरच्या जीवनात केलेली नसल्याने दुपारी जेवण एकट्यानेच उरकत असताना हिचा फोन आला. म्हणाली, \"दोन पर्याय आहेत. आज संध्याकाळी एक तर बाजीराव नाहीतर उत्सव. बोला काय बघायला जायचे ते सासूबाई, माझे आई बाबा, आणि मुलं सगळे येणार आहेत. \"\nमी सटपटलोच. म्हटलं, \"अगं उत्सव काही सहकुटुंब बघण्यासारखा चित्रपट नाहीये. आणि आता कुठल्या थेटरात लागलाय तो उत्सव काही सहकुटुंब बघण्यासारखा चित्रपट नाहीये. आणि आता कुठल्या थेटरात लागलाय तो \" (हा शेवटचा प्रश्न नजीकच्या भविष्याच्या तरतुदीसाठी होता). पण माझ्या सर्व मनसुब्यांवर पाणी फिरवत ही म्हणाली, \"ओ शशी कपूर\" (हा शेवटचा प्रश्न नजीकच्या भविष्याच्या तरतुदीसाठी होता). पण माझ्या सर्व मनसुब्यांवर पाणी फिरवत ही म्हणाली, \"ओ शशी कपूर मी जिमखान्यावरच्या डोंबिवली उत्सव बद्दल बोलतेय.\" मग इतक्या सगळ्या लोकांना एकावेळी भन्साळीचा बाजीराव दाखवायची मोहीम खुद्द बाजीरावाने देखील नाकारली असती आणि, \"एकवेळ मी मस्तानीला सोडतो पण हे असलं काही सांगू नका मी जिमखान्यावरच्या डोंबिवली उत्सव बद्दल बोलतेय.\" मग इतक्या सगळ्या लोकांना एकावेळी भन्साळीचा बाजीराव दाखवायची मोहीम खुद्द बाजीरावाने देखील नाकारली असती आणि, \"एकवेळ मी मस्तानीला सोडतो पण हे असलं काही सांगू नका \" असेच तो म्हणाला असता याची उगाच खात्री वाटल्याने मी उत्सवचा पर्याय स्वीकारला. नंतर धाकटा मला सांगत होता की अम्मा म्हणाली की, \"बाबांना बाजीरावाचे नाव सांगितले की ते गुपचूप उत्सवला येतील म्हणून.\" मला तर खात्री आहे की मागल्या जन्मी ही नाना फडणवीस असावी. पण मी मुलांशी आदराने वागत असल्याने सध्या ते फडणवीसांच्या दप्तरी माझे हेर म्हणून रुजू झाले आहेत.\nसंध्याकाळी घरी पोहोचलो तर, पूर्वजन्मीचे फडणवीस, त्यांचे आई वडील, सासू आणि माझे दोन गुप्तहेर सगळे तयार होते. दारातच माझ्या हातात चहाचा कप ठेवला आणि पाच मिनिटात तयार व्हायचे फर्मान सोडून सगळेजण खाली उतरले. कार मध्ये बसताना कार थोडी छोटी झाल्यासारखे वाटले. मी धरून पाच मोठे आणि दोन छोटे, कसे बसे आत कोंबून आमची वरात उत्सवच्या दिशेने निघाली. मुलांना तिथली जत्रेसारखी गर्दी आवडते आणि हिला खरेदीची संधी. मला तर वाटते सध्याच्या या बाजारकेंद्रीत समाजामध्ये खरेदीच्या मिळणाऱ्या अगणित संधी आणि त्या साधण्यासाठी घरोघरीच्या काशीबाईन्नी केलेली चढाईच अनेक आधुनिक बाजीरावांना मस्तानीबद्दल विचार देखील करू देत नसतील. बाजाराने प्रेमाचा गळा घोटला हेच खरे.\nअसे सगळे विचार करत असताना आम्ही जिमखान्याजवळ पोहोचलो. सगळ्यांना गेट जवळ उतरवून मी पार्किंग ची जागा शोधायला पुढे गेलो. पण माझ्या आधी अनेक घरच्या फडणवीसांनी आपापल्या कोतवालाला आणले असल्याने मला पार्किंगला जागाच मिळेना. थोडा थोडा करीत इतका पुढे गेलो की अजून पाच मिनिटे पुढे गेलो असतो तर एक प्रदक्षिणा पूर्ण करून घरीच परत पोहोचलो असतो. शेवटी एका अंधाऱ्या सांदी कोपऱ्यात गाडी उभी केली. तोपर्यंत हिचे लवकर या म्हणून फोन चालू झाले होते. म्हणून मग तिकडून रिक्षा करून पुन्हा उत्सवच्या गेटपर्यंत पोहोचलो.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/450864", "date_download": "2018-04-21T03:36:28Z", "digest": "sha1:J245IZILOK6UMIC7NRCG3OGIWTTDIVFE", "length": 4360, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘बाहूबली 2’ चे पोस्टर रिलिज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘बाहूबली 2’ चे पोस्टर रिलिज\n‘बाहूबली 2’ चे पोस्टर रिलिज\nऑनलाईन टीम / मुंबई :\nकटप्पा ने बाहूबलीला का मारले या प्रशनाचे उत्तर देण्यासाठी ‘बाहूबली ः द कनक्यूजन’ हे चित्रपट लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलिज करण्यात आले आहे.\nया नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास धनुर्विद्येचा अभ्यास करताना दिसत आहेत, या सिनेमाच्या दुसऱया भागाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून, हा सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कॉपी लिक होऊ नये म्हणून दिग्दर्शकाने सिनेमाचा क्लायमॅक्स चार भागात शूट केला आहे. यातील कोणता भाग सिनेमाच्या मुख्य कॉपीत असेल हे जरी सांगितले जात नसले, तरी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.\n‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/462447", "date_download": "2018-04-21T03:36:41Z", "digest": "sha1:VZL3SORQJV3O3GYBLK7EW73NO4N3ZZSJ", "length": 6550, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘सख्या रे’ मालिकेत सुप्रिया पाठारेंची एन्ट्री - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘सख्या रे’ मालिकेत सुप्रिया पाठारेंची एन्ट्री\n‘सख्या रे’ मालिकेत सुप्रिया पाठारेंची एन्ट्री\nकलर्स मराठीवरील ‘सख्या रे’ मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. समीर आणि रणविजय या दोन सारख्या चेहऱयांच्या व्यक्तीने निर्माण झालेले संशयाचे वलय प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे यात वाद नाही. अत्यंत कुशलतेने समीर आणि रणविजयचे पात्र मालिकेमध्ये रेखाटण्यात आले आहे. आता हा नक्की समीर आहे की रणविजय हे मालिका बघितल्यावरच कळेल. आता या सगळय़ा गोंधळामध्ये प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या पात्राचे नाव आहे सिद्धेश्वरी. हे पात्र आपल्या चौफेर अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहे.\nसिद्धेश्वरी म्हणजे मालिकेमधील रणविजयची काकू. बराच काळ बाहेर राहिल्यानंतर आता सिद्धेश्वरी पुन्हा जहागीरदार यांच्या वाडय़ावर आली आहे. रणविजय अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाला आहे आणि तो आजपर्यंत सापडलेला नाहीये. ही बातमी सिद्धेश्वरीला कळताच ती वाडय़ावर येण्याचा निर्णय घेते. जहागीरदार यांच्या संपत्तीवर आणि वाडय़ावर तिचा डोळा आहे. रणविजयच वाडय़ावर नसण्याचा फायदा घेऊन जहागीरदारांच्या वाडय़ावर सत्ता गाजविण्याच्या हेतूने ती वाडय़ावर आलेली आहे. पण प्रियंवदा तिच्या या हेतूला पूर्ण होऊ देईल ती सिद्धेश्वरीच्या मार्गामध्ये कुठले अडथळे निर्माण करेल ती सिद्धेश्वरीच्या मार्गामध्ये कुठले अडथळे निर्माण करेल तसेच रणविजयला गायब करण्यामध्ये सिद्धेश्वरीचा तर हात नाही ना तसेच रणविजयला गायब करण्यामध्ये सिद्धेश्वरीचा तर हात नाही ना सिद्धेश्वरीच्या येण्याने मालिकेला कुठले नवे वळण येणार, समीर-रणविजयच्या मागचं गुपित… या आणि अशा अनेक प्रश्नांची रंजित उत्तरं ‘सख्या रे’ या मालिकेत आगामी काळात मिळणार आहेत.\n‘सरकार 3’ मध्ये यामी गौतमी खलनायकाच्या भूमिकेत\nख्वाडाफेम भाऊराव कऱहाडे यांचा बबन चित्रपट\nरमेश देव-सीमा देव यांची जोडी पुन्हा एकत्र\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/484821", "date_download": "2018-04-21T03:36:59Z", "digest": "sha1:GVKNLV6FK3WUNBOFL2GCCNRAMNRUGHZN", "length": 5646, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चंदुरात आज महालक्ष्मी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चंदुरात आज महालक्ष्मी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना\nचंदुरात आज महालक्ष्मी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना\nचंदूर (ता. चिकोडी) येथे खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून व राज्य सरकारच्या अनुदानातून नव्याने बांधण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात 18 व 19 रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.\n18 रोजी सकाळी गावातील सुवासिनी महिलांकडून अंबिल कलशासह लक्ष्मीदेवी मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून विविध वाद्यवृंदात मिरवणूक काढण्यात आली. 19 रोजी गुरुशांतलिंग देशी केंद्र शिवाचार्य स्वामीजी-मांजरी व बसवलिंग स्वामीजी उगार यांच्या सानिध्यात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी असणार आहेत.\nसकाळी 7 ते 10 पर्यंत लक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना व मंदिराच्या जीर्णोद्धारावर कळसारोहण होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमास खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महालक्ष्मी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळू आण्णाप्पा कुंभार व सुरेश बाबू कुंभार यांनी दिली.\nसीमाप्रश्नाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा\nशमनेवाडीतील प्रत्येक वीर हा महावीर\nपैसा कमवा पण विनियोग योग्य व्हावा\nशहरात येणाऱया वाहनांची तपासणी\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533727", "date_download": "2018-04-21T03:36:06Z", "digest": "sha1:4LCBMXWGXKCTP76XW6I4DZZDKLS7IANA", "length": 8279, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पणजी येथे 18 रोजी बालशिक्षण परिषद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजी येथे 18 रोजी बालशिक्षण परिषद\nपणजी येथे 18 रोजी बालशिक्षण परिषद\nगोमंतक बाल शिक्षण संस्थेचे बालशिक्षण परिषद हे सहावे अधिवेशन शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 रोजी डॉन बॉस्को ओरेटरी स्डेडीयम येथे होणार आहे, अशी माहिती या संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा दीक्षित यांनी दिली.\nसंस्थेचे तिसवाडी तालुका समितीने हे अधिवेशन आयोजित केले आहे. दि. 18 रोजी सकाळी 10 वा. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. रविवार दि. 19 रोजी सायं. 4 वा. समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित असणार आहेत. ‘भावनिक बुद्धीमता’ हा या अधिवेशनाचा यंदाचा विषय आहे. या विषयावरील तज्ञ वक्ते डॉ. निलीमा गोखले व डॉ. विजया फडणीस या अनुक्रमे बालशिक्षणातील नवे प्रवाह व भावनिक बुद्धीमता या विषयावर प्रतिनिधींना संबोधन करतील. ‘सेतू’ या संस्थेच्या संचालक यांच्या नेतृत्वाखाली ‘भावनिक बुद्धीमता व सभावेशन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात सेलीना पो, मधुरा मणेरीकर, प्रीती आस्थाना या सहभाग दर्शविणार आहेत. महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश पानसे या अधिवेशनात निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे, असे यावेळी तिसवाडी तालुका समितीचे कार्याध्यक्ष प्रेमानंद महांबरे यांनी सांगितले.\nअधिवेशनाच्या आयोजनासाठी मयेचे आमदार प्रविण झांटय़े यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निवडण्यात आली आहे. यात वैदही नाईक या उपाध्यक्ष, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळेकर स्वागताध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष म्हणून प्रेमानंद महांबरे, सचीव नारायण कामत, खजिनदार संतोष गांवकर यांची निवड करण्यात आली आहे.\nहे अधिवेशन गोवा सरकारच्या शिक्षण खात्याच्या सहकार्याने होत आहे. गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने अंगणवाडी शिक्षिकांना या अधिवेशनात भाग घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या अधिवेशनात भाग घेणाऱया शिक्षकांना शनिवारी ऑन डय़ूटी असे समजण्यात येईल असे शिक्षण खात्याने परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. या अधिवेशनात शैक्षणिक साधने, खेळणी व पुस्तकांचे प्रदर्शन भरणार आहे, असे यावेळी प्रेमानंद महांबरे यांनी सांगितले.\n2007 साली बालशिक्षण या संस्थेची स्थापना करण्यात आली. गेली अनेक वर्षे हे वेगवेगळय़ा ठिकाणी घेतले जाते. या वर्षी पणजीत हे अधिवेशन होणार आहे. व्याख्याने परिसंवाद, चर्चासत्रे, पालकसंवाद प्रबोधन, पुस्तकावर चर्चा समुदेशन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दोन दिवस असे कार्यक्रम होणार आहेत, असे यावेळी सुरेखा दीक्षित यांनी सांगितले.\nआकें-मडगावात 79 टक्के मतदान\nसहावा कॅसिनो मांडवीत दाखल\nवास्कोत चोरी प्रकरणी तिघा महिलांना अटक\nदिगंबर कामत यांच्यासह 15 जणांविरोधात आरोपपत्र\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/tax-saver-schemes", "date_download": "2018-04-21T04:05:42Z", "digest": "sha1:YCQ5N3HIEIWDYC5ATD7JGUPWWWMBPO6W", "length": 12797, "nlines": 193, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "कर बचत योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\n‹ लार्ज कँप योजना Up समतोल योजना ›\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://shrikalaramsansthannashik.org/history.html", "date_download": "2018-04-21T03:56:10Z", "digest": "sha1:JDUXQFSYOYEJXHBE72WWFDJI5CMM7EWY", "length": 18327, "nlines": 103, "source_domain": "shrikalaramsansthannashik.org", "title": "Shri Kalaram Mandir Sansthan, Nashik | One of the famous place in India divine foot touch of lord Shree Rama | shrikalarammandirnashik.org", "raw_content": "\nपहाटे\t५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती\nसकाळी ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी\nसकाळी ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती\nसकाळी १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती\nदुपारी ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन\nसांयकाळी ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती\nरात्री ८:०० ते १०:०० किर्तन\nमंदिराचा इतिहास व बांधकाम\nमूर्तीचे स्वरूप वर्णन वैशिष्ट्य\nभक्तांनकडून श्री प्रभुंची सेवा\nमंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव\nव्दादशी ( रथ यात्रेचे दुसरे दिवशी )\nमंदिरातील माहिती प्राचिन इतिहास\nश्रीरामरक्षेतील वरील श्र्लोका प्रमाणे गर्भगृहात मध्यभागी श्री प्रभुराम त्यांच्या उजव्या बाजुस लक्ष्मण व डाव्या बाजुस सिता ह्यांच्या मुर्ती असून समोरील सभामंडपात दास मारूती 'श्री राम जय राम जय जय राम' असा जप करीत हात जोडून प्रभू सेवेसाठी उभा आहे. ह्या सभामंडपातील मारूतीची मूर्तीची दृष्टी साध्यता प्रभुरामचंद्रांच्या चरणांशी खीळलेली आहे.\nमंदिरातील मूर्ती प्राचीन असून कमीत कमी दहाव्या शतकाच्या पूर्वीच्या असाव्यात मूर्तीच्या प्राचिनत्वाचा शोध घ्यायचा झाल्यास\n१) श्रीचक्रधरस्वामी तेराव्या शतकात पंचवटीतील राममंदिरात येवून गेल्याचा उल्लेख लिला चरित्रात सापडतो.\nगोसावी नाशिकासि बीजे केले पंचवटीये अवस्थान आले दीस दोनचारी ( एकीवासना ) रामाच्या देऊळी उद्येचिये देउळी उद्येयाचिये वेळी चौकी आसन जाल्हे\n-\tसंदर्भ लीलाचरित्र लीला क्र २३६, पा क्र १२५ संपादन प्रा श्री पुरूषोत्तम नागपुरे\n२) संत एकनाथ महाराज (१५९९) काळाराम मंदिरात श्रीराम प्रभुच्या दर्शनाला आले होते. त्या संदर्भात काव्य या श्री प्रभुरामांचे साक्षीने लिहीले.\nश्री गुरूदत्तात्रे यांच्या सगुन सात्काराने एकनाथांना सिध्दावस्था प्राप्त झाली. श्री जनार्दनस्वामिंनी त्यांना तिर्थाट करन्याचा सल्ला दिला तिर्थाटन करून परत आल्यावर नाथांनी सदगुरूंचे दर्शन घेतले तदनंतर नाशिक येथे पंचवटीत जाऊन प्रभु श्रीरामचंद्राचे दर्शन घ्यावे अशी उत्कठ इच्छा निर्माण झाल्याने गुरूशिष्याची जोडी नाशिकला निघाली वाटेत चंद्रभट नामक एका विद्वान ब्राम्हणाच्याघरी त्यांनी मुक्काम केला. वे. शा. स. चंद्रभट उत्तम प्रवचनकार होते. त्यांनी त्या रात्री चतुश्र्लोकी भागवतावर भावपूर्ण शब्दात निरूपण केले गुरूशिष्याने तन्मयतेने ते श्रवण केले. पुढे नाशिक येथील प्रभु श्रीरामांच्या साक्षीणे स्वामिनी नाथांना चतुश्र्लोकी भागवतावर प्राकृत भाषेत टीका लिहीण्याची आज्ञा केली. गुरूआज्ञा शिरोधार्थ मानून नाथांनी चतुश्र्लोकी भागवतावर प्राकृत भाषेत ओविबध्द टिका लिहीली. सदगुरू जनार्दनस्वामिंच्या आदेशानुसार नाथांनी लिहीलेला हा पहिला ग्रंथ. त्रंबकेश्वर येथे महा. सदगुरूंच्या सानिध्यात पूर्णत्वास गेला (श्रीराम भागवत पुरानातील संदर्भानुसार भगवंतानी ब्रम्हदेवास प्रथमतः चतुश्र्लोकी भागवत सांगीतले)\n३) श्री समर्थ रामदास स्वामींना याच श्रीराम प्रभुंच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला. त्या संदर्भात...\nश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आधीदैवत श्री समर्थ रामदास स्वामी यांची या मूर्तीवर असिम श्रध्दा श्री समर्थांनी लग्नमंडपात सावधान हा शब्दऐकल्यावर आपले गाव जांब येथून पलायन केले व नाशिकला आले. पंचवटीत आले याच श्री प्रभुंच्या मंदिरात आले. त्यावेळीपण ह्याच श्रीराम लक्ष्मण सीता व समोर हनुमान या मुर्ती होत्या मंदिर लाकडी होते पण भव्य होते. मंदिरात प्रवेश करताच त्यांचे सर्वांग रोमांचीत झाले. अःतकरणाच्या पात्रातून अष्टसात्वि भावांची गोदावरी भरभरून वाहू लागली इथेच त्यांना रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन झाले. महाविर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले त्याचीच एक झलक रामदास स्वामींना या काळाराम मंदिरात अनुभवली नाशिक पंचवटीत काळाराम मंदिरात समर्थांना श्रीराम प्रभुंना साक्षात्कार झाला व त्यांच्या नवजिवनाचा भावपूर्ण शुभारंभ झाला.\n२) संदर्भः संपादकीय विद्या वाचस्पती डॉ. अरून शंकर वाडेकर श्री संत एकनाथ महाराज लिखीत श्री भावार्थ रामायण\n३) संदर्भः चिंता करीतो विश्र्वाची लेखक समर्थ प्रेमी स्पनिल चिंचोळकर\nश्री समर्थ पंचवटीपासून जवळच अंदाजे ३ कि. मी. अंतरावर असलेल्या टाकळी या गावी मुक्कामास होते. टाकळीत रात्री मुक्काम करावा सकाळी उठून नंदिनी नदिच्या तीरावर स्नान संध्या करावी दररोज बाराशे सुर्यनमस्कार घालावे त्यानंतर पाण्यात उभे राहून दोन तास गायत्री मंत्राचा जप करावा. साडेबारा वाजेपर्यंत रामनामाचा जप करावा दुपारी मधुकरीसाठी पंचवटीत यावे नंतर काळाराम मंदिरात प्रवचने ऐकावीत. नाशकातील विद्वान मंडळीच्यां संग्रहातील ग्रंथाचा धांडोळा घ्यावा आणि रात्री पुन्हा टाकळीला परतावे असा त्यांचा दिनक्रम असे त्याकाळी बारा महिने चालणार्याथ किर्तन प्रवचनांसाठी काळाराम मंदिर प्रसिध्द होते. श्री समर्थ रामदास स्वामिंचा हा काळ इ. सन १६२० ते इ. सन. १६३२ असा आहे.\nश्री समर्थ इ.सन १६४४ मध्ये कृष्णातिरी आल्यानंतर दोन चार वर्षातच त्यांनी पंचवटीच्या रामउपासकांना पत्र लिहीले आहे. या पत्रात समर्थांची अत्यंत मधुरभक्ती कोमल वाणीने प्रकट झाली आहे. जेथे पडाली कृपादृष्टी रघुत्तमरायाची यावरून श्रीरामांच्या साक्षात्काराचे हे पुण्यस्थळ श्री काळाराम मंदिर समर्थांना परमप्रिय वाटत आहे. या पत्रात समर्थ म्हणतात....\nजतनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी |\nजेथे पडली कृपादृष्टी | रघूत्तमरायाची ||१ ||\nप्रत्यकी माझा नमस्कार | देवासी करावा निरंतर |\nमजकारणे शरीर | इतुके कष्टवावे ||९ ||\n४) संतश्रेष्ट श्री गजानन महाराज (शेगाव) श्री काळाराम मंदिरात येऊन गेले व त्यांना श्री रामप्रभुंचा साक्षात्कार झाला. त्यासंदर्भात....\nसंतश्रष्ट श्री गजानन महाराज ( शेगाव) २३ फब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारूण्य दशेत शेगावी दिसले व ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधिस्त झाले.\nश्री गजानन विजयः अध्याय ११ वा\nश्री गजानन महाराज काळाराम मंदिरात आले व येथे त्यांचे परम मित्र श्री नृसिंह महाराज (गोपाळदास महाराज यांना भेटले) त्या संदर्भात श्री गजानन विजय या ग्रंथात अध्याय क्रमांक ११ मध्ये खालील प्रमाणे उल्लेख आहे.......\nमग ती मंडळी निघाली | शेगावहिणी भली |\nशिवरात्रीस येती झाली | त्रंबकेश्र्वरी कारणे ||८२ ||\nकुशावर्ती केले स्नान | घेतले तयाचे दर्शन |\nगंगाव्दार जाऊन | पुजन केले गौतमीचे ||८३||\nवंदिली माय निलांबिका | तेवी गहणी निवृत्तीनाथ देखा\nतेथून आपले नाशिका | गोपाल दासास भेटावया || ८४||\nहा गोपालदास महंत | काळाराम मंदिरात |\nधुनी लाऊन व्दारात | पंचवटीच्या बसलासे||८५ ||\nराम मंदिरासमोर | एक पिंपळाचा होता पार |\nशिष्यासहित साधुवर | तेथे जाऊन बैसले||८६||\nगोपालदास आनंदि झाले | बोलले जवळच्या मंडळीस |\nउत्तम माझा बंधू आला | वर्हा डातून गजानन ||८७||\nजाहया त्याचे दर्शन | अनन्यभावे करून |\nमाझी ही भेट म्हणून | नारळ साखर त्याशी द्या ||८८||\nहा घर आला कंठात | तो मी एक साक्षात |\nदेह भिन्न म्हणून | नारळ साखर त्याशी द्या ||८९\nशिष्यांनी तैसेच केले | दर्शन घ्याया अवघे आले\nकेठा माजी घातिले | दिलेल्या पुष्पहाराला ||९०||\nनारळ आणि खडीसाखर | ढोविली स्वामिसमोर |\nती पाहुन गुरूवर | ऐसे बोलले भास्कराला ||९१||\nहा प्रसाद अवघ्याशी वाटी | परी म होऊ देई दाटी |\nमाझ्या बंधूनची झाली भेटी | आज या पंचवटीत ||९२||\nयाच वेळी श्री गजानन महाराज श्री प्रभुरामचंद्राचे दिव्य दर्शन साक्षात्कार झाल्याचा उल्लेखही आढळतो.\nऑनलाईन दर्शनासाठी युजर नेम ram आणि पासवर्ड वापरू नका.\n५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती\n७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी\n८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती\n१०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती\n३:००\tते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन\n७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती\n८:००\tते १०:०० किर्तन\nश्री काळाराम मंदिर ट्रस्ट. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41943596", "date_download": "2018-04-21T04:58:33Z", "digest": "sha1:7O5R6XXASLFNA6NKJN55EH6IIYKXUXDQ", "length": 3978, "nlines": 87, "source_domain": "www.bbc.com", "title": "जीएसटीचा निर्णय भाजपला भोवणार का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nजीएसटीचा निर्णय भाजपला भोवणार का\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nक्षेपणास्त्र चाचण्या नाहीत; किम जाँग उन यांच्या निर्णयामुळे ट्रंप झाले खुश\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम बनलेल्या किरणची खरी कहाणी\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nबिनकामाच्या मीटिंगमधून चालते व्हा उत्पादन वाढवण्याचा नवा फॉर्म्युला\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T04:15:25Z", "digest": "sha1:LYENR226NEXOVMKAKV6FWNADJYDVJ5KZ", "length": 5330, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:टेनिस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nटेनिस या खेळाशी संबंधित लेख.\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► टेनिस स्पर्धा‎ (५ क, ४ प)\n► टेनिसपटू‎ (२ क, १८७ प)\n► महिला टेनिस खेळाडू‎ (२६५ प)\n► टेनिस साचे‎ (७ प)\n► टेनिस मार्गक्रमण साचे‎ (६ प)\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nविमेन्स टेनिस असोसिएशन/क्रमवारी ९ जून २०१४\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nडेव्हिस करंडक मानचिह्न.jpg १४० × ६६; ४ कि.बा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१८ रोजी ०४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/lal-killa/", "date_download": "2018-04-21T03:46:57Z", "digest": "sha1:ETKBEEA5QVYPENMBWLNPVH2NE554CPNF", "length": 14573, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लाल किल्ला | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nउत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण भाजपसाठी तितकेच लाजिरवाणे ठरले.\nतुझ्यावाचून सत्तेचे गणित जमेना\nगेल्या काही दिवसांत राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातही भाजप एकाकी पडत चालल्याचे चित्र आहे.\nदलित आक्रोशाची बोथट हाताळणी\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार दाखल झाली की पोलीस अटकेची कारवाई करू शकतात.\nपेपरफुटीवर मंत्रिमहोदयांनी स्वतंत्रपणे निवेदन करायला हवे होते तेही करण्यात आले नाही.\n.. तरीही भाजपविरोधी आघाडीचे आव्हान\nत्यामुळे भाजपला थोडी उसंत मिळाली आहे.\nपूर्वी युरोपात देहदंडाची शिक्षा देण्यासाठी ‘गिलोटिन’चा वापर केला जात असे.\n१९९९ ते २००४ आणि २०१४ नंतरचा काळ यावरून भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा बदललेला रोख लक्षात येतो\nईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपची पुन्हा एकदा हवा निर्माण झाली आहे.\nराजकीय नेते आणि नोकरशाहीमध्ये कुरबुरी तर राहणारच. पण परिपक्व नेता मतभेदाची दरी फारशी वाढू देत नाही.\nबहुधा संसदेचे मागील पावसाळी अधिवेशन चालू होते.\n..पण २६ मे २०१४नंतर सारेच चित्र पलटले.\n‘गुजरात मॉडेल’ ते ‘भारत मॉडेल’\nशेतकऱ्यांचे आंदोलन मोडताना मध्य प्रदेश पोलिसांच्या गोळीबारात मंदसौरमध्ये सहा जणांचा बळी गेला.\nआकडय़ांच्या जादूचा शेवटचा प्रयोग\nअर्थसंकल्पाचा हंगाम आला की, काही शब्द सातत्याने आदळतात.\nत्रिपुरातील संधी ओळखून कोणतीही कसर न ठेवण्याचा भाजपचा इरादा आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांविरुद्ध उठाव केल्याने काहींना लोकशाहीचा विजय वाटतोय, त्यांनी केलेल्या धाडसाचे अनेकांना कौतुकही वाटते आहे, पण थेट माध्यमांकडे जाऊन या न्यायाधीशांनी धोकादायक पायंडा पाडलाय हेही\n‘फर्स्ट शो’ हाउसफुल्ल होईल\nपडद्यावरील जबरदस्त लोकप्रियता एवढंच रजनीकांतचं भांडवल.\nशहाबानो ते शायराबानो.. वर्तुळ पूर्ण\nमुस्लीम भगिनींच्या यातनांचा कळवळा आलेल्या मोदी सरकारचा राजकीय हेतू नाही\n‘यूपीए’च्या दुसऱ्या टप्प्यात एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना जनता विटली होती.\nराजकीय हिशेबापलीकडे भारतीयांच्या मनावर ठसली ती त्यांची संशयातीत शालीनता..\nएका अर्थाने ते मोदींच्या प्रेमात होते. अनौपचारिक गप्पांमध्ये ते मोदींबद्दल भरभरून बोलायचे\nमोदींच्या सावलीत हिंदुत्वाला नवा ‘नायक’\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची पहिली परीक्षा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.\nसूरज पाल अमू हे नाव यापूर्वी कुणी ऐकलं असणं शक्यच नाही.\nराहुलनी यंदा ऐनवेळी कच खाल्ली नाही तर ते गुजरात मतदानापूर्वीच पक्षाध्यक्ष झालेले असतील.\nदिल्ली सर्वांची; पण दिल्लीचे कोण\n‘अंतर्गत’ बेशिस्त आणि अनागोंदीने मुळातच दिल्लीची हवा अशी प्रदूषित झालेली\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/bhalchandra-kadam", "date_download": "2018-04-21T03:54:46Z", "digest": "sha1:U7BYIAZXLMVTTSQZI2UEUJY4MW6TJWQO", "length": 2200, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Bhalchandra Kadam | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 1 इंच (5'1\")\nजन्म ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र, भारत\nजो़डीदाराचे नाव: ममता कदम\nजाऊ द्या ना बाळासाहेब\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation बोल्ड आणि ब्युटिफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6,_%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T04:14:18Z", "digest": "sha1:WLIYT6WNCN324VBO554NLG6A7XQCBPXM", "length": 4378, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सौद, सौदी अरेबिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसौद बिन अब्दुल अझीझ (अरबी:(Arabic: سعود بن عبد العزيز آل سعود‎)) (जानेवारी १२, इ.स. १९०२ - फेब्रुवारी २३, इ.स. १९६९) हा सौदी अरेबियाचा राजा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०२ मधील जन्म\nइ.स. १९६९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sanjopraav.wordpress.com/author/sanjopraav/", "date_download": "2018-04-21T03:58:53Z", "digest": "sha1:6N4BNTCCX4D6YCSYSN523ECDJZKBONVC", "length": 7569, "nlines": 89, "source_domain": "sanjopraav.wordpress.com", "title": "sanjopraav | sanjopraav", "raw_content": "\nUncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी\nकत्तलीच्या वाटे झुंजती कोंबडे पडलेले सडे जागोजागी बोलरोंची रांग स्कॉर्पिओंची रांग क्वार्टरींची रांग टेबलावरी ब्रेस्लेटे रेबॅन आयफोन रेबॉक विवेकाला बाक सुखे देऊ श्रावणात गर्जे डॉल्बी दणादण सत्यनारायण कॉर्पोरेट पोपट बोलती पोपट ऐकती कुंठलेली मती या ठिकाणी चारचाकीमध्ये साईरामधून राँगवेमधून दामटता … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी\nखिडकीच्या उघड्या दारातून पहाटेचा गार वारा येतो. पाच मिनिटे. अजून फक्त पाच मिनिटे. हे मनात दोनदा म्हणून झालं की बाकी मी उठून बसतो. बाहेर कधी नव्हे ती शांतता असते. अजून अंधार आहे, पूर्वेला फटफटलेलंही नाही. पंखा बंद केला तरी चालेल … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 5 टिप्पणियाँ\nदिलीप प्रभावळकरांच्या’एका खेळियाने’ ची सुधारित आवृत्ती नुकतीच वाचनात आली.’अक्षर प्रकाशन’ च्या या आवृत्तीत प्रभावळकरांनी त्यांच्या ‘वा गुरु’ या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतचा त्यांच्या रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. ‘दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियाँ\nतिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला. “हॅलो, कोण बोलतंय….” ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 5 टिप्पणियाँ\nसुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त. ’पु.लं च्या प्रतिभेमागची खरी शक्ती’ इथपासून ते ’पु.लंच्या दारातलं कुत्रं’ इथपर्यंत विविध विशेषणे सुनीताबाईंना लावली … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 13 टिप्पणियाँ\nमाझ्या संग्रहातील पुस्तके ११ ‘समुद्र’\n‘ स्त्रीला नेमके हवे तरी काय असते’ ‘व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट’ ‘व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट’ हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो. नवरा-बायकोच्या नात्यात तर हे अधिकच प्रकर्षाने दिसते. एकमेकांत … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे\nवर्डप्रेस (WordPress.com) पर एक स्वतंत्र वेबसाइट या ब्लॉग बनाएँ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-jainism-marathi/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-108041700059_1.htm", "date_download": "2018-04-21T04:12:50Z", "digest": "sha1:CSJEZUL43ZLNDE2YRLXZCIKEPSWWO4HH", "length": 16845, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक महावीर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक महावीर\nसुमारे अडीच हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इ. स. पूर्व 599 मध्ये वैशालीच्या क्षत्रिय कुंडलपूरात पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशाला यांनी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर महावीर वर्धमानाला जन्म दिला. लोक महावीरांना 'वीर', 'अतिवीर', आणि 'सन्मति' या नावानेही ओळखतात.\nजैन धर्मीयांचे चोवीसावे तीर्थंकर महावीर स्वामी अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन त्याग आणि तपस्येत व्यतीत केले. ज्या युगात हिंसा, पशू ह‍त्या, जाती‍भेदाचे प्रमाण वाढले होते. त्याच युगात महावीरांचा जन्म झाला होता. महावीराने आपल्या प्रवचनातून जगाला सत्य आणि अहिंसेचे धडे दिले. संपूर्ण जगाला पंचशील तत्वाचा उपदेश दिला.\nया पंचशील तत्वात सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेह आणि दया यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या काही खास उपदेशातून जगाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रत्येक प्रवचनात ते सत्य आणि अहिंसेचा प्रचार करत असत.\nसत्याविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'हे मानवा सत्य हेच खरे तत्व असून प्रत्येकाने सत्याच्या आज्ञेत राहीले पाहिजे.'\nभूतलावर अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करू नये. त्यांच्याप्रती मनात प्रेम भावना ठेवून त्यांचे संरक्षण मानवाने करावे. अशा प्रकारचा अहिंसा संदेश भगवान महावीर आपल्या उपदेशात देत असत.\nपरिग्रहाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'जो मनुष्य सजीव आणि निर्जीव वस्तूंचा संग्रह करतो. तसेच दुसर्‍यांकडून संग्रह करून घेतो किंवा दुसर्‍याला अशा प्रकारचा संग्रह करण्यास परवानगी देतो. त्या व्यक्तीची दु:खापासून कधीच सुटका होत नाही. हाच संदेश महावीरांनी अपरिग्रहाच्या माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न केला.'\nब्रह्मचार्य उत्तम तपस्या, नियम, ज्ञान, दर्शन, चरित्र, संयम आणि नम्रतेचे प्रतीक आहे. तपस्यात ब्रम्हचर्य सर्वश्रेष्ठ असल्याचा अमूल्य संदेश महावीरांनी दिला. जो पुरूष स्त्रीशी संबंध ठेवत नाही त्याला मोक्षप्राप्ती मिळते असे ते आपल्या संदेशात म्हणत असत.\nक्षमा या पंचशील तत्वाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'मी सर्व प्राणीमात्रांना क्षमा करू इच्छितो. जगातील सर्व प्राणीमात्रांबरोबर मैत्री केली पाहिजे. कुणाशीही वैर नसावे. मी अंतकरणाने धर्मात स्थिर झालो आहे. सर्व प्राणीमात्रांना मी सर्व अपराधांची क्षमा मागतो. माझ्याविरूद्ध ज्याने अपराध केला असेल त्यालाही मी माफ करू इच्छितो. माझ्या मनात आलेल्या वाईट विचारांबद्दल किंवा माझ्याकडून झालेले सर्व पापांचा नाश होऊ दे.\nधर्म सर्वात चांगला मंगळ आहे. अहिंसा, संयम आणि तप हाच खरा धर्म आहे. जे धर्मात्मा आहेत आणि त्यांच्या मनात नेहमी धर्म असतो. त्यांना ईश्वरही नमस्कार करत असल्याचे महावीर म्हणतात. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रम्हाचार्य आणि अ‍परिग्रह दयेवर अधिक भर दिला आहे.\nत्याग, संयम, प्रेम, करूणा, शील आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचाचे सार होते. त्यांनी चतुर्वेद संघाची स्थापना केली. देशातील विविध भागात फिरून त्यांनी आपल्या पवित्र संदेशाचा प्रचार आणि प्रसार केला. भगवान महावीरांनी वयाच्या 72 व्या वर्षी इ.स. पूर्व. 527 मध्ये कार्तिक कृष्ण अमावस्येला पावापुरी येथे समाधी घेतली.\nक्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)\nयावर अधिक वाचा :\nअहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक महावीर\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/kitchen-tips-115101900026_1.html", "date_download": "2018-04-21T04:12:46Z", "digest": "sha1:EWJH32YUQZ4FCQOJEAPNHXAHU4OGKDCL", "length": 6972, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Try This : Kitchen Tips | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता ठंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित\nराहतात. हे पाणी २ दिवसांत एकदा बदलावे.\nपालेभाज्या शिळय़ा सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिम्बुरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.\nशेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात २ चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोड़े परतावे. त्याने साल लवकर सुटतात.\nपकोड़े चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे.\nशेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.\nMomos : आपल्या पसंतीचे मोमोज\nBiryani : मलबार चिकन बिर्याणी\nSummer Special : आंबट-गोड कैरीचा भात\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T04:05:20Z", "digest": "sha1:XTFOBV4IWLXGQWX6YYQP25BQD2NDD47Q", "length": 12923, "nlines": 101, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नवाजुद्दीनला वाचवण्यासाठी रिजवानचा बळी | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\nनवाजुद्दीनला वाचवण्यासाठी रिजवानचा बळी\n18 Mar, 2018\tठाणे, महामुंबई तुमची प्रतिक्रिया द्या\n ठाणे पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या भावाला वाचवण्यासाठी वकील रिजवान सिद्दीकीला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप सिद्दीकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला. ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही या दोघांना वाचवण्यासाठी खाटाटोप करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील रिजवान सिद्दीकी याला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली होती. न्यायालयात रिजवान सिद्दीकी याचे वकील रिजवान मर्चंट म्हणाले की, पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीचा सीडीआर पेशाने वकील असलेला रिजवान सिद्दीकी कशाला काढेल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुठल्याही प्रकारे नोटीस न देताच रिजवानला केलेली अटक बेकायदेशीर आहे. नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी वकील रिजवान सिद्दीकीला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप सिद्धिकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला. बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात अटक आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याची पत्नी आणि वकील रिजवान सिद्दिकी यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री मुंबईच्या वर्सोवा येथून वकील रिजवान सिद्दीकी याला अटक केली. सीडीआर प्रकरणातील हा 12 वा आरोपी असून त्यापैकी रजनी पंडित यांना जमीन मिळालेला आहे.\nसीडीआर कशासाठी मागवले होते याचा खुलासा होणार\nसिनेअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड वकील रिजवान सिद्दीकी यांनी मागवले होते. ही बाब पोलीस कोठडीतील आरोपींच्या चौकशीत समोर आली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने जबाब नोंदवण्यासाठी नावाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांची पत्नी व त्यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांना समन्स पाठविले. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी वकील रिजवान सिद्दीकी यांना शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायलयात नेले असता 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. नवाजुद्दीन यांच्या पत्नीचे सीडीआर सिद्दीकी यांनी कशासाठी मागवले होते याचा खुलासा होणार आहे. रिजवान सिद्दीकी यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसाठी वकील म्हणून काम केलेले आहे. रिजवान सिद्दीकीला ठाणे गुन्हे शाखेने न्यायालयात आणले. सिद्दीकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी न्यायालयात युक्तिवाद करीत पोलिसांनी 41(अ)ची नोटीस न देता अटक केली असून रिजवान सिद्दीकी निर्दोष असल्याचे सांगितले.\nनवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचवणारा अधिकारी कोण\nनवाजुद्दीन सिद्दीकी हा वकील रिजवान सिद्दीकीचा क्लाईंट आहे. रिजवान यांनी केवळ डिटेक्टिव्ह याची ओळख करून दिली. त्यांनी सीडीआर काढला. त्याच्याशी रिजवान सिद्दीकीचा संबंध काय ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी हा नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो अधिकारी कोण ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी हा नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो अधिकारी कोण याबाबत मला काहीशी माहिती आहे. ठोस पुरावे घेऊन त्या अधिकार्‍यांशी संवाद साधणार असून बेकायदेशीर अटकेला आम्ही आव्हान देणार असल्याचे मर्चंट यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाने 23 मार्चपर्यंत दिलेली पोलीस कोठडी ही चुकीची असल्याची प्रतिक्रिया वकील मर्चंट यांनी व्यक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी लावलेले कलम बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणून कलम 420 चा जाणीवपूर्वक प्रयोग करण्यात आला आहे. फसवल्याची कुणाची तक्रार पोलिसांकडे आहे काय याबाबत मला काहीशी माहिती आहे. ठोस पुरावे घेऊन त्या अधिकार्‍यांशी संवाद साधणार असून बेकायदेशीर अटकेला आम्ही आव्हान देणार असल्याचे मर्चंट यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाने 23 मार्चपर्यंत दिलेली पोलीस कोठडी ही चुकीची असल्याची प्रतिक्रिया वकील मर्चंट यांनी व्यक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी लावलेले कलम बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणून कलम 420 चा जाणीवपूर्वक प्रयोग करण्यात आला आहे. फसवल्याची कुणाची तक्रार पोलिसांकडे आहे काय असा सवाल करत मर्चंट यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.\nPrevious यंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज\nNext संभाव्य कृती आराखड्यात तब्बल 268 गावपाडे टंचाईग्रस्त\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\nबेस्ट कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीवरून गोंधळ\nकंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘वर्षा’वर ‘जवाब दो’ धरणे आंदोलन\n राज्यातील सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 23 एप्रिलपासून मुख्यमंत्री …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/02/blog-post_13.html", "date_download": "2018-04-21T03:53:23Z", "digest": "sha1:ZL2KKZNPSREPVHACEZQGAZYJJUCVG3L7", "length": 28526, "nlines": 170, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पुरोगाम्यांपेक्षा हेडली अधिक विश्वासार्ह", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपुरोगाम्यांपेक्षा हेडली अधिक विश्वासार्ह\nडेव्हीड कोलमन हेडली हा फ़सवा माणूस आहे. तो अमेरिकेसह पाकिस्तानचा एकाच वेळी हस्तक होता. आपल्या बोलवित्या धन्यालाही फ़सवत होता. म्हणून आता त्याच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा, असा सवाल पुरोगाम्यांनी उभा केला आहे. चटकन पटणारा असाच हा तर्क आहे. पण ज्यांची बुद्धी शाबुत आहे आणि विवेक ठिकाणावर आहे, त्याला असे तर्क फ़सवू शकत नाहीत. इशरतचे मानसबाप किंवा मानलेले आप्तस्वकीय सेक्युलर गोतावळ्यात अनेक आहेत. त्यांनीच आपल्या लेकीसाठी हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हेडलीचा खरेपणा सिद्ध करण्यापेक्षा, अशा इशारतीवर नाचणार्‍यांना इशरतच्या खरेपणाविषयी उलटे प्रश्न केले पाहिजेत. त्यात नेहमी पुढाकार घेणार्‍या राष्ट्रवादी आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी तेव्हा नरेंद्र मोदी व भाजपावर बेछूट आरोप केलेले होते. त्यासाठी त्यांना एकूण माहिती घेऊन अभ्यास करायची गरज भासली नव्हती. पण हेडलीने ग्वाही दिल्यावर मात्र त्यांना अभ्यासाची गरज भासू लागली आहे. शरद पवार यांच्यावर दिल्लीत कोणा माथेफ़िरूने हल्ला केल्यावर अण्णा हजारे सहज बोलून गेले, ‘एकही मारा’ त्यावर वस्तुस्थितीचा कितीसा अभ्यास आव्हाड यांनी केलेला होता’ त्यावर वस्तुस्थितीचा कितीसा अभ्यास आव्हाड यांनी केलेला होता तेव्हा आव्हाडांनी अण्णा हजारे यांना नथूराम गोडसे म्हणायला वेळ लावला नाही. मग तेव्हा ते अभ्यास सोडून कोणाची ‘कॉपी’ करत होते तेव्हा आव्हाडांनी अण्णा हजारे यांना नथूराम गोडसे म्हणायला वेळ लावला नाही. मग तेव्हा ते अभ्यास सोडून कोणाची ‘कॉपी’ करत होते कोणीतरी काही बरळला आणि तो सेक्युलर असेल, तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याला, पुरोगामी म्हणतात काय कोणीतरी काही बरळला आणि तो सेक्युलर असेल, तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याला, पुरोगामी म्हणतात काय बुद्धीमंत म्हणतात काय गोध्राची घटना घडल्यावर मुख्यमंत्री म्हणून मोदींनी पोलिस अधिकार्‍यांची बैठक बोलावली. त्यात हजर नसताना संजीव भट नामक अधिकार्‍याने एक अफ़वा पसरवली. हिंदुंना सुड घ्यायला सवड द्या, असे मोदींनी सांगितल्याची ती अफ़वा बारा वर्षे सेक्युलर मंडळी इश्वराची आकाशवाणी म्हणून खरी मानत आली. अखेर सुप्रिम कोर्टानेच भटाला खोटा ठरवला. तरी आव्हाडांसह कोणी त्यावर विश्वास ठेवायला तयार आहेत काय ज्यांना खोट्यावर विश्वास ठेवायची दुर्बुद्धी होते, त्यांना हल्ली सेक्युलर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुरोगाम्यांना जे काही खोटे वाटते, त्यावर निखळ सत्य म्हणून विश्वास ठेवायची वेळ आता आली आहे.\nतीस्ता सेटलवाड हिच्यावर गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांनी अफ़रातफ़र केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यानुसार तक्रार नोंदली आहे. गुजरात पोलिस त्यानुसार तपास करत आहेत. त्यापासून जामिन मिळवायला तीस्ता जीव मुठीत धरून पळते आहे. यापैकी कोणी तिच्या अफ़रातफ़रीचा खरेखोटेपणा तपासून बघितला आहे काय त्याची कोणा पुरोगाम्याला गरज वाटलेली नाही. गुजरात दंगल पिडीतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याला पुरोगामी पोषक आहार म्हणतात. तीस्ताने त्याचा धंदा केला आणि प्रत्येक पुरोगामी तीस्तावर विश्वास ठेवत आलेला आहे. कारण तीस्ता पक्की खोटारडी आहे. आणखी एक गोष्ट घ्या. बडोदा बेस्ट बेकरीच्या विषयात जाहिरा शेख हिने पहिल्या कोर्टात आपली जबानी फ़िरवली होती. तेव्हा तिच्यावर दबाव आणला गेला, असा गदारोळ करून टाहो फ़ोडला गेला. पण पुढल्याच खटल्यात तीच जाहिरा शेख साक्ष फ़िरवू लाग,ली तेव्हा तिला खोटारडी ठरवायला तमाम पुरोगामी ब्रिगेड अहोरात्र कामाला लागली होती. त्याच बडोदा जळीतकांडात जिचे तमाम नातलग जळून भस्मसात झाले, त्या जाहिराला खोटी पाडून वर्षभर तुरूंगात पाठवण्याला पुरोगामीत्व म्हणतात. गुजरात दंगलीतले पिडीत मोदीविरुद्ध उभे राहिले, मग सच्चे असतात आणि पुरोगामी मुखवटा फ़ाडू लागले, मग खोटारडे असतात. जाहिरा यांच्या तालावर नाचत होती तोवर खरी होती आणि विरुद्ध बोलू लागली मग खोटी पाडली गेली. ही मालिका संपत नाही. जाहिराला गुपचुप बडोदा येथून मुंबई घेऊन येणारा रईस खान पठाण तीस्ताची पापे चव्हाट्यावर आणू लागला, तेव्हा खोटा असतो. विश्वास कोणी कोणावर ठेवायचा त्याची कोणा पुरोगाम्याला गरज वाटलेली नाही. गुजरात दंगल पिडीतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याला पुरोगामी पोषक आहार म्हणतात. तीस्ताने त्याचा धंदा केला आणि प्रत्येक पुरोगामी तीस्तावर विश्वास ठेवत आलेला आहे. कारण तीस्ता पक्की खोटारडी आहे. आणखी एक गोष्ट घ्या. बडोदा बेस्ट बेकरीच्या विषयात जाहिरा शेख हिने पहिल्या कोर्टात आपली जबानी फ़िरवली होती. तेव्हा तिच्यावर दबाव आणला गेला, असा गदारोळ करून टाहो फ़ोडला गेला. पण पुढल्याच खटल्यात तीच जाहिरा शेख साक्ष फ़िरवू लाग,ली तेव्हा तिला खोटारडी ठरवायला तमाम पुरोगामी ब्रिगेड अहोरात्र कामाला लागली होती. त्याच बडोदा जळीतकांडात जिचे तमाम नातलग जळून भस्मसात झाले, त्या जाहिराला खोटी पाडून वर्षभर तुरूंगात पाठवण्याला पुरोगामीत्व म्हणतात. गुजरात दंगलीतले पिडीत मोदीविरुद्ध उभे राहिले, मग सच्चे असतात आणि पुरोगामी मुखवटा फ़ाडू लागले, मग खोटारडे असतात. जाहिरा यांच्या तालावर नाचत होती तोवर खरी होती आणि विरुद्ध बोलू लागली मग खोटी पाडली गेली. ही मालिका संपत नाही. जाहिराला गुपचुप बडोदा येथून मुंबई घेऊन येणारा रईस खान पठाण तीस्ताची पापे चव्हाट्यावर आणू लागला, तेव्हा खोटा असतो. विश्वास कोणी कोणावर ठेवायचा त्यानेच अनेक मुस्लिम दंगलपिडितांची खोटी प्रतिज्ञापत्रे तीस्तासाठी बनवल्याची साक्ष दिली आहे. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा त्यानेच अनेक मुस्लिम दंगलपिडितांची खोटी प्रतिज्ञापत्रे तीस्तासाठी बनवल्याची साक्ष दिली आहे. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा पुरोगामी टोळीच्या विरोधात बोलेल वा त्यांचे पितळ उघडे पाडणारा तो खोटा, हाच त्यांचा निकष आहे. त्यांना कुठले पुरावे किंवा साक्षी देवून उपयोग काय पुरोगामी टोळीच्या विरोधात बोलेल वा त्यांचे पितळ उघडे पाडणारा तो खोटा, हाच त्यांचा निकष आहे. त्यांना कुठले पुरावे किंवा साक्षी देवून उपयोग काय ज्यांना खोटेच सत्य म्हणून लोकांच्या गळी मारायचे असते, त्यांना सत्य पटवण्याची गरज नसते. पाकिस्तान आणि इथे वसलेले पुरोगामी यांची शैली एकच असावी हे नवल नाही.\nमुंबई हल्ल्यानंतर आजपर्यंत कित्येक पुरावे आणि साक्षी पाकिस्तानला भारताने पाठवल्या आहेत. त्याचा काही उपयोग होऊ शकला आहे काय कितीही पुरावे द्या, ते भक्कम नाहीत किंवा विश्वासार्ह नाहीत, हीच टकळी पाकिस्तानकडून वाजवली जाते आहे ना कितीही पुरावे द्या, ते भक्कम नाहीत किंवा विश्वासार्ह नाहीत, हीच टकळी पाकिस्तानकडून वाजवली जाते आहे ना पठाणकोट असो किंवा अन्य कुठलेही पुरावे असोत, पाक सरकार वा नेते त्यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण त्यांचा सत्यावर विश्वास नाही. त्यांना खोटे बोलायची व वागायची सवय लागली आहे. मग त्यांच्या गळी सत्य उतरवायचे कसे पठाणकोट असो किंवा अन्य कुठलेही पुरावे असोत, पाक सरकार वा नेते त्यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण त्यांचा सत्यावर विश्वास नाही. त्यांना खोटे बोलायची व वागायची सवय लागली आहे. मग त्यांच्या गळी सत्य उतरवायचे कसे कारगिलच्या घुसखोरीनंतर जे पाक सैनिक तिथे मारले गेले, त्यांचे मृतदेह सुद्धा पाक सरकारने स्विकारले नाहीत. इतका पाकिस्तानी खोटेपणा भक्कम आहे. या पाकिस्तानी भूमिका व पुरोगामी वागण्यातले साम्य आपण साध्या डोळ्यांनी बघू शकतो, समजू शकतो. काश्मिरच्या बाबतीत असो किंवा अन्य कुठल्याही बाबतीत देशद्रोहाचे समर्थन इथले पुरोगामी करताना दिसतील. काही महिन्यापुर्वी याकुब मेमनच्या फ़ाशीला रोखण्यासाठी दिवसरात्र राबत असलेली टोळी बघा. त्यातले चेहरे आणि आज हेडलीला खोटा पाडायला धावलेले चेहरे समान दिसतील. अफ़जल गुरूच्या फ़ाशीला स्थगिती मिळवण्यासाठी कोण राबत होते कारगिलच्या घुसखोरीनंतर जे पाक सैनिक तिथे मारले गेले, त्यांचे मृतदेह सुद्धा पाक सरकारने स्विकारले नाहीत. इतका पाकिस्तानी खोटेपणा भक्कम आहे. या पाकिस्तानी भूमिका व पुरोगामी वागण्यातले साम्य आपण साध्या डोळ्यांनी बघू शकतो, समजू शकतो. काश्मिरच्या बाबतीत असो किंवा अन्य कुठल्याही बाबतीत देशद्रोहाचे समर्थन इथले पुरोगामी करताना दिसतील. काही महिन्यापुर्वी याकुब मेमनच्या फ़ाशीला रोखण्यासाठी दिवसरात्र राबत असलेली टोळी बघा. त्यातले चेहरे आणि आज हेडलीला खोटा पाडायला धावलेले चेहरे समान दिसतील. अफ़जल गुरूच्या फ़ाशीला स्थगिती मिळवण्यासाठी कोण राबत होते त्यांचेही चेहरे समान दिसतील. त्याच घोळक्यात नक्षलवादी हत्याकांडातल्या आरोपींना वाचवायला राबणार्‍यांची वर्दळ दिसेल. त्यातच इशरत किंवा गुजरात दंगलीवरून काहुर माजवणार्‍यांचे चेहरे आढळतील. पाकिस्तानात मेजवान्या झोडायला जाणार्‍यांचाही त्यातच भरणा असलेला लक्षात येईल. म्हणूनच या लोकांनी हेडलीबद्दल शंका घेऊन त्याला खोटा पाडण्याची मनोवृत्ती लक्षात येऊ शकते. ज्या उत्साहात आज हे लोक हेडलीला खोटा पाडत आहेत, नेमके तसेच युक्तीवाद काही वर्षापुर्वी जाहिरा शेखलाही खोटे ठरवण्यासाठी झालेले होते. इशरत हयात असती आणि तिनेही आपल्या चुकांची कबुली दिली असती, तर याच गोतावळ्याने तिलाही खोटीच पाडली असती. मग हेच लोक म्हणाले असते, इशरत जिहादी आहे, तिच्यावर कसला विश्वास ठेवायचा त्यांचेही चेहरे समान दिसतील. त्याच घोळक्यात नक्षलवादी हत्याकांडातल्या आरोपींना वाचवायला राबणार्‍यांची वर्दळ दिसेल. त्यातच इशरत किंवा गुजरात दंगलीवरून काहुर माजवणार्‍यांचे चेहरे आढळतील. पाकिस्तानात मेजवान्या झोडायला जाणार्‍यांचाही त्यातच भरणा असलेला लक्षात येईल. म्हणूनच या लोकांनी हेडलीबद्दल शंका घेऊन त्याला खोटा पाडण्याची मनोवृत्ती लक्षात येऊ शकते. ज्या उत्साहात आज हे लोक हेडलीला खोटा पाडत आहेत, नेमके तसेच युक्तीवाद काही वर्षापुर्वी जाहिरा शेखलाही खोटे ठरवण्यासाठी झालेले होते. इशरत हयात असती आणि तिनेही आपल्या चुकांची कबुली दिली असती, तर याच गोतावळ्याने तिलाही खोटीच पाडली असती. मग हेच लोक म्हणाले असते, इशरत जिहादी आहे, तिच्यावर कसला विश्वास ठेवायचा ही तथाकथित बुद्धीमान माणसे किती कोलांट्याउड्या मारतात, तेही तपासून बघण्यासारखे आहे. हेडलीविषयीच यांच्या मर्कटलिला तपासून घेता येतील.\nउदाहरणार्थ वादासाठी हेडली दहशतवादी म्हणून विश्वासार्ह नसल्याचा दावा मान्य करू या. पण तो दहशतवादी तरी कशामुळे ठरतो तो जिहादी असण्यावर तरी पुरोगामी कशामुळे विश्वास ठेवतात तो जिहादी असण्यावर तरी पुरोगामी कशामुळे विश्वास ठेवतात त्याचा पुरावा काय आहे त्याचा पुरावा काय आहे हेडलीला अमेरिकेत पकडले आणि तिथल्या कोर्टाने अपुर्‍या पुराव्यामुळे त्याला सौदा करून शिक्षा कमी देण्याच्या बदल्यात जबानी घेतली. त्या जबानीच्या आधारेच तो दहशतवादी ठरला आहे. पण जिहादी म्हणून सिद्ध होण्यासाठी त्याच्याच जबानीपेक्षा कुठला मोठा भक्कम पुरावा नाही. याचा अर्थ हेडलीवर विश्वास ठेवला, तरच त्याला दहशतवादी मानता येते. आणि त्याच्यावर विश्वासच ठेवायचा नसेल, तर हेडलीला दहशतवादी सुद्धा मानायची गरज नाही. सहाजिकच ‘एका दहशतवाद्यावर किती विश्वास ठेवायचा’ या पुरोगामी युक्तीवादाचा पायाच ढासळून जातो. आपण मुंबई हल्ल्यात सहभागी होतो वा पाक हेरखात्यासह जिहादी संघटनांना मदत केली, हा हेडलीचा दावा मान्य केला; तरच तो जिहादी आहे. त्याच्या साक्षीवर सोयीनुसार विश्वास अविश्वास दाखवता येणार नाही. पुरोगाम्यांचा हेडलीच्या साक्षीवर विश्वासच नसेल, तर त्याला दहशतवादी संबोधणेही मुर्खपणाच नाही काय हेडलीला अमेरिकेत पकडले आणि तिथल्या कोर्टाने अपुर्‍या पुराव्यामुळे त्याला सौदा करून शिक्षा कमी देण्याच्या बदल्यात जबानी घेतली. त्या जबानीच्या आधारेच तो दहशतवादी ठरला आहे. पण जिहादी म्हणून सिद्ध होण्यासाठी त्याच्याच जबानीपेक्षा कुठला मोठा भक्कम पुरावा नाही. याचा अर्थ हेडलीवर विश्वास ठेवला, तरच त्याला दहशतवादी मानता येते. आणि त्याच्यावर विश्वासच ठेवायचा नसेल, तर हेडलीला दहशतवादी सुद्धा मानायची गरज नाही. सहाजिकच ‘एका दहशतवाद्यावर किती विश्वास ठेवायचा’ या पुरोगामी युक्तीवादाचा पायाच ढासळून जातो. आपण मुंबई हल्ल्यात सहभागी होतो वा पाक हेरखात्यासह जिहादी संघटनांना मदत केली, हा हेडलीचा दावा मान्य केला; तरच तो जिहादी आहे. त्याच्या साक्षीवर सोयीनुसार विश्वास अविश्वास दाखवता येणार नाही. पुरोगाम्यांचा हेडलीच्या साक्षीवर विश्वासच नसेल, तर त्याला दहशतवादी संबोधणेही मुर्खपणाच नाही काय सवाल हेडलीवर विश्वास ठेवण्याचा नसून पुरोगामी लोकांवरील विश्वासाला जनमानसात तडा गेला आहे. हेडलीच्या विश्वासार्हतेचा मुद्दा कोर्टापुरता मर्यादित आहे. पण सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या पुरोगाम्यांची विश्वासार्हता प्रत्येक नव्या नाटकातून रसातळाला जात आहे. त्यांचा कोणावर विश्वास आहे, याला महत्व उरलेले नाही. त्यांच्यावरून सामान्य लोकांचा विश्वास उडाला आहे. लोकसभा मतदानात त्याची प्रचिती आली. कारण यांनी ज्याला दंगलखोर म्हणुन बारा वर्षे बदनाम केला, त्याच्याच हाती जनतेने देशाची सुत्रे सोपवली. आताही नेहरू विद्यापिठातील अफ़जल गुरू नाट्य तसेच उलटले आहे. पुरोगामी बोलला म्हणजेच खोटे अशी समजूत हळुहळू जनमानसाल पक्की होत चालली आहे. तेव्हा हेडलीच्या विश्वासार्हतेची चिंता पुरोगाम्यांनी करू नये. आज तरी सामान्य भारतीयाला पुरोगाम्यांपेक्षा हेडली विश्वासार्ह वाटतो आहे.\nराष्ट्रवादीचा रॉबिनहूड अभ्यासाला लागलाय . वागळे , सरदेसाई आणि मंडळी कधी अभ्यास करणार \nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकसला हा भिकार अर्थसंकल्प\nगाईच्या शापानेही कावळा मरत नाही\nसंघ भाजपाचे पुरोगामी प्रचारक\nस्मृतीजी, राहुलचे आभार माना\nपुरोगामी मुखवटे आणि सनातनी चेहरे\nकायद्याची शक्ती श्रद्धेत असते\nआयडिया ऑफ़ इंडीयाचे थोतांड\nदेशद्रोही घोषणा आणि राजकीय सापळा\nये तो होना ही था\nपुरोगामी जिहादी मोडस ऑपरेंडी\nपुरोगाम्यांपेक्षा हेडली अधिक विश्वासार्ह\nइशरत जहानसे अच्छा, हिंदूस्तान हमारा\nछगन कवन धन पायो\nहेडली आणि हिंदू दहशतवाद\nसूईच्या नेढ्यातून हत्ती जातो\nदाऊद, म्हशी आणि आझमखान\nराजकीय पापाचे खरे धनी\nथापर यांची सेक्युलर थप्पड\nभवानीआई रोडगा वाहीन तुला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/sanskruti-balgude", "date_download": "2018-04-21T03:55:02Z", "digest": "sha1:GC47MP7V2NPEV6Y5KTWISU66PFYMIRUN", "length": 2126, "nlines": 47, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Sanskruti Balgude | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 5 इंच (5'5\")\nजन्म ठिकाण: पुणे, महाराष्ट्र, भारत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation सलमानची गर्लफ्रेण्ड इयुलिआसोबत थिरकले महेश मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF-116100400008_1.html", "date_download": "2018-04-21T04:14:02Z", "digest": "sha1:EYGXTP6KCMA6AV2RQXDWOZOZNADAIBC5", "length": 10080, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'स्टार प्रवाह'चं नवं ब्रीद 'आता थांबायचं नाय!' | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'स्टार प्रवाह'चं नवं ब्रीद 'आता थांबायचं नाय\nजगभरात आघाडीवर असलेल्या स्टार नेटवर्कनं 'स्टार प्रवाह'च्या रुपानंमराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण करून अल्पावधीतच स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. वैविध्यपूर्ण विषय आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या कलाकृतींतून रसिकप्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन केलं.\nसमृ्द्ध मराठी संस्कृती जोपासतानाच 'स्टार प्रवाह' एक पाऊल पुढे टाकून अवघ्या महाराष्ट्राला आवाहन करत आहे 'आता थांबायचं नाय\nपारंपरिक विचारसरणीमुळे मराठी माणूस धोका पत्करत नाही. आजच्या तरुणाईमध्ये बंदिस्त झाल्याची, अडकल्याची भावना आहे. मराठी माणसाची हीच भिडस्त प्रवृत्ती प्रगतीच्या नवनव्या वाटा आजमावून पाहण्यातला मोठा अडथळा ठरते आहे.\nया प्रवृत्तीला आणि मनोभूमिकेला आव्हान देऊन मराठी माणसांत, तरूणाईत आणि पर्यायानं महाराष्ट्रात उत्साह, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सशक्त कथानक आणि दमदार व्यक्तिरेखांच्या मालिका घेऊन येत आहे. मराठी दूरचित्रवाणीमध्ये नवा पायंडा पाडत आहे.\nआपल्या संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जात असतानाच काळानुरुप होणारे बदल स्वीकारत आधुनिक विचारही मांडत आहे. जुनाट विचारांना झुगारून देत नवी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी मराठी माणूस आणि महाराष्ट्र किती धडपड करू शकतो, यशाची नवी क्षितिजं गाठू शकतो हे 'स्टार प्रवाह' दाखवून देईल. शिक्षण, करिअर, व्यापार, नातेसंबंध अशा सर्वच क्षेत्रात मराठी माणूस नक्कीच अग्रेसर राहील.\nया पुढे यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी अधिक आत्मविश्वासानं पाऊल टाकेल...\nम्हणूनच अवघ्या महाराष्ट्राला आवाहन आहे....\n'विकता का उत्तर' ची उत्सुकता शिगेला\nपुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘ग… सहाजणी’\nनील-स्वानंदी लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप\nइम्तियाझ अली आणि फोटोकॉपी ....\nयावर अधिक वाचा :\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-21T04:03:50Z", "digest": "sha1:DOZRX62TYQLURX3WJITFFBP7JE4EL7IF", "length": 9439, "nlines": 98, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "महाडचे चवदार तळे अतिक्रमणाच्या विळख्यात | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\nमहाडचे चवदार तळे अतिक्रमणाच्या विळख्यात\n18 Mar, 2018\tमहामुंबई, रायगड तुमची प्रतिक्रिया द्या\n सगळीकडे अतिक्रमणाचा विळखा वाढत असताना ऐतिहासिक स्थळे आता वाहनांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत चालली आहेत. याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येणार्‍या पर्यटकांना देखील त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण मानव जातीला समतेचा संदेश दिला,दि.20 मार्च 1927 रोजी चवदार तळे सत्याग्रह करुन सामाजिक क्रांतिची ज्योत पेटवली,त्या ऐतिहासिक चवदार तळ्याला अवजड वाहनाच्या अतिक्रमणाने वेधले आहे. या स्मारकाला राज्य शासनाने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. या महत्वपुर्ण ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सभोवतालच्या काठावर अवजड वाहाने कायम स्वरुपी उभी केली जातात.या प्रकारा मुळे हा परिसर म्हणजे अधिकृत पार्किंग सेंटर झाले आहे.\nजिल्हा प्रशासनाने या परिसरला नो पार्किंग झोन जाहिर केला,परंतु पालिका प्रशासन आणि पोलिस यांच्या कडून कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली जात नसल्याने ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक म्हणजे वाहान तळ झाला आहे.या परिसराचे महत्व राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी तसेच कायम स्वरुपी उभी असलेल्या अवजड वाहान चालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बौध्दजन पंचायत समिती,आरपीआय तसेच विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. राज्य शासनाने चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्व जाणुन तळ्याचे सौदर्यीकरण केले. अत्यंत महत्वपुर्ण आणि पवित्र असलेल्या चवदार तळ्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. दरवर्षी चवदार तळे सत्याग्रहाचा स्मृतीदिन भव्य स्वरुपात साजरा केला जातो.या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो भीम सैनिक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी चवदार तळ्याला भेट देतात. या परिसराचे महत्व वाढत असताना या परिसराकडे पालिका प्रशासन आणि पोलिसांचे पुर्ण दुर्लक्ष झाले असुन त्यामुळे येणार्‍या पर्यटकांची अत्यंत गैरसोय होत असल्याची तक्रार अनेक सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.\nPrevious यशासाठी कोणताही शॉटकट नसतो\nNext तीन वर्षांत दानशूरांकडून ससूनला 85 कोटी रुपये\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\nबेस्ट कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीवरून गोंधळ\nकंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘वर्षा’वर ‘जवाब दो’ धरणे आंदोलन\n राज्यातील सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 23 एप्रिलपासून मुख्यमंत्री …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/07/blog-post_15.html", "date_download": "2018-04-21T03:58:10Z", "digest": "sha1:54FFJUOHODHXTC4HKCBTXADOLU7HCNQM", "length": 28075, "nlines": 180, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: आम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली\nगुन्हेगाराला पाठीशी घालणे किंवा त्याच्या गुन्ह्याचे पुरावे लपवणे, हा सुद्धा तितकाच गंभीर गुन्हा मानला जातो. कुठल्याही फ़ौजदारी खटल्यात अशा लोकांनाही शिक्षा होत असते. तो कायदा जर मान्य करायचा असेल, तर कुठल्याही घातपाती दहशतवादी गुन्ह्यामध्ये बहुतेक देशातील सरका्रे व राज्यकर्त्यांना गुन्हेगार मानावे लागेल. कारण सातत्याने जगाला जो दहशतवाद भेडसावतो आहे, त्यामागे इस्लामी धर्माची शिकवण देणार्‍या संस्था व संघटना आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा अशी घटना घडते, तेव्हा त्याच्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी अशा संस्था व संघटनांसह त्यांचे पाठीराखेही पुढे येत असतात आणि विविध देशांचे राज्यकर्तेही त्यांच्याच सुरात सुर मिसळून दहशतवादाला धर्म नसतो, अशी पोपटपंची करीत असतात. जगातल्या कुठल्याही देशातला असा दहशतवादी हल्ला वा हत्याकांड बघितले, तर त्यामागची प्रेरणा धार्मिक असल्याचे स्पष्टपणे नेहमी समोर आले आहे. मग तो हल्ला ब्रुसेल्स, पॅरीसमधला असो, किंवा फ़्रान्सच्या नीस शहरातली ताजी घटना असो. यातला जिहादी ट्युनिशियातून येऊन स्थायिक झालेला मुस्लिम होता. ढाक्यातील बेकरी हॉटेलात झालेल्या घटनेतील हल्लेखोरांनी मुस्लिम नसलेल्यांना कुराणाच्या आयता म्हणायची सक्ती करून व ते बिगरमुस्लिम आल्याची खातरजमा करूनच ठार मारले. सहाजिकच इस्लामची शिकवण काय असेल, ती असेल. पण जे असे हिंसाचार व हत्याकांड करीत आहेत, त्यांना मिळणारी इस्लामची धार्मिक शिकवण हिंसाचारी आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन हा भयंकर हिंसाचार निर्माण झालेला आहे. धर्माची शिकवण काय आहे याचे मूल्यमापन तथाकथित धार्मिक पंडितांनी करण्यापेक्षा जे त्याचे बळी होतात, त्यांनी करायला हवी. कारण अशा शिकवणीचे दुष्परिणाम ज्यांना भोगावे लागत आहेत, त्यांनाच सुरक्षित जगण्यासाठी उपाय योजावे लागत आहेत.\nएका निरपराध माणसाला मारला तरी तरी अवघ्या मानवतेची हत्या केली, अशी इस्लामची शिकवण असल्याचे आपण वाहिन्यांवर प्रत्येक घटनेनंतर ऐकत असतो. पण अनुभव तसा आहे काय एक गुन्हेगार मोकाट सुटलेला असतो आणि त्याला रोखण्याचे प्रयत्न होत नाहीत. म्हणून तो मानवतेसाठीच मृत्यूचा सापळा बनलेला असतो. हाच सार्वत्रिक अनुभव आहे. अशा गुन्ह्यामध्ये त्याचा व्यक्तीगत लाभ फ़ायदा कुठला असल्याचे कोणी सिद्ध करू शकलेला नाही. कसाब असो किंवा याकुब मेमन असो, त्यांनी कुठल्या आर्थिक लाभासाठी हत्याकांड केल्याचा पुरावा समोर येऊ शकलेला नाही. पण त्यांनी धार्मिक कृत्य म्हणून अशी हिंसा करताना, आपलेही जीवन पणाला लावलेलेच दिसते. याचा अर्थ असा, की त्यांच्यासाठी कुठलेही व्यक्तीगत स्वार्थ, पैसा धनसंपत्ती दुय्यम असून, धर्माचे पवित्र कार्य सर्वोपरी आहे. हे सर्वोपरी कार्य कुठले तर जे बिगर मुस्लिम आहेत, त्यांचे हत्याकांड करताना आपणही मृत्यूला कवटाळणेच होय. थोडक्यात अशी हिंसा करणारे कुठल्या तरी पवित्र कार्याला प्रवृत्त होऊन हिंसा करीत असतात आणि त्यांना ते उदात्त कार्य वाटत असते. मग त्यांच्या हाती कुठले स्फ़ोटक वा हत्यार असण्याचीही गरज उरत नाही. विविध हल्ल्यांचा अभ्यास केला तर कुठलाही जिहादी अमुकतमूक हत्यारामुळे विधातक ठरलेला नाही. त्याच्या हाती असलेले वा सहज उपलब्ध होऊ शकणारे साधन, त्याने हत्याकांडासाठी वापरलेले आहे. त्याला कुठल्याही कारस्थानी सज्जतेची गरज भासलेली नाही. एकांडा शिलेदार किंवा मोजक्या हल्लेखोरांनी स्वयंभूपणे योजलेले हल्लेच दिसून येतील. म्हणूनच मुद्दा त्यांच्या संघटनेचा, एकत्रित प्रयत्नांचा किंवा कारस्थानी कारवाईचा नाही. सर्वात चिंतेचा विषय या हल्ल्यामागील प्रेरणेचा आहे. ती प्रेरणाच आज जगाला भेडसावते आहे. ती प्रेरणाच दहशत बनलेली आहे. पण त्याबद्दल कोणी बोलयलाही राजी नाही.\nमुस्लिम विचारवंतांचा एक गट असा युक्तीवाद करतो, की हे वाट चुकलेले मुस्लिम आहेत आणि त्यांनी जसा अर्थ लावला तशी धर्माची शिकवणच नाही. दुसरा मुस्लिम पंडीतांचा असाही गट आहे, की तो अशा हिंसक कारवायांची वकीली करताना त्याला स्थानिक राजकीय सामाजिक कारणे चिकटवत असतो. जणू तशी सामाजिक स्थिती नसती, तर असे हल्लेखोर हिंसेला प्रवृत्त झालेच नसते, असा हा बचाव असतो. मुस्लिमांवर अन्याय होत असतो म्हणून ते न्यायासाठी हत्यार उचलतात, असा यातला लबाड युक्तीवाद आहे. हाच युक्तीवाद दिर्घकाळ इस्त्रायल पॅलेस्टाईनच्या वादात वापरला गेला आणि आता त्याने अक्राळविक्राळ जागतिक रूप धारण केले आहे. जगात अनेक समाजगट असे आहेत, की त्यांनाही विविध भागात व प्रसंगी सामाजिक अन्यायाला सामोरे जावे लागले आहे. पण त्यांनी हत्यार हाती घेऊन निरपराधांचे हत्याकांड केल्याचे आढळत नाही. प्रस्थापित सत्तेविरोधात हिंसाचार केला असेल. पण धर्माच्या रक्षणार्थ उभे रहाताना सामाजिक एकजूट दाखवलेली नाही. अफ़गाण वा इराक येथे जिहादच्या नावाने हिंसा माजवणार्‍यात जगातल्या कुठल्याही देशातून आलेले मुस्लिम सहभागी आहेत. त्यांच्यावर मातृभूमीत कुठला सामाजिक राजकीय अन्याय झाला आहे तो त्यांच्यावर झालेला नसून त्यांच्या परकीय धर्मबांधवांवर झालेला अन्याय आहे. पण जगात कुठेही असा अन्याय झाल्याची बातमी आली, की कुठलाही मुस्लिम समाज रस्त्यावर येतो ही वस्तुस्थिती आहे. चार वर्षापुर्वी ब्रह्मदेशातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची बातमी आली आणि मुंबईत रझा अकादमी या मुस्लिम संघटनेने मोर्चा काढला. त्यात नागरिक, पोलिस व महिलांवर हल्ले झाले. त्यामागची प्रेरणा वा कारण कोणते होते तो त्यांच्यावर झालेला नसून त्यांच्या परकीय धर्मबांधवांवर झालेला अन्याय आहे. पण जगात कुठेही असा अन्याय झाल्याची बातमी आली, की कुठलाही मुस्लिम समाज रस्त्यावर येतो ही वस्तुस्थिती आहे. चार वर्षापुर्वी ब्रह्मदेशातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची बातमी आली आणि मुंबईत रझा अकादमी या मुस्लिम संघटनेने मोर्चा काढला. त्यात नागरिक, पोलिस व महिलांवर हल्ले झाले. त्यामागची प्रेरणा वा कारण कोणते होते कुणा मुंबईकराने ब्राह्मी मुस्लिमावर अन्याय केला नव्हता. तरीही य हिंसाचाराचे चटके मुंबईला बसले. त्याची प्रेरणा धर्म नाही तर कुठली होती\nही शुद्ध दिशभूल आहे. ती करणारे मुस्लिम पंडित दुय्यम आणि त्याचीच री ओढणारे अन्य सामाजिक राजकीय जाणकार खरे गुन्हेगार आहेत. कारण तेच गुन्हेगारांना पाठीशी घालत असतात, असे जिहादी हिंसेचे गुन्हे करणार्‍यांच्या प्रेरणेला शिकवणीला झाकून सामान्य माणसाची दिशाभूल करणारा खरा गुन्हेगार नाही काय वयात आलेल्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोठीवर विकणारा अधिक गुन्हेगार असतो. कारण तो विश्वासघाताने त्या मुलीला बलात्कारी व अत्याचारी लोकांच्या हवाली करत असतो. म्हणूनच जिहादी हिंसेच्या मागची धार्मिक प्रेरणा नाकारून लोकांना गाफ़ील करणारे जिहादींपेक्षा मोठे गुन्हेगार आहेत. पॅरीस व ब्रुसेल्सच्या हल्ल्यानंतर त्यामागे धार्मिक प्रेरणा नाही किंवा त्या शहरात वावरणारे मुस्लिम संशयित धोकादायक नाहीत, अशी हमी देणारेच यातले खरे गुन्हेगार नाहीत काय वयात आलेल्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोठीवर विकणारा अधिक गुन्हेगार असतो. कारण तो विश्वासघाताने त्या मुलीला बलात्कारी व अत्याचारी लोकांच्या हवाली करत असतो. म्हणूनच जिहादी हिंसेच्या मागची धार्मिक प्रेरणा नाकारून लोकांना गाफ़ील करणारे जिहादींपेक्षा मोठे गुन्हेगार आहेत. पॅरीस व ब्रुसेल्सच्या हल्ल्यानंतर त्यामागे धार्मिक प्रेरणा नाही किंवा त्या शहरात वावरणारे मुस्लिम संशयित धोकादायक नाहीत, अशी हमी देणारेच यातले खरे गुन्हेगार नाहीत काय कारण दुर्घटनेत बळी पडलेले व पडणारे बहुतांश लोक अशाच दिशाभूलीचे बळी आहेत. कारण अशी बौद्धिक दिशाभूल करणार्‍यांनी त्यांना अलगद नेऊन मृत्यूच्या सापळ्यात सोडलेले असते. घटना कुठल्या देशात वा शहरात घडली त्याला अजिबात महत्व नाही. जिथे कुठे अशा धार्मिक शिकवणीने प्रवृत्त झालेले जिहादी असतील, तिथे असे हत्याकांड कधीही होऊ शकते. ते करण्याचे मोकाट रान मानवाधिकारांनी हल्लेखोरांना बहाल केलेले आहे. कायदेशीर बंदुक हाती असलेल्या पोलिसाने चुकून कुणाचा बळी घेतला तर त्याची ससेहोलपट करणार्‍या कायद्यांनी सुरक्षेच्या मुसक्या बांधलेल्या आहेत. त्यामुळेच असे कोणी जिहादी मौजमजा म्हणून आपली कधीही हत्या करू शकतात. मरायला ते घाबरत नाहीत कारण पृथ्वीवर जगण्यापेक्षा जन्नतमध्ये जाण्याची त्यांना घाई झालेली आहे. जाताना अन्य किती निरपराध मारता येतील, इतकीच त्यांना विवंचना असते. ते गुन्हेगार नाहीतच. त्यांची पाठराखण करणारा बुद्धीवाद युक्तीवाद खरा गुन्हेगार आहे. मग सुरेश भटांच्या कवितेतील ओळी आठवतात,\nआम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली\nछान निरीक्षण भाऊ यावर उपाय काय\nभाऊ इराक/सिरीया मधिल याजिदी लोकांवर एक लेख अपेक्षित आहे कृपा करावी\nभाऊ अप्रतिम लेख धन्य झालो आम्ही.\nतुमचे प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द पटला व ओवी प्रमाणे आमच्या सारख्याला वाटला व आपल्या ब्लॉग च्या वाचकाला वाटला असणार. त्यांना अव्हान करावेसे वाटते की सगळ्यांना शेअर करा. लाइक देण्याची लायकी / दानत जोक मध्ये/ सैराट व इतर चित्रपट गाणी मोबाईल मधे ऐकण्यात मश्गुल असल्याने नागरिकां मधे नसेल तरीही नाउमेद होवु नका. एक युग इंतजार करण्याची सवय हिंदूस्थानीयांना आहे.\nभाऊ, लेख फारच छान आहे. प्रत्येक मुद्दा पटला. पण यावर उपाय खरंच कठीण आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीकडे जिहादी म्हणूनही बघू शकत नाही.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकाश्मिर मरू देत, कराची संभाळा\nमुलायम, मायावती आणि उद्धव\nआपले मुल जगावेगळे कसे\nखोडकर मुलांचे काय करावे\nआशिष शेलार आगे बढो.....\nइमान की नियत ठिक नही\nपुण्यातली चतुर चिमुरडी (जोपासनापर्व -४)\nकाश्मिरची समस्या की कांगावा\nखोडकर मुलाची गोष्ट (जोपासनापर्व -३)\nआम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली\nझाकीर नाईक आगे बढो\nराक्षस, बाटली आणि महापालिका (उत्तरार्ध)\nराक्षस, बाटली आणि महापालिका (पुर्वार्ध)\nझोपेचे सोंग सोडणार का\nचला, अण्णांनी मौन सोडले\nनवजात अर्भक आणि मनुष्यप्राणी (जोपासनापर्व -२)\nतुम इतना क्युं तिलमिला रहे हो\nगद्दार आणि त्यांच्यावरच मदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/chi-va-chi-sau-ka", "date_download": "2018-04-21T03:58:33Z", "digest": "sha1:AWJDFR545WO5RTTALTQZAJO3JSKUI4UP", "length": 2365, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Chi Va Chi Sau Ka | Marathi Dhamaal", "raw_content": "\nचि. व चि. सौ. का\nदिग्दर्शक : परेश मोकाशी\nनिर्माता : निखिल साने\nनिर्मितीसंस्था : झी स्टुडियोझ प्रस्तुत\nकथा : परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी\nपब्लिक रिलेशन : कपिल इंगोले, प्राजक्ता चरवणकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation “मी माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली फोटोग्राफीचे धडे गिरविले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://suhasonline.wordpress.com/2012/05/30/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-21T03:49:14Z", "digest": "sha1:7CVKURFXL4CHOBDKJ3FT7WAMJD36SZU5", "length": 37306, "nlines": 312, "source_domain": "suhasonline.wordpress.com", "title": "वॉर हॉर्स…. – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nयुद्धातील पराक्रमाच्या कथा नेहमीच रंजक असतात. त्या ऐकताना, वाचताना आपण एकदम हरवून जातो. कधी भीतीने अंगावर काटा येतो, तर कधी पराक्रमाच्या गोष्टी ऐकून अभिमानाने छाती फुलून जाते आणि कधी कधी काही गोष्टी काळाच्या पडद्याआड कायमच्या हरवून जातात. अश्याच एका युद्धाची गाथा किंवा कथा म्हणूया हवं तर, एका ब्रिटीश लेखकाने मायकल मोर्पुर्गो (Michael Morpurgo) ने १९८२मध्ये लिहिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेली एक सामान्य घटना, ज्या घटनेचा शेवट अतिशय असामान्य झाला. मायकल ने एका वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या युद्धाचा अभ्यास केला. त्या महायुद्धात खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. सैनिकांबरोबर हजारो-लाखो मुक्या जनावरांना, विशेषतः घोड्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्या युद्धातील एका घोड्याची गोष्ट मायकलने पुस्तकरूपी आपल्यासमोर सादर केली. ही कादंबरी खास लहान मुलांसाठी लिहिली गेली होती. मायकल स्वत: खूप संवेदनशील आहे. आजच्या शहरीकरणाच्या काळात, फार्म्स फॉर सिटी चिल्ड्रन म्हणून एक प्रकल्प युरोपात राबवतोय आणि त्याला खूप खूप यश देखील मिळतंय. असो, अजून मी ही कादंबरी वाचली नाही (मागवली आहे फ्लिपकार्टवरून :)), पण ह्या कादंबरीवर बेतलेला एक सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला, जो ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या शर्यतीतसुद्धा होता….स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शिक – वॉर हॉर्स \nसिनेमाची सुरुवात इंग्लंडमधील डेवन नावाच्या एका छोटेखानी पण निसर्गसमृद्ध गावातून होते. अल्बर्ट त्या लहानश्या गावात आपल्या आई-वडीलांसोबत राहत असे. त्यांची परिस्थिती अगदी बेताची असते. कर्ज काढून थोडीफार शेती करून पोटापाण्याची व्यवस्था करत असे. त्याचं गावातील एका शेतकऱ्याकडे असलेल्या घोड्याचा अल्बर्टला लळा लागतो. ह्याचं घोड्याचा जन्म सिनेमाच्या सुरुवातीला दाखवला आहे. कालांतराने तो घोडा मोठा होऊ लागतो, आपल्या आईसोबत तो माळरानात यथेच्छ घौडदौड करत असे. अल्बर्ट खूप वेळा त्याच्याशी मैत्री करायचा, जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, पण तो आईची साथ सोडून कुठेही जायला तयार होत नसे. तो दुरूनच त्याच्याकडे बघत बसायचा.\nदरम्यान अल्बर्टच्या वडिलांना शेतीसाठी नांगरणी करण्यासाठी घोडा हवा असतो. जेव्हा ते घोडे बाजारात जातात, तिथे तोच घोडा त्याच्या मालकाने विकायला आणलेला असतो. अल्बर्टच्या वडिलांना तो घोडा बघता क्षणी आवडलेला असतो, पण तो शेत नांगरणी करणारा घोडा नसतो. तो एक राजबिंडा घोडा असतो, जो शेतीकामासाठी अजिबात लायक नसतो. त्यांचे मित्र देखील त्यांना समजावतात, पण ते काही ऐकत नाही. एका सावकाराच्या नाकावर टिच्चून, जास्त बोली लावून ते त्याला घरी घेऊन येतात. अपेक्षेप्रमाणे घरी आल्यावर अल्बर्टच्या आईला हे आवडत नाही, ती त्याला तत्काळ परत नेऊन द्यायला सांगते. शेवटी अल्बर्ट दोघांच्या भांडणामध्ये पडतो आणि वचन देतो की, मी ह्या घोड्याला शिकवेन, त्याची पूर्ण काळजी घेईन आणि त्याला शेतीसाठी तयार करेन. त्याचे आई-बाबा त्याच्या हट्टापुढे नमतं घेतात आणि त्याला घोडा ठेवायची परवानगी देतात.\nअल्बर्ट त्या घोड्याचे नाव जोई (Joey) ठेवतो. जोईला खाऊ-पिऊ घालणे, त्याची स्वच्छता करणे आणि थोडंफार प्रशिक्षण ही सगळी कामे अल्बर्ट इमानेइतबारे करत असतो. हळूहळू काळ पुढे सरकतो. अल्बर्टच्या बाबांकडे सावकार लवकरात लवकर कर्जाची परतफेड करायची मागणी करतो, नाहीतर तो घरावर कब्जा करेल अशी धमकी देतो. आता अल्बर्टच्या बाबांना राहवत नाही, आणि ते जोईला जबरदस्ती नांगरणीसाठी जुंपायची तयारी करतात, पण जोई काही केल्या तयार होत नाही. शेवटी रागात ते जोईला गोळी मारायला बंदूक घेऊन येतात. पुन्हा एकदा अल्बर्टमध्ये पडतो आणि तो बाबांना सांगतो, की मी जोईला तयार करतो. तो जोईसमोर जातो आणि नांगरणीसाठी असलेला फाळ आपल्या गळ्यात अडकवून जोईला दाखवतो आणि मग तो फाळ जोईच्या गळ्यात अडकवतो. संपूर्ण डेवन उत्सुकतेने बघत असतं की, काय होणार म्हणून. सावकार तिथे असतोच. मोठ्या अथक प्रयत्नाने अल्बर्ट आणि जोई शेतीची नांगरणी करण्यात यशस्वी होतात. दोघांनी रक्ताचे पाणी करून जखमांची पर्वा न करता संपूर्ण शेत नांगरून ठेवतात. सगळे त्यांची स्तुती करतात आणि तो सावकार चिडून निघून जातो.\nह्या प्रसंगानंतर अल्बर्टची आई त्याला सांगते, की अल्बर्टचे बाबा हे एकेकाळी युद्धात पराक्रम गाजवलेला एक वीर योद्धा आहे, पण युद्धात पायाने अधू झाल्यावर तो प्रचंड निराशावादी आणि चिडचिडा झाला आहे. ती त्याला युद्धात पराक्रमासाठी मिळालेलं पदक सुद्धा दाखवते. आता सगळंच सुरळीत होईल तर कसं, दैव देतं आणि कर्म नेतं. त्याचं उभं पिक पावसाच्या तडाख्यात वाहून जाते आणि त्यांची इतक्या दिवसांची मेहनत वाया जाते. सगळे एकदम निराश होतात.\nत्याचवेळी पहिल्या महायुद्धाची घोषणा होते. सरकारकडून युद्ध भरतीची आणि जनावरे खरेदी करायला सुरुवात होते. शेती वाहून गेल्याने निराश झालेले अल्बर्टचे बाबा, अल्बर्टला न सांगता जोईला एका ब्रिटीश अधिकाऱ्याला विकायला घेऊन जातात. अल्बर्टला ते कळते आणि तो सैनिकी छावणीकडे धावत सुटतो, पण तो पोचायच्या आधीच जोईचा सौदा कॅप्टन जेम्स निकोलसशी झालेला असतो. तो प्रचंड चिडतो, सगळ्यांना विनवण्या करतो, पण कोणी ऐकत नाही. अल्बर्टचे बाबा मान खाली घालून अपराधी पणे हे बघत उभे असतात. अल्बर्टची ही तळमळ कॅप्टन जेम्सला जाणवते आणि तो अल्बर्टला वचन देतो की, तो जोईची पूर्ण काळजी घेईल आणि जमल्यास युद्ध संपल्यावर त्याला परत हवाली करेल. अल्बर्ट जड अंत:करणाने त्याला कॅप्टनच्या हाती सोपवतो आणि जोईच्या गळ्यात त्याच्या बाबांना पदकासोबत मिळालेला छोटा तिरंगी झेंडा बांधतो.\nजोईला युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते, तिथे त्याची एका दुसऱ्या राजबिंड्या घोड्यासोबत दोस्ती होते. त्याचं नावं टॉपथॉर्न (Topthorn). कॅप्टन जेम्सला जोईचा खूप लळा लागतो, फावल्यावेळात जोईची विविध चित्र आपल्या स्केचबुकमध्ये काढत असे. जोईच्या पाठीवरून हात फिरवताना, त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास जाणवत असे. शेवटी ते जर्मन सैनिकांच्या छावणीवर छुपा हल्ला करायची योजना करतात आणि तिकडे हळूहळू कूच करतात. पण युद्धातील एका अनपेक्षित क्षणी जर्मन मशीनगन्सच्या माऱ्यासमोर ,कॅप्टन जेम्स निकोलस धारातीर्थी पडतो. जर्मन सैनिकांच्या गराड्यात जोई आणि टॉपथॉर्न सापडतात.\nजर्मन सैनिकांमध्ये असलेला मायकल बघता क्षणी ह्या दोन्ही घोड्यांच्या प्रेमात पडतो, त्याला ते आवडतात. तो आपल्या मोठ्या अधिकाऱ्यांना कळवळून सांगतो की, हे दोन्ही घोडे युद्धातील जखमींची ने-आण करायला रुग्णवाहिकेला जुंपता येतील, त्यांना मारू नका. तो अधिकारी त्याला ती परवानगी देतो. मायकलसोबत गंटर (Gunther) हा त्याचा भाऊदेखील जर्मन सैनिकांमध्ये असतो. ती दोघे त्या घोड्यांना घेऊन छावणीत येतात. तिथे लष्करी अधिकारी पुढल्या फ्रंटला जाण्यासाठी निघतात आणि ते मायकलला सोबत येण्याचा आदेश देतात. मायकलच्या भावाची निवड होत नाही आणि त्याला मागेच थांबायला सांगतात. त्याला त्याच्या भावाच्या जीवाची काळजी असते आणि आता तो एकटाच पुढे जाणार म्हटल्यावर तो विचारात पडतो. तो अधिकाऱ्यांना सारख्या विनवण्या करतो की, मला पण घेऊन चला, पण त्याची मागणी धुडकावली जाते आणि त्याला मागेच थांबायचा आदेश दिला जातो आणि ते अधिकारी पुढल्या फ्रंटकडे कूच करतात. गंटर हा आदेश धुडकावून लावतो आणि मायकल, जोई आणि टॉपथॉर्नला घेऊन युद्ध भूमीवरून पळ काढतो. ते घोडदौड करत खूप लांबवर जातात. रात्री आसऱ्यासाठी एका घराशेजारी असलेल्या पवनचक्कीमध्ये ते थांबतात, पण तिथे जर्मन सैनिक येऊन दोघांना गोळ्या घालतात आणि निघून जातात. दोन्ही घोडे आत असल्याने जिवानिशी वाचतात.\nसकाळी जेव्हा त्या घरात राहणारी फ्रेंच मुलगी, एमिली (Emilie) तिथे येते आणि आपल्या आजोबांना झालेली हकीकत सांगते. ती त्यांना सांगते मला हे दोन्ही घोडे ठेवून घ्यायचे आहे. आपल्या नातीच्या प्रेमापोटी तिला घोडे ठेवून घेण्याची परवानगी देतात, पण त्यांना कल्पना असते की, युद्ध काळात जास्त वेळ त्यांना ह्या घोड्यांना ठेवता येणार नाही. एमिलीचे आजोबा एक छोटे शेतकरी होते आणि ते विविध फळांचे उत्पादन करून, त्या पासून जॅम बनवत असतं. एमिलीच्या पालनपोषणाची जबाबदारी ते उत्तमरीतीने पार पाडत असतात. तिचे ते खूप लाड करतात आणि तिच्यासाठी काही करायची त्यांची तयारी असते. एमिलीच्या वाढदिवसाला भेट म्हणून, तिला ते जोईची सवारी करायची परवानगी देतात. एमिलीला हाडाच्या ठिसूळपणाचा आजार असतो, पण तिचा त्या घोड्यावर असलेला जीव बघून आजोबा तिला एकदाच ती परवानगी देतात. ती खूप आनंदून जाते आणि जोईच्या पाठीवर बसून रपेट मारायला निघते.\nतिथेच जर्मन सैनिक येऊन दोन्ही घोडे हिसकावून नेतात. जर्मन सैनिकांना युद्धातील महाकाय तोफा ओढायला घोड्यांची गरज असते. जर्मन सैंन्यामध्ये घोड्यांची देखरेख करणारा अधिकारी दोन्ही घोड्यांची देखभाल करत असतो. पण टॉपथॉर्न ऐवजी जोईला तोफेला जुंपायला सांगतो, कारण त्याचा टॉपथॉर्नवर जास्त जीव असतो. त्याचं हे कृत्य बघून, त्याचा अधिकारी त्याला सुनावतो, “You have given them names You should never give the names to anything that you certain to loose. Hook him up ” आणि तो टॉपथॉर्नलाच तोफा ओढायला लाव म्हणून सांगतो, पण जोई स्वत:हून पुढे धावत येतो आणि मग तो अधिकारी जोईला तोफा ओढण्यासाठी जुंपतो.\nहळूहळू युद्धकाळ पुढे सरकतो. सातत्याने ३-४ वर्ष जर्मन सैनिकांच्या सेवेत, ही दोन्ही जनावरं हाल सोसत असतात. त्याचवेळी दुसऱ्या फ्रंटवर अल्बर्ट सैनिक म्हणून जर्मन सैन्यासमोर उभा ठाकलेला असतो. इंग्लंड सैन्य जर्मन तोफखान्यासमोर हतबल झालेले असतात. तरी पराक्रमाची शर्थ लावून अल्बर्ट आणि त्याचे साथीदार एक जर्मन बंकर काबीज करतात, पण तिथे एक मोठ्ठा स्फोट होतो आणि त्या धुरामुळे अल्बर्ट आणि त्याच्या साथीदारांना तात्पुरते अंधत्व येते. त्यांना युद्धभूमीवरून परत बोलावतात आणि त्याच्यावर उपचार सुरु होतात. इकडे टॉपथॉर्न मान टाकतो आणि जोई एकटाच युद्धभूमीवर सुसाट धावत सुटतो. तारांच्या कुंपणाची पर्वा न करता, तो नुसता धावत सुटतो आणि खूप जखमी होऊन युद्धभूमीवर पडतो…\n आता सगळं मीच थोडी नं सांगणार, तूम्ही स्वत: चित्रपट बघा की 😉\nजोईवर चित्रित केलेली सगळी दृश्ये निव्वळ निव्वळ अप्रतिम आहेत, डिटेलिंगच्या बाबतीत स्पीलबर्गचा हात कोणी धरू शकणार नाही. अल्बर्टचं काम ठीक झालंय, कारण जोईने पूर्ण सिनेमा खाऊन टाकलाय. एमिली अतिशय गोड दिसते. (शाळा बघितल्यावर केतकीला बघून वाटले, तसंचं काहीसं वाटलं तिला बघून 🙂 ). स्पीलबर्गच्या इतर चित्रपटांसारखा हा चित्रपट इतका सुपर ग्रेट नाही (स्पीलबर्गने स्वतःचा दर्जा इतका उंचावून ठेवलाय की, अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.), पण एक अप्रतिम कलाकृती बघायची संधी सोडू नका. वॉर हॉर्स नक्की बघा 🙂 🙂\nकादंबरीचित्रपट परीक्षणजोईटॉपथॉर्नपराक्रमपहिले महायुद्धयुद्धभूमीवॉर हॉर्सस्टीव्हन स्पीलबJoeyMichael MorpurgoOscar AwardsSteven SpielbergTopthornWarWar HorseWorld War I\nभय इथले संपत नाही….\n(पुन्हा) शाळेला जातो मी…\nमला हा सिनेमा तितकासा नाही आवडला.. थोडाफार फिल्मी वाटला.. डिट्टो ‘द टर्मिनल’ सारखं.. पण चित्रिकरण, आणि इतर तांत्रिक बाजू नेहमीप्रमाणेच जबरदस्त.. बाकी ..स्पीलबर्गच्या इतर चित्रपटांसारखा हा चित्रपट इतका सुपर ग्रेट नाही (स्पीलबर्गने स्वतःचा दर्जा इतका उंचावून ठेवलाय की, अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.), +++\nहोय रे… तांत्रिक बाजूंसाठी, मला ही आवडला. धन्स रे 🙂 🙂\n अजून बघितला नाहीये मी. लवकरच बघेन.\nअरे नक्की बघ रे.. आवडेल तुला 🙂 🙂\nझकास लिहलं आहेस. ही पोस्ट वाचून चित्रपट पाहायची इच्छा झाली आहे.\nनक्की बघ रे भावा 🙂 🙂\nसही च लिहिलेस ..बघायला हवा च आता 🙂\nनक्की बघ. आवडेल तुला. 🙂\nएका सोशल मिडिया तज्ञांच्या गाडीतून आपण प्रवास करत असतांना तू सुचवला होतास हा सिनेमा.. 🙂\nतेव्हाच पाहिला आणि खूप आवडला पण…ऑस्कर मध्ये तब्बल सहा नामांकन मिळाली होती ह्याला …बाकी >>स्पीलबर्गने स्वतःचा दर्जा इतका उंचावून ठेवलाय की, अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे… अगदी सहमत ..,\nयप्प… नक्की बघ 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nप्रोजेक्ट शेड बॉल्स… on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nहिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/10/blog-post_29.html", "date_download": "2018-04-21T03:53:54Z", "digest": "sha1:UGAAG576DZPIETHLMEUOIHD4STUY5N2B", "length": 15274, "nlines": 184, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार", "raw_content": "\nऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार\nमला वाटतं हा राग पाकिस्तानी कलाकारांपेक्षा करण जोहर वर जास्त आहे. हाच चित्रपट जर एखाद्या सुमार गर्दी खेचू शकणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकाने काढला असता, तर कुणाला इतका त्रास झाला नसता. करण जोहर आपल्या कुठल्याच समीकरणात बसत नाही. तो तद्दन भंपक सिनेमे काढतो तरीही ते चालतात. त्याच्याकडे बाजाराला खेळवण्याची क्षमता आहे. हे त्याच्या इंडस्ट्री मधील अनेकांना देखील खुपत असणारंच. प्रत्येक इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या राजकीय निष्ठा असणारे लोक असतात. जोहरची निष्ठा पैशाशी जास्त आहे. त्याला बिझनेस समजतो. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन तो मार्केट शेअर वाढवू पाहतो. काही जणांना हे मॉडेल पटत नसावे. काहीजणांना त्यांच्या आता रिलीज होऊ घातलेल्या चित्रपटाला होऊ शकणारी जोहरच्या चित्रपटाची स्पर्धा मोडून काढायची असावी. काहींना जवळ आलेल्या निवडणूका जिंकायच्या असाव्यात. या सर्वांना उरी अटॅक आणि नंतरच्या सर्जिकल स्ट्राईक्सने उत्कलन बिंदूपर्यंत आणलंय.\nमाझ्या मते बहिष्कार ही वैयक्तिक बाब आहे. माझ्या वडिलांनी संजय दत्तचे कुठलेही सिनेमे बघितले नाहीत. (मी मुन्नाभाई बघितला) त्याचे सिनेमे टीव्हीवर आले आणि आम्ही पाहत बसलो की तोंड फिरवून बसत किंवा बाहेर फिरायला जात. आज जोहरला विरोध करणाऱ्या किती जणांनी दत्तचे सिनेमे न बघता मोडून काढले. त्याचा तर मुंबई बॉम्बस्फोटाला प्रत्यक्ष हातभार होता. मला असे म्हणायचे नाही आहे की दत्तला बहिष्कार नाही केलात म्हणजे तुम्ही इतरांना बहिष्कार करण्याचा हक्क गमावलात. माझे म्हणणे हे आहे, बहिष्कार करावा न करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावरून कुणाला देशप्रेमी किंवा देशद्रोही ठरवू नये.\nवरील व्हिडिओत जोहरने मांडलेला २००-३०० तंत्रज्ञांचा मुद्दा निखालस खोटा आहे. पण अनेक चित्रपटगृहात काम करणाऱ्या लोकांचा मुद्दा (ज्याबद्दल जोहर काही बोलला नाही) मात्र मला महत्वाचा वाटतो.\nआणि हो पाकिस्तानी कलाकारांना इथे काम - पैसा - प्रसिद्धी मिळणे यातून पाकिस्तानची चित्रपट सृष्टी आपोआप मरते आणि भारतीय सांस्कृतिक वर्चस्व बाजाराच्या माध्यमातून प्रस्थापित होतं याकडे कुणाचं लक्ष कसं जात नाही त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. अर्थात भारताकडे करवा चौथ आणि तत्सम चालीरीती सोडल्यास उद्योजकांची विशेष संस्कृती नाही हे मला माहिती आहे. जर आपण आपल्या उत्पादनांना जागतिक दर्जाचे बनवू शकलो आणि त्यांचा वापर आपल्या देशातल्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी करू शकलो, तर ते आपल्या चित्रपटातून दिसू लागेल आणि मग चित्रपटातून ऊर्जा घेणाऱ्या शेजारी राष्ट्रांतून आपल्या उत्पादनांची मागणी वाढेल, ह्या शक्यतेकडे काणाडोळा करू नये.\nतूर्तास आपण डॉल्से अँड गब्बाना, गुची, पेप्सी, कोक, मर्सिडीझ आणि ऑडीची जाहिरात करण्यापलीकडे फार काही करू शकत नाही हे मला माहित आहे. पण सच्चा देशभक्त असल्याने, तसे का होईना, पाकिस्तानी चित्रपट उद्योग बंद पडतोय या कल्पनेने मी खुष होतो. अर्थात आपण त्यांना कोपऱ्यात कोंडले तर त्यांच्या मरू घातलेल्या चित्रपट उद्योगाला आपण खतपाणी घालतोय हे कुणाला कळेल का यात मला शंकाच आहे.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nमैत्रीण जेंव्हा फोटो मागते\nदिवाळीतल्या किल्ल्यांचा गाळीव इतिहास\nऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार\nबॉब डिलन, नोबेल पुरस्कार, मॉन्टी पायथॉन आणि इंडिवि...\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-stories/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-114022100012_1.html", "date_download": "2018-04-21T04:12:19Z", "digest": "sha1:KWXIZHKDNZTROJV3D5GVQAOMWLGW44N2", "length": 10768, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जपावे भावबंध | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाला दुसर्‍याच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल तर हे नातं फार काळ चांगलं टिकत नाही. आयुष्याच्या जोडीदारांमध्ये गैरसमजांमुळे अविश्वास निर्माण होतो. जोडीदार आपली फसवणूक करतोय असं हळूहळू वाटायला लागतं. अनेकदा थोडय़ाशा बेपर्वाइनेही अविश्वास निर्माण होतो.पती-पत्नीचं नातं फार नाजूक असतं. छोटय़ा कारणांमुळेही या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. या नात्यामध्ये कायम गोडवा रहावा असं कोणाला वाटणार नाही असं असलं तरी कधी तरी हे संबंध बिघडण्याच्या स्थितीत येतात. त्याची कारणं छोटी असतात. पण, कालांतराने या नात्यात बाधा येते. मनोविकार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाच महत्त्वाच्या कारणांमुळे या नात्यात दुरावा निर्माण होतो. परस्परसंवादाची कमतरता हे त्यातील प्रमुख कारण आहे. दिवसभरात आपण काय केलं याबाबत पती-पत्नीमध्ये बोलणं होत असतं. पण, हे आपल्यातील चांगलं कम्युनिकेशन आहे असं मानणं योग्य ठरत नाही. पती-पत्नी शांतपणे बसून आपण पुढे काय करायचं ठरवलं आहे, आपली भविष्यातील स्वप्नं काय आहेत याची चर्चा करत आपले विचार शेअर करतात. त्यावेळी त्यांच्यामध्ये खर्‍या अर्थाने चांगलं कम्युनिकेशन घडतं. रोज थोडा वेळ काढून आपलं रुटीन, काम आणि मुलं असे मुद्दे वगळून एकमेकांशी संवाद साधला तर हे नाजूक संबंध मजबूत व्हायला मदत होते. चोवीस तासांपैकी परस्परांशी संवाद साधायला किमान तासभर तरी काढावा.\nपती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाला दुसर्‍याच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल तर हे नातं फार काळ चांगलं टिकत नाही. आयुष्याच्या जोडीदारांमध्ये गैरसमजांमुळे अविश्वास निर्माण होतो. जोडीदार आपली फसवणूक करतोय असं हळूहळू वाटायला लागतं. अनेकदा थोडय़ाशा बेपर्वाइनेही अविश्वास निर्माण होतो. घरी यायला उशीर होणार असेल तर दोघांनीही एकमेकांना खरं कारण सांगावं. खोटं बोलण्यापासून नेहमी दूर राहिल्यास जोडीदाराच्या मनातील संशय वाढत जातो. परस्परांच्या भावनांबद्दल नेहमी संवेदनशील रहायला हवं. लग्नापूर्वीच्या संबंधांबाबत वारंवार बोलू नये. जोडीदार आपल्या सर्व मागण्या पूर्ण करेल असं समजू नये. आपली एखादी मागणी पूर्ण झाली नसेल तर नाराज होण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घ्यावं.\n'प्रेमयोगी' बनाल की 'प्रेमरोगी'\nही इज़ माय बेस्ट फ्रेंड...\nलिव इन रिलेशनशिपची गरज आहे\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:58:59Z", "digest": "sha1:KZI4AQMXZP4OUBUNAW3TNR57NOGM7JS5", "length": 32095, "nlines": 203, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: काळे धन खरोखरंच अपायकारक आहे का?", "raw_content": "\nकाळे धन खरोखरंच अपायकारक आहे का\nडिमॉनेटायझेशन वर माझी लेखमाला वाचून एका अतिशय अभ्यासू मित्राने मला एक मूलभूत प्रश्न विचारला की, काळे धन जर अर्थव्यवस्थेत असले तर नक्की काय अपाय होतो\nत्याचे म्हणणे होते की, जर काळे धन वापरून वस्तू विनिमय सुरूच राहणार आहे तर मग मोटरसायकलरूपी अर्थव्यवस्थेतील, RBI च्या हाती नियंत्रण असलेल्या चाकाच्या आकाराचे मोजमाप चुकले काय किंवा बरोबर आले काय त्याने काय असा मोठा फरक पडतो त्याने काय असा मोठा फरक पडतो शेवटी विक्रेत्याला त्याचा मोबदला मिळण्याशी कारण. त्याला कुठे कळणार आहे की त्याला मिळणारा मोबदला काळ्या धनातून आहे की पांढऱ्या. लोक वस्तू बनवतील आणि लोक त्या विकत घेत राहतील. काळ्या पैशावर नियंत्रण करणे खरोखरच आवश्यक आहे का शेवटी विक्रेत्याला त्याचा मोबदला मिळण्याशी कारण. त्याला कुठे कळणार आहे की त्याला मिळणारा मोबदला काळ्या धनातून आहे की पांढऱ्या. लोक वस्तू बनवतील आणि लोक त्या विकत घेत राहतील. काळ्या पैशावर नियंत्रण करणे खरोखरच आवश्यक आहे का उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एका मुलाखतीत आणि महाराष्ट्रातील पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांपैकी एक नेते त्यांच्या ब्लॉगवर म्हणाले की २००८ च्या जागतिक मंदीत आपण तरलो तेच मुळी आपल्याकडील काळ्या पैशामुळे. मग राहू द्यावा काळा पैसा अर्थव्यवस्थेत. कशाला उगाच आटापिटा. प्रश्न मला आवडला. कारण त्यात मला माझे निरीक्षण मांडण्याची संधी होती. त्याला जे उत्तर दिले ते इथे देतोय.\nअतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. यावर माझे आकलन अंतिम आहे असा माझा दावा नाही. पण ह्या प्रश्नावर मी ज्या ज्या वेळी विचार केला आहे त्या सर्व वेळी माझ्या मनात आलेले विचार इथे थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. मला काळ्या पैशामुळे निर्माण होणाऱ्या चार अडचणी दिसतात\n१) नैतिक कर्तव्यात कसूर : आधुनिक अर्थव्यवस्था वापरत असलेले चलन हे नैसर्गिक चलन नसून मध्यवर्ती नियंत्रकाने छापून किंवा नियंत्रण करून आपल्याला उपलब्ध करून दिलेले कृत्रिम मानवनिर्मित चलन आहे. आपण ते विनिमयासाठी वापरू साठवणुकीसाठी नाही; आणि साठवणूक करावीशी वाटली तरी रोख स्वरूपात न करता बँकेतील खात्यात करू, ह्या अपेक्षा ठेवून हे चलन आपल्याला उपलब्ध करून दिले जाते. भलेही प्रत्येक नोटेवर हे लिहिलेले नसल्याने आणि देशभर बँकांचे जाळे विस्तारलेले नसल्याने आपण ते पळत नसू पण त्यामुळे मध्यवर्ती नियंत्रकाचा अपेक्षा ठेवण्याचा हक्क नाकारता येत नाही. त्यामुळे जेव्हा रोख रकमेच्या स्वरूपात काळा किंवा पांढरा पैसा साठवून ठेवला जातो तेव्हा आपण व्यवस्थेचा अपेक्षाभंग केला, या पापाचे धनी होत असतो. ओपनिंग बॅट्समनने पहिल्या बॉलवर सिक्स मरून नंतर पुढच्याच बॉलवर हिट विकेट करून अपेक्षाभंग करावा तसे काहीसे हे आहे.\n२) अर्थव्यवस्थेत अनपेक्षित झुकाव (Skewing) आणि अप्रत्यक्ष गुलामगिरीचा जन्म : जेव्हा कुणी पांढरा पैसा रोख स्वरूपात धरून ठेवतो, तेव्हा त्यात मूल्यवृद्धी नाही हे माहिती असल्याने, अश्या प्रकारे रोख धरून ठेवण्याचा कालावधी कमीत कमी करण्याकडे त्याचा कल असतो. अर्थनिरक्षर असेल तर तो असा पांढरा पैसा दीर्घकाळासाठी देखील धरून ठेवू शकतो, याची मला कल्पना आहे. पण जितका रोख रक्कम हातात धरून ठेवण्याचा किंवा बँकिंग वर्तुळाच्या बाहेर राहण्याचा कालावधी जास्त तितक्या प्रमाणात मध्यवर्ती नियंत्रकाची अर्थव्यवस्थेवरची नजर क्षीण होते, परिणामी देशाचे नियोजन अचूक निर्णयांऐवजी अंदाजे निर्णयांनी होणे वाढते आणि त्याची परिणामकारकता कमी होते. हा त्रासदायक परिणाम असला तरी फार हानिकारक नाही.\nपरंतू काळा पैसा याचा अर्थच मुळी कर कायदे धाब्यावर बसवून जमवलेला पैसा असतो. त्यामुळे तो बेकायदेशीर असतो. बेकायदेशीर असल्याने जोखीम जास्त असूनही हा पैसा दीर्घकाळपर्यंत बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर राहणार असतो. म्हणजे त्यात मूल्यवृद्धी हवी असूनही आता त्याच्याकडे उघड गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नसतात. मग हा पैसा मातीमोल होऊ नये म्हणून तो व्याजाने कर्जाऊ दिला जातो. आता हे कर्ज मध्यवर्ती बँकेने नियंत्रित केलेले नसते. त्यामुळे त्यात; व्याजदर किती असावा कुठल्या कारणासाठी किती कर्ज पुरवठा व्हावा कुठल्या कारणासाठी किती कर्ज पुरवठा व्हावा तारणासाठी काय, किती आणि कसे घ्यावे तारणासाठी काय, किती आणि कसे घ्यावे कर्ज बुडीत खाती निघाले तर तारण वापरून त्याची वसुली कशी व्हावी कर्ज बुडीत खाती निघाले तर तारण वापरून त्याची वसुली कशी व्हावी याबाबतचे मध्यवर्ती बँकेचे नियम धाब्यावर बसवले जातात.\nअत्यंत जोखमीच्या प्रकल्पांना (ज्यातील जोखमीच्या प्रमाणामुळे आणि यशस्वीतेच्या अंधूक शक्यतेमुळे बँकेतून कर्ज मिळणे शक्य नसते) किंवा बेकायदेशीर प्रकल्पांनादेखील कर्ज मिळणे शक्य होते. मोठी जोखीम, बेकायदेशीरपणा यामुळे व्याजदर अवाच्या सवा आकारला जातो. मग हाच दर या अनधिकृत सावकाराचा आवडता होऊन सर्वसाधारण अर्थनिरक्षर किंवा बँकेच्या व्यवहारापासून दूर असलेल्या अर्थनिरक्षरांच्या साध्या प्रकल्पांसाठी देखील हेच राक्षसी दर लागू होतात. आणि त्यांच्या एरवी चांगल्या चालू शकणाऱ्या प्रकल्पातील नफा कमी होऊन, त्या व्यवसायाचे दिवाळे निघण्याची शक्यता वाढते.\nसर्व चांगल्या प्रकल्पाचे असे अर्थनिरक्षर आणि बँकांपासून दूर असलेले प्रवर्तक, त्यांच्या नकळत अनधिकृत सावकारांचे अप्रत्यक्ष गुलाम बनतात. त्यांच्या नफ्याचा मोठा हिस्सा व्याजरूपाने सावकार खातो आणि जर नुकसान झाले तर त्यांची मालमत्ता सावकार हडप करतो.\nयाशिवाय गृहनिर्माणासारख्या, उद्योग म्हणून सरकारकडून मान्यता असूनही कमी नियंत्रण असलेल्या व्यवसायातील नवीन उद्योजक, या काळ्या पैशाच्या सुलभ उपलब्धतेला भुलून आपला व्यवसाय काळ्या धनाच्या सहाय्याने सुरु करून, पैशाला चलनात फिरण्याचा अजून एक प्रशस्त मार्ग उपलब्ध करून देतात. बँकेकडून कर्ज घेतल्यास हफ्ते चालू होत असल्याने विकासकाने बांधलेल्या घरांची शेल्फ लाईफ कमी होत असते. पण अनधिकृत सावकाराकडून कर्ज घेतल्याने, हफ्ते लगेच चालू होत नाहीत. त्यामुळे घरे विकताना हे उद्योजक दीर्घकाळ दम धरू शकतात. त्यामुळे त्या घरांची किंमत वाढवून ठेवून कृत्रिम तुटवडा निर्माण करून मग गिऱ्हाईकाचे नाक मुठीत ठेवणे सोपे जाते. कित्येकदा घर विकत घेणारी गिऱ्हाईके बँकेतील आपल्या ठेवी मोडून त्या बिल्डरांना रोख रकमेच्या स्वरूपात देतात. त्यामुळे अश्या गिऱ्हाईकाजवळील पांढरा पैसा काळा होऊन अधिकृत अर्थव्यवस्थेचे वर्तुळ छोटे तर अनधिकृत अर्थव्यवस्थेचे वर्तुळ मोठे होऊ लागते.\nसंपूर्ण व्यवहार रोख रकमी करणे शक्य नसते म्हणून काही भाग रोख तर काही भाग बँकेतून असे व्यवहार केले जातात. गिऱ्हाईकांवर पांढऱ्या सोबत काळ्या पैशाचे कर्ज चढते. ते फेडेपर्यंत हे सर्व लोक त्यांच्या स्वतःच्या नकळत बँका आणि अनधिकृत सावकारांचे गुलाम होतात.\nअर्थव्यवस्थेतील पैसा थोड्या लोकांच्या हातात जमा होत जातो. अर्थव्यवस्था जिचा आकार नॉर्मल डिस्ट्रिब्युशन मधील सममित (symmetrical) बेल कर्व्ह सारखा असला पाहिजे ती आता एकीकडे झुकलेल्या कर्व्हचा (Skewed) आकार घेते. किंवा, अर्थव्यवस्थेच्या सुरवातीला संपत्तीच्या असमान मालकीमुळे मध्यरेषेच्या (Average Line) वर मूठभर आणि खाली असंख्य लोक असतात. लोकांच्या अंगातील नैसर्गिक उत्पादकतेला, वस्तू विनिमयाचे चलन देऊन ही विषमता दूर करून मूठभरांच्या हाती एकवटलेली संपत्ती असंख्यांना वाटण्याचा विचार धुळीस मिळतो. श्रीमंत आणि गरीब यातील दरी वाढतंच जाते. मध्यरेषेच्या वरचे अजून वर जातात आणि खालचे अजून खाली जातात.\nअर्थव्यवस्था अशी एकीकडे झुकत असताना तिला सांभाळण्याचे काम करणारे दोन नियंत्रक आता कुठल्या परिस्थितीत असतात तर अर्थव्यवस्थेतील बहुतांश पैसा बँकेच्या बाहेर रोख स्वरूपात असल्याने मध्यवर्ती बँक आणि काळा असल्याने सरकार, हे दोघेही नियंत्रक आंधळे झालेले असतात. भविष्य कायम अनिश्चित असते. या अनिश्चित भविष्यात अर्थव्यवस्थेची गाडी हाकणारे दोन्ही नियंत्रक चाचपडत असतात. आणि त्या गाडीत देशातील जनता अज्ञानामुळे बिनघोर असते.\nTransaction Value, Storage Value या व्यतिरिक्त माझ्या दृष्टीने, माणसाची गुलामगिरीतून सुटका करणे हे पैश्याचे सगळ्यात महत्वाचे कार्य आहे. परंतु काळ्या पैशाने सधन झालेल्या समाजात निसर्ग आर्थिकदृष्टया निरक्षर जीवांना कायम जन्माला घालत असतो. हे अश्राप जीव जन्मजात गुलाम असतात. कारण काळ्या पैशाचे कर्ज कर्जदाराच्या कुटुंबावर चढलेले असते. म्हणजे ज्याने गुलामगिरी मिटवावी म्हणून आपण त्याला जन्म दिला तोच पैसा जेव्हा काळा होतो तेव्हा तो अप्रत्यक्ष गुलामगिरीची व्यवस्था बळकट करत जातो.\n३) राजकारणावरील प्रभाव : कायद्यापासून लपून जन्माला आलेला आणि तसेच राहण्यात धन्यता मनात असल्याने काळा झालेला हा पैसा वाढत कसा जातो ते मी वर सांगितले. बेकायदेशीर असल्याने त्याला कायम कायद्याचे भय असते. मग आपले भय दार करण्यासाठी तो सरकारी अधिकाऱ्यांना लाचेच्या स्वरूपात दिला जातो आणि नोकरशाहीमध्ये त्याचा प्रवेश होतो. मग नोकरशाहीऐवर अंकुश ठेवावा असे वाटणे स्वाभाविक असल्याने काळ्या पैशाचे मालक आपल्या सोयीचा राज्यकर्ता गादीवर आणण्याचा प्रयत्न करतात. कित्येक काळे पैसेवाले स्वतःच राजकारणात प्रवेश करतात. मग यांचे राजकारण देशविकासाचे किंवा अंत्योदयाचे नसून केवळ स्वतःचे हितसंबंध सांभाळण्याचे असते.\n४) सामाजिक प्रभाव : एकदा का काळ्या पैशाने राजकारणात प्रवेश केला की तो संपूर्ण समाजाला ग्रासून टाकतो. आता फक्त होयबांची चलती असते. लोकशाहीतील नेते सम्राट किंवा सेनापती किंवा तारणहार होण्यात धन्यता मानतात. जमिनीसारख्या जास्तीत जास्त साधनसंपत्तीवर कब्जा करून घेण्याकडे लोकांची प्रवृत्ती वाढते. गल्लोगल्ली चिंट्या पिंट्या आपल्या भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा फ्लेक्स लावून देत असताना आपल्या आसपासच्या परिसरावर वचक ठेवायचा प्रयत्न करू लागतात.\nयश मिळवण्यासाठी लखलखीत गुणवत्ता कुचकामी ठरते. कामे होण्यासाठी गुणवत्तेपेक्षा ओळख असणे आणि हिस्सा देण्यास तयार असणे या पूर्वअटी बनतात. Insider Trading हे प्रत्येक क्षेत्रात अत्यावश्यक आणि पवित्र गोष्ट बनते. शिक्षणाचा ऱ्हास होऊ लागतो. उच्च मानवी आणि सामाजिक मूल्ये मातीमोल होऊ लागतात. सामान्य जनता, कशावर विश्वास ठेवायचा या गोंधळात पडून अर्थ निरक्षरतेमुळे काळ्या पैशाच्या वृद्धीस मदत करू लागते.\nइतरांपेक्षा आपण मागे का या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने त्यांच्यातील नैराश्य वाढू लागते. यातून आपण अधर्मी किंवा पापी आहोत ही भावना वाढीस लागते. धर्माचे, देवाचे आणि परिणामी बाबाबुवांचे प्रस्थ वाढते. स्त्रिया आणि मुले यांचे आर्थिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण होऊ लागते. शिक्षण आणि विचारांचा संकोच होतो. माणसे केवळ दोन पायावर चालणारे प्राणी बनून राहू लागतात. कायद्याचे राज्य केवळ पुस्तकात राहते. प्रत्यक्षात देशभर समांतर सरकारे चालू होतात.\nथोडक्यात काळे धन जर अर्थव्यवस्थेत फिरू दिले तर ते सुरवातीला अर्थव्यवस्थेतील काही उद्योगांना चालना देणारे ठरले तरी शेवटी भस्मासुराप्रमाणे संपूर्ण समाजाला भस्म करण्यासाठी पुढे येणार असते. म्हणून नीतिशास्त्र नसलेले अर्थशास्त्रदेखील काळ्या धनाविरुद्ध स्पष्ट विरोध नोंदवते.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nबोकिलांची अर्थक्रांती मूळ स्वरूपात राबवणे शक्य आहे...\nनोटा बदलणे विरुद्ध निश्चलनीकरण\nकाळे धन खरोखरंच अपायकारक आहे का\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ५)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ४)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ३)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग २)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/4-supreme-court-judges-press-conference-against-cji-dipak-misra-1616385/", "date_download": "2018-04-21T03:48:12Z", "digest": "sha1:BFXXLQDFVJ2XUGWT2UGSVBCHPMPRVTCV", "length": 35368, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "4 Supreme Court Judges Press Conference against CJI Dipak Misra | भीतिदायक स्वप्न | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांविरुद्ध उठाव केल्याने काहींना लोकशाहीचा विजय वाटतोय, त्यांनी केलेल्या धाडसाचे अनेकांना कौतुकही वाटते आहे, पण थेट माध्यमांकडे जाऊन या न्यायाधीशांनी\nसर्वोच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांविरुद्ध उठाव केल्याने काहींना लोकशाहीचा विजय वाटतोय, त्यांनी केलेल्या धाडसाचे अनेकांना कौतुकही वाटते आहे, पण थेट माध्यमांकडे जाऊन या न्यायाधीशांनी धोकादायक पायंडा पाडलाय हेही तितकेच खरे.\n‘‘मागणी एकसारखीच असताना तशीच दुसरी याचिका क्रमांक दोनच्या न्यायालयात दाखल करण्यामागील तुमचा हेतू काय आहे सरन्यायाधीशांचे न्यायालय क्रमांक एक आणि न्या. जे. चेलमेश्वरांचे न्यायालय क्रमांक दोन यांच्यामध्ये काहीही फरक नाही. आमच्यासाठी ती दोन्ही न्यायालये एकसारखीच मौल्यवान आहेत. पण तुम्हाला फक्त न्यायालय क्रमांक दोनमध्येच सुनावणी करण्यात रस दिसतोय. तुम्ही न्या. चेलमेश्वरांच्या न्यायालयाभोवतीच का फिरताय सरन्यायाधीशांचे न्यायालय क्रमांक एक आणि न्या. जे. चेलमेश्वरांचे न्यायालय क्रमांक दोन यांच्यामध्ये काहीही फरक नाही. आमच्यासाठी ती दोन्ही न्यायालये एकसारखीच मौल्यवान आहेत. पण तुम्हाला फक्त न्यायालय क्रमांक दोनमध्येच सुनावणी करण्यात रस दिसतोय. तुम्ही न्या. चेलमेश्वरांच्या न्यायालयाभोवतीच का फिरताय सरळसरळ सरन्यायाधीशांना लक्ष्य करण्याचे तुमचे उद्दिष्ट दिसतंय..’’\n१३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयामधील गरमागरम सुनावणीमध्ये न्या. अरुण मिश्रा अतिशय संतप्त झाले होते. याचिका होती ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांची आणि मुद्दा होता उत्तर प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयाला न्यायालयीन परवानगी देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपांचा. ओदिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आय.एम. कुद्दुसी यांना सीबीआयने अटक केल्यानंतर या सगळ्या प्रकाराची विशेष पथकाकडून चौकशीची (एसआयटी) मागणी करणाऱ्या भूषण यांच्या याचिकेवर सुनावणी होती. न्या. अरुण मिश्रा यांच्या संतप्त होण्यामागे बरेच नाटय़ पडद्याआड घडत होते. दाखल याचिका कोणत्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी पाठवायच्या, हा सर्वसाधारणत: सरन्यायाधीशांचा अधिकार. पण तांत्रिक पळवाट शोधून भूषण यांनी हे प्रकरण न्या. चेलमेश्वरांच्या कोर्टासमोर दाखल केले. त्यांनी त्वरित दखल घेऊन लगेचच पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुनावणीचा आदेश दिला. पण खंडपीठाने याचिका वाटपांचा (रोस्टर) अधिकार सर्वस्वी सरन्यायाधीशांचाच असल्याचा निकाल दिला. त्या सुनावणीदरम्यान अक्षरश: हमरीतुमरी पाहायला मिळाली होती. प्रशांत भूषण यांनी थेट सरन्यायाधीशांवर आरोप केले. भूषण यांच्या आक्षेपानंतर सरन्यायाधीशांनी खंडपीठातून माघार घेतली. तुम्ही सरन्यायाधीशांना लक्ष्य करू पाहत आहात, हे त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात धुमसत असलेल्या ज्वालामुखीची चाहूल देणारे होते. पण त्याचा दोनच महिन्यांत विस्फोट होईल, असे कुणालाही वाटले नव्हते.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nसरन्यायाधीशांनंतर ज्येष्ठतेमध्ये असलेल्या चौघा न्यायमूर्तीनी थेट पत्रकार परिषद बोलावण्याचा निर्णय अभूतपूर्व आणि धक्कादायक होता. राजकीय बंड नेहमीच होतात, अगदी लष्करी बंडदेखील जगाच्या कानाकोपऱ्यात होतच असतात. पण न्यायालयीन बंड अगदीच दुर्मीळ. अगदी जगाच्या इतिहासातही. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात उठाव केलेल्यांपैकी न्या. चेलमेश्वर, न्या. कुरियन जोसेफ, न्या. मदन लोकूर हे सात-आठ महिन्यांत निवृत्त होतील; पण न्या. रंजन गोगोई हे तर भावी सरन्यायाधीश. त्यांच्यासारख्या संयत न्यायाधीशाने एवढे बंडखोर पाऊल उचलावे आणि एका अर्थाने सरन्यायाधीशपद पणाला लावावे, याचा सर्वाना जास्त धक्का होता.\nया संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे ‘कॉलेजियम’ व्यवस्था आणि दुसरी ‘रोस्टर’ व्यवस्था. १९९५मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालान्वये, सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तीच्या नियुक्त्यांमधील सरकारचा सहभाग एकदमच संपविला. सरकारऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच ज्येष्ठ न्यायाधीशांचे मंडळ (कॉलेजियम) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमधील न्यायमूर्तीच्या नियुक्त्या, बदल्या आणि बढत्यांचा निर्णय घेतात. सरकारी व राजकीय हस्तक्षेपापासून न्यायपालिकेला सुरक्षित अंतरावर ठेवण्यास या यंत्रणेचा उपयोग झाला; पण त्यातील दोषही तितकेच पुढे येत गेले. स्वत:च्या मर्जीप्रमाणे नियुक्त्या ते त्यामधील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे पुढे आली. मुळातच ही व्यवस्था कोणत्याच सरकारला आणि कोणत्याच राजकीय पक्षाला मान्य नाही. मोदी सरकारला तर धीर नव्हताच. सत्तेवर येताच त्यांनी तसा कायदा (न्यायालयीन नियुक्ती आयोग) केला आणि विशेष म्हणजे इतरवेळी विरोधासाठी विरोध करणाऱ्या काँग्रेसनेही राज्यसभेमध्ये त्याला पाठिंबा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तो कायदाच रद्दबातल ठरविला. तेव्हापासून मोदी सरकार आणि न्यायपालिकेमध्ये एक सूक्ष्म संघर्ष सुरू झाला. खंडपीठाच्या आदेशानुसार सरकार व सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती संहिता (मेमोरँडम ऑफ प्रोसिजर) एकमताने निश्चित करावयाची आहे. पण दोन वर्षे उलटल्यानंतरही ‘एमओपी’चे घोंगडे भिजत पडलेय यापूर्वीचे सरन्यायाधीश न्या. ठाकूर आणि न्या. खेहर यांनी अतिशय कडक पवित्रा घेतला होता. पण सध्याचे न्या. मिश्रा तुलनेने मवाळ दिसताहेत. आणि हाच धागा त्यांच्याविरुद्ध संशयाचे भूत निर्माण करण्यास पुरेसा ठरलाय. न्या. मिश्रा हे माजी सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रांचे पुतणे. न्या. रंगनाथ मिश्रांना निवृत्तीनंतर काँग्रेसने खासदार केले, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष केले. तरीही न्या. दीपक मिश्रांबद्दल ‘भाजपचे हस्तक’ असल्याची दबक्या आवाजातील चर्चा चालू झाली ती याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावल्यापासून. ते सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांच्याबद्दलची शंका अनेकांना खरी वाटू लागली ती त्यांच्या दोन-तीन निकालांनी. एक म्हणजे रामजन्मभूमीच्या खटल्याची सुनावणी वेगाने चालू करण्याचा, चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याचा आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचे वाटप कथित मनमानी पद्धतीने करण्याचा. उदाहरणार्थ, न्या. गोगोईंनी सुचविल्याप्रमाणे मुंबईतील न्यायाधीश बी.एम. लोया यांच्या कथित संशयास्पद मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका न्या. अरुण मिश्रा आणि न्या. उदय लळित यांच्या ‘कनिष्ठ खंडपीठा’कडे सुपूर्द करण्याचा निर्णय. तो निर्णय या ज्येष्ठांना मान्य नव्हता.\nहा मुद्दा आत्ताच इतका का महत्त्वाचा बनलाय, हेच समजत नाही. कारण ज्याला ‘बेंच फिक्सिंग’ म्हटले जाते, तो रोग फार जुनाट आहे. आपले खटले सोयीच्या न्यायमूर्तीकडे जावेत किंवा ‘आकर्षक’ याचिका आपल्याकडे येण्यासाठी न्यायमूर्तीची धडपड असते, हे ‘ओपन सिक्रेट’ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात नुसती चक्कर मारली तरीही त्या रोगाची जागोजागी लक्षणे दिसतील. म्हणूनच माध्यमांच्या माध्यमांतून थेट जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याच्या चार न्यायमूर्तीच्या कृतींनी काही प्रश्न निर्माण झालेत. सरन्यायाधीशांबद्दल असलेले आक्षेप थेट जाहीर करण्यापूर्वी या चौघांनी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण (फुल बेंच) पीठाकडे (जिथे सर्वच्या सर्व न्यायमूर्ती सदस्य असतात) दाद का मागितली नाही देशाचे प्रथम नागरिक असलेल्या आणि त्यांची नियुक्ती करणाऱ्या राष्ट्रपतींकडे का गाऱ्हाणे मांडले नाही देशाचे प्रथम नागरिक असलेल्या आणि त्यांची नियुक्ती करणाऱ्या राष्ट्रपतींकडे का गाऱ्हाणे मांडले नाही हा पेचप्रसंग चालू असताना कम्युनिस्ट नेते डी. राजा यांच्याशी न्या. चेलमेश्वरांनी गुफ्तगू करणे योग्य होते का हा पेचप्रसंग चालू असताना कम्युनिस्ट नेते डी. राजा यांच्याशी न्या. चेलमेश्वरांनी गुफ्तगू करणे योग्य होते का हा अंतर्गत मामला असल्याचे न्या. जोसेफ आता म्हणत आहेत. मग पत्रकार परिषद घेतलीच का हा अंतर्गत मामला असल्याचे न्या. जोसेफ आता म्हणत आहेत. मग पत्रकार परिषद घेतलीच का कोणताही पेचप्रसंग नसल्याचे न्या. गोगोई आता म्हणत आहेत. मग एवढे अभूतपूर्व पाऊल उचलण्याचे कारण काय\nखरे खरे सांगायचे तर भ्रष्टाचार, गैरव्यवहार, मनमानी यांच्यामध्ये ‘आदरणीय मिलॉर्ड’ अजिबात कमी नाहीत. फक्त न्यायालयीन कारवाईच्या भीतीने उघडपणे बोलले जात नाही. शिवाय आपण त्यांना ‘पवित्र गाय’ समजतो. आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वत:च जाहीरपणे व्यक्त झाल्याने त्यांच्यासंदर्भात लिहायला हरकत नाही. अनेकांना धक्का बसेल; पण सरकारी कार्यालयात जसे दलाल फिरतात, तसे सर्वोच्च न्यायालयातही फिरत असतात. बहुतेकांच्या मुलांबाबत संशयांचे ढग कायम असतात. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री काहिको पुल आठवत असतील. त्यांनी आत्महत्या केली. पण ती करण्यापूर्वी साठ पानांचे खळबळजनक पत्र लिहिलेय. त्यांचे सरकार टिकवण्यासाठी अनुकूल निकाल देण्यासाठी ३७ कोटींची लाच मागितल्याचा त्यांचा दावा आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पत्नीने दिल्लीत जंगजंग पछाडले; पण ते प्रकरण दाबले गेले. प्रारंभी उल्लेख केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रकरणातही खूप काही घडल्याचे बोलले जाते.\nया चार न्यायाधीशांनी ‘बेंच फिक्सिंग’चा मुद्दा ऐरणीवर आणलाय. पण त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी दहादा विचार करायला हवा होता. थेट माध्यमांकडे जाऊन या न्यायाधीशांनी धोकादायक पायंडा पाडलाय. उद्या हेच लोण लष्कर, निमलष्करी दले, निवडणूक आयोग, घटनात्मक संस्थांमध्ये पोचले तर त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलेच आहे.. पण तरीही अधिक परिपक्वतेचे आणि जबाबदारीचेही प्रत्यंतर दाखवायला हवे होते. न्यायालयीन नैतिक आचारसंहितेचे पालन करून त्यांनी मुद्दे उपस्थित केले असते तर अधिक चांगले झाले असते..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nन्यायाधीशच परस्पर भांडू. लागले तर जनतेचे. काय. होणार हि एक हास्यस्यास्पद बाब. आहे न्यायाधीश हा. हिंदू संस्कृतीचा कणा मानला जातो या वरून. त्यांनी. ठरवावे\nह्या लेखामध्ये काही मुद्दे अजिबात आले नाहीत १) ह्या चार न्यायाधीशनी एक पत्र लिहिले होते त्यामध्ये आपले मुद्दे मांडले होते त्यावर ऐक्शन नाही घेतली. २)न्या. चलमेश्वर ह्यानी सरकार च्या कमिटिला सपोर्ट केला होता.३) तिहेरी तलाख घटनाबाहय आहे ह्या बाजूने मत दिले होते ४) सध्याच्या कॅजी वर आरोप आहेत. ५) काही दिवसापूर्वी माजी न्यायमूर्ती ठाकुर हे एक जाहीर कार्यक्रम मध्ये पाम समोर रडले होते. त्याची कारणे पण सांगितली होती ६) गोपाल सुब्रमणीयन यांचा मुद्दा राहीला. ह्या गोष्टी आल्या असत्या तर लेख समतोल वाटला असता.\nचार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरुद्ध मत थेट अमित भाईंच्या कानात सांगायला हवे बरोबर ना भाप्तजी\nअतिशय सुंदर व विवेचनपूर्ण लिखाण \nअतिशय सुरेख लेख. सरन्यायाधीश आणि पर्यायाने केंद्र सरकारला झोडपायला मिळतेय म्हणून सर्वच मराठी आणि अन्य भाषिक माध्यमांनी चार न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेला उचलून धरले. हे चौघे जणू सद्गुणांचे पुतळे आणि सरन्यायाधीशांसोबत अन्य सर्व न्यायमूर्ती म्हणजे भ्रष्टाचारी असे चित्र रंगवले गेले.. ते सरकारच्या बाजूनी पक्षपाती निर्णयच देणार अशी हाकाटी केली. पण या चौघांचा चावटपणा संतोष कुलकर्णी यांनी बरोब्बर समोर आणलाय. प्रशांत भूषण किंवा दुष्यन्त दवे यांच्या वक्तव्यांमुळे ते स्वतःसकट अन्य वकीलही न्यायमूर्तींबरोबर डील करून सुप्रीम कोर्टाला कुंटणखान्याचे स्वरूप आणतात हे सर्वांसमोर आले आहे. डावे पक्ष सत्ताकारणात एकदम तळाला गेले असले तरी माध्यमात जम बसवून भाजप सरकारची बदनामी मोहीम चालू ठेवतात आणि सर्व विरोधी पक्ष खास करून काँग्रेस जो ६५ वर्षे खा खा खात आलाय तो या डाव्यांना पैसे पुरवतोय हे सुद्धा दिसून आले. यांना एवढा आत्मविश्वास की डी राजा सरळ चेलामेश्वरला जाऊन भेटले आणि चेल्यानेही हातमिळवणी केली. खरे तर या चौघांनाही बाहेर काढले पाहिजे. यांचा शुक्रवारचा खाडा तरी नोंदला जातोय कि नाही हे बघावे लागेल.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/519477", "date_download": "2018-04-21T03:24:03Z", "digest": "sha1:QB3GHZXD2YPZOZAR4E5TH6SQRDXKYM4C", "length": 4971, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसेनेने सोडले तर पवारांचा हात धरु : आठवले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » शिवसेनेने सोडले तर पवारांचा हात धरु : आठवले\nशिवसेनेने सोडले तर पवारांचा हात धरु : आठवले\nऑनलाईन टीम / हिंगोली :\nशिवसेनेने खुशाल बाहेर पडावे. गरज पडल्यास आम्ही पवार साहेबांचा हात धरु, असे सूचक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केले.\nराज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत शिवसेना देत आहे. या पार्श्वभूमीवर आठवले बोलत होते. ते म्हणाले, राज्यात भाजप सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. शिवसेनेने खुशाल बाहेर पडावे. गरज पडल्यास आम्ही पवार साहेबांचा हात धरु. यावेळी त्यांनी ऍट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरावरही भाष्य केले. ते म्हणाले, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर तो चुकीचा आहे. मात्र, दलितांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी या कायद्याची तेवढी गरज असून, हा कायदा रद्द करणे किंवा दुरुस्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.\nधनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही : जानकर\nडॉ. अरुणा ढेरे यांना ‘मृत्युंजय पुरस्कार’\nभाजप आमदार पाशा पटेलांविरोधात गुन्हा दाखल\nअहमदनगर जिह्यातील केवळ 27 शेतकऱयांना कर्जमाफी\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/moviepedia", "date_download": "2018-04-21T03:43:52Z", "digest": "sha1:ST664YPDUVRCQ34JEKPQ2KPHABPRATCP", "length": 3571, "nlines": 53, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Moviepedia of Marathi Movies | Marathi Dhamaal", "raw_content": "\nप्रकाशन तारीख : 12/1/2018\nदिग्दर्शक : अजय सिंग\nकलाकार : मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांतकेरकर, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, भालचंद्र कदम, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे\nप्रकाशन तारीख : 12/1/2018\nदिग्दर्शक : दिपक कदम\nकलाकार : ऋषभ पडोळे , पूजा जैसवाल, लेखा राणे, सुरेखा कुडची, कमलेश सुर्वे, शैलेश धनावडे\nप्रकाशन तारीख : 16/2/2018\nदिग्दर्शक : प्रतिमा जोशी\nकलाकार : मुक्ता बर्वे, प्रिया बापट\nप्रकाशन तारीख : 27/4/2018\nदिग्दर्शक : सतीश राजवाडे\nकलाकार : स्वप्नील जोशी\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘का रे दुरावा’च्या फॅन्ससाठी गुड न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai/", "date_download": "2018-04-21T03:55:01Z", "digest": "sha1:S3WIGQ22RGJ342B6GQVFCVHGOCHJBNOQ", "length": 14439, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navi Mumbai News in Marathi:Navi Mumbai Marathi News,Navi Mumbai Headlines | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nरेल्वे स्थानकांतील अंधाराचे जाळे दूर\nनवी मुंबईतील स्थानकांवर दोन महिन्यांत एलईडी दिवे लावणार\nडॉक्टरांच्या बढतीचा प्रस्ताव लांबणीवर\nनियमावलीचे उल्लंघन झाल्याचा आक्षेप; पुढील सभेत मंजुरीसाठी येण्याची शक्यता\nकुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन कधी\nकाम पूर्ण होऊनही वास्तू बंद; लवकर खुली करण्याची कुस्तीपटूंची मागणी\nसिडको अध्यक्षपदासाठी अनेक दावेदार\nप्रशांत ठाकूर, रमेश पाटील यांच्या नावांची चर्चा\nनवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्मार्ट एलईडी लावण्याच्या प्रस्तावातील खर्चाचे आकडे वादग्रस्त ठरले आहेत.\nमहिला ५७ लाख, शौचालये ४ हजार\nमुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिलांकरिता केवळ ३४ टक्के शौचकूप\nकरावेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nया कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी व ब्रेकरचा वापर करण्यात आला.\nपंखे चोरीला, पालिकेची ढिसाळ सुरक्षाव्यवस्था\nपारसिक डोंगरातून सुमारे दोन किमीचा बोगदा; महिनाभरात काम सुरू होण्याची चिन्हे\nऐन उकाडय़ात वीज ‘कोसळली’\nमहावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या.\nसीवूड्समध्ये विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू\nशाहिणी कंपेश भोसले (वय पाच वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.\nरेल्वे प्रकल्पांसाठी कर्जावर भिस्त\n‘एमआरव्हीसी’ला २० हजार कोटींची गरज; प्रथमच मोठे कर्ज घेण्याची वेळ\nपनवेलकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे.\nअक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कोकणातील हापूस आंब्याचे भाव वाढले आहेत\nआवक वाढल्यामुळे उडीद डाळ स्वस्त\nवाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात उडीद डाळ, हरभरा आणि तूरडाळीची आवक वाढली आहे.\nनिमित्त : साहित्य, संस्कृतीचे जतन\nमहाराष्ट्र सेवा संघामध्ये विविध विभाग असून ‘मैत्री’ हा महिलांचा विभाग आहे.\nशासनाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.\nपालिका मुख्यालयाच्या सौंदर्याला उड्डाणपुलाचे ग्रहण\nहरच्या बऱ्याच मोठय़ा परिसरातून दिसणारी ही इमारत काही महिन्यांत या उड्डाणपुलाआड जाणार आहे.\nसिडको महाटुरिझम मंडळ गुंडाळणार\nआरक्षणाव्यतिरिक्त या कंपनीने गेल्या सहा वर्षांत काहीच प्रगती केली नाही\nशहरबात पनवेल : पनवेलमध्ये सत्तेपुढे शहाणपणाचा बळी\nपनवेल पालिकेचे कार्यक्षम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर तडकाफडकी बदली झाली आहे.\nबेलापूरच्या किनाऱ्यावर डेब्रिजचा भराव; पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींशी संगनमत\nसुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव निलंबित झाल्याने नाराजी\nउरणच्या १३ गावांतील ६०० हेक्टर जमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक\n३० हजारांत ‘पारसिक’वर झोपी\nमजूर वर्गातील व्यक्ती या झोपडय़ांसाठी आपली पुंजी खर्च करत असून त्यात त्यांची फसवणूक होत आहे.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-10108.htm", "date_download": "2018-04-21T04:11:15Z", "digest": "sha1:LC3ZRGFK6RQ4RHO4IYKQMVUETNRII3DV", "length": 11434, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्रीडा, क्रिकेट , क्रिकेटपटू , खेळ , Cricket News , Sports News in Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nख्रिस गेलन केलं यंदाच्या मोसमातलं पहिलं शतक\nमुंबईमध्ये आयपीएलदरम्यान महिलेची छेडछाड\nमुंबई- वानखेड़े स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान 24 वर्षाच्या एक महिलेची छेडछाड करणार्‍या एका व्यक्तीला अटक करण्यात आली ...\nचेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्यात\nचेन्नईत होणारे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सध्या तामिळनाडूत निर्माण झालेल्या\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर आता बॉलिवूडचे कलाकारही ...\nमुंबई इंडियन्सच्या पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर\nआयपीएलमधून दुखापतीमुळे आऊट झालेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये आता मुंबई इंडियन्सच्या पॅट कमिन्सची भर पडली आहे. पॅट कमिन्सने ...\nआयपीएलसाठी बीएसएनएलची ऑफर, अवघ्या ५ रुपयांत प्लान\nबीएसएनएलने ग्राहकांसाठी आयपीएलनिमित्त एक ऑफर आणली आहे. बीएसएनएलच्या ऑफरनुसार ग्राहकांना अवघ्या ५ रुपयांत आयपीएलचा\nIPL 2018 : आज हैद्राबादचे राजस्थानला आव्हान\nऐनवेळी आपापले कर्णधार बदलावे लागलेले दोन्ही संघ आज आयपीएलच्या तिसऱ्या दिवशी राजस्थान रॉयल्स समोर सनरायजर्स हैद्राबादचे ...\nआयपीएलच्या ११व्या पर्वाचा आज उद्घाटन सोहळा\nइडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतरही या लीगच्या ...\nआय पी एल आता दूरदर्शनवर लाइव्ह\nसर्वांसाठी आनंदी अशी बातमी आहे कारण यावेळी प्रथमच आयपीएलचे सामने दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहेत. त्यात मात्र ...\nआरसीबीची जर्सी नंबर 12 फॅन्सला समर्पित\nआयपीएलमधील इतर टीमच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाचे फॅन फॉलोविंग अधिक आहे. दरवर्षी आरसीबी चाह्त्यांसाठी एक ...\nआयपीएलसाठी जिओनेकडून विशेष शोची घोषणा\nआयपीएलची भारतातील क्रेझ पाहता रिलायन्स जिओने बुधवारी नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली.\nआयपीएल 2018 चा संपूर्ण कार्यक्रम\n7 एप्रिल पासून आयपीएलच्या 11व्या संस्करण सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई ...\nऑस्ट्रेलियन क्रिकेटर फेडरेशन स्मिथ आणि वॉर्नरच्या पाठीशी\nबॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर एका वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत असलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ...\nआयपीएल ओपनिंग नाईटची जय्यत तयारी\nक्रिकेटप्रेमींना सर्वात आवडीची स्पर्धा असलेली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल लवकरच सुरु होत आहे. भारत तसेच ...\nसचिनकडून 90 लाख पंतप्रधान सहायता निधीत जमा\nक्रिकेटपटू आणि भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यानं खासदार म्हणून मिळणारं, वेतन तसंच भत्ते यांची रक्कम, पंतप्रधान ...\nस्मिथ, वॉर्नरवरील बंदी योग्य\nचेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची क्रिकेटबंदी ...\nबॉल टॅम्परिंग प्रकरण : तीन खेळाडू दोषी\nकेपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी पूर्ण झाली. यामध्ये संपूर्ण संघ नाही, तर\nक्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे पाच काळी पानं\nदक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघ बॉल टॅम्परिंग प्रकरणात फसली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड ...\nस्मिथ-वॉर्नर यांचे राजीनामे ; पेन कर्णधार\nकर्णधार स्टीव्ह स्मिथने चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झाले. ...\nप्रिया गुप्तांना कोट्यवधींची ऑफर, बीसीसीआयमध्ये वाद\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अमिताभ चौधरी यांनी बोर्डाने नियु्क्त केलेल्या नव्या जनरल मॅनेजर्सच्या\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/videos-2012.html", "date_download": "2018-04-21T04:10:00Z", "digest": "sha1:O6KHFREYED3W43XK27QGEWKKSAQWTIML", "length": 2814, "nlines": 27, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २०१२, दही हंडी २०१२, ह्यूमन टावर, ८ थर, ऐरोलिवाला गोविंदा, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, वनवैभव दही हंडी, कोपरखैरणे\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, प्रताप सरनाईक दही हंडी, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, रवींद्र फाटक दही हंडी, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, उत्कृष्ट सलामी, ऐरोली से. १७, नवी मुंबई\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1328", "date_download": "2018-04-21T03:49:06Z", "digest": "sha1:RRSZSDV24BWPSS6JW35CKF7QCJAUFBZA", "length": 16815, "nlines": 134, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संतांची कविता-४ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका. विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे\nरात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय \nबुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय \nमी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय \nएकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय \nविष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय \nबुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडॆ\nप्रसंग कसा नाट्यमय आहे बघा.काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ,घागर आहेतच, पण बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, हेही आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले,\"मी काळी\". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय तीही तीने लगेच सांगितली.\" मी भित्री. एकटी कशी काय जाणार तीही तीने लगेच सांगितली.\" मी भित्री. एकटी कशी काय जाणार सोबत नको सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना \nआपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या \"कृष्णा\"ला सावळी म्हणून मोकळी विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंद नाही. तो साफ़ सांगतो \" माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे.\nया पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही\nअवांतर : विष्णुदास नाम्या आणि नामदेव बिन दामुशेठ हे वायले वायले.\nहे पद आणि त्या शीर्षकाचे पुस्तक याआधी वाचनात आले होते, पण पदाचा पूर्ण अर्थ माहीत नव्हता. तो उलगडून सांगितल्याबद्दल अनेक आभार. अभिसारिका, गौरवर्ण इ. वाचून 'मोरा गोरा अंग लई ले' गाणं आठवलं.\nगोविंद पोवळे आणि त्यांचे सहकारी ह्यांनी मिळून ही गवळण अतिशय सुंदर चालीत म्हटलेली आहे.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nगोविंद पोवळे आणि सहकारी\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nकाळ्या रंगाची मोठी गंमत करून सांगितली आहे नामदेवांनी.\nअसेच म्हणतो. सुरेख विवेचन.\nहे विष्णू-दास नामा, 'येई वो विठ्ठले माझे माऊली ये' वालेच का\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nविष्णुदास-नामा - एक गौळण\nविष्णुदास नाम्याची एक मस्त गौळण सांप्रदायिक भजनात म्हटली जाते. मी ऐकलेली आठवेल तशी देतो. कोणाकडे मूळ गौळण असेल तर कृपया द्यावी.\nपाच पाच पोळ्या तीन भाकरी\nदीड कानुला एकच पुरी\nआम्हा धाडिले दुरिल्या घरी\nआमची फसवून खाल्ली शिदोरी .... १\nकान्होबा ओढाळ तुझ्या गाई\nहोत्या नव्हत्या कळंबा ठाई\nशिव्या देते तुझी आई (\nशिव्या देते तुझी आई ....२\nतुझा बैल चुकला म्होरा\nसांगू गेलो तुझिया घरा\nपाठी लागला तुझा म्हातारा ....३\nतूच बाप आणि माये\nअखंड माझे हृदयी राहे\nअखंड माझे हृदयी राहे .... ४\nहे पद \"हुंबरी\" सदराखाली दिले आहे.\nकान्होबा निवडी आपुली गोधने \nपांच पांच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी \nआम्हा धाडिले वैल्या दुरी आमची ठकवून खाल्ली शिदोरी \nपरियेसी शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा\nसांगू गेलो तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा \nपरियेसी हृषिकेषी गाई म्हशीचें दूध पिशी\nवासरे प्याली म्हणून सां गशी उद्या ताक नाही आम्हासी \nकान्होबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या कळंबा ठायी\nशिव्या देती तुझी आई \nविष्णुदास नामा साहे देवा तूची बापमाये\nअखंड माझे हृदयी राहे \nकान्होबा म्हटले की फक्त 'कान्होबा तुझी घोंगडी' इतकेच आठवते. ही गौळण सुरेख आहे.\nवैल्या म्हणजे वायले-वेगळे असे का\nधन्यवाद शशांक आणि शरद.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nशरदराव, मूळ पद इथे दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद मी ऐकलेल्या गौळणीत काही शब्द इकडेतिकडे तर काही पदरचे होते असे दिसते. परंपरागत चालत आलेल्या सांप्रदायिक भजनांतून मूळ रचनेत बदल होणे स्वाभाविक आहे. तसेच झालेले दिसते.\nकाही शंका आहेत, जसे की 'हुंबरी' चा अर्थ काय आणि या पदामध्ये 'कळंबा'चा अर्थ काय (कोल्हापूरमध्ये कळंबा नावाचा एक तलाव आहे.)\nहुंबरी किंवा हुंबळी म्हणजे हमामा. धूमश्चक्रीचा किंवा अव्यवस्थित रासक्रीडेसारखा एक खेळ खेळताना, वारकरी गातात तो गीतप्रकार.\nकळंबा म्हणजे कळंबाचे झाड. माधुरी पुरंदरे(बाबासाहेब पुरंदरे यांच्या कन्या) यांनी गायलेले हमामागीत अतिशय प्रसिद्ध आहे.\nसंतांच्या रचनांना विविध नावे आहेत. अभंग, आर्या, दोहा, भजन, आरती, ओवी, गौळण, गोंधळ, फुगडी, जोहार तशीच ही हुंबरी. --वाचक्‍नवी\nतळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते\nक्या बात है शरदराव\nनिरुपणाच्या नावाखाली अतिरिक्त शब्दबंबाळपणा काही आधुनिक शब्दपुराणिकबुवा करतात. मात्र Beating around the bush प्रकारची विशेषणबाजी न करता अल्पाक्षरी शैलीमध्ये तुम्ही नेमके आणि सुरेख विवेचन केले आहे. अतिशय सुंदर\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nरात्र काळी घागर काळीः प्रथमेशच्या आवाजात\nप्रथमेशच्या सुरेख आवाजात हा अभंग ऐकता येईल.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रकाश घाटपांडे [05 Jan 2009 रोजी 04:28 वा.]\nशरदरावांनी जर याचे शब्द व अर्थ जर सांगितले नसते तर या गाण्याचा रसास्वाद घेता आला नसता. आठवण ठेउन योग्य वेळी प्रतिसाद दिल्यामुळे बर वाटलं.\nशरदरावांनी दिलेला अर्थ समोर ठेवून ऐकायला फारच मजा आली. नाहीतर काहीच समजले नसते. (तिथेतरी कितीजणांना समजले असेल) मुलांनी दिलेला कोरसही मस्त.\n(एखादे ज्येष्ठ संगीतज्ञ असते तर त्यांनी या गाण्याबाबत शरदरावांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुस्ती जोडली असती. अवधूत-पल्लवी-वैशालीकडून हे अपेक्षिणे फारच होईल. :) )\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533134", "date_download": "2018-04-21T03:40:53Z", "digest": "sha1:FFPJPUALCZXE4NZD2F3UYVP7XDAM7BFH", "length": 10979, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गौरव सोहळय़ाला लोटला जनसागर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » गौरव सोहळय़ाला लोटला जनसागर\nगौरव सोहळय़ाला लोटला जनसागर\nजिल्हा परिषदेचे मैदान हाऊसफुल्ल, रस्त्यावरही स्क्रीनवर शरदप्रेमींच्या उड्डय़ा\nसातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळचे सुपूत्र खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 50 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिह्यातील जनतेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळय़ाला जनसागर लोटला होता. जिल्हा परिषदेचे मैदान त्यांचा सत्कार याची देही याची डोळा पाहण्यासाठी जिह्याच्या कानाकोपऱयातून लोटला होता. एवढेच नव्हे तर रस्त्यावर लावलेल्या स्क्रीनवरही रयतेच्या राजाचा सत्कार पाहण्यासाठी अक्षरशः उडय़ा पडल्या होत्या. सत्कार सोहळय़ासाठी आलेल्या साताकरांच्या वाहने सुस्थितीत सैनिक स्कूल, जिल्हा तालिम संघ, कृष्णानगर पाटबंधारे खात्याचे मैदान यासह शाहु क्रीडा संकुल, पोलीस कवायत मैदानावर केले होते. त्यांच्या सत्कार सोहळय़ावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने अवघे आकाश आतषबाजीने फुलून गेले होते.\nखासदार शरद पवार यांचे आणि सातारा जिह्याचे नाते अगदी जवळचे. जिह्याच्या मातीतले असल्याने जिह्याच्यावतीने आयोजित सत्कार सोहळय़ाचे जिल्हयाच्या नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले होते. हे नियोजन एवढे सुक्ष्म होते की मैदानात किती लोकसंख्येचे आहे. तेवढय़ापासून ते मैदानाबाहेर रस्त्यावर किती जनसमुदाय बसू शकतो. त्यानुसार सकाळपासूनच आपल्या राजाच्या सत्कारसोहळय़ाला जिह्याच्या कानाकोपऱयातून लोक येत होते. दुपारी 4 वाजताच जिल्हा परिषदेचे मैदान हाऊसफुल्ल झाले. खासदार शरद पवार हे दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान साताऱयात पोहचले. शासकीय विश्रामगृहात गोपनिय चर्चा झाल्या. सव्वा पाचच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांचे आगमन जिल्हा परिषदेच्या मैदानावरील व्यासपीठावर झाले. त्यांच्यासोबत ज्यांच्या हस्ते सत्कार होणार ते माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, विधानसभेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री महादेव जानकर, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवर मंडळी होती.\nसत्कारसोहळय़ाला येणारे हे सर्व पक्षीय होते. त्यामुळे त्यांच्या बसण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानात खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. मैदान हाऊसफुल्ल झाले होते. एवढेच नाही तर व्यासपीठाच्या जवळ असलेल्या व्हीआयपीच्या आरक्षीत जागेत अनेक कार्यकर्ते भारतीय बैठक मारत सत्कार सोहळय़ाचा आनंद घेतला जात होता. पोलिसांच्याकडून पासेस असेल तर ते आतमध्ये सोडले जात होते. त्यांचा होणारा सत्कार सोहळय़ाला क्षणचित्रे स्क्रीनवर दाखवली जात होती. या स्क्रीनवरही सातारवासियांच्या उड्डय़ा पडल्या होत्या. जिह्यातील 11 तालुक्यातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते, निष्ठावान यांनी या सोहळय़ाला हजेरी लावली होती.\nपार्किंगने मैदाने हाऊस फुल्ल\nखासदार शरद पवार यांच्या सत्कारसोहळय़ासाठी जिह्यात प्रत्येक आमदारांना जबाबदारी दिली गेली होती. त्यानुसार जिह्यातून साताऱयाकडे जनसागर लोटला होता. साताऱयाकडे आलेल्या कार्यकर्त्यांची वाहने साताऱयातील मैदानावर लावण्यात आली होती. त्या वाहनांची देखरेख करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे सर्व मैदान हाऊसफुल्ल झाली होती.\nआतषबाजीने अवघे गगन झाले…\nखासदार शरद पवार यांच्या सत्कारसोहळय़ासाठी संयोजन समितीच्यावतीने फुल्ल तयारी केली होती. खासदार शरद पवार यांचा सत्कार होताना तो क्षण. आतषबाजी करण्यात आली. करण्यात आलेल्या आतषबाजीन अवघे गगन रंगेबीरंगी झाले होते. त्याकडे उपस्थित सर्व जनसमुदाय काहीकाळ तर काही काळ शरद पवार यांच्या होणाऱया सत्काराकडे नजरा खिळल्या होत्या.\nघरपट्टी वसुलीत ग्रामपंचायतींचा धडाका सुरु\nकाऊंट डाऊन सुरु, शेवटची धडपड\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/abhidnya-bhave", "date_download": "2018-04-21T03:55:18Z", "digest": "sha1:AIXUXVTJ347PFF7BA63RUFWGB2PSPAGT", "length": 2008, "nlines": 43, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Abhidnya Bhave | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 5 इंच (5'5\")\nजो़डीदाराचे नाव: वरूण वैतिकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation बघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/525317", "date_download": "2018-04-21T03:39:47Z", "digest": "sha1:7DWMWDSLTCKZYH2RBGPOX2V62HEIWZ57", "length": 6112, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चक्क पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला तक्रारदाराचा वाढदिवस - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » चक्क पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला तक्रारदाराचा वाढदिवस\nचक्क पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला तक्रारदाराचा वाढदिवस\nऑनलाईन टीम / मुंबई :\nबायकोसोबत फिरायला गेलेल्या एका इंजिनिअरचा साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीच त्याचा बर्थडे साजरा केला आहे.\nअनिश जैन असे या तरूणाचे नाव असून तो मुंबईतील रहीवासी आहे. अनिश जौनचा शनिवारी वाढदिवस होता. तो बायकोसोबत फिरायला निघाला होता. दोघांनी घाटकोपरमध्ये सिनेमाला जाण्याचा प्लॅन केला होता, दुपारी साडेचारच्या सुमारास अनिशने कार साकीनाक्याजवळ सिग्नाला थांबवली असता एका टेम्पोने त्यांना मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले. वाहन विम्यासाठी दावा करायचा असल्यास कागपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे अनिशला माहित होते. त्यामुळे अनिश जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी दाखल झाला. पोलिसांनी टेम्पो आणि कारची पाहणी केली आणि घटनेची माहिती जाणून घेतली. ही लेखी प्रक्रिया असल्यामुळे अनिषचे किमान दोन तास गेले. बोलता-बोलता, माझा वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये घालवेन, असे कधी वाटले नव्हते, असे अनिश म्हणाला. हे पोलिसांनी ऐकले आणि लगेच त्यांनी मिठाई मागवली आणि वाटली. कारच्या अपघातामुळे मनावरील तणाव निवळल्याचे अनिशने सांगितले. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून हा फोटो शेअरही केला आहे.\nआता विमानातही महिलांना मिळणार आरक्षण\nगेल्या 38 दिवसांपासून कुठे गायब होती हनीप्रीत\nबडोदय़ाचे ‘भूमिका’ केंद्री संमेलन\nचांदोलीच्या जंगलातील खुंदलापुरात नशामुक्तची अनोखी यात्रा\nPosted in: विशेष वृत्त\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/life-is-beautiful-news/kathakathan-by-pratima-kulkarni-in-loksatta-chaturang-2-1625971/", "date_download": "2018-04-21T03:46:01Z", "digest": "sha1:F7FNL2VW65AIT4GT754MYTPDZK4OKZPP", "length": 25066, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kathakathan By Pratima Kulkarni In Loksatta Chaturang | शब्देविण संवादू | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nलाइफ इज ब्युटिफुल »\nपैसे म्हटल्यावर भाषा-बिषा कुछ नही\nजपानमध्ये आलेला एक अनुभव (यश चोप्रांच्या सिनेमात जसं वारंवार प्रेम येत राहतं, तसं माझ्या लेखांमध्ये वारंवार जपान येत राहील) मी नागोयाहून दुसऱ्या बेटावर असलेल्या इमाबारी या एका छोटय़ा गावाला निघाले होते. स्टेशनवर गेले, १०.४३ ची गाडी होती. १०.४०च्या सुमाराला गाडी आली, त्यावर इमाबारी असं लिहिलंय याची खात्री करून गाडीत चढले. अत्यंत खुशीत खिडकीतून बाहेर बघत असताना टीसी आला, तिकीट मागितलं, मी ऐटीत बाहेर काढून ते दाखवलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला) मी नागोयाहून दुसऱ्या बेटावर असलेल्या इमाबारी या एका छोटय़ा गावाला निघाले होते. स्टेशनवर गेले, १०.४३ ची गाडी होती. १०.४०च्या सुमाराला गाडी आली, त्यावर इमाबारी असं लिहिलंय याची खात्री करून गाडीत चढले. अत्यंत खुशीत खिडकीतून बाहेर बघत असताना टीसी आला, तिकीट मागितलं, मी ऐटीत बाहेर काढून ते दाखवलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला मला म्हणाला, हे तिकीट चुकीचं आहे. मी म्हटलं, थांबा, मी कदाचित परतीचं तिकीट दिलं असेल. तो म्हणाला, नाही, तिकीट नागोया-इमाबारी असंच आहे. पण ही गाडी एक्स्प्रेस आहे, तुम्हाला पैसे भरावे लागतील.\nपैसे म्हटल्यावर भाषा-बिषा कुछ नही हे बहुधा माझ्या चेहऱ्यावर लिहिलं असावं. शब्दांशिवायच त्याला ते कळलं. तो म्हणाला, ‘‘तुझं तिकीट १०:४३च्या गाडीचं आहे. ही १०:४१ची गाडी आहे हे बहुधा माझ्या चेहऱ्यावर लिहिलं असावं. शब्दांशिवायच त्याला ते कळलं. तो म्हणाला, ‘‘तुझं तिकीट १०:४३च्या गाडीचं आहे. ही १०:४१ची गाडी आहे’’ ३००हून जास्त की.मी. दूर शहरी जायला २-२ मिनिटांच्या फरकाने गाडय़ा असतील असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. एक क्षणभर थांबून हळू आवाजात त्याने मला सांगितलं, ‘‘एक काम कर- १५ मिनिटांत अमुक एक स्टेशन येईल, तिथे उतर. तिथे २ मिनिटांनंतर त्याच प्लॅटफॉर्मवर तुझी गाडी येईल.’’ हे बोलून मी त्याचे आभार मानायच्या आत तो निघून गेला. ते स्टेशन आलं, मी उतरले. आता माझा नेहमीचा आत्मविश्वास नाही म्हटलं तरी डळमळीत झाला होता. त्यामुळे जरा बावचळून इकडे-तिकडे बघत असताना मला थोडासा दूर उभा असलेला तो टीसी परत दिसला. मी त्याला पाहिलंय हे लक्षात आल्याबरोबर आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात त्याने मान फिरवली. हे करताना त्या जपानी मनाला किती यातना होत असतील याची मला पूर्ण कल्पना आहे. नियमाप्रमाणे त्याने माझ्याकडून पैसे वसूल करायला हवे होते. एका परदेशी नागरिकाला माणुसकी दाखवून तो देशाचं नुकसान करत होता. स्वत:ला काही लाभ नसून’’ ३००हून जास्त की.मी. दूर शहरी जायला २-२ मिनिटांच्या फरकाने गाडय़ा असतील असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. एक क्षणभर थांबून हळू आवाजात त्याने मला सांगितलं, ‘‘एक काम कर- १५ मिनिटांत अमुक एक स्टेशन येईल, तिथे उतर. तिथे २ मिनिटांनंतर त्याच प्लॅटफॉर्मवर तुझी गाडी येईल.’’ हे बोलून मी त्याचे आभार मानायच्या आत तो निघून गेला. ते स्टेशन आलं, मी उतरले. आता माझा नेहमीचा आत्मविश्वास नाही म्हटलं तरी डळमळीत झाला होता. त्यामुळे जरा बावचळून इकडे-तिकडे बघत असताना मला थोडासा दूर उभा असलेला तो टीसी परत दिसला. मी त्याला पाहिलंय हे लक्षात आल्याबरोबर आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात त्याने मान फिरवली. हे करताना त्या जपानी मनाला किती यातना होत असतील याची मला पूर्ण कल्पना आहे. नियमाप्रमाणे त्याने माझ्याकडून पैसे वसूल करायला हवे होते. एका परदेशी नागरिकाला माणुसकी दाखवून तो देशाचं नुकसान करत होता. स्वत:ला काही लाभ नसून मिनिटभरात गाडी आली, ती आल्यावर मात्र त्याने माझ्याकडे पाहिलं, त्या पाहण्यातून मला कळलं की हीच ती गाडी. मी त्याच गाडीत चढतेय याची खात्री झाल्यावर तो निघून गेला.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nआम्हा दोघात बोलणं झालंच नव्हतं. पण कर्मचारी म्हणून, नागरिक म्हणून आणि एक माणूस म्हणून त्याच्या मनात काय चाललंय हे त्याच्या त्या थांबण्याच्या एका कृतीतून कळलं होतं कृतीचा आवाज शब्दांपेक्षाही मोठा असतो म्हणतात. तसे तर शब्दकोशात पण खंडीभर शब्द सहज मिळतात. पण शब्द फसवू शकतात, कृती नाही.\nजसजसे आपण मोठे होत जातो तसे शब्द चतुरपणे वापरायला लागतो. माझी एक मैत्रीण तिच्या ५-६ वर्षांच्या भाच्याला घेऊन दिल्लीहून आग्रा येथे जात होती. आगगाडीतून जात असताना पलीकडच्या बाजूने धडधडत दुसरी आगगाडी गेली. तिचा भाचा दचकून उभा राहिला- आगगाडी निघून गेली, तोही शांत झाला. त्याला काय वाटलं होतं ते त्यांनी शब्दांशिवाय सांगून टाकलं होतं. पण आता तो मोठा होत होता- शब्द चतुरपणे वापरायला शिकत होता तो परत उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘हमें तो डर भी नहीं लगता तो परत उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘हमें तो डर भी नहीं लगता\nचित्रपटात आलेले काही संवाद अजरामर होतात यात शंकाच नाही- ‘मेरे पास माँ है’, ‘जो डर गया वह मर गया’, ‘चिनाय सेठ, जो शीशे के घर में..’ इत्यादी. हे येता-जाता बोलायचे संवाद. पण हृदयाच्या कोपऱ्यात सामावून राहिलेले क्षण हे शब्दांशिवायचेच असतात. ‘अ वेनस्डे’ या चित्रपटातला शेवटाकडचा सीन आठवा. नसिरुद्दीन शाह भाजीच्या पिशव्या घेऊन उतरतो, त्याला अनुपम खेर भेटतो. अनुपम खेर- म्हणजेच पोलीस कमिशनरला चांगलंच माहिती आहे की दिवसभर आपल्याला धारेवर धरणारा, खेळवणारा सामान्य नागरिक तो हाच. पण त्या नागरिकाच्या सच्चेपणाची त्या पोलिसाला खात्री आहे. त्याच्याबद्दल आदरही आहे. पोलिसाच्या पदावर असून आपण जे करू शकत नाही, ते या सामान्य नागरिकाने करून दाखवलं याबद्दल कृतज्ञताही आहे. दिवसभर शहराला वेठीला धरणारा माणूस आपण आहोत हे या पोलिसाला कळलंय हे नसिरुद्दीन शाहलाही कळतंय. पण दोघं बोलतात ते पिशवीतल्या भाजीविषयी. हे सगळं आपल्याला कळतं ते त्यांच्या शब्दातून नाही, त्यांच्या डोळ्यातून, स्वरातून, लयीतून.. आणि म्हणूनच तो सीन मनात घर करून राहिला आहे.\nनटांना एक खोड असते- अपवाद असतील- त्यांची माफी मागते- त्यांच्या हातात स्क्रिप्ट पडलं की आधी ते त्यांचे संवाद किती आहेत ते बघतात. त्यांचीही चूक नाही, कारण अजूनही आपल्याकडे उत्तम संवाद म्हणणं म्हणजे अभिनय असं समजलं जातं. देहबोली, लय, उत्तम प्रकारे समोरच्याचं ऐकणं हे सगळं उत्तम अभिनयाचा भाग आहे हे सहसा लक्षात घेतलं जात नाही.\nवसंत कानेटकरलिखित ‘कस्तुरीमृग’ हे मराठी रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं नाटक. एक प्रगल्भ, प्रतिभावान गायिका आणि तिच्या आयुष्यात आलेले तितकेच प्रसिद्ध, प्रतिभावान पुरुष आणि त्यांच्या मैत्रीचे विविध पैलू- हा त्या नाटकाचा मुख्य विषय. डॉ. लागू आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या तगडय़ा भूमिका होत्या त्यात- अर्थातच प्रमुख भूमिका. पण त्यांच्या इतकाच माझ्या मनात घर करून राहिला तो म्हणजे मोहन गोखले. एक गाणारी नायिका, तिचा जिवा-भावाचा मित्र, नायक-नायिका बोलत असताना तो फक्त मागे उभा असायचा. शांतपणे आणि काहीशा हताशपणे. दाराच्या आडोशाला. त्याच्या त्या केवळ उभं राहण्यातून त्याचं एकाकीपण मनावर ठसत असे. तो ज्या तऱ्हेने उभा राहायचा, ज्या जागी, त्यामुळे पुढे चाललेल्या सीनला एक वेगळा अर्थ मिळायचा. मला तो कोपऱ्यात ठेवलेल्या तानपुऱ्यासारखा दिसायचा. त्या नाटकात तानपुऱ्याला एक विशेष महत्त्व होतंच\nविजयाबाई मेहतांनी ‘शाकुंतल’ नाटक केलं होतं ते संपूर्ण संस्कृत नाटय़शैलीत. त्यात स्टेजवर मागे गायक-वादक बसतात आणि संपूर्ण नाटकभर संगीत चालू असतं. त्या नाटकाचं संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. नाटकाच्या शेवटी दुष्यंत, शकुंतला आणि छोटा भरत भेटतात तो प्रसंग. पहिल्या अंकातल्या शृंगारिक प्रसंगातली अल्लड युवती, त्यांच्यातलं प्रेम, पुढे विरह, आता अनेक वर्षांनंतर होणारी भेट. एक प्रेमिका म्हणून नाही, तर त्याच्या मुलाची आई म्हणून. असं अनेक पदरी, अनेक भावनांनी भरलेला आणि भारलेला असा तो प्रसंग संपूर्ण शांततेत व्हायचा. संवाद होते की नाही ते आठवत नाही, पण असलेच तर अत्यंत माफक. इतक्या भावनिक प्रसंगात संगीत नाही असं का- हे विचारल्यावर चंदावरकरांनी सांगितलं की नाटकभर संगीत कानावर पडल्यानंतर येणारी शांतता खोलवर परिणाम साधून जाईल आणि तसंच व्हायचं. त्या शांततेत प्रेक्षक पूर्णपणे दुष्यंत शकुंतलेशी समरस व्हायचे.\nशब्दांवर माझा विश्वास नाही असं नाही. हा लेख मी लिहितेय ते शब्दांच्याच भरवशावर. पण- आपल्या आसपास शब्दांचे जादूगार वावरत असतात, ते चहुबाजूंनी आपल्यावर शब्दांचा मारा करत राहतात. आपण फसता कामा नये- शब्दांच्या आजूबाजूलाही पाहायला हवं\nशब्दांतून ब्रह्मांड उभे करणारे शब्दप्रभूही आहेत- शब्दांची रचना, लय, नाद याच्यातून अलौकिक अनुभव देतात- त्यांच्याबद्दल- पुन्हा कधी तरी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/mahamumbai/thane/page/3/", "date_download": "2018-04-21T04:04:20Z", "digest": "sha1:KLAQNB4YXKGE2FEQKFXFOQH2H2QXJBMW", "length": 15935, "nlines": 152, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Thane District News | Latest news | Marathi News | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\nकोयत्याने गळा चिरून पत्नीची हत्या, आरोपी पसार\n13 Apr, 2018\tगुन्हे वार्ता, ठाणे, महामुंबई 0\n घरगुती वाद तसेच व्यावसायिक कारणामुळे आलेले नैराश्य यातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना भिवंडीतील कामतघर परिसरातील चौधरी कम्पाउंडमध्ये घडली आहे. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आर्थिक मंदीचा फटका, त्यातच घरात मुलाचे ठरलेले लग्न या वादातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. घरात कोणी नसल्याने संतापलेल्या पतीने लोखंडी कोयत्याने पत्नीचा गळा चिरून हत्या …\nभिवंडीत उधारीवरून चार वर्षीय मुलीचा निर्घृण खून\n11 Apr, 2018\tगुन्हे वार्ता, ठळक बातम्या, ठाणे, महामुंबई 0\nभिवंडी :- उधारीवरून एका चार वर्षीय मुलीचा हात कापून तिचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी भिवंडीमध्ये घडली. अवघ्या १५०० रुपयांच्या पानटपरील झालेल्या उधारीवरून पायल प्रसाद हिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. महादेव प्रसाद यांच्या टपरीवरून आबेद शेख याने पान, विडी घेतल्याची त्याच्यावर १५०० रुपयाची उधारी होती. यावरून महादेव आणि …\nकल्याण-डोंबिवलीत प्लास्टिक बंदीला गती\n9 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n महाराष्ट्र शासनाने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनांवर बंदी घातली असताना सर्वत्र त्याची अंमलबजावणी कठोरपणे अंमलात केली जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील प्लॅस्टिक बंदी मोहीम कठोरपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जनतेचे प्लॅस्टिक-थर्माकॉल बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी सहयोग सामाजिक संस्था आणि उर्जा फौंडेशन सारख्या संस्थांचे सहाय्य …\nकानसईकरांनी केला किताब विजेत्या सुनबाईचा सत्कार\n9 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n कानसई विभागात राहणार्‍या उरुजू खान उर्फ ऐश्‍वर्या आशिष कुलकर्णी यांनी मिस्सेस आशिया पॅसिफिक किताब पटकावून अंबरनाथचे नाव आशिया खंडात उज्जवल केल्याबद्दल कानसई परिसरातीलचे माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि विभागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.उरुजू खान उर्फ ऐश्‍वर्या आशिष कुलकर्णी यांनी नुकतीच सिंगापूरमध्ये येथे झालेल्या मिसेस आशिया पॅसिफिक सौंदर्य …\nकल्याणमध्ये स्वरांजलीतून जागवल्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृती\n9 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n कल्याणचा सुभेदारवाडा कट्टा आणि रमलखूण यांच्या संयुक्त विद्यमाने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी रविवारी स्वरांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पं. रघुनंदन पणशीकर आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला. गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे …\nअपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई\n9 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n अपघातात मृत्यू झालेल्या हॉटेल व्यवस्थापकाच्या कुटुंबीयांना 12 लाख 79 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायधीश के. डी. वदने यांनी दिले. मृत हॉटेल व्यवस्थापक समद तुराणी यांच्या कुटुंबाला ही मदत दावा दाखल झाल्यापासून 8 टक्के व्याज दराने ट्रक मालक व रिलायन्स इन्शुरन्स कंपनी यांनी संयुक्तरित्या द्यावी असे निर्देश दिले. …\nकामाची किंमत कमी झाल्यामुळे कंत्राटदारांनी फिरवली पाठ\n9 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n बदलापूर शहरातील सुमारे 300 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेत झालेला भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत असल्यामुळे या योजनेतील दुसर्‍या टप्प्यातील कामासाठी एकही कंत्राटदार पुढे येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामांसाठी आतापर्यंत तीन वेळा निवीदा मागवण्यात आल्या, पण कंत्राटदारांकडुन प्रतिसाद न मिळाल्याने आता या योजनेतील काम रखडले आहे. …\nमुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मिळाला 16 एप्रिलचा मुहुर्त\n9 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n नेहमीच वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या मुंब्रा येथील बायपास रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला मुहर्त मिळाला आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 16 एप्रिलपासून हे काम हाती घेण्यात येणार आहे. या बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुढील दोन महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबई, नवी मुंबईसह इतर महापालिकांना वाहतुकीचे नियोजन करावे …\nअ‍ॅक्सिस बँक फसवणूक प्रकरणी सात जणांना अटक\n8 Apr, 2018\tगुन्हे वार्ता, ठाणे, महामुंबई 0\n अ‍ॅक्सिस बँकेतून परस्पर लोन काढून ग्राहकांना गंडा घालणार्‍या टोळीचा नौपाडा पोलीसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी बँक कर्मचार्‍यांसह 7 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 1 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी आरोपी रोहीत भरत भावसार (अ‍ॅक्सिस बँक सेल्स …\nखोटी कागदपत्रे केल्याप्रकरणी आमदार किसन कथोरे अडचणीत\n8 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात फसवणुकीचा आणि खोटी कागदपत्रे तयार करून संस्था नोंदणीचा फौजदारी दावा (क्रमांक 796/2017)उल्हासनगरच्या न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या दाव्यावर येत्या 23 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. आमदार कथोरे यांनी अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली सांगावं येथे सांगावं परिसर …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/510468", "date_download": "2018-04-21T03:38:06Z", "digest": "sha1:Q47RQYZ3SMLXWKTFSR5ZH5VO37NO5U5Z", "length": 4507, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2017\nमेष: उष्णता वाढणार नाही याची काळजी घ्या, खरेदी, विक्रीचा जोर वाढेल.\nवृषभः आनंदी वातावरण राहील, मनातील इच्छा पूर्ण होतील.\nमिथुन: मन शांत व समाधानी ठेवल्याने बऱयाच गोष्टी साध्य होतील.\nकर्क: आर्थिक खर्च वाढेल, व्यापार, उद्योग व्यवसायात तेजी.\nसिंह: सांपत्तिक स्थिती उत्तम राहील, तेलकट व गोड पदार्थ जपून खा.\nकन्या: आर्थिक चिंता वाढेल पण त्यातून मार्ग निघेल.\nतुळ: आर्थिक भरभराट व फायदा होईल.\nवृश्चिक: चैनी वृत्ती वाढेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.\nधनु: थोरा मोठय़ांच्या सहकार्याने कामे होतील, धनप्राप्ती होईल.\nमकर: उच्च शिक्षणात प्रगती कराल, मानसन्मान लाभेल.\nकुंभ: आर्थिक स्थिती उत्तम राहील, आरोग्य जपा.\nमीन: नको त्या विचारांना थारा देऊ नका, सासरच्या मंडळींकडून फायदा.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 29 जुलै 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 16 डिसेंबर 2017\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533733", "date_download": "2018-04-21T03:38:57Z", "digest": "sha1:73HOQO4U3ICXX5VJORZHORMKSPAJ3ZB5", "length": 6428, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसेनेचा नद्यांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवसेनेचा नद्यांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध\nशिवसेनेचा नद्यांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध\nनद्याच्या राष्ट्रीयकरणाचे जे धोरण सध्या भाजप सरकारतर्फे लादले जात आहे. हे चूकिचे असून त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. असे शिवसेनेचे उपाध्यक्ष व प्रवक्ते जितेश कामत यांनी सांगितले.\nपणजीत आयोजित पत्रकार परीषदेत कामत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी किशोर राव, परीमल पंडीत, निलेश वायंगणकर व संकेत चणेकर उपस्थित होते.\nआतापर्यंत गोव्याचा इतिहास उलघडून पाहाल तर दिसून येते की गोव्यातील नैसर्गिक जलमार्गामुळे भारतामध्येच नाही तर परदेशातील लोकांमध्ये गोवा लोकप्रिय होते. उद्योगासाठी जलमार्ग चांगला मानला जात होता. यामुळे पोर्तुगिजांनी याच मार्गाचा वापर करत आमच्यावर राज्य केले. याच इतिहासाची पुरानवृत्ती न व्हावी आणि परत गोवा परकीयांच्या हातात न जावे यासाठी आम्ही निषेध करत आहोत या राष्ट्रीय करणात मोठय़ा उद्योजकांचा मोठा हात असून ते आपल्या फायद्यासाठी काहीही करु शकतात असे कामत यांनी पूढे सांगितले.\nतसेच हल्लीच मुख्यमंत्र्यांनी वकत्व केले की जे लोक कोळश्याला विरोध करीत आहेत त्यांनी वीज वापरु नये. मला मुख्यमंत्र्यांना सांगांयचे आहे की कोळश्यापेक्षा माणसांचा जीव महत्वाचा असतो. त्यामुळे असे वक्तव्य करताना मुख्यमंत्र्यानी विचार करुन बोलावे. असेही कामत यांनी अधिक बोलताना सांगितले.\nआता आम्ही राज्यातील जेवढय़ा या नद्यांच्या राष्ट्रीयकरणाऱया विरोध करणाऱया संघटना आहेत. त्यांना एकत्र करुन सर्व स्तरावरुन आम्ही विरोध दर्शविणार आहे. असे कामत यांनी पूढे सांगितले.\nकायतू सिल्वा हे भारतीय नागरिक\nमुख्यमंत्र्यांच्या पत्राची पंतप्रधानांनी घेतली दखल\nढवळी जंक्शनवरील बेकायदा गाडे हटविणार\nसर्वसामान्यांना पोषक ठरणाऱया विकासावर भाजप सरकारचा भर\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534426", "date_download": "2018-04-21T03:40:42Z", "digest": "sha1:Q76DFALZ4UQD52J6VUYYCMAGDNW6QZ5Y", "length": 5349, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वेंगुर्ल्यात पुन्हा तीन पर्ससीनवर कारवाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात पुन्हा तीन पर्ससीनवर कारवाई\nवेंगुर्ल्यात पुन्हा तीन पर्ससीनवर कारवाई\nमिनी पर्सनेटद्वारे मासेमारी करणाऱया उभादांडा व नवाबाग येथील एकूण तीन नौकांना कोस्टल पोलीस पथकाने शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ‘अस्मिता’ गस्ती नौकेद्वारे पकडले. या तिन्ही मिनी पर्सनेट पुढील कारवाईसाठी मत्स्यखात्याचे परवाना अधिकारी श्री. देसाई यांच्या ताब्यात देण्यात आल्या. गेल्या दोन दिवसातील ही दुसरी कारवाई आहे.\nवेंगुर्ले समुद्रकिनारपट्टीवरील ‘लाईट हाऊस’ नजिकच्या 5 ते 6 वाव खोल पाण्यात ‘बांगडा’ मासळी पर्सनेट जाळय़ाद्वारे पकडताना कोस्टल पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक टी. व्ही. कळसुलकर, सागरी सुरक्षाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एल. धुरत, पोलीस कॉन्स्टेबल डी. एस. कोयंडे, मास्टर एम. ए. रोईलकर या पथकाने ‘अस्मिता’ या गस्ती नौकेद्वारे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये उभादांडा भागातील अक्षरा अमोल गोखरणकर यांची ‘निलरत्न’, मिथिला फर्नांडिस यांची ‘मॉर्निंग स्टार’, तर नवाबाग येथील नामदेव बापू केळुसकर यांची ‘चैत्राली’ या नौकांचा समावेश होता.\nवेंगुर्ले नगराध्यक्षांविरोधातील अपिलावर 13 रोजी सुनावणी\n‘नवोदय’ प्रवेशाची सीआयडी चौकशी व्हावी\nगटशेतीचा विचार जिल्हय़ात रुजावा\nजि.प, पं.स.मध्ये अनुभवता येणार ‘तत्पर प्रशासन’\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rasikamarathiblog.blogspot.com/2008/03/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:33:43Z", "digest": "sha1:OEG22AFRHWUW4S63FTWZCNWLNUINATPW", "length": 15318, "nlines": 129, "source_domain": "rasikamarathiblog.blogspot.com", "title": "Marathi blog: नि:शब्द झुंज - रेणू गावस्कर", "raw_content": "\nनि:शब्द झुंज - रेणू गावस्कर\nAuthor: Rasika Mahabal / Labels: नि:शब्द झुंज, पुस्तक, रेणू गावस्कर\nरेणूने तिचे संपूर्ण आयुष्य विविध सामाजिक कार्याकरता आणि खास करुन महिलांच्या कल्याणाकरता वाहून नेल आहे. आयुष्यभर केलेल्या सामाजिक कार्यांमधील तिच्या अनुभवांवर हे पुस्तक आहे. लेखिकेने आयुष्याशी नि:शब्द झुंज देणारया लोकांचा बराच अभ्यास केला आहे. इतरांच्या कल्याणाकरता संपूर्ण आयुष्य जुंपणारे लोक कमीच असतात. रेणूने केलेल्या कामाकरता मी तिचा आदर करते.\nपूस्तकातील कथा खूप हळूहळू पकड घेतात. त्या गोष्टींमध्ये substance असला तरी सुरुवातीच्या कथा भरकटलेल्या वाटतात. आयुष्यात नाना तर्हॆचे जुलुम सहन केलेल्या लोकांच्या गोष्टी असूनसुध्दा त्या मनास स्पर्श करत नाहीत. जस की लेखिकेने रमा नावाच्या एका मुलीची गोष्ट लिहिली आहे की \"कॉलेजात जाणारी रमा एका मुलाच्या प्रेमात पडली आणी त्यातूनच गरोदर राहिली. परंतू ह्यास जबाबदार मुलाने तिची फसवणूक केली व पळून गेला. रमाच्या 'कर्मठ घराला भोवळ आली'. मुलीला झालेल्या संततीस त्यांनी अनाथाश्रमात दाखल केली.\"\nह्यात मला न पटलेला भाग असा की कॉलेजात जाणारया शिकल्या सवरलेल्या मुलीला त्या मूलाने फसवले की तिने स्वतःचीच फसवणूक करून घेतली तिने मूलाच्या कुटूंबाची काहीच माहीती नाही मिळवली तिने मूलाच्या कुटूंबाची काहीच माहीती नाही मिळवली समाजाने काही नियम बनवले आहेत ते तोडून १८ वर्षाच्या मुलीने अभ्यास करण्याच्या वयात आपण गरोदर असण्याची बातमी दिल्यास कोणते माता पिता खुष होतील समाजाने काही नियम बनवले आहेत ते तोडून १८ वर्षाच्या मुलीने अभ्यास करण्याच्या वयात आपण गरोदर असण्याची बातमी दिल्यास कोणते माता पिता खुष होतील त्यांना का म्हणे कर्मठ करार दिला\nस्वातंत्र व स्वैराचार ह्यात फरक नाहीये का\nपण हे सर्व घडल्यावर काही मूलींना त्यांच्या चूकीची जाणीव होत असेल आणि आयुष्यक्रमणा नव्याने सुरू करण्याची, आपल्या पायावर उभी राहण्याची ईच्छा होत असेल. पण समाज व संस्था भूतकाळाचा कोळसा विसरायला तयार नसुन तोच कोळसा परत उगाळत बसते. अशा स्त्रियांना संस्था आधार देतात पण त्यांना independently बाहेरच्या जगात वावरता येइल अस मार्गदर्शन देतात का त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्न करतात का\nहा पॅटर्न चेंज व्हायला कदाचित भरपूर वेळ लागेल. ह्या सर्वात जन्माला येणारया मुलाची काहीच चूक नसतांना चूकीचे चटके मात्र त्यालाच भोगावे लागतात. आणि मग आईने आपल्याला पोटातच का मारुन टाकल नाही असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात.\nआता ही रमाची गोष्ट असो वा निशाची. गुंड व विवाहीत मनुष्य आहे हे माहीत असूनदेखिल निशा त्याच्याशी लग्न करते आणि मग त्याने मारहाण केली आपल्याला फसवले हे कोणत्या अधिकाराने म्हणते खरच परिस्थितीच्या कुचंबणेत येऊन अनर्थ घडलेल्या, जीवन उध्वस्त झालेल्या महिलेंची उदाहरण लेखिकेने का दिली नाहियेत हा मला प्रश्न पडला. रमा, निशा सारख्या मुलींच्या मुर्खपणास समर्थन करून पुरुष जातीला नाव का ठेवली आहेत खरच परिस्थितीच्या कुचंबणेत येऊन अनर्थ घडलेल्या, जीवन उध्वस्त झालेल्या महिलेंची उदाहरण लेखिकेने का दिली नाहियेत हा मला प्रश्न पडला. रमा, निशा सारख्या मुलींच्या मुर्खपणास समर्थन करून पुरुष जातीला नाव का ठेवली आहेत केवळ स्वतः एक महिला आहे म्हणून...\nकधीतरी एखाद दुसरया वाक्यात रमाचे निर्णय चुकीचे होते वगैरे वाचुन माझा राग जरा शांत झाला :)\nपूस्तक वाचतांना हे निश्चितच जाणवत की आपल्या सामाजिक चौकटी, त्यात कोंबून बसलेले आपले विचार, शैक्षणिक प्रक्रियेतील त्रुटी, नीतिमत्तेच्या कल्पना, सामाजिक संस्थांच स्वरुप, शाळांमधून लैंगिक शिक्षणाची गरज या सर्वांचा विचार झालाच पाहिजे.\nलेखिकेने केलेले विविध प्रकारचे उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. जस की:\nवेश्यांसाठी चालवलेला उपक्रम, वेश्यांच्या मुलांकरता चालवलेल्या शाळा, निरनिराळ्या शाळांमधुन मुलिंना दिलेले लैंगिक शिक्षण, दारुच्या सवयीने ग्रस्त असलेल्या पुरुषांच्या बायकांना मानसिक आधार, अनाथाश्रम व महिला कल्याण संस्थांमधिल गरजुंना दिलेला आधार आणि अजुन बरच काही.\nदारुवरील गोष्ट वाचतांना मला वाटले की दारुसारख्या गोष्टीस सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे. आजकाल सर्रास शिकली सवरलेली मंडळी पार्टीजच्या नावाखाली मद्यपान करतात, तिथे आलेली एखादी व्यक्ती करत नसेल तर ह्या घोळ्क्यात आपण 'कुल' आहोत हे दाखवायला दारु पिण सुरु करते. मग हळुह्ळु पार्टीज, गेट टुगेदरस = दारु हे इक्वेशन बनते. काही काळाने पार्टीमध्ये दारु नसल्यास त्यांना मजा कशी करायची, पार्टीतला वेळ कसा घालवायचा हेच कळत नाही. कोणी stress घालवायला तर कोणी मित्र टिकवायला दारुच्या आहारी जात राहतात. खरच enjoy करण्याकरता दारु महत्त्वाची असते का\nलेखिका म्हणते की \"समाजाची भुमिका कुमारी मातांच्या बाबतीत पक्व असायला हवी\" हे वाचतांना मला एक असा प्रश्न पडला की ख्ररच समाजाची भुमिका पक्व असती तर गोष्टी सुधारल्या असत्या\nसमाजाच्या भितीने अशी प्रकरण कमी होत आहेत\nसमाजाची भुमिका बदलल्यास कुमारी मातांची संख्या बिनबोभाट वाढेल\nह्यावर तुमचे काय विचार आहेत ते मला नक्की कळवा, मला जाणुन घ्यायला निश्चितच आवडेल.\nनि:शब्द झुंज - रेणू गावस्कर\nनि:शब्द झुंज - रेणू गावस्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/08/blog-post_23.html", "date_download": "2018-04-21T03:59:05Z", "digest": "sha1:BXLHFDAJOWNTLMSONZL5IWI2Q22F2ESA", "length": 15512, "nlines": 200, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: सार्थ", "raw_content": "\nहे लेखन ९ एप्रिल २०१७ चं आहे.\nआज मुंबईत नास्तिक सभा आहे हे फेसबुकवर वाचलं आणि दिवसाची सुरुवात झाली.\nसंध्याकाळी क्लासमधे पालकसभा आहे म्हणून दाढी कोरून घ्यायला सकाळी सकाळी न्हाव्याकडे चाललो होतो. रस्त्यात पारसमणी चौकात गर्दी आणि लगबग दिसली. चांदी, स्टील वगैरेंच्या घोडागाड्या रांगेत उभ्या होत्या. लहान मुलं खेळत होती.\nदाढी करून परत येत होतो.\nसगळ्यात पुढे माणसांनी ओढलेल्या गाड्यावर वेगवेगळ्या रंगाचे ध्वज लावलेले दोन ध्वजस्तंभ... त्यामागे ढोल... मग आपल्या मित्रांशी गप्पा मारत चालणारी छोटी मुलं... त्यामागे एकाच डिझाईनच्या साड्या घातलेल्या आणि डोक्यावर कलश घेतलेल्या बायका... मग पुन्हा ढोलपथक... मग पुरूष ओढत असलेल्या तीन गाड्यात देवतांच्या मूर्ती पकडून त्यांना हातातील पांढऱ्या झाडूने वारा घालणारी स्त्री आणि तिच्या शेजारी बसलेला शांत पुरूष... त्यामागे तरूण मुलामुलींचा भिरभिरत्या नजरेचा घोळका... मग चालणारे प्रौढ स्त्री पुरुष... मग वृध्द स्त्री पुरूषांना घेऊन जाणाऱ्या चांदीचा पत्रा ठोकलेल्या एका रांगेतल्या घोडागाड्या... या सर्वाना एका रांगेत ठेवून रहदारी नियंत्रण करणारे पांढऱ्या झब्बा लेंग्यातले अनेक तरुण... आणि या सगळ्यांकडे कुतूहलाने पहाणारी बघ्यांची गर्दी. अनेक हिंदू, काही बौद्ध, तुरळक मुसलमान; आज या मिरवणूकीचे शांत प्रेक्षक होते..\nमला एकदम वाटलं की हजारो वर्षांपासून भारतात अशा विविध धर्मांच्या, जातींच्या वेगवेगळ्या दिवशी मिरवणूका निघत आल्या आहेत... ज्यांची मिरवणूक ते त्या दिवशीचे कलाकार बाकी सगळे त्या दिवशी प्रेक्षक.... मग आपला दिवस संपला की हे कलाकार लगेच पुन्हा बघ्याच्या भूमिकेत... गुण्यागोविंदाने कलाकार आणि प्रेक्षक अशी भूमिकांची सातत्याने चालू असलेली अदलाबदल... अंतहीन प्रवासाला निघालेले वेगवेगळे सार्थ\nमीपण थांबून बघत होतो. हजारो वर्षांनंतरही एका समूहाला मार्गदर्शन करणाऱ्या भगवान महावीराला मनातल्या मनात नमस्कार केला.\nघोडागाड्यांच्या मागे त्यांच्या मालकांच्या संपर्काची माहिती होती. अर्ध्या गाड्या गायकवाड नावाच्या माणसाच्या होत्या आणि उरलेल्या गाड्या अश्रफभाई, पीरभाई, रहमानमियॉं नावाच्या भिवंडीच्या व्यक्तींच्या होत्या.\nमांसाहारींच्या घोडागाड्या शाकाहारींना घेऊन चालल्या होत्या आणि शाकाहारींचा पैसा मांसाहारींच्या धंद्याला बरकत देत होता.... सार्थ चालत होते.....\nआणि आज संध्याकाळी आस्तिकांच्या या भूमीच्या एका कोपऱ्यात नास्तिकांचा सार्थ निघणार होता... फक्त तो इतर आस्तिकांच्या सार्थाला प्रेक्षक म्हणून पहात राहील की त्यांचा सार्थ मोडावा म्हणून प्रयत्न करेल\nअसे सगळे विचार डोक्यात येत असताना मी अश्रफभाईच्या घोड्याच्या खिंकाळण्याने भानावर आलो...\nआता माझी प्रेक्षकाची भूमिका संपली होती... आता मी एक सार्थवाहक बनणार होतो... एक वर्ष चालणारा सार्थ... व्हॉटस अॅप, फेसबुक, माहितीचा महापूर, नोकरी, कर्जाचे हप्ते, महागाई, टीन एज संपत येऊन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं आणि या साऱ्यांच्या प्रचंड वेगाने भांबावून गेलेल्या किंवा या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून स्वमग्न रहाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांचा आणि निसर्गाच्या हाकांना बहर बहर आलेल्या त्यांच्या मुलामुलींचा सार्थ..\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nपरतीचे दरवाजे बंद करणारा समाज\nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nडिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.cinemajha.com/news/bollywood-actress-sarika-will-work-upcoming-movie/", "date_download": "2018-04-21T03:45:52Z", "digest": "sha1:63XAPPQPTZWRZQUZXI5LUXZXQZNFPHR4", "length": 7015, "nlines": 45, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Bollywood actress Sarika will work in this upcoming Movie - Cinemajha", "raw_content": "\nसाध्य मराठीत नवनवीन विषयी , प्रगत तंत्रग्यान यांचा वापर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक मराठी फिल्म्सने बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई करून दाखवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीची एकूण वाटचाल पाहता सध्या खूप चांगले दिवस आले आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यामुळे अनेक बॉलिवूडमधील कलाकार मराठी चित्रपटांकडे धाव घेत आहेत. काही तर मराठी चित्रपट निर्मिती देखील करीत आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, गणेश आचार्य यासारख्या सेलेब्रिटीज ने मराठी चित्रपट निर्मित केले असून सलमान खान, प्रियांका चोप्रा, अजय देवगण यांनी मराठी चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूडची अभिनेत्री सारिका लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी पारध या मराठी चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिस्पेक्ट या चित्रपटाच्या निमित्ताने त्या अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटात काम करणार आहेत. चित्रपटात सारिका यांची महत्त्वाची भूमिका असून निकटचा या चित्रपटाचे डबिंग संपले आहे. या चित्रपाटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर करीत आहेत. त्यांनी या चित्रपटाची माहिती देत सारिकांसोबतचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.\nसारिकाने चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्ये देखील काम केले आहे. युद्ध या मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत अमिताभ बच्चनसोबत त्यांची जोडी जमली होती. त्यानंतर डर सबको लगता है या मालिकेत देखील त्या झळकल्या होत्या. किशोर बेळकरने येडा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आशुतोष राणाची मुख्य भूमिका असलेल्या येडा या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यामुळे त्याच्या रिस्पेक्ट या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लोकांना लागली आहे. प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांच्या पूर्वपत्नी सारिका यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत त्यांनी अनेक चित्रपट केले त्यांना तिकडे सुपरस्टार मानले जाते.\nचित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हडाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. ‘महासत्ता २०३५’ या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://bhrung.blogspot.com/2008/12/blog-post_21.html", "date_download": "2018-04-21T03:52:32Z", "digest": "sha1:LTN2SQAEE4ASOUFUXKP4KPNSL56A72OZ", "length": 49429, "nlines": 519, "source_domain": "bhrung.blogspot.com", "title": "गुंजारव: मधुशाला - ८", "raw_content": "\nसापडाया लागलो आता कुठे माझा मला मी\nजीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे \nसुराही (हिंदुस्तानी भाषेतील माझ्या काही गज़ला)\nमुंगी उडाली आकाशी...अन्‌ पडली तोंडघशी \nमनोगत दिवाळी अंक २०१२\nमनोगत दिवाळी अंक २०११\nमनोगत दिवाळी अंक २०१०\nमनोगत दिवाळी अंक २००९\nमनोगत दिवाळी अंक २००८\nमनोगत दिवाळी अंक २००७\nकै. श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या मधुशाला ह्या रुबाईसंग्रहातील काही रुबायांचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न आहे.\nदेख रहा हूँ अपने आगे कब से माणिक-सी हाला,\nदेख रहा हूँ अपने आगे कब से कंचन का प्याला,\n'- कह-कह कब से दौड़ रहा इसके पीछे,\nकिंतु रही है दूर क्षितिज-सी मुझसे मेरी मधुशाला\nपाहत आहे समोर कधीचा माणिकवर्णाची हाला\nपाहत आहे समोर माझ्या कधिचा सोन्याचा प्याला\nधावत आहे त्याच्या मागे, \"मिळालाच\nक्षितिजासम पण दूरच असते माझ्यापासुन मधुशाला\nकभी निराशा का तम घिरता, छिप जाता मधु का प्याला,\nछिप जाती मदिरा की आभा, छिप जाती साकीबाला,\nकभी उजाला आशा करके प्याला फिर चमका जाती,\nआँखिमचौली खेल रही है मुझसे मेरी मधुशाला\nकधी निराशेचा तम घेरे, लपतो मग मधुचा प्याला\nलपते मग मदिरेची आभा, लपते मग साकीबाला\nप्रकाश आशादायी पुन्हा प्याल्याला उजळुन जातो\nलपाछपी माझ्याशी खेळत आहे माझी मधुशाला\n'आ आगे' कहकर कर पीछे कर लेती साकीबाला,\nहोंठ लगाने को कहकर हर बार हटा लेती प्याला,\nनहीं मुझे मालूम कहाँ तक यह मुझको ले जाएगी,\nबढ़ा बढ़ाकर मुझको आगे, पीछे हटती मधुशाला\nम्हणुनि, \"पुढे ये\", हात घेतसे मागे ती साकीबाला\nओठि लावण्या सांगुन वारंवार हटवते अन्‌ प्याला\nठाउक नाही घेउन ही जाणार मला आहे कुठवर\nनादी लावुन, पुढे बोलवुन मागे हटते मधुशाला\nहाथों में आने-आने में, हाय, फिसल जाता प्याला,\nअधरों पर आने-आने में हाय, ढुलक जाती हाला,\nदुनियावालो, आकर मेरी किस्मत की ख़ूबी देखो,\nरह-रह जाती है बस मुझको मिलते-मिलते मधुशाला\nहाती येता येता अवचित निसटुनिया जातो प्याला\nओठी येता येता सांडे, हाय, अचानक ती हाला\nया लोकांनो, येउन माझ्या भाग्याचे वैशिष्ट्य पहा\nराहुन जाते आहे मजला मिळता मिळता मधुशाला\nप्राप्य नही है तो, हो जाती लुप्त नहीं फिर क्यों हाला,\nप्राप्य नही है तो, हो जाता लुप्त नहीं फिर क्यों प्याला,\nदूर न इतनी हिम्मत हारुँ, पास न इतनी पा जाऊँ,\nव्यर्थ मुझे दौड़ाती मरु में मृगजल बनकर मधुशाला\nप्राप्य नसे जर, सांगा, तर का लुप्त होत नाही हाला\nप्राप्य नसे जर, सांगा, तर का लुप्त होत नाही प्याला\nदूर न इतकी, प्रयत्न सोडू; जवळ न इतकी की मिळवू\nव्यर्थ वाळवंटात दौडवी मृगजळ हो‍उन मधुशाला\nमिले न, पर, ललचा ललचा क्यों आकुल करती है हाला,\nमिले न, पर, तरसा तरसाकर क्यों तड़पाता है प्याला,\nहाय, नियति की विषम लेखनी मस्तक पर यह खोद गई\n'दूर रहेगी मधु की धारा, पास रहेगी मधुशाला\nका करते उद्विग्न दाखवुन मोह न मिळणरी हाला\nका जीवाची तडफड करतो तृषार्त ठेवुनिया प्याला\nहाय, नियतिची क्रूर लेखणी कोरून गेली भाळावर\n\"राहील धारा दूर मधुची जवळ असुनही मधुशाला\nमदिरालय में कब से बैठा, पी न सका अब तक हाला,\nयत्न सहित भरता हूँ, कोई किंतु उलट देता प्याला,\nमानव-बल के आगे निर्बल भाग्य, सुना विद्यालय में,\n'भाग्य प्रबल, मानव निर्बल' का पाठ पढ़ाती मधुशाला\nमदिरालयि बसलोय कधीचा, पिऊ न शकलो पण हाला\nप्रयत्नपूर्वक भरतो मी पण उलथवतो कोणी प्याला\nनशिबाहुन बलवान असे मानव-शक्ती, शाळा शिकवी\n\"भाग्य प्रबळ, मानव निर्बळ\" हा धडा शिकवते मधुशाला\nकिस्मत में था खाली खप्पर, खोज रहा था मैं प्याला,\nढूँढ़ रहा था मैं मृगनयनी, किस्मत में थी मृगछाला,\nकिसने अपना भाग्य समझने में मुझसा धोखा खाया,\nकिस्मत में था अवघट मरघट, ढूँढ़ रहा था मधुशाला\nखापर होते नशिबी माझ्या, शोधत होतो मी प्याला\nशोधत होतो मृगनयनी मी, मृगजिन आले भाग्याला\nनशीब ओळखण्य़ात स्वत:चे फसला का मजसम कोणी\nनशिबी होते स्मशान दुर्गम, शोधत होतो मधुशाला\nउस प्याले से प्यार मुझे जो दूर हथेली से प्याला,\nउस हाला से चाव मुझे जो दूर अधर से है हाला,\nप्यार नहीं पा जाने में है, पाने के अरमानों में\nपा जाता तब, हाय, न इतनी प्यारी लगती मधुशाला\nहातापासून दूर असे जो तोच प्रिय मजला प्याला\nओठांपासुन दूर असे जी, हवीहवीशी ती हाला\nप्रीति नसे प्राप्तीत, असे ती प्राप्तीच्या आशेमध्ये\nमिळती जर का, नसती इतकी हवीहवीशी मधुशाला\nसाकी के पास है तिनक सी श्री, सुख, संपित की हाला,\nसब जग है पीने को आतुर ले ले किस्मत का प्याला,\nरेल ठेल कुछ आगे बढ़ते, बहुतेरे दबकर मरते,\nजीवन का संघर्ष नहीं है, भीड़ भरी है मधुशाला\nआहे साकीजवळ जराशी सुख-संपत्तीची हाला\nपुन्हा पुन्हा पीण्याला आतुर सारे भाग्याचा प्याला\nधकाधकीने काही निघती, बरेच मरती घुसमटुनी\nनसे लढा जगण्याचा, ही तर गजबजलेली मधुशाला\nसाकी, जब है पास तुम्हारे इतनी थोड़ी सी हाला,\nक्यों पीने की अभिलषा से, करते सबको मतवाला,\nहम पिस पिसकर मरते हैं, तुम छिप छिपकर मुसकाते हो,\nहाय, हमारी पीड़ा से है क्रीड़ा करती मधुशाला\nसाकी आहे तुझ्याकडे जर इतकी थोडीशी हाला\nनकोस पीण्याच्या आशेने धुंद करू प्रत्येकाला\nपिचून मरतो आम्ही, अन्‌ तू लपून स्मित करतेस तिथे\nव्यथा-वेदनांशीच आमच्या खेळत आहे मधुशाला\nसाकी, मर खपकर यदि कोई आगे कर पाया प्याला,\nपी पाया केवल दो बूंदों से न अधिक तेरी हाला,\nजीवन भर का, हाय, पिरश्रम लूट लिया दो बूंदों ने,\nभोले मानव को ठगने के हेतु बनी है मधुशाला\nसाकी, महत्प्रयासाने जर केला पुढे कुणी प्याला\nदोन थेंब त्यालाही केवळ जमले पीणे तव हाला\nजन्मभराच्या परिश्रमाला लुटले दोनच थेंबांनी\nफसवण्यास भोळ्या जीवांना बनली आहे मधुशाला\nजिसने मुझको प्यासा रक्खा बनी रहे वह भी हाला,\nजिसने जीवन भर दौड़ाया बना रहे वह भी प्याला,\nमतवालों की जिहवा से हैं कभी निकलते शाप नहीं,\nदुखी बनाय जिसने मुझको सुखी रहे वह मधुशाला\nतृषित ठेवले जिने मला ती चिरंजीव राहो हाला\nजीवनभर पळविले मला तो चिरंजीव राहो प्याला\nधुंद पिणार्‍यांच्या जिभेवर शापवाणीला स्थान नसे\nदु:खी केले जिने मला ती सुखी असू दे मधुशाला\nनहीं चाहता, आगे बढ़कर छीनूँ औरों की हाला,\nनहीं चाहता, धक्के देकर, छीनूँ औरों का प्याला,\nसाकी, मेरी ओर न देखो मुझको तिनक मलाल नहीं,\nइतना ही क्या कम आँखों से देख रहा हूँ मधुशाला\nमुळी न इच्छा की दुसर्‍यांची ओढून घेऊ मी हाला\nमुळी न इच्छा, धक्के देऊन दुसर्‍यांचा घेऊ प्याला\nनकोस पाहू, साकी, माझ्याकडे; नसे त्याची खंत\nनसे थोडके हेही की मज दिसते आहे मधुशाला\nमद, मदिरा, मधु, हाला सुन-सुन कर ही जब हूँ मतवाला,\nक्या गति होगी अधरों के जब नीचे आएगा प्याला,\nसाकी, मेरे पास न आना मैं पागल हो जाऊँगा,\nप्यासा ही मैं मस्त, मुबारक हो तुमको ही मधुशाला\nनशा चढे ऐकूनच केवळ मद, मदिरा, मधु अन्‌ हाला\nकाय अवस्था होइल माझी असेल जर ओठी प्याला\nसमीप, साकी, नकोस येऊ, वेड मला लागेल पुरे\nतहानलेला तरी मस्त मी, तुम्हास लाभो मधुशाला\nक्या मुझको आवश्यकता है साकी से माँगूँ हाला,\nक्या मुझको आवश्यकता है साकी से चाहूँ प्याला,\nपीकर मदिरा मस्त हुआ तो प्यार किया क्या मदिरा से\nमैं तो पागल हो उठता हूँ सुन लेता यदि मधुशाला\nगरज काय की साकीकडुनी मागू मी पीण्या हाला\nगरज काय की साकीकडुनी मागू मी भरला प्याला\nमद्यधुंद होण्यात नसे हो प्रेम खरे मदिरेवरती\nपिसे लागती मला ऐकुनी नावच केवळ मधुशाला\nदेने को जो मुझे कहा था दे न सकी मुझको हाला,\nदेने को जो मुझे कहा था दे न सका मुझको प्याला,\nसमझ मनुज की दुर्बलता मैं कहा नहीं कुछ भी करता,\nकिन्तु स्वयं ही देख मुझे अब शरमा जाती मधुशाला\nकबूल जे केले होते ते देउ न शकली मज हाला\nकबूल जे केले होते ते देउ न शकला मज प्याला\nउमजुन मनुजाची दुर्बलता काही बोलत नाही मी\nस्वये, परंतु, मजला पाहून लाजे आता मधुशाला\nएक समय संतुष्ट बहुत था पा मैं थोड़ी-सी हाला,\nभोला-सा था मेरा साकी, छोटा-सा मेरा प्याला,\nछोटे-से इस जग की मेरे स्वर्ग बलाएँ लेता था,\nविस्तृत जग में, हाय, गई खो मेरी नन्ही मधुशाला\nएके काळी असायचो संतुष्ट मिळुन थोडी हाला\nसाकी होती भोळी माझी, छोटासा होता प्याला\nछोट्याशा माझ्या विश्वाची उतरवायचा स्वर्ग नजर\nअफाट जगती, हाय, हरवली माझी छोटी मधुशाला\nबहुतेरे मदिरालय देखे, बहुतेरी देखी हाला,\nभाँति भाँति का आया मेरे हाथों में मधु का प्याला,\nएक एक से बढ़कर, सुन्दर साकी ने सत्कार किया,\nजँची न आँखों में, पर, कोई पहली जैसी मधुशाला\nअनेक मदिरालये पाहिली, खूप पाहिल्या मी हाला\nतर्‍हे-तर्‍हेचा आला माझ्या हाती मद्याचा प्याला\nएकापेक्षा एक देखण्या साकींनी स्वागत केले\nतरी भावली ना डोळ्यांना जशी जुनी ती मधुशाला\nएक समय छलका करती थी मेरे अधरों पर हाला,\nएक समय झूमा करता था मेरे हाथों पर प्याला,\nएक समय पीनेवाले, साकी आलिंगन करते थे,\nआज बनी हूँ निर्जन मरघट, एक समय थी मधुशाला\nएके काळी उसळत होती माझ्या अधरांवर हाला\nएके काळी डोळायाचा माझ्या हातांवर प्याला\nएके काळी होते, साकी, पीणारे मारीत मिठ्या\nझाली निर्जन स्मशान, होती एके काळी मधुशाला\nजला हृदय की भट्टी खींची मैंने आँसू की हाला,\nछलछल छलका करता इससे पल पल पलकों का प्याला,\nआँखें आज बनी हैं साकी, गाल गुलाबी पी होते,\nकहो न विरही मुझको, मैं हूँ चलती फिरती मधुशाला\nपेटवली हृदयाची भट्टी काढाया अश्रूहाला\nझुळुझुळु वाहे, ओसंडे ज्यामुळे पापण्यांचा प्याला\nनयनांची झाली साकी अन्‌ गाल गुलाबी पीणारे\nम्हणू नका मज विरही, मी तर आहे सजीव मधुशाला\nकितनी जल्दी रंग बदलती है अपना चंचल हाला,\nकितनी जल्दी घिसने लगता हाथों में आकर प्याला,\nकितनी जल्दी साकी का आकर्षण घटने लगता है,\nप्रात नहीं थी वैसी, जैसी रात लगी थी मधुशाला\nरंग आपला बदलत जाते वेगाने चंचल हाला\nझिजू लागतो वेगाने तो हाती येउनिया प्याला\nजलत गतीने घटू लागते साकीचे आकर्षणही\nपहाटेस ती नव्हती जैसी रात्री दिसली मधुशाला\nबूँद बूँद के हेतु कभी तुझको तरसाएगी हाला,\nकभी हाथ से छिन जाएगा तेरा यह मादक प्याला,\nपीनेवाले, साकी की मीठी बातों में मत आना,\nमेरे भी गुण यों ही गाती एक दिवस थी मधुशाला\nछळेल थेंबा-थेंबासाठी कधीतरी तुजला हाला\nकधीतरी काढून घेतला जाइल हा मादक प्याला\nमधुरभाषिणी साकीवर तू नको विसंबूस, पिणार्‍या\nअसेच माझे करायची गुणगान कधी ही मधुशाला\nछोड़ा मैंने पथ मतों को तब कहलाया मतवाला,\nचली सुरा मेरा पग धोने तोड़ा जब मैंने प्याला,\nअब मानी मधुशाला मेरे पीछे पीछे फिरती है,\n अब छोड़ दिया है मैंने जाना मधुशाला\nमस्त, धुंद मी ठरलो तेव्हा त्यजले जेव्हा पंथाला\nसुरा धुण्या पद आली माझे फोडल्यावरी मी प्याला\nमाझ्या पाठी-पाठी फिरते आता मानी मधुशाला\n कारण हेच असे की मीच सोडली मधुशाला\nयह न समझना, पिया हलाहल मैंने, जब न मिली हाला,\nतब मैंने खप्पर अपनाया ले सकता था जब प्याला,\nजले हृदय को और जलाना सूझा, मैंने मरघट को\nअपनाया जब इन चरणों में लोट रही थी मधुशाला\nनकोस समजू विष प्यालो मी कारण मज न मिळे हाला\nहाती मी खापरी घेतली जरी मिळत होता प्याला\nजाळायाचे सुचले मजला भग्न काळजाला जेव्हा\nजवळ स्मशाना केले, असता लोळत पायी मधुशाला\nकितनी आई और गई पी इस मदिरालय में हाला,\nटूट चुकी अब तक कितने ही मादक प्यालों की माला,\nकितने साकी अपना अपना काम खतम कर दूर गए,\nकितने पीनेवाले आए, किन्तु वही है मधुशाला\nअनेक आल्या, प्याल्या गेल्या मदिरालयात ह्या हाला\nआजपावेतो कितीक तुटल्या मादक प्याल्यांच्या माला\nकिती संपवुन काम आपले निघुनीया गेल्या साकी\nकितीतरी पीणारे आले, तीच राहिली मधुशाला\nकितने होठों को रक्खेगी याद भला मादक हाला,\nकितने हाथों को रक्खेगा याद भला पागल प्याला,\nकितनी शक्लों को रक्खेगा याद भला भोला साकी,\nकितने पीनेवालों में है एक अकेली मधुशाला\nअधरांना स्मरणात किती ठेवील तरी मादक हाला\nहातांना स्मरणात किती ठेवील तरी वेडा प्याला\nकिती चेहरे ठेवील ती लक्षात तरी भोळी साकी\nकितीतरी पीणारे आणिक एक एकटी मधुशाला\nदर दर घूम रहा था जब मैं चिल्लाता - हाला\nमुझे न मिलता था मदिरालय, मुझे न मिलता था प्याला,\nमिलन हुआ, पर नहीं मिलनसुख लिखा हुआ था किस्मत में,\nमैं अब जमकर बैठ गया हूँ, घूम रही है मधुशाला\nदारोदार फिरत मी असता किंचाळत, \"हाला हाला\nसापडले ना मज मदिरालय, सापडला नाही प्याला\nमीलन घडले परंतु नव्हते मीलन-सुख लिहिले नशिबी\nस्थिरावुनी आता मी बसलो, फिरते आहे मधुशाला\nमैं मदिरालय के अंदर हूँ, मेरे हाथों में प्याला,\nप्याले में मदिरालय बिंबित करनेवाली है हाला,\nइस उधेड़-बुन में ही मेरा सारा जीवन बीत गया -\nमैं मधुशाला के अंदर या मेरे अंदर मधुशाला\nआहे मदिरालयात मी अन्‌ आहे मम हाती प्याला\nप्याल्यामध्ये मदिरालय प्रतिबिंबित करणारी हाला\nव्यतीत झाले गोंधळात ह्या आयुष्यच सारे माझे\nमधुशालेत मी आहे कि माझ्यात वसे ती मधुशाला\nकिसे नहीं पीने से नाता, किसे नहीं भाता प्याला,\nइस जगती के मदिरालय में तरह-तरह की है हाला,\nअपनी-अपनी इच्छा के अनुसार सभी पी मदमाते,\nएक सभी का मादक साकी, एक सभी की मधुशाला\nपीण्याशी सार्‍यांचे नाते, सर्वांना भावे प्याला\nतर्‍हे-तर्‍हेची ह्या जगताच्या मदिरालयि आहे हाला\nइच्छेला अनुसरुन आपल्या झिंगतात येथे सारे\nमादक साकी एक तयांची, एक तयांची मधुशाला\nवह हाला, कर शांत सके जो मेरे अंतर की ज्वाला,\nजिसमें मैं बिंबित-प्रतिबिंबित प्रतिपल, वह मेरा प्याला,\nमधुशाला वह नहीं जहाँ पर मदिरा बेची जाती है,\nभेंट जहाँ मस्ती की मिलती मेरी तो वह मधुशाला\nती हाला, जी शांतवेल ही माझ्या अंतरिची ज्वाला\nक्षणोक्षणी प्रतिबिंब ज्यात मम दिसेल तो माझा प्याला\nती मधुशाला नाही जेथे मदिरेची विक्री होते\nजिथे मिळे उपहार नशेचा त्यास मानतो मधुशाला\nमतवालापन हाला से ले मैंने तज दी है हाला,\nपागलपन लेकर प्याले से, मैंने त्याग दिया प्याला,\nसाकी से मिल, साकी में मिल अपनापन मैं भूल गया,\nमिल मधुशाला की मधुता में भूल गया मैं मधुशाला\nहालेची घेउनिया धुंदी त्यजली आहे मी हाला\nवेडेपण प्याल्याचे घेउन त्यजला आहे मी प्याला\nएकरूप झालो साकीशी, माझा मी उरलो नाही\nमधुशालेच्या मधुरतेत मिसळून विसरलो मधुशाला\nमदिरालय के द्वार ठोंकता किस्मत का छंछा प्याला,\nगहरी, ठंडी सांसें भर भर कहता था हर मतवाला,\nकितनी थोड़ी सी यौवन की हाला, हा, मैं पी पाया\nबंद हो गई कितनी जल्दी मेरी जीवन मधुशाला\nदार ठोठवी मधुशालेचे नशिबाचा खाली प्याला\nघेत उसासे धुंद मद्यपी कोसत बसती भाग्याला\nतारुण्याची फारच थोडी हाला मी प्राशू शकलो\nबंद जाहली फारच लवकर माझी जीवन-मधुशाला\nकहाँ गया वह स्वर्गिक साकी, कहाँ गयी सुरिभत हाला,\nकहाँ गया स्वपिनल मदिरालय, कहाँ गया स्वर्णिम प्याला\nपीनेवालों ने मदिरा का मूल्य, हाय, कब पहचाना\nफूट चुका जब मधु का प्याला, टूट चुकी जब मधुशाला\nकुठे लुप्त ती स्वर्गिय साकी, कुठे लुप्त सुरभित हाला\nकुठे लुप्त स्वप्निल मदिरालय, कुठे लुप्त स्वर्णिम प्याला\nतेव्हा कळले पीणार्‍यांना मोल, हाय, त्या मदिरेचे\nफुटला जेव्हा मधुचा प्याला अन्‌ कोसळली मधुशाला\nअपने युग में सबको अनुपम ज्ञात हुई अपनी हाला,\nअपने युग में सबको अदभुत ज्ञात हुआ अपना प्याला,\nफिर भी वृद्धों से जब पूछा एक यही उत्तर पाया -\nअब न रहे वे पीनेवाले, अब न रही वह मधुशाला\nअपुल्या काळि प्रत्येका अनुपम वाटे अपुली हाला\nअपुल्या काळी प्रत्येका अद्भुत वाटे अपुला प्याला\nतरिही विचारता वृद्धांना हेच एक उत्तर येते -\n\"उरले नाहीत ते पिणारे, ना उरली ती मधुशाला\n'मय' को करके शुद्ध दिया अब नाम गया उसको, 'हाला'\n'मीना' को 'मधुपात्र' दिया 'सागर' को नाम गया 'प्याला',\nक्यों न मौलवी चौंकें, बिचकें तिलक-त्रिपुंडी पंडित जी\n'मय-महिफल' अब अपना ली है मैंने करके 'मधुशाला'\nकरुनी 'मया'ची शुद्धी आता नाव दिले त्याला हाला\n'मीना'चे मधुपात्र जाहले, नाव 'सागरा'ला 'प्याला'\nबघुन अचंबित का न मौलवी, टिळाधारि पंडित व्हावे\n'मय-मैफल' स्वीकृत मी केली नाव देउनी 'मधुशाला'\nकितने मर्म जता जाती है बार-बार आकर हाला,\nकितने भेद बता जाता है बार-बार आकर प्याला,\nकितने अर्थों को संकेतों से बतला जाता साकी,\nफिर भी पीनेवालों को है एक पहेली मधुशाला\nकिती मर्म जाणवून जाते पुन्हा पुन्हा येउन हाला\nसांगुन जातो किती रहस्य पुन्हा पुन्हा येउन प्याला\nसंकेतांतून अर्थ केव्हढे सांगुनिया जाते साकी\nतरिही सार्‍या पीणार्‍यांना आहे कोडे मधुशाला\nजितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला,\nजितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,\nजितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,\nजितना ही जो रिसक, उसे है उतनी रसमय मधुशाला\nखोल हृदय जितके आहे तितकाच खोल आहे प्याला\nमनात मादकता जितकी तितकी मादक आहे हाला\nउरात जितकी भावुकता तितकी सुंदर दिसते साकी\nरसिक असे जो जितका तितकी त्यास रसमयी मधुशाला\nजिन अधरों को छुए, बना दे मस्त उन्हें मेरी हाला,\nजिस कर को छू दे, कर दे विक्षिप्त उसे मेरा प्याला,\nआँख चार हों जिसकी मेरे साकी से दीवाना हो,\nपागल बनकर नाचे वह जो आए मेरी मधुशाला\nस्पर्शे ज्या अधरांस तयांना धुंद करी माझी हाला\nज्या हातांना स्पर्श करे, विक्षिप्त करे माझा प्याला\nनजरभेट माझ्या साकीशी होई तो नादी लागे\nवेडा हो‍उन नाचे तो जो पाही माझी मधुशाला\nहर जिहवा पर देखी जाएगी मेरी मादक हाला\nहर कर में देखा जाएगा मेरे साकी का प्याला\nहर घर में चर्चा अब होगी मेरे मधुविक्रेता की\nहर आंगन में गमक उठेगी मेरी सुरिभत मधुशाला\nदिसेल प्रत्येकाच्या जीभेवर माझी मादक हाला\nदिसेल प्रत्येकाच्या हाती माझ्या साकीचा प्याला\nघराघरातून चर्चा होईल मधुविक्रेत्याची माझ्या\nघमघमेल प्रत्येक अंगणी माझी सुरभित मधुशाला\nमेरी हाला में सबने पाई अपनी-अपनी हाला,\nमेरे प्याले में सबने पाया अपना-अपना प्याला,\nमेरे साकी में सबने अपना प्यारा साकी देखा,\nजिसकी जैसी रुचि थी उसने वैसी देखी मधुशाला\nसापडली हालेत माझिया सार्‍यांना अपुली हाला\nसापडला प्याल्यात माझिया सार्‍यांनाअपुला प्याला\nमाझ्या साकीमध्ये पाहिली सार्‍यांनी अपुली साकी\nज्याची जैसी रुची, पाहिली त्याने तैसी मधुशाला\nयह मदिरालय के आँसू हैं, नहीं-नहीं मादक हाला,\nयह मदिरालय की आँखें हैं, नहीं-नहीं मधु का प्याला,\nकिसी समय की सुखदस्मृति है साकी बनकर नाच रही,\nनहीं-नहीं कवि का हृदयांगण, यह विरहाकुल मधुशाला\nमद्यगृहाचे अश्रू हे तर, नाही ही मादक हाला\nमद्यगृहाचे असती डोळे, नाही हा मधुचा प्याला\nकधी काळची सुखद आठवण नाचे साकी हो‍उनिया\nहे नाही कविचे हृदयांगण, ही विरहाकुल मधुशाला\nकुचल हसरतें कितनी अपनी, हाय, बना पाया हाला,\nकितने अरमानों को करके ख़ाक बना पाया प्याला\nपी पीनेवाले चल देंगे, हाय, न कोई जानेगा,\nकितने मन के महल ढहे तब खड़ी हुई यह मधुशाला\nकिती कामना तुडवुन अपुल्या, हाय, बनवु शकलो हाल\nराख किती इच्छांची करुनी बनवू शकलो मी प्याला\nपिऊन जातिल पीणारे पण कळेल कोठे कोणाला\nकिती भंगले महाल मनिचे तेव्हा बनली मधुशाला\nविश्व तुम्हारे विषमय जीवन में ला पाएगी हाला\nयदि थोड़ी-सी भी यह मेरी मदमाती साकीबाला,\nशून्य तुम्हारी घड़ियाँ कुछ भी यदि यह गुंजित कर पाई,\nजन्म सफल समझेगी जग में अपना मेरी मधुशाला\nजगा, विषारी जीवनात तव जर आणू शकली हाला\nफार नव्हे, थोडीशीही माझी मादक साकीबाला\nतुझे शून्यवत क्षण थोडेही गुंजित जर ती करु शकली\nजन्म सफल समजेल आपला जगात माझी मधुशाला\nबड़े-बड़े नाज़ों से मैंने पाली है साकीबाला,\nकिलत कल्पना का ही इसने सदा उठाया है प्याला,\nमान-दुलारों से ही रखना इस मेरी सुकुमारी को,\nविश्व, तुम्हारे हाथों में अब सौंप रहा हूँ मधुशाला\nलाडाकोडाने वाढवली आहे मी साकीबाला\nधरला हाती हिने नेहमी ललित कल्पनांचा प्याला\nमानाने अन्‌ प्रेमाने ठेवा सुकुमारीला माझ्या\nजगा, तुझ्या हाती मी आता सोपवतो ही मधुशाला\n'मधुशाला' कवितासंग्रहाच्या परिशिष्टातील चार रुबाया :\nस्वयं नहीं पीता, औरों को, किन्तु पिला देता हाला,\nस्वयं नहीं छूता, औरों को, पर पकड़ा देता प्याला,\nपर उपदेश कुशल बहुतेरों से मैंने यह सीखा है,\nस्वयं नहीं जाता, औरों को पहुंचा देता मधुशाला\nस्वये न मी पीतो, दुसर्‍यांना पण पाजत असतो हाला\nस्पर्श न करतो स्वये तरी मी दुसर्‍यांना देतो प्याला\nपण उपदेश-कुशल लोकांच्याकडून आहे शिकलो मी\nइतरांना पाठवतो तेथे, स्वत: टाळतो मधुशाला\nमैं कायस्थ कुलोदभव मेरे पुरखों ने इतना ढ़ाला,\nमेरे तन के लोहू में है पचहत्तर प्रतिशत हाला,\nपुश्तैनी अधिकार मुझे है मदिरालय के आँगन पर,\nमेरे दादों परदादों के हाथ बिकी थी मधुशाला\nमी कायस्थ कुलोद्भव ज्याच्या वंशाच्या हाती प्याला\nतीन चतुर्थांश शोणित माझ्या शरिराचे आहे हाला\nमद्यगृहाच्या अंगणावरति हक्क वारशाने आहे\nमाझ्या आजा-पणजांनी ही विकत घेतली मधुशाला\nबहुतों के सिर चार दिनों तक चढ़कर उतर गई हाला,\nबहुतों के हाथों में दो दिन छलक झलक रीता प्याला,\nपर बढ़ती तासीर सुरा की साथ समय के, इससे ही\nऔर पुरानी होकर मेरी और नशीली मधुशाला\nबहुतेकांना चार दिवस चढली व उतरलीही हाला\nसांडत सांडत रिता जाहला दोनच दिवसांनी प्याला\nकाळासोबत प्रभाव वाढे परंतु मद्याचा म्हणुनी\nजितकी माझी जुनी तेव्हढी अधिकच मादक मधुशाला\nपित्र पक्ष में पुत्र उठाना अर्ध्य न कर में, पर प्याला\nबैठ कहीं पर जाना, गंगा सागर में भरकर हाला\nकिसी जगह की मिटटी भीगे, तृप्ति मुझे मिल जाएगी\nतर्पण अर्पण करना मुझको, पढ़ पढ़ कर के मधुशाला\nनकोस घेऊ अर्घ्य करी तू, पितृपक्षी घे तू प्याला\nनिवांत कोठेतरी बैस तू, गंगाजळि मिसळुन हाला\nभिजोत माती कुठलीही, निश्चित तृप्ती मजला लाभे\nतर्पण अर्पण कर तू मजला वाचुनिया ही 'मधुशाला'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/101", "date_download": "2018-04-21T04:00:43Z", "digest": "sha1:46K4SNMG3R6X7SBAFQFXQNOJK2UHKZUE", "length": 4836, "nlines": 78, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "अखंड मैफल - कविता संग्रह 1 | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nअखंड मैफल - कविता संग्रह 1\nपहिला ऑनलाईन कविता संग्रह.\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nकाही काही गोष्टी मला अजूनही कळत नाहीत\nतिचे नि माझे नाते अभंग होते\nदगडांनी सतत दगडच रहायला हवं\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nपंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमागच्या पानावरून पुढे सुरु\nमी जसा आहे, तसा आहे\nमी पेपर वाचत असतो\nवादळाचे गीत आता आणुया ओ\nसोबत असले... नसले कोणी...\nहे शिवनंदन, करितो वंदन\nपाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-purpose-life.html", "date_download": "2018-04-21T03:38:58Z", "digest": "sha1:UOQF5JCI4FBLYIK7KH3AZRYRXSJKBROH", "length": 13593, "nlines": 39, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " जीवनातील हेतू कसा शोधावा याविषयी बायबल काय म्हणते?", "raw_content": "मरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nदेवाने आपल्यासाठी त्याला असलेले प्रेम हयात सिध्ध केले आहे: जेव्हा आपण अजूनही पापी आहोत, ख्राईस्ट आपल्यासाठी मृत्यु पावला.\nजर तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली जवाब दिलान, 'जिझस परमेश्वर आहे,' आणि देवाने त्याला मृत्युपासून वर उचलले आहे, ह्यावर जर मनःपूर्वक विश्वास ठेवलात तर तुमचे रक्षण होईल.\nपापाचे वेतन म्हणजे मृत्यु पण जिझस ख्राईस्ट – आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी.\nजीवनातील हेतू कसा शोधावा याविषयी बायबल काय म्हणते\nप्रश्नः जीवनातील हेतू कसा शोधावा याविषयी बायबल काय म्हणते\nउत्तरः आमच्या जीवनातील हेतू काय असावा याविषयी बायबल अत्यंत स्पष्ट आहे. जुन्या व नव्या करारातील लोकांनी जीवनातील हेतू शोधला आणि तो त्यांस प्राप्त झाला. पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान पुरुष, शलमोन, याला कळून आले की केवळ ह्या जगापुरते जगल्यास जीवन हे व्यर्थ ठरते. तो आमच्यासाठी उपदेशकाच्या पुस्तकात हे शेवटचे विचार मांडतो: \"आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; सगळîा बर्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करितांना देव सगळîा कृत्यांची झाडाझडती घेईल\" (उपदेशक 12:13-14), शलमोन म्हणतो की आम्ही आपल्या जीवनात आपल्या विचारांनी आणि जीवनाने देवाचे गौरव करावे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करावे, एके दिवशी आम्ही त्याच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. जीवनातील आमच्या हेतूचा एक भाग आहे देवाचे भय धरणे आणि त्याच्या आज्ञेचे पालन करणे.\nआमच्या हेतूचा दुसरा भाग जीवनाकडे ह्या पृथ्वीवरील दृष्टिकोनातून पाहणे. ज्यांचे लक्ष ह्या जीवनावर आहे त्यांच्या विपरीत, राजा दावीद येणार्या समयात त्याचे समाधान शोधित होता. त्याने म्हटले, \"मी तर — नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ति होवो\" (स्तोत्रसंहिता 17:15). दाविदाला पूर्ण समाधान अथवा तृप्ती त्या दिवशी येणार होती ज्या दिवशी तो देवाच्या मुखाचे दर्शन घेत (त्याच्याशी सहभागित्व) आणि त्याच्यासमान होत (योहानाचे 1 ले पत्र 3:2) जागे होणार होता (पुढील जीवनात).\nस्तोत्रसंहिता 73 मध्ये, आसाफ म्हणतो की कशाप्रकारे तो दुर्जनांचा उत्कर्ष पाहून त्यांचा हेवा करू लागला ज्यांना कुठलीच काळजी नव्हती आणि जे इतरांच्या पाठीच्या बळावर संपत्तीची उभारणी करीत, त्यांचा ते फायदा घेत, पण नंतर त्याने त्यांच्या शेवटाचा विचार केला. त्यांनी जे मिळविण्याचा प्रयत्न केला त्या विपरीत, तो 25व्या वचनात त्याच्यासाठी काय महत्वाचे आहे ते सांगतो: \"स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही.\" आसाफाला, जीवनातील इतर सर्व गोष्टींपेक्षा देवासोबतचे नाते अधिक महत्वाचे वाटले. त्या नात्याशिवाय जीवनाचा काहीच हेतू नाही.\nप्रेषित पौलाने त्या सर्व गोष्टींविषयी सांगितले आहे जे त्याने पुनरुत्थित ख्रिस्ताशी भेट घडण्यापूर्वी धार्मिकतेने प्राप्त केले होते, आणि त्याने निष्कर्ष काढला की येशू ख्रिस्त ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठपणाच्या तुलनेत ते सर्वकाही केरकचरा असे होते. फिलिप्पैकरांस पत्र 3:9-10 या वचनांत पौल म्हणतो की मी ख्रिस्ताला जाणावे आणि \"मी त्याच्याठायी आढळावे\", त्याचे नीतिमत्व प्राप्त करावे आणि त्याच्याठायी विश्वासाने जगावे यापेक्षा अधिक त्याला काही नको, जरी त्याचा अर्थ क्लेश आणि मृत्यू का असेना. पौलाचा हेतू ख्रिस्तास जाणणे, त्याच्याठायी विश्वासाद्वारे नीतिमत्व प्राप्त करणे, आणि त्याच्या सहभागित्वात जगणे हा होता, त्याद्वारे त्याला क्लेश सहावे लागले याची त्याला परवा नव्हती (तीमथ्याला 2 रे पत्र 3:12). शेवटी, तो अशा वेळेच्या प्रतीक्षेत होता जेव्हा तो \"मृतांच्या पुनरुत्थानाचा\" भागी होईल.\nदेवाने प्रारंभी मनुष्याची उत्पत्ती केल्याप्रमाणे, जीवनातील आमचा हेतू, हा आहे 1) देवाचे गौरव करणे आणि त्याच्या सहभागित्वाचा आनंद उपभोगणे, 2) इतरांसोबत उत्तम संबंध राखणे, 3) काम करणे, आणि 4) पृृथ्वीवर प्रभुत्व गाजविणे. पण पापात पडल्यानंतर, मनुष्याचे देवाशी सहभागित्व तुटले, इतरांसोबत त्याच्या संबंधात तुटातुट झाली, काम नेहमीच निराशाजनक वाटते, आणि निसर्गावर वर्चस्व राखून ठेवण्यासाठी मनुष्य संघर्ष करीत असतो. केवळ देवासोबत सहभागित्व स्थापन करण्याद्वारे, येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, जीवनातील हेतू पुन्हा प्राप्त करता येऊ शकतो.\nमानवाचा हेतू देवाचा गौरव करणे आणि त्याच्यासोबत सदैव आनंद अनुभवणे हा आहे. आपण देवाचे भय मानून आणि त्याच्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे, स्वर्गातील आमच्या भविष्यातील घरावर आपले डोळे लावून, आणि त्याला निकटतेने जाणून त्याचे गौरव करू शकतो. आमच्या जीवनांसाठी देवाच्या हेतूचे अनुसरण करून आपण देवाचा आनंद घेऊ शकतो, ज्याद्वारे आपण खर्या व स्थायी आनंदाचा अनुभव करू शकतो — विपुल जीवनाचा जो आम्ही प्राप्त करावा अशी त्याची इच्छा आहे.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nजीवनातील हेतू कसा शोधावा याविषयी बायबल काय म्हणते\nदेवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र जगाला दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल.\nईश्वरी कृपेमुळे (आणि) असलेल्या विश्वासामुळे तुम्ही वाचला आहात – हे फक्त तुमच्या बाबतीतच नाही आहे, ही देवाची देणगी आहे, कार्यामुळे नव्हे कारण की कोणी ही बढाई / फुशारकी मारू शकत नाही , प्रत्येक सूक्ष्म पेशीचा समावेश लाखो प्रोटीन अणूमध्ये असतो.\nजिझस ख्राईस्टच्या मृत्युपासून पुनर्जन्मा तर्फे आणि त्याच्या दयाळूपणामुळे आपल्याला त्याने जगण्याची उमेद देऊन नवा जन्म दिला आहे.\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nwww.gotquestions.org/Marathi - बायबल मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/sugar-salt-aani-prem", "date_download": "2018-04-21T04:00:27Z", "digest": "sha1:EJICGXR5AAXGD2Y3J7TPMB4F6GIQEFJY", "length": 2982, "nlines": 51, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Sugar Salt aani Prem | Marathi Dhamaal", "raw_content": "\nशुगर सॉल्ट आणि प्रेम\nदिग्दर्शक : सोनाली बंगेरा\nनिर्माता : सोनाली बंगेरा\nनिर्मितीसंस्था : द रेड बल्ब स्टुडिओ\nकलाकार : सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर, शिल्पा तुळसकर, समीर धर्माधिकारी, अजिंक्य देव, प्रसाद ओक\nकथेतील पात्र : सोनाली कुलकर्णी- अदिती, क्रांती रेडकर-सौम्या, शिल्पा तुळसकर-अनन्या, समीर धर्माधिकारी-राहुल, अजिंक्य देव-अजय, प्रसाद ओक-रविंद्र\nकथा : सोनाली बंगेरा\nसंगीत दिग्दर्शक : सिध्दार्थ महादेवन\nछायाचित्रण : राहुल जाधव\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘बुध्दा इन अ ट्रॅफिक जाम’ मध्ये पल्लवीचा अभिनय आणि गाणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/103", "date_download": "2018-04-21T04:15:52Z", "digest": "sha1:NI5KWWQWNHYMDXWWJA5MDSK5UT4FX336", "length": 4277, "nlines": 75, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "तू नसताना | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ तिचे नि माझे नाते अभंग होते अनुक्रमणिका दगडांनी सतत दगडच रहायला हवं ›\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nमिठीतही का सखे दुरावे\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/atul-kulkarni", "date_download": "2018-04-21T03:51:48Z", "digest": "sha1:45HH4XPSLJPBQBBYDXVRB3CPYTYDQVCM", "length": 2084, "nlines": 43, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Atul Kulkarni | Marathi Dhamaal", "raw_content": "\nजन्म ठिकाण: बेळगाव, महाराष्ट्र, भारत\nजो़डीदाराचे नाव: गीतांजली कुलकर्णी\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘काहे दिया परदेस’ मध्ये होणार शिवच्या आईची एंट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi-khazana.blogspot.com/2012/05/blog-post_7417.html", "date_download": "2018-04-21T03:54:35Z", "digest": "sha1:6QWLBHVCPGXDDJ3GSGYDLF5HGEKKN2FB", "length": 2670, "nlines": 63, "source_domain": "marathi-khazana.blogspot.com", "title": "पाणी स्वप्नाचे", "raw_content": "\nमित्रानो तुमच्या कडे जर मराठी कविता असतील तर त्या माझ्या मेल वर पाठवा मी त्या ह्या blog वर पब्लिश करेन तुमच्या नावाबरोबर.......... मग वाट कसली बघताय द्या पाठवून: j.kasliwal09@gmail.com\nस्वप्नात पाहतो मी तुला\nतुझ स्मित असच टिकू दे\nत्यात माझाच स्वार्थ आहे\nतुझ स्मित असच टिकाव\nतुझ्या सुखासाठी वाटतंय मला\nजेव्हा दिसतेच तू मला\nएक गोड स्वप्न वाटते\nहोतेस नजरेआड जेव्हा तू\nस्वप्नात पाणी होऊन कंठात दाटते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mahaganpatiwai.org/index.php/2017-02-21-09-38-17", "date_download": "2018-04-21T03:30:30Z", "digest": "sha1:V2CNJCS5SM7JWPY4JVEWRL7N6F7R36Y6", "length": 5720, "nlines": 40, "source_domain": "mahaganpatiwai.org", "title": "वाई पर्यटन", "raw_content": "\nवाडा वा प्रासाद वास्तुशैली\nवाई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nवाई सातारा जिल्ह्यातील एक तालुका व महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर असलेले आणि दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्धीस पावलेले धार्मिक क्षेत्र म्हणजेच वाई. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातुन सलगपणे घडविलेली, वाईचे ग्रामदैवत असलेली ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे.\nवाई यथील वैशिष्टे म्हणजे श्री सिध्देश्वर मंदिरातील श्री सिध्दनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमानाचे मंदिर. वाई येथुनच मराठी विश्वकोशाचे प्रकाशन केले जाते.\nशुटिंगसाठी देशा-परदेशातली लोकशन्स शोधणारी सिनेमा आणि टीव्ही इण्डस्ट्री सध्या वाईच्या जाम प्रेमात आहे. निसर्गाची मुक्त उधळण, कमालीची स्वस्ताई आणि भौगोलिक वैविध्य यामुळे सिनेमा, सीरिअल आणि जाहिरात इण्डस्ट्रीची पावलं वाईकडे वळतायत.\nआमीर खानची अगदी अलिकडे झळकलेली सॅमसंग मोबाइलची जाहिरात आठवते 'स्वदेस'च्या शेवटी शेवटी शाहरुख अंगाला लाल माती लावून आखाड्यात उतरतो, तो नदीकाठ आठवतोय 'स्वदेस'च्या शेवटी शेवटी शाहरुख अंगाला लाल माती लावून आखाड्यात उतरतो, तो नदीकाठ आठवतोय किंवा 'गंगाजल'मध्ये अजय देवगण पारावर उभा राहून ग्रामस्थांना त्वेषानं उपदेश करतोय, ते दृश्य येतंय डोळ्यासमोर किंवा 'गंगाजल'मध्ये अजय देवगण पारावर उभा राहून ग्रामस्थांना त्वेषानं उपदेश करतोय, ते दृश्य येतंय डोळ्यासमोर बरं, 'अगले जनम मोहे बिटिया किजो', 'बैरी पिया' या हिंदी सीरिअल्समधली दृश्य डोळ्यासमोर आणा. यातली लोकेशन्स, नदीचा घाट, घरांची रचना यांचा तुम्हाला एक समान धागा आढळेल. ही सगळी दृश्य आहेत वाई आणि परिसरातली.\nलोकेशन्स : मेणवलीचा घाट आणि वाडा, धोम धरण, वाईतलं मिशन हॉस्पिटल, कृष्णा काठचे सातही घाट, एसटी स्टँड, गाढवेवाडीचा चौसोपी वाडा, पसरणी, किसन वीर कॉलेज इ.\n२००९ पासून आजवर झालेली शुट्स...\nसीरिअल्स : भाग्यविधाता, अगले जनम मोहे बिटिया किजो, छोटी बहू, श्री, बैरी पिया, गंगा, महाभारत, बिट्टो, काशी, गीत, सुपरस्टार, ओळख\nचित्रपट : दबंग आणि विहीर, विथ लव्ह टू ओबामा\nमुक्काम आणि जेवणाची सोय: वाई, सातारा, पाचगणी, महाबळेश्वर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/308", "date_download": "2018-04-21T03:57:21Z", "digest": "sha1:5S2UZRXYYZTFNLRVY2ETCNNYP4EA2N65", "length": 4659, "nlines": 75, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "प्रेम.... खरंखुरं... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nअसाही एक काळ असतो\nजेंव्हा वाटतात एकमेकांचे स्पर्श\nत्यालाच ‘प्रेम’ म्हणत असावेत\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ प्रेम करत जगायचं... जगण्यावर अनुक्रमणिका प्रेमाची जोड ›\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nमिठीतही का सखे दुरावे\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T04:14:52Z", "digest": "sha1:3QA44OAZR6ZDWHPST2GUW2AP47EBFQEK", "length": 4658, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएडन हे यमनमधील प्रमुख शहर व बंदर आहे.\nलाल समुद्रावर असलेले हे बंदर प्राचीन काळापासून अरब व्यापाऱ्यांचे महत्त्वाचे व्यापारकेन्द्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/veena-patil", "date_download": "2018-04-21T04:06:04Z", "digest": "sha1:5IWVUGCRAQ334UR2BNWMQXGZW32R2AOJ", "length": 14356, "nlines": 377, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक वीणा पाटील यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nवीणा पाटील ची सर्व पुस्तके\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -3)\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -2)\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -1)\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1588237/birthday-special-bollywood-actress-shilpa-shirodkar-career-story-know-unknown-facts-about-her/", "date_download": "2018-04-21T03:41:51Z", "digest": "sha1:OB4MFY3OGAVSTHZ3QMX6OBU7T2CQY2PF", "length": 9031, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "birthday special Bollywood actress shilpa shirodkar career story know unknown facts about her | मादक अभिनेत्री ते छोट्या पडद्यावरील आई, असा होता शिल्पा शिरोडकरचा प्रवास | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमादक अभिनेत्री ते छोट्या पडद्यावरील आई, असा होता शिल्पा शिरोडकरचा प्रवास\nमादक अभिनेत्री ते छोट्या पडद्यावरील आई, असा होता शिल्पा शिरोडकरचा प्रवास\nएका बँकरशी लग्न करुन तिने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला होता\nहिंदी चित्रपटसृष्टीत आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी प्रेक्षकांच मनं जिंकली आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिल्पा शिरोडकर. ९० च्या दशकामध्ये आपल्या मादक अदा आणि लोभस सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडणारी शिल्पा अनेक तरुणांच्या मनाचा ठाव घेत होती. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनीच पुन्हा एकदा शिल्पाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_99.html", "date_download": "2018-04-21T03:44:22Z", "digest": "sha1:WHSUTGJ7NDDLAZG7HP4242DM6EQNCVWP", "length": 27108, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कौरवपांडवांचे अकांडतांडव", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगुरूवारी प्रजासत्ताकदिनी जिथे शिवसेनेचा मेळावा झाला, तिथेच शनिवारी भाजपाचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात सेनेला चोख उत्तर दिले जाईल, अशी अपेक्षा केली जात होती आणि त्याची तशी सुरूवातच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. सुरूवात त्यांनी शिवसेनेला कौरव ठरवून केली आणि मजेची गोष्ट अशी, की आपल्याच या महान नेत्याचे शब्द मुख्यमंत्र्यांना नंतर पहिल्याच वाक्यात खोडून काढावे लागले. शेलार यांनी सेनेला कौरव ठरवले आहे, पण तसे मी मानत नाही. कारण ते मान्य करायचे, तर माझ्या मंत्रीमंडळात रोज कौरवांच्या सोबत बसतो, असे मानावे लागेल. थोडक्यात ज्या प्रतिमा वा उपमा वापरल्या जातात, त्याविषयी भाजपात कोणतेही सामंजस्य नाही. सोयीसाठी कुठल्याही उपमा वा प्रतिमा वापरून चालत नसते. त्या उपमा आपल्यावर नेमक्या उलटणार नाहीत, याचीही काळजी घ्यायची असते. इतकी बुद्धी शेलारांकडे असती, तर त्यांनी ‘कौरवा-पांडवा, तुझ्या नावात रे गोडवा’, अशा गीतेने सभेला आरंभ केला नसता. महाभारतातील ज्या प्रसंगाचे उदाहरण शेलार देत होते, त्यातला अहंकार दुर्योधनाचा होता यात शंकाच नाही. पण दुर्योधनाने जी संपत्ती बळकावलेली होती, ती फ़सवा जुगार खेळून, बेसावध पांडवांकडून पळवली होती. त्याचे परिणाम म्हणून वनवास व अज्ञातवास भोगून आलेले पांडव, पुन्हा नव्याने सुरूवात करण्यासाठी किरकोळ गोष्टी मागत होते. भाजपाने मागितलेल्या जागा किरकोळ होत्या काय विधानसभेचा प्रसंग असो किंवा आजचा प्रसंग असो, त्यात भाजपाने मागितलेल्या जागा किरकोळ नव्हत्या, तर मोठा हिस्सा मागितलेला होता. म्हणूनच तिथे कृष्णशिष्टाईचा विषय येत नाही. आधी शेलारांनी महाभारत समजून घेण्याची गरज आहे. मग त्यातले पांडव कौरव किंवा कृष्ण कोण, त्याची उदाहरणे देता येतील. तसे नसते तर देवेंद्र फ़डणवीस यांना त्याच व्यासपीठावरून शेलारांची चुक दाखवावी लागली नसती.\nदुसरी गोष्ट अशी, की भगवा घेऊन खंडणीखोरी करू दिली जाणार नाही; अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरण्याचे औचित्य काय होते आपल्याच सरकारमधील आपल्याला ज्येष्ठ असलेल्या नाथाभाऊ खडसे यांचा राजिनामा कशासाठी घ्यावा लागला, त्याचेही स्मरण मुख्यमंत्र्यांना राहिलेले नाही काय आपल्याच सरकारमधील आपल्याला ज्येष्ठ असलेल्या नाथाभाऊ खडसे यांचा राजिनामा कशासाठी घ्यावा लागला, त्याचेही स्मरण मुख्यमंत्र्यांना राहिलेले नाही काय किरकोळ म्हणाव्या अशा उल्हासनगर पालिकेसाठी पप्पू कलानीच्या गळ्यात गळे घालणार्‍यांनी किती सोवळी भाषा करावी किरकोळ म्हणाव्या अशा उल्हासनगर पालिकेसाठी पप्पू कलानीच्या गळ्यात गळे घालणार्‍यांनी किती सोवळी भाषा करावी त्याच मंत्रीमंडळातील कौरव म्हटलेल्या कुणा शिवसेना मंत्र्याचा राजिनामा घ्यावा लागलेला नाही. पण खडसे यांना गंभीर आरोपासाठी जावे लागले आहे. अनेक आरोप भाजपाच्याही इतर नेत्यांवर झालेले आहेत. तेव्हा दुसर्‍याच्या घरावर दगड मारताना आपणही काचेच्या घरात वास्तव्य करतोय, याचा विसर पडून चालत नाही. खंडणीखोरीचे आरोप असलेले अनेक नेते अन्य पक्षातून भाजपात हारतुरे घालून आणलेले आहेत आणि भाजपातल्याही अनेक नेत्यांवर तसे आरोप सातत्याने झालेले आहेत. त्याच व्यासपीठावर बसलेले आमदार राजपुरोहित यांची एक चित्रफ़ित वाहिन्यांवर झळकलेली होती. त्यांनी आपल्याच नेत्यांवर पैशाचे केलेले आरोप अजून पुसले गेलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यासारख्या जबाबदार व्यक्तीने, शेलारांच्या पातळीवर उतरून तोंडपाटिलकी करण्यात शहाणपणा नसतो. बोलता आले तरी कुठे थांबावे याचेही भान असायला हवे. शिवसेनेकडून काय भाषा वापरली जाते याची आठवण करून देताना; आपणही काय भाषा बोलतोय त्याचे भान सोडून चालत नाही. कल्याण डोंबिवलीत जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा होती आणि आज पाणी पाजायची भाषा आली. ती स्थिती खुप केविलवाणी होती. आपल्या भाषणाच्या अखेरीस तावातावाने बोलणार्‍या फ़डण्वीसांचा घसा बसला. त्यात काही गैर नाही. सतत भाषण करणार्‍यावर तसा प्रसंग येतो. पण तेव्हा कसे वागावे किंवा बोलावे, याचेही भान त्यांना ठेवता आले नाही. आपले भाषण वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित होते आहे, एवढेही मुख्यमंत्र्यांना ठाऊक नव्हते काय\nआपल्या भाषणाच्या अखे्रीस देवेंद्र यांचा आवाज बसला. त्यांना पाणी पिण्याची वेळ आली. आवेशात बोलताना आपला आवाज बसू शकतो, म्हणून संयमी भाषेत व आवाजात बोलावे, याचे भान राखायला हवे. तसे झाले असते तर अशा मोक्याच्या क्षणी आवाज बसण्याचा प्रसंगच आला नसता. अर्थात असे प्रसंग पुर्वसुचना देऊन येत नसतात. पण अशा वेळी कसा संयम दाखवावा, याचे भान राखण्यात मोठेपणा असतो. आपला आवाज बसला आहे आणि तशाच आवाजात आवेश दाखवला, तर भाषेसह शब्दही केविलवाणे होऊन जातात. हे नित्यनेमाने भाषण करणार्‍यांना अन्य कोणी समजावून द्यायला हवे काय शनिवारी अशा महत्वाच्या व्यासपीठावर ती स्थिती आली व मुख्यमंत्री केविलवाणे दिसले. त्याला तेच जबाबदार आहेत. जिथे आवाज बसला तिथेच ते थांबले असते आणि पुढले शब्द बोलण्यापेक्षा त्यांनी थोडीफ़ार घशाला विश्रांती दिली असती, तर खुप बरे झाले असते. घसा बसल्याने आपल्या तोंडातून निघणारे शब्द लोकांना धड ऐकू जात नाहीत आणि त्यातला आवेशही अगदी हास्यास्पद होऊ शकतो, हे त्यांना लक्षात कसे आले नाही शनिवारी अशा महत्वाच्या व्यासपीठावर ती स्थिती आली व मुख्यमंत्री केविलवाणे दिसले. त्याला तेच जबाबदार आहेत. जिथे आवाज बसला तिथेच ते थांबले असते आणि पुढले शब्द बोलण्यापेक्षा त्यांनी थोडीफ़ार घशाला विश्रांती दिली असती, तर खुप बरे झाले असते. घसा बसल्याने आपल्या तोंडातून निघणारे शब्द लोकांना धड ऐकू जात नाहीत आणि त्यातला आवेशही अगदी हास्यास्पद होऊ शकतो, हे त्यांना लक्षात कसे आले नाही ‘आज पाणी पितोय पण लौकरच पाणी पाजेन’, अशी भाषा बोलणार्‍याचा आवाज पिचका असून चालत नाही. पण त्याही अवस्थेत मुख्यमंत्र्यांना ते निरर्थक शब्द बोलण्याचा मोह आवरला नाही, याचे आश्चर्य वाटते. कारण हे काही लहान मुलातील बॅट वा बॉल संबंधाने जुंपलेले भांडण नव्हते. राजकारणातला प्रदिर्घ संघर्ष आहे. त्यावरून खुप काळ वादविवाद चालायचे आहेत. सहाजिकच आज अर्धवट राहिलेले शब्द उद्याही बोलण्याची सवड होती. पण तिथल्या तिथेच तसे शब्द बोलून पोरकट आविष्कार करण्याने विपरीत परिनाम होईल, हे लक्षात कसे येत नाही ‘आज पाणी पितोय पण लौकरच पाणी पाजेन’, अशी भाषा बोलणार्‍याचा आवाज पिचका असून चालत नाही. पण त्याही अवस्थेत मुख्यमंत्र्यांना ते निरर्थक शब्द बोलण्याचा मोह आवरला नाही, याचे आश्चर्य वाटते. कारण हे काही लहान मुलातील बॅट वा बॉल संबंधाने जुंपलेले भांडण नव्हते. राजकारणातला प्रदिर्घ संघर्ष आहे. त्यावरून खुप काळ वादविवाद चालायचे आहेत. सहाजिकच आज अर्धवट राहिलेले शब्द उद्याही बोलण्याची सवड होती. पण तिथल्या तिथेच तसे शब्द बोलून पोरकट आविष्कार करण्याने विपरीत परिनाम होईल, हे लक्षात कसे येत नाही कुठे भाषण थांबवावे आणि कुठे आवेशाला आवर घालून संयम राखावा, हे विसरल्याचा तो परिणाम होता.\nकेजरीवाल किंवा राहुल गांधी रोजच्या रोज मोदींवर अनेक आरोप करतात. पण त्यांना धडा शिकवण्याची भाषा वा चोख प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पंतप्रधान एकदाही पडलेले नाहीत. आपल्या कृतीतून वा वेळ साधून, ते अशा आरोपांचा नेमके उत्तर देत असतात. अशा नेत्याच्या लोकप्रियतेवर स्वार झालेल्या शेलार वा तत्सम नेत्यांना मोदींना मदत करता आली नाही, तरी हरकत नाही. पण त्यात बाधा येणार नाही, इतके भान राखायला हरकत नसावी. कुठे व काय बोलत आहोत, याचे अजिबात भान नसलेल्या अशा नेते व सवंगड्यांपासूनच मोठ्या नेत्यांना कायम धोका असतो. असल्याच वाचाळतेने दिल्लीत भाजपाचा धुव्वा उडाला आणि केजरीवाल उठताबसता मोदींची खिल्ली राजधानीतच उडवण्यास मोकळे झाले. मोदींच्या लोकप्रियतेवर आरुढ झालेल्यांनी आपल्या मस्तीने लोकमताला इतके डिवचलेले होते, की अशा भाजपा नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी दिल्लीकर जनतेने केजरीवाल यांना अफ़ाट यश बहाल केले. तेव्हा केजरीवालनी कोणाला पाणी पाजले होते खरे तर अमित शहांना पाणी पाजले होते. पण आपण मोदींना पाणी पाजले, असेच केजरीवाल गावभर सांगत फ़िरत राहिले आहेत. अमित शहा नामानिराळे राहिले. आताही मुंबईमध्ये शेलार सोमय्या आदी लोकांची जी तोंडपाटिलकी चालू आहे, त्याचे उद्या परिणाम समोर येतील. तेव्हा नाक कोणाचे कापले जाईल खरे तर अमित शहांना पाणी पाजले होते. पण आपण मोदींना पाणी पाजले, असेच केजरीवाल गावभर सांगत फ़िरत राहिले आहेत. अमित शहा नामानिराळे राहिले. आताही मुंबईमध्ये शेलार सोमय्या आदी लोकांची जी तोंडपाटिलकी चालू आहे, त्याचे उद्या परिणाम समोर येतील. तेव्हा नाक कोणाचे कापले जाईल शेलार यांच्याकडून तितक्या शहाणपणाची अपेक्षा नाही. पण देवेंद्र फ़डणवीस यांना असे बेछूट बोलताना वा भान सुटलेले यापुर्वी कधी बघितले नाही. घसा बसला असताना नेमके नको तेच शब्द उच्चारण्याचा त्यांना अट्टाहास बघितला, तेव्हा वाईट वाटले. महाभारतामध्ये वस्त्रहरणाचाही एक खुप गाजलेला प्रसंग आहे. उद्या तशी वेळ आली, तर शेलार बाजूला रहातील आणि फ़डणवीसांना हकनाक त्यात बळी व्हावे लागेल. म्हणूनच कुठे थांबावे याचा त्यांनी विचार केलेला बरा.\nभाऊ शिवसेना १०० ते १०५ भाजपा ७० ते ८० झाले तर \nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/08/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T04:00:00Z", "digest": "sha1:H624UZ5K36KAIOFOQKMZPP6HGUVJKTVP", "length": 26363, "nlines": 168, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: ‘अम्नेस्टी’वरच बंदी घाला", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nश्रीलंकेचे तात्कालीन राष्ट्रप्रमुख राजपक्षे आणि लष्करप्रमुख फ़ोन्सेका मोहिम फ़त्ते झाल्यानंतर\nअम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची एक सर्वात घातक संस्था जगभर बोकाळली आहे. खरे तर मानवी हक्क संरक्षणासाठी व जागतिक शांतीसाठी सुरू झालेल्या संस्थेला आता पुरती अवकळा आलेली असून, तो एक जागतिक दहशतवादाचा अड्डा बनला आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर युद्धाचे प्रसंग टाळण्यासाठी व नागरी जीवनातील शांती जपण्यासाठी अनेक संघटना सुरू झाल्या. त्यात या संस्थेचा समावेश होतो. पण मध्यंतरीच्या काळात त्याला सुरुंग लावून जगभरचे दहशतवादी विचारसरणीचे म्होरके त्यात एकत्र आले आणि आता तर त्यांनी ही संस्थाच काबीज केली आहे. जगभरच्या दहशतवादी व घातपाती संघटना गटांची एक शिखर संस्था, असे तिचे स्वरूप होऊन बसले आहे. जिथे म्हणून दहशतवादाचे कंबरडे मोडण्याची वेळ येते, तिथे धाव घेऊन त्या दहशतवादी गटाला संरक्षण देणे आणि त्यांना पुन्हा सावरण्यास हातभार लावणे, असेच या संस्थेचे स्वरूप बनलेले आहे. गेल्या चार दशकात एकाच देशाला दहशतवाद संपवणे शक्य झाले आणि त्याचे एकमेव कारण त्याने अम्नेस्टी नामक संघटनेला आपल्या भूमीवर प्रतिबंधित केले आहे. तो देश फ़ार कुठे दुर वसलेला नाही, तर भारताचा दक्षिणेकडला शेजारी श्रीलंका हाच आहे. त्याने यशस्वीरित्या तामिळी वाघांच्या दहशतवादाचा बिमोड केला आणि त्यात अडथळे आणणार्‍या अम्नेस्टीला श्रीलंकेत पाय ठेवण्याचीही संधी नाकारलेली आहे. जोवर अम्नेस्टी तिथे लुडबुड करीत होती, तोवर तीन दशके हजारोच्या संख्येने निरपराधांचे बळी पडत होते. या संस्थेला श्रीलंकेने प्रतिबंधित केले आणि श्रीलंकेत कायमची शांतता नांदू लागली आहे. भारतात सध्या या संस्थेच्या विरोधात वादळ उठलेले आहे आणि तीच संधी साधून तिच्यावर कायमचा प्रतिबंध लागू केला, तर भारताला दहशतवादाशी समर्थपणे लढणे शक्य होईल.\n१९८० च्या दशकात श्रीलंकेत व भारतीय उपखंडाच्या अनेक प्रदेशात दहशतवादाने डोके वर काढले. श्रीलंकेतील तामिळी वाघांचा लष्करी कारवाईने बंदोबस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि त्यात सफ़लता येऊ शकली नाही. याचे कारण समजून घेतले पाहिजे. जेव्हा या वाघांच्या कारवायांनी अतिरेक केला, तेव्हा लष्कराला हस्तक्षेप करावा लागला होता. पण त्यात वाघांचे अस्तित्व संपण्याची वेळ आलेली दिसली, मग अम्नेस्टी त्यात हस्तक्षेप करायची आणि तिसर्‍या देशात कुठे तरी वाटाघाटी सुरू करीत असे. तोपर्यंत श्रीलंकेत सरकारला कारवाई थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागे. काही महिन्यात उध्वस्त झालेले वाघांचे संघटन नव्याने सज्ज व्हायचे. मग त्या वाटाघाटी फ़िसकटत असायच्या आणि नव्या हल्ल्यातून संघर्षाला तोंड फ़ुटत होते. तीन दशके व कित्येक हजार लोकांचा बळी गेल्यावर तिथल्या राज्यकर्त्यांना जाग आली आणि त्यांनी अम्नेस्टीला बाजूला करून शांतता आपल्या बळावर प्रस्थापित करण्याचा कठोर निर्णय घेतला. त्यानुसार वाघांना एक ठराविक मुदत देण्यात आली. वाघांचा प्रभाव असलेल्या प्रदेशातून जे अतिरेकी नाहीत, त्यांना सुरक्षित जागी येण्यास बजावण्यात आले. मात्र मुदत संपल्यावर असतील त्यांना अतिरेकी समजून ठार मारले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यात बहुतांश वाघ व त्यांचे सहकारी मारले गेले. दोनतीन हजार लोकांचा त्यात बळी गेला. काही निरपराध असतीलही. पण तिथेच वाघांची संघटना नेस्तनाबुत झाली आणि श्रीलंकेतील हत्याकांड व ते माजवणारा दहशतवाद कायमचा संपून गेला. गेल्या सात वर्षात तिथे कुठली घातपाती घटना घडल्याची वार्ता नाही. थोडक्यात जे अम्नेस्टीच्या मध्यस्थीने अवघड जागीचे प्राणघातक दुखणे बनले होते, त्यातून श्रीलंकेला कायमची मुक्ती मिळून गेली. मग अम्नेस्टीने काय करावे त्यांनी श्रीलंकन लष्करावर मानवी हत्याकांडाचे आरोप केले. जे आज काश्मिरात भारतीय सेनेवर होत असतात.\nदहशतवादी, जिहादी ज्या सामान्य नागरिकांचे हत्याकांड करतात, त्याविषयी अम्नेस्टी सहसा बोलत नाही, की तक्रार करत नाही. पण सरकारी वा लष्करी कारवाईत घातपाती मारले जातात, त्यांना निरपराध नागरिक ठरवून गळा काढणे, हे अम्नेस्टीचे काम होऊन बसले आहे. मात्र त्याला श्रीलंकेने भीक घातली नाही. तामिळी वाघ संघटनेच्या बंदोबस्ताची चौकशी व तपास करायला आलेल्या अम्नेस्टीच्या शिष्टमंडळाला त्या देशाने आपल्या भूमीवर पाय ठेवू दिला नाही. सहाजिकच त्यांच्या अहवाल वा अन्य कुठल्या गोष्टीला किंमत देण्याचा विषयच आला नाही. पण सात वर्षे होत आली, श्रीलंकेला दहशतवादातून कायमची मुक्ती मिळाली आहे. त्यातला तो लष्करी कठोर कारवाईचा निर्णय दुय्यम होता. कारण तशा कारवाया आधी तीन दशके अखंड चालू होत्या. सात वर्षापुर्वी तिथल्या नव्या राज्यकर्त्यानी कठोर कारवाईचा कौलच मतदानातून मिळवला होता आणि तो मिळाल्यावर त्यांनी वाघांना अम्नेस्टीकडून जी रसद मिळत होती, ती तोडून टाकली. त्यामुळे पुढली लष्करी कारवाई यश मिळवू शकली. दहशत माजवणारे व घातपात करणारे प्रशिक्षित सेनेसमोर टिकत नसतात. त्यांचे सर्वात मोठे सुरक्षा कवच सामान्य निरपराध जनता असते. ते नेहमी नागरी वस्त्यांमध्ये दबा धरून बसतात. त्यामुळेच पोलिस वा लष्करी कारवाई करू गेल्यास त्यात हकनाक काही नागरिकांचा मृत्यू संभवतो. मग त्या बळींचा आडोसा घेऊन अम्नेस्टी व त्यांचे स्थानिक हस्तक सरकारच्या विरोधात मानवी हक्क पायदळी तुडवले गेल्याचे आरोप करून सेनेला हतोत्साहीत करून टाकतात. ही आजच्या जागतिक दजशतवादाची रणनिती झालेली आहे. त्यात नेहरू विद्यापीठातला कन्हैया, उमर खालीद असतो, तसेच बंगलोरला आझादीच्या घोषणा देणारेही असतात. त्यांना अम्नेस्टी एकत्र करते, प्रोत्साहन देते. पण जबाबदारी मात्र घेत नाही.\nआताही अम्नेस्टीने बंगलोर येथे आयोजित केलेल्या परिसंवादात अशा घोषणा झाल्यावर या संस्थेने जबाबदारी झटकलेली आहे. तिथे कोणीही येऊ शकत होते आणि अशा आगंतुकांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा खुलासा अम्नेस्टीच्या इथल्या हस्तकांनी केला आहे. मग अशा आगंतुकांना रोखायचे कोणी पोलिसांनी तिथे येणार्‍यांना तपासण्याचा पवित्रा घेतला असता, तर यांनीच स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा कल्लोळ सुरू होणार. थोडक्यात अम्नेस्टी हा निव्वळ कांगावखोरांचा जागतिक अड्डा झालेला आहे. तिथे आपल्या दहशतवादी हस्तकांना सुरक्षा कवच देण्यासाठी मानवी हक्कांचे अवडंबर माजवले जाते. जगातल्या कुठल्याही देशात हकनाक मारल्या जाणार्‍या सामान्य नागरिकांसाठी अम्नेस्टीचे कांगावखोर उर बडवायला पुढे येताना दिसणार नाहीत. पण जिथे म्हणून दहशतवादी वा अतिरेकी जिहादींचे निर्दालन यशस्वी होऊ लागेल, तिथे त्यांच्या कांगावा सुरू होत असतो. त्यासाठी फ़ार पुर्वीपासून बुद्धीवादी वर्ग, विद्यापीठे, ज्ञानसंस्था, साहित्य कलाक्षेत्रातील संस्था, माध्यमे अशा जागी त्यांनी आपले हस्तक मोठ्या खुबीने आणून बसवलेले आहेत. त्यांना जगातून पैसा आणून पुरवलेला आहे. किंबहूना अशा प्रतिष्ठीतांचे खास हितसंबंध आपल्या संघटनेत निर्माण करून ठेवलेले आहेत. त्यामुळे या जगाला वा कुठल्याही देशाला दहशतवाद, जिहाद वा हिंसाचारापासून मुक्ती हवी असेल, त्यांनी प्रथम आपल्या देशातील अम्नेस्टीला उखडून टाकले पाहिजे. त्यांना कुठल्याही सवलती देणे दुर, त्यांना कुठलेही स्थान असू देता कामा नये. जितक्या लौकर अम्नेस्टी ही संस्था नामशेष होईल, तितकी जागतिक शांतता लौकर प्रस्थापित होईल. परिणामी लाखो निरपराधांचे प्राण वाचविल्याचे पुण्य त्या देशातील सरकार व राज्यकर्त्यांना मिळू शकेल. कारण अम्नेस्टी आता दहशतवादाचे नेतृत्व करू लागली आहे.\nभाऊ अम्नेस्टी isis Isi Taliban हे एका माळेचे मणि आहेत यांना संपवणे गरजेचे आहे\nभाऊ तुम्ही अगदी योग्य जागी बोट ठेवलात, ह्या विषयी आणखीन जनजागृती व्हायला पाहिजे जेणे करून अम्नेस्टी चा खरा मुखवटा जनते सामोर येईल.\nमानवतावादिच्या बुरख्याखाली जिहादि पाढिंबा देणाराच्या वाभाङे काढले आहेत.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nतुम्ही कुठल्या सीटवर आहात\nनंगेसे खुदा भी डरता है\n‘आम्ही सारे’ मेणबत्त्या विझवून कुठे जातो\nशिवसेनेची पिडा हवीच कशाला\nलातोंके भूत बातोसे नही मानते\nइंदिराजींचा निषेध कधी करणार\nनिरंजनकुमार आणि बुर्‍हान वाणी\nभक्त, भुरटे आणि भामटे\nनाचता येईना अंगण वाकडे\nभाऊ आजोबा, डेंजर आजोबा (जोपासनापर्व - ७)\nमोदींची मोठी राजकीय चुक\nसरकार नव्हे, आपत्ती व्यवस्थापन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/12/blog-post_11.html", "date_download": "2018-04-21T03:59:42Z", "digest": "sha1:XOQNXUWMPEXI7WXC4R5SBOMGFYISISSH", "length": 27992, "nlines": 198, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: ट्युशन फ़ी आणि अनुदान", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nट्युशन फ़ी आणि अनुदान\nआपण संसदेत बोललो तर भूकंप होतील असे इशारे मागले तीनचार दिवस राहुल गांधी देत होते. तेव्हा भूकंप कशाला म्हणतात, हेही त्यांना ठाऊक नसेल काय कारण त्यांच्या सतत चमत्कारीक बोलण्याने पक्षालाच हादरे देण्यापलिकडे अन्य कुठला हादरा कोणालाच बसलेला नाही. मात्र त्यांच्या तशा पोरकट विधानानंतर सीबीआयने केलेली कारवाई राहुलसह कॉग्रेस पक्षालाच हादरवून सोडणारी ठरली आहे. ऑगस्टा वेस्टलॅन्ड विमानांच्या खरेदीचा विषय वाजपेयी सरकारच्या जमान्यात सुरू झाला होता. पण त्याचा अंतिम करार युपीए म्हणजे राहुल सोनियांच्या तालावर नाचणारे सरकार सत्तेत आल्यावरच झाला होता. ह्या हेलिकॉप्टरच्या केबिमधली उंची किती असावी किंवा अन्य काय सुविधात त्यात असाव्यात, यावरून आक्षेप होते. त्या प्राथमिक निवडीतून इटालीयन कंपनी बाद झालेली होती. कारण कुठल्याही सुविधेच्या बाबतीत त्या कंपनीचे हेलिकॉप्टर अपेक्षापुर्ती करणारे नव्हते. म्हणूनच यादीतूनच त्या कंपनीचे नाव वगळले गेलेले होते. पण हा उहापोह चालू असताना वाजपेयी सरकार सत्तेतून गेले आणि सोनियांच्या इच्छेनुसार चालणारे कॉग्रेसप्रणित युपीए सरकार सत्तेत आले. तिथून त्याच हेलिकॉप्टर खरेदीचा प्रस्ताव आमुलाग्र बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोनिया म्हटल्यावर इटाली ह्या शब्दाला महत्व प्राप्त होते आणि त्यांच्याच हाती खरेदीदार भारताची सत्तासुत्रे असताना, एका इटालीयन कंपनीलाच स्पर्धेतून बाद करणे, हा गुन्हाच झाला असता. म्हणूनच मग बाद झालेल्या कंपनीला पुन्हा स्पर्धेत आणण्याच्या कसरती सुरू झाल्या. त्यातला मोठा अडथळा हवाई दल व त्याचे म्होरके एअरमार्शल शशी त्यागी हेच होते. कारण त्यांनीच इटालीयन कंपनीचे हेलिकॉप्टर अपेक्षा पुर्ण करणारे नसल्याचे सांगून त्याला नकार दिलेला होता. आज त्याच शशी त्यागींना अटक झालेली आहे आणि त्यांनी मनमोहन सिंग यांचे नाव घेतलेले आहे.\n३६०० कोटी इतक्या अफ़ाट किंमतीची ही बारा हेलिकॉप्टर्स खरेदी हवाईदलाच्या नावावर खरेदी होणार असली, तरी त्यांचा वापर सैनिकी कामापेक्षाही बड्या राजकीय नेते व त्यांच्या गोतावळ्यासाठी व्हायचा होता. म्हणूनच त्यात सैनिकी सुविधांपेक्षाही नेत्यांच्या ऐषोआरामाची सुविधा अतिशय मोलाची होती. हा उद्योग हवाईदल प्रमुखाच्या मेंदूत शिरायला तो कोणी दिग्विजय सिंग किंवा कपील सिब्बल थोडाच होता हेलिकॉप्टर किंवा देशाची घटना वा कायदे हे गांधीनेहरू खानदानाला सुलभ ठरणारे असावे, अशीच श्रद्धा असलेल्या व्यक्तीलाच त्यातला अंदाज येऊ शकत होता. पण शशी त्यागी त्यातले अज्ञानी असल्यानेच त्यांनी इटालियन कंपनीच्या हेलिकॉप्टरना संमत करण्यास नकार दिला आणि त्या कंपनीला स्पर्धेतून बाद करून टाकले. पण त्यांची संमती आवश्यक असल्याने त्यांना नव्याने गांधीनेहरू घराण्याच्या सुविधा समजावून सांगणे भाग होते. अन्यथा अशा बैठकीसाठी त्यांना मनमोहन सिंग यांच्या कार्यालयात बोलावून या खरेदी व्यवहाराची बैठक योजण्याचे काहीही कारण नव्हते. शशी त्यागी यांना त्यासाठीच तिथे बोलावले गेले आणि एकदा निकष उमजल्यावर त्यांनी सैनिकी गरजांचा अडथळा दूर करून इटालीयन कंपनीचीच हेलिकॉप्टर्स उपयुक्त असल्याचा अहवाल देऊन टाकला. आपले मत बदलले आणि एकट्या इटालियन कंपनीच्याच मालाची खरेदी होऊ शकते, इतका व्यवहार सोपा करून टाकला. बदल्यात त्यांनाही मोबदला मिळाला असा आक्षेप आहे. विविध देशातील अनेक बॅन्कांच्या खात्यातून हिंडतफ़िरत त्यांच्या खात्यापर्यंत पैसे पोहोचल्याचा तपशील उघडकीस आला आहे. त्यामुळेच आता त्यांना अटक झालेली आहे. नुसते गांधीनेहरू घराण्याचे निकष समजून घेण्यासाठी त्यागी यांना इतके पैसे मिळाले असतील, तर त्याच विषयातले जाणते प्राध्यापक शिक्षक असलेल्यांना किती मेहनताना कंपनीला मोजावा लागला असेल\nगांधीनेहरू घराण्याचे आधुनिक भारत घडवण्यातील योगदान, हा भारतातला स्वातंत्र्योत्तर काळातील एक मोठा गहन विषय बनून गेला आणि त्याचे शेकड्यांनी प्राध्यापक अभ्यासक जाणकार उदयास आले. याच विषयातील शिकवण्या देऊन जाडजुड ट्युशन फ़ी कमावण्यातून त्यांचे दिल्लीत इमले बंगले उभे राहिलेले आहेत. पण प्रत्यक्षात सरकार चालवणार्‍या नोकरशाही व कर्मचार्‍यांना त्या विषयाचा अजिबात गंध नसल्याने, अशा ट्युशनचे क्लासेस जोरात चालत असतात. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला वा कर्मचारी अधिकार्‍यांना ट्युशन फ़ी भरावी लागत नाही. ती अनुदान रुपाने अशा राखीव प्राध्यापक अभ्यासकांना दिली जात असते. प्रसंगी त्यांनाच राजकीय सत्तापदी आणूनही बसवले जाते. मनमोहन सिंग त्यापैकीच एक आहेत. म्हणूनच शशी त्यागी यांच्यासारख्या सेनापतीला मनमोहन यांची शिकवणी लावण्यात आली आणि त्या सेनाधिकार्‍याला हेलिकॉप्टर्स सैनिकांसाठी वा सीमेवरील युद्धकार्यासाठी नसून एका घराण्याच्या मौजमजेसाठी असल्याचा साक्षात्कार होऊ शकला. त्यामुळेच आपण एक चुकीच्या निष्कर्षावर इटालियन हेलिकॉप्टर्स नाकारल्याचा त्यांना मोठाच पश्चात्ताप झाला आणि त्यांनी मनमोहन यांच्या कार्यालयातच त्याचे प्रायश्चीत्त घेत, खरेदीतील मुळ अपेक्षांमध्ये मूलभूत फ़रक करून टाकला. समस्या एकच होती, की या ट्युशनचे अनुदान भारत सरकार थेट देऊ शकत नव्हते. म्हणूनच ते इटालियन कंपनीने आपल्या खात्यातून वळते करण्याचा मार्ग चोखाळला गेला. पण दुर्दैव असे, की इटालीयन सरकार वा कायद्यात गांधीनेहरू घराण्याच्या योगदानाचा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे कंपनीच्या हिशोबात अनुदानच्या रकमेचा खुलासा कंपनीच्या अधिकार्‍यांना करता आला नाही. ते बिचारे फ़सले. त्यांना तिथल्या कोर्टाने शिक्षा दिली आणि इथेही त्याचा गवगवा झाला. त्यात मग ट्युशन फ़ीचा लाभार्थी म्हणून आता शशी त्यागी व इतरांना अटक झालेली आहे.\nत्यागींना अटक झाल्यावर विचारले जाणारे प्रश्न आणि त्यातले प्रश्नकर्ते बघितले तर लक्षात येईल, की हे बहुतांशी त्याच प्राध्यापक अभ्यासकांच्याच पेशातले आहेत. त्यातले बहुतेक मोदी सरकार आल्यापासून व देशातल्या सत्तांतराने विचलीत झालेले आहेत. कारण मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून राजधानी दिल्ली नामक विद्यापिठात आजवर प्रतिष्ठेचा मानला जाणारा विषयच अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे. आता दिल्लीत गांधीनेहरू घराण्याचे देशाच्या जडणीघडणीतले योगदान, हा विषयच कुठे अभ्यासाला नाही, की त्यासाठी कुठले अनुदान मिळत नाही. म्हणून व्यथित झालेलेच लोक त्यागींच्या अटकेवर प्रश्नचिन्ह लावताना दिसतील. कारण त्यांच्या अनुदानित ज्ञानाचा झरा आटत चालला आहे. सीबीआयने माजी हवाईदल प्रमुखाला अटक केल्याने हे लोक व्यथित झालेले नाहीत. त्यांची व्यथा वेगळीच आहे. आजवरचा त्यांचा हुकमी कमाईचा पेशा काढून घेतला गेला आहे आणि आता त्याच्याही पुढे जाऊन मोदी सरकार पुर्वी दिले-घेतले गेलेले अनुदान वसुल करण्याची कारवाई करू लागले आहे. असेच होत राहिले तर गेली कित्येक वर्षे ज्यांनी त्या एकाच विषयावर केलेली कमाई व जमवलेली मायाही धोक्यात येऊ शकेल. आज शशी त्यागींना ट्युशन घेतली म्हणून अटक झाली आहे. उद्या त्यांना ट्युशन देणार्‍यांनी ट्युशन फ़ी घेतली म्हणून गजाआड जाण्याचा धोका संभवतो ना म्हणून मग भ्रष्टाचार वा लाचखोरी याबद्दल बोलण्यापेक्षा अटकेची वेळ किंवा अन्य शेकडो प्रश्न विचारले जात आहेत. पण भ्रष्टाचार इतका राजरोस कसा होऊ शकला आणि पंतप्रधान कार्यालयातून अशी हेराफ़ेरी कशी होऊ शकली; याविषयी त्यापैकी कोणाला प्रश्न पडलेला नाही. हीच तर त्यांच्या अभ्यासातील खासियत आहे. जिथे काल्पनिक प्रश्न असतात व वास्तविक समस्या वा गुन्हे दिसतही नाहीत.\n मला वाटते,तरीसुद्धा गेंड्याच्या कातडीवर काहीही परिणाम होणार नाही.\nमला वाटते बोफोर्स प्रकरण ही पुन्हा नव्याने इटलियन कनेक्शन मुळे सुरु होणार दिसतंय \nज्या दिवशी हा सोनिया निष्ठ ' मनमोहन ' तुरुंगात जाईल ............तो ' सोनियाचा दिन ' असेल हे निश्चित \nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआना-जाना लगाही रहता है\nअम्माच्या मृत्यूचे रहस्य नरेंद्र मोदी उलगडणार\nराहुल बाबा काय करी\nउंदिर पोखरून डोंगर काढला\nएका फ़ाशीने काय होणार\nसंसद ठप्प होण्यातले दोषी\nलौटके बुद्दू घरको आय\nमेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है\nहे काम केले असते तर\nन्या. काटजू शुद्धीवर आले\nट्युशन फ़ी आणि अनुदान\nझोपी गेलेला जागा झाला\nमराठा मोर्चा आणि नंतर\nज्यांचे दात त्यांचेच ओठ\nअतिशहाणा त्याचा बैल रिकामा\nकोण खरे, कोण खोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/12/blog-post_31.html", "date_download": "2018-04-21T03:49:14Z", "digest": "sha1:MSBEOSZ2RUK6A2YRHKZUD6V4P2CEYKST", "length": 29422, "nlines": 211, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पैसा झाला खोटा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगेल्या मंगळवारी लोकमत, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्सच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये एकच बातमी आकड्यांसह प्रसिद्ध झाली आहे. ३० डिसेंबरची मुदत संपण्यापुर्वीच ९० टक्के जुन्या नोटा बॅन्केत जमा झाल्या आणि त्यामुळे काळापैसा हुडकून काढण्याच्या मोदी सरकारच्या स्वप्नावर पाणी पडले; असल्याचा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला आहे. १५.४ लाख कोटी रुपये किंमतीच्या या नोटा चालनातून काढून घेतल्या होत्या आणि नव्या नोटा जारी करताना, त्यातील किमान तीन ते चार लाख कोटी रुपयांचे चलन व्यवस्थेच्या बाहेर जाईल; अशी अपेक्षा सरकारने केली होती. पण मुदतीपुर्वीच त्यातील १४ लाख कोटी पुन्हा जमा झालेले असल्याने फ़ारतर एकदिड लाख कोटीच रक्कम व्यवहाराच्या बाहेर जाईल. सहाजिकच सरकारचा अपेक्षाभंग झाला आणि बहुतांश नोटा परत आल्याने, तो सगळा पैसा नियमित वा पांढरा ठरला आहे; असेच त्यातून सुचवले गेले अहे. तिन्ही वृत्तपत्रातील बातमी बारकाईने वाचली व समजून घेतली, तर त्यामागचा सुत्रधार कोणी एकच व्यक्ती असावी, हे लपून रहात नाही. कारण त्यातले आकडे व युक्तीवादाचह निष्कर्ष सारखाच आहे. त्यातून नोटाबंदीचा मोदी सरकारचा निर्णय फ़सला आणि सामान्य माणसाला मात्र हकनाक त्रास झाला, असे मत बनवून देण्याचा तो प्रयास आहे. किंबहूना त्यातून वाचकाची दिशाभूल करण्याचा प्रयास लपून रहात नाही. कारण ही माहिती नेमकी कोणी दिली वा निष्कर्ष कोणी काढला, त्याचा उल्लेख कुठेही नाही. तीन वृत्तपत्रांचे वेगवेगळे वार्ताहर एकाच आकडेवारीवरून एकाच चुकीच्या युक्तीवाद व निष्कर्षापर्यंत कसे पोहोचू शकतात त्याचा त्यातून उलगडा होत नाही. कारण निकष व निष्कर्षच मुळात चुकीचा व बिनबुडाचा आहे. सर्व नोटा जमा होणार नाहीत, असे सरकारने केव्हाही म्हटलेले नव्हते आणि ज्या जमा झाल्या, त्या सर्व नोटा पांढर्‍या असल्याचे या दिडशहाण्यांना कोणी सांगितले\nपहिली गोष्ट म्हणजे नोटाबंदीचा हेतू व त्यामागची योजना संपुर्णपणे गोपनीय होती आणि सरकारनेही आपल्या सर्व गोष्टी साफ़ कथन केलेल्या नाहीत. किंबहूना असे दिशाभूल करणारे लोक राजकीय भामटेगिरी करणार, याची खात्री असल्यानेच सरकारने त्यांना अफ़वा पिकवण्याची मोकाट संधी दिलेली आहे. यातल्या काही हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा होणार नाहीत, हे उघड होते. पण ज्या जमा होतील त्या बेहिशोबी नाहीत, असे या वार्ताहरांना कोणी सांगितले आज फ़क्त नोटा जमा झालेल्या असून, मोठ्या संख्येने व रकमेने भरलेल्या नोटांच्या बदली नोटा देण्यावरच प्रतिबंध आहे. चौदा लाख कोटीहून अधिक चलन परत आलेले असले, तरी सहा लाख कोटीपेक्षा अधिक चलनाच्या मोठ्या नोटा सरकारने बाजारात येऊच दिलेल्या नाहीत. म्हणजेच चौदा लाखपैकी आठ लाख कोटीच्या जुन्या नोटा जमा झाल्या, त्याच्या बदल्यात मिळायच्या नोटा भरणा करणार्‍यांना अजून मिळालेल्या नाहीत. त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा आहे आणि त्यातल्या अनेकजणांना त्यासाठी खुलासा दिल्याखेरीज त्या रकमा पुन्हा काढता येणार नाहीत. सगळी गोम तिथेच तर आहे. सामान्य माणसाने पाचपन्नास हजार रुपये भरले वा दोनतीन लाख रुपयांचा बॅन्केमध्ये भरणा केला असूनही, त्यांना त्या सर्व रकमेच्या नोटा मिळू शकलेल्या नाहीत. मग मोठ्या रकमा भरणार्‍यांची कथा काय असेल आज फ़क्त नोटा जमा झालेल्या असून, मोठ्या संख्येने व रकमेने भरलेल्या नोटांच्या बदली नोटा देण्यावरच प्रतिबंध आहे. चौदा लाख कोटीहून अधिक चलन परत आलेले असले, तरी सहा लाख कोटीपेक्षा अधिक चलनाच्या मोठ्या नोटा सरकारने बाजारात येऊच दिलेल्या नाहीत. म्हणजेच चौदा लाखपैकी आठ लाख कोटीच्या जुन्या नोटा जमा झाल्या, त्याच्या बदल्यात मिळायच्या नोटा भरणा करणार्‍यांना अजून मिळालेल्या नाहीत. त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा आहे आणि त्यातल्या अनेकजणांना त्यासाठी खुलासा दिल्याखेरीज त्या रकमा पुन्हा काढता येणार नाहीत. सगळी गोम तिथेच तर आहे. सामान्य माणसाने पाचपन्नास हजार रुपये भरले वा दोनतीन लाख रुपयांचा बॅन्केमध्ये भरणा केला असूनही, त्यांना त्या सर्व रकमेच्या नोटा मिळू शकलेल्या नाहीत. मग मोठ्या रकमा भरणार्‍यांची कथा काय असेल अशी आठ लाख कोटी रुपयांची छाननी अजून व्हायची आहे. त्यानंतरच त्यातली किती रक्कम हिशोबी व पांढरी ते ठरायचे आहे. नुसत्या नोटा बॅन्केत भरल्या, म्हणजे पांढरा पैसा होत असता, तर आजवर लोकांनी अशा नोटांच्या थप्प्या घरात लपवून ठेवल्या नसत्या. नित्यनेमाने आपल्यापाशी जमतील त्या नोटा खात्यात भरल्या गेल्या असत्या. त्यामुळेच ही बातमी देणारा किंवा ठळकपणे प्रसिद्ध करणारा, नोटाबंदीविषयी अज्ञानी असावा किंवा भामटेगिरी करीत असावा.\nहल्लीच कुठल्या सभेत पंतप्रधान मोदींनी अशाच लोकांचा उल्लेख केला होता. ‘काही लोकांना वाटले होते आपली बॅन्केत ओळख व वशिले आहेत तेव्हा सहजगत्या नव्या नोटा बदलून घेऊ आणि निसटू. पण बॅन्केत नोटा जमा करण्यापासूनच खरी सापळ्याची सुरूवात होते’ असा मोदींचा सूर होता. त्याचा अर्थ असा, की बॅन्केत बाद नोटा भरण्याची मुभा आहे. पण काढताना मात्र नव्या नोटा सहजासहजी मिळू शकत नाहीत. म्हणजे तुमच्या भरणा रक्कम आणि त्या खात्यातली आजवरची उलाढाल बघून, मगच नव्या नोटा मोठ्या संख्येने काढता येतील. उंदिर असो की बिबळ्या असो, त्याला पिंजर्‍याच्या आत येण्याची सुविधा ठेवलेली असते. पण तितक्या सहजतेने त्याला बाहेर पडण्याची मुभा ठेवलेली नसते. यापेक्षा नोटाबंदीचा सापळा किंचीतही वेगळा नाही. तो ज्यांना समजलेलाच नाही, त्यांना नोटा खात्यात भरल्या म्हणजेच काळापैसा पांढरा झाला, असा भ्रम होऊ शकतो. पण तो भ्रमच असू शकतो. कारण गेले पन्नास दिवस देशभर कल्लोळ कशासाठी चालला आहे, त्याकडे अशा भ्रमिष्ट वार्ताहरांचे लक्षही गेलेले नाही. इतक्या सहज खात्यातला पैसा पांढरा होऊ शकला असता, तर लोकांना चलनटंचाई कशाला भेडसावली असती व्यापारी, कंपन्या व ठेकेदार अशांना आपल्या कामगारांना पगार देण्याइतक्याही नोटा परत मिळू शकल्या नाहीत. कारण त्यांनाही अजून हव्या तितक्या रकमा काढता आलेल्या नाहीत. मग ज्यांनी भरमसाट रकमा अकस्मात जमा केलेल्या आहेत, त्यांची उद्या पैसे काढताना किती तारंबळ होईल व्यापारी, कंपन्या व ठेकेदार अशांना आपल्या कामगारांना पगार देण्याइतक्याही नोटा परत मिळू शकल्या नाहीत. कारण त्यांनाही अजून हव्या तितक्या रकमा काढता आलेल्या नाहीत. मग ज्यांनी भरमसाट रकमा अकस्मात जमा केलेल्या आहेत, त्यांची उद्या पैसे काढताना किती तारंबळ होईल ती चाळणी आहे. त्यात काळा-गोरा ठरेल आणि मगच नोटाबंदीने किती काळापैसा जाळ्यात सापडला; त्याचा खुलासा होईल. अजून नुसत्या खबरी मिळण्यावर धाडी पडत आहेत. बॅन्क खात्याच्या छाननीनंतर व्हायची झाडाझडती अजून खुप दूर आहे. त्यात कितीजण आपल्या कोट्यवधीच्या रकमांचे रास्त पटणारे खुलासे देऊ शकतात, ते बघायचे आहे.\nचौदा लाख कोटीहून अधिक रक्कम खात्यात जमा झाली, म्हणजे व्यवहारात आली असे होत नाही. सध्या फ़क्त सहा लाख कोटीच त्यापैकी व्यवहारात आले आहेत आणि आठ लाख कोटीची टंचाई आहे. त्त्यापैकी ज्याची नित्याची उलाढाल समाधानकारक असेल, त्यांना नववर्षापासून हव्या तितक्या मोठ्या रकमा काढता येतील. पण ज्यांच्या खात्यांना अकस्मात सूज आलेली आहे, त्यांना त्याचा सविस्तर समाधानकारक खुलासा द्यावा लागणार आहे. तो ज्यांच्यापाशी नाही, ते बॅन्केकडे फ़िरकणारही नाहीत. असे मुठभर लोक सध्या पकडले जात आहेत. तामिळनाडूचा राममोहन राव, कोलकात्याचा पारसमल लोढा किंवा दिल्लीचा राकेश टंडन; त्यापैकीच आहेत. असे हजारो शेकड्यानी टंडन, लोढा, राव जानेवारीनंतर छाननीतून समोर यायचे आहेत. तेव्हाच जाळ्यात किती मासे फ़सले आणि कोणाकोणाला भरलेल्या रकमांच्या नव्या नोटा नकोच आहेत, त्याचेही गणित साफ़ होत जाईल. तोपर्यंत असल्या बातम्या पसरवणे हा मुर्खपणा आहे, किंवा निव्वळ अफ़वाबाजी आहे. तसे नसते तर मायावतींना समोर येऊन खुलासा देण्याची गरज भासली नसती किंवा काही माध्यमांना अशा अफ़वाही पसरवण्याची गरज वाटली नसती. किंबहूना त्यासाठीच पाचशेच्या नोटा छापलेल्या असूनही बॅन्कातून वितरीत झालेल्या नाहीत. ती नोटांची टंचाई नव्हती, की छपाई अभावी टंचाई निर्माण झालेली नाही. तोच तर सापळा आहे. लोकांना थोडा त्रास आज झालेला आहे आणि लोकही काहीसे रागावलेले असणारच. पण दोन महिन्यात अशा दोनचार लाख कोटीच्या भरलेल्या नोटांचा काळापैसा चव्हाट्यावर येईल, तेव्हा मोदी त्याचे श्रेय त्याच रांगेत ताटकळलेल्या सामान्य जनतेला देतील. कारण त्या कोट्यवधी लोकांनी हा टंचाईचा त्रास सोसला नसता, तर इतक्या मोठ्या रकमांचा काळापैसा बॅन्कखात्यांच्या जाळ्यात बाद नोटांच्या स्वरूपात जमाही झाला नसता. जेव्हा तो खोटा पैसा बाहेर आलेला कळेल, तेव्हा लोकच म्हणतील,\nखरे आहे. फरार छान विश्लेषण सर.\n सामान्य वाचकांसाठी असे बारकावे उलगडुन दाखवण्याची गरज असते.\nअसेच लिहीत रहा,नवीन वर्षाच्या शुभेच्छा.\nभाऊ, तुमचे लेख, अत्यन्त परखड़ अन वस्तुनिष्ठ असतात, कायम आम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात, जमिनीवर ठेवतात, धन्यवाद🙏🙏\nआता वर्ष २०१७ संपता संपता अनेक गोष्टींचा खूलासा झाला,\nसाधे ऊदाहरण २०१७ अंबानीचे जिओ एकदम फॉर्म मध्ये येने सर्वांना माहीती असेल अंबानीनी किती जिवाची मेहनत केली मोदींच्या निवळनूकीवर पैश्या पासून तर थेट प्राईवेट विमान व हेलीकॉप्टर पर्यंत.\nकाळा पैसा तर अजूनही दिसत नाही,\nराहली नोट बंदी दरम्यान पकळलेल्या काळ्या पैश्याचे टिवी प्रसारन त्याचे तर काय झाले तेच कळले नाही अजून. नाही कूठे तक्रार आढळते किवां कूठला खटला. एकून संपूर्ण भांडवलच दिसते मोदीचे\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआना-जाना लगाही रहता है\nअम्माच्या मृत्यूचे रहस्य नरेंद्र मोदी उलगडणार\nराहुल बाबा काय करी\nउंदिर पोखरून डोंगर काढला\nएका फ़ाशीने काय होणार\nसंसद ठप्प होण्यातले दोषी\nलौटके बुद्दू घरको आय\nमेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है\nहे काम केले असते तर\nन्या. काटजू शुद्धीवर आले\nट्युशन फ़ी आणि अनुदान\nझोपी गेलेला जागा झाला\nमराठा मोर्चा आणि नंतर\nज्यांचे दात त्यांचेच ओठ\nअतिशहाणा त्याचा बैल रिकामा\nकोण खरे, कोण खोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-employment-news/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-113092600014_1.html", "date_download": "2018-04-21T04:09:38Z", "digest": "sha1:FFZZKUFOTXGY2GK2ZV76V6JGJOHAMZS2", "length": 10212, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Structural Engineering | बना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्यावेळी एखाद्या इमारतीचे डिझाइन तयार केले जात, तेव्हा सर्वात जास्त लक्ष भविष्यात येणा-या वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये ती सुरक्षित कशी राहिल याकडे दिले जाते. त्यासाठी विशिष्ट गोष्टींवर लक्ष देऊन इमारतीचे डिझाईन तयार केले जाते. हे डिझाइन स्ट्रक्चरल इंजिनिअर तयार करतात. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमध्ये इमारत सुरक्षित राहून जीवीतहानी टाळता येऊ शकेल. सध्याचा आणि आगामी काळाचा मागोवा घेतला तर वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पाश्र्वभूमीवर वर्तमानात आणि भविष्यातही स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची मगाणी वाढत आहे, असे दिसून येईल.\nकरिअरची वाट निवडतांना वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील गरज ओळखून योग्य मार्ग निवडावा. म्हणजे करिअरच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अशाच वेगळ्या शैक्षणिक शाखेपैकी एक शाखा म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरींग होय. स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही सिव्हिल इंजिनिअरिंगची एक उपशाखा आहे. सिव्हिल इंजिनिअर्स हे रिअल इस्टेटच्या निरनिराळ्या पैलूंकडे बघतात. ते पूल, रोडवेज, धरण, ओव्हर ब्रिज इत्यादींची निर्मिती करतात. तर स्ट्रक्चरल इंजिनिअर हे प्रोजेक्टचा आराखडा, आधारशिला डिझाईन करतात. या व्यक्ती प्रामुख्याने डिझाइनमध्ये कुशल असतात. म्हणजे विस्तृतपणे सांगायचे तर ज्यावेळी एखादी इमारत डिझाइन केली जाते, तेव्हा सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते भविष्यात येणा-या आपत्ती म्हणजे वादळ, भूकंप इत्यादींपासून तिचे संरक्षण व्हावे याकडे. यासाठी काही विशिष्ट बाबींवर लक्ष देऊन इमारतींची डिझाइन तयार करतात त्यांना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असे म्हणतात. आज काळानुसार या इंजिनिअर्सना असणारी मागणी वेगाने वाढलेली आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअर्स हे घर, थिएटर, मॉल्स, स्पोर्टस व्हेन्यू, ऑफिस इत्यादीचे डिझाईन्स तयार करतात. त्यांचे काम तणावपूर्ण असते. आपत्तीच्यावेळी माणूस पुर्णपणे सुरक्षित राहिल असे डिझाइन त्यांना तयार करायचे असते.\nइंटर्नशिपसाठी करा ऑनलाईन अप्लाय\nचांगली नोकरी मिळवण्यासाठी 5 टिप्स\nकरियर करताना आवश्यक टिप्सॅ\nहवामान क्षेत्रात करिअर संधी\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/monthly-income", "date_download": "2018-04-21T04:05:06Z", "digest": "sha1:POPPYGM4Y672NNA44YAWSXZEW5XOUDRW", "length": 10140, "nlines": 167, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "मासीक उत्पन्न योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nमासिक उत्पन्न योजना (MIP Schemes)\nया प्रकारच्या योजनेचे उदिष्ठ प्रामुख्याने नियमीत दरमहा लाभांश देण्याचे असते. या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक ७५% ते ९०% सरकारी व खाजगी कंपन्याच्या कर्जरोख्यात व दिर्घ, अल्प मुदतीच्या बँक ठेवी, व्यापारी पेपर आदी नियमीत ठरावीक दराने उत्पन्न देणा-या साधनात केली जाते व शेअर बाजाराचाही फायदा मिळून भांडवली मुल्यवृध्दी व्हावी म्हणून १०% ते २५% रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. नियमीत उत्पन्न मिळवू पहाणा-यांसाठी या योजना चांगल्या असतात. मात्र अशा प्रकारच्या योजनेत व्याजाचे चढ उताराचा परिणाम होत असतो. व्याजदर जेव्हा वाढत जात असतात तेव्हा यातील गुंतवणूक केलेल्या कर्जरोख्यांचे मुल्य कमी होते व जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा त्यांचे मुल्य वाढते. तसेच शेअर बाजाराच्या चढ उतारांचाही परिणाम या योजनांवर होत असतो.\n‹ मध्यम मुदतीसाठी योजना Up एफएमपी ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nबॅंक एफङी व ङेट फंङ तुलना\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/03/blog-post_20.html", "date_download": "2018-04-21T03:57:16Z", "digest": "sha1:5BN4EDRTE3BQDMB54KBT2G7UU26DDFJC", "length": 29289, "nlines": 176, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: जावेद: मियादाद आणि अख्तर", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nजावेद: मियादाद आणि अख्तर\nपाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहीद आफ़्रिदी याने भारतात २०-२० स्पर्धेसाठी आल्यावर काढलेल्या उदगारांनी पाकिस्तानात खळबळ माजवली आहे. कारण मागल्या पिढीतला त्याचा सहकारी जावेद मियादाद, यानेच आफ़्रिदीची जाहिर निर्भत्सना केलेली असून कुणा वकीलाने आफ़्रिदीच्या विरोधात खटलाही भरला आहे. असे काय बोलला हा पकिस्तानचा कर्णधार, की त्याच्यावर मायदेशी बांधव इतके तुटून पडावेत भारतात खेळायला नेहमीच आवडते आणि भारतात पाकिस्तानी खेळाडूंना नेहमीच प्रेम मिळालेले आहे. पाकिस्तानातही आमच्या वाट्याला इतके प्रेम येत नाही, असे आफ़्रिदी म्हणाला आणि त्याच्यावर त्याचे देशबांधव तुटून पडले आहेत. भारतीयांचा पाकिस्तानी द्वेष करतात, यात काही नवे नाही. किंबहूना भारताचा द्वेष इतक्याच एका हेतूवर हा देश उभा आहे. तोच त्यांच्या अस्तित्वाचा आधार आहे. भारताचा द्वेष सोडला तर जगणार कसा पाकिस्तान, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच सात दशकाचा कालखंड उलटून गेला, तरी त्यांना द्वेषातून बाहेर पडता आलेले नाही, की स्वतंत्र देश म्हणून उभे रहाता आलेले नाही. त्यांना भारतातून प्रेम मिळाले तर ते बिचारे आणखीनच कासाविस होतात. जावेद मियादाद त्यामुळेच खवळला आहे. भारतीयांच्या प्रेमाने भारावलेला कर्णधार भारताला पराभूत करणारा खेळ कसा करू शकेल, असा प्रश्न मियादादला पडला आहे. त्यातूनच पाकिस्तानी मानसिकता लक्षात येऊ शकते. कारण या एकाच वाक्यातून मियादादने भारतातल्या पाकप्रेमींचा जोड्याने मारले आहे. पाकिस्तानी जनता भारतावर प्रेम करते आणि म्हणूनच आपणही त्यांच्यावर प्रेम करायला हवे, असा इथल्या दिवट्यांचा दावा असतो. तोच मियादादने खोडून काढला आहे. भारताशी युद्ध असो किंवा खेळ असो, त्यात भारताला पराभूत करणे, इतकेच उद्दीष्ट असू शकते. खेळ की युद्ध हा विषय दुय्यम असतो.\nमियादाद म्हणतो, भारतीयांच्या प्रेमाने भारावलेला कर्णधार भारतीय संघाला हरवण्याचा खेळच करू शकणार नाही. याचा सरळ अर्थ इतकाच, की खेळ वा क्रिकेटला काही महत्व नाही. कुठल्याही बाबतीत भारताला हरवणे, मान खाली घालायला लावणे, हे पाकिस्तानी उद्दीष्ट असायला हवे. शत्रूत्व पत्करूनच भारताला सामोरे जायला हवे. अन्यथा त्याला पराभूत करता येणार नाही. थोडक्यात भारताशी फ़क्त शत्रूत्वाचेच संबंध असायला हवेत, असा त्याचा आग्रह आहे. तो फ़क्त एका खेळाडूपुरता नाही, तर अन्य एका मोठ्या वकीलानेही तशी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भारतात पाकिस्तानी खेळाडूंना मायदेशापेक्षाही जास्त प्रेम मिळते, ही बाब वकील कोर्टात जाऊन आक्षेपार्ह ठरवू बघतो आणि त्याचा असला दावा तिथले कोर्ट दाखलही करून घेते. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यातून पाकिस्तानची मानसिकता कोणती आहे, त्याची साक्ष मिळते. दोन्ही देशातील जनतेला परस्परांविषयी आपुलकी आहे किंवा प्रेम आहे; असले दाव निव्वळ खोटे असतात, त्याचे हे पुरावे आहेत. आफ़्रिदी जे बोलतो आहे त्याचा अनुभव मियादादलाही मिळालेला आहे. म्हणजे त्याला भारतात प्रेम मिळाले असले, तरी त्याला फ़क्त भारताचा द्वेषच करावा असे वाटते. याचा अर्थ कोणालाही कळू शकतो. त्यासाठी मोठे विवेचन करण्याची गरज नाही. मग इतकी साधी गोष्ट भारतातल्या पाकप्रेमी लोकांच्या लक्षात कशाला येत नाही मुंबईत गुलाम अलीचा गझलांचा कार्यक्रम योजायला धडपडणारे किंवा दिल्ली कोलकात्यात त्याचा मुशायरा भरवायला तडफ़डणारे; कोणता खोटारडेपणा करीत असतात मुंबईत गुलाम अलीचा गझलांचा कार्यक्रम योजायला धडपडणारे किंवा दिल्ली कोलकात्यात त्याचा मुशायरा भरवायला तडफ़डणारे; कोणता खोटारडेपणा करीत असतात विराट कोहलीच्या फ़लंदाजीवर खुश होऊन कोणी भारताचा ध्वज घरी फ़डकावला, तरी त्याला पाक कायदा तुरूंगात धाडतो. त्याचीच पुनरावृत्ती आफ़्रिदीच्या विधानानंतर होताना दिसते. हे वास्तव आहे, जे पुरोगामी भारतीयांना बघायचे नसते किंवा झाकायचे असते.\nमुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब असो किंवा आफ़्रिदीवर खटला भरणारा वकील वा मियादाद असो, त्यांच्या मानसिकतेमध्ये कुठलाही फ़रक नसतो. आपापल्या गरजेनुसार त्यांना भारताची मदत वा मैत्री हवी असते. भारतात येऊन हिरोगिरी करणारा पाकिस्तानी खेळाडू मोहसिन खान त्यापैकीच एक आहे. मियादादचा समकालीन असलेला मोहसिन खान क्रिकेटचे कौशल्य संपल्यावर भारतात आला आणि इथे त्याने काही चित्रपटात भूमिकाही केल्या. रिना राय नावाच्या अभिनेत्रीशी विवाह करून इथे स्थायिक होण्याचा त्याचा विचार होता. पण अभिनयात फ़ारशी डाळ शिजली नाही आणि मोहसिन मायदेशी निघून गेला. तर त्याच्या पत्नीला तिथे प्रवेश देण्यात आला नाही. असा मोहसिन मियादादच्याच शब्दात सूर मिसळून भारतविरोधी गरळ ओकला आहे. सापाला कितीही दूध पाजा, त्याचे विषातच रुपांतर होते म्हणतात, त्यातला हा प्रकार आहे. भारताचा द्वेष ही पाकिस्तानी मानसिकता आहे. त्यामुळे खोट्या प्रेमाचे उमाळे कितीही आणलेत, म्हणून उपयोग नाही. क्रिकेट खेळून अथवा गझलांचे कार्यक्रम योजून पाकिस्तानला प्रेम शिकवता येणार नाही. भारताचा द्वेष आणि त्यातून आलेला न्युनगंड; या पायावर उभा असलेला समाज व त्यांचा देश असे पाकिस्तानचे चरित्र आहे. त्याला प्रेमाने कोणी जिंकू शकत नाही. करण त्याला प्रेमाचीच भिती वाटते. अन्यथा ही मंडळी अशी आफ़्रिदीवर कशाला तुटून पडली असती अर्थात आफ़्रिदीलाही भारताच्या प्रेमाचे उमाळे आलेले नाहीत. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने म्हणतात, तशी त्याचा संघ भारतात येण्यामध्ये एकामागून एक विघ्नेच आलेली होती. त्यामुळे अखेरीस इथे येऊन पोहोचल्यावर शुभेच्छा व्यक्त कराव्यात म्हणून सौजन्य दाखवायला आफ़्रिदी असे गुळगुळीत शब्द बोलला होता. पण तेही समजून घेण्याचे सौजन्य त्याच्या मायदेशी कोणी दाखवू शकला नाही.\nतिकडे मियादाद मोहसिन खान असे बरळले, तर इथे ओवायसी नावाच्या दिवट्याने मुक्ताफ़ळे उधळली आहेत. बाकी कोणापेक्षा जावेद अख्तर या पटकथालेखक कविने ओवायसीला चांगलाच फ़टकारला आहे. अख्तर त्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण मजेची गोष्ट म्हणजे अन्य कोणी अस्सल सेक्युलर ओवायसीला अवाक्षर बोललेला नाही. उलट संघावर ठपका ठेवण्याचा अव्यापारेषू व्यापार अनेकांनी केलेला आहे. तेही आता नेहमीचेच झाले आहे. किंबहूना म्हणूनच कोणी पुरोगामी सेक्युलरांना गंभीरपणे घेत नाही. ओवायसीसारख्या आगलाव्या माणसाला गल्लीतही कोण विचारत नसताना, पुरोगामी माध्यमांनी त्याला कसा राष्ट्रीय पातळीवरच्या प्रसिद्दीने मोठा मुस्लिम नेता करून ठेवला आहे, त्यावर जावेद अख्तर यांनी नेमके बोट ठेवले आहे. केवळ बेताल व बेछूट बोलण्यापलिकडे ओवायसी याची लायकी शुन्य आहे. माध्यमानी त्याला व्यापक प्रसिद्धी दिली नसती, तर त्याचा चेहराही देशातल्या मुस्लिमांना ओळखताही आला नसता. पण या निमीत्ताने अख्तर यांनी संविधानाचा आडोसा करून आपल्या घातक राजकारणाला पुढे रेटणार्‍या मुस्लिम नेत्यांना विचारलेला एक सवाल सेक्युलरांनाही निरूत्तर करणारा आहे. संविधानात भारतमाता की जय असे म्हणायची सक्ती नसल्याने तसा जयजयकार करणार नाही, म्हणणार्‍या ओवायसीचे संविधानप्रेम किती तकलादू आहे तो घालतो ती शेरवानी वा टोपी तरी घालण्याची सक्ती संविधानाने केलेली आहे काय तो घालतो ती शेरवानी वा टोपी तरी घालण्याची सक्ती संविधानाने केलेली आहे काय नसेल तर देशभर ओवायसी त्याच बेंगरूळ वेशात कशाला फ़िरत असतो, हा अख्तर यांचा सवाल बेमिसाल आहे. खरे तर तो अन्य कुठल्याही कडव्या पुरोगाम्याने विचारायला हवा होता. पण जिहादी इस्लाम म्हणजे पुरोगामीत्व झालेल्या देशातल्या सेक्युलरांकडे तितकी हिंमत कुठून असायची नसेल तर देशभर ओवायसी त्याच बेंगरूळ वेशात कशाला फ़िरत असतो, हा अख्तर यांचा सवाल बेमिसाल आहे. खरे तर तो अन्य कुठल्याही कडव्या पुरोगाम्याने विचारायला हवा होता. पण जिहादी इस्लाम म्हणजे पुरोगामीत्व झालेल्या देशातल्या सेक्युलरांकडे तितकी हिंमत कुठून असायची पण या निमीत्ताने पाकप्रेमी व सेक्युलरांची जिहादी मानसिकता उघडी पडली हेही कमी नाही.\nलेखातला शब्द अन शब्द पटला. विशेषत: ओवैशांचे बेगडी संविधानप्रेम ठळकपणे उठून दिसते. #गून झाल्यावर #गण धुवावे असं कुठेही संविधानात लिहिलेलं नाहीये. मग औवेशी माखल्या #गणाने देशभर नाचणार का\nऔवेशी बंधूंना आजचे जिना बनायचं आहे. जिनाला त्याच्या वेळेस काळं कुत्रंही विचारात नव्हतं. तेव्हा इंग्रजांच्या टाचेखालच्या प्रसारमाध्यमांनी त्याला मोठा केला. जणू तोच भारतातल्या सर्व मुस्लिमांचा प्रतिनिधी आहे असं भासवण्यात आलं. प्रत्यक्षात १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकांत मुस्लिम लीगला सरकार बनवण्याइतपत बहुमत एकाही प्रांतात नव्हतं. तेव्हा दंगली करून जिनाने पाकिस्तान हिसकावून घेतला. पुढे काय झालं तर तिथल्या मुस्लिमांची अखंड हिंदुस्थानात होत नव्हती तशी फरपट सुरू झाली. ती आजही चालूच आहे. पाकिस्तानातल्या मुस्लिमांनी कधीही पाकिस्तान वेगळा तोडून मागितला नव्हता, हे लक्षणीय आहे.\nआता आपण सत्तर वर्षं पुढे येऊया. आज थोरल्या औवेशाची भाषा संवैधानिक असते, तर धाकट्याची खुनाखुनीची असते. जिनाची पण तशीच होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर जिनाला धर्मनिरपेक्षतेचे उमाळे फुटले. पहिल्या भाषणात त्याने पाकिस्तान धर्मनिरपेक्ष असून त्यात सर्वांना समान संधी असेल असं घोषित केलं. मग पाकिस्तान वेगळा काढलाच कशाला मुळातून आज थोरला औवेशी पण स्वत:ला दलितांचा व वंचितांचा तारणहार म्हणवून घेतो. काय फरक आहे जिना आणि औवेशी बंधूंत\nसांगायचा मुद्दा काये की औवेशी बंधू स्वत:ला जिना समजतात. फक्त अडचण अशीये की त्यांना डोक्यावर घ्यायला आज कोणी गांधी मिळणार नाहीये.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nशेतकरी आत्महत्या थांबणार कशा\nक्रिकेट वा राजकारणातली झिंग\nसुप्रियाताई, आधी गुरं दावणीला बांधा\nअविष्कार स्वातंत्र्याची सोंगे ढोंगे\nअमिताभचे ४ कोटी, अमिरचे ३ कोटी\nजावेद: मियादाद आणि अख्तर\nस्वयंसेवी संस्था कुणाची सेवा करतात\nख्रिस्ती धर्मानेच संहिष्णूतेचे थडगे बांधले आहे\nनंगेसे खुदा डरता है, हाफ़चड्डी नही\nअसंहिष्णूतेच्या परदेशी रोगाचे निदान\nपोखरलेली भारतीय प्रशासन यंत्रणा\nचिदंबरम नावाची कमजोर कडी\nसबसे पॉवरफ़ुल है डंडा\nगझलनवाज कुठे फ़रारी झाले\nकन्हैया बजाव बजाव मुरली\nख्वाजा युनुस नशीबवान नव्हता\nहिमाचली मुख्यमंत्री शिवसेनेत दाखल\nयुपीए: युनायटेड पाकिस्तानी अलायन्स\nत्या अर्थाने इशरत नशीबवान म्हणायची\nचिदंबरम: चोराच्या उलट्या बोंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pathri-samachar.blogspot.com/2013/01/blog-post_8.html", "date_download": "2018-04-21T03:24:22Z", "digest": "sha1:WRV5CRU55QW355WNUYCBHSPEO5B7AAWA", "length": 9694, "nlines": 175, "source_domain": "pathri-samachar.blogspot.com", "title": "नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती।।।।", "raw_content": "सीधे मुख्य सामग्री पर जाएं\nपाथरी शहराचे मुखपत्र __ पाथरी शहरासंबंधी घडामोडी टिपणारी वेबसाईट\nनांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती\nनांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती....\nनांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक-७ व तलाठी-१५ जागेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१३ आहे.\nwww.Nanded.gov.in अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nइस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट\nरमाकांत माने ,पोलिस इंस्पेक्टर ,अभ्यासक ,पुणे, यांच्या सोज्न्याने. फ़ोन -9765988949\nPathri samachar news परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय\nपरभणी, दि. 29 : महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे (मर्यादित)\nयेणा-या कर्ज प्रकरणापैकी ज्‍यांची कर्ज प्रकरणे मंजुर असतील त्‍यांना\nमहामंडळाची कमिटी नियमाप्रमाणे कर्ज वितरीत करेल. या प्रकरणांवर नियमानुसारच\nकार्यवाही केली जाईल, असे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक, महात्‍मा फुले मागासवर्ग\nविकास महामंडळ यांनी कळविले आहे. 000000000\nवापरासंबंधात कलम 33 लागूपरभणी, दि. 29 : परभणी शहर\nमहानगरपा‍लिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय पक्ष तसेच\nउमेदवारांकडून सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या जीवनातील शांतता व स्‍वास्‍थास बाधा\nपोहचू नये तसेच निवडणुकीच्‍या प्रचारासाठी ध्‍वनीक्षेपणाच्‍या वापरावर निर्बंध\nघालण्‍यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) लागू करण्‍यात आले आहे.\nध्‍वनीक्षेपणाचा वापर संबंधित पोलीस अधिकारी यांच्‍या परवानगीशिवाय करता येणार\nनाही. तसेच सकाळी 6 वाजण्‍यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर ध्‍वनीक्षेपणाचा\nवापर करता येणार नाही. सदर आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत अंमलात\nलेख- गर्भलिंगनिदान : समाजजागृती आवश्‍यकलेख-रस्‍ते विकासाचा संकल्‍पलेख-शेतक-यांच्‍या हितासाठी बाजार समिती प्रयत्‍नशीललेख- आरोग्‍य महामेळावालेख- गर्भलिंगनिदान : समाजजागृती आवश्‍यक\nप्रसुतीपूर्व निदानतंत्राचा दुरुपयोग टाळण्‍यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच समाजजागृती या दोन गोष्‍टींवर भर देण्‍याची आवश्‍यकता आहे. विज्ञानाच्‍या शोधामुळे मानवी जीवन सुखी आणि आरोग्‍यसंपन्‍न होण्‍यास मदत झाली. पण या विज्ञानाचा गैरवापर करुन सामाजिक असमतोल निर्माण करण्‍याचा प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. सोनोग्राफी हे अशाच तंत्रापैकी एक म्‍हणावे लागेल. भारत हा एकेकाळी मातृसत्‍ताक देश होता. जन्‍म देणा-या आईच्‍या नावाने मुलांना ओळखले जायचे. कालांतराने पुरुषप्रधान संस्‍कृतीचा विस्‍तार झाला. पुरुषांना महत्‍त्‍व प्राप्‍त झाले. वंशाचा दिवा, संपत्‍तीचा वारस म्‍हणून मुलांना महत्‍त्‍व मिळू लागले. मुलगी हे \"परक्‍याचे धन\" ही भावना वाढीस लागली. मुलींना जन्‍मताच मारण्‍याची कुप्रथा काही समाजात सुरु झाली. काळ बदलला, पिढी बदलली. पण मुलां-मुलींमधील हा भेद आजही स…\nअधिक दिखाएं कम दिखाएं\nकै.दत्ताराव ढेपे पाटिल व्यवसाय प्रशिक्षण संस्था\nपाथरी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट\nअधिक दिखाएं कम दिखाएं\nदुर्व्यवहार की रिपोर्ट करें", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2018-04-21T03:57:19Z", "digest": "sha1:E4GOEOKHK2DFJ43ESQ5QS4L2RMQQ24EU", "length": 6531, "nlines": 127, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "सोळा तेजाचीं प्रतीकें- | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\n१ सिंह, २ वाघ, ३ सर्प, ४ अग्नि, ५ ब्राह्मण ६ सूर्य, ७ हत्ती, ८ तरस, ९ सोनें, १० जल, ११ गाय, १२ पुरुष, १३ वृषभ, १४ वायुः पर्जन्य, १५ क्षत्रिय व १६ दुन्दुभि अश्व. हीं तेजांची निरनिराळीं प्रतीकें होत. (अथर्व-अनु. मराठी भाग २ रा)\nसंख्या अकरा ११ संकेत शास्त्र\nसंख्या दहा १० संकेत शास्त्र\nसंख्या नऊ९ संकेत शास्त्र\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_24.html", "date_download": "2018-04-21T03:38:15Z", "digest": "sha1:Q4SB66ZBJ4ZWGEWVO4ATNYIZ7CXRYXZJ", "length": 26053, "nlines": 177, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पाकिस्तान गुरगुरतोय का?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण बैठकीत नेहमीप्रमाणे काश्मिरचा राग आळवला. पण त्यांना कोणी ऐकून घेणारे नव्हते. जवळपास तमाम जगाने पाकिस्तानवर बहिष्कार घातल्यासारखी स्थिती आली आहे. यापुर्वी अझर मसुदला दहशतवादी ठरवण्याच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला चिनने आक्षेप घेतला होता. आज तोच चिनही पाकिस्तानच्या बाजूने उभा रहायला बिचकतो आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो व शत्रूही नसतो. आपापले स्वार्थ बघूनच प्रत्येकाला त्या प्रसंगी भूमिका घ्याव्या लागत असतात. चिनचा स्वार्थ व्याप्त काश्मिर आणि बलुचिस्थानातून जाणार्‍या चिन-पाक महामार्गाशी संबंधित आहे. युद्धाची स्थिती आली तर तोच महामार्ग धोक्यात येतो आहे. मग चिनला त्यातून मिळणार काय मैत्रीसाठी ४६ अब्ज डॉलर्सचे दिवाळे चिनला परवडणारे नाही आणि तसा इशारा चिनच्या जाणत्यांनीही दिलेला आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ नावाचे एक इंग्रजी वर्तमानपत्र चिनी कम्युनिस्ट पक्षातर्फ़े चालविले जाते. त्यात अलिकडेच एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये तसा स्पष्टपणे इशाराच देण्यात आला आहे. चिनने आपली सगळी गुंतवणूक पाकिस्तानमध्ये करणे म्हणजे दिवाळखोरीला आमंत्रण आहे. म्हणूनच यापुढे त्या पाकिस्तानातील महामार्गावर आणखी एक डॉलर्सचीही गुंतवणूक आत्महत्या ठरेल, असा तो इशारा होता. ही बाजू लक्षात घेतली तर पाकिस्तानात सध्या इतकी अस्वस्थता कशामुळे आली आहे, ते लक्षात येऊ शकते. पाक युद्धाला सज्ज असल्याचे व अण्वस्त्रेही वापरण्याची धमकी कशाला देतो आहे, त्याचे रहस्य त्यातच दडलेले आहे. चिनही साथ सोडून जाण्याचे भय पाकला भेडसावते आहे. कारण चिन वगळता अन्य कुठल्याही देशाकडून सध्या पाकमध्ये गुंतवणूक होत नाही. शिवाय अमेरिकाही हात झटकू लागली आहे.\nपाकने दिर्घकाळ जिहादी व दहशतवादी यांचा भारताच्या विरोधात धोरणात्मक वापर केला. पण त्यातून शिरजोर झालेले जिहादी आता पाकसेना किंवा सरकारलाही दाद देईनासे झाले आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर सेनेमध्ये इतकी जिहादी मानसिकता तयार झाली आहे, की राजधानी इस्लामाबादेत बसलेल्या नेते वा सेनाधिकार्‍यांना जिहादी जुमानत नाहीत. मात्र त्यांच्याकडून होणार्‍या कारवाया उचापतीची जबाबदारी पाकला उचलावी लागते आहे. त्यातून युद्ध झाले तर भारताचे किती नुकसान व खर्च होईल, त्याचे आकडे आपल्याकडचे पाकप्रेमी देत असतात. पण यात निव्वळ भारत-पाक यांचेच नुकसान होणार नाही. यात मोठे नुकसान होणारा तिसरा देश आहे चिन दोन देशात युद्ध झाले तर होणारे हवाई हल्ले व धुमश्चक्री यांनी विध्वंस अर्थातच व्याप्त काश्मिरी, व बलुची प्रदेशासह किनारी भागात होणार आहे. ते हल्ले भारताने केले तरी ते चिनी प्रदेशात नसतील, तर पाकप्रदेशातलेच असतील. पण हे हल्ले ज्या प्रदेशात होतील, तिथे चिनचे ४६ अब्ज डॉलर्स गुंतलेले आहेत. तिथली नासधुस पाकिस्तानची हानी करणार असले, तरी मुलत: चिनच्या अब्जावधी गुंतवणूकीला मातीमोल करून टाकणार आहे. म्हणूनच भारताच्या पाकवरील हल्ल्याची जास्त भिती चिनला भेडसावते आहे. त्यासाठीच पाक सेनाप्रमुखांना चिनी नेत्यांना जास्त उत्तरे द्यावी लागत आहेत. बलुची वा पाक तालिबानांनी सतत चिनी कंत्राटदार व बांधकामांवर हल्ले केल्याने पाकसेनेला त्या कामाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र खडा पहारा द्यावा लागत आहे. ही सामान्य स्थिती असेल, तर युद्धामुळे किती भयंकर उत्पात घडू शकतात, याचा निव्वळ अंदाज केलेला बरा. पाकिस्तानसह म्हणूनच चिनची सध्या तारांबळ उडालेली आहे. परिणामी राष्ट्रसंघातही पाकच्या समर्थनाला उभे रहाणे चिनला अशक्य होत चालले आहे.\nमात्र पाक नेते व सेनेची कोंडी वेगळी आहे. त्यांना जगाकडून लाथा खाव्या लागत आहेतच. पण भारताकडून उरीनंतर कुठली प्रतिक्रीया येणार; त्याचा अंदाजही येईनासा झाला आहे. भारत युद्ध पुकारणार की किरकोळ हल्ले करून थांबणार याविषयी एकूणच भारताकडून मौन पाळले जात आहे. प्रारंभिक प्रतिक्रीया दिल्यानंतर भारताने कुठलीही उघड कृती केलेली नाही. पण लष्करी कारवायांचे अधिकारी यांनी योग्यवेळी जबाब दिला जाईल, असे मोघम विधान केलेले आहे. ही योग्य वेळ कुठली आणि उत्तर कोणते, याविषयी पाकिस्तानी नेते गोंधळात आहेत. त्यांनी भारत हल्ला करणार असे गृहीत धरून युद्धसज्जतेची तयारी सुरू केली आहे. सैनिकांची रजा रद्द करण्यात आली असून, मोक्याच्या सैनिकी तळांवरून सैनिकांच्या कुटुंबियांना आपापल्या घरी पिटाळून लावण्यात येते आहे. कराची वा इस्लामाबाद अशा महानगराकडे येणार्‍याजाणार्‍या रस्त्यांवरील वाहतुक नियंत्रित करण्यात आली आहे. पेशावर किंवा व्याप्त काश्मिरकडे होणारी वाहतुक देखरेखीखाली आणली गेली आहे. कुठल्याही क्षणी आक्रमण होण्याची शक्यता असलेले हे उपाय पाकिस्तान भयभीत असल्याचे लक्षण मानता येईल. ज्यांच्या तोंडी अण्वस्त्रांची भाषा मागली अनेक वर्षे चालू आहे, त्यांनी इतके अस्वस्थ होण्याचे कारण नाही. त्यांचे भय अन्य कारणासाठी असू शकते. भारतीय सेनेला तोंड देणे पाकला अशक्य नाही. पण पाकमधील असंतुष्ट लोक उत्पात घडवू लागले तर काय करायचे, ही खरी समस्या आहे. भारतीय काश्मिरात सेना व पोलिसांच्या विरोधात स्थानिक कुरापतखोर जे खेळ करतात, तसाच प्रकार पाकिस्तानात होण्याच्या भयाने सध्या पाकसेनेला पछाडले आहे. किंबहूना बलुची व मोहाजिर पाक नागरिक उलटण्याची भिती अधिक आहे. म्हणूनच आतल्या आत सुरक्षेची धावपळ सुरू असताना, उठसुट भारताला धडा शिकवण्याच्या गमजा चालू आहेत.\nसार्वत्रिक युद्ध झाले तर जो पाकिस्तान आहे तो शिल्लक उरेल किंवा नाही, याचीच चिंता पाकला भेडसावते आहे. यापुर्वी इस्लाम वा धर्माच्या नावाने ज्या लोकसंख्येला खेळवलेले चिथावलेले आहे, त्यातले अनेक समाजघटक आता पाकनेत्यांच्या व पंजाबी वर्चस्वाच्या नाटकाला कंटाळले आहेत. त्यातूनच पाक आत्मविश्वास गमावून बसला आहे. मागल्या दोनतीन दशकात सिंधी, मोहाजिर, पख्तुनी व बलुचींवर सेनेकडून जे अत्याचार झालेत, त्यातून मुस्लिम म्हणून एकदिलाने पाकिस्तानी असलेली लोकसंख्या बारगळली आहे. ज्यांना चिनी महामार्ग नको आहे, त्यांनाही अशावेळी सुडाचा खेळ करायची संधी मिळणार आहे. म्हणूनच भारताने युद्धाचा पवित्रा घेतला, तर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आहे. तरीही अशी अरेरावीची भाषा करणेही भाग आहे. अमेरिकेने इराकवर किंवा अफ़गाणिस्तानवर आक्रमण केले, तेव्हाही तिथले सत्ताधीश अशीच भाषा बोलत होते. अमेरिकनांची कबर खोदू हीच भाषा होती. पण प्रत्यक्ष लढाईला तोंड फ़ुटले, तेव्हा एकही सैनिक लढायला मैदानात आला नाही. ती दहशत संपल्यावर अमेरिकेने सेना मागे घेऊन अफ़गाण वा इराकला त्यांच्या नशिबावर सोडले असते, तर अमेरिकेला इतके नुकसान सोसावे लागले नसते. भारताने बंगलादेश मुक्त केला आणि आपल्या सेना मागे घेतल्या होत्या. देशाचा कारभार तिथल्या नेत्यांच्या हाती सोपवला होता. तेच अमेरिकेने करायला हवे होते. तिथे लोकशाही रुजवण्य़ाचा आगावूपणा अमेरिकेला नडला. भारताने बांगलादेशात ते केले नाही. उद्या बलुचिस्थानातही करण्याची गरज नाही. आताची लढाई बांगलादेश युद्धाची पुनरावृत्ती असेल, याची जाणिव असल्यानेच पाक गुरगुरतो आहे. कारण तो भयभीत झाला आहे. सापळ्यात फ़सलेल्या सिंहाने गुरगुरावे त्यापेक्षा पाकिस्तानची भाषा अजिबात वेगळी नाही.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/business/samsung-launch-smartphone-student-894218.html", "date_download": "2018-04-21T04:00:20Z", "digest": "sha1:ZZWGCTOAMTSPXYS6G3P5Q7IUCPZ3ZFQ6", "length": 5811, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "सॅमसंगने आणला विद्यार्थ्यांसाठी खास स्मार्टफोन | 60SecondsNow", "raw_content": "\nसॅमसंगने आणला विद्यार्थ्यांसाठी खास स्मार्टफोन\nसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनी शुक्रवारी दक्षिण कोरियामध्ये नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला असून यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणार आहे. 3 जी, 4 जी कनेक्टिव्हिटीबरोबरच वायफायची सुविधाही या फोनमध्ये देण्यात आलेली नाही. सॅमसंग गॅलेक्स जे2 प्रो दक्षिण कोरियात लॉन्च झाला असून याफोनमध्ये इतर फोनमधील सर्वसाधारण फीचर आहे. पण इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल.\nपुन्हा मोदी सरकार नाही आले तर भारताला फटका - वुड्स्\nभारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड्स यांनी व्यक्त केले. 'ग्रीड अँड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत नोंदवले आहे. 2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ असल्याचे ते म्हणाले.\nउत्तर कोरियात क्षेपणास्त्र परीक्षणांची बंदी - किम जोंग यांची घोषणा\nवारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आजपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ही जगासाठी आनंदाची बातमी आहे. क्षेपणास्त्रांचे केंद्र बंद करण्यात येणार आहे.\n21 एप्रिल 2018 : इंधानाच्या दराचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे. मुंबईत पेट्रोलमध्ये 13 पैसे वाढले आहेत तर डिझेलमध्ये 16 पैशांची वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 82.06 रु.प्रतिलिटर तर डिझेल 69.70रु प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीच्या बाजारातही पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathavadhuwar.com/", "date_download": "2018-04-21T03:59:37Z", "digest": "sha1:FSU7YS5HCGHGN2PMIYKSM5UIAHOSLOWP", "length": 3851, "nlines": 45, "source_domain": "www.marathavadhuwar.com", "title": "मराठा वधू वर सूचक केन्द्र", "raw_content": "मराठा वधू वर सूचक केंन्द्र\nमराठा वधू वर सूचक केन्द्र\nमाझा मुलगा M.S. झाला असून, आज अमेरिकेत नामांकित कंपनी मध्ये नोकरीस आहे. त्याच्या विवाह नोंदणी संदर्भात मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे येथे गेलो असता, तेथिल कार्यपध्दती पाहून मी फारच प्रभावित झालो. मला प्रत्येक वेळी या संस्थेतिल स्टाफ ने, तसेच सरांनी, योग्य स्थळे सूचविली. त्यामुळे अगदी सहाच महिन्यांत, माझ्या मुलाला, संस...\nश्री दत्तात्रय सिताराम काळे, पुणे\nमाझ्या आईच्या अंगावर पांढरे डाग असल्या कारणाने, मला स्थळे यायची, परंतू होकार येत नव्हता. खूप विचार केल्यावर, मी माझी विवाह नोंदणी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे येथे केली. तेथिल स्टाफ तसेच सरांनी, वेळेवेळी मला मार्गदर्शन केले व त्यांच्याच मार्गदर्शना मुळे, माझा विहाह नुकताच डिसेंबर २०१५ मध्ये झाला. मला माझ्या मनासारखी...\nविवेक राजाराम कदम, पुणे.\nमाझ्या डाॅक्टर मुलीसाठी, मला \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे यांच्याकडून माहिती घेऊन, अमेरिकेत राहणा-या मुलाच्या आईचा फोन आला. मी, त्यांच्या मुलाची माहिती पाहिली, तसेच माझ्या मुलीलाही दाखविली. पत्रिकाही जमली. परंतू, अमेरिकेत एकट्या मुलीला पाठविण्यासंदर्भात फारच काळजीत होतो. ही काळजी, मी चव्हाण सरांशी बोलून दाखविली. त्�...\nश्री वसंतराव दौलतराव सूर्यवंशी, पुणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/p/publications-in-media_4.html", "date_download": "2018-04-21T03:32:49Z", "digest": "sha1:E47ARGAE6NU7SX2VUIEZWWYEVSBMHAUX", "length": 11022, "nlines": 90, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "Publications in Media", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील अनेक अनवट ठिकाणांबद्दलचे माझे सुमारे ६० लेख आत्तापर्यंत लोकसत्ता,सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स मधून प्रसिद्ध झाले आहेत. लोकसत्ता मधील लेख E - Paper / Digital Edition स्वरुपात उपलब्ध असल्याने ते इथे देत आहे. सकाळ आणि मटा मधील लेख स्कॅन करून लवकरच इथे टाकले जातील. प्रत्येक ठिकाणाची विस्तृत आणि तपशीलवार माहिती दिली असल्याने या लेखांचा आपणा सर्व सह्यमित्रांना निश्चितच फायदा होईल अशी खात्री आहे.\nमढे घाट - उपांडया घाट -\nप्रिय सह्याद्रीस - आत्तापर्यंतचा सर्वात गाजलेला लेख\nदुर्गेंद्राच्या परिघात - नाशिक जिल्ह्यातील माझ्या सगळ्यात आवडत्या पिंपळा किल्ल्यावरील लेख\nविस्मृतीतला दुर्ग न्हावी रतनगड\nदेणे पश्चिमरंगांचे - सह्याद्रीतल्या किल्ल्यांवरून दिसणा-या अविस्मरणीय आणि विलोभनीय सूर्यास्तांवरील लेख\nअपरिचिताच्या शोधात - रायगड जिल्ह्यातल्या अत्यंत अपरिचित अशा सोंडाई किल्ल्यावरील लेख\n\"मास्तर ती दूधगावची एसटी किती वाजता आहे हो \" \"शी बाई केवढे डास आहेत इथे \" \"शी बाई केवढे डास आहेत इथे \" \"अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे \" \"आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं \" \"अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे \" \"आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं आरं नसेल हाटेल परवडत आरं नसेल हाटेल परवडत \nशनिवारच्या पहाटेचे हे संवाद आमच्या कानावर आदळत होते ते साडेपाचचा गजर म्हणूनच टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला सकाळचे सगळे सोपस्कार पार पडून आणि त्या कॅरीमॅट्सचे मालक असलेल्या युथ हॉस्टेल मालाडच्…\n\"भूकंप\" गडावरचा \"खादाडेश्वर\" .....\nआपण सह्याद्रीत का फिरतो याला अनेक कारणं आहेत.रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून चार घटका निसर्गात जावं..तिथल्या रानपाखरांशी गप्पा माराव्यात...दोन क्षण स्वत:शीच अंतर्मुख होण्यासाठी....वगैरे अनेक कारणं देत येतील.पण ट्रेकला गेल्यावर \"क्षुधागडाची\" अर्थात आपल्या मनसोक्त हादडण्याची मोहिम यशस्वी झाली नाही तर ट्रेकमध्ये काहीतरी राहून गेलंय असं राहून राहून वाटायला लागतं म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही \"भूकंप\" होतो (= मरणाची भूक लागते म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही \"भूकंप\" होतो (= मरणाची भूक लागते ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही ) मुळशीच्या \"दिशा\" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या \"बकासुरां\" बरोबर ती शेअर करायचं ठरलं ) मुळशीच्या \"दिशा\" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या \"बकासुरां\" बरोबर ती शेअर करायचं ठरलं आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न मी मात्र या दोन्ही …\n - भाग दोन : अंतिम\nलहुळश्यातली सकाळ उजाडली तीच मुळी मामांच्या घरच्या आवाजानं. ओसरीवर सांडलेल्या आमच्या तीन देहांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून घरातली सगळी कामं व्यवस्थित चालू होती. समोरच्या भिंतीवर निष्काम कर्मयोगाची साधना करणा-या घडाळ्याकडे माझं लक्ष गेलं आणि आमची झोपच उडाली सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले हर्षलने परममित्राचं परमकर्तव्य पार पाडत शेजारच्या दुकानातून आणलेल्या बिस्किटांच्या पुड्याचे आम्ही तिघं आणि मामांचा कुत्रा असे चार सामान भाग झा…\n - भाग दोन : अंतिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%88-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2018-04-21T03:58:40Z", "digest": "sha1:LMNN5P6ULGXKZ7RL5PLNB6CFHNFCBAXC", "length": 7264, "nlines": 61, "source_domain": "satyashodhak.com", "title": "दै.मूलनिवासी नायक | Satyashodhak", "raw_content": "\nसामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया\nबहुजन समाजातील अनेक जातींमध्ये सामाजिक समतेसाठी लढा देणारे संत उभे राहिले, त्यापैकी बंजारा या जातीमधून संत सेवाभाया यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत सेवाभायांची दि.१५ फेब्रुवारी ला जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना विनम्र अभिवादन\nआठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र\nआठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..\nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…\nचैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय\nचैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५४ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त शेख अकबर, लातूर यांचा दै. मूलनिवासी नायक मधील लेख…\nक्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ\nक्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ.. ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहासतज्ञ प्रा. मा.म.देशमुख सर यांचा माहितीपूर्ण लेख..\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nधर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही…\nधर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही… धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ‘बामसेफ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांचे भाषण…\n“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत” (लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती) स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्‍या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_76.html", "date_download": "2018-04-21T03:32:50Z", "digest": "sha1:PNUH67GKGBUMCJ6AEJ3RUJYVIKVFAOGE", "length": 40681, "nlines": 186, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: जी२० नावाची चिनी दंतकथा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nआजकाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीची जितकी चर्चा होत नाही, तितकी जी२० किंवा ब्रिक्स अशा राष्ट्रगटांच्या परिषदेची होत असते. कारण राष्ट्रसंघ आता एक नामधारी संघटना झालेली आहे. तिथे जगातले तमाम लहानमोठे देश सदस्य आहेत आणि पाच व्हिटो अधिकार असलेल्या देशांची दादागिरी होत असते. सहाजिकच त्यात होणारे निर्णय किंवा काढले जाणारे फ़तवे, याला फ़ारसा अर्थ उरलेला नाही. विविध ठराव या संस्थेत संमत केले जातात. पण त्याचा काटेकोर पाठपुरावा होतोच असे नाही. ज्यांना शक्य आहे असे देश तो प्रस्ताव मान्य करतात. उरलेले तिकडे काणाडोळा करून मनमानी चालूच ठेवतात. उदाहरणार्थ चिनच्या सागरी मनमानीच्या विरोधात राष्ट्रसंघाने एक निर्णय दिला आहे. पण त्याच्या विवादात सहभागी व्हायलाही चिनने नकार दिला. मग त्याविषयी लवादाने एकतर्फ़ी निर्णय देऊन फ़िलीपाईन्स या देशाला कौल देऊन टाकला. पण त्याचा काय उपयोग आहे तो निर्णय अंमलात आणण्याची किंवा त्यानुसार आपला हक्क प्रस्थापित करण्याची शक्ती फ़िलीपाईन्स या देशापाशी नाही. म्हणजेच दक्षिण चिनी सागरात चिनने जे अतिक्रमण केलेले आहे, ते तसेच चालू रहाणार. त्यात राष्ट्रसंघ काहीही करू शकत नाही. शिवाय चिन एक व्हिटो अधिकार असलेला देश असल्याने सर्वसाधारण सभेतही त्याची एकतर्फ़ी दादागिरी चालणारच. दुसरीकडे सौदी वा अन्य मुस्लिम देशात राष्ट्रसंघाने मांडलेले अनेक प्रस्ताव पायदळी तुडवले जात असतात. त्यावरही राष्ट्रसंघ काही करू शकलेला नाही. थोडक्यात राष्ट्रसंघ ही आता एक कालबाह्य गोष्ट होऊन गेली आहे. प्रतिवर्षी एक उपचार म्हणुन सर्वसाधारण सभा भरवली जाते आणि प्रत्येक देशाच्या राष्ट्रप्रमुखाला तिथे प्रवचन करायला आमंत्रण दिले जाते. तो सोपस्कार साजरा करणे, इतकेच त्या संस्थेचे काम उरले आहे. बाकीचे जागतिक निर्णय जी२० अशा संस्था घेतात आणि अंमलातही आणतात.\nगेल्या आठवड्याच्या अखेरीस चिनमध्ये याच जी२० गटाची परिषद झाली. जगातल्या २० प्रमुख व मोठ्या देशांची ही संघटना आहे. त्यात अमेरिका, रशिया, चिन अशा बड्या अर्थव्यवस्था व आकाराच्या देशांचा समावेश आहे. आपल्या हिताकडे लक्ष ठेवून तिथे जमलेले राष्ट्रप्रमुख परस्पर सहकार्याने काय करता येईल, त्याचा उहापोह करतात आणि निर्णय घेत असतात. तेच निर्णय यशस्वी होतात. कारण तिथे जमणार्‍या देशांमध्ये काही करण्याची ताकद आहे. बाकीचे लहानमोठे देश त्यांच्याच वळचणीला बसणारे असतात. सहाजिकच प्रादेशिक वा भौगोलिक दादा लोकांची परिषद, असे या संस्थेचे रुप झाले असल्यास नवल नाही. पण त्यात जमणारे देश सशक्त व पुढारलेले असल्याने खरोखरच त्यांना जगाची चिंता असते. आपल्या सुखवस्तु अर्थकारणाला धक्का लागू नये आणि त्यात बाधा येऊ नये, अशी चिंता त्यांना असते. तितकी उत्तर कोरिया, सिरीया वा इराण आदींना असतेच असे नाही. हे बडे देश सुखवस्तु व श्रीमंत मानले जातात. त्याचबरोबर सैनिकी बळानेही सशक्त मानले जातात. पण तेवढ्याने ते कोणालाही शस्त्राने दडपून ठेवू शकतील असे नाही. कुठल्याही सुखवस्तु देशातील सुखी जीवन जगणार्‍या समाजाला युद्ध नको असते. मग त्याचा दबाव तिथल्या सत्तेवरही येत असतो. हेच अमेरिकेचे व रशियाचे आहे, तसेच आता चिनचे झाले आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात सुखवस्तु मध्यमवर्ग उदयास आलेला आहे. त्याला युद्धाने उध्वस्त होण्याच्या भयाने पछाडलेले असते. अशाच वर्गाचा सत्तेवर दबाव असतो. असा मध्यमवर्ग अधिक सुखासिन जीवनाची नवनवी स्वप्ने बघत असतो. म्हणूनच कितीही सशक्त असलेल्या देशाला युद्ध परवडणारे नसते. चिन आता त्याच अवस्थेत पोहोचला असल्याने, त्याच्यापाशी किती सेना आहे किंवा कुठली क्षेपणास्त्रे आहेत, हा हिशोब चुकीचा आहे. याचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये विचार करावाच लागतो.\nचिनच्या हॅन्गझू येथे भरलेल्या जी२० परिषदेकडे बघताना ही बाब लक्षात घेतली पाहिजे. ती परिषद काही देशांच्या संघटनेची नसून, जागतिक निर्णय घेणार्‍या बड्या २० देशांची बैठक होती. ज्यात पाकिस्तान वा उत्तर कोरिया अशा देशांना स्थान नसते. पण त्यांच्याविषयीचेही निर्णय तिथे होऊ शकतात, अशी ही परिषद होती. मात्र त्यात सहभागी असलेले देश सदस्य नसलेल्या अन्य देशांचे पाठीराखे असू शकतात. जसा चिन हा पाकिस्तानचा पाठीराखा आहे. म्हणूनच तिथे भारताच्या पंतप्रधानांनी पाकचे नाव न घेता पाकिस्तानच्या उचापतींना वाचा फ़ोडली. दक्षिण आशियामध्ये एकच देश असा आहे, की जो जगभर दहशतवादाचे हस्तक पाठवत असतो आणि त्यामुळे अवघ्या जगाला दहशतवादाने सतावले आहे. तमाम जबाबदार देशांनी दहशतवादाच्या विरोधात एक सुरात बोलले पाहिजे. त्यात कुठलाही भेदभाव करता कामा नये, अशी ठाम भाषा मोदींनी बोलून दाखवली आहे. भारताच्या पंतप्रधानाने आजवर कधीही अशा आंतरराष्ट्रीय मंचावर थेट पाकिस्तानला आव्हान देण्याचा प्रसंग आलेला नाही. किंबहूना काश्मिरचा विषय पाकिस्तानने उकरून काढायचा आणि भारताने बचावात्मक भूमिका तिथे मांडायची; अशीच आपली रणनिती राहिलेली होती. पण सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या बाबतीत अतिशय कृतिशील पुढाकार घेतला आहे. शक्य तितकी दोस्तीची पावले उचलली आणि त्यात यश येताना दिसले नाही, तेव्हा सरळसरळ आक्रमक पवित्राही घेतला आहे. स्वातंत्र्यदिनी त्यांनी पाकिस्तानच्या दुखर्‍या जखमेवर बोट ठेवले आणि चिनमध्ये जाऊन त्याच जखमेवरची खपली काढण्याचेही धाडस केलेले आहे. चिनी भूमीवर मोदींनी पाकला इशारा दिलेला नाही, तर खुद्द चिनलाच इशारा दिलेला आहे. भारत व चिन यांनी परस्परांच्या सुरक्षाविषयक चिंतांचा आदर केला पाहिजे, असे सांगून झाल्यावर पाकिस्तान हाच एकमेव जागतिक सुरक्षेला धोका असल्याचा इशारा दिला, तो चिनला उद्देशून केला आहे.\nचिनने मागल्या काही वर्षात पाकिस्तानात अफ़ाट गुंतवणूक केली आहे. बलुची प्रांतातील ग्वादार बंदर चिन विकसित करून देणार आहे. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात चिनच करणार आहे. म्हणूनच चिनी सीमेपासून थेट सिंध बलुची सागर किनार्‍यापर्यंतचा भव्य महामार्गही चिन उभारत आहे. त्यामध्ये चिनने आतापर्यंत ४६ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम गुंतवली आहे. मात्र इतकी वर्षे उलटून गेली तरी ते काम पुर्ण होताना अडथळे येत आहेत. तिथे चिनी सेना तैनात केलेली आहेच. पण आसपासच्या प्रदेशात अखंड पाकसेनेला युद्धजन्य स्थितीला सामोरे जावे लागत आहे. कारण त्या प्रदेशातील विविध स्थानिक अस्मितांना पायदळी तुडवून ही योजना राबवली गेली आहे. तिथे येणार्‍या अडचणींवर मात करताना मानवाधिकार पायदळी तुडवले गेले आहेत. भारताने आजवर कधी त्याचा डावपेच म्हणून वापर केला नव्हता. मात्र आता भारताने तिथे नाक खुपसण्याचा पवित्रा घेतला आहे. तिथल्या असंतुष्ट समाज घटकांना व नागरिकांना सहानुभूती दाखवून भडकावण्याचा हा डाव पाकला त्रासदायक आहेच. पण चिनला हानिकारक ठरणाराही आहे. कारण चिनची अफ़ाट गुंतवणूक तिथे झालेली आहे. एकीकडे ही धमकी वा इशारा जी२० च्या मंचावरून मोदींनी दिला आहे. पण त्याच्याच एक दिवस आधी व्हिएतनामला जाऊन त्या देशाशी बारा करार करण्यात आले. हे सर्व करार चिनची नाकेबंदी करणारे आहेत, यात शंका नाही. वरकरणी बघता, त्याला चिन आक्षेप घेऊ शकत नाही. पण प्रत्यक्षात दक्षिण चिनी सागरातील चिनी वर्चस्वाला आव्हान देणारी, अशी ती मोर्चेबांधणी आहे. आज तरी चिनला तेवढाच एक सागरी मार्ग उपलब्ध आहे आणि तिथे आता जपान, अमेरिका व भारताच्या सहकार्याने व्हिएतनाम आव्हान म्हणून उभा ठाकणार आहे. हे दोन देशातील करार, तिथे भारतीय नौदलासाठी दरवाजे खुले करणारे आहेत.\nव्हिएतनामशी सुरक्षा व संरक्षण संबंधातले करार करून चिनी दादागिरीला शह देण्याचे डाव खेळले जात आहेत. त्यामुळे चिनमध्ये चलबिचल सुरू झाली तर नवल नाही. ती चालू असतानाच चिन पाठराखण करत असलेल्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघडा करणे, म्हणजे चिनलाच इशारा आहे. एकूण बघितले तर आजवरच्या भारतीय बोटचेप्या धोरणाला मोदींनी काडीमोड दिला असून, अतिशय आक्रमकपणे जगाकडे बघण्यास सुरूवात केली आहे. मुत्सद्देगिरी युद्धात नसते तर युद्धाशिवाय शत्रूला दाती तृण धरण्यास भाग पाडण्यात, मुत्सद्देगिरी सामावलेली असते. एकूण आज तरी भारताला चिनशी युद्ध परवडणारे नाही, हे सत्यच आहे. पण चिनला तरी कुठले युद्ध परवडणारे आहे काय म्हणून तर चिन पाकिस्तानला पुढे करून जिहादी मार्गाने भारताला खिजवत असतो. ही त्यांचीच रणनिती मोदी सरकारने उलटवली आहे. पाकचा वापर जसा चिन करू शकतो, तसाच व्हिएतनामचा उपयोग भारत करू शकतो, इतकाच त्याचा अर्थ आहे. दक्षिण चिनी सागरात टेहळणीसाठी त्या देशाला वेगवान नौका देण्याचा करार झाला आहे. त्यामार्गे भारताचे नौदलही तिथे खुलेआम अधिकृतपणे वावरू शकणार आहे. प्रसंग आलाच तर चिनला भिडण्याची हिंमत व्हिएतनामने यापुर्वीच दाखवली आहे. जसा इथे पाक भारताला सतावतो, तसा चिनी दादागिरीला तिथे व्हिएतनाम चोख उत्तर देऊ शकतो. आपण तसे करायला सज्ज आहोत, इतकेच या करारातून मोदींनी दाखवून दिले आहे. अर्थात ते नको असेल तर पाकिस्तानची पाठराखण सोडून चिनला भारताशी सलोख्याचा संबंध प्रस्थापित करण्याचाही मार्ग मोकळा आहेच. त्यात मग अझर मसुदला संरक्षण न देणे, किंवा विविध व्यासपीठावर भारताला अपशकून न करणे, असेही अनेक उपाय आहेत. भारत हे उपाय आधीपासूनही वापरू शकला असता. पण त्यासाठी पुढाकाराचा अभाव किंवा राष्ट्रीय नेतृत्वाचा दुबळेपणा पाकिस्तानच्या पथ्यावर पडत गेला.\nगेल्या दोन वर्षात जितके म्हणून परदेशी दौरे करता येतील, तितके करताना मोदींनी जगात भारताविषयी सदिच्छा निर्माण करण्याचा सपाटा लावला होता. त्यानंतर जिथे शक्य होईल तिथे विविध देशांशी सहकार्याचे व्यापाराचे करार करून, अधिकाधिक देशांचे हितसंबंध भारताची जोडून घेण्याला प्राधान्य दिले. त्यातून परराष्ट्र संबंध हेच रणनितीचे अवजार बनवण्याची संधी साधून घेतली. आता त्यात मजबुती आल्यावर राष्ट्रसंघापासून कुठल्याही जागतिक व्यासपीठावर त्यांनी चिनी व पाकिस्तानी डावपेचांना चोख उत्तर देण्याचा पवित्रा घेतला आहे. मैत्रीचा हात पुढे करण्याला कोणी दुबळेपणा समजू नये, अशी त्यांची रणनिती आहे. मैत्री म्हणजे तुमच्या स्वार्थापुढे शरणागत होणे नाही, तर मैत्री म्हणजे परस्परांचे हित जपणे होय. हेच शनिवारी मोदींनी चिनी अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटीत बजावले आणि मग जी२० परिषदेत स्पष्टपणे बोलून दाखवले. आपण कोणावर डोळे वटारून मुत्सद्देगिरी करणार नाही. पण चांगुलपणा म्हणून मान खाली घालूनही वागणार नाही, असाच त्याचा अर्थ आहे. आपली ही भूमिका मोदींनी लोकसभा निवडणूकीपुर्वी दिलेल्या अनेक टेलिव्हिजन मुलाखतीतून स्पष्ट केलेली होती. आता त्याची प्रचिती येत आहे. आधी सज्जता केल्यावरच त्यांनी तितकी ताठर भूमिका घेतलेली आहे. त्याचा पहिला उच्चार त्यांनी जी२० परिषदेच्या मंचावरून केला. एकाच वेळी चिन व पाकिस्तानला खुला इशारा देऊन टाकला आहे. इकडे पाकिस्तानातील चिनी गुंतवणूक आपण धोक्यात आणू शकतो आणि दुसरीकडे दक्षिण चिनी सागरात व्हिएतनामच्या माध्यमातून डोकेदुखी निर्माण करू शकतो, असेही कृतीतून सुचवले आहे. जगभर बलुची व सिंधी पाक नागरिकांनी मोदींचा चालविलेला जयजयकार; ही केवळ पकिस्तानची डोकेदुखी झालेली नाही, तर चिनी गुंतवणूकीतला मोठा अडथळा झालेला आहे. त्याचा उच्चार चिनी भूमीवर उभे राहून करण्याला म्हणूनच खास महत्व आहे.\nबाकी अन्य बड्या देशांच्या नेत्यांना भारताची महत्ता नव्याने समजावण्याची गरज नाही. जगातला प्रत्येक देश सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारताची शक्ती ओळखून आहे. ती मोदींनी समजावण्य़ाची गरज नाही. पण आज जो पंतप्रधान भारताची सत्तासुत्रे हलवतो आहे, तो भारताची ती सुप्त शक्ती प्रत्यक्षात वापरू शकतो, याचा उच्चार होणे अगत्याचे होते. मोदींनी जी२० निमीत्ताने ती संधी साधली आहे. चिनची बलुची प्रदेशातील अगतिकता आणि दक्षिण चिनी सागरातील अमेरिका जपान यांची गरज ओळखून आखलेल्या रणनितीला आलेले हे फ़ळ आहे. तुमच्या हातात कुठले पत्ते असतात, त्याला फ़ारसे महत्व नसते. हाती असलेले पत्ते तुम्ही कुठल्या चतुराईने बाजी मारण्यासाठी वापरता, याला निर्णायक महत्व असते. काश्मिरात असलेल्या धर्मांध मुस्लिम नेत्यांचा वापर पाकिस्तान करते आहे. त्या लोकांपुढे गुडघे टेकण्यातून शांतता आणण्याचे डावपेच आजपर्यंत खुप झाले. आजही भारतीय पुरोगामी नेत्यांचा तोच आग्रह आहे. पण अशा पाक हस्तकांच्या मागची पाकिस्तानी पाठराखण काढून घेतली गेली, तर या हस्तकांनाही शरणागत व्हावेच लागेल. पाकिस्तानच्या पाठीशी उभी रहाणारी अमेरिका आता मागे पडली आहे, राहिलेल्या चिनने पाकिस्तानला बळ देणे सोडले, तर पाकला आपल्याच प्रदेशात असंतुष्टांना तोंड देताना नाकी दम येईल, सहाजिकच काश्मिरातील हुर्रीयतसारख्या हस्तकांची पाठराखण सोडून पाकप्रदेश सुरक्षित राखण्याची तारांबळ सुरू होईल. मग काश्मिर आपोआप शांत व्हायला अन्य पर्यायच शिल्लक उरणार नाही. ही भारताची रणनिती असायला हवी आणि मोदींनी तोच मार्ग पत्करला आहे. जी२० परिषदेत त्याचीच जाहिर घोषणा झाली. येत्या काही महिन्यात त्याचे प्रारंभिक परिणाम समोर येऊ लागतील. यापेक्षा जी२० परिषदेचे आणखी कुठले मोठे फ़लित असू शकेल तसे होईल तेव्हा या परिषदेतील मोदींचे भाषण ही जी२० नावाची चिनी दंतकथा होऊन जाईल.\nमस्त भाऊ छानच या धाडसी वृत्ती मुळेच सगळी जनता मोदींच्या मागे उभी आहे\nभाऊसाहेब नितांत चांगला लेख . आतापर्यंत आपण अतिरेकी आहिन्सा व फाजिल शांतता याचा टेंभा जगापुढे मिरवत होतो . कारण आम्ही किती चांगली बाळे आहोत हे आम्हाला हे जगाला दाखवायचे होते.अतापर्यतच्या पंतप्रधानांनी जगाला हे कृती तुन दाखवून दिलेले आहे. दुबळ्याच्या अंहिसेला काही किंमत नसते हे गांधी वचन ,उठता बसता गांधीजिचे नाव घेणारे हे नेते विसरून गेले.आता गितेला आदर्श माननारा मोदिसारखा नेता युद्ध कसे खेळले जाते चिन व पाकला दाखवून देईल.भारतीयांत आलेला न्युनगंड त्यामुळे कमी होईल.आर्थिक , सामरिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक दृष्टीने समर्थ अशा राष्ट्रांकडे कुणी वक्र दृष्टीने बघणार नाहि.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/512055", "date_download": "2018-04-21T03:41:09Z", "digest": "sha1:POYKKLWHTGC42V6AZR3SO63W6BYLE2OX", "length": 11343, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रेल्वेमार्गासाठी चिपळूण-कराडचे नागरिक रेल्वेमंत्र्याना भेटणार! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रेल्वेमार्गासाठी चिपळूण-कराडचे नागरिक रेल्वेमंत्र्याना भेटणार\nरेल्वेमार्गासाठी चिपळूण-कराडचे नागरिक रेल्वेमंत्र्याना भेटणार\nकराड ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करताना कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम, सोबत इब्राहीम दलवाई, सुधीर पालांडे, बशीर कारभारी.\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व, शौकत मुकादम यांच्याबरोबरच्या बैठकीत दिले आश्वासन, गुहागर-विजापूर महामार्गाबाबत लवकरच घेणार बैठक\nकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया महत्त्वाकांक्षी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा गेल्यावर्षी स्वातंत्र्यदिनी करार झाल्यानंतरही या रेल्वेमार्गाबाबत पुढे कोणतीच कार्यवाही न झाल्याने येत्या 5 सप्टेंबरनंतर कराड आणि चिपळूणच्या नागरिकांनी एकत्रितपणे रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले. सोमवारी कराड येथे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची यासंदर्भात बैठक झाल्यानंतर या रखडलेल्या प्रश्नाला गती देण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर गुहागर-विजापूर महामार्गाबाबतही वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचेही आश्वासन चव्हाण यांनी दिले.\nकोकण रेल्वे मार्गावर 103 कि. मी. लांबीचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. व शापूरजी पालोनजी कॉर्पोरेशन या कंपन्यांमध्ये सामंजस्य करारावर गेल्यावर्षी स्वाक्षऱया झाल्या. मार्च 2011मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी कराड-चिपळूण या मार्गासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य शासनाने खर्चाच्या पन्नास टक्के वाटा उचलण्याचे जाहीर करत तशी अर्थसंकल्पात तरतूदही केली, तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 300 कोटीची तरतूदही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेली आहे. असे असतानाही या रेल्वेमार्गाबाबत वर्षभरात कोणतीही कार्यवाही न झाल्याने यासंदर्भात कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष मुकादम, उद्योजक इब्राहिम दलवाई, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पालांडे, विकास गमरे यांच्यासह नागरिकांनी सोमवारी कराड येथे जाऊन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी या रेल्वेमार्गाला गती मिळण्याच्यादृष्टीने आपल्या नेतृत्वाखाली कराड आणि चिपळूण येथील एकत्रित शिष्टमंडळांच्या माध्यमातून रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी अशी विनंती चव्हाण यांना मुकादम यांनी केली.\nयावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनीही या रेल्वेमार्गासंदर्भात आपण 1992 पासून पाठपुरावा करत आहोत. रेल्वेमार्गासाठी राज्याच्यावतीने आपण आर्थिक तरतूदही केलेली आहे. मात्र प्रकल्प मंजुरी, त्यानंतर करार आणि निधीची उपलब्धता झालेली असतानाही वर्षभर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण आहे. त्यामुळे चिपळूण आणि कराड येथील नागरिकांना घेऊन गणेशोत्सवानंतर रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. दरम्यान, गुहागर-विजापूर महामार्गाबाबत सद्यस्थितीत गुहागर व चिपळूण तालुक्यात निर्माण झालेल्या वादाबाबत मुकादम यांच्यासह उद्योजक इब्राहीम दलवाई यांनी माहिती दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले, की मुळातच नागरिकांना विश्वासात घेऊनच काम करणे आवश्यक आहे. या मार्गात कुंभार्ला घाटात बोगदा काढला तरच वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शहरे आणि लोकवस्तीच्या ठिकाणी उपाययोजना करणेही तितकेच गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच कराड येथे महामार्गाचे वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या प्रकल्पालाही चालना देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील असे सांगितले.\nवादग्रस्त अभ्यास दौऱयाची सीईओंकडून गंभीर दखल\n42 लाख फसवणूकप्रकरणी खेडमध्ये दोघे अटकेत\nरेल्वेच्या धडकेत कंत्राटी कामगाराचा मृत्यू\nअवैध मद्य वाहतूकीवर उत्पादन शुल्कची नजर\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/family-solutions", "date_download": "2018-04-21T04:04:40Z", "digest": "sha1:P3VS4DXQBXVNFEBAL65ID6G65W54FDIS", "length": 10575, "nlines": 143, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Family Solutions | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):\nहा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.\nगेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी. बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते. या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी. तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करावी. निरनिराळ्या योजनेतील मागील कामगिरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/videos-2013.html", "date_download": "2018-04-21T04:05:54Z", "digest": "sha1:46QMXVCJ56E5DSF7UXONO2BOR24JOZN7", "length": 2770, "nlines": 27, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २०१३, दही हंडी २०१३, ८ थर, ऐरोलिवाला गोविंदा, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\nऐरोली गोविंदा पथक, उत्कृष्ट सलामी, ऐरोली गाव, नवी मुंबई\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, वनवैभव दही हंडी, कोपरखैरणे\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, रवींद्र फाटक दही हंडी, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, संघर्ष दही हंडी २०१३, ठाणे\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2018/01/29/%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%98-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-21T03:48:57Z", "digest": "sha1:JW73GBUZYMJBGQTFCAIKRZZBUU6Z2SV2", "length": 9489, "nlines": 147, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "घनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८) | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nएक पहाट रेंगाळलेली… →\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nदै. संचार – इन्द्रधनू पुरवणी , सोलापुर\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on जानेवारी 29, 2018 in प्रिंट मिडीयातील माझे लेखन...\nएक पहाट रेंगाळलेली… →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/18-behind-scenes", "date_download": "2018-04-21T04:05:59Z", "digest": "sha1:3IZ4IPJNICMWYP6HG3NRIIHCHK22L7QY", "length": 21022, "nlines": 277, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Behind Scenes - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा \"वंटास\" - पहा ट्रेलर\nग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वंटास या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातलं \"टिपूर टिपूर....\" हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nरोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nकॉलेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो. या स्टोरीलाईनवर ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव ही नवी फ्रेश जोडी नक्कीच प्रेक्षकांना भावेल.\nशायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nआरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.\n'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nआदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेलं, ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडकशन्सने केली आहे.\nगायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nकुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\nमराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nSKB फिल्म चं \"स्पंदन\" - पहिल्या प्रेमाचा पहिला इशारा\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित\nग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा \"वंटास\" - पहा ट्रेलर\nग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वंटास या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातलं \"टिपूर टिपूर....\" हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nरोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nकॉलेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो. या स्टोरीलाईनवर ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव ही नवी फ्रेश जोडी नक्कीच प्रेक्षकांना भावेल.\nशायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nआरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.\nउमेश - तेजश्री म्हणत आहेत 'यू नो व्हॉट\nमराठी चित्रपटसृष्टीत आज नित्यनुतन प्रयोग घडत आहे. चित्रपटाचे विषय, संकलन, मांडणी आणि दिग्दर्शनाबरोबरच सिनेमातील संगीतातही आज विविध प्रयोग होताना दिसून येत आहे. चित्रपटाच्या कथानकाला बांधून ठेवण्यास महत्वपूर्ण असलेल्या या संगीताचे, एक वेगळेच रूप आपल्याला आगामी 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. झेलू इंटरटेंटमेंटस यांची निर्मिती आणि सुश्रुत भागवत यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'यू नो व्हॉट' ही कविता अल्पावधीतच सोशल नेट्वर्किंगवर साईटवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ह्या प्रयत्नाने सिनेमातील पार्श्वसंगीताचा सुयोग्य वापर करत पार्षवसंगीताचे महत्व पटवून दिले आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधानने म्हंटलेली हि कविता वैभव जोशी याने शब्दबद्ध केली असून, तिला अद्वैत पटवर्धनने अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे.\n'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nआदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेलं, ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडकशन्सने केली आहे.\nगायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nआपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत.\nमराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\n‘पप्पी दे पारूला’च्या अभुतपुर्व यशानंतर प्रसाद आप्पा तारकर दिग्दर्शित साउथ तडका असलेलं ‘अण्णाने लावला चुन्ना’ या मराठी लोकगीताचे मेकिंग नुकतेच यू ट्यूबवर लॉन्च झाले. सुमित म्युझिक प्रस्तुत 'अन्नाने लावला चुन्ना' या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या गाण्याला अस्सल तडका दिला आहे. मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीत उतरले आहे. या गाण्यातून मयुरी शुभानंद ही अभिनेत्री झळकणार असून लवकर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/unsafe-women.html", "date_download": "2018-04-21T04:56:39Z", "digest": "sha1:Q6LPUMWNQRIDAEI4UFBZ6PHAKCG5QHJC", "length": 4538, "nlines": 75, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Unsafe women - Latest News on Unsafe women | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nगेल्या काही महिन्यात मायानगरी मुंबई महिला असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय...अपहरण, बलात्कार,खून, लैंगिक छळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांना लक्ष्य केलं जातंय...\nमहिला किती असुरक्षित आहेत हे कांदिवलीत घडलेल्या घटनेवरुन तुमच्या लक्षात येईल...एका तरुणाने घरात घुसुन एका विवाहित महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला....काही दिवसांपूर्वी त्या पीडित महिलेशी त्या तरुणाचं भांडण झालं होतं आणि त्यातूनच हा प्रकार घ़डल्याचं बोललं जातंय.\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nकठुआ गँगरेप : आरोपींच्या विरोधात मिळाला सर्वात मोठा पुरावा\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\n'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E2%80%A6%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-21T04:56:24Z", "digest": "sha1:DXLJGIZ3CLBTQTZPA6PEAESUBHIWV3K3", "length": 4489, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "….आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला - Latest News on ….आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n….आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला\n…आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला\n….आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला\nबाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा, उपचारांना साहेबांचा चांगला प्रतिसाद, शिवसैनिकांच्या प्रार्थनेला यश, सेनाप्रमुखांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडं....अशा अनेक बातम्यांनी उभा महाराष्ट्र काल, परवापर्यंत किंबहूना आज दुपारपर्यंत ढवळून निघाला होता. पण शेवटी ती दुदैवी बातमी आलीच आणि उभ्या महाराष्ट्राच्या अश्रूंचा बांध फुटला..\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nकठुआ गँगरेप : आरोपींच्या विरोधात मिळाला सर्वात मोठा पुरावा\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\n'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5/", "date_download": "2018-04-21T04:11:34Z", "digest": "sha1:6OJEHHQZUIT3MYBZMXSIF64XS4L7VKYC", "length": 8501, "nlines": 132, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "ग्रंथ Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nसंपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nग्रंथ ग्रंथ भावार्थदीपिका सार्थ ज्ञानेश्वरी\nसार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी पाहण्यासाठी हव्या त्या अध्यायावर क्लिक करा. अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारवा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा\nMore by धनंजय म. मोरे\nश्री नवनाथ भक्तिसार-कथासार अध्याय २ रा दुसरा ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे\nग्रंथ धार्मिक वारकरी ग्रंथ ग्रंथ नवनाथ\nश्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २ रा दुसरा ओवीबद्ध मराठी श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २ श्रीगणेशाय नमः जयजयाजी मूळपीठवासिनी ॥ पुंडलीकाच्या गोंधळालागोनी ॥ भक्तवरदे भवानी ॥ उभी अससी माये तूं ॥१॥ संत गोंधळी विचक्षण ॥ कंठीं मिरवितां तुळसीभूषण ॥ तेचि माळा सुलक्षण ॥ जगामाजी मिरविसी ॥२॥ घालिती तुझा प्रेमगोंधळ ॥ कामक्रोधांचे देती बळ ॥ गीतसंगीत […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/110", "date_download": "2018-04-21T04:15:41Z", "digest": "sha1:M7U73Q76W35WKR76QDS7744EP4QLXKU4", "length": 4281, "nlines": 71, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "अरे पावसा पावसा | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nतुझे येणे तुझे जाणे\nकसे वागणे हे तुझे\nपूर होणे, दूर जाणे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ अखंड मैफल अनुक्रमणिका आठवणींचा पाऊस ›\nया सारख्या इतर कविता\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nसीने मे जलन - भावानुवाद\nआले किती गेले किती\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536419", "date_download": "2018-04-21T03:51:06Z", "digest": "sha1:NUDOYRVVYKBX4FOM3WEBF67PPO46QCWY", "length": 5841, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » अर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी\nअर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी\nअर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी चौथ्यांदा ‘गोल्डन शू’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. युरोपमध्ये झालेल्या विविध लीग फुटबॉल स्पर्धेत मेस्सीने सर्वाधिक गोल गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामामध्ये नोंदविले आहेत.\nबार्सिलोना संघाकडून आघाडीफळीत खेळणाऱया मेस्सीने हा जागतिक दर्जाचा पुरस्कार चौथ्यांदा पटकाविला आहे. या पुरस्कारासाठी मेस्सी आणि रियल माद्रीद संघातून खेळणारा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात चुरस होती. स्पॅनिश लीग स्पर्धेत मेस्सीने 37 गोल नोंदविताना हॉलंडच्या बॅस डोस्टने मागे टाकले. डोस्टने पोर्तुगीज लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग लिस्बन संघाकडून खेळताना 34 गोल केले आहेत. 30 वर्षीय मेस्सीने युरोपमधील लीग स्पर्धेत 2009-10 साली 34 गोल, 2011-12 साली 50 गोल तर 2012-13 साली 46 गोल नोंदविले आहेत.\nबार्सिलोनामध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात बार्सिलोना संघातील लुईस सुवारेझच्या हस्ते मेस्सीला गोल्डन शूचा पुरस्कार देण्यात आला. सुवारेझने 2015-16 साली गोल्डन शू चा पुरस्कार मिळविला होता. युरोपियन स्पोर्टस् मिडिया आणि युरोपियन स्पोर्टस् न्यूजपेपर व मॅक्झिन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.\nयुसेन बोल्टला प्रतिष्ठेचा ‘लॉरियस’ पुरस्कार\nशशांक मनोहर यांचा राजीनामा अंशतः मागे\nखेलरत्न पुरस्कार द्या; दीपा मलिकची मागणी\nराष्ट्रकुल फेडरेशनच्या निर्णयाला भारताचे आव्हान\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/vhuvniti/", "date_download": "2018-04-21T03:58:08Z", "digest": "sha1:SQ4JHWWJBVQA7MYNAA7MSYY34PV2X5BQ", "length": 15676, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्यूहनीती | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nअफगाणिस्तान : हार्ट ऑफ एशिया\nआज अमेरिका मध्य आशियाई संघर्षांतून अंग काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहे.\nरशिया व इराण तेथे अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या हिताला बाधक ठरेल..\nपॅरिस, आयसिस आणि दहशतवाद\nआज पॅरिसमधील घटनांमध्ये सामील झालेल्यांपैकी काही निर्वासित म्हणून युरोपमध्ये आले होते,\nप्रणबदांच्या प.आशिया दौऱ्याचा अर्थ\nराष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा पश्चिम आशिया दौरा हा भारताच्या बदलत्या दृष्टिकोनाची मांडणी आहे.\nआफ्रिका-भारत शिखर परिषद : नव्या दिशा\nनवी दिल्लीत पुढील आठवडय़ात भारत-आफ्रिका शिखर परिषद होणार आहे.\nसीरिया, इराक, येमेनमधून येणाऱ्या निर्वासितांना कसे सामावून घ्यावे या समस्येने युरोपला ग्रासले आहे.\nमोदींच्या अमेरिका भेटीचे महत्त्व\nएरवी जिथे द्विपक्षीय भेटी घेणे अडचणीचे असेल तिथे संयुक्त राष्ट्रांच्या छत्राखाली अशा भेटी घेणे सोयीचे होते.\nलिव्हॅन्ट -सीरियातील निर्णायक लढा श्रीकांत परांजपे\nसीरिया तर जळतो आहेच, पण आसपासच्या प्रदेशातले सत्तासंतुलन यामुळे बदलत चालले आहे.\nमोदी, यूएई आणि ‘लूक वेस्ट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या महिन्यातील संयुक्त अरब अमिरातीची भेट हे भारताच्या पश्चिम आशियाई धोरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.\nदहशतवाद : नवी आव्हाने\nभारतात वैचारिक पातळीवरचा दहशतवाद हा जसा धार्मिक स्वरूपाचा आहे तसेच नक्षलवादी विचारसरणीतूनदेखील दहशतवाद निर्माण होताना दिसून येतो.\nद. चिनी समुद्र व शांग्रिला संवाद\nचिनी समुद्रातील आपल्या क्षेत्रात समुद्र हटवून जमीन तयार करण्याचे कार्य चीनव्यतिरिक्त व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, तवान या सर्व राष्ट्रांनी केले आहे\nमध्य आशिया : संघर्षांचे नवे क्षेत्र\nमध्य आशियाई क्षेत्रात भारताला स्वतचे स्थान निर्माण करण्याची गरज आहे. या प्रदेशाशी आपले प्राचीन काळापासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत.\nम्यानमार : सागरी रणनीतीची वाटचाल\nगत वर्षी म्यानमारने नौदलाच्या खास कवायती केल्या. जहाजविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.\nबांगलादेश : नव्या दिशा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश भेटीत उभय देशांतील सीमा रेषेबाबतच्या कराराइतकाच महत्त्वाचा करार सागरी वाहतुकीबाबत होता.\nभारताने आफ्रिकेत गुंतवणूक करायला केलेली सुरुवात, आफ्रिकन युनियनबरोबरचा संवाद, युरोपियन युनियनबरोबरचा आर्थिक व्यापारी क्षेत्रातील संवाद हे सर्व भूअर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचा भाग आहेत.\nयेमेन: प्रादेशिक उद्रेकाच्या मर्यादा\nयेमेनच्या समस्येचे जागतिक पातळीवर आर्थिक पडसाद पडण्याची शक्यता असली तरी ही समस्या अजूनही प्रादेशिक स्वरूपाची आहे.\nहिंदी महासागर : भारताचे अधिकार क्षेत्र\nदक्षिण आशियाई तसेच हिंदी महासागरातील देशांसंदर्भात आज केंद्र सरकारच्या धोरणात एक आक्रमकता दिसून येते.\nइंडो-पॅसिफिक : संघर्षांचे नवीन क्षेत्र\nइंडो-पॅसिफिकची भू-राजकीय व्यवस्था ही खऱ्या अर्थाने अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांच्या धोरणांवर आधारित आहे.\nअफगाणिस्तानमधून बाहेर पडणारी दहशतवादाची समस्या ही पाकिस्तानमार्गे भारतात येते, हे आता उघड सत्य आहे.\nआज चीनमध्ये या युद्धाबाबत फारसे बोलले जात नाही. ती एक घटना होऊन गेली, एवढेच त्याला महत्त्व आहे.\nओबामा-मोदी यांच्या दिल्लीतील भेटीला दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रांतील ‘शिखर परिषद’ मानावे लागेल. या भेटीचे यशापयश जोखताना शिखर परिषदेनंतर दोन्ही राष्ट्रांदरम्यान मैत्रीचे, सौख्याचे, नवीन पर्व सुरू होणार आहे वा नाही, यावर\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/mns-worker-broken-nanar-project-wrok-office-894369.html", "date_download": "2018-04-21T04:00:45Z", "digest": "sha1:CFVFGMZOCGCTBTQRUDGZUYFXCV5VOB7L", "length": 5649, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "मनसेने फोडले नाणार प्रकल्पासाठी काम करणारे कार्यालय | 60SecondsNow", "raw_content": "\nमनसेने फोडले नाणार प्रकल्पासाठी काम करणारे कार्यालय\nमहाराष्ट्र - 4 days ago\nराज्यात आणि कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारे कार्यालय फोडले. ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवला.\nपुन्हा मोदी सरकार नाही आले तर भारताला फटका - वुड्स्\nभारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड्स यांनी व्यक्त केले. 'ग्रीड अँड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत नोंदवले आहे. 2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ असल्याचे ते म्हणाले.\nउत्तर कोरियात क्षेपणास्त्र परीक्षणांची बंदी - किम जोंग यांची घोषणा\nवारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आजपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ही जगासाठी आनंदाची बातमी आहे. क्षेपणास्त्रांचे केंद्र बंद करण्यात येणार आहे.\n21 एप्रिल 2018 : इंधानाच्या दराचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे. मुंबईत पेट्रोलमध्ये 13 पैसे वाढले आहेत तर डिझेलमध्ये 16 पैशांची वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 82.06 रु.प्रतिलिटर तर डिझेल 69.70रु प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीच्या बाजारातही पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/114", "date_download": "2018-04-21T04:05:51Z", "digest": "sha1:YO5V4P4M3QF5CPIER4N5AHIZW7WUB4N3", "length": 5085, "nlines": 75, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "रे गजानना | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nप्रार्थनेस आमच्या पाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nया विराट सागरी नाव आमची असे\nदाटले तुफान अन सोबती कुणी नसे\nसावरावयास ये नाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nतेवतो तुझाच हा ज्ञानदीप अंतरी\nतूच पंचप्राण अन तूच सत्य वैखरी\nस्पंदनांतही तुझाच भाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nजाणतो अम्ही कुठे मूर्तता अमूर्तता\nभेटशील तू जिथे तीच फक्त पूर्तता\nशोधतो तुझाच मी गाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nप्रार्थनेस आमच्या पाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ मी लिहितो कारण... अनुक्रमणिका वादळाचे गीत आता आणुया ओ ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nमालक, मुकादम आणि मजूर\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537908", "date_download": "2018-04-21T03:49:56Z", "digest": "sha1:U4AYJL7LPFHTTCXXLE432FOS3KXNVWCA", "length": 12570, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लष्करात नवीन वर्षापासून बढत्यांची अंमलबजावणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » लष्करात नवीन वर्षापासून बढत्यांची अंमलबजावणी\nलष्करात नवीन वर्षापासून बढत्यांची अंमलबजावणी\nसर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती करण्यास लष्कर सज्ज आहे. मात्र, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सर्जिकल करण्याऐवजी या स्तरावर भविष्यात नवीन पर्यायांचा विचार करण्यात येणार असल्याचे सूतोवाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे केले. सैन्यदलातील ‘ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर’च्या बढतीचे गेली दहा वर्षे प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लागले असून, येत्या 1 जानेवारी 2018 पासून बढत्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. यात 1 लाख 40 हजार ज्युनिअर कमांडिंग अधिकाऱयांच्या बढत्यांसह 457 नवीन सुभेदार मेजर पदे भरण्याचाही समावेश राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nराष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक व पत्रकार नितीन गोखले यांच्या ‘सिक्मयुरिंग इंडिया-द मोदी वे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. वायुदल प्रमुख पी. व्ही. नाईक लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.\nरावत म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकसाठी लष्कर सदैव सज्ज आहे. मात्र, आता नेहमीच्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक करण्याचा मानस नाही. त्याऐवजी नवीन पर्यांयाचा विचार करण्यात येत आहे. नव्या पद्धतीनुसार सर्जिकल स्ट्राईक केल्यास भविष्यात अधिक यश मिळू शकेल. चीनच्या सीमेवर दुर्गम भागात पोहोचण्याकरिता मोठय़ा प्रमाणात जलद गतीने पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती करण्यात येत असून रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे सैनिक, लष्करी वाहने, हत्यारे यांची हालचाल वेगाने करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे लष्कराकडील साधनांचे, शस्त्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, पुरेसा शस्त्रसाठा सज्ज ठेवला जात आहे. लष्करातील जवान हे समाजातून येतात. त्यामुळे सीमेचे रक्षण करत असताना त्यांच्या कुटुंबियांना समाजाचा आधार आहे, याची जाणीव त्यांना असते. त्या बळावरच प्रतिकूल परिस्थितीत ते देशाचे रक्षण करीत असतात.\nपदोन्नतीबाबत 1 जानेवारी 2018 पासून अंमलबजावणी\nलष्करामध्ये जवान भरती झाल्यानंतर त्यांच्या सेवाकार्यादरम्यान, पदोन्नतीची पद्धत खूपच अवघड आहे. निवृत्तीपर्यंत फारच कमी जणांना अधिकारीपदावरुन सेवानिवृत्त होता येते. सैन्यात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जवानांच्या विविध पदांची बढती प्रक्रियेविषयी सरकारशी यशस्वीरित्या बोलणी झाली आहेत. त्यातून मध्यममार्ग काढत जवानांना पदोन्नती देण्याकरिता 75 टक्क्मयांपर्यंत मान्यता दिलेली आहे. त्यामुळे 1 लाख 40 हजार जवानांचा रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि एक जानेवारी 2018 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच 438 नायब सुभेदाराच्या नवीन पदांची भरती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nलष्करप्रमुखांनी उलगडला म्यानमारमधील कारवाईचा थरार\nजून 2015 मध्ये नागालँडमध्ये भारतीय सैनिकांची एक तुकडी दुसऱया ठिकाणी जात असताना वाहनांच्या ताफ्यावर अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला व त्यात 18 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्करातर्फे म्यानमार सीमेवर तातडीने धडक कारवाई करून दहशतवाद्यांच्या अड्डय़ावर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा थरार रावत यांनी उलगडून दाखविला.\nवेतनासंदर्भातील समस्यांकरिता डेफोडिल यंत्रणा\nदरम्यान, संरक्षण विभागाच्या मुख्य नियंत्रक लेखा विभागाच्या वतीने लष्करी अधिकारी व जवान यांच्यासाठी ‘डेफोडील’ ही स्वयंचलित दूरध्वनी संपर्क यंत्रणा लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या हस्ते शुक्रवारी सुरु करण्यात आली. त्या वेळी बोलताना रावत म्हणाले, लेखा विभागाच्या तत्परतेमुळे संरक्षण विभागात सातव्या वेतन आयोगाची यशस्वी अंमलबजावणी झाली. डेफोडील यंत्रणेमुळे वेतनासंदर्भातील समस्यांसाठी प्रत्यक्ष लेखा विभागात येण्याची गरज आता राहणार नाही. ही यंत्रणा 24 तास सुरु राहणार असून त्याकरिता इंटरनेटची आवश्यकता नाही. सीमेवर किंवा दुर्गम भागात असलेल्या सैनिकांना दूरध्वनीच्या माध्यमातून वेतन आणि भत्ते यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळणार असून, ही यंत्रणा सुरक्षित आहे. लेफ्टनंट कर्नल आणि कर्नल या अधिकाऱयांच्या हुद्यात बदल झाल्याने भत्ता वाढमध्ये बदल झाला होता. याबाबत सरकारने आदेश दिला असून, ही समस्याही लवकरच सोडवली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nपुण्यातील कचराप्रश्न न सुटल्यास राजीनामा देऊ : शिवतारे\nशरद पवारांच्या औरंगाबादच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी\nभारतीय वायूदलाचा अधिकारी हनी ट्रपमध्ये अडकला\nशहिद राजगुरू संघाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे-राजगुरूंचे वंशज\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/02/blog-post_7.html", "date_download": "2018-04-21T03:54:30Z", "digest": "sha1:QI6JENQCEO2FVKYPEV6WNVPZIQVJY5KJ", "length": 27883, "nlines": 165, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राजकीय पापाचे खरे धनी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nराजकीय पापाचे खरे धनी\nजम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ़्ती महंमद यांचे निधन या वर्षाच्या आरंभी झाले आणि तिथे लौकरच राष्ट्रपती राजवट लावावी लागली. कारण मुख्यमंत्रीच नसल्याने नव्याने सरकार स्थापण्याची प्रक्रिया आवश्यक आहे. राज्यपाल कुणालाही मुख्यमंत्री नेमतो आणि विधानसभेत त्याच्या पाठीशी बहूमत असल्याचे सिद्ध करण्याची मुदत घालून देतो. एकदा बहुमत सिद्ध झाले, की राज्यपालाचे काम संपते. पण मुख्यमंत्रीच निवर्तला तर सरकार आपोआपच बरखास्त होत असते. सहाजिकच नव्या नेत्याची म्हणजे पर्यायाने नव्या सरकारची निवड अपरिहार्य होऊन जाते. काश्मिरमध्ये तीच समस्या उभी राहिली. कारण ज्या दोन पक्षांनी तिथे एकत्र येऊन सरकार स्थापन केलेले होते, त्यांच्यात आज तितका संवाद राहिलेला नाही. मुफ़्तींच्या जागी त्यांचीच कन्या महबुबा यांची निवड अपेक्षित होती. त्याला मित्रपक्ष भाजपाने मान्यता देण्याचाही प्रश्न उदभवलेला नाही. कारण अधिक आमदार पीडीपीचे आहेत आणि नेतेपदावर त्यांचाच अधिकार भाजपाने मानलेला आहे. पण धाकटा पक्ष असूनही त्यांना पुर्वी दिलेले उपमुख्यमंत्रीपद कायम ठेवावे किंवा नाही, याविषयी महबुबा स्पष्ट नाहीत. सहाजिकच पाठीशी पुर्वीचे बहुमत नसल्याने त्या अडून बसल्या आहेत. शपथ घ्यायला वा सत्तेचा दावा करायलाही त्य पुढे आलेल्या नाहीत. कारण त्यांचा पक्ष आणि भाजपा यात एकमत होऊ शकलेले नाही. सहाजिकच तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली आहे. त्यानंतर अरूणाचलमध्ये तसाच निर्णय झाला. पण दोन्हीकडे भिन्न स्थिती आहे. अरुणाचलात सत्ताधारी पक्षात फ़ुट पडल्याने होते, तेच सरकार धोक्यात आले आणि बहुमत गमावल्याने मुख्यमंत्री विधानसभा बोलावू शकले नाहीत. काश्मिरात तसे नाही. ज्याच्या पाठीशी बहुमत आहे तोच आपसात विवाद असल्याने रुसून अडून बसला आहे.\nजेव्हा तशी चिन्हे दिसू लागली, तेव्हा पीडीपी-भाजपा यांच्यात बेबनाव वाढावा म्हणून कॉग्रेसने राजकारण सुरू केलेले होते. काश्मिरात भाजपाला सत्तेतून घालवण्यासाठी सोनियांनी महबुबा मुफ़्ती यांची भेट घेतली होती आणि राज्यसभेतील विरोधी नेते गुलाम नबी आझाद यांनी पीडीपीच्या अनेक नेत्यांशी गुफ़्तगू सुरू केलेले होते. याचा अर्थ इतकाच, की सत्ताधारी आघाडीत दुफ़ळी माजवण्याचा प्रयास कॉग्रेसने केलेला होता. मात्र तो केल्याने कोणाला आक्षेपार्ह काही वाटले नाही, की सीमावर्ती प्रांत असून सुद्धा कोणी तिथल्या राजवट वा घटनात्मक पेचाविषयी बोलत नाही. काश्मिरात कायम हिंसा व गदारोळ चालू असतो आणि तरीही सीमावर्ती प्रांतात गोंधळ कशाला, म्हणून राजकीय विश्लेषक चिंता व्यक्त करीत नाहीत. पण त्याच कारणास्तव अरुणाचल मात्र त्यांना चिंतेचा विषय वाटतो, ही कशी चमत्कारीक गोष्ट आहे ना अरुणाचल चीन लगतचा प्रांत असल्याने तिथे राजकीय अस्थिरता नको असेल, तर पाक लगतच्या काश्मिरात गोंधळ कसा चालू शकतो अरुणाचल चीन लगतचा प्रांत असल्याने तिथे राजकीय अस्थिरता नको असेल, तर पाक लगतच्या काश्मिरात गोंधळ कसा चालू शकतो त्याचे कारण गोंधळ कोण घालतो, यानुसार गुन्हा ठरत असतो. गोंधळ भाजपाने घातला तर संकट येत असते. पण गोंधळ कॉग्रेसने घातला तर मात्र देशाला धोका नसतो. किती चमत्कारीक युक्तीवाद किंवा तर्कशास्त्र आहे ना त्याचे कारण गोंधळ कोण घालतो, यानुसार गुन्हा ठरत असतो. गोंधळ भाजपाने घातला तर संकट येत असते. पण गोंधळ कॉग्रेसने घातला तर मात्र देशाला धोका नसतो. किती चमत्कारीक युक्तीवाद किंवा तर्कशास्त्र आहे ना काश्मिरात हिंसा सतत चालू असते. घातपात होत असतात. पण ‘सीमावर्ती’ची भाषा तिथल्या राजकारणाच्या निमीत्ताने कधी ऐकू आली नाही. यातच राजकीय पत्रकारिता वा विश्लेषण करणार्‍यांचा दुटप्पीपणा लक्षात येऊ शकतो. अरुणाचलच्या राजकारणात भाजपाने ढवळाढवळ केल्याने देशाला धोका असतो. तेच काश्मिरात मुफ़्तींना चिथावण्या देवून कॉग्रेस करत होती ना काश्मिरात हिंसा सतत चालू असते. घातपात होत असतात. पण ‘सीमावर्ती’ची भाषा तिथल्या राजकारणाच्या निमीत्ताने कधी ऐकू आली नाही. यातच राजकीय पत्रकारिता वा विश्लेषण करणार्‍यांचा दुटप्पीपणा लक्षात येऊ शकतो. अरुणाचलच्या राजकारणात भाजपाने ढवळाढवळ केल्याने देशाला धोका असतो. तेच काश्मिरात मुफ़्तींना चिथावण्या देवून कॉग्रेस करत होती ना त्याबद्दल बोलायचे नसते. याला सेक्युलर बुद्धीवाद म्हणतात. राजकारणाचा अभ्यास वा विश्लेषण किती फ़ालतु स्तराला जाऊन पोहोचले आहे, त्याचा हा नमूना आहे.\nअरुणाचल आणि काश्मिरचा मामला जवळपास सारखाच आहे. पण फ़रक त्यातल्या सत्तेतील पक्षाच्या संदर्भातला आहे. आपल्या देशातील बुद्धीवाद कसा पक्षपाती झाला आहे, त्याचे नमूने सतत बघायला मिळत असतात. मालदात पोलिस ठाणे जाळले, तरी कोणाला कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्यासारखे वाटत नाही. पण महाराष्ट्रात वा कुठल्या अन्य भाजपा राज्यात किरकोळ घटनाही राष्ट्रीय चिंतेचा विषय बनतो. राज्यघटना कॉग्रेसने वर्षानुवर्षे पायदळी तुडवल्याचे दाखले आहेत आणि त्यासाठी कोर्टानेही कॉग्रेसला फ़टकारलेले आहे. पण त्याविषयी कोणी अवाक्षर बोलणार नाही. मात्र भाजपाने घटनेच्या काटेकोर पालन करायचा आग्रह असतो. मागल्या आ्ठवडाभर अरुणाचल चिंतेचा विषय होता. तेव्हा कोणालाच काश्मिरातही राष्ट्रपतीची राजवट असल्याचे कशाला आठवले नाही आठवते सगळे, पण आपल्या बाब्याला वाचवायचे असते, म्हणून अशा लबाड्या कराव्या लागत असतात. हे आजचेच नाही सेक्युलर पुरोगामी म्हणून अशा लबाड्या अखंड चालू असतात. त्यात देशाचे कितीही नुकसान झाले म्हणून कोणाला फ़िकीर नसते. यातून एक नेमकी भूमिका समोर येत असते. त्यात लोकांना माहिती वा बातमी देण्यापेक्षा लोकांच्या मनात गोंधळ माजवण्याचा हेतू असतो. दिशाभूल करण्याचा उद्देश लपून रहात नाही. कुठलाच मुद्दा नसताना काश्मिरमध्ये लोकनियुक्त सरकार कशाला स्थापन होत नाही, असा सवाल मागले दोनतीन आठवडे कुणा पत्रकाराला कशाला विचारण्याची गरज भासलेली नाही आठवते सगळे, पण आपल्या बाब्याला वाचवायचे असते, म्हणून अशा लबाड्या कराव्या लागत असतात. हे आजचेच नाही सेक्युलर पुरोगामी म्हणून अशा लबाड्या अखंड चालू असतात. त्यात देशाचे कितीही नुकसान झाले म्हणून कोणाला फ़िकीर नसते. यातून एक नेमकी भूमिका समोर येत असते. त्यात लोकांना माहिती वा बातमी देण्यापेक्षा लोकांच्या मनात गोंधळ माजवण्याचा हेतू असतो. दिशाभूल करण्याचा उद्देश लपून रहात नाही. कुठलाच मुद्दा नसताना काश्मिरमध्ये लोकनियुक्त सरकार कशाला स्थापन होत नाही, असा सवाल मागले दोनतीन आठवडे कुणा पत्रकाराला कशाला विचारण्याची गरज भासलेली नाही तर तिथे भाजपाची नाकेबंदी करून महबुबा मुफ़्ती बसलेल्या आहेत. त्यांच्यावर दडपण आणले गेल्यास भाजपाला त्याचा राजकीय लाभ होण्याच्या भितीने तो विषय बासनात गुंडाळला जातो आणि अरुणाचलचा डंका तावातावाने पिटला जात असतो. त्यात देश वा घटनेविषयी आत्मियता अजिबात नसते.\nअरुणाचल प्रदेशात कॉग्रेसच्या आमदारात फ़ुट पाडण्याचे राजकारण भाजपाने केले यात शंकाच नाही. पण नेहमी तेच अन्य पक्षांनीही केलेले आहे. काश्मिरात सत्ताधारी मित्रपक्षात बेबनाव करायचा डाव कॉग्रेसही खेळली आहे. म्हणूनच जे काही चालले आहे, त्यात नवे काहीच नाही. त्यासाठी भाजपाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे काही कारण नाही. ‘हमाममे सब नंगे’ म्हणतात, तसे राजकारण चालते. त्यातल्या भाजपाकडे बोट दाखवून पत्रकार व माध्यमे नागडा म्हणून बोंबा मारत असतील, तर ती दिशाभूल आहे. कारण त्यांना काश्मिरातील नागडे राजकारण लपवायचे असते. एकूण पत्रकारिता व विश्लेषण कसे पक्षपाती झाले आहे, त्याचीच यातून साक्ष मिळते. यातला मुद्दा इतकाच, की जेव्हा तटस्थतेचे मुखवटे लावलेले पत्रकार व माध्यमे अशी पक्षपाती वागू लागतात, तेव्हा लोकांचा बातम्यांवरील विश्वास उडून जातो. त्या विश्वासाला तडा गेला, मगच राजकारणातली लबाडी व भ्रष्टाचार सोकावत जात असतो. आज जो बेशरमपणा राजकारणात व सार्वजनिक जीवनात बोकाळला आहे, त्याला म्हणूनच देशातील माध्यमे व बुद्धीवादी अधिक जबाबदार आहेत. कारण त्यांनी कॉग्रेसच्या पापावर पांघरूण घालण्यात धन्यता मानली आणि म्हणूनच लोक पापपुण्य यातला फ़रकही विसरत चालले आहेत. भाजपा आपल्या राजकारणातल्या लबाड्यांसाठी कॉग्रेसचे पायंडे वापरते आहे. त्यासाठी भाजपाला बाजूला करायचे तर सत्तेत येऊ शकणार्‍या कॉग्रेसकडून कोणी पुण्यकर्माची अपेक्षा करू शकणार आहे काय कदाचित भाजपापेक्षा अधिक बेशरमपणे भ्रष्टाचार वा गैरकारभार कॉग्रेस करू शकेल. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक भाजपालाच मान्य करतील ना कदाचित भाजपापेक्षा अधिक बेशरमपणे भ्रष्टाचार वा गैरकारभार कॉग्रेस करू शकेल. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक भाजपालाच मान्य करतील ना दोष त्या दोन्ही पक्षांचा नसून पक्षपाती विश्लेषण वा पत्रकारितेने त्यासाठी पोषक वातावरण आयते निर्माण करून ठेवले आहे. मग अरुणाचल असो किंवा जम्मू काश्मिर असो.\nभाऊ कांग्रेस बरोबर आहे बाकी वेडे\nAmool Shetye: भाऊ आणखी एक काही सुपारी बाझ (बहुसंख्य ) पत्रकारांनचे बिंग उघडणारा लेख. ऐडीटरना विकत घेऊन सतेमधे भागीदारी करणारी माध्यमे गेली 20-25 वर्ष जास्तच बोकाळी आहेत. याचाच जिवावर लोकशाहीचया नावावर घराणेशाही सततेत राहीली आहे व देशाची लुट करत आहे. परंतु आपल्या सारख्यांनी सोशल मिडिया मुळे त्यांना नागडे केले आहे. याचे परिणाम गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आले. परंतु अशा विकाऊ ऐडीटरना व पत्रकारांना आजुन शहाणपण सुचले नाही. जेंव्हा माध्यमे विकली जातात तेव्हा देश लोकशाहीत असलायाचा फक्त देखावा असतो व ठरावीक पक्षाची ऐकाधीकार शाहीन लुट चालु असते. गेल्या 10 वर्षे एवढा मिडिया असताना सुध्दा कॅगने भरषटाचार बाहेर काढला तेव्हा लोकांना समजला. मिडिया शासकीय अधिकारी व सरकार यांच्या साटेलोटे मुळेच देशाची लुट झाली.\nएका दुखर्‍या राजकीय आजारावर नेमके बोट ठेवल्याबद्दल आभार. मुख्य गोष्ट म्हणजे पक्षपाती पत्रकार त्यांची विश्वार्हता गमावत आहेत. त्याची त्यांना पर्वा नाही. पण खरोखरच हिंदुत्ववादी चूक करत असतील त्यावर हा नेहमीचाच आरडा ओरडा समजून दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकसला हा भिकार अर्थसंकल्प\nगाईच्या शापानेही कावळा मरत नाही\nसंघ भाजपाचे पुरोगामी प्रचारक\nस्मृतीजी, राहुलचे आभार माना\nपुरोगामी मुखवटे आणि सनातनी चेहरे\nकायद्याची शक्ती श्रद्धेत असते\nआयडिया ऑफ़ इंडीयाचे थोतांड\nदेशद्रोही घोषणा आणि राजकीय सापळा\nये तो होना ही था\nपुरोगामी जिहादी मोडस ऑपरेंडी\nपुरोगाम्यांपेक्षा हेडली अधिक विश्वासार्ह\nइशरत जहानसे अच्छा, हिंदूस्तान हमारा\nछगन कवन धन पायो\nहेडली आणि हिंदू दहशतवाद\nसूईच्या नेढ्यातून हत्ती जातो\nदाऊद, म्हशी आणि आझमखान\nराजकीय पापाचे खरे धनी\nथापर यांची सेक्युलर थप्पड\nभवानीआई रोडगा वाहीन तुला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539091", "date_download": "2018-04-21T03:50:39Z", "digest": "sha1:ZLBFUBKYHGY6YKBW67QAAPJUQQUHPGZD", "length": 5364, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली\nमानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली\nविश्व मानव हक्क दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. 10 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱया रॅलीमध्ये सर्व अधिकाऱयांनी सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांनी या बैठकीत केली. मानव हक्कबाबत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. याच बरोबर त्या दिवशी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे विविध मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.\nया दिनानिमित्त किल्ला तलाव येथून रॅली काढण्यात येणार आहे. कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत ही रॅली निघणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कायद्याचे ज्ञान असलेले व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. या रॅलीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱयांबरोबर पोलीस, विद्यार्थी तसेच समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून विविध संघटनांना सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे.\nया बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रविंद्र गडादी, प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.\nकाँग्रेसमध्ये कदापी प्रवेश करणार नाही\nकुद्रेमनीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग; लाखोचे नुकसान\nहुन्नरगी जैन समाज भवनासाठी 45 लाख\nआंगणवाडी शिक्षिकांचा रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन तर्फे सत्कार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/07/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:57:25Z", "digest": "sha1:33Z7VTEVQBZXARBD774APHHXNC7MLXLE", "length": 31735, "nlines": 204, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आतां आमोद सुनांस जाले", "raw_content": "\nआतां आमोद सुनांस जाले\nअंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना \"श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर\" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या \"श्री विठ्ठल एक महासमन्वय\" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.\nमाझं असं कधी कधी होतं की पुस्तकाशी माझी नाळ जुळत नाही. मग मी पुस्तकाला आणि स्वतःला त्रास देत नाही. बहुतेक त्या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आलेली नाही असे म्हणून ते बाजूला ठेवतो. यथावकाश ते पुस्तक मला बोलावतेच. अश्या प्रकारे पुस्तकाने साद घातलेली असली की ते अगदी कडकडून भेटते. त्यातले विचार अगदी सहज समजतात आणि त्यावर मनातल्या मनात संवाद देखील छानपैकी सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाला स्मरून मी ढेरे सरांची पुस्तके शेल्फवर ठेवून दिली.\nमागच्या महिन्यात निर्गुणी भजनांची सिरीज लिहिताना गोरक्षनाथांचा उल्लेख केला होता. त्यावर एका वाचकाशी साद प्रतिसाद करत असताना त्या वाचकाने रा चिं ढेरेंचे \"नाथ संप्रदायाचा इतिहास\" हे पुस्तक वाचा असा सल्ला दिला होता. आणि मग शेल्फवरील ढेरे सरांची पुस्तके साद घालू लागली. म्हटलं, \"आनंदा, वेळ झाली बहुतेक या पुस्तकांची\". पण चाल ढकल करत होतो. तेव्हढ्यात ढेरे सर इहलोक सोडून गेल्याची बातमी आली. एक दोन मित्रांनी सरांच्या सर्व ग्रंथसंपदेचे फोटो फेसबुकवर टाकले. त्यात नाथ संप्रदायाचा इतिहास दिसले. आणि मग मात्र मी मॅजेस्टिक मधे गेलो. तिथून ढेरे सरांची सगळी पुस्तकं घेतली. पण वाचायला सुरवात केली ती नाथ संप्रदायाच्या इतिहासाकडून.\nमला माझे मडके कच्चे आहे ते माहिती आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. अजून या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आली की नाही त्यातले विचार समजण्याइतका मी तयार झालो की नाही त्यातले विचार समजण्याइतका मी तयार झालो की नाही असे प्रश्न मनात होते. कदाचित निर्गुणी भजनांवर लिहीत असताना वाचनाला आणि विचाराला दिशा मिळाली असेल त्यामुळे पुस्तक माझ्याशी बोलू लागले. आणि ते काय बोलत आहे ते मला समजू लागले. ढेरे सरांचा प्रचंड व्यासंग आणि विचार मांडण्याची अनाग्रही पद्धत जाणवत होती. एका ज्ञानतपस्व्याच्या जवळ आपण बसलो आहोत असा अनुभव होत होता.\nवाचता वाचता पान ३१ वर आलो. त्यात पिण्ड ब्रह्माण्ड या विषयावरचा गोरक्षनाथांचा सिद्धांत या मुद्द्यावर बोलताना ढेरे सरांनी ज्ञानोबा माउलींच्या अमृतानुभवातील नवव्या प्रकरणातील आत्मरतिचे वर्णन करणारी रचना दिली आहे. त्या रचनेचे पहिले वाक्य वाचले आणि एकदम ज्ञानतपस्वी ढेरे सर प्रेमळ अनुभवी मित्रासारखे झाल्यासारखे वाटले. ढेरे सरांनी दिलेली माऊलींची ती पूर्ण रचना आधी देतो आणि मग त्यामुळे माझ्या एका जुन्या कोड्याची उकल कशी झाली ते सांगतो.\nआतां आमोद सुनांस जाले \nतैसे भोग्य आणि भोक्ता \nयातलं \"आमोद सुनांस जाले\" वाचलं आणि शाळेपासून पडलेलं कोडं सुटेल असं वाटू लागलं. पुलंचा माझे खाद्यजीवन म्हणून फार प्रसिद्ध लेख आहे त्यात एका ठिकाणी पुलं म्हणतात, \" जो भात खदखदू लागला म्हणजे प्रियकराचे प्रेयसीवरचे लक्ष उडून आमोद सुनांस होते, त्याला काय पोषक अन्न या वैद्यकीय कोषात कोंबायचे\" हे वाक्य जेंव्हापासून वाचलंय तेंव्हापासून जीव अडकलाय. कारण आमोद सुनांस येणे याचा काही संदर्भ मिळत नव्हता. बरं आपल्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करावा तर आमोद म्हणजे आनंद. मग आनंद सुनांस येणे म्हणजे काय ते कधीच कळले नव्हते. आणि इथे नाथसंप्रदायाचा इतिहास वाचताना ढेरे सरांनी माझ्यासाठी अगदी अनपेक्षितपणे पूर्ण रचना दिली होती. आता पुलंच्या वाक्याचा संदर्भ मिळाला होता. पण अजूनही आनंद सुनांस येणे याचे कोडे सुटत नव्हते. आणि पुलंनी हे वाक्य भात शिजण्याशी कसे जोडले ते काही लक्षात येईना. तसाच झोपलो.\nसकाळी, संदर्भ मिळाला आहे या आनंदात उठलो. पण अर्थ लागायचा बाकी आहे ते आठवले. मग माझ्यातला आळशी माणूस जागा झाला. ढेरे सरांच्या पुस्तकातील आणि पुलंच्या हसवणूक या पुस्तकातील त्या पानांचा फोटो घेतला आणि दोन मित्रांना पाठवला. एक माझ्या सारखा पुलंप्रेमी तर दुसरा जुन्या मराठी भाषेचा जाणकार. म्हटलं काय अर्थ लागतो का ते सांगा. भाषापटू मित्राने अजून माझा मेसेज बघितला नसावा तर पुलं प्रेमीने लगेच सांगितले की, 'बाबा रे, मला पण याचा अर्थ अजून लागला नाही.\"\nमग थोड्या वेळाने त्याचा पुन्हा मेसेज आला. 'ते आमोद सुनांस \"जाले\" आहे. सगळे त्याला \"आले\" म्हणतात. म्हणून मला कळत नव्हते. आता जर तो शब्द \"जाले\" आहे हे नक्की झालंय तर बहुतेक त्याचा अर्थ \"श्रोत्यांस आनंद झाला \" असा असणार\". मला थोडे पटले आणि थोडे नाही. तेव्हढ्यात अजून एका जाणकार मित्राचा फोन आला. त्याला म्हटलं फोटो पाठवतो. अर्थ सांग. त्याला हे पण सांगितलं की एका मित्राने श्रोत्यांस आनंद झाला असा अर्थ सांगितला आहे. फोटो पाठवले आणि लेक्चरला गेलो. मग दिवसभर आयकर कायदा आणि त्याच्यातील कलमे शिकवताना विषय विसरलो. रात्री जाणकार मित्राचा फोन आला. तो म्हणाला श्रोत्यांचा संबंधच नाही. कारण अमृतानुभव म्हणजे श्रोत्यांशी साधलेलया संवादाचे वर्णन नसून ज्ञानेश्वरांना आलेल्या अमृततुल्य अनुभवांचे वर्णन आहे. हे मला पटले. पण तो ही \"सुनांस जाले\" या शब्दांचा अर्थ देऊ शकला नाही.\nआता माझी अवस्था स्टेशन जवळ आलेले आहे, फलाट दिसू लागलेले आहेत, आपण आपले सामान सुमान घेऊन पॅसेंजर ट्रेनच्या छोट्याश्या दरवाजाजवळ उभे आहोत, पण गाडी स्टेशन बाहेर सिग्नलला थांबल्यावर होते तशी झाली होती. मग आठवण झाली ती संध्याताई सोमण यांची. फेसबुकवर अनेक ठिकाणी कमेंट करताना त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांचे फोटो टाकतात ते आठवले. मग त्यांना फेसबुकरच फोटो पाठवले. आणि म्हटलं \"आमोद म्हणजे आनंद हे कळले आहे पण ते सुनांस आले चा अर्थ सांगू शकाल का\" पण मग लक्षात आलं की मी त्यांचा मित्र नाही आहे. स्पॅम टाळण्यासाठी झुक्या बाबा मित्र नसलेल्या लोकांचे मेसेज लगेच दाखवत नाही तर त्याला मेसेज रिक्वेस्ट म्हणून पाठवतो. आणि या रिक्वेस्ट बऱ्याचदा उघडल्या जात नाहीत हे माझ्या स्वानुभवावरून मला माहीत होते. मग संध्याताईंना मित्र विनंती पाठवली. आता त्या कधी ऑनलाईन येतील\" पण मग लक्षात आलं की मी त्यांचा मित्र नाही आहे. स्पॅम टाळण्यासाठी झुक्या बाबा मित्र नसलेल्या लोकांचे मेसेज लगेच दाखवत नाही तर त्याला मेसेज रिक्वेस्ट म्हणून पाठवतो. आणि या रिक्वेस्ट बऱ्याचदा उघडल्या जात नाहीत हे माझ्या स्वानुभवावरून मला माहीत होते. मग संध्याताईंना मित्र विनंती पाठवली. आता त्या कधी ऑनलाईन येतील कधी मित्रविनंती स्वीकारतील कधी माझा मेसेज बघतील आणि कधी उत्तर देतील आणि कधी उत्तर देतील या प्रश्नांच्या आवर्तात सापडून शेवटी मी आळस सोडला आणि गुगल वर \"आमोद सुनांस जाले\" असे शोधायला सुरवात केली.\nतर तिथे मराठी साहित्य ब्लॉगस्पॉट इन या संकेतस्थळावर, दि बा मोकाशी यांच्या \"आता आमोद सुनांसि आले\" या कथेचे रसग्रहण सापडले. त्यात ब्लॉग लेखकाने एका परिच्छेदात माझ्या शंकेचं निरसन केलेलं होतं. तो परिच्छेद असा आहे,\n\"कथेविषयी लिहिण्याआधी थोडेफार शीर्षकाविषयी सांगणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांची 'आता आमोद सुनासि आले श्रुतीशी श्रवण निघाले' ही अमृतानुभवातल्या 'ज्ञान-अज्ञान भेद कथन' या प्रकरणातील ही ओवी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा आणि जे जाणायचे ती गोष्ट) यांच्यातील अद्वैत दर्शविते. आमोद म्हणजे सुगंध, सुनास म्हणजे नाक - हे एक उदाहरण. या कथेतही वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या गोष्टींतले द्वैत - अद्वैत लेखक दाखवून देतो\"\nसगळा घोटाळा आमोद म्हणजे आनंद या समजुतीमुळे झालेला होता. आमोद म्हणजे आनंद असा जरी अर्थ असला तरी आमोद या शब्दाला अजूनही अर्थ असू शकतात ही शक्यताच मी विचारात घेतली नव्हती. त्यामुळे पुढे सुनांस आले किंवा जाले चा अर्थ लागत नव्हता. आता जेंव्हा आमोद म्हणजे सुवास असा अर्थ घेतला तेंव्हा सुनांस म्हणजे नाक हा अर्थ लागला. आणि मग सुनता है गुरु ग्यानी या निर्गुणी भजनात कबीर कुंडलिनी साधकाच्या अवस्थेचे वर्णन करत आहेत हा मला लागलेला अर्थ आणि त्याच अवस्थेचे माउलींनी आमोद सुनांस जाले असे केलेले वर्णन एकदम जुळून आले. जेंव्हा साधकाची कुंडलिनी जागृत होते, तेंव्हा त्याला जो अनिर्वचनीय आनंद होतो त्या अमृतानुभवाचे वर्णन करताना माउली म्हणतात.\nसुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. माथा स्वतः चाफयाप्रमाणे सुगंधीत होतो. जीभ स्वतःच चव बनते, चकोर स्वतःच चांदणे आणि चंद्र बनतो, फुले स्वतःच भ्रमर बनतात, तरुणी स्वतःच नर बनून स्वतःचे स्त्रीत्व उपभोगू शकते. थोडक्यात सगळे रस आणि त्या रसांचे रसपान करणारे एकरूप होतात. त्यांचे अद्वैत होते. ज्याला भोगायचे आहे आणि जे भोगायचे आहे ते हे दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचे आहे आणि जे जाणायचे आहे ते एकरूप होतात. आणि हा अमृतानुभव असतो. असा या रचनेचा अर्थ आहे.\nआता माझी गाडी फलाटाला लागली होती. मन शांत झाले होते. मी शाळेत असल्यापासून पुलंनी घातलेले कोडे पण सुटले होते. भात शिजताना जो सुगंध दरवळतो त्यामुळे जणू तो वासच नाक होतो. वासाचे आणि नाकाचे वेगळे अस्तित्व उरत नाही. त्या दोघांचे अद्वैत होते. खरा खवैय्या प्रियकर मग तो सुवास उपभोगतो आणि त्यात इतका एकरूप होतो की तो आपल्या प्रेयसीला देखील विसरतो.\nआणि मला जाणवले की; माउली, कबीर, नाथ संप्रदाय, आणि पुलं यांना सगळ्यांना एका माळेत गुंफून ढेरे सरांनी आंतरजालाने मला एका मोठ्या रोलर कोस्टर राईडचा अनुभव दिलेला होता. तो माझ्यासाठी अतिशय रोमहर्षक होता. मला वाटले संपली राईड. म्हणून खूष होऊन फेसबुकवर आलो. तर संध्याताईंनी मित्र विनंती स्वीकारली होती. मग त्यांना हा अर्थ सांगून तो बरोबर आहे का अशी विचारणा केली. तर त्यांनी दुजोरा देताना त्यांच्याकडील एका पुस्तकाचा फोटो पाठवला. पुस्तकाचे नाव होते \"अनुभवामृतातील प्रतिमासृष्टी\" लेखिका \"सई देशपांडे\" फोटोत दिसणारे पण वाचले. आपल्याला लागलेला अर्थ बरोबर आहे याचा आनंद झाला. आणि अजून एक गंमत दिसली. एका देशपांडेंनी आपल्या पुस्तकात घातलेले कोडे शेवटी दुसऱ्या देशपांडेंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या दुजोऱ्याने खात्रीलायक सुटले.\nआता ढेरे सरांचे पुस्तक खाली ठेववत नाही. विकत आणून ठेवलेली त्यांची सगळी पुस्तके मला बोलावत आहेत. बहुतेक त्या पुस्तकांची माझ्या आयुष्यातील वेळ सुरू झाली असावी. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व, ढेरे सर इहलोक सोडून गेल्यावर घडले. आणि त्याच बरोबर थोडा आनंद देखील वाटतो की उशीरा का होईना पण मला त्यांच्या पुस्तकातील विचार थोडे फार समजू शकतील.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआतां आमोद सुनांस जाले\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/articles-tax-savings", "date_download": "2018-04-21T04:06:50Z", "digest": "sha1:2H7RZWDL3HCXL4SAJFJSSONQXKKXPCPX", "length": 7746, "nlines": 145, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "कर बचती बाबत लेख | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटॅक्स सेव्हिंग (ELSS Funds) योजनेतून फायदेच फायदे\nसंपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना (ELSS)\nकर बचती बाबत लेख\nटॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे\nसंपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना\n‹ लेख Up टॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे ›\nकर बचती बाबत लेख\nटॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे\nसंपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T03:50:15Z", "digest": "sha1:DR42MW5465KCSGOMEG4JE6BSCBMKHQSB", "length": 4630, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये? | Satyashodhak", "raw_content": "\nHomeTruthFinderपुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये\nपुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये\nमहाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख.\nTags:इतिहास, खोटा इतिहास, जिजाऊ बदनामी, दादू कोंडदेव, दै.देशोन्नती, पुरुषोत्तम खेडेकर, बाबा पुरंदरे, ब्राम्हणी षडयंत्र, ब्राम्हणी हरामखोरी, महाराष्ट्र भूषण, मुस्लिम द्वेष, शिवरायांची बदनामी, संभाजी ब्रिगेड, हरामखोर बाबा पुरंदरे\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/8", "date_download": "2018-04-21T03:50:09Z", "digest": "sha1:HUXDTEVQZIIE63USQ2ZIAIGZA7IONYBU", "length": 10409, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 8 of 335 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nकोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम प्रेरणादायी\nप्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषि, महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत श्रीलंका शासन समितीमधील सबरागुमवा प्रोव्हीन्सियल कौन्सिलचे प्रधान सचिव हेरथकुलरत्ने यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेमधून निवडून आलेले उमेदवार, प्रामुख्याने महिला पदाधिकाऱयांची भूमिका व कार्ये जाणून घेण्यासाठी श्रीलंका लर्निंग मिशनच्या अधिकारी सोमवारी जिल्हा परिषदेत भेट ...Full Article\nसंविधानाच्या अधिकाराने गावाचा कारभार करावा\nप्रतिनिधी/ कोल्हापूर भारतीय संविधानाने नागरिकांना मतदानाच्या माध्यमातून राजाचे अधिकार दिले आहेत. निवडणूकीतून राजा आपले प्रतिनिधी निवडून देतात. यामुळे लोकप्रतिनिधींनी संविधानाच्या अधिकाराने कारभार करावा असे प्रतिपादन नांदोलनचे शरद मिराशी यांनी ...Full Article\nभाजपच्या जातीयवादी धोरणाविरोधात काँग्रेसचे उपोषण\nप्रतिनिधी/ कोल्हापूर भाजपकडून देश आणि राज्यात विषारी जातीयवाद पसरवून सामाजिक सलोखा व शांततेला धोका पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले. ...Full Article\nनागवे रस्त्यासाठी ग्रामस्थाचा तहसीलकार्यालयावर मोर्चा\nप्रतिनिधी/ चंदगड इनाम कोळींद्रे नागवे-श्रीपादवाडी-खळणेकरवाडी-माळी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असलेल्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा सोमवार दि. 16 एप्रिल रोजी तिलारी रोड-इनाम कोळींद्रे फाटय़ावर ...Full Article\nसरकारला जाग आणण्यासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरा\nप्रतिनिधी/ इचलकरंजी केंद्र व भाजपप्रणित अन्य राज्य शासनाच्या द्वेषपुर्ण भूमिकेमुळे देशातील सामाजिक व जातीय सलोखा नष्ट होत चालला आहे. भाजपा सरकारने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी अन्याय केला आहे. त्यामुळे ...Full Article\nगाडगे महाराज पुतळ विटंबनेचा परिट समाजाकडून निषेध\nप्रतिनिधी/ कोल्हापूर मध्यप्रदेशमध्ये संत गाडगे महाराज यांच्या पुतळय़ाची विटंबना करणाऱया समाजकंटकांचा महाराष्ट्र राज्य परिट समाजाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हधिकारी अविनाश ...Full Article\nकार अपघातात चालक गंभीर\nनिपाणी राष्ट्रीय महामार्गावरील घटना : टायर फुटल्याने कार तीनवेळा पलटी वार्ताहर/ निपाणी भरधाव वेगाने जात असताना कारचे टायर फुटल्याने कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ...Full Article\nमाजी जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य\nप्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापूर जिल्हय़ातील माजी जवानांनी देशसेवेसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या प्राधान्याने सोडवून व सेवा-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अतिविशेष सेना मेडल, विशेष सेना मेडल, ...Full Article\nनितीन सुतार यांच्या सलग सात नाटय़प्रयोगांना प्रारंभ\nप्रतिनिधी/ कोल्हापूर नितीन सुतार यांनी घशाच्या कॅन्सरवर मात करून सात नाटकांची निर्मिती केली आहे. ही साधी – सोपी गोष्ट नाही. त्यांची जिद्द व धडपड अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार ...Full Article\nजनतेच्या सेवेसाठी हजारवेळा प्रोटोकॉल मोडेन : समरजितसिंह घाटगे\nप्रतिनिधी/ सेनापती कापशी जनतेच्या सेवेसाठी हजारवेळा प्रोटोकॉल मोडण्याची तयारी आहे. असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी लगावला. हमीदवाडा (ता. कागल) ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_74.html", "date_download": "2018-04-21T04:00:56Z", "digest": "sha1:AINBFJVTHYRFHEKR35WK3K7MMOGOU3KV", "length": 28009, "nlines": 198, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सैतानाच्या तोंडी बायबल?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nबॅन्केच्या दारात लागलेल्या रांगा व ताटकळणारी गर्दी दाखवण्यात सध्या सर्व वाहिन्या गर्क आहेत. पण ज्या हेतूने नोटाबंदी करण्यात आली, त्याचे काही विधायक परिणामही होत आहेत. ते दाखवण्याची कोणाला इच्छाही झालेली नाही. उदाहरणार्थ रांगा लगल्या आहेत, त्या चलनी मोटा नव्या हव्यात म्हणून. नोटांची सख्या कमी असल्याने प्रत्येकाला हव्या तितक्या नोटा मिळू शकत नाहीत. पण दुसरीकडे याच निर्णयाने रद्द झालेल्या अब्जावधीच्या नोटांचे काय झाले, त्याचा तपशील फ़ारसा सांगितला जात नाही. साडेतेरा लाख कोटी रुपयांच्या नोटा रद्द झाल्या आहेत. इतक्या नोटा आता कामाच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच त्या बदलून घेतल्या नाही, तर मतीमोल व्हायच्या आहेत. सहाजिकच त्या बॅन्केत जाऊन नव्या स्वरूपात ताब्यात घ्यायला हव्यात. पण त्या नोटा आल्या कुठून, त्याचा हिशोब द्यावा लागणार ही अडचण आहे, पाचपन्नास हजार रुपयांच्या नोटा घेऊन गेल्यास फ़ारशी अडचण नाही. वेळ लागेल. पण नव्या नोटा मिळतील. आज जुन्या खात्यात जमा करायच्या आणि दिडदोन महिन्यांनी नव्या घ्यायच्या. असे काही लाख कोटी रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत. ते जमा करणार्‍यांना कुठल्याही नव्या नोटा मिळू शकलेल्या नाहीत. ज्या नोटा बॅन्केत भरल्या, तितकी रक्कम खात्यात जमा झालेली आहे. एका आकडेवारीनुसार साडेतीन लाख कोटी रक्कम जमा झालेली आहे. शुक्रवारपर्यंत ती रक्कम जमा झालेली आहे. उरलेली दहा लाख कोटी रक्कम शुक्रवारपर्यंत भरली गेलेली नव्हती. जितक्या नोटा आहेत, तितक्या जमा झाल्या नाहीत, तर राहिलेल्या नोटा काळा पैसा मानता येईल. ज्यांनी भरल्या त्यांची तपासणी होईल आणि अफ़ाट रक्कम व्यवहारात येईल. त्याचा एकत्रित परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. ती रक्कम व्यापार उदीमाला उपयुक्त ठरल्यास दुरगामी लाभ कोणाचा असणार आहे\nबॅन्केबाहेर रांगा लागल्यात त्यात कोण अमिर आहे कोण काळापैसावाला आहे असे सवाल ऐकायला चटकदार वाटतात. कारण त्यातले अर्धेही सहसा बॅन्केतकडे कधी फ़िरकणारे नाहीत. सवाल त्यांच्या तिथे ताटकळण्याचा नाही. त्यांच्यासाठी हा निर्णय झालेलाच नाही. सामान्य माणसाला थोडा त्रास होणार हे सहज लक्षात येऊ शकते. कितीही मोठी यंत्रणा कामाला लावली तरी देशातल्या प्रत्येक नागरिकाला एका आठवड्यात आधारकार्ड देता येणार नाही. मतदारयादीत सर्वांचीच नावे दाखल होत नाहीत. त्यात कुठेतरी त्रुटी रहातेच. मग साडेतेरा लाख नोटा दोनतीन दिवसात बदली करून मिळण्याची अपेक्षा कितीशी बरोबर ठरते थोडाफ़ार त्रास होणारच. कितीही टाळायचे म्हटले तरी परिपुर्ण व्यवस्था असू शकत नाही. पण हेतू पवित्र असेल, तर थोडा त्रास काढायची तयारी राखावी लागते. भारतीय नागरिक तो त्रास काढताना दिसत आहेत. कारण त्यामागचा पवित्र हेतू त्यांना उमजला आहे. उलट त्यांच्या वतीने गळा काढणार्‍यांचे कर्तृत्व किती मोठे आहे थोडाफ़ार त्रास होणारच. कितीही टाळायचे म्हटले तरी परिपुर्ण व्यवस्था असू शकत नाही. पण हेतू पवित्र असेल, तर थोडा त्रास काढायची तयारी राखावी लागते. भारतीय नागरिक तो त्रास काढताना दिसत आहेत. कारण त्यामागचा पवित्र हेतू त्यांना उमजला आहे. उलट त्यांच्या वतीने गळा काढणार्‍यांचे कर्तृत्व किती मोठे आहे सर्वात पुढे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांना सुप्रिम कोर्टाने दिल्लीतील प्रदुषणाला आवर घालण्यासाठी कुठले उपाय योजावेत, याचा काटेकोर आदेश दिलेला होता. त्याची किती अंमलबजावणी केजरीवाल करू शकले सर्वात पुढे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांना सुप्रिम कोर्टाने दिल्लीतील प्रदुषणाला आवर घालण्यासाठी कुठले उपाय योजावेत, याचा काटेकोर आदेश दिलेला होता. त्याची किती अंमलबजावणी केजरीवाल करू शकले एप्रिलपासून आक्टोबर उजाडला, तरी केजरीवाल नायब राज्यपाल व केंद्राशी भांडत बसले होते. पण प्रदुषण रोखण्यासाठी कोर्टाने दिलेली योजना त्यांनी हाती घेतली नाही. म्हणून आज दिल्लीत आठवडाभर शाळाही बंद ठेवाव्या लागल्या आहेत. कारण दिल्लीत आज प्रदुषित हवेत मुलांना शाळेत रस्तावर हिंडूफ़िरू देणेही प्राणघातक झाले आहे. इतका बेजबाबदार माणूस देशव्यापी योजना अल्पावधीत यशस्वी कशी झाली नाही, त्यावर सवाल उभे करतो आहे. याला बेशरमपणा सोडून दुसरा कुठला सभ्य शब्द वापरणे शक्य आहे काय एप्रिलपासून आक्टोबर उजाडला, तरी केजरीवाल नायब राज्यपाल व केंद्राशी भांडत बसले होते. पण प्रदुषण रोखण्यासाठी कोर्टाने दिलेली योजना त्यांनी हाती घेतली नाही. म्हणून आज दिल्लीत आठवडाभर शाळाही बंद ठेवाव्या लागल्या आहेत. कारण दिल्लीत आज प्रदुषित हवेत मुलांना शाळेत रस्तावर हिंडूफ़िरू देणेही प्राणघातक झाले आहे. इतका बेजबाबदार माणूस देशव्यापी योजना अल्पावधीत यशस्वी कशी झाली नाही, त्यावर सवाल उभे करतो आहे. याला बेशरमपणा सोडून दुसरा कुठला सभ्य शब्द वापरणे शक्य आहे काय सैतानाच्या तोंडी बायबल म्हणतात, त्यातला प्रकार.\nराहुल गांधी व कॉग्रेसची गोष्टच वेगळी आहे. त्यांना आता मोदींचा कुठलाही निर्णय विरोधासाठी हवा असतो. कारण त्याच्या विरोधात गदारोळ करण्याखेरीज पक्षाकडे कुठली भूमिका वा कार्यक्रम शिल्लक उरलेला नाही. मोदी सरकारने काही करावे आणि त्यामुळे आम आदमी गरीब जनतेचे कसे हाल होत आहेत, तेवढेच दाखवायला राहुलनी धाव घ्यावी, हा कॉग्रेससाठी एक कलमी कार्यक्रम झाला आहे. दिल्लीत शीला दिक्षीतांच्या वा मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत वीजेची टंचाई होती, रस्त्यावर उतरून लोक निदर्शने करीत होते, तेव्हा आपण कुठल्या जनतेच्या समर्थनाला धावलो होतो, हे राहुल सांगू शकतील काय विविध घोटाळे चव्हट्यावर आणले जात होते तेव्हा गरीब जनतेला सुखचैनीत जगायला दिलासा मिळाला होता, असे राहुलना सांगायचे आहे काय विविध घोटाळे चव्हट्यावर आणले जात होते तेव्हा गरीब जनतेला सुखचैनीत जगायला दिलासा मिळाला होता, असे राहुलना सांगायचे आहे काय आयुष्यात कधी बॅन्केचे तोंड बघितले नाही, असा माणूस उठून एकेदिवशी नोटा बदलण्याच्या रांगेत येऊन उभा ठाकला, तर लोकांना काय वाटेल आयुष्यात कधी बॅन्केचे तोंड बघितले नाही, असा माणूस उठून एकेदिवशी नोटा बदलण्याच्या रांगेत येऊन उभा ठाकला, तर लोकांना काय वाटेल विनोदीच वाटणार ना कारण त्याचे जे चित्रण वाहिन्यांवर प्रसारीत झाले, त्यामध्ये राहुल उसने अवसान आणुन बोलत होते. पण भोवताली जमलेल्यांना तो सगळा विनोदी प्रकार वाटत होता. अनेकजण हसतखेळत गर्दीतल्या राहुलसोबत उभे राहून सेल्फ़ी घेत होते. मस्त हसत खिदळत होते. गरीबांच्या अशा त्रासलेल्या अवस्थेत फ़ोटो कसले घेता, म्हणूनही त्या उत्साहींना झापावे, इतकी बुद्धी राहुलना नसल्यावर लोकांनी हसावे की रडावे असे लोक सामान्य माणसापाशी नव्या नोटा नाहीत आणि जुन्या नोटा रद्द झाल्याचे काहुर माजवित आहेत. त्यांनाच प्रसिद्धी देताना आपण खळबळजनक पत्रकारिता करीत असल्याने वाहिन्या खुश आहेत. मग सहासात महिन्यांनी त्याचे लाभ गरीबाला मिळाल्यावर अशा उतावळ्यांना धक्का बसणार आहे. जशी ट्रंप जिंकल्यावर अमेरिकन माध्यमे हादरली आहेत.\nसारदा चिटफ़ंडात लक्षावधी लोकांनी कष्टाने कमावलेला घामाचा पैसा लुटला गेला. त्यातले लुटेरे कोण होते त्याचा सुत्रधार फ़रारी झाला, त्याला काश्मिरात पकडण्यात आले. त्याचे सर्व भागिदार तृणमूल कॉग्रेसचे नेते आणि खुद्द ममता बानर्जीच संशयित आहेत. तेव्हा आपल्या आयुष्याची कमाई मातीमोल झाली म्हणून धाय मोकलून टाहो फ़ोडणार्‍या कुणाचे अश्रू पुसायला ममता गेल्या होत्या काय त्याचा सुत्रधार फ़रारी झाला, त्याला काश्मिरात पकडण्यात आले. त्याचे सर्व भागिदार तृणमूल कॉग्रेसचे नेते आणि खुद्द ममता बानर्जीच संशयित आहेत. तेव्हा आपल्या आयुष्याची कमाई मातीमोल झाली म्हणून धाय मोकलून टाहो फ़ोडणार्‍या कुणाचे अश्रू पुसायला ममता गेल्या होत्या काय आज रांगेत ताटकळणार्‍यांना आणखी दोन आठवड्यांनी हा होईना नोटांचे मूल्य मिळणार आहे. त्याची फ़िकीर करण्याचे कारण नाही. पण सारदा चिटफ़ंड म्हणून ममताच्या आशीर्वादाने लोकांचे अब्जावधी रुपये हडपले गेले, त्यातली कवडीही दोन वर्षे उलटून गेल्यावर सामान्य गरीबाला मिळू शकलेली नाही. त्यांच्यापाशी त्या चिटफ़ंडाचे प्रमाणपत्र नावाचा एक कागद फ़क्त उरला आहे. अशा लक्षावधी लोकांनी आक्रोश केला त्यावर गप्प बसलेल्या ममतांना आज कंठ फ़ुटला आहे. उशीरा पैसे मिळणार म्हणून चिंता वाटते आहे. किती म्हणून शहाजोगपणा असावा आज रांगेत ताटकळणार्‍यांना आणखी दोन आठवड्यांनी हा होईना नोटांचे मूल्य मिळणार आहे. त्याची फ़िकीर करण्याचे कारण नाही. पण सारदा चिटफ़ंड म्हणून ममताच्या आशीर्वादाने लोकांचे अब्जावधी रुपये हडपले गेले, त्यातली कवडीही दोन वर्षे उलटून गेल्यावर सामान्य गरीबाला मिळू शकलेली नाही. त्यांच्यापाशी त्या चिटफ़ंडाचे प्रमाणपत्र नावाचा एक कागद फ़क्त उरला आहे. अशा लक्षावधी लोकांनी आक्रोश केला त्यावर गप्प बसलेल्या ममतांना आज कंठ फ़ुटला आहे. उशीरा पैसे मिळणार म्हणून चिंता वाटते आहे. किती म्हणून शहाजोगपणा असावा हा अशा लोकांचा चेहरा आहे. त्यामुळे दिशाभूल करण्यात त्यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. मात्र त्याचवेळी साडेतेरा लाख कोटी रुपयांपैकी किती कोटी बॅन्केत जमा झाले आहेत, त्याविषयी बोलायचे यातला प्रत्येकजण टाळतो आहे. कारण तीनचार लाख कोटी रुपये जरी अशा रितीने जमा झाले, तरी बाजारातल्या काळ्यापैशाला मोठाच पायबंद घातला जाणार आहे. तेच मान्य करायचे कर मोदी सरकारचे यश मान्य करावे लागेल. म्हणून मग दिशाभूल करण्यासाठी बॅन्केपुढे रांगेत उभे असलेल्या सामान्य माणसांच्या त्रासाचे भांडवल केले जात आहे. आणखी दोन आठवड्यात पुरेशा नोटा लोकांच्या हाती आलेल्या असतील आणि त्यातून चलनवलन सुरू झालेले असेल. मात्र दरम्यान अब्जावधी रुपये काळ्याबाजारातून बाद झाल्याने पडलेला फ़रक लोकांच्या अनुभवास येणार आहे. तेव्हा अशा टिकाकार विरोधकांचा चेहरा बघण्यासारखा झालेला असेल.\nभाऊ तुमचे म्हणणे शंभर टक्के खरे ठरो हीच इच्छा आहे . पण तसे न झाल्यास मोदींना जड जाईल पुढे .\nआज व्हॉट्सैपवर आलेला विनोद, राहुल वगैरे सर्वांना लागू\nमोदी - हे पार्थ,बाण चलाओ\nअमित शाह- परन्तु किस पर चलायें प्रभु\nमोदी - पार्थ…तुम सिर्फ बाण चलाओ…केजरीवाल खुद उछल के बीच में आ जाएगा |\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529296", "date_download": "2018-04-21T03:48:45Z", "digest": "sha1:TRNNGZVTLWQTTTHCW5CZVRM5YSPMDULV", "length": 9867, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » वायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच\nवायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रतिपादन\nअतिरिक्त किंवा वायफळ खर्च म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारच असल्याचा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला असून हा खर्च-भ्रष्टाचार टाळण्यासाठी दक्षता खात्याचे अधिकारी, कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारी निधीचा योग्य वापर करावा, असे आवाहनही त्यांनी अधिकाऱयांना केले आहे.\nपर्वरी येथील सचिवालयात दक्षता सप्ताहाचे उद्घाटन झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गदर्शन करताना ते बोलत होते.\nते पुढे म्हणाले की, दक्षता खात्याकडे येणाऱया सर्वच तक्रारीत भ्रष्टाचार असतोच असे नाही. काहीवेळा निष्काळजीपणा त्यासाठी कारणीभूत ठरतो. अनेकदा मोठे प्रकल्प उभारले जातात, परंतु नंतर त्यांची देखरेख नीट होत नाही. त्यामुळे पैसा फुकट जातो. हे सर्व निष्काळजीपणा किंवा बेफिकीरपणामुळे घडते. त्यासाठी योग्य ते नियोजन आवश्यक असून ते केल्याशिवय पुढे गेल्यास असा खर्च वाया जातो, असे पर्रीकर म्हणाले.\nदक्षता खात्याच्या कार्याला दिली गती\nदक्षता खात्यामार्फत सरकारने हाती घेतलेल्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. दक्षता खाते अधिक मजबूत करण्यासाठी आणि खात्यातील प्रलंबित असलेली प्रकरणे सोडविण्यासाठी महत्वाची पावले टाकण्यात येत आहेत. खात्याने क आणि ड वर्गातील 160 प्रकरणे यशस्वीपणे सोडविली आहेत. आतापर्यंत खात्याने आपल्या कार्याची गती वाढविली असून 200 फाईल्स हाताळल्या आहेत, असे ते म्हणाले.\nसरकारी निधीचा योग्य वापर करावा\nनिधीचा गैरवापर आणि महिला व मुलांवरील अत्त्याचाराच्या प्रकरणांवर खास लक्ष दिले जात आहे. चालू वर्षात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी किमान 50 टक्के प्रकरणे सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारी अधिकाऱयांनी सरकारी निधीचा योग्य वापर करावा. निधीचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी. वायफळ खर्च होणार नाही, याकडे कटाक्षाने पाहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nसंरक्षणमंत्रीपदी असताना 4800 कोटी वाचविले\nबचत कशी होऊ शकते, यावर बोलताना आपण संरक्षणमंत्री असताना सुमारे रु. 4800 कोटी रुपये वाचवले, असा दावा त्यांनी करून दक्षता खात्यात काम करताना सर्वांनी दक्ष रहावे, निधीच्या वापराबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नये, असेही पर्रीकर यांनी सुचवले.\nयाप्रसंगी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा (आयएएस), खास सचिव गोविंद जयस्वाल (आयएएस), भ्रष्टाचार विरोधी शाखेचे एसपी बॉस्को जॉर्ज आणि दक्षता खात्याचे संचालक संजीव गावस देसाई उपस्थित होते. 3 नोव्हेंबर रोजी या सप्ताहाचा समारोप होणार असून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत-माझे स्वप्न’ अशी या सप्ताहाची संकल्पना आहे.\nमुख्य सचिवांनी विविध खात्यांतील अधिकाऱयांना एकात्मतेची शपथ देऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. पारंपरिक दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालक संजीव गावस देसाई यांनी स्वागतपर भाषण केले. डीवायएसपी एसबी सुचेता देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर शशिकांत कामत यांनी आभार मानले.\nगोवा वैद्यकीय महाविद्यालयात दर्जात्मक सुविधा-आरोग्यमंत्री\nगोवा राज्य सहकारी बँकेचे विभाजन अडकले लाल फितीत\nफोंडय़ातील चतुर्थीचा बाजार एअरपोर्ट रोडवर गजबजला\nपंधरा क्रीडा संघटनांकडून आर्थिक ताळेबंद नाही\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/application-form/", "date_download": "2018-04-21T03:35:03Z", "digest": "sha1:OA6ANRD7EWSWTQRDLGTZPPOEZ5JZP6WX", "length": 11375, "nlines": 238, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "Application form to study in Ukrainian universities - प्रवेश केंद्र", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"Ukrainian Admission Center\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:21 एप्रिल 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 Ukrainian Admission Center\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://aviobilet.com/mr/world/Europe/AT/MOW/VIE", "date_download": "2018-04-21T05:03:04Z", "digest": "sha1:WAWFS4NJWDLZRFQX7VNFS5DON4WJBLSB", "length": 74226, "nlines": 2024, "source_domain": "aviobilet.com", "title": "कमी दरातील उड्डाणे मॉस्को पासून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग व्हिएन्ना करण्यासाठी - aviobilet.com", "raw_content": "\nQuestionsमेलिंग यादी साठी साइन अप करा\nउड्डाणे कार भाड्याने हॉटेल्स\nहाँटेलमध्ये ATRent a Car मध्ये ATपहा मध्ये ATजाण्यासाठी मध्ये ATBar & Restaurant मध्ये ATक्रीडा मध्ये AT\nकमी दरातील उड्डाणे मॉस्को पासून उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग व्हिएन्ना करण्यासाठी - aviobilet.com\n1 प्रौढ इकॉनॉमी क्लास तिकीट दर\nस्वस्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट मॉस्को-व्हिएन्ना\nक्रम: किंमत €\tप्रस्थान तारीख करून\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nस्वस्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट मॉस्को-व्हिएन्ना-मॉस्को\nक्रम: किंमत €\tप्रस्थान तारीख करून\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (VKO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (VKO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (VKO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (VKO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (VKO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (VKO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (VKO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (SVO) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (SVO)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nमॉस्को (DME) → व्हिएन्ना (VIE) → मॉस्को (DME)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nगंतव्य:: जागतिक » युरोप » Austria » मॉस्को - व्हिएन्ना\nमेलिंग यादी साठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2015. Elitaire लिमिटेड - सर्व हक्क राखीव\nआमच्या मोफत वृत्तपत्र मिळवा\nआपण सर्वोत्तम ऑफर प्राप्त होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2014/03/", "date_download": "2018-04-21T03:44:25Z", "digest": "sha1:BTV6MPRPU7JM4UM53XYRKGORRVPC6YJ2", "length": 3558, "nlines": 67, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nजुन्नरची मुशाफिरी : भाग दोन : अंतिम\nजुन्नरची मुशाफिरी - भाग एक\n\"दादा ओ दादा…उठलात का बाबांनी बोलीवलय नाष्टा करायला अन मला सांगितलंय तुमाला गडावर घेऊन जा म्हनून. घरी या लवकर. वाट बघतोय… बाबांनी बोलीवलय नाष्टा करायला अन मला सांगितलंय तुमाला गडावर घेऊन जा म्हनून. घरी या लवकर. वाट बघतोय… \" सकाळी सहाच्या सुमारास चावंड परिसरात भूकंप व्हावा अशा रीतीने आश्रमशाळेच्या खोलीचं दार वाजत होतं. त्या भयानक आवाजामुळे खडबडून जागे होत आम्ही जे अंथरुणावर उठून बसलो त्यानंतर झोपायची इच्छाच झोपली \" सकाळी सहाच्या सुमारास चावंड परिसरात भूकंप व्हावा अशा रीतीने आश्रमशाळेच्या खोलीचं दार वाजत होतं. त्या भयानक आवाजामुळे खडबडून जागे होत आम्ही जे अंथरुणावर उठून बसलो त्यानंतर झोपायची इच्छाच झोपली कवटे काकांचा मुलगा बाहेरून अशा पद्धतीने दार वाजवत होता की जणू काही आम्ही झोपायच्या ऐवजी कित्येक महिन्यांपासून कोमात आहोत आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाहीये कवटे काकांचा मुलगा बाहेरून अशा पद्धतीने दार वाजवत होता की जणू काही आम्ही झोपायच्या ऐवजी कित्येक महिन्यांपासून कोमात आहोत आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाहीये वैतागून दार उघडलं तेव्हा आमचे चेहेरे बघून त्याने अन त्याच्या दोन मित्रांनी तिथून सरळ पळ काढला. सकाळचे कार्यक्रम उरकले तेव्हा नुकतंच कुठे पूर्व दिशेचं दार उघडत होतं. कवटे काकांनी मात्र आदरातिथ्यात कसलीही कसूर सोडली नव्हती. सकाळी सात वाजता गरमागरम कांदेपोहे आणि वाफाळता चहा घेतल्यावर आमचा चावंड चढाईचा उत्साह कित्येक पटीने वाढला. कवटे काकांचे चिरंजीव आणि त्याचे तीन मित्र खाटकाने बोकडाची वाट बघावी तसे चेहेरे करून आमच्याकडे पहात होते. त्यांच्यावर आम्हाला…\nजुन्नरची मुशाफिरी : भाग दोन : अंतिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/abhinay-sawant-got-engaged", "date_download": "2018-04-21T03:39:49Z", "digest": "sha1:H6INNN6Q2BSHKFMAWECDV3ELNZYV6AKO", "length": 4326, "nlines": 55, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Abhinay Sawant got Engaged | Marathi Dhamaal", "raw_content": "\nपहा अभिनय सावंतच्या साखरपुड्याचे फोटोज...\nमहाराष्ट्राच्या लाडक्या हास्य विनोदी कलाकार निर्मिती सावंत ह्यांच्या मुलाचा म्हणजेच अभिनय सावंतचा काल साखरपुडा झाला. अभिनय सध्या झी मराठी वरील नकटीच्या लग्नाला यायचं हा’ ह्या मालिकेत नुपूर म्हणजेच प्राजक्ता माळीच्या भावाची भूमिका करत आहे. पूर्वा पंडित ह्या त्याच्या मैत्रिणीशी अभिनयने साखरपुडा केला आहे. पूर्वा हि सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे.\nह्या साखरपुड्याला निर्मिती सावंतची जवळची मैत्रीण रेणुका शहाणेह्या आल्या होत्या. तसेच तेजस्विनी पंडित, भार्गवी चिरमुले, आदेश बांधेकर, सुचित्रा बांधेकर ह्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.\nहा साखरपुडा शनिवारी २८ ऑक्टोबर ल मुंबईत पार पडला.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-21T03:55:52Z", "digest": "sha1:GOTS2BEOBCBWCKVIJITE5DI6FYLAUBGZ", "length": 6702, "nlines": 49, "source_domain": "satyashodhak.com", "title": "महाराष्ट्र नवनिर्माण सेना | Satyashodhak", "raw_content": "\nTag: महाराष्ट्र नवनिर्माण सेना\n“कळी” चे “राज” कारण…\nचारपाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील तमाम मिडिया ( विशेषतः इलेक्ट्रॉनिक ) एका कळीने अख्खा दिवस कासावीस झाला होता. एकच क्लिप वारंवार घासून दाखवली जात होती. आणि तीच तीच माहिती वारंवार आळवली जात होती. उद्धव ठाकरे लीलावतीत, राज ठाकरे दौरा सोडून परत फिरले, राज लीलावतीत दाखल, उद्धवची एन्जिओग्राफ़ि, डिस्चार्ज आणि राज उद्धवला घेवून मातोश्रीवर … पूर्ण दिवसभर आणि\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nमहाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही\nआजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन\n ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड\nराज ठाकरे च्या १२ जानेवारीच्या सभेचे निर्भीड विश्लेषण दै.महानायक चा दि. १३ जानेवारी चा अग्रलेख. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपर्‍या आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे.यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत.परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-41843665", "date_download": "2018-04-21T04:59:43Z", "digest": "sha1:3NVTUEB2ZTBLJUSYBNBSH743M66MEC6Q", "length": 28044, "nlines": 162, "source_domain": "www.bbc.com", "title": "आशिष नेहरा : निवृत्ती एवढी हळवी का ठरावी? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nआशिष नेहरा : निवृत्ती एवढी हळवी का ठरावी\nपराग फाटक बीबीसी मराठी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा आशिष नेहरा आणि झहीर खान ही वेगवान गोलंदाजांची जोडगोळी भारतीय क्रिकेट संघासाठी आधारस्तंभ ठरली.\nदिल्लीत झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी 20 सामन्यासह वेगवान गोलंदाज आशिष नेहरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.\nआशिष नेहराला पाहून 'कालचक्र' हा शब्द आठवावा इतका तो ग्रेट नाही. लीजंड तर नाहीच नाही, पण बुधवारसारख्या ऑड वारी गच्च भरलेल्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर त्याने शेवटचा बॉल टाकल्यावर आतमध्ये काहीतरी हलल्यासारखं वाटलं.\nक्रिकेटमध्ये फास्ट बॉलर म्हटल्यावर धिप्पाड शरीराचा, उग्र डोळ्यांचा, तोंडातून फुत्कार सोडणारा, स्वँकी असे टॅटू असलेला माणूस अशी प्रतिमा उभी राहते. नेहराकडे यातलं काहीही नाही. कुपोषित नाही पण ब्रोकोली, लेट्यूस आणि तत्सम पदार्थ ओरपणाऱ्या आंग्ल देशीही नाही अशा मध्यमवर्गाचा नेहरा हा प्रतिनिधी.\nहा मध्यमवर्ग आणि आपला भारत देश जसा बदलत गेला तसा नेहरा बदलला नाही हे त्याचं गुणवैशिष्ट्य. ओल्ड स्कूल थॉट म्हणतात ना, अगदी तसाच राहिला नेहरा.\n'बहिष्कारातच आमचं आणि आमच्या मुलांचं तारुण्य गेलं'\n...आणि त्यानं ट्रंप यांना ट्विटरवरून गायब केलं\nस्विंगची करामत त्याने अनेकदा दाखवली. अझरपासून कोहलीपर्यंत सगळ्या कॅप्टनसाठी तो अडचणीच्या काळातला गो टू मॅन होता. पण सहा फुटांच्या नेहराने रावडी फास्ट बॉलर होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.\nजिराफासारखे पाय, खप्पड म्हणजे गालफडं वर आलेला डाऊनमार्केट चेहरा, हाडाची काडं, केसाला जेल नाही, सेलिब्रेटी गर्लफ्रेंड नाही, ब्रँडेड मर्चंडायझिंग नाही, इतर खेळांच्या लीगमध्ये स्वत:च्या मालकीची कुठलीही टीम नाही, कोट्यवधींची जाहिरातींची कॉन्ट्रॅक्ट्स नाहीत, वर्षानुवर्ष बाबा आझम काळातला नोकियाचा बेसिक फोन वापरणारा नेहरा म्हणून खास आहे.\nप्रतिमा मथळा आशिष नेहरा अनेक वर्षं स्मार्टफोनविना वावरत होता.\nनेहराने 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला बॉल टाकला तेव्हा वायटूकेचा प्रश्न उपटला नव्हता. जगावर माज करणाऱ्या अमेरिकेचे ट्विन टॉवर शाबूत होते आणि ओसामा बिन लादेनची चलती होती. व्हॉट्सअप, मेसेंजर, जीपीएस, स्मार्टफोन या विश्वाचा उदय व्हायचा होता.\nलोक पत्र लिहायचे. ट्रंक कॉल अस्तित्वात होता. नेटकॅफेंचा वावर सुरू झाला होता. फ्लॉपी तेजीत होती आणि पेनड्राइव्ह कन्सिव्हंही झाले नव्हते. प्लेस्टेशनचं जंक्शन भारतीयांच्या गावीही नव्हतं.\nमुंबईतल्या मराठी फेरीवाल्या महिला विचारतात 'आमचं काय चुकलं\n'फिगरचे नाही, महिलांवरच्या अत्याचारांचे आकडे पाहा'\nशाळेत मुलं शिकायला जात आणि शाळेबाहेर बोरकूट आणि चटणीपाव मिळत असे. डेंटिस्टकडे तीनशे रुपयांत रुटकॅनल करून मिळत असे. पाचशे रुपयांत मोठ्या फॅमिलाचा एका चांगल्या हॉटेलात लंच किंवा डिनर होत असे.\nडीडी मेट्रो नावाचं चॅनेल पाहायची माणसं. 'ये थी खबरे आजतक, इंतजार कीजिए कलतक' म्हणणाऱ्य़ा एसपी सिंगांच्या ऑथेंटिक बातम्या असण्याचे दिवस होते.\nप्रतिमा मथळा नेहराचं विमानासारखं सेलिब्रेशन अनोखं होतं.\nफियाट, एम्बॅसिडर, चेतकची स्कूटर वापरात असण्याचे दिवस होते. सीसीडी, सबवे, मॅकडी हे अजून पाइपलाइनमध्येपण नव्हते. तो झुणका भाकर केंद्रांचा काळ होता.\nबाबा सेहगलचे म्युझिक व्हिडिओ पाहण्याचे दिवस होते. 'हम दिल दे चुके सनम' म्हणणारा सलमान खान गुणी बाळ होता. संजय दत्तचं 'वास्तव' जगासमोर यायचं होतं. आमिर खान राष्ट्रद्रोही 'गुलफाँ हसन'ला ठार मारत होता. क्रिकेट म्हणजे डीडी स्पोर्ट्स होतं. ज्यात सहाव्या बॉलनंतरचं आणि पहिला बॉल अर्धा होईपर्यंत जाहिरातच दिसे.\nअर्ध्या महाराष्ट्राचा होत आहे वाळवंट : इस्रो, एसएसी\nट्रंप यांच्या आशिया दौऱ्यात काय होणार\nअभिनेत्रीहून अँकर झालेल्या मंदिरा बेदीचा नूडल स्ट्रॅप ब्लाऊजपूर्व काळ होता. चीअरलीडर्स, ललनांच्या गराड्यात चालणाऱ्या पाटर्या, खेळाडूंच्या नावावर लागणाऱ्या बोली आणि अब्जावधींचे लिलाव हे सगळं घडवून आणणारे ललित मोदी तेव्हा नुकते शिकत होते.\nत्या काळातला नेहरा आणि आज शेवटचा बॉल डॉट पडल्यावर निरागस समाधानी हास्य चेहऱ्यावर असणारा नेहरा यादरम्यान कालचक्राचे किती वळसे फिरलेत\nप्रतिमा मथळा दुखापतींमुळे आशिष नेहरा फक्त 17 कसोटी सामने खेळू शकला.\nआपण काम करण्यासाठी ऑफिसात जातो. काहींना काम करायला फावला वेळ जेमतेम उरतो तो भाग वेगळा. पण नेहराचं क्रिकेट असं आहे - फावल्या काळातलं. एकदोन नव्हे तर तब्बल 12 सर्जरी झेललेल्या या माणसाला निरोगी शरीराने खेळायला मिळालं तरी कुठे\nआपली लोकसंख्या आणि क्रिकेट टीममधल्या खेळाडूंची संख्या हे गुणोत्तर फारच विषम. एका जागेसाठी लाखोजण शर्यतीत. या भाऊगर्दीत नेहरा हरवून जाण्याचीच शक्यता अधिक होती.\nदोड्डा गणेश, टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी असे अनेक आले आणि गेले. पण नेहरा पुन्हापुन्हा येत राहिला.\nबाल्फोर जाहीरनामा शतकपूर्ती : त्या 67 शब्दांसाठी पॅलेस्टिनींना हवी ब्रिटनकडून माफी\nहा गोडुला राजकुमार का होतोय लोकप्रिय\nशरीराकडून खच्चीकरण होत असताना चिवटपणे टीम इंडियाच्या दरवाज्यावर तो धडका देत राहिला. स्विंग बॉलिंग खेळण्याचा अनुभव असलेल्या इंग्लंडच्या टीमला 2003 वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेतल्या डर्बनमध्ये नेहराने एकहाती शरण आणलं.\nयुट्यूबवर त्याचं नाव टाकाल तर असंख्य भन्नाट स्पेल पाहायला मिळतील पण त्याचवेळी त्याच्या बॉलिंगला बेदम चोपून काढल्याच्या इनिंग्जही पुष्कळ आहेत.\nप्रतिमा मथळा नेहराचं 'अपील'\nवासिम अक्रम, वकार युनिस, चामिंडा वास, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन, जेम्स अँडरसन आणि या मांदियाळीतले अनेकजण - प्रत्येकाची कधी ना कधी भीती वाटली बॅट्समनना. नेहराची भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही तो विकेट काढायचा, पाप्याचं पितर असताना बॅट्समन सरप्राईज होईल असा बाऊन्स द्यायचा. बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारे त्याचे इनस्विंग आणि आऊटस्विंग पक्के लक्षात राहतात.\nबॅट्समनला डिवचण्यासाठी मॉडर्न क्रिकेटमध्ये स्लेजिंगचं अस्त्र वापरतात. आई-बहीण, जात-वंश-धर्म यावरून शिवराळ भाषेत उकसवलं जातं. नेहरा या पंथापासून सुरक्षित अंतरावर होता.\n31 ऑक्टोबर : अशी झाली होती इंदिरा गांधींची हत्या\nनोबेल पुरस्कारासाठी 5 वेळा होमी भाभांची झाली होती शिफारस\nव्हीडिओ अनॅलिसिस, बॉलिंग मशीन, फिटनेस ट्रेनर, बायोमेकॅनिक्स या सगळ्यांनी फास्ट बॉलिंग आणखी धारदार झाली. पण नेहराचं तंत्र मनात आणि मेंदूत होतं.\nप्रतिमा मथळा 2003 वर्ल्डकपमधला आशिष नेहराचा इंग्लंडविरुद्धचा स्पेल अविस्मरणीय होता.\nफर्ड्या इंग्रजीत शायनिंग मारण्यापेक्षा देशी हिंदी भाषेत गजाली मारणं नेहराला आजही आवडतं. स्मार्टवरून स्ट्रीटस्मार्ट होण्याच्या काळात नेहराचं साधेपण अधिकच गहिरं होतं. नेहरा ज्याला स्कूटरवर बसवून आणत असे तो सेहवाग रेकॉर्ड बुकमध्ये जाऊन बसला. नेहराचा जिगरी झहीर खान राजघराण्याच्या घाटगेंचा जावई झाला. तेंडुलकर-द्रविड-लक्ष्मण-गांगुली ही नावं माऊंट एव्हरेस्टएवढी झाली.\nकाँगोत 30 लाख लोकांचा भूकबळी जाणार का\nदेशातल्या सर्वाधिक लांबीच्या खरगपूरच्या प्लॅटफॉर्मवर तिकीटं चेक करणारा महेंद्रसिंग धोनी लाडका 'माही' झाला. दिल्लीतल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत पोरगेल्या कोहलीला बक्षीस देताना नेहराचा फोटो व्हायरल झाला होता.\nतोच कोहली आज जगातला एक नंबरचा बॅट्समन आहे. आणि तोच कोहली नेहराचा शेवटच्या मॅचमधला कॅप्टन होता.\nप्रतिमा मथळा महेंद्रसिंग धोनी आणि आशिष नेहरा हे समीकरण लोकप्रिय आणि यशस्वी ठरलं.\nआजूबाजूची माणसं शिखराएवढी मोठी होत असताना मीडियम आणि मॉडरेट गुणवत्तेचा नेहरा लढत राहिला. तो खुजा झाला नाही आणि आऊटडेटेडही झाला नाही हे महत्वाचं. आणि म्हणूनच फास्ट पेस क्रिकेट असलेल्या टी-20 मध्ये नेहरा कॅप्टनसाठी ट्रम्प कार्ड होता.\nत्याची फील्डिंग अनेकदा हास्यास्पद असे. शरीरामुळे फिटनेसही यथातथाच होता, पण स्किल आणि मेहनतीच्या बाबतीत तो नेहमीच सच्चा राहिला.\nस्टॅट्स अर्थात आकडेवारी ही नेहराच्या करिअरचा ताळेबंद मांडतानाचा निकष असू शकत नाही. कारण विराटचा चिकू होतो, धोनीचा माही होतो पण नेहराचा 'नेहराजी' झाला होता. आपल्या या टोपणनावावरून सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या गंमतीजमतीबद्दल नेहरा अनभिज्ञ कारण तो या जगापासून कोसो मैल दूर होता.\nप्रतिमा मथळा आशिष नेहराचं योगदान आकड्यांमध्ये तोलता येणार नाही.\n पुणेरी पाट्यांसारखं आपलं वेगळेपण सिद्ध करण्याची गरज नेहराला कधीच भासली नाही. पदरात हे पडलंय, याच्यासह काय मजल मारू शकतो याचं नेहरा हे उत्तम उदाहरण. चालताना धावण्याची आणि धावताना जेट स्पीडने झेप घेण्याची सक्ती होण्याच्या काळात नेहरा म्हणजे ऑड मॅन आऊट. पण तसं झालं नाही. आणि म्हणूनच बुधवारी 'नेहराजी विल मिस यू'चे फलक घेऊन तरुण मंडळी कोटलाच्या गेटवर मॅचच्या दीडतास आधी हजर होती.\nताजमहाल नेमका कुणी बांधला\nअक्षयचा विनोद आणि ट्विंकलचं ट्वीट\nनेहरा कॉमेंट्रेटर होईल, अंपायर होईल की कोचिंग अॅकॅडमी उघडेल ठाऊक नाही पण आशुभाईंचं मैदानावर नसणं सलणारं असेल हे नक्की...\nआशिष नेहरा : आकड्यांतून\n24 फेब्रुवारी 1999 रोजी आशियाई कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत नेहराने पदार्पण केलं.\nश्रीलंकेचा सलामीवीर मर्वन अट्टापट्टू आशिष नेहराची कारकीर्दीतील पहिलीवहिली विकेट होती.\nजेमतेम 17 कसोटी खेळलेल्या नेहराच्या नावावर 44 विकेट्स आहेत. 120 वनडेत नेहराच्या नावावर 157 विकेट्स आहेत तर ट्वेन्टी-20 प्रकारात नेहराने 27 सामन्यांत 34 विकेट्स घेतल्या आहेत.\nकारकीर्दीत आठ विविध कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी नेहराला मिळाली. मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि इंझमाम उल हक (आशियाई इलेव्हन) यांच्या नेतृत्वाखाली नेहरा खेळला.\nइंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत नेहराने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केलं आहे.\nट्वेन्टी-20 प्रकारात भारतासाठी सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्यांच्या यादीत नेहरा (27 सामन्यांत 34 विकेट्स) तिसऱ्या स्थानी आहे.\nवनडे क्रिकेटमध्ये दोनवेळा एका डावात सहा विकेट्स मिळवणारा नेहरा हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.\n2003 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धचं 6/23 हे नेहराचं प्रदर्शन वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.\nक्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्स स्टेडियमवर मैदानाबाहेर षटकार मारण्याची किमया आशिष नेहराने केली आहे. 2002 मध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळताना नेहराने अँड्यू फ्लिनटॉफच्या गोलंदाजीवर लगावलेला षटकार मैदानाबाहेर गेला. याआधी असा पराक्रम दिग्गज फलंदाज व्हिव्हिअन रिचर्ड्स यांच्या नावावर होता.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nक्षेपणास्त्र चाचण्या नाहीत; किम जाँग उन यांच्या निर्णयामुळे ट्रंप झाले खुश\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nसोशल: '...तर लोकांनी न्याय कोणाकडे मागावा\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम बनलेल्या किरणची खरी कहाणी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2018-04-21T03:35:23Z", "digest": "sha1:M6N3UP6B44TXAQM4IYKFRXO2NQ6BGMSV", "length": 21374, "nlines": 273, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: विवेक विचार मासिक", "raw_content": "\nगेल्या २५ वर्षांत ‘विवेक विचार’ने मराठी जनांत वैचारिक जागरण करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. वाचकांचे प्रोत्साहन व आग्रह यामुळे चौमासिक असलेले हे नियतकालिक २००७ च्या विवेकानंद जयंतीपासून मासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. घटनाचक्र, सहज-संवाद, अशी माणसं...,हिंदुराष्ट्राची हृदयस्पंदने यांसारख्या सदरांच्या माध्यमांतून विवेक विचारने वाचकांशी स्नेहाचा बंध विणला. परिणामी वाचकच विवेक विचारचे प्रचारक बनल्याचा अनुभव आला. वाचकच आपल्या ८-१० परिचितांची वार्षिक वर्गणी गोळा करून पाठवतात, ही बाब आता नित्याचीच झाली आहे. वाचकांकडून मिळणारे हे प्रेमच आमच्या कार्याची ऊर्जा आहे.\n‘मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे ब्रीद घेऊन कार्य करणार्‍या विवेकानंद केंद्राचा संदेश मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विवेक विचार करीत आहे.\nव्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य विवेक विचारच्या माध्यमांतून सुरू आहे.\nस्वीमीजींचे विचार विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, गरीब-श्रीमंत,दलित, पीडित, शोषित, महिला, वैज्ञानिक, हिंदू, अहिंदू, आस्तिक, नास्तिक, प्रस्थापित, विद्रोही किंबहुना सर्वच स्तरांतील माणसाला आपलेसे करून त्याची उन्नती साधणारे आहेत. हे विचार विविध विषयांच्या परिप्रेक्षात वाचकांपर्यंत पोहोचवून वाचकाचे अनुभवविश्‍व समृद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजेच विवेक विचार.\nधर्म हा या राष्ट्राचा प्राण आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणत. आज अनेक शक्ती देशाच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी सरसावल्या आहेत. धर्मांतरण, जिहाद, आत्मविस्मृती यासारख्या काळ्या ढगांमुळे देशाचे क्षितिज काळवंडले आहे. अशावेळी ‘मला काय त्याचे’ या स्वार्थी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणार्‍या चळवळीचे नाव आहे विवेक विचार.\nया राष्ट्राची हानी दुर्जनांच्या दुष्टतेमुळे झाली त्याहून अधिक ती सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झाली, असे थोर विचारवंत आर्य चाणक्य म्हणतात. सज्जन शक्तीला संघटित आणि सक्रिय होण्यासाठीच्या प्रेरक शक्तीचे नाव आहे विवेक विचार.\nविस्तार हेच जीवन अन् संकुचितता म्हणजे मृत्यू. बदलत्या काळाचे भान ठेवून वाचकाला बहुश्रुत बनविण्याची चळवळ आहे विवेक विचार. विवेक विचार हे वाचकाच्या मनावर संस्कार करणारे मासिक आहे.\nवाचन ही अशी साधना आहे की जी साधकाला तात्काळ वरदान देते \nपंचवार्षिक :: रु. 600/-\nविवेकानन्द केन्द्र १६५, रेल्वे लाईन्स, सोलापूर 413001\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/32", "date_download": "2018-04-21T03:47:22Z", "digest": "sha1:D5AWU6GYMZISZ2CW5FPDPBRRF72K4TRV", "length": 10395, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 32 of 150 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nरत्नागिरीच्या समुद्राखालील रंगबिरंगी दुनिया आता येणार न्याहाळता\nपर्यटकांसाठी आता रत्नागिरीतही स्कूबा डायव्हिंग मैत्री ग्रुपचे ‘हर्षा स्कूबा डायव्हिंग’ एक नवे पाऊल एका अनोख्या अनुभूतीची सुवर्णसंधी प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणचे नंदनवन म्हणून रत्नागिरीकडे पाहिले जाते. येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. आता रत्नागिरीच्या समुद्रातील जैवविविधतेचे सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे. यासाठी रत्नागिरीतील मैत्री ग्रुपने ‘हर्षा स्कूबा डायव्हिंग’ हे नवे पाऊल उचलले आहे. या मैत्री ग्रुपने ही संधी पर्यटकांना उपलब्ध ...Full Article\nवणव्यात गुरांच्या वाडय़ासह भाताची उडवी जळून खाक\nमंडणगडात तिडे-येसरेवाडीतील दुर्घटना भाताचे 900 भारे जळून लाखाचे नुकसान प्रतिनिधी /मंडणगड तालुक्यातील तिडे-येसरेवाडी येथे लागलेल्या वणव्यात शेतकरी दयानंद येसरे यांचा गुरांचा वाडा व 900 भाऱयांची भाताची उडवी शनिवारी जळून ...Full Article\nमध्यरात्री भरकटलेल्या ‘बाहुबली’ला कोस्टगार्डने वाचवले\nरत्नागिरीपासून 23 मैल अंतरातील खोल समुद्रात होती बोट खलाशांसह बोटीला सुखरूप आणले किनाऱयावर तटरक्षक दलाच्या सी-402 जहाजाच्या मदतीने साधली मोठी कामगिरी प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी समुद्रकिनाऱयापासून 23 मैल अंतरावर कर्नाटकची ...Full Article\n‘एलईडी’च्या विशेष बैठकीत विरोधकांचाच उडाला ‘फ्यूज’\nचिपळूण नगर परिषदेत एलईडीप्रश्नी होणाऱया आरोपांची सत्ताधाऱयांनी काढली हवा शिवसेनेच्या एका नगरसेविकेचा सभात्याग, दुसरी गैरहजर बैठकीनंतर सेना नगरसेवकात खडाजंगी प्रतिनिधी /चिपळूण सध्या शहरात गाजत असलेल्या एलईडी दिव्यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या ...Full Article\nरिफायनरी प्रकल्प रद्द व्हावाच\nआमदार राजन साळवींनी केली नागपूर अधिवेशनात मागणी प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यात नाणार परिसरामध्ये प्रस्तावित शासनाचा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प रद्द होण्याच्या दृष्टीने आमदार राजन साळवी यांनी चालू अधिवेशनात शुक्रवारी आपले ...Full Article\nअपंग शेतकऱयाच्या जिद्दीचा फुलला शेतमळा\nचिपळूण तालुक्यातील पिंपळी गावचे विश्वासराव शिंदे यांची यशोगाथा दोन्ही हात नसतानाही थक्क करणारा यशस्वी प्रवास आत्महत्या करणाऱया महाराष्ट्रातील शेतकऱयांना ठरेल प्रेरणादायी विजय पाडावे /रत्नागिरी आज माणूस थोडय़ा-थोडय़ा अडचणी ...Full Article\nसंगीत राज्य नाटय़ स्पर्धा यंदा कोल्हापूरात\nरत्नागिरीचे नाटक प्रथम येऊनही स्पर्धेचे केंद्र हलवले अलिखित नियमाला प्रथमच बगल स्पर्धेच्या तारखांची अद्याप घोषणा नाही रत्नागिरीकर रसिक यंदाही संगीत नाटकांना मुकणार अभिजित नांदगावकर /रत्नागिरी गद्य राज्य नाटय़ स्पर्धा ...Full Article\nकुडावळय़ाची देवराई झळकणार राष्ट्रीय पातळीवर\nपुणे विद्यापीठाकडून माहितीपटाला प्रारंभ देशातील अभ्यासकांना अभ्यासाची संधी मनोज पवार /दापोली वेगाने वाढणारी शहरे, वाढते औद्योगिकीकरण, लोकसंख्येचे ध्रुवीकरण या आणि अशा अनेक गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे ...Full Article\nपत्नीला वाचवण्यासाठी वृध्दाचा चवताळलेल्या डुकराशी सामना\nदापोलीतील चांदिवणे गावात भरदिवसा थरार 80 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी पत्नी व सहकारीही जखमी कोयत्याचे वार करून डुकराला पळवले प्रतिनिधी /दापोली हातातीला कोयत्याचे वार करत 80 वर्षीय वृद्धाने चवताळलेल्या ...Full Article\nचौपदरीकरणासाठी 2 वर्षांची ‘डेडलाईन’\nमुदतीत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारार कारवाई प्रतिदिन लाखापर्यंत दंड, बँक गॅरंटी जप्त होणार प्रतिनिधी /रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर संबधित ठेकेदारांना बहुतांश टप्प्यांतील प्रत्यक्ष कामाला प्रारंभ ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post_59.html", "date_download": "2018-04-21T03:56:26Z", "digest": "sha1:YBVH3YA5AWJN7K6WXIUMEDBNK3HCW6LM", "length": 17401, "nlines": 202, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आनंद आणि क्रौर्य (भाग ५)", "raw_content": "\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nमाझ्या मते क्रौर्याला ओळखणे थोडे किचकट आणि कठीण काम आहे. ज्याला आपण चटकन क्रूर म्हणू, ते थोडा विचार केल्यावर क्रूर नाही असे आपले आपल्यालाच वाटू शकते. क्रौर्याला आपण मृत्यू, हत्या, शिकारी किंवा सूडाच्या अनुषंगाने येणाऱ्या हिंसेशी संबंधित केल्याने क्रौर्याचे संपूर्ण स्वरूप ओळखण्यात अनेक अडचणी येतात.\nत्यातली पहिली अडचण म्हणजे माणसाला इतर सजीव आपल्यापेक्षा क्रूर वाटतात. हरणांना, सश्यांना आणि इतर शाकाहारी प्राण्यांना काय वाटतं ते माहिती नाही पण रक्ताने माखलेले तोंड घेऊन शिकारीचे लचके तोडत क्षुधाशांती करणारी सिंह किंवा तरसांची झुंड माणसांना मात्र क्रूर वाटते.\nदुसरी अडचण म्हणजे एका माणसाला किंवा एका समूहाला जे वर्तन क्रूर वाटेल तेच वर्तन इतरांना क्रूर वाटेलच असे नाही. शाकाहारी माणसांना मांसाहारी लोक क्रूर वाटतात. मांसाहारी लोकांना कच्चे मास खाणारे आदिवासी लोक क्रूर वाटतील. कुणाला मृत व्यक्तींचे शरीर जाळून टाकणे क्रूर वाटेल, तर कुणाला ते पुरून सडवणे क्रूर वाटेल, तर कुणाला ते दख्मा (टॉवर ऑफ सायलेन्स) मध्ये गिधाडांनी खाण्यासाठी सोडणे क्रूर वाटेल.\nतिसरी अडचण म्हणजे क्रूरतेची व्याख्या कालपरत्वे बदलत जाते. जे जुन्या काळी समाजमान्य होते ते वर्तमानकाळात क्रूर वाटू शकते. राजगादीसाठी पित्याचा किंवा भावांचा खून करणे आज क्रूर वाटत असले तरी एकेकाळी ते समाजमान्य होते कारण पिता देखील असेच काही करून गादीवर आलेला असे. केवळ सैनिकांनाच नव्हे तर युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील नागरिकांना कंठस्नान घालणे हे देखील एकेकाळी समाजमान्यच होते.\nचौथी अडचण म्हणजे क्रूरतेची पातळी ही पाहणाऱ्याच्या कोमलतेच्या पातळीवर देखील अवलंबून असते. लहानपणी जी गोष्ट क्रूर वाटते ती मोठेपणीही क्रूर वाटेलंच असं नाही. सैनिकी प्रशिक्षण घेण्यास आलेल्या उमेदवाराच्या मनातील क्रौर्याच्या परिसीमेची पातळी प्रत्यक्ष धुमश्चक्री अनुभवलेल्या सैनिकांच्या पातळीपेक्षा बरीच खाली असते.\nपाचवी अडचण म्हणजे क्रूरतेची पातळी ही पाहणाऱ्याच्या अनुभव आणि परीपक्वतेवर अवलंबून असते. गांडुळांवर मीठ टाकणे किंवा मुंग्यांना चिरडणे किंवा पक्ष्यांना गलोलीने दगड मारून जखमी करणे किंवा चतुराच्या शेपटीला धागे बांधणे किंवा फुलपाखरांचे पंख चिमटीत घट्ट धरणे लहानपणी क्रूर भासत नाही पण तेच मोठेपणी क्रूर वाटू शकते.\nसहावी अडचण म्हणजे एकाच कृतीची साधने बदलली की त्यातलया क्रौर्याची आपल्या मनातली पातळी बदलते. लाथाबुक्क्यांनी तुडवून रक्तबंबाळ करून मारणे आणि तलवारीने किंवा चाकूने मरून टाकण्यात, लाथाबुक्क्यांनी तुडवणे चाकू तलवारीपेक्षा जास्त क्रूर वाटते. पण हीच तुलना बंदूक आणि तलवारीत केल्यास तलवारीने मारणे क्रूर वाटते. तर पुढे जाऊन बंदूक आणि विमानातून टाकलेल्या बॉम्ब मध्ये बंदुकीने केलेली हत्या अधिक रानटी आणि क्रूर वाटते.\nसातवी अडचण म्हणजे एकाच कृतीची भौगोलिक किंवा शारीरिक जागा बदलली की तिच्यातील क्रौर्याचे प्रमाण आपल्याला कमी जास्त भासते. म्हणजे सीमेवर युद्धक्षेत्रात केलेल्या सैनिकांच्या हत्येपेक्षा, युद्धक्षेत्रापासून दूर, सीमेच्या आत नागरिकांची हत्या अधिक क्रूर वाटते. किंवा पोटात सुरी खुपसून केलेलया खुनापेक्षा गळा चिरून, डोळे फोडून केलेला खून अधिक क्रूर वाटतो.\nआणि आठवी अडचण म्हणजे हत्येतील व्यक्ती बदलली की त्यातील क्रौर्य बदलते. सैनिकांपेक्षा नागरिकांची हत्या क्रूर वाटते. पुरुषांपेक्षा स्त्रियांची हत्या क्रूर वाटते आणि प्रौढांपेक्षा लहानग्यांची हत्या क्रूर वाटते.\nया सर्वांवरून क्रौर्याच्या बाबतीत एक निष्कर्ष असा निघू शकतो की ते स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष असावं. आणि क्रौर्य ही निसर्गदत्त स्वाभाविक गोष्ट नसून तो मानवी मनाचा खेळ असावा.\nहा निष्कर्ष जरी बरोबर असला तरी तो मला पूर्णपणे बरोबर वाटत नाही.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID096.HTM", "date_download": "2018-04-21T04:19:46Z", "digest": "sha1:6RKBKG5QQRSZUJFRPFFD7BSMUDWSJNL4", "length": 8251, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय १ = Kata sambung 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nतो परत येईपर्यंत थांबा.\nमाझे केस सुकेपर्यंत मी थांबेन.\nचित्रपट संपेपर्यंत मी थांबेन.\nवाहतूक बत्ती हिरवी होईपर्यंत मी थांबेन.\nतू सुट्टीवर कधी जाणार\nहो, उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी.\nहिवाळा सुरू होण्यापूर्वी छप्पर दुरूस्त कर.\nमेजावर बसण्यापूर्वी आपले हात धुऊन घ्या.\nतू बाहेर जाण्यापूर्वी खिडकी बंद कर.\nतूघरी परत कधी येणार\nत्याला अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही.\nत्याची नोकरी सुटल्यानंतर तो अमेरिकेला गेला.\nअमेरिकेला गेल्यानंतर तो श्रीमंत बनला.\nएकाच वेळी दोन भाषा कशा शिकायच्या\nपरदेशी भाषा आज वाढत्या प्रमाणात महत्वाच्या ठरत आहेत. बरेच लोक एखादीतरी परदेशी भाषा शिकत आहेत. तथापि, जगात मात्र अनेक मनोरंजक भाषा आहेत. त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी अनेक भाषा शिकतात. मुलांसाठी द्विभाषिक वाढणे तर एरवी समस्याच नाही. त्यांचा मेंदू आपोआप दोन्ही भाषा शिकतो. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा काय कुठल्या भाषेतलं आहे हे त्यांना कळतं. द्विभाषिक व्यक्तींना दोन्ही भाषांमधील विशिष्ट वैशिष्ट्ये माहित असतात. ते प्रौढांसाठी वेगळे आहे. त्यांना सहज एकाचवेळी दोन भाषा शिकता येत नाही. जे दोन भाषा एकाच वेळी शिकतात त्यांनी काही नियम पाळले पाहीजेत. प्रथम, दोन्ही भाषांची एकमेकांशी तुलना करणं महत्वाचे आहे. समान भाषा कुटुंब असणार्‍या भाषा अनेकदा अतिशय समान असतात. त्यामुळे त्या मिसळू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक दोन्ही भाषेचे विश्लेषण करणेच अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एक यादी करू शकता. तेथे आपण समानता आणि फरकाची नोंद करू शकतो. अशाप्रकारे मेंदूस दोन्ही भाषेचे कार्य प्रखरतेने करण्यास भाग पाडलेले असते. त्या करण्यापेक्षा, दोन्ही भाषेचे वैशिष्टे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेऊ शकतो. एखादा प्रत्येक भाषेसाठी वेगळे रंग किंवा फोल्डर देखील वापरू शकतो. त्यामुळे स्पष्टपणे भाषांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यास मदत होते. जर एखादी व्यक्ती दोन असमान भाषा शिकत असेल तर गोष्ट वेगळी आहे. दोन अतिशय भिन्न भाषा मिसळायला काहीच धोका नाहीये. या प्रकरणात, त्या भाषांची एकमेकांशी तुलना करणे घातक आहे. ते एखाद्याच्या मूळ भाषेशी तुलना करणे योग्य राहील. मेंदू जेव्हा तफावत गोष्टी ओळखेल तेव्हा तो अधिक प्रभावीपणे शिकू शकेल. दोन्ही भाषा समान तीव्रतेने शिकणे हे देखील महत्वाचे आहे. तथापि,सैद्धांतिक पातळीवर मेंदू किती भाषा शिकतो याचा फरक पडत नाही…\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2017/03/", "date_download": "2018-04-21T03:35:30Z", "digest": "sha1:OEW3X2RB5OUPOZ477RF6YKALPHJ5DP2W", "length": 3529, "nlines": 66, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\n - भाग दोन : अंतिम\nलहुळश्यातली सकाळ उजाडली तीच मुळी मामांच्या घरच्या आवाजानं. ओसरीवर सांडलेल्या आमच्या तीन देहांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून घरातली सगळी कामं व्यवस्थित चालू होती. समोरच्या भिंतीवर निष्काम कर्मयोगाची साधना करणा-या घडाळ्याकडे माझं लक्ष गेलं आणि आमची झोपच उडाली सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले हर्षलने परममित्राचं परमकर्तव्य पार पाडत शेजारच्या दुकानातून आणलेल्या बिस्किटांच्या पुड्याचे आम्ही तिघं आणि मामांचा कुत्रा असे चार सामान भाग झा…\n - भाग दोन : अंतिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2012/08/", "date_download": "2018-04-21T03:42:05Z", "digest": "sha1:AKQ4MSWSOR7CTB522UQY4ZPJA3W4BVKE", "length": 56513, "nlines": 596, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: August 2012", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nजैसी हरळांमाजीं रत्नकिळा l\nकीं रत्नांमाजी हिरा निळा l\nतैसी भाषांमाजीं चोखळा l\nजैसी पुष्पांमाजीं पुष्प मोगरी l\nकीं परिमळांमाजीं कस्तुरी l\nतैसी भाषांमाजीं साजिरी l\nभाषांमधें मान थोरु l\nतारांमधें बारा राशी l\nया दीपिंचेया भाषांमधें तैसी l\nLabels: फादर स्टीफन्स (१५४९ - १६१९), मराठी भाषेची प्रशस्ति~\nहळूंच या हो हळूंच या \nगोड सकाळीं ऊन पडे\nपरि गंधाच्या मधिं राशी\nसुगंध या तो सेवाया\nहळूंच या पण हळूंच या \nकधिं पानांच्या आड दडूं\nकधिं आणूं लटकेंच रडूं\nहळूंच या पण हळूंच या \nLabels: कुसुमाग्रज (१९१२ – १९९९), फुलांची विनंति~\nघरीं एकच पणती मिणमिणती l\nम्हणुं नको उचल चल लगबग ती ll ध्रु०ll\nअगणित बांधव तव अंधारीं l\n भय भंवतीं भारी l\nचरणीं जिवाणू भरे शिरशिरी l\nयमदूत न कीटक किरकिरती ll१ll\nकाळोखाच्या भयाण लाटा l\nउठती फुटती बारा वाटा l\nफेंस पसरला सारा कांठा l\nकुणि म्हणो तारका लुकलुकती ll२ll\nदिवे विजेचे धानिकमंदिरीं l\nप्रकाश पाडिती परोपरि जरी l\nस्नेहशून्य ते सदा अंतरीं l\nकां करिसी तयांची शिरगणती \nदगडी देवा सोबत करिती l\nनच बाहेरी क्षणभरि येती l\nअप्सरा विलासी नसति सती ll४ll\nधांव म्हणुनि तव घेउनि पणती l\nहृदय नाचुं दे तिजसांगातीं l\nसोन्याचे घर—दिसते माती l\nरे पाहसि मागें वळूनि किती \nपहा पुढें या दीन लोचनीं l\nरविकिरणांचें स्मरण होऊनी l\nआशा नाचे ज्योत दुज्या क्षणि l\nजरि विझे तरि करी कोण क्षिती \n- वि. स. खांडेकर\nLabels: घरीं एकच पणती~, वि. स. खांडेकर (१८८९ – १९७६)\nउदया उंच झाड होई \nकसे नियतीचे हे असे\n- फ. मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजीराव शिंदे)\nLabels: फ. मुं. शिंदे (१९४८), वाट ~\nपापाची वासना नको दावूं डोळां\nपापाची वासना ------- नको दावूं डोळां I\nत्याहुनी अंधळा ------ बराच मी II १ II\nनिंदेचें श्रवण ----------नको माझे कानीं I\nबधिर करोनि -------- ठेवीं देवा II २ II\nअपवित्र वाणी ---------नको माझ्या मुखा I\nत्याजहुनि मुका ------ बराच मी II ३ II\nनको मज कधी -------परस्त्री संगति I\nजनातुन माती ------ उठतां भली II ४ II\nतुका म्हणे मज ------अवघ्याचा कांटाळा I\nतू एक गोपाळा -------आवडसी II ५ II\n- संत तुकाराम (तुकाराम बोल्होबा मोरे (आंबिले)\nLabels: अभंग, पापाची वासना नको दावूं डोळां~, संत तुकाराम (१६०८ – १६४९)\nजो जो रे (अंगाईगीत)\nजो जो जो जो रे \nनिज माझ्या छकुल्या चिमण्या राजा,\nबाळ गुणी, झोंप नेलि रे कोणी\nजो जो जो बाळा \nघरटीं ती फांद्यांमधुनी झुलती,\nनिजवीती, झुळका गाउनि गीती;\nहम्मा ही, दूदू देउनि पाहीं\nरे छबिल्या, राघूमैना निजल्या\nअपुल्या पिंजर्यात. ll ३ ll\nया वेळीं, निजलीं झाडें वेली;\nरात्र किती, चढली काळी भवतीं\nशुक्क गडे, झालें जिकडे तिकडे;\nझोंप न तुज बाळा \nखिंदळशी, खुदुखुदु खुदुखुदु हंसशी,\nकशि बाळा, झोंप शिवेना डोळां \nन शिवो तें, पाप अमंगल भलतें\n– भा. रा. तांबे\nLabels: अंगाईगीत, जो जो रे~, भा. रा. तांबे (१८७४ - १९४१)\nमरणांत खरोखर जग जगतें\nमरणांत खरोखर जग जगतें;\nअधि मरण, अमरपण ये मग तें. llध्रु०ll\nअनंत मरणें अधीं मरावीं,\nमारिल मरणचि मरणा भावी,\nमग चिरंजीवपण ये बघ तें. ll १ll\nसर्वस्वाचें दान अधीं करिं,\nसर्वस्वच ये स्वयें तुझ्या घरिं,\nसर्वस्वाचा यज्ञ करीं तरि,\n स्वयें सैल बंधन पडतें. ll२ll\nकेवळ यज्ञचि मजला ठावा;\nका यज्ञाविण कांहीं मिळतें \nसीता सति यज्ञीं दे निज बळि,\nउजळुनि ये सोन्याची पुतळी,\nबळी देउनी बळी हो बळी,\nयज्ञेंच पुढें पाउल बढतें. ll४ll\nयज्ञिं अहर्निश रवि धगधगतो,\nज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो,\nप्रकृति-गती ही मनिं उमजुनियां\nउठा वीर, कार्पण्य त्यजुनियां;\n' गर्जा मातेस्तव या \nबडबडुनी कांहीं का मिळतें \n- भा. रा. तांबे\nLabels: भा. रा. तांबे (१८७४ - १९४१), मरणांत खरोखर जग जगतें~\nकां रे नाठविसी कृपाळु देवासी \nपोसितो जगासी एकला तो ॥१॥\nजीवन तयांसी कोण घाली ॥२॥\nबाळा दुधा कोण करितें उप्तत्ति \nवाढवी श्री-पति सवें दोन्हीं ॥३॥\nतेणें तुझी काय नाहीं केली चिंता \nराहें त्या अनंता आठवूनी ॥४॥\nतुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर \nत्याचे निरंतर ध्यान करीं ॥५॥\nLabels: अभंग, कां रे नाठविसी~, संत तुकाराम (१६०८ – १६४९)\nआकाशांत फुलें, धरेवर फुलें, वार्‍यावरीही फुलें,\nमाझ्या गेहिं फुलें, मनांतहि फुलें, भूगर्भि सारीं फुलें \nमाझें चित्त भुले, सुगंध सुटले\n कुणास कळलें उद्यान विस्तारलें \nनक्षत्रें, सुमनें, विहंगम, मुलें, काव्यें, मणी\nनांवें भिन्न, खरोखरी मज फुलें हीं रम्य सारीं तरी \nघेतों ह्यांतुन थोडका रस\nधांवाधांव म्हणा, परी हिजमध्यें कैवल्य मी पावतों \nजातीच्या भ्रमरास 'सोडुन फुलें ये फोड हीं लांकडें \n कोण भलतें घालील हें सांकडें \nदेवानेंच जयास पुष्प-हृदयीं खेळावया निर्मिलें,\nत्याला वृत्ति दुजी सुचेल कुठुनी प्राणा जरी घेतलें \nबोला \"चंचल हा क्षणांत गगनीं धांवे क्षणे भूवरीं \nहांसा मानुनियां निरर्थ मम हो ह्या गोड गुंजारवा \nमाझे जन्मच हे फुलां निरविले भीतों नमी मानवा \nमज गमे मजसाठिं जगत्पती,\nभ्रमर मी रस सांठविं चाखुनी,\nमजसमान रसज्ञ न हो जनीं \nजाइन सोडुन ह्या जगताला,\nठेवुन हा मधुकोश तुम्हांला,\nतोंवर आड नका मज होऊ \nपाप नका कुणि हें शिरीं घेऊ \n- नारायण वामन टिळक\nLabels: ना. वा. टिळक (१८६२ - १९७४), सारीं फुलेंच फुलें~\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nअजाण आम्ही तुझी लेकरे\nअजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता प्रेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा चंद्र-सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे तुझीच शेत...\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/11/demonetisation_92.html", "date_download": "2018-04-21T03:56:59Z", "digest": "sha1:EJE4BWZABZYDZHTKXGNHWAWXR2QR677B", "length": 28765, "nlines": 208, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ३)", "raw_content": "\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ३)\nभाग १ | भाग २ भाग ३ भाग ४ | भाग ५\nनकली चलन आणि काळा पैसा\nअनेकांना नकली चलन आणि काळा पैसा हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द वाटतात. त्यामुळे त्यांचा गैरसमज होतो की नकली चलन पकडले की आपोआप काळा पैसा संपेल. परंतू ज्या देशात सर्व व्यवहार हिशोबात घेऊन करप्रणालीद्वारे सरकारला कळवले जात नाहीत त्या देशात नकली चलन आणि काळा पैसा हे समानार्थी शब्द नसतात.\nनकली चलन म्हणजे फसविण्याचा हेतूने वापरलेले अनधिकृत चलन. आरबीआयने ज्याला छापले नाही, जे आरबीआयच्या नकळत विनिमयासाठी वापरले जाते आणि जे आरबीआयने दिलेल्या हमीची नक्कल करून लोकांना फसवण्यासाठी दिले जाते ते अनधिकृत चलन, नकली चलन असते. सुट्टे नसल्यावर मॉलमध्ये जेंव्हा कॅशियर आपल्याला मेंटॉसच्या गोळ्या देतो तेंव्हा ते अनधिकृत चलन असले तरी ते नकली नसते, कारण त्यात आरबीआयच्या गव्हर्नरच्या हमीची नक्कल करून कुणाला फसवण्याचा उद्योग केलेला नसतो. आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्ही जरी त्या गोळ्या स्वीकारल्या तरी नवीन व्यवहार करण्यासाठी तुम्हाला त्या गोळ्या वापरता येणार नसतात.\nयाउलट काळा पैसा म्हणजे ज्या उत्पादनाची आणि संपत्तीची नोंद सरकारकडे झाली नाही अश्या सर्व उत्पादनाची आणि संपत्तीची किंमत. त्या उत्पादनावरचा कर भरणे किंवा न भरणे महत्वाचे नसून, ते उत्पादन तयार झाले होते याची सरकारकडे (आरबीआयकडे नव्हे) नोंद करणे महत्वाचे. जे उत्पादन अशी नोंद होऊन सरकारच्या हिशोबात घेतले गेले ते सगळे झाले पांढरे धन तर जे उत्पादन सरकारपासून दडवले गेले ते आपोआप बनते काळे धन.\nम्हणजे मी उत्पादन करतो, विक्री करतो, त्याची बिले बनवतो, सर्व खर्चाची नोंद ठेवतो, आणि सरकारला त्या नोंदी उपलब्ध करून देतो, जिथे लागू असेल तिथे कर भरतो. तर देशाच्या हिशोबात धरले गेल्याने, माझे सगळे उत्पन्न पांढरे धन असते. त्यातून मी स्वतःच्या नावे करून घेतलेली चल आणि अचल संपत्ती माझी पांढरी संपत्ती असते.\nआता या चित्रात आपण थोडी गुंतागुंत वाढवूया. समजा माझ्या उत्पादनांच्या विक्रीच्या वेळी माझ्या ग्राहकांकडून मिळणार मोबदला जर मी फक्त नगद चलनात घेत असेन, व्यवसायासाठी करावा लागणारा खर्च देखील नगद चलनातच करत असेन; अश्या वेळी माझ्या हातात जर अधिकृत चलनी नोटांच्या ऐवजी खोट्या नोटा आल्या आणि मी त्या ओळखू न शकल्याने तश्याच पुढे फिरू दिल्या तर माझे उत्पन्न पांढरे असूनही देशात फिरणाऱ्या खोट्या पैशाला अडवता येत नाही. आणि मी नकली चलन वापरून तयार केलेली संपत्ती मात्र सरकारला हिशोबात दाखवली असल्याने पांढरी संपत्ती असेल.\nत्याचप्रमाणे जर मी माझ्या व्यवसायातील व्यवहारांची खोटी नोंद सरकारकडे देतो. जितके उत्पादन केले, विक्री केली त्यापेक्षा कमी उत्पादन, कमी विक्री दाखवतो आणि / किंवा जास्तीचा खोटा खर्च दाखवतो. तर देशाच्या हिशोबात धरले न गेल्याने, माझे लपवलेले उत्पादन काळे धन असते, काळा पैसा असतो.\nया लपवलेल्या उत्पादनच्या विक्रीतून माझ्याकडे जमा झालेल्या नोटा जर अधिकृत असतील आणि जर मी त्या पुढे फिरू देण्याऐवजी तळघरात खड्डा खणून, त्यात हंडा ठेवून पुरून ठेवल्या किंवा तितका त्रास न घेता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्या तर माझे उत्पन्न तर काळे धन आहेच त्याशिवाय मी देशात अधिकृत चलनाचा तुटवडा निर्माण करत असतो. पण त्याच वेळी कोणी समाजकंटक, नकली चलन अर्थव्यवस्थेत घुसडून चलनाचा अतिरिक्त पुरवठा करत असतो. त्यायोगे काळ्या किंवा पांढऱ्या धनवाल्याने पैसा लपवल्याने झालेला चलनाचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघतो.\nयाचाच अर्थ जर सगळ्यांनी त्यांच्या हाती आलेले चलन दररोज बँकेत भरले; घरात, कपाटात, तळघरातील खड्ड्यातील हंड्यात, बँकेच्या लॉकरमध्ये न ठेवता आपापल्या खात्यात भरले, तर आरबीआयला लगेच नकली चलनाची व्याप्ती समजू शकेल. आणि त्या चलनाला व्यवहारातून बाद करता येईल. ज्या वेळी सर्वजण आपल्याकडील चलन बँकेतील खात्यात भरतील त्यावेळी अर्थव्यवस्थारूपी मोटरसायकलच्या मागील चाकाचा आकार निश्चित होईल. आणि त्याप्रमाणे सरकारला पुढील चाकाच्या आकाराचा अंदाज घेणे सोपे जाईल. मग बँकेत जमा झालेली तुमची रक्कम अधिकृत चलनाची आहे पण तुम्ही करव्यवस्थेत तुमचे उत्पन्न, विक्री लपवलेली असेल तर तुम्ही जमा केलेले काळे धन आपोआप उजेडात येईल. त्यावर कर आणि दंड भरून तुम्हाला ते पांढरे करून घ्यावे लागेल.\nपण सगळ्यांना आणि विशेषतः करबुडव्यांना त्यांच्याकडील पैसे बँकेत भरायला सक्ती कशी करावी हा एक मोठा प्रश्न आहे.\nम्हणून इथे सरकार आणि RBI एकत्र येऊन ‘डिमॉनेटायझेशन’ हा उपाय करते. म्हणजे जुने अधिकृत चलन बाद ठरवून नवीन अधिकृत चलन वापरात आणले जाते. नवीन अधिकृत चलन फक्त RBI ने छापलेले असते. आणि ते फक्त बँकेतूनच उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी तुमच्याकडील जुन्या चलनाला बँकेत परत करावे लागते. म्हणजे डिमॉनेटायझेशन करून, जुन्या अधिकृत चलनाच्या नकली नोटांमुळे विस्कटलेला, अधिकृत चलनाच्या वर्तुळाचा परीघ नीट आखून घेता येतो. आणि पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेच्या मागल्या चाकाचा आकार नीट करता येतो. एकदा मागल्या चाकाचा आकार नीट झाला की पुढल्या चाकावर लक्ष देणे सरकारला सोपे जाते.\nज्याच्या शरीरातील रक्तशुद्ध करण्याची यंत्रणा बिघडली आहे, त्या व्यक्तीसाठी शरीरातील जुने रक्त काढून टाकून नवे रक्त भरणे असा उपाय डॉक्टर सांगू शकतात. ही प्रक्रिया खर्चिक तर आहेच पण ती अतिशय वेदनादायी देखील असावी. माझा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध केवळ “बारमाही सर्दीचा रुग्ण” इतकाच असल्याने, रक्त बदलाच्या या उपचाराच्या यशस्वीतेचे गुणोत्तर मला माहिती नाही. पण आंतरजालावर मिळालेल्या माहितीप्रमाणे यात रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी असते. असे असले तरीही रुग्णाला लगेच चालण्या फिरण्याचे आणि एखाद्या हट्ट्या कट्ट्या माणसाप्रमाणे काम करण्यासाठी ताबडतोब बळ मिळणे अशक्य आहे.\nडिमॉनेटायझेशन बऱ्याच अंशी या Exchange Blood Transfusion सारखे आहे. फक्त यातील रुग्ण म्हणजे नैसर्गिक व्यक्ती नसून देश नावाची मानवनिर्मित संकल्पना आहे. सर्व नागरिकांचे आर्थिक जीवन या देश नामक संकल्पनेवर अवलंबून असते. त्याशिवाय देशाशी ते भावनिक, सामाजिक आणि राजकीय भावनेने जोडले गेलेले असतात. त्यातील अनेक नागरिकांची आर्थिक समज निरनिराळी असते. सरकारने घेतलेला निर्णय आपल्यावर नक्की कश्या प्रकारे परिणाम करणार याबद्दल त्यांचे आकलन निरनिराळे असते.\nज्यांनी काळा पैसा रोख रकमेच्या स्वरूपात जमवून ठेवला आहे ते अश्या घोषणेबरोबर लगेचच स्वतःच्या रोख बचतीला वाचवण्याचे मार्ग शोधू लागतात. पण ज्यांनी संपत्तीबद्दल फारसा विचार केलेला नसतो किंवा ज्यांच्याकडे रोख रकमेची बचतच नसते आणि ज्यांचे केवळ हातावर पोट असते असे सगळेजण डिमॉनेटायझेशनच्या निर्णयामुळे विनाकारण भरडले जातातच.\nडिमॉनेटायझेशन अधिकृत चलनाला साठवून ठेवण्याविरुद्ध अतिशय प्रभावी उपाय आहे. परंतू चलन साठवणुकीला आळा घालत असताना जर आवश्यकतेपुरते नवीन चलन उपलब्ध करून देण्यास सरकार असमर्थ ठरले ते अर्थव्यवस्थेच्या विनिमय क्षमतेला मोठा धक्का लावू शकते. त्यामुळे अर्थव्यवस्था काही काळापुरती लुळी पांगळी होऊ शकते. अर्थात, ज्या देशात बेहिशोबी अश्या समांतर अर्थव्यवस्थेचा आकार अधिकृत अर्थव्यवस्थेच्या २५ ते ३०% असतो तिथे डिमॉनेटायझेशनने होणारा दूरगामी फायदा हा तात्पुरत्या नुकसानापेक्षा अनेक पटीने जास्त असतो. म्हणून डिमॉनेटायझेशनचा निर्णय घेणे सरकारला फायद्याचे वाटू शकते. परंतू देशातील सामान्य नागरिकाला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने वस्तू विनिमय ठप्प होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.\nविद्यमान सरकारने घेतलेल्या या निर्णयामागील राजकीय कारणे काय सरकारने व्यवस्थापकीय समस्यांचा पुरेसा विचार केला होता की नाही सरकारने व्यवस्थापकीय समस्यांचा पुरेसा विचार केला होता की नाही सरकारने स्वतःच्या मर्जीतील लोकांना या निर्णयाची माहिती दिली होती की नाही सरकारने स्वतःच्या मर्जीतील लोकांना या निर्णयाची माहिती दिली होती की नाही हा निर्णय आताच का घेतला हा निर्णय आताच का घेतला असे अनेक प्रश्न माझ्याही मनात आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा मी देखील प्रयत्न केला. आणि बरेचसे वैयक्तिक निष्कर्ष मी काढू शकलो. परंतु मी राजकीय विश्लेषक नसल्याने, या विषयांचा उहापोह करणे मला शक्य नाही. या लेखनाचा उद्देश केवळ डिमॉनेटायझेशनच्या निर्णयाची आर्थिक अंगे तपासणे हा आहे. तरीही एक संवेदनशील नागरिक, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आणि गेल्या १५-२० वर्षाचा स्वतःच्या व्यवसायातील व्यवस्थापनाचा अनुभव वापरून, लेखाच्या मूळ उद्देशाला धक्का न लावता मी हे नोंदवून ठेवू इच्छितो की सरकारने व्यवस्थापकीय समस्यांचा पुरेसा विचार केलेला दिसत नाही.\nपण सरकारकडे राजकीय धोके उचलण्यास उत्सुक असे नेतृत्व आहे. आर्थिक संकल्पना जरी क्लिष्ट विचारांच्या व्यवस्थापनावर चालत असल्या तरी राजकीय संकल्पना भावनांच्या व्यवस्थापनांवर चालतात. आणि सरकारकडे जनतेचे भावनिक व्यवस्थापन करण्याची चांगली शक्ती आहे. त्यामुळे या निर्णयातील व्यवस्थापकीय समस्यांचे निराकरण झालेले नसतानासुद्धा, सरकारचा हा मोठा निर्णय जनता चालवून घेईल असे मला वाटते. जर या निर्णयाचे चांगले परिणाम नजीकच्या भविष्यात दिसून आले नाहीत तर मात्र पुढील निवडणुकीत सरकारची ही खेळी, हाराकिरी ठरू शकते.\nभाग १ | भाग २ भाग ३ भाग ४ | भाग ५\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nबोकिलांची अर्थक्रांती मूळ स्वरूपात राबवणे शक्य आहे...\nनोटा बदलणे विरुद्ध निश्चलनीकरण\nकाळे धन खरोखरंच अपायकारक आहे का\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ५)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ४)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ३)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग २)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik/", "date_download": "2018-04-21T03:56:32Z", "digest": "sha1:ZNQ6FRP36DLYEJNN6S4YCMP7HBUHLNVQ", "length": 15886, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nasik News in Marathi:Latest Nashik Marathi News,Nasik News Headlines | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमागील काही वर्षांपासून हवाई नकाशावर नाशिकचे स्थान डळमळीत राहिले आहे.\nनिधी नसताना शौचालये बांधण्याचे आव्हान\nनिधी नसताना ६८ हजार शौचालये बांधण्याचे आव्हान पेलताना ग्रामसेवकांची दमछाक झाली.\nकुपोषण, बालमृत्यू नियंत्रणासाठी पथदर्शी प्रकल्प\nआदिवासीबहुल असलेल्या त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ येथे बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.\nआमराईत या, हवे तेवढे आंबे खा.. मोफत\nपलीकडच्या धरमपूर, बलसाड भागांत आंब्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते.\nआयुक्तांचा थेट नागरिकांशी संवाद\nनवी मुंबईचे आयुक्तपद सांभाळताना तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबविला होता\nगायींच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी\nइंदिरानगर परिसरातील पाटील गार्डन येथे राहणाऱ्या शोभना जोशी या गुरुवारी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या.\nड्वेन ब्राव्होच्या ‘रन द वर्ल्ड’ मध्ये नाशिकचा सचिन खैरनार\nमैत्रीची वीण कायम ठेवत आयपीएलच्या हंगामात ब्राव्होने तयार केलेल्या आपल्या ‘रन द वर्ल्ड’ या गाण्याच्या चित्रीकरणात या युवकाचाही समावेश केला आहे.\nनोटा छपाई नेहमीच्याच गतीने\nसद्यस्थितीत नाशिकरोडच्या मुद्रणालयात १०, ५०, ५०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू आहे.\nशालेय वाहतूक सुरक्षित होणार\nप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई होत असली तरी त्यास मर्यादा पडतात.\nकापडी, कागदी पिशव्या निर्मितीकडे महिला बचत गट\nशहर परिसरातही अनेक गटांकडून या धर्तीवर काम देखील सुरू करण्यात आले आहे.\nतुकाराम मुंढेंमुळे महापालिकेच्या कारभारास शिस्त\nहरित क्षेत्राप्रमाणे पिवळ्या क्षेत्रातील शेतजमिनी, मोकळ्या जागांवरील मालमत्ता करवाढ मागे घ्यावी, याकरिता सत्ताधारी भाजपसह विरोधकही एकत्र आले आहेत.\nकरवाढ विरोधासाठी आमदारांच्या मुंबई वाऱ्या\nशेत जमिनींवर कर आकारणी योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.\nपालिका आयुक्तांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रयत्नही अयोग्य\nविरोधकांनी एकत्रितपणे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली\nकामास मुदतवाढ न मिळाल्यास शिक्षकांचे वेतन रखडण्याची शक्यता\nनिश्चलनीकरणानंतर अडचणीत आलेला शिक्षक वर्ग पुन्हा एकदा आर्थिक अडचणीला तोंड देत आहे\nकरवाढीच्या विषयावर सत्ताधारी भाजपने विशेष सर्वसाधारण सभा बोलवली आहे.\nमतदान यंत्रे तीन वर्षांपासून गोदामात\nदेवळाली छावणी मंडळाच्या जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला होता\nभाजी विक्रेत्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न\nआकाशवाणी केंद्रासमोरील उद्ध्वस्त भाजी बाजाराचा तिढा अद्याप सुटलेला नाही.\nरमाबाई विद्यालयात बाबासाहेबांच्या अमूल्य ठेव्याची जीवापाड जपणूक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिकचे नाते सर्वश्रुत आहे.\nहरित क्षेत्रातील शेतजमीन करमुक्त\nविरोधकांच्या दबावामुळे प्रशासनाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे.\nभाजपमधील संघर्षांला हिंसक वळण\nसंशयित खोडे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.\nनाशिककर कोकणच्या हापूस आंब्याची गोडी चाखणार\nसीबीएसजवळील जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीत हा महोत्सव भरणार आहे.\n‘सातवा वेतन’साठी पुन्हा संप करणार\nकर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत महामंडळ अनेक कामांवर उधळपट्टी करीत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.\n‘अस्मिता’मुळे ग्रामीण भागाचे चित्र बदलेल\nनाशिक हा राज्यातील पहिला ‘अस्मिता’ जिल्हा असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.\n‘एक्सक्लेम २०१८’ वास्तू प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे दर्शन\nदेशाची आणि संस्कृतीची ओळख तेथील वास्तुरूपाने होत असते.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2015/08/", "date_download": "2018-04-21T03:28:55Z", "digest": "sha1:FPZD7WADFO2ZKBYVGH2CNIJLF3M3D4SF", "length": 49445, "nlines": 479, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: August 2015", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nथेंबा, थेंबा येतोस कोठून \n\"थेंबा, थेंबा कोठून येतोस \n\"बाळ, मी लांबून येतो, उंचावरून येतो\nआणि जमिनीच्या पोटात शिरतो .\"\n\"थेंबा, थेंबा खरं खरं सांग—\nकोठून येतोस, कोठे जातोस \n\"मी जमिनीवरून वर जातो,\nआकाशातून खाली येतो .\nजातो नि येतो .\"\nहे तर खरं आहे;\nपण खालून वर जातोस कसा\n\"उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना \nमग आम्ही खूप खूप तापतो.\nवाफ होऊन आम्ही वर जातो.\nवर जाऊन खूप खेळतो .\nइकडून तिकडे, तिकडून इकडे\n\"खरंच भाऊ, किती तुझा उपयोग \nLabels: ताराबाई मोडक (१८९२ - १९७३), थेंबा थेंबा येतोस कोठून~, बालगीत\nलढा वीर हो लढा\nलढा वीर हो लढा लढा\nपराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाचा कडा कडा\nलुटु पाहती तुमची आई\nत्या ढोंग्यांच्या मुसक्या बांधा, भ्याडा हाती भरा चुडा\nकाल बिलगले भाऊ म्हणुनी\nआज शांतीला दुर्बल गणुनी\nकाढु पाहती मूळच खणुनी\nतोडा त्यांचे हात अडाणी, कबंध तुडवीत चढा चढा\nउभा भारतीय चाळीस कोटी\nहटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा\n— ग. दि. माडगूळकर\nLabels: ग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७), लढा वीर हो लढा~, शौर्यगीत\nआईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही\nम्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई\nमुलांनो शिकणे अ, आ, ई\nतीच वाढवी ती सांभाळी\nती करी सेवा तीन त्रिकाळी\nदेवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी\nकौसल्येविण राम न झाला\nशिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई\nनकोस विसरू ऋण आईचे\nथोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई\n— ग. दि. माडगूळकर\nLabels: आईसारखे दैवत~, ग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७)\nदिवसभर टिक टिक करतात.\nठण ठण ठोके देतात आणि म्हणतात,\n\"मुलांनो, सहा वाजले, आता उठा.\"\n\"मुलांनो, आठ वाजले, आंघोळ करा.\"\n\"मुलांनो, दहा वाजले, आता जेवण करा .\"\n\"मुलांनो, अकरा वाजले, आता शाळेत जा .\"\nआम्ही रोज घड्याळबाबांचे ऎकतो,\nपण रविवारी काहीच ऎकत नाहि.\nते म्हणतात, \"सहा वाजले, उठा.\"\nआम्ही सात वाजता उठतो.\nते म्हणतात, \"आठ वाजले, आंघोळ करा.\"\nआम्ही नऊ वाजता आंघोळ करतो.\nते म्हणतात, \"दहा वाजले, जेवण करा.\"\nआम्ही अकरा वाजता जेवण करतो.\nआणि रविवारी तर शाळेला सुट्टीच असते.\nमग घड्याळबाबा खूप रागावतात,\nजोरजोरात ठण ठण ठोके देतात.\nपण रविवारी आम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही,\nबाघितले तरी फक्त हसतो आणि खेळत रहातो.\nLabels: कुसुमाग्रज (१९१२ – १९९९), घड्याळबाबा~, बालगीत\nताजी ताजी भाजी .\nकर ना ग भाजी.\nLabels: अज्ञात कवी, ताजी भाजी~, बालगीत\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरचि असा दे \nहे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे ॥ धृ o॥\nनांदतो सुखे गरिब-अमिर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी \nस्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे दे वरचि असा दे ॥१॥\nसकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना \nउद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे दे वरचि असा दे ॥२॥\nहा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी \nखळनिंदका–मनीही सत्य न्याय वसू दे दे वरचि असा दे ॥३॥\nसौंदर्य रमो घरा-घरांत स्वर्गियापरी ही नष्ट होऊ दे विपत्ति भीती बोहरी \nतुक​ड्यास सदा या सेवेमाजी कसू दे दे वरचि असा दे ॥४॥\n— राष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nLabels: तुकडोजी महाराज, या भारतात बंधुभाव~, स्वदेशप्रेम\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nअजाण आम्ही तुझी लेकरे\nअजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता प्रेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा चंद्र-सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे तुझीच शेत...\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/about-investment", "date_download": "2018-04-21T04:05:20Z", "digest": "sha1:2GC3VTAHJC4N3IARXMQYMT3EDRULGLPO", "length": 8817, "nlines": 168, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "गुंतवणुकीबाबत | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nगुंतवणुक का व कशी करावी\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nएकदाच रक्कम गुंतवून दर महा पैसे काढणे\nगुंतवणुक कोण करु शकतं\nतुम्हाला हे माहित आहे का\n‹ व्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम Up गुंतवणूकदारांचे माहितीसाठी ›\nएकदाच रक्कम गुंतवून दर महा पैसे काढणे\nगुंतवणुक कोण करु शकतं\nतुम्हाला हे माहित आहे का\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2018-04-21T04:15:32Z", "digest": "sha1:BINW6HZHAI2BFGNG4SS35MFBU7ENOMAU", "length": 9194, "nlines": 274, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९११ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे\nवर्षे: १९०८ - १९०९ - १९१० - १९११ - १९१२ - १९१३ - १९१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २६ - ग्लेन एच. कर्टिसने पहिले समुद्री विमान उडवले.\nमार्च ७ - मेक्सिकोत क्रांति.\nमार्च ८ - जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.\nमे २३ - न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.\nजून २२ - जॉर्ज पाचवा तथा पंचम जॉर्ज ईंग्लंडच्या राजेपदी.\nजुलै २४ - हायराम बिंगहॅम तिसर्‍याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.\nडिसेंबर १४ - रोआल्ड अमुंडसेन च्या नेतृत्त्वाखाली ओलाव ब्यालँड, हेल्मर हान्सेन, स्वेर्र हॅसेल आणि ऑस्कार विस्टिंग दक्षिण ध्रुवावर पोचले.\nफेब्रुवारी ६ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nफेब्रुवारी ६ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.\nफेब्रुवारी १३ - फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.\nमार्च ११ - फिट्झरॉय मॅक्लिन, इंग्रजी राजकारणी, सैनिक, इतिहासतज्ज्ञ.\nमार्च ११ - ऍलन गोफोर्ड, बोस्टनचा अभिनेता.\nजुलै ५ - जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै २० - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ९ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर ७ - टोडोर झिव्कोव्ह, बल्गेरियाचा हुकुमशहा.\nसप्टेंबर ९ - जॉन गॉर्टन, ऑस्ट्रेलियाचा एकोणिसावा पंतप्रधान.\nसप्टेंबर १४ - रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर ३ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर ४ - रेज पर्क्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nमे २० - गणेश व्यंकटेश जोशी, मराठी अर्थतज्ज्ञ.\nइ.स.च्या १९१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१७ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_06_25_archive.html", "date_download": "2018-04-21T04:15:27Z", "digest": "sha1:V7VHDTLW7QQBZDTYRMU3ARIT25ONRT72", "length": 238778, "nlines": 3396, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 06/25/16", "raw_content": "\nयुरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार \nइंग्लंडमध्ये अशा प्रकारचे सार्वमत घेतले जात असेल, तर भारतातही राममंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७० हटवणे, यासाठीही सार्वमत घेण्यात यावे, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे काय \nरुपयाचे मूल्य घसरले, शेअर बाजार गडगडला \nपंतप्रधान डेव्हिड कॅमरुन त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत \nलंडन - युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी २३ जूनला घेतलेल्या सार्वमतामध्ये ५२ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिल्याने ब्रिटन युरोपातील २८ देशांचा महासंघ असलेल्या आणि युरोपसह जागतिक अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘युरोपियन युनियन’मधून (‘इयु’मधून) बाहेर पडणार हे निश्‍चित झाले आहे. इराक-सिरियातील युद्धग्रस्त स्थितीमुळे तेथील मुसलमान निर्वासितांनी युरोपमध्ये आश्रय घेतल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक स्थितीवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळेच ब्रिटनमधील नागरिकांनी या महासंघातून बाहेर पडण्याची मागणी केली. त्यावर सार्वमत घेण्यात आले. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन म्हणाले की, मी ऑक्टोबरपर्यंत त्यागपत्र देईन. देश ज्या दिशेने चालला आहे, त्या स्थितीत नेतृत्व करण्याची मला इच्छा नाही. कन्झर्व्हेटीव्ह पक्षाने नवा नेता निवडला पाहिजे. मागील वर्षी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीपेक्षा अधिक लोकांनी या सार्वमतामध्ये भाग घेतला. मतदानाचे निकाल हाती येताच ब्रिटनच्या ‘पाऊंड’ या चलनाच्या मूल्यात विक्रमी घसरण झाली. ब्रिटनच्या जनतेने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम युरोपबाहेरही दिसू लागला आहे. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक १००० अंकांनी घसरला, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे.\nहिंदुत्वावरील आघात रोखण्यासाठी संतांनी संघटित होणे आवश्यक - प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज\nपंचम अखिल भारतीय हिंदू\nअधिवेशनाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र-संघटक\nअधिवेशना’तील उद्बोधन सत्रात संत-महंतांना आवाहन\nरामनाथी (गोवा) - हिंदुत्वावर विविध माध्यमांद्वारे आघात होत आहेत. संतांचा छळ होण्याचे प्रमाण प्रतिदिन वाढतच आहे. देशविरोधी आणि धर्मविरोधी षड्यंत्रकार्‍यांनी हिंदुत्व आणि हिंदु संत यांना घेरले आहे. देशभरातील हिंदु संतांचा असंघटितपणा हे याचे मुख्य कारण आहे. ही स्थिती पालटण्यासाठी देशातील संतसमाजाला एका ध्येयाच्या सूत्राने संघटित केले पाहिजे. हिंदु समाज हिंदुत्वनिष्ठांचा अभेद्य गड बनला पाहिजे. यादृष्टीने धोरण ठरवून योजनाबद्ध पद्धतीने ध्येय साध्य होईपर्यंत अविरत कार्य केले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘छत्तीसगढ गोसेवा आयोगा’चे संरक्षक प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज यांनी केले. रामनाथी, गोवा येथे २३ जून या दिवशी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या द्वितीय सत्रातील ‘हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशना’च्या ‘हिंदुत्वाचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु विद्या केंद्राचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाच्या संचालिका प्रा. कुसुमलता केडिया आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज यांचा सन्मान केला.\nराममंदिरासाठी शिळा आयात करण्यास अनुमती नाकारली\nअयोध्या - उत्तरप्रदेशच्या व्यावसायिक कर विभागाने विश्‍व हिंदु परिषदेला प्रस्तावित राममंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान आणि गुजरातमधून शिळा आयात करण्यास अनुमती नाकारली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने मंदिराच्या कार्यशाळेत ठेवण्यासाठी शिळा आयात करण्याची अनुमती दिली होती. स्थानिय आयकर कर्मचार्‍यांनी विहिंपला शिळा आयात करण्यासाठी आवश्यक असणारा अर्ज क्र. ३९ नाकारला आहे. ‘वरून’ आलेल्या आदेशाचा हवाला देत हा अर्ज देण्यात आलेला नाही. राज्यात शिळा आयात करण्यासाठी वॅट कर लागतो आणि त्यासाठी या अर्जाची आवश्यकता असते. विहिंप या अर्जाच्या माध्यमातून आतापर्यंत शिळा आयात करत होती.\nव्यावसायिक कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त अखिलेश शुक्ला म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने विवादित भूमी ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. जर आम्ही मंदिराच्या उभारणीसाठी लागणार्‍या शिळांच्या आयातीची अनुमती दिली, तर तेे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल.\n‘शोरगुल’ चित्रपटाला एका मुसलमान संघटनेकडून विरोध झाल्याने प्रदर्शन पुढे ढकलले \nएका सर्वसाधारण मुसलमान संघटनेकडून विरोध झाल्यावर\nचित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाते; मात्र लक्षावधी हिंदूंनी आणि त्यांच्या\nसंघटनांनी विरोध करूनही ‘पीके’ सारखे चित्रपट पोलीस संरक्षणात प्रदर्शित होतात \nमुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - येथील खामन पीर बाबा कमिटीकडून हिंदी चित्रपट ‘शोरगुल’ला विरोध करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीविषयी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यातील काही संवाद मुसलमानांच्या भावना दुखावणार्‍या असल्याचे या कमिटीकडून सांगण्यात आले आहे. मात्र चित्रपट निर्मात्याने यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे म्हटले आहे. तरीही आधी २४ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता १ जुलैला प्रदर्शित होणार आहे.\n(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदीसाठी सोमवारपासून दलित महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन करणार \nसकटे यांचा हिंदुद्वेष जाणा \nईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), २४ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सनातन संस्था चर्चेत आली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) तपासात डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या मागे सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्र तावडे यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. (न्यायालयाने निकाल देण्यापूर्वी स्वत:हूनच निर्णय जाहीर करणे, याला आगाऊपणा नाही तर काय म्हणणार - संपादक) यापूर्वी गोवा, पनवेल, वाशी येथे झालेल्या स्फोटातही सनातन संस्थेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशविरोधी कृत्ये करून हिंदु राष्ट्र निर्मितीची स्वप्ने बघणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणावी या मागणीसाठी २७ जूनपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती दलित महासंघाचे प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (सीबीआयने डॉ. तावडे यांना केवळ संशयित म्हणून अटक केले आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. असे असतांना केवळ सनातनद्वेषातून राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी देणार्‍यांना त्यांची जागा आता जनताच दाखवून देईल - संपादक) यापूर्वी गोवा, पनवेल, वाशी येथे झालेल्या स्फोटातही सनातन संस्थेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशविरोधी कृत्ये करून हिंदु राष्ट्र निर्मितीची स्वप्ने बघणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणावी या मागणीसाठी २७ जूनपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती दलित महासंघाचे प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (सीबीआयने डॉ. तावडे यांना केवळ संशयित म्हणून अटक केले आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. असे असतांना केवळ सनातनद्वेषातून राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी देणार्‍यांना त्यांची जागा आता जनताच दाखवून देईल \nभाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्याने हज हाऊसमध्ये आयोजित केलेल्या ‘इफ्तार पार्टी’त मुख्यमंत्र्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळले \nमुंबई - भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक मोर्च्याच्या वतीने नुकत्याच हज हाऊस येथे आयोजित केलेल्या ‘इफ्तार पार्टी’त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अनेक नेते उपस्थित होते. मागील वर्षी मुख्यमंत्री गोल टोपी घालून ‘इफ्तार पार्टी’त सहभागी झाले होते; परंतु या वर्षी त्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळले. हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.\nबजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक\nशंकर गायकर यांची फडणवीस शासनावर टीका\nया प्रकरणी बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक शंकर गायकर यांनी फडणवीस शासनावर जोरदार टीका केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावर ‘धर्म छोडा, लज्जा छोडी, कितने अपराध करोगे पाखंडी’ अशी कविता ‘पोस्ट’ केली आहे. (हिंदुत्ववाद्यांच्या भावना राज्यातील भाजप सरकार समजून घेईल का - संपादक) त्या कवितेमध्ये राज्याच्या अर्ध्याहून अधिक मंत्र्यांवर विविध प्रकारचे आरोप असल्याचा संदर्भही आहे. त्या ‘पोस्ट’ला भाजप कार्यकर्त्यांच्या सर्वाधिक आवड (लाइक्स) मिळाल्या आहेत.\nपाण्याच्या टाक्या वितरण घोटाळा प्रकरणी माजी मंत्री चर्चिल आलेमाव आणि ५ अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद \nकाँग्रेस सत्तेतून हद्दपार होऊन चार वर्षे झाली, तरी अद्यापही घोटाळे\nउघड होण्याची मालिका चालूच आहे घोटाळे करून देशाची कोट्यवधी\nरुपये संपत्ती उधळणार्‍या या भ्रष्टाचार्‍यांकडून ती सव्याज वसूल करा \nपणजी, २४ जून (वार्ता.) - पाण्याच्या टाक्या वितरण घोटाळा प्रकरणात गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन मंत्री चर्चिल आलेमाव आणि ५ शासकीय अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी पथकाने गुन्हा प्रविष्ट केला आहे.\nयापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या जायका लाच प्रकरणातही आलेमाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला असून त्यांची चौकशी चालू आहे. वर्ष २००७-२०११ या काळात अवैधपणे १ कोटी ४५ लक्ष रुपयांचे कंत्राट देऊन ६ सहस्र ५११ पाण्याच्या टाक्या खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आलेमाव यांनी मूळ कंत्राटाची रक्कम २५ ते ३० टक्के वाढवून दिल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.\nपाण्याचा अधिक वापर आणि कापडी घर्षण यांमुळे श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर पांढरे डाग \nकोल्हापूर, २४ जून (वार्ता.) - पाण्याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्याने आणि पाणी पुसतांना होणार्‍या कापडी घर्षणामुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पांढरे डाग पडलेले आहेत, असा लेखी खुलासा पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे सल्लागार रसायनतज्ञ डॉ. मॅनेजर सिंग यांनी देवस्थान समितीकडे पत्रव्यवहाराद्वारे केला आहे. मे मासात डॉ. सिंग यांनी मूर्तीची पाहणी करून मूर्तीवर आयुर्वेदिक लेपन केले होते; मात्र याची पूर्वसूचना त्यांनी देवस्थान समितीला दिली नव्हती. मूर्तीवर पडत असलेल्या पांढर्‍या डागांविषयी सविस्तर माहिती द्यावी, असे पत्र देवस्थान समितीने डॉ. सिंग यांना दिले होते. डॉ. सिंग यांनी पत्राद्वारे खुलासा करून समस्येचे कारण स्पष्ट केले आहे. (याला उत्तरदायी असणार्‍यांचा शोध घेऊन जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करतील का मुळात रासायनिक संवर्धनाच्या प्रक्रिया होऊनही मूर्तीची झीज होत आहे. दिवसेंदिवस मूर्तीची दुर्दशा वाढत आहे. यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने श्री महालक्ष्मीदेवीची नवीन मूर्ती आणि इतर सांगितलेल्या गोष्टी देवस्थान समितीने पाळल्या असत्या, तर आज ही वेळ आली नसती. - संपादक)\nआतंकवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासींचा वापर \nआतंकवादाचे लोण आता आदिवासी\nनव्या कारवायांना कशाप्रकारे सामोरे जाणार आहे \nमोखाडा (जिल्हा पालघर) - आतंकवाद्यांच्या हस्तकांद्वारे मुंबईत घातपात घडवण्याच्या कटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांच्या जामिनासाठी पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातील गरीब आणि अशिक्षित आदिवासींचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पैशांचे प्रलोभन दाखवत किंवा कर्ज काढून देतो, असे सांगत त्यांच्या नावे सिद्ध करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर आतंकवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी केला जात आहे. आतंकवाद्यांचे हस्तक तीन वर्षांपासून या परिसरात सक्रीय आहेत. (आतंकवाद्यांचे हस्तक तीन वर्षांपासून या परिसरात कारवाया करत असतांना पोलीस यंत्रणा या विषयी अनभिज्ञ असणे, हे अनाकलनीय आहे. - संपादक)\n१. आतंकवाद्याला जामीन रहातांना बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या प्रकरणी मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी या खेड्यातील भीमा सारक्ते या अशिक्षित आदिवासीला ६ मासांचा तुरुंगवास भोगावा लागला.\n२. मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी ५ डिसेंबर २०१४ या दिवशी बाबू अब्दुल हक खान या आतंकवाद्याला अटक केली होती. त्याला जामीन रहाण्यासाठी आतंकवाद्यांच्या हस्तकांनी भीमाला कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले.\n‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाने सनातनच्या आश्रमाची झडती घेतल्याच्या संदर्भातील आक्षेपार्ह वृत्त देण्याविषयी सीबीआय आणि एस्आयटी यांनी अहवाल सादर करावा - अधिवक्ता समीर पटवर्धन यांची न्यायालयात अर्जाद्वारे मागणी\nकॉ. गोzद पानसरे हत्या प्रकरण\nपुढील सुनावणी १२ जुलैला\nकोल्हापूर, २४ जून (वार्ता.) - ‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या २२ जूनच्या अंकात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) यांनी संयुक्तिकरित्या गोवा राज्यातील फोंड्याजवळील सनातनच्या रामनाथी आश्रमाची झडती घेतली, असे आक्षेपार्ह वृत्त प्रसिद्ध केले आहे. असे जर असेल, तर सीबीआय आणि एस्आयटी यांनी आश्रमाची झडती घेण्याविषयी कोणत्या न्यायालयातून ‘सर्च वॉरंट’ जारी केले, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आवेदन (अर्ज) श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी २४ जून या दिवशी न्यायालयात सादर केले. सीआर्पीनुसार त्यांनी हे आवेदन सादर करून ही मागणी केली आहे. यावर १२ जुलै या दिवशी सुनावणी करण्याचा आदेश अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी दिला.\nया वेळी श्री. समीर गायकवाड यांचे दुसरे अधिवक्ता श्री. एम्.एस्. सुहासे उपस्थित होते. शासकीय पक्षाच्या वतीने अधिवक्ता चंद्रकांत बुधले उपस्थित होते.\nमासानुसार देवतांची रेखाचित्रे असलेले ‘प्रतिष्ठा-लक्षण-सार-समुच्चय’ हे दुर्मिळ नेपाळी हस्तलिखित सापडले\nपुणे, २४ जून - प्रत्येक मासानुसार देवतांची रेखाचित्रे असलेले नेपाळी भाषेतील इसवी सन १६४५ मधील ‘प्रतिष्ठा-लक्षण-सार-समुच्चय’ हे दुर्मिळ हस्तलिखित सापडले आहे. सध्या ते काठमांडू येथील नेपाळ-जर्मनी राष्ट्रीय जतन ग्रंथालयामध्ये संग्रहित आहे, अशी माहिती हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजूळ यांनी दिली.\nते पुढे म्हणाले की...\n१. भारतीय उपासना परंपरेमध्ये ३३ कोटी देव आहेत. अशा देवतांच्या शेकडो पितळी मूर्ती पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरामधील संत नामदेव पायरीच्या वरच्या भागात होत्या. त्याला ‘३३ कोटी देव मंदिर’ असे संबोधले जात असे. त्या मूर्तींचे रेखाचित्र असलेल्या हस्तलिखितावर चित्रकाराचे नाव नाही.\n२. नेपाळी शैलीतील वस्त्ररहित; परंतु आयुधासह अनेक देवता या हस्तलिखितावर पहावयास मिळतात.\nअकोला येथील सनातनचे साधक श्री. राजेश राजंदेकर यांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार\nश्री. राजेश राजंदेकर (डावीकडे)\nयांचा सत्कार करतांना जिल्हाधिकारी\nअकोला (वार्ता.) - स्थानिक रॅलीज इंडिया कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे सनातनचे साधक श्री. राजेश श्यामसुंदर राजंदेकर यांचा २० सहस्र क्युबिक लिटर पाणी वाचवल्याचे उत्कृष्ट कार्य केल्याविषयी येथील जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. राजंदेकर यांनी कंपनीच्या वतीने सिसा. बोंदरखेड या खेड्यात २.५ एकर शेतीमध्ये ‘पाणी जिरवा’ या कार्यक्रमाअंतर्गत गावकर्‍यांच्या मदतीने भरीव कार्य केले. सत्कार झाल्यावर ते म्हणाले, ‘‘अल्प कालावधीत मी हे केवळ गुरुकृपेनेच करू शकलो. यासाठी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.’’\nसौदी अरेबियातील हिंदूंची मोदी शासनाकडून अपेक्षा \nसौदी अरेबियातील हिंदूंच्या व्यथा : ‘फेसबूक’वर हिंदु जनजागृती समितीची पोस्ट पाहून मूळचे बिहारमधील आणि सध्या सौदी अरेबियात रहाणारे श्री. नंदूजी यांचा +८१७८८५९९ या क्रमांकावरून भ्रमणभाष आला. ते सौदी अरेबियातील हिंदूंच्या व्यथांविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘येथे हिंदूंना इस्लाम स्वीकारायला लागतो. येथे नोकरीसाठी आलेल्यांचा प्रवेश परवाना काढून घेतला जातो; त्यामुळे मायदेशी परतणे अवघड होते. हिंदूंना पुष्कळ मारहाणही केली जाते. मला भारतातील कोणत्याही लोकप्रतिनिधीचा क्रमांक मिळाल्यास त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही व्यथा आम्हाला पोचवायची आहे.’\n- श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०१६)\nसनातन संस्थेला संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदूंकडून मिळणारा पाठिंबा \nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अंनिस आणि तथाकथित पुरो(अधो)गामी संघटना यांनी ‘सनातन संस्थेवर बंदी आणा ’ अशी आवई उठवली आहे. त्यांच्या या मागणीचा संकेतस्थळांवर खरपूस समाचार घेत हिंदूंनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यातून त्यांनी सनातन संस्थेला पाठिंबाच दर्शवला आहे. (सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवणार्‍या हिंदूंचे आभार ’ अशी आवई उठवली आहे. त्यांच्या या मागणीचा संकेतस्थळांवर खरपूस समाचार घेत हिंदूंनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यातून त्यांनी सनातन संस्थेला पाठिंबाच दर्शवला आहे. (सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवणार्‍या हिंदूंचे आभार - संपादक) त्या प्रतिक्रिया आम्ही आमच्या वाचकांसाठी देत येथे आहोत.\n१. कुठल्याही खटल्यात सनातन संस्था\nआरोपी नाही, मग कसली बंदी \nआजवर देशातील न्यायालयात प्रविष्ट असलेल्या कुठल्याही खटल्यात सनातन संस्था आरोपी नाही. मग कसली बंदी घालणार आहात \n२. कोणत्याही शिकलेल्या आणि डोळस विचाराच्या\nमाणसाला सनातन संस्था कळेल \nसनातन संस्था केवळ कर्मकांड शिकवते. त्यांच्या लिखाणाकडे थोडे पहा. कोणत्याही शिकलेल्या आणि डोळस विचाराच्या माणसाला सनातन संस्था कळेल. कधी तुम्हाला संत तुकाराम समजणार देव जाणे \nहिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनातील ‘हिंदुत्वाचे रक्षण’ सत्राचा उर्वरित वृत्तांत\nहिंदूंचा गौरवशाली इतिहास पुढे यावा,\nयासाठी लढा देणे आवश्यक - प्रा. रामेश्‍वर मिश्र\nहिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आम्हाला क्षात्रतेजाबरोबर ब्राह्मतेजाचीही आवश्यकता आहे. इतिहास हा विषय अपरा विद्येतील मोठा विषय आहे. हिंदु समाजामध्ये आपल्या धर्म, परंपरा, पूर्वज यांविषयी गौरव निर्माण व्हावा, यासाठी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे. युरोपमधील सर्व देशांना २०० वर्षांपूर्वीपेक्षा अधिक काळाचा इतिहास नाही. त्यामुळे युरोपियन समाजाने लंडनच्या राजांना केंद्रबिंदू मानून इतिहास लिहिला आहे. रामायण, महाभारत यांना हे लोक इतिहास म्हणत नाहीत. खोटारड्या, लबाड लोकांनी लिहिलेला खोटा इतिहास आमच्यावर थोपला जात आहे. इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचा इतिहास शिकवून आम्ही देशाला महान बनवू शकत नाही. खर्‍या इतिहासासाठी आपण लढले पाहिजे. जर खरा इतिहास शिकवत नसतील, तर आम्ही दुसरी विश्‍वविद्यालये निर्माण करू, असे हिंदूंनी सांगितले पाहिजे. आपला महापराक्रमी सम्राट केंद्रबिंदू असलेला खरा इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीनुरूप कायदे बनवण्यासाठी आपण शासनावर दबाव आणला पाहिजे. देवता आणि धर्म यांचा अवमान करणार्‍यांना कडक शासन करण्याची तरतूद या कायद्यांत असली पाहिजे. दुर्दैवाने भारतात अल्पसंख्यांकांना धार्मिक अधिकार असलेले कायदे आहेत; मात्र हिंदूंना नाहीत.\nपुण्यात अवैधरित्या स्त्री-बीज विक्रीचा (सरोगसी) प्रकार उघडकीस\nपोलीस प्रशासन, महानगरपालिका, राज्य आणि केंद्र शासन या समस्येला कसे रोखणार आहे \nपुणे, २४ जून - येथील हडपसर भागातील रामटेकडी झोपडपट्टीतील महिलांद्वारे अवैधरित्या स्त्री-बीज विक्रीचा (सरोगसी) व्यवसाय चालू असल्याचा अपप्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. येथील २५ दिवसांच्या एका बाळंतिणीची हत्या करून तिच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना १८ जून या दिवशी उघड झाली होती. त्या गुन्ह्यातील महिला आरोपीने ही माहिती दिली. स्त्री-बीज विक्रीतून महिलांना १५ सहस्र रुपये मिळत असल्याचेही त्या महिला आरोपीने सांगितले, तसेच ती आरोपी महिला त्या महिलांना येथील विमाननगर भागातील एका खाजगी केंद्रामध्ये नेऊन स्त्री-बीज दान करून घेत असे.\nसोलापूर येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशियांची पोलिसांकडून मुक्तता\nशासनाने आतातरी गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी \nसोलापूर, २४ जून मुस्लीम पाच्छा पेठेतील शहीद भगतसिंग चौकाजवळ असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या जवळपास १६ गोवंशियांना पोलिसांनी मुक्त केले. या प्रकरणी धर्मांध पंजाबी कुरेशी याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.\nपोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोवंशियांच्या चारा-पाण्याची व्यवस्था केली नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा संशय आल्याने १६ गोवंशियांची मुक्तता करण्यात आली. गायींना जीवदान दिल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nपुण्यातील मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पातून शेतीला अशुद्ध पाणी पुरवल्याप्रकरणी पालिकेवर कारवाईची मागणी\nयवत (पुणे), २४ जून - पुणे महानगरपालिकेकडून नदीचे सांडपाणी मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पातून छोट्या कालव्यात सोडतांना ते पूर्णपणे शुद्धीकरण करूनच सोडणे बंधनकारक आहे. असे असतांनाही ७५० कोटी लिटर (एम्एल्डी) एवढ्या सांडपाण्यापैकी ३५० कोटी लिटर (एम्एल्डी) पाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. सध्या प्रक्रिया केलेले आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पातून छोट्या कालव्यांद्वारे हवेली आणि दौंड तालुक्यातील शेतीला पुरवण्यात येते. परिणामतः कालव्यातील पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे पर्यावरण खात्याने याची त्वरित नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस आणि दौंड भाजपचे ज्येष्ठ नेते तानाजी दिवेकर यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे केली आहे. (नागरिकांच्या जिवाशी खेळणारे पालिका प्रशासन \nचीनमध्ये वादळामुळे ५१ जणांचा मृत्यू \nबीजिंग - चीनच्या पूर्वेकडील जियांग्सु भागात आलेल्या वादळामुळे ५१ जणांचा मृत्यू, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. तसेच याचेंग शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे. चीनच्या शासकीय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.\nमहर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे\n१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (२३ जूनला चीनमध्ये झालेल्या वादळाच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते \nधर्मशिक्षणवर्गामुळे झालेल्या लाभांसंदर्भात धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेले मनोगत\nधर्मशिक्षणामुळे आपण सिंह असल्याची ओळख\n श्री. विश्‍वनाथ कुंडू, हिंदू सेवा मंच, ढुबरी, आसाम\nविद्याधिराज सभागृह, रामनाथी, २४ जून (वार्ता.) - धर्मशिक्षण हा आपला आरसा आहे. आधुनिक शिक्षण आम्हाला मांजर करते. जेव्हा आपल्याला धर्मशिक्षण मिळते, तेव्हा आपण मांजर नसून सिंह आहोत, ही ओळख होते. आपण सिंहासारखे धर्मरक्षणाचे कार्य करायला लागतो. धर्मशिक्षणातून एकतरी सिंह घडला, तर पूर्ण जंगलामध्ये राज्य करण्यास तो एकटा पुरेसा आहे; म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणामुळे आपले ब्राह्मतेज वाढते आणि आपल्याला स्वस्वरूपाची ओळख झाल्यामुळे आपल्यात क्षात्रतेजही निर्माण होते, असे प्रतिपादन आसाम येथील हिंदु सेवा मंचचे श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात केले.\nधर्मशिक्षणाचे महत्त्व सांगतांना ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा प्रभु श्रीराम रावणाचा वध करण्यास निघाले, तेव्हा त्यांनीही श्री दुर्गादेवीची पूजा केली होती. पांडव धर्माच्या बाजूने होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतलेच होते. आज पांडवांसारखे धर्मरक्षणाचे कार्य करतांना आपणही भगवंताला सोबत घेऊन धर्मकार्य केले पाहिजे.’’\nगोशाळेत ४ गायींचा संशयास्पद मृत्यू \nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील प्रकार\nपंढरपूर (जिल्हा सोलापूर), २४ जून - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या यमाई तलावाजवळील गोशाळेतील चार गायींचा संशयास्पद मृत्यू झाला असून या गोशाळेत लहान-मोठे भाकड अशी जवळपास ६० जनावरे सांभाळली जातात; मात्र झालेल्या प्रकारामुळे मंदिर समितीच्या हलगर्जीपणाविषयी असंतोषाचा सूर निघू लागला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे. या प्रकारामुळे मंदिर समितीने गोशाळा विभागप्रमुख अनिल पंडित भणगे यांना नोटीस देऊन त्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड यांनाही नोटीस काढण्यात आली आहे. तर चारा ठेकेदार सावता माळी यांना २५ सहस्त्र रुपयांचा दंड करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली.\nपुणे येथे स्मार्ट सिटी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर ३ कोटी ४३ लक्ष व्यय होणार\nदेशातील अर्ध्याहून अधिक जनता उपाशी असतांना आणि राज्य दुष्काळाच्या\nछायेत असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करण्याची आवश्यकता आहे का \nपुणे, २४ जून - केंद्रशासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येथे २५ जून या दिवशी होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या आयोजनावर (इव्हेंट मॅनेजमेंट) १ कोटी ६० लक्ष रुपये, तर विज्ञापनावर एकूण १ कोटी ८३ लक्ष रुपये असे एकूण ३ कोटी ४३ लक्ष रुपये व्यय करण्यात येणार आहेत. हा सर्व व्यय ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून पालिका करणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या कार्यवाहीसाठी ‘स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन’ या स्वतंत्र आस्थापनाची स्थापना केली आहे. (या आस्थापनात भ्रष्टाचार होणार नाही, याची काही निश्‍चिती मुख्यमंत्र्यांजवळ आहे काय - संपादक) त्या आस्थापनाच्या संचालक मंडळाची २१ जून बैठक झाली, त्यात व्ययाची चर्चा झाली. या व्ययाला पालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे.\nथेरगाव (पुणे) अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड आणि नागरिकांना मारहाण\nपुण्यामध्ये पोलिसांचे अस्तित्व संपल्याचे लक्षण \nपिंपरी, २४ जून - थेरगावमधील पडवळनगर येथे एका १० जणांच्या टोळक्याने २२ जूनच्या रात्री ९ वाजता ४ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहनांची तोडफोड केली. दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांच्या हातात तलवार आणि कोयते होते. त्यांनी अक्षय जाधव या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. नंतर काही तरुणांना मारहाण करत दगडफेकही केली. आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.\nलातूर येथे ढगफुटीमुळे पूरस्थिती\nलातूर - येथील औराद शहाजानीत दुपारी २.३० वाजता ढगफुटी झाल्याने तेरणा नदीवरील तीन बंधारे तुडुंब भरले. येथे ९० मिनिटांत ९४ मि.मी. पाऊस झाला. १५ वर्षांनंतर जून मासात येथे प्रथमच मोठा पाऊस झाला. त्यामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. अधिक पावसामुळे बसस्थानकात पाणी शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांत पाणी गेले. नंदुरबारलाही वादळी वार्‍याने झोडपले.\nसंभाजीनगर बस स्थानकात बसमध्येच आम्लाच्या बाटलीचा स्फोट \nबसगाड्यांमधून होणार्‍या अवैध वाहतुकीला उत्तरदायींवर कारवाई करायला हवी \nसंभाजीनगर - स्टेशनरी पार्सलच्या नावाखाली बसगाडीमधून होणारी आम्लाची (अ‍ॅसिड) चोरटी वाहतूक आज प्रवाशांच्या जिवावर बेतली. पार्सलमधील आम्लाची बाटली फुटल्याने बसमध्येच स्फोट होऊन सात जण घायाळ झाले. अचानक झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या प्रवाशांनी बसमधून उड्या टाकल्या आणि मध्यवर्ती बस स्थानकात धावपळ उडाली. ही घटना २१ जूनला सकाळी अकरा वाजता घडली. राजन कांतिलाल झांबड विशाल एंटरप्राईजेसमार्फत महाविद्यालयांना आम्ल पुरवतात. पाथर्डीकडे जाणार्‍या बसमध्ये पार्सल ठेवताच आतील बाटली फुटून स्फोट झाला. अचानक धूर पसरून उग्र वास येऊ लागला. या घटनेने राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारीही स्तंभित झाले.\nदेहू संस्थानचे माजी विश्‍वस्त रामराव मोरे आणि खासदार अमर साबळे यांची मागणी\nश्री क्षेत्र देहू संस्थानच्या अवैध\nजमीन विक्रीची कसून चौकशी करावी \nचाकण (जिल्हा पुणे), २४ जून - येथील श्री क्षेत्र देहू देवस्थान संस्थानच्या अंदाजे ५०० एकर जमिनीपैकी काही जमिनी विविध शेतकर्‍यांना उदरनिर्वाहासाठी देण्यात आल्या होत्या. त्यातील काही जमिनींची काही शेतकर्‍यांनी महसूल अधिकार्‍यांशी संगनमत करून परस्पर विक्री केली आहे. संस्थानचे जमीनक्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत येत असल्याने त्याचे मूल्य बाजारभावाप्रमाणे वाढले आहे. यामुळे त्या शेतकर्‍यांनी संस्थान आणि धर्मादाय आयुक्त यांच्या संमतीशिवाय अवैधरित्या जमीन व्यवहार करून संस्थानची फसवणूक केली आहे. या कारणास्तव हे सर्व व्यवहार रहित करून त्या अवैध जमीन विक्रीची कसून चौकशी करावी, अशी मागणी देहू संस्थानचे माजी विश्‍वस्त रामराव मोरे आणि खासदार अमर साबळे यांनी चाकण येथील एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. (या प्रकरणी शासनाने लक्ष घालून संबंधित महसूल अधिकार्‍यांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी. -संपादक) या संदर्भात संबंधित शेतकरी आणि महसूल अधिकारी यांची कसून चौकशी आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.\nभगवान श्रीरामाचा अवमान करणारे म्हैसूर विश्‍वविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे प्रा. महेशचंद्र गुरु यांना अटक \nम्हैसूर (कर्नाटक) - भगवान श्रीरामचंद्रांचा अवमान करणारे म्हैसूर विश्‍वविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक महेशचंद्र गुरु यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांना विश्‍वविद्यालयाने निलंबित केले आहे. जानेवारी २०१५ ला झालेल्या एका कार्यक्रमात महेशचंद्र गुरु यांनी अवमानकारक विधान केले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार तेथील निवासी श्री. रविशंकर यांनी जयलक्ष्मीपुरम् पोलीस ठाण्यात प्रविष्ट केल्यावर त्यांच्यावर कलम ‘२९५ अ’ अंतर्गत गुन्हा प्रविष्ट झाला होता. (देवतांच्या अवमानाविरोधात कृती करणारे श्री. रविशंकर यांचे अभिनंदन असे हिंदू सर्वत्र हवेत असे हिंदू सर्वत्र हवेत \nअतिक्रमण पथकातील अधिकार्‍यालाही न जुमानता अतिक्रमण हटवण्याची कारवाई स्थगित केली\nजळगाव - येथील अशफाकनगरातील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या अतिक्रमण पथकातील अधिकार्‍याला स्वयंघोषित मुसलमानांचा नेता म्हणवणारा समाजवादी पक्षाचा हरूण नदबी याने विरोध केला. या वेळी अतिक्रमण अधिकारी खान यांनी खडसवूनही नदबी ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो म्हणत होता, ‘‘रमझानच्या मासातच अतिक्रमण काढण्यास का आलात इथून निघा. मुसलमानांचे अतिक्रमणच दिसते का इथून निघा. मुसलमानांचे अतिक्रमणच दिसते का तुम्हाला अतिक्रमण हटवायचे असेल, तर महादेव गल्लीतील हटवा.’’ (हा आहे धर्मांधांचा हिंदुद्वेष तुम्हाला अतिक्रमण हटवायचे असेल, तर महादेव गल्लीतील हटवा.’’ (हा आहे धर्मांधांचा हिंदुद्वेष - संपादक) अधिकार्‍याच्या बोलण्यालाही न जुमानता पदवीने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन ईदपर्यंत मुदत मागून घेतली. ईदनंतर अतिक्रमण स्वतःहून काढणार असल्याचे त्याने आश्‍वासन दिले. त्यानुसार महानगरपालिकेनेही अतिक्रमण काढणे तूर्तास स्थगित केले आहे. (धर्मांधासमोर नांगी टांगणारी महानगरपालिका काय कामाची - संपादक) अधिकार्‍याच्या बोलण्यालाही न जुमानता पदवीने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन ईदपर्यंत मुदत मागून घेतली. ईदनंतर अतिक्रमण स्वतःहून काढणार असल्याचे त्याने आश्‍वासन दिले. त्यानुसार महानगरपालिकेनेही अतिक्रमण काढणे तूर्तास स्थगित केले आहे. (धर्मांधासमोर नांगी टांगणारी महानगरपालिका काय कामाची \nसुटाबुटात भारतीय नेते वेटर वाटतात \nडॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची\nनाव न घेता अरुण जेटली यांच्यावर टीका\nनवी देहली - भाजप नेत्यांनी विदेशात जातांना भारतीय पोषाखात जावे; कारण टाय आणि सूट घातलेल्या अवस्थेत ते वेटर वाटतात, अशी टिप्पणी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ‘बँक ऑफ चायना’चे अध्यक्ष तिआन गिली यांना नुकतेच भेटले. त्या वेळी त्यांनी सूट आणि टाय घातले होते. त्यांचे ते छायाचित्र प्रसिद्ध होताच डॉ. स्वामी यांनी वरील ट्वीट केले. नेत्यांनी तोंडाला आवर घालावा आणि शिस्त पाळावी अन्यथा रक्ताचे पाट वहातील, असेही डॉ. स्वामी यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे.\nकाश्मीरमध्ये ८ जिहादी आतंकवादी ठार \nकुपवाडा - काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत ८ आतंकवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश मिळाले आहे.\nतळोजा येथे ‘हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि महिलांवरील अत्याचार’ या विषयावर मार्गदर्शन\nसौ. किरण मुंबईकर यांना तलवार देतांना सौ. नंदिनी सुर्वे (उजवीकडे)\nपनवेल - रायगड जिल्ह्यातील तळोजा मजकूर या गावात धर्माभिमानी श्री. गुरुनाथ मुंबईकर यांच्या सूनबाई सौ. किरण प्रतीक मुंबईकर हिच्या ओटी भरणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि महिलांवरील अत्याचार’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला गावातील ६० महिला उपस्थित होत्या. या वेळेस समितीच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.\nमहाराणा प्रताप बटालियनच्या वतीने सौ. नंदिनी सुर्वे यांच्या हस्ते गर्भवती सौ. किरण मुंबईकर यांना तलवार भेट देण्यात आली. या वेळी गर्भवती महिलांवर शौर्य संस्कार व्हावेत, या उद्देशाने तलवार भेट दिल्याचे बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी सांगितले.\nमराठवाड्यात ३ लक्ष ७५ सहस्र खोट्या शिधापत्रिका\nसंभाजीनगर, २४ जून - मराठवाड्यात पुरवठा विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या खोट्या शिधापत्रिका शोध मोहिमेमध्ये ६ लक्ष ३६ सहस्र पत्रिकाधारकांची नोंदणी रहित करण्यात आली आहे. त्यापैकी ३ लक्ष ७५ सहस्र खोट्या शिधापत्रिका आढळल्याची माहिती पुरवठा उपायुक्त वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. (इतक्या मोठ्या प्रमाणात खोट्या शिधापत्रिका सिद्ध झाल्याच कशा या प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक) पुरवठा विभागात सार्वजनिक वितरण प्रणाली राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार शासनाने ‘ऑनलाईन’ वितरण प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मोहिमेमध्ये हा भाग आढळून आला. (प्रत्येक गोष्टीत न्यायालयालाच का आदेश का द्यावे लागतात या प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक) पुरवठा विभागात सार्वजनिक वितरण प्रणाली राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार शासनाने ‘ऑनलाईन’ वितरण प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मोहिमेमध्ये हा भाग आढळून आला. (प्रत्येक गोष्टीत न्यायालयालाच का आदेश का द्यावे लागतात पुरवठा विभागाच्या हे लक्षात का आले नाही पुरवठा विभागाच्या हे लक्षात का आले नाही \n१. या मोहिमेत ६ लक्ष ३६ सहस्र लोक स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य घेत नसल्याचे आढळून आले.\n२. संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १ लक्ष २० सहस्र खोट्या शिधापत्रिका आढळून आल्या आहेत.\nउर्वरित मांस रस्त्यावर टाकणार्‍या मांस विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई - महापालिका आयुक्तांची चेतावणी\nसांगली, २४ जून (वार्ता.) - मांस विक्रेते, ‘चिकन ६५’ ची विक्री करणारे यांनी त्यांचे उर्वरित मांस रस्त्यावर टाकल्यास फौजदारी कारवाई करू. या विक्रेत्यांच्या चुकांमुळे भटकी कुत्री पोसली जात असून ती हिंसक होत आहेत. त्यामुळे यापुढे अशा गेाष्टी खपवून घेणार नाही, अशी चेतावणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली. ते मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मांस विक्रेते, ‘चिकन ६५’ हातगाडीवाले यांच्या बैठकीत बोलत होते. या वेळी महापौर हारुण शिकलगार, उपायुक्त सुनील पवार, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे उपस्थित होते.\nहडपसर (जिल्हा पुणे) येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात चोरी, ४ जण अटकेत\nपोलिसांच्याच कार्यालयात जर चोरी होत असेल, तर\nसर्वसामान्य नागरिकांच्या घरांचा विचारच न केलेला बरा \nपुणे, २४ जून - येथील हडपसर भागातील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयातून ५ संगणकांचे कॅबिनेट (सीपीयू) आणि पावती पुस्तिका चोरी झाल्या आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार दिलीप पोटे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पसार झालेल्या एक रिक्षाचालकासह ३ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. (आता पुण्यातील पोलीसही ‘असुरक्षित’ आहेत, असे म्हणायचे का - संपादक) रिक्षाचालक सारंग भाऊसाहेब पवार, संगीता अंगद गायकवाड, मंगल आनंद गायकवाड, जनाबाई नाना उदारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपुणे-सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या इमारतीच्या तळमजल्यावर वाहतूक पोलिसांच्या हडपसर विभागाचे कार्यालय आहे. वाहतूक पोलिसांनी २० जून या दिवशी रात्री कार्यालय बंद केले. मध्यरात्री आरोपी सारंग आणि त्याच्या साथीदार महिलांनी कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून उपरोक्त साहित्य चोरून ते पसार झाले. २१ जून या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली.\nवन विभाग ही एक भ्रष्ट यंत्रणा - डॉ. माधव गाडगीळ\nपुणे, २४ जून - जंगलातील जीवसृष्टीला हानी पोहोचेल, असे निर्णय शासनाच्या वतीने घेतले जातात. काही वेळा केवळ आर्थिक नफा मिळवण्यासाठीच खोटे अहवाल सादर करून चुकीचे निर्णय घेतात. वन विभागातील अधिकारी भ्रष्ट नसले, तरी वन विभाग ही एक भ्रष्ट यंत्रणा बनली आहे, असे पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले. (या प्रकरणी पर्यावरण खाते आणि केंद्रशासन यांनी लक्ष घालून भ्रष्टाचार थांबवावा, ही अपेक्षा - संपादक) निसर्गसेवक आणि जिविधा संस्थांतर्फे कै. काशिनाथ पंडित यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित हिरवाई महोत्सव व्याख्यानमालेत ते बोलत होते.\nपंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय \n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.\nहिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग \nअखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात डॉ. उदय धुरी यांनी केलेले मार्गदर्शन\n‘अधर्म मूलं सर्वरोगानाम्’ म्हणजेच ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’ असे प्रसिद्ध वचन आहे. धर्माचरण करण्यासाठी धर्माचे शिक्षण घेतले पाहिजे. मुसलमान-ख्रिस्ती यांच्याकडे तशी धर्मशिक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे; मात्र हिंदूंमध्ये या व्यवस्थेचा अभाव आहे. तसेच ‘धर्मशिक्षण नसणे, हे सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात न आल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटना कित्येक दशकांपासून कार्य करत असूनही धर्मशिक्षणच न दिल्याने त्या हिंदुबहुल भारतातही हिंदुत्व बळकट करू शकल्या नाहीत. त्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजाला धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार हे धर्मकार्य चालू केले.\nहिंदूंमध्ये जागृती करण्याचे प्रभावी माध्यम : हिंदु धर्मजागृती सभा \nअखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात श्री. मनोज खाडये यांनी ‘\nहिंदु धर्मजागृती सभा’ या विषयावर केलेले मार्गदर्शन\nश्री. मनोज खाडये, समन्वयक,\nसर्वसाधारणपणे सभा म्हटले की, निवडणुका आल्यावर होणार्‍या राजकीय पक्षांच्या सभांचीच सर्वांना आठवण येते. हिंदु जनजागृती समिती मात्र राजकीय उद्देशांसाठी नाही, तर हिंदुजागृती आणि हिंदूसंघटन यांसाठी वर्ष २००७ पासून प्रत्येक वर्षी ‘हिंदु धर्मजागृती सभा’ घेत आहे. या सभांचे महत्त्व, लाभ आणि ‘आयोजन कसे करावे’, या सूत्रांविषयी आज आपण जाणून घेऊया.\n१. हिंदु धर्मजागृती सभेचे महत्त्व\nहिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार १५ ते ३० दिवस सातत्याने होेतो. त्यामुळे परिसरातील हिंदूंच्या दृष्टीने सभा हा एक उत्सुकतेचा विषय बनतो. परिणामी हिंदुत्वाविषयी जागृती होते. सभेतील वक्त्यांची भाषणे ऐकण्याच्या उत्सुकतेने मोठ्या संख्येने लोक सभेला येतात. सभेत वक्त्यांनी मांडलेले हिंदु धर्मावरील संकटांचे विषय त्यांना कळतात. त्यातून काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होऊन अनेकजण धर्मशिक्षणवर्ग, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि आंदोलने अशा उपक्रमांच्या माध्यमातून कृतीशीलही होतात. आजपर्यंत झालेल्या १ सहस्रहून अधिक सभांतून लाखो हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती केली असून त्यांच्यात धर्माभिमान निर्माण झाला आहे. त्यापैकी काही जण आता सक्रिय कार्यकर्तेही बनले आहेत.\nअधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या ग्रंथाच्या हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन \nअखिल भारतीय हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशनाच्या प्रथम दिवशी प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज आणि व्यासपिठावर उपस्थित अन्य मान्यवर यांच्या शुभहस्ते ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या सनातनच्या मूळ मराठी भाषेतील ग्रंथाच्या हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषांतील आवृत्तींचे प्रकाशन व्यासपिठावर उपस्थित संत आणि मान्यवर यांच्या हस्ते झाले.\nग्रंथप्रकाशन करतांना डावीकडून प्रा. कुसुमलता केडिया, प.पू. श्रीराम\nबालकदासजी महात्यागी महाराज, प्रा. रामेश्‍वर मिश्र, श्री. चित्तरंजन सुराल\nहिंदू संघटनाविषयी हिंदूंचे उदार प्रश्‍न \nबिहारमध्ये ‘गोमांस खाल्ले नाही, इस्लाम स्वीकारला नाही, तर अश्‍लील चलचित्र (व्हिडीओ) बनवू’ अशी धमकी एका महिलेला नुकतीच काही धर्मांधांनी दिली. हिंदुबहुल राष्ट्रात अशी धमकी राजरोसपणे दिली जाते आणि अजूनही सर्वसामान्य हिंदू आपापल्या वैयक्तिक आयुष्यात मग्न आहेत आजूबाजूला घडणार्‍या या घटनांचे त्यांना काहीही सोयरसूतक नाही. इथे महत्त्वाचे दोन प्रश्‍न निर्माण होतात. एक म्हणजे या राष्ट्रात हिंदू सुरक्षित आहेत का आजूबाजूला घडणार्‍या या घटनांचे त्यांना काहीही सोयरसूतक नाही. इथे महत्त्वाचे दोन प्रश्‍न निर्माण होतात. एक म्हणजे या राष्ट्रात हिंदू सुरक्षित आहेत का आणि दुसरे म्हणजे अशा घटनांमधून समोर येणारी इस्लाम धर्माची आसुरी मानसिकता \nआज हिंदु राष्ट्र किंवा हिंदूसंघटन म्हटले की, लगेच हिंदूंच्या उपजत सहिष्णुतेवर घणाघात केला जातो. इतर धर्मीय त्यांच्या त्यांच्या धर्माच्या राज्याची मागणी करतात, तसेच हिंदूही करतात. स्वतःच्या अधिकारांविषयी हिंदू काही बोलले की, ते असहिष्णु आहेत, असा सहज निष्कर्ष काढला जातो. ‘धर्मावरून भांडणे करून समाजात अशांतता माजवू नये, अशासारखे धर्मनिरपेक्षतावादाचे उपदेश केले जातात.\nसनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद \nएखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता \nपीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय \n१० जून दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. यामुळे सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\n‘भाषाशुद्धीचे व्रत’ यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भाषाशुद्धीचा शब्दकोश’)\nहिंदूंनो, उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारची मोगलाई जाणा \nउत्तरप्रदेशच्या व्यावसायिक कर विभागाने विश्‍व हिंदु परिषदेला प्रस्तावित राममंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान आणि गुजरातमधून शिळा आयात करण्यास अनुमती नाकारली आहे. ‘वरून’ आलेल्या आदेशाचा हवाला देत ही अनुमती नाकारण्यात आली.\nहिंदू तेजा जाग रे \n : यूपी के सरकारने विहिप को राममंदिर निर्माण के लिए राजस्थान और गुजरात से शिलाएँ मंगाने की अनुमती नही दी \nसमाजवादी पार्टी का हिंदुद्वेष \nसाधकांना घडवणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या अनमोल सत्संगात वेचलेले क्षणमोती \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...\n१. नवनवीन शिकण्यातला आनंद घ्यायला हवा \n‘वर्ष २००६ च्या शेवटी माझी प्रसारसेवा थांबवून मला ग्रंथ विभागात सेवा करण्यास सांगण्यात आले. त्या काळात अहं अधिकच वाढल्यामुळे माझ्या सेवेतील चुकांचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे माझी मनःस्थिती चांगली नव्हती. अशातच एके दिवशी प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला हा पालट कसा वाटला ’’ मी त्यांना म्हटले, ‘‘मला कुठलीही सेवा चालेल; पण तुमच्या चरणांशी ठेवा.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अशी प्रतिक्रिया नको. नवीन शिकायला मिळणार आहे, याचा आनंद व्हायला हवा. आपण सतत नवनवीन शिकण्यातला आनंद घ्यायला हवा.’’ त्यानंतर दुसर्‍या दिवशी एक चौकट प्रसिद्ध झाली. त्यात सांगितले होते, ‘जी सेवा आपण अधिक कौशल्याने आणि आवडीने करू शकतो, ती केल्याने सेवेतील फलनिष्पत्ती वाढते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद होते.’ माझ्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी या वेळी मला माझ्या आवडीची आणि कौशल्याची अनुभूती संकलनाची सेवा मिळाली होती.\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nसाधिकेच्या मनाची स्थिती जाणून तिच्या साधनेच्या प्रयत्नांना अचूक दिशा देणारे पू. महादेव नकातेकाका \n१९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.\nस्पष्टवक्ता, साधनेची आवड आणि देवाप्रती भाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर आलेला पुणे येथील कु. अथर्व मारुति भडाळे (वय १२ वर्षे \n१ अ. ‘कु. अथर्व लहान मुले आणि मोठी माणसे अशा सर्वांशीच प्रेमाने बोलतो आणि सर्वांशी लगेचच मैत्री करतो.\n१ आ. आई रुग्णाईत असतांना आध्यात्मिक उपाय करून तिला साहाय्य करणे : मी कधी आजारी असले आणि अंगदुखी, पायदुखी यांमुळे झोपून राहिले असले, तर कु. अथर्व मला कापूर, अत्तर लावतो. मोरपिसाने माझ्यावरील आवरण काढतो. मला प्रार्थना करण्याची आठवण करतो. त्यानंतर मला पुष्कळ बरे वाटून मी स्वयंपाक करू शकते.\nव्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांमधील भेद\nव्यष्टी साधना करणार्‍या साधकाची दृष्टी मर्यादित असल्याने तो ठराविक विषयांद्वारे देवाला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि तो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत देवाशी एकरूप होतो. समष्टी साधना करणारा साधक व्यापक होऊन प्रत्येक गोष्टीत लपलेल्या ईश्‍वराचा शोध घेतो. त्यामुळे त्या साधकाची ज्ञानकक्षा अनंत बनते आणि त्यामुळे त्याला अनंताशी पूर्णपणे एकरूप होणे साध्य होते.\n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०१५)\nपू. (सौ.) आशालता सखदेव यांना आलेल्या अनुभूती\n१. ‘त्रास जेव्हा अल्प व्हायचा, तेव्हा होईल’, हे जाणून पू. (सौ.)\nसखदेवआजींनी तो सहन करणे आणि ‘त्रासाकडे पहाण्याची\nदृष्टी कशी पालटते’, हे प.पू. डॉक्टरांनी लक्षात आणून देणे\n‘८.२.२०१६ रोजी रात्री ११.३० वाजता ‘पू. (सौ.) सखदेवआजींना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे’, असे मला वाटले; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘प.पू. डॉक्टरांना उपाय विचारायचा का ’’ त्यावर त्यांनी ‘‘नको’’ म्हटले; परंतु त्रास जास्त होत असल्याचे लक्षात आल्याने मी प.पू. डॉक्टरांना उपाय विचारला. त्यांनी पू. आजींना ‘निर्गुण’ हा जप करण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळीही पू. आजींना तशाच प्रकारचा त्रास होत होता. त्याही वेळी त्यांनी म्हटले, ‘‘उपाय विचारायला नको. कितीदा त्यांचा वेळ घ्यायचा ’’ त्यावर त्यांनी ‘‘नको’’ म्हटले; परंतु त्रास जास्त होत असल्याचे लक्षात आल्याने मी प.पू. डॉक्टरांना उपाय विचारला. त्यांनी पू. आजींना ‘निर्गुण’ हा जप करण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळीही पू. आजींना तशाच प्रकारचा त्रास होत होता. त्याही वेळी त्यांनी म्हटले, ‘‘उपाय विचारायला नको. कितीदा त्यांचा वेळ घ्यायचा त्रास अल्प व्हायचा, तेव्हा होईल.’’ श्‍वास घेण्यास त्रास होत असतांना तो तसाच सहन करत रहाणे खरोखरच कठीण आहे. याविषयी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘त्रासाकडे पहाण्याची दृष्टी कशी पालटते, हे यातून शिकण्यासारखे आहे.’’\nभारतात २४ जून या दिवशी ट्विटरवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांमध्ये हिंदू अधिवेशनाचा विषय चतुर्थ क्रमांकावर \nपूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या\nभक्तांनी ट्विटरवर केला पंचम अखिल\nभारतीय हिंदू अधिवेशनाचा व्यापक प्रसार \nसध्या रामनाथी, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू आहे. २४ जून २०१६ या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या देशभरातील भक्तांनी ट्वीटर या सामाजिक संकेतस्थळावर या अधिवेशनाचा व्यापक प्रमाणात प्रसार केला. आज दिवसभरात अधिवेशनाच्या संदर्भात करण्यात आलेल्या ‘ट्वीट्स’मध्ये (ट्वीट म्हणजे ट्विटरवर लिहिला जाणारा संदेश. असा संदेश आपण आपल्या खात्यावर ठेवल्यास तोे आपल्या खात्याच्याशी संलग्न असणार्‍यांना दिसतो.) #5thHinduAdhiveshan असा ‘हॅश टॅग’ (चर्चिल्या जाणार्‍या विषयाचा संदर्भ) वापरण्यात आला होता. दिवसभरात ट्विटरवर भारतामध्ये सर्वाधिक चर्चिल्या जाणार्‍या विषयांमध्ये हिंदू अधिवेशनाचा विषय सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास चौथ्या क्रमांकावर पोहोचला होता. हा ‘हॅश टॅग’ चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर बराच वेळ टिकून होता. लक्षावधी लोकांपर्यंत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा विषय पोचला आहे, असा अंदाज ट्विटरच्या माध्यमातून धर्मसेवा करणार्‍या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या एका भक्ताने व्यक्त केला.\nसनातनचा साधक कु. अभिनव घार्गे याला पदविका परीक्षेत ८० प्रतिशत गुण \nकडेगाव-विटा (सांगली जिल्हा) - सनातन संस्थेचे साधक श्री. पांडुरंग आणि सौ. सीमा घार्गे यांचा मुलगा कु. अभिनव पांडुरंग घार्गे हा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ८० प्रतिशत गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. कु. अभिनव हा पुणे शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी आहे. कु. अभिनव याला नियमित नामजप, तसेच सनातन निर्मिती कापूर, अत्तर वापरणे याचा लाभ झाला. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच हे यश मिळाले, असे कु. अभिनव याने सांगितले.\nगुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक\nशिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात.\nदैनिक सनातन प्रभातचा रंगीत\nउपयुक्त मजकूर या अंकात वाचा \nप्रसिद्धी दिनांक : २६ जून २०१६\nपृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये\nविशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी\n२५ जून या दुपारी ३ पर्यंत ‘इआरपी प्रणाली’त भरावी \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n‘पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एका तरी शासनकर्त्याने असे केले आहे का त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे.’\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nआम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.\nभावार्थ : ‘कर्म मागे’ म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. ‘धर्म आमच्या पुढे असतो’ म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही ‘दोन्हीच्या मध्ये असतो’ म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज, साधना\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nदुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत\nका होईना, धारिष्ट्य करून स्वतःच्या पायांवर उभे रहाणे इष्ट \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nमहाराष्ट्र राज्यशासनाने ज्यू धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा दिला आहे. वर्ष २००६ च्या ऑक्टोबर मासात इस्लाम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन या धर्मांतील लोकांना अल्पसंख्यांक लोकसमूह म्हणून घोषित केले होते. त्या वेळी ज्यूंना त्यात सहभागी करून घेतले नव्हते. दुसर्‍या महायुद्धापासून ज्यू भारतात रहात आहेत. त्यांची लोकसंख्या कदाचित् नगण्य असेलही, तरीही भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही या समूहाची दखल घेतली गेली नाही, हा तत्कालीन काँग्रेसी शासनाचा निष्काळजीपणा आहे. ज्यू हे नाव ऐकल्यानंतर इस्रायल हा त्यांचा देश डोळ्यांसमोर येतो. दुसरे महायुद्ध संपतांना हा देश उदयास आला. जगभर पसरलेले ज्यू बांधव इस्रायल देशात एकत्र आले, त्यांना मायभूमी मिळाल्याचा आनंद झाला.\nकैराना हे उत्तरप्रदेशातील एका गावाचे नाव सध्या प्रसिद्धीमाध्यमांतून झळकत आहे. ३५० हिंदु कुटुंबांनी तेथून पलायन केल्याची घटना परत परत चर्चेसाठी येत आहे. त्यानंतर कांधला, आग्रा येथूनही हिंदु कुटुंबांनी त्यांचे घरदार आणि जमीनजुमला सोडून पलायन केल्याचे पुढे आले. आता त्यापुढील वृत्त आले आहे ते गाझियाबादच्या संदर्भातील तेथील म्हणे ३०० हिंदु परिवार परागंदा झाले आहेत. ही सर्व गावे/शहरे उत्तरप्रदेशमधील आहेत. एकेका गावाचे नाव परागंदा झालेल्यांच्या गावाच्या सूचीत हळूहळू समाविष्ट होऊ लागल्याने एक दिवस असा येईल की, ‘उत्तरप्रदेश राज्याची स्थिती काश्मीर राज्यासारखी झाली’, अशी नोंद होईल. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूच परागंदा होतात, हे वास्तव उत्तरप्रदेशात पहायला मिळते. हिंदूंनी पलायन करण्यामागील एकमेव कारण म्हणजे धर्मांधांचा दबाव तेथील म्हणे ३०० हिंदु परिवार परागंदा झाले आहेत. ही सर्व गावे/शहरे उत्तरप्रदेशमधील आहेत. एकेका गावाचे नाव परागंदा झालेल्यांच्या गावाच्या सूचीत हळूहळू समाविष्ट होऊ लागल्याने एक दिवस असा येईल की, ‘उत्तरप्रदेश राज्याची स्थिती काश्मीर राज्यासारखी झाली’, अशी नोंद होईल. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूच परागंदा होतात, हे वास्तव उत्तरप्रदेशात पहायला मिळते. हिंदूंनी पलायन करण्यामागील एकमेव कारण म्हणजे धर्मांधांचा दबाव गाझियाबाद येथे झाले ते एका प्रत्यक्षदर्शीने कथन केले. ती व्यक्ती म्हणते,\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nयुरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार \nहिंदुत्वावरील आघात रोखण्यासाठी संतांनी संघटित होणे...\nराममंदिरासाठी शिळा आयात करण्यास अनुमती नाकारली\n‘शोरगुल’ चित्रपटाला एका मुसलमान संघटनेकडून विरोध झ...\n(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदीसाठी सोमवारपासून दलित ...\nभाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्याने हज हाऊसमध्ये आयोज...\nपाण्याच्या टाक्या वितरण घोटाळा प्रकरणी माजी मंत्री...\nपाण्याचा अधिक वापर आणि कापडी घर्षण यांमुळे श्री मह...\nआतंकवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्...\n‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाने सनातनच्या आश्रमाची...\nमासानुसार देवतांची रेखाचित्रे असलेले ‘प्रतिष्ठा-लक...\nअकोला येथील सनातनचे साधक श्री. राजेश राजंदेकर यांच...\nसौदी अरेबियातील हिंदूंची मोदी शासनाकडून अपेक्षा \nसनातन संस्थेला संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदूंकडू...\nहिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनातील ‘हिंदुत्वाचे रक्षण...\nपुण्यात अवैधरित्या स्त्री-बीज विक्रीचा (सरोगसी) प्...\nसोलापूर येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशियांची पो...\nपुण्यातील मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पातून शेतीला अशुद...\nचीनमध्ये वादळामुळे ५१ जणांचा मृत्यू \nधर्मशिक्षणवर्गामुळे झालेल्या लाभांसंदर्भात धर्माभि...\nगोशाळेत ४ गायींचा संशयास्पद मृत्यू \nपुणे येथे स्मार्ट सिटी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर ३...\nथेरगाव (पुणे) अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड आ...\nलातूर येथे ढगफुटीमुळे पूरस्थिती\nसंभाजीनगर बस स्थानकात बसमध्येच आम्लाच्या बाटलीचा स...\nदेहू संस्थानचे माजी विश्‍वस्त रामराव मोरे आणि खासद...\nभगवान श्रीरामाचा अवमान करणारे म्हैसूर विश्‍वविद्या...\nअतिक्रमण पथकातील अधिकार्‍यालाही न जुमानता अतिक्रमण...\nसुटाबुटात भारतीय नेते वेटर वाटतात \nकाश्मीरमध्ये ८ जिहादी आतंकवादी ठार \nतळोजा येथे ‘हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि महिलांवरी...\nमराठवाड्यात ३ लक्ष ७५ सहस्र खोट्या शिधापत्रिका\nउर्वरित मांस रस्त्यावर टाकणार्‍या मांस विक्रेत्यां...\nहडपसर (जिल्हा पुणे) येथील वाहतूक पोलिसांच्या कार्य...\nवन विभाग ही एक भ्रष्ट यंत्रणा - डॉ. माधव गाडगीळ\nपंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत...\nहिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडण्यासाठीचे ...\nहिंदूंमध्ये जागृती करण्याचे प्रभावी माध्यम : हिंदु...\nअधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या ग्रंथा...\nहिंदू संघटनाविषयी हिंदूंचे उदार प्रश्‍न \nसनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवू पहाणार्‍या प्रसारमा...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nहिंदू तेजा जाग रे \nसाधकांना घडवणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या अनमोल सत्सं...\nसाधिकेच्या मनाची स्थिती जाणून तिच्या साधनेच्या प्र...\nस्पष्टवक्ता, साधनेची आवड आणि देवाप्रती भाव असणारा ...\nव्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांमधील भेद\nपू. (सौ.) आशालता सखदेव यांना आलेल्या अनुभूती\nभारतात २४ जून या दिवशी ट्विटरवर सर्वाधिक चर्चिल्या...\nसनातनचा साधक कु. अभिनव घार्गे याला पदविका परीक्षेत...\nगुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-116090200014_1.html", "date_download": "2018-04-21T04:13:39Z", "digest": "sha1:ZBUOH4FMC4EJX5IPWSQYSA7JDGTB2BFJ", "length": 11453, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चमत्कार घडवणारे 5 विशेष श्री गणेश मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचमत्कार घडवणारे 5 विशेष श्री गणेश मंत्र\nगणपतीची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. अश्याच विघ्न विनाशकाच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, आलस्य, रोग, बेकारी, धनाभाव व इतर समस्यांचा तत्काल निवारण होतं. प्रस्तुत केलेले मंत्र गणपतीचे त्वरित परिणाम देणारे मंत्र मानले आहेत...\nगणपतीचा बीज मंत्र 'गं' आहे. यापासून युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. षडाक्षर मंत्राच जप आर्थिक प्रगती व समृद्धी प्रदायक आहे.\nपुढे वाचा उच्छिष्ट गणपती मंत्र...\nगणेश चतुर्थी 5 सप्टेंबरला, मनोकामना पूर्ण करण्यासाठी 8 उपाय\nविघ्न दूर करण्यासाठी मंत्र\nमनोकामना पूर्ण करतात गणपतीची हे 12 नावं\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\n2016 मधील गणेश चतुर्थीचे स्थापना मुहूर्त\nयावर अधिक वाचा :\nगणेश चतुर्थी विशेष मंत्र\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mother-s-day-marathi/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-110050800037_1.html", "date_download": "2018-04-21T04:13:46Z", "digest": "sha1:EEFFELA7PU6ZSRUBX7RHEVTMX56LMA77", "length": 8228, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जीवन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजीवन तुमचे घडविते बाळा\nकोर्‍या कागदावरची कृति मनोरम रे आपल्या अनुवांच्या रेषेनी\nघडवत आहे तुमचे जीवन बाळा\nजीवन असावे शिवराया सारखे\nअणु रेणु मधुनी असावा जीवन आदर्शरे\nमित्र असावा तानाजी जसा अन\nरामदास स्वामी सारखे गुरू रे\nप्रयत्न माझा सदैव राहील\nबनु मी तुमची जीजा माता रे \nजीवनात असावी कास प्रयत्नांची\nमहाराणा प्रतापची कथा आम्हा सांगते\nप्रयत्नांन मधुन सदैव जाते\nयशाची पाय वाट रे\nयशस्वी जीवनाची प्रथम पायरी\nयशाच्या कळसाचा हा आभार स्तंभ\nलपुन जातो जरी, तरी याचे\nह्याचा आधार डावलु नका \nमाझ्या घरट्याची ऊब सदैव\nमर्यादेचे माझ्या घरास कुंपण\nआदर्श असे प्रवेश द्वार माझे\nमायेचे छत असो डोक्या वरती\nप्रेमाची राहे सदा बरसात रे \nकर्तव्याची न साथ सोडावी\nप्रेमाची न कमतरता असावी\nशालीनता न कधी दूर करावी\nनिर्मल जल समान जीवन जगावे\nहीच माझी तुम्हा शिकवण रे \nएकच मागते तुमच्या जवळी\nठेवा लाज माझ्या दुधाची\nमाझ्या मागे माझ्या मागे \nअशी होती माझी आई\nयावर अधिक वाचा :\nजीवन मातृ दिन आई\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/mahamumbai/thane/page/5/", "date_download": "2018-04-21T04:04:07Z", "digest": "sha1:UMT7LN7JECKT6GLP6TE2THDSI3KZ7V3N", "length": 15676, "nlines": 152, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Thane District News | Latest news | Marathi News | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\nशहापूरमधील देऊळवाडीत प्राथमिक सुविधांचीही वानवा\n2 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n शहापूर मतदारसंघातील देऊळवाडी या गावात कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे, तर आजतागायत एकही लोकप्रतिनिधी न गेेलेल्या गावात आमदार पांडुरंग बरोरा यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेऊन समस्या सोडवण्याचे व विकासकामांबाबत आश्‍वासन दिल्याने दुर्लक्षित गावाचा कायापालट होईल, अशी आशा स्थानिक नागरिकांंमध्ये निर्माण …\n27 गावांतील वाढीव मालमत्ता कर रद्द करावा\n2 Apr, 2018\tठाणे, महामुंबई 0\n कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांत मालमत्ता कराची रक्कम दहा पटीने वाढवण्यात आली असून, नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. 27 गावे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन दोन वर्षे पूर्ण झाली असून, पाच वर्षांपर्यंत मालमत्ता कराची रक्कम ग्रामपंचायत हद्दीत असताना जो कर नागरिक भरत होते तोच कर ठेवण्यात …\nसेना-भाजप युती दिवंगत मुंडेंना विसरली\n29 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार व भाजपमधील बहुजनांचा नेता, अशी प्रतिमा असलेले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कल्याण शहरात साजेसे स्मारक करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सन 1915-1916च्या अंदाजपत्रकात करण्यात आलेली 1 कोटी रुपयांची तरतूद कमी कमी होत गेली. मात्र, यंदाच्या सन 2018-2019 च्या अर्थसंकल्पातून मुंडेंच्या स्मारकाचे लेखाशीर्षच वगळण्यात आल्याची धक्कादायक …\nभिवंडी पालिकेकडे स्टेम प्राधिकरणाचे 123 कोटी रुपये थकीत\n29 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n भिवंडी शहर महानगरपालिकेने स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. प्राधिकरणाचे 2016 पासूनचे वीजबिल अदा केले नाही. प्राधिकरणाची व्याजासहित एकूण 123 कोटी 14 लाख 64 हजार 566 रुपये रक्कम पालिकेस देणे आहे. त्यामुळे पाणी बंद करण्याचा इशारा स्टेम प्राधिकरणाने पालिकेला दिला आहे. त्यामुळे ऐनउन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार …\nपोलिसांची चमकदार कामगिरी, शोधून काढले तब्बल 700 मोबाइल\n29 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळाच्या हद्दीत हरवलेल्या तब्बल 700 मोबाइलचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातही कल्याणच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 300 हून अधिक मोबाइल शोधून काढले आहेत, तर विशेष म्हणजे या पथकांनी मोबाइल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हरवलेल्या 10 व्यक्तींनाही शोधून काढले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घातल्यानंतर वाढत्या मोबाइल चोरीच्या …\nमाहुली पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांची रोजगार क्षमता वाढून होणार शाश्‍वत विकास\n29 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n माहुली कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा शाश्‍वत विकास होणार आहे. काळाची गरज ओळखून विकासासाठी हे पाऊल उचलल्याचे मत कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी व्यक्त केले. शहापूर येथील माहुली कृषी केंद्र उद्घाटन सोहळा तसेच पर्यटन संकेतस्थळाच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते. जगदीश पाटील म्हणाले की, कोकणमधील नागरिकांचे …\nअण्णा हजारेंच्या समर्थनार्थ रॅलीला अल्प प्रतिसाद\n29 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n दिल्लीत समाजसेवक अण्णा हजारे यांचे सक्षम लोकपाल, सक्षम किसान, निवडणूक प्रक्रियेत सुधार आणि पारदर्शक राजनीती यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी ठाण्यात स्वराज्य अभियान आणि स्वराज्य इंडियाच्या वतीने एका रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, रॅलीसाठी केवळ आठ कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने रॅलीची हवा निघाली आणि ती रद्द …\nटीम ओमी कालानी, भाजपकडून मतदारांची दिशाभूल\n29 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n उल्हासनगर महापालिकेची पोटनिवडणूक जवळ येत आहे तशी वातावरण तापत चालले असून, सर्वच राजकीय पक्ष हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबत आहे. प्रभागातील चौक सभांमधून यापुढेही विकास करत राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, गेल्या एक वर्षात त्यांनी किती विकास केला हे या प्रभागातील मतदारांना माहीत …\nरोजगार नसताना शौचालये कशाला\n29 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n स्वच्छता अभियान अंतर्गत देशभरात काही कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकांना सार्वजनिक शौचालया बरोबर वैयक्तिक शौचालये सरकारने बाधुंन दिली,मात्र रोजगार नसल्याने आणी भरमसाट महागाई वाढल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली,तर शौचालये बांधून त्याचा काय उपयोग असा प्रश्‍न बहुजन विचारांची नेता सुषमाताई अंधारे यांनी येथे एक कार्यक्रमात उपस्थित केला. त्यापुढे …\n28 Mar, 2018\tठाणे, महामुंबई 0\n महागणपतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिटवाळा शहराच्या पश्‍चिमेत नागरी वस्ती असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने वीटभट्ट्या चालवल्या जात आहेत. त्यांचा धूरदेखील प्रचंड होत असल्याने धुराच्या प्रदूषणाने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत पत्रकारांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि तहसीलदारांना विचारणा केली असता एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/476234", "date_download": "2018-04-21T03:42:41Z", "digest": "sha1:ODJUJKRGLYWH5IEAJX4LQVRTNQ5GF7IK", "length": 4309, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 21 एप्रिल 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 21 एप्रिल 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 21 एप्रिल 2017\nमेष: श्रीमंतीचा थाट दाखविल्याने खरेदीची वस्तू महागात पडेल\nवृषभ: व्यवहाराला संबंधित गोष्टीचीच चर्चा करा अन्यथा हानी\nमिथुन: कोणतेही व्यवहार करताना गाफील राहू नका, अंगलट येईल\nकर्क: खर्चाचे हक्कदार कुणीही असले तरी तुमचे नियंत्रण ठेवा\nसिंह: नियोजित कामात यथोचित बदल केल्यास उत्तम\nकन्या: कुणालाही सवलत देताना गैरवापर होऊ देऊ नका.\nतुळ: कपट जाळात सापडून हानी होऊ देऊ नका.\nवृश्चिक: बोलण्यातील चुकीमुळे धूर्त व्यक्तींच्या जाळय़ात अडकाल.\nधनु: काहीजणांचा अंतर्गत हेतू जाणून मगच व्यवहार करणे योग्य.\nमकर: दुसरे कोणी देतील अशी आशा करू नका.\nकुंभ: दत्तकनाम्याच्या भानगडीत पडू नका. जीवावर बेतेल\nमीन: वाईटातूनही काहीतरी चांगले निघेल.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 21 फेब्रुवारी 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 23 मार्च 2017\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538604", "date_download": "2018-04-21T03:43:04Z", "digest": "sha1:KBWKGDVRUENJYCMLWWG7X6IOVCDYNZCF", "length": 6637, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ओबीसी समुदायावर अल्पेश ठाकोरचा प्रभाव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओबीसी समुदायावर अल्पेश ठाकोरचा प्रभाव\nओबीसी समुदायावर अल्पेश ठाकोरचा प्रभाव\nगुजरातमध्ये 3 तरुण नेत्यांनी भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेता जिग्नेश मेवानी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांची गुजरातमध्ये मोठी चर्चा आहे. जातीय समीकरणे पाहता तिन्ही नेते यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अल्पेश ठाकोरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तो काँग्रेस नेता खोडाभाई पटेल यांचाच पुत्र आहे. अल्पेशचा ओबीसी समुदायावर चांगला प्रभाव आहे. सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय नेत्यापर्यंतचा प्रवास त्याने अत्यंत कमी कालावधीत पूर्ण केला.\nजवळपास 3 वर्षांच्या अगोदर अल्पेशने ठाकोर सेनेची स्थापना केली. परंतु तो मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये अवैध दारूच्या विक्रीविरोधात मोर्चा उघडल्याने चर्चेत आला. त्याच्या कार्यकर्त्यांनी देशी दारूच्या अड्डय़ांवर छापे टाकण्यास प्रारंभ केला. अवैध दारूमुळे ठाकोर समुदायाचे युवकच सर्वाधिक प्रभावित होत असल्याचा त्याचा युक्तिवाद होता. या मोहिमेमुळे 70 टक्क्यांपेक्षा अधिक ठाकोर समुदाय त्याच्याशी जोडला गेला. दारूबंदीच्या माध्यमातून तो प्रभावी नेता म्हणून उदयास आला.\nदोन दशकांपासून सत्तेबाहेर राहिलेल्या काँग्रेसला अल्पेशकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. परंतु तो काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यास यशस्वी ठरणार की नाही येणारा काळच ठरवेल. गुजरातमध्ये जवळपास 50 टक्के मतदार ओबीसी आहेत. यात 20-22 टक्के मतदार तर ठाकोरच आहेत. काँग्रेसला कमीत कमी 125 मतदारसंघांमध्ये विजय मिळवून देईन असा दावा अल्पेशने केला.\nयूपीए सरकारपेक्षा दुप्पट कर्जमाफ करणार : मुख्यमंत्री\nराज्यभरातल्या 3 हजार 700 ग्रामपंचायतींचा आज निकाल\nजौहरच्या आगीत बरेच काही जळेल : राजपूत करणी सेना\nभारतीयांना ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ देणार युएई\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443169", "date_download": "2018-04-21T03:35:14Z", "digest": "sha1:6MFWKHGZQGFWI2BJQTQI7UG6VPXJZLND", "length": 7995, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘फेरारी की सवारी’मधील पक्याचे स्निफमधून पुनरागमन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘फेरारी की सवारी’मधील पक्याचे स्निफमधून पुनरागमन\n‘फेरारी की सवारी’मधील पक्याचे स्निफमधून पुनरागमन\n‘फेरारी की सवारी’मधील पक्या, ‘नटसम्राट’मधील बुटपॉलिशवाला राजा, तर नुकत्याच आलेल्या मराठी सुपरहीट व्हेंटीलेटरमधील साई, म्हणून सर्वपरिचित असलेला निलेश दिवेकर, आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या आगामी ‘स्निफ’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी निलेश दिवेकर या अष्टपैलू अभिनेत्याने टीव्ही, नाटक आणि सिनेमा या माध्यमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.\nबालकलाकार म्हणून त्याने 800 हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे श्रीमान श्रीमती, येसबॉस, लापतागंज, तारक मेहता का उलटा चष्मा, गुटरगू (सायलेंट कॉमिडियन) अशा दूरचित्रवाणी जगतातील अनेक यशस्वी विनोदी मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. शिवाय वास्तव, पिता, तेरा मेरा साथ रहे, विरुद्ध, फेरारी की सवारी अशा हिंदी तर कँडल मार्च, रेगे, सिंधुताई सकपाळ, व्हेंटीलेटर या मराठी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका अत्यंत गाजल्या आहेत. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या निलेशने बालमोहन विद्यामंदिरमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. नाटकांमधून बालकलाकार म्हणून काम करत त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. रुईया महाविद्यालयातून अर्थशास्त्रातली पदवी तर मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. बालमोहन विद्यामंदिरमधील शिक्षिका विद्या पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली निलेशने अभिनयाच्या क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.\nनिलेश दिवेकर म्हणतो, सुपरस्टार अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि अजय देवगण यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसह काम करण्याच्या अनुभवामुळे माझा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. सिनेजगतात अनेक वर्षे काम केल्यानंतर, नेहमीच समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरणाऱया लहान मुलांच्या भावविश्वावरील सिनेमे बनवणाऱया अमोल गुप्ते यांच्याबरोबर काम करण्याची मला नेहमीच इच्छा होत होती. सुदैवाने तशी संधी मला मिळाली. अमोल गुप्ते यांनी दिग्दर्शन केलेल्या स्निफ या चित्रपटात माझी पुढील भूमिका पाहायला मिळणार आहे. हा ऍक्शन ऍडव्हेंचर सिनेमा असून त्यात मी रहस्यपूर्ण विनोदी भूमिका साकारली आहे.\n‘सचिन : ए बिलियन ड्रिम्स’ राज्यात टॅक्स फ्री\nस्वप्निल जोशी बनला मालिकेचा निर्माता\nप्रिया आणि अभयने व्यक्त केले गच्चीवरील प्रेम\nव्हेलेंटाइन व्हाया Whats Up लग्न\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/deva-new-love-song-launched", "date_download": "2018-04-21T03:48:58Z", "digest": "sha1:U7A3NVU455I5CGFTSUKKJXKSSTQYHUFK", "length": 5806, "nlines": 57, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "‘Deva’ new Love Song launched… | Marathi Dhamaal", "raw_content": "\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\n'देवा' या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'रोज रोज नव्याने' हे गाणे लॉच झाले.\nइनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित या सिनेमाच्या टीझरने वाढवलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता या गाण्यामुळे शिगेला पोहोचली आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' सिनेमातील या रॉमेंटीक गाण्याला सोनु निगम आणि श्रेया घोषाल या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज लाभला आहे.\nप्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. विशेष म्हणजे, 'रोज रोज नव्याने' या गाण्यांमार्फत सोनू, श्रेया आणि अमितराज ही संगीतविश्वातील जोडी प्रथमच 'देवा' या सिनेमातून एकत्र आली आहे.\nया गाण्यात मायाला म्हणजेच तेजस्विनीला ‘देवा’ म्हणजेच अंकुशचे भास होत असल्याचे चित्रीकरण केले आहे. चित्रपटात तेजस्विनी आणि अंकुश ह्यांचा वेगळा लुक दाखवला आहे.\nप्रेमीयुगुलांना पर्वणी ठरत असलेले हे गाणे, श्रेयालादेखील पसंत असून, हे गाणे माझे फेव्हरेट साँग असल्याचे ती सांगते. येत्या १ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात अंकुश -तेजस्विनीबरोबरच डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपणास पाहायला मिळणार आहेत.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nश्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायिले ह्या मालिकेचे शीर्षक गीत…\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post_83.html", "date_download": "2018-04-21T03:58:52Z", "digest": "sha1:W2FUTUUTXLF4RJFBGDN7OTF23ADF5JII", "length": 25007, "nlines": 201, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आनंद आणि क्रौर्य (भाग ७)", "raw_content": "\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nसर्व प्राणी स्वसंरक्षण, काम, भय आणि भूक या प्रेरणांमुळे हिंसा करतात. शिकारी प्राणी या सर्व कारणांशिवाय केवळ नैसर्गिक अंतःप्रेरणेमुळेदेखील परपीडनात्मक हिंसा करतात. आणि मनुष्य त्याहीपुढे जाऊन केवळ आनंदासाठीदेखील हिंसा करू शकतो. आनंदासाठी जेंव्हा परपीडनात्मक हिंसा केली जाते तेंव्हा त्यात स्थल,काल आणि व्यक्ती निरपेक्ष क्रौर्याचा जन्म होतो असा मुद्दा मी सहाव्या भागात मांडला.\nनंतर मला जाणवले की काही जण आनंदाचा शोध हीच नैसर्गिक प्रेरणा मानतील आणि त्यामुळे आनंदासाठी केलेली हिंसा ही देखील नैसर्गिक प्रेरणांमुळे केलेली असल्याने अश्या हिंसेतदेखील क्रौर्य नाही असा मुद्दा पुढे करू शकतील. परंतु या मुद्द्यासाठी, आनंद ही माणसाच्या मनाच्या बाहेर असलेली एखादी अदृश्य वस्तू आहे असे गृहीतक धरावे लागते. माझ्या मते एकरेषीय काळासामोरे स्वसंवेद्य काळाची होणारी जाणीव हेच माणसाच्या अतृप्त असण्याचे कारण आहे. त्यातून तो अनादी - अनंत अश्या एकरेषीय आणि एकदिश काळावर मात करण्यासाठी स्वसंवेद्य काळाच्या गाठी मरून ठेवतो. यातल्या काही गाठी आनंदाच्या असतात तर काही इतर भावनांनी ओथंबलेल्या असतात. त्यातल्या आनंददायक गाठी पुन्हा पुन्हा मारण्यासाठी त्याची धडपड चालू असते. या धडपडीत त्याला सर्वात मोठा आधार मिळतो तो शारीरिक प्रेरणांचा. म्हणून काम आणि भूक या पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या शारीरिक प्रेरणांना शमविण्याच्या प्रयत्नात त्याच्यातील शिकारी जागा होतो. आणि हिंसेतून आनंद मिळाला हे कळताच आनंदासाठी हिंसा सुरु होते. म्हणजे हिंसा ही केवळ नैसर्गिक प्रेरणांमुळे होणारी कृती न राहता स्वसंवेद्य काळाची आनंददायी गाठ मारण्यासाठी केलेली कृती बनते. ही हिंसा नैसर्गिक हिंसेपेक्षा मला वेगळी वाटते म्हणून ते मला क्रौर्याची जननी वाटते.\nआता, माझ्या मते आत्मपीडनात्मक हिंसेमधून क्रौर्याचा जन्म कसा होतो ते आता लिहितो.\nमाणूस जरी सर्वभक्षी असला तरी त्याला आवश्यक शाकाहारी अन्न मुबलक प्रमाणात एकाच ठिकाणी मिळत नाही. छोटी आणि पुन्हा पुन्हा तुटणारी नखे, अपुरे वाढ झालेले सुळे, भलताच धीमा वेग, कमी शक्तीची घ्राणेंद्रिये, कान, डोळे आणि कमजोर स्नायू असलेली त्याची शरीररचना त्याला पूर्ण शिकारी बनवत नाही. त्याला निसर्गाने दिलेल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांबरोबर अधिकची कृत्रिम उपांगे (शिकारीसाठी शस्त्रे आणि शाकाहारी अन्न मिळवण्यासाठी अवजारे) वापरावी लागतात. मृत प्राण्याचे सडलेले मांस किंवा आजारी प्राण्याचे मांस खाऊन पचवण्यास, त्याची पचनशक्ती कमी पडते. नैसर्गिक अवस्थेत मिळणारे बरेचसे अन्न, आहे तश्या कच्च्या स्वरूपात पचवणे, माणसाला जड जाते. म्हणून शिकार करण्यापासून ते अन्न शिजवण्यापर्यंत अनेक कामांसाठी त्याला टोळी करून राहावे लागते.\nमुंग्या किंवा मधमाश्यांसारख्या टोळींने राहणाऱ्या प्राण्यांचं आयुष्य तुलनेने सोपं असतं. कारण टोळीतील त्यांचं स्थान देखील निसर्गानेच ठरवलेलं असतं. शिकारी, कामकरी मुंग्या किंवा मधमाश्यांना प्रजननाची अंगे नसतात. एकंच राणीमाशी असते. प्रजनन करू शकणारे नर दुसरे कुठलेही काम करू शकत नाहीत. आणि त्यांचे काम संपले की त्यांना संपवायला शिकारी मुंग्या / मधमाश्या मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे त्यांची टोळी निसर्गाने बांधून दिलेले नियम पाळत मोठी होत जाते. प्रचंड मोठी सभासदसंख्या असलेल्या टोळ्या बनवणं त्यांना कठीण जात नाही. टोळीत राहून प्रयोजनविरहित आयुष्य जगणं त्यांना कठीण जात नसावं.\nपण माणसाच्या टोळ्या वाघ, सिंह, लांडगे, वानर यांच्यासारख्या असतात. यातील सदस्यांचे केवळ नर आणि मादी एव्हढेच वर्गीकरण निसर्गाने करून दिलेले असते. बाकी त्यांनी टोळीसाठी कामकरी व्हावे की शिकारी की केवळ प्रजोत्पादन करणारा नर की केवळ राणी असे निर्णय निसर्ग घेऊन ठेवत नाही. या उलट निसर्ग प्रत्येक नराला आणि मादीला सर्व क्षमता कमी अधिक प्रमाणात देऊन ठेवतो. त्यामुळे प्रचंड मोठी सभासदसंख्या असलेल्या टोळ्या हे प्राणी उभारू शकत नाहीत. यांच्या टोळ्यांचा आकार कायम छोटा राहतो. इथपर्यंत माणूस आणि प्राणी सारखे असतात.पण पुढे जाऊन माणूस मात्र, निसर्गतः एकटा जन्मूनही, आणि जबाबदाऱ्यांचे वाटप निसर्गाने करून न देतासुद्धा, प्रचंड मोठ्या आकाराच्या टोळ्या उभारू शकतो.\nछोट्या आणि भांडकुदळ टोळ्यांपासून सुरवात करत माणूस मोठ्या टोळ्या उभारू कसा शकतो हा प्रवास मोठा विस्मयकारक आहे. त्याला सुरवात होते माणसाच्या जन्मापासूनच. माणसाच्या पिल्लाची गोष्टच न्यारी असते. ज्याला आपण पूर्ण वाढ झालेलं अर्भक म्हणतो ते निसर्गात स्वतःच्या हिमतीवर जगण्याच्या दृष्टीने पूर्ण नसतं. बहुतांश प्राण्यांची पिल्ले जन्मल्यानंतर काही तासात किंवा काही दिवसातच आपले निसर्गदत्त अवयव वापरू शकतात. पण माणसाच्या पिल्लाचे कित्येक अवयव जन्मजात अवस्थेत नसतातच. ते जन्मल्यानंतर नंतर हळू हळू येऊ लागतात (उदा. दात) शरीरातील हाडांची देखील तीच अवस्था असते. नवजात अर्भकाच्या शरीरातील जवळपास ३०५ कूर्चासदृश हाडे नंतर २०६ पक्क्या हाडात बदलतात. इतकेच काय पण माणसाच्या पिल्लाचा मेंदू, अपेक्षित आकाराच्या ३०% आकाराचा असताना त्या पिल्लाचा जन्म होतो. आणि आईच्या कुशीतून बाहेर आल्यानंतर त्याची बाकीची वाढ पूर्ण होत जाते. त्यामुळे त्याला दोन पायावर उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी, पळण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी, पोहण्यासाठी, आपल्या मेंदूचा पूर्ण विकास करून घेण्यासाठी इतर प्राण्यांपेक्षा फार अधिक वेळ लागतो.\nशारीरिक वाढीच्या अश्या अत्यंत संथ गतीमुळे माणसाची टोळीत राहण्याची गरज अजून वाढते. जुन्या शिकारी भटक्या टोळ्या तर कित्येकदा भटकण्याचा वेग कमी होऊ नये आणि शिकार सर्वांना पुरावी म्हणून नवजात अर्भकांना मारूनही टाकत असत, आणि वृद्धांना सोडून पुढे जात असत. टोळीत लहान आणि वृद्ध टोळीसदस्य वाढले की फिरण्याचा आणि शिकारीचा वेग कमी होतोच त्याशिवाय शिकारीचे, गोळा केलेल्या अन्नाचे वाटेकरी वाढतात. पण म्हणून त्यांना मारून टाकले तर टोळीचा आकार छोटा छोटा होत जाऊन टोळीचे फायदे मिळणे कमी कमी होत जाते.\nम्हणजे ज्या अवस्थेत जन्माला आलो त्या अवस्थेत पंचमहाभूतांना सहन करण्याची ताकद नाही. निसर्गदत्त शरीरावयव वापरून शिकार करण्याइतकी ताकद नाही. सर्वाहारी असून देखील शरीर पूर्णपणे शाकाहारी नाही आणि मांसाहारी देखील नाही. आईच्या कुशीतून बाहेर पडताना, पुढे आयुष्यभर जे अवयव वापरायचे ते विकसित झालेले नाहीत. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी जर टोळी बनवावी तर त्यात प्रत्येक टोळी सदस्य शरीररचनेच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात एकसारखा. आणि त्याने टोळीत कुठल्या जबाबदाऱ्या उचलायच्या ते देखील निसर्गाने ठरवून ठेवलेलं नाही. आणि त्यात भरीस भर म्हणून एकरेषीय आणि अपरिवर्तनीय अश्या काळासमोर स्वसंवेद्य काळाची जाणीव. त्यामुळे अतृप्त आनंद आणि अनंत कंटाळा कायमचे मानगुटीला बसलेले. हे सगळं एकत्र बघितलं की माणसाने यातून मार्ग कसा काढला असेल आणि तो निसर्गावर प्रभुत्व मिळवण्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी कसा झाला असेल त्याचा विचार करताना मी थक्क होतो.\nमाझ्या मते इथून पुढे, केवळ परपीडन करणारी हिंसा करू शकणारा माणूस इतर कुठल्याही प्राण्याकडे नसलेल्या दोन गोष्टी वापरतो. एक म्हणजे अमूर्त संकल्पना आणि दुसरी म्हणजे त्या अमूर्त संकल्पनेसाठी आत्मपीडन.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-islam-marathi/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A8-107051200002_1.htm", "date_download": "2018-04-21T04:05:23Z", "digest": "sha1:5BLDBYWJHX4I6KQXA2QOXOK7YYQQVCBC", "length": 11963, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रमझान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुस्लिम दिनदर्शिके नुसार नववा महिना रमझानचा असतो. याच महिन्यात सर्वशक्तीमान अल्लाने मोहम्मद पैगंबर यांना दिव्य संदेश दिला. याच संदेशाचे एकत्रीकरण कुराण या पवित्र धर्मग्रंथात करण्यात आले आहे.\nत्यामुळे रमझान महिन्याचे पावित्र्य पाळण्यासाठी या महिन्यात उपवास करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या काळात उपवास करणे म्हणजे आत्मताडन करणे असा याचा अर्थ नसून सवर्शक्तीमान अल्लाप्रती समर्पण व्यक्त करण्याची संधी या महिन्यात मिळते.\nकुणी आजारी असल्यास व प्रवासात असल्यास त्याला ते दिवस नंतर उपवास करून भरून काढण्याची मुभा आहे. रमझानच्या काळात श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपवास केल्यास व सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेची याचना केल्यास मागचे सर्व पाप धुतले जाते, असे मानले जाते.\nया काळात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करून रात्री हलका आहार घेतात. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, परिचित यांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. मुस्लिम धर्मात ज्या पाच पवित्र बाबी सांगितल्या आहेत,\nत्या या काळात पूर्ण केल्या जातात. प्रार्थना, उपवास, जकात (दान) आणि आत्मपरिक्षण यांमध्ये हा महिना घालविला जातो. हा काळ संपूर्ण समाजाला बांधून ठेवणारा, एकत्र आणणारा आहे. ईद उल फितर ने या महिन्यातील उपवासाची सांगता होते.\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-04-21T04:05:29Z", "digest": "sha1:EIDODR7JXDGL55D7QP54ZPAM562UARRM", "length": 20694, "nlines": 282, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "वारकरी समाज संपर्क | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nवारकरी तथा हिंदू धार्मिक कार्यक्रम करणारे गुणीजन\nयांचा परिचय तथा संपर्क\nआपले किंवा आपल्या जवळच्या संबंधित लोकांचे नांव यात नसल्यास 9422938199 या WAHATSAUP नंबर वर किंवा varkari@dhananjaymaharajmore.com या इमेल वर कळवावे.\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nअनिरुद्ध म. क्षिरसागर नोंदणी नाही सावरगांव माळ ता. सिंदेखड राजा जि. बुलढाणा किर्तन\nअमोल म. सरकटे नोंदणी नाही आरडव ता. लोणार जिल्हा बुलढाणा किर्तन\nअरविंद म. शर्मा नोंदणी नाही आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे नोंदणी नाही\nअश्विन म. बावणे नोंदणी नाही भंडारा किर्तन\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nअनिरुद्ध म. क्षिरसागर नोंदणी नाही सावरगांव माळ ता. सिंदेखड राजा जि. बुलढाणा किर्तन\nअमोल म. सरकटे नोंदणी नाही आरडव ता. लोणार जिल्हा बुलढाणा किर्तन\nअरविंद म. शर्मा नोंदणी नाही आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे नोंदणी नाही\nअश्विन म. बावणे नोंदणी नाही भंडारा किर्तन\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nअनिरुद्ध म. क्षिरसागर नोंदणी नाही सावरगांव माळ ता. सिंदेखड राजा जि. बुलढाणा किर्तन\nअमोल म. सरकटे नोंदणी नाही आरडव ता. लोणार जिल्हा बुलढाणा किर्तन\nअरविंद म. शर्मा नोंदणी नाही आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे नोंदणी नाही\nअश्विन म. बावणे नोंदणी नाही भंडारा किर्तन\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nअनिरुद्ध म. क्षिरसागर नोंदणी नाही सावरगांव माळ ता. सिंदेखड राजा जि. बुलढाणा किर्तन\nअमोल म. सरकटे नोंदणी नाही आरडव ता. लोणार जिल्हा बुलढाणा किर्तन\nअरविंद म. शर्मा नोंदणी नाही आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे नोंदणी नाही\nअश्विन म. बावणे नोंदणी नाही भंडारा किर्तन\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nअनिरुद्ध म. क्षिरसागर नोंदणी नाही सावरगांव माळ ता. सिंदेखड राजा जि. बुलढाणा किर्तन\nअमोल म. सरकटे नोंदणी नाही आरडव ता. लोणार जिल्हा बुलढाणा किर्तन\nअरविंद म. शर्मा नोंदणी नाही आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे नोंदणी नाही\nअश्विन म. बावणे नोंदणी नाही भंडारा किर्तन\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nअनिरुद्ध म. क्षिरसागर नोंदणी नाही सावरगांव माळ ता. सिंदेखड राजा जि. बुलढाणा किर्तन\nअमोल म. सरकटे नोंदणी नाही आरडव ता. लोणार जिल्हा बुलढाणा किर्तन\nअरविंद म. शर्मा नोंदणी नाही आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे नोंदणी नाही\nअश्विन म. बावणे नोंदणी नाही भंडारा किर्तन\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nअनिरुद्ध म. क्षिरसागर नोंदणी नाही सावरगांव माळ ता. सिंदेखड राजा जि. बुलढाणा किर्तन\nअमोल म. सरकटे नोंदणी नाही आरडव ता. लोणार जिल्हा बुलढाणा किर्तन\nअरविंद म. शर्मा नोंदणी नाही आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे नोंदणी नाही\nअश्विन म. बावणे नोंदणी नाही भंडारा किर्तन\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही मंगलवाडी ता. रिसोड जि. वाशिम\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनाव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनाव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे (B.A./D.J./D.I.T.) 94229-38199- 98233-34438 मंगलवाडी ता. रिसोड जि. वाशिम किर्तन प्रवचन भागवत सॉफ्टवेअर निर्मिती वेबसाईट\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nअनिल म. चेके नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nनांव संपर्क पत्ता कार्य\nधनंजय म. मोरे नोंदणी नाही सेन्दुरजन ता. चिखली जि. बुलढाणा\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/ketaki-mategaonkar", "date_download": "2018-04-21T03:54:29Z", "digest": "sha1:XKWVAM6PXAPVFCWTETRYE3TMCYYIWBOF", "length": 2154, "nlines": 45, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Ketaki Mategaonkar | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 2 इंच (5'2\")\nजन्म ठिकाण: नागपूर, महाराष्ट्र, भारत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation लैगिक छळाच्या बातम्यांमुळे मराठमोळी मॉडेल निकीता गोखले प्रसिध्दी माध्यमांवर संतापली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/123", "date_download": "2018-04-21T03:55:45Z", "digest": "sha1:2H62XL6JT432C2SMMKXCQ4HEAGPB7WUK", "length": 5498, "nlines": 89, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nबायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1\nमाझ्या हास्य कविता, विनोदी कविता, हजला आणि हलक्या फुलक्या कवितांचा संग्रह...\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nआमच्या भूभू ची पोस्टर्स\nए टी एम - एक हजल\nकोण म्हणतं आमच्या घरात\nचंद्र, खड्डे आणि शायर\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nतू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा (हजल)\nबायको जेंव्हा बोलत असते\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमॅच आणि पुरुषांचं स्वप्न\nसगळेच प्राणी लग्न करतात...\nहरि मुखे म्हणा (रॅप\nआमच्या भूभू ची पोस्टर्स\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/11th-college-second-round-1284874/", "date_download": "2018-04-21T03:47:14Z", "digest": "sha1:WAOXZWBU3P4XXCIGG5ZE52H3WVTI3QBM", "length": 14775, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "11th college second round | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nके.जी. टू कॉलेज »\nआजपासून अकरावीची दुसरी फेरी\nआजपासून अकरावीची दुसरी फेरी\nया वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.\n५० हजार विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता; ४४ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशबदल\nअकरावीच्या पहिल्या विशेष फेरीमध्ये ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होत आहे. या वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.\nयाआधी पहिल्या विशेष फेरीसाठी एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश देण्यात आला, तर ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. मात्र प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केला, तर १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी प्रशासनाने दिलेला पर्याय नाकारला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी पुन्हा प्रवेश अर्ज करण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, पहिल्या फेरीत पात्र अर्ज करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर २६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केलेले आहेत.\nत्यामुळे पहिल्या फेरीअखेर प्रवेश अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधील सुमारे २३ हजारांहून अधिक विद्यार्थी असंतुष्ट आहेत. याशिवाय पहिल्या विशेष फेरीत ३१ हजार ३४ विद्यार्थ्यांना पूर्ण अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या विशेष फेरीत सुमारे ५० हजारांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nमंगळवारी, १६ ऑगस्टला दुसरी विशेष फेरी सुरू होत असून पुन्हा लॉगइन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात होईल. पहिल्या फेरीत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी नव्याने लॉगइन आयडी व पासवर्ड घ्यावा लागेल, तर अपूर्ण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नाही.\nपहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांचा नव्याने अर्ज आवश्यक\nआधी अपूर्ण राहिलेला प्रवेश अर्ज नव्याने भरून पसंतिक्रम अर्ज भरण्याची गरज आहे. मात्र पहिल्या विशेष फेरीत संपूर्ण अर्ज भरून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी व पासवर्ड घेऊन नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/02/blog-post_70.html", "date_download": "2018-04-21T04:02:00Z", "digest": "sha1:HQNCJHGJ77EVDUAZ6TFYE3PYYXLOZ6AN", "length": 43492, "nlines": 228, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण", "raw_content": "\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\nकाश्मीर प्रश्नाचे वेगळेपण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो.\nजुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.\nजुनागढ आणि हैदराबाद दोन्ही मध्ये राजा मुसलमान तर बहुसंख्य प्रजा हिंदू होती. याउलट, काश्मीरमध्ये राजा हिंदू तर बहुसंख्य प्रजा मुसलमान होती.\nजुनागढने पाकिस्तानशी विलिनीकरणाचा करार केलेला होता. हैदराबादने भारताशी जैसे थे करार केलेला होता आणि काश्मीरने पाकिस्तानशी जैसे थे करार केलेला होता.\nजुनागढने लॉर्ड माउंटबॅटनने सांगितलेले भूमीच्या जवळीकीचे मार्गदर्शक तत्व (जे बंधनकारक नसले तरी अमलात आणणे अपेक्षित होते) गुंडाळून ठेवून सागरी मार्गाची पळवाट काढून पाकिस्तानबरोबर केलेले विलिनीकरण त्याच्या दोन मांडलिक प्रदेशांना मान्य नव्हते आणि तिथल्या बहुसंख्य प्रजेलादेखील मान्य नसावे असे त्या काळच्या घटना सांगतात. भारताने पाकिस्तानशी विलिनीकरणाला असहमती दाखवणारे मांडलिक प्रदेश ताब्यात घेऊन जुनागढच्या सीमेवर सैन्य नेवून ठेवले आणि नवाब पाकिस्तानला निघून गेल्यावर, वजीराच्या आमंत्रणावरून जुनागढ मध्ये प्रवेश केला होता.\nहैदराबादने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. आणि भारताबरोबर जैसे थे करार केला होता. तेथील जनतेने केलेल्या उठावाला चिरडण्यासाठी त्याच्या रझाकारांच्या सैन्याने जेंव्हा अत्याचार केले आणि हे अत्याचार नंतर भारतीय भूमीत होऊ लागले तेंव्हा हैदराबादला विलीन करण्यास उत्सुक असलेल्या भारतीय सरकारला तेथे आपले सैन्य घुसवण्यासाठी आयते कारण मिळाले होते.\nकाश्मीरने देखील हैदराबादप्रमाणे स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. आणि पाकिस्तान बरोबर जैसे थे करार केला होता. तेथील मुस्लिम बहुल म्हणजे, उत्तर पश्चिमेचा गिलगिट-बाल्टीस्तान आणि जम्मू मधील पुंछ प्रदेशातील जनतेने राजाच्या स्वतंत्र राहण्याच्या विरुद्ध उठाव सुरु केले. पण गिलगिट - बाल्टीस्तान च्या मुस्लिम कॉन्फरंस च्या नेत्यांनी आझाद काश्मीर स्थापन करण्यात धन्यता मानली होती. म्हणजे त्यांचे हेतू प्रथमदर्शनी तरी पाकिस्तानात विलीनीकरणापेक्षा हिंदू राजाच्या राजवटीपासून सुटका आणि आपल्या नेत्यांची महत्वाकांक्षा पूर्ण करणे असे दिसत होते. काश्मीरच्या राजाने प्रजेतील बंडाळी मोडून काढण्यासाठी, स्वतःची रझाकारसदृश कुठलीही संस्था तयार केलेली नव्हती. जम्मूमध्ये मुस्लिम विरोधी धार्मिक दंग्यांना त्याचा पाठींबा होता हे एक गृहीतक म्हणून जरी मान्य केले तरी त्याने सर्वंकष जाळपोळ, लुटालूट आणि शेजारी देशाच्या भूमीवर जाउन कुठलीही कारवाई केल्याची इतिहासात नोंद नाही. पाकिस्तानने देखील स्वतःचे सैन्य काश्मीर मध्ये न घुसवता पठाणी टोळ्यांना काश्मीर मध्ये घुसण्यास प्रोत्साहन दिले होते. आणि या सर्वाची परिणती राजा हरीसिंगने भारताची मदत मागण्यात झाले.\nभारतीय अधिकृत नोंदी सांगतात, २४ ऑक्टोबर ला पठाणी टोळ्या काश्मीरमध्ये घुसल्यावर राजा हरिसिंगने भारताकडे मदत मागितली. - - २५ ऑक्टोबरला श्री व्ही पी मेनन राजाला भेटण्यासाठी श्रीनगरला गेले - - तेथे विलीनीकरणाबद्दल राजाने तत्वतः मान्यता दिली - - २६ ऑक्टोबरला राजा श्रीनगर मधून निघून जम्मू ला आपल्या हिवाळी महालात आला - - तेथे विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली गेली - - आणि मग लॉर्ड माउंटबॅटनना त्यासंदर्भात पत्र पाठवले गेले - - त्यांनी त्या पत्राला स्वीकारून विलीनीकरणाला मान्यता देताना लिहिले,\n“माझ्या सरकारची अशी इच्छा आहे की आक्रमकांना जम्मू आणि काश्मीरच्या भूमीवरून लवकरात लवकर पिटाळून, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करून, मग विलीनीकरणाचा प्रश्न जनमताच्या आधारे सोडवावा\"\nत्यानंतर २७ ऑक्टोबर ला सकाळी भारतीय सैन्य श्रीनगर मध्ये उतरले आणि पठाणी टोळ्यांना परतवण्यास सुरवात झाली. भारतीय सैन्य काश्मीरच्या भूमीवर उतरल्याची बातमी कळताच, जीनांनी पाकिस्तानी सैन्याचे त्याकाळचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणि डेप्युटी कमांडर इन चीफ डग्लस ग्रेसीना पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये पाठवण्याची आज्ञा दिली.\nजीना त्यावेळी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल होते. पण ग्रेसीनी आज्ञाभंग केला. त्यानी फील्ड मार्शल अचीन्लेक (जे भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचे त्याकाळचे प्रमुख होते) यांची आज्ञा नसताना सैन्य पाठवायचे नाकारले. भारताकडील आणि पाकिस्तानकडील सैन्य, दोघेही ब्रिटीश राजाशी प्रतिज्ञाबद्ध असताना सैन्याच्या एका विभागाने सैन्याच्या दुसऱ्या विभागावर हल्ला करणे म्हणजे ब्रिटीश साम्राज्याशी द्रोह होईल, असे कारण सांगून ग्रेसीनी सैन्य पाठवले नाही. फील्ड मार्शल अचीन्लेक यांनी पाकिस्तानला जाऊन जीनांना सैन्य काश्मीरमध्ये जाण्याची आज्ञा मागे घेण्यास सांगितले. अन्यथा पाकिस्तानकडील सैन्यातील सर्व ब्रिटीश अधिकाऱ्यांना अधिकार सोडण्यास सांगितले जाइल असे सुनावले. पाकिस्तानला आता खुल्या मार्गाने युद्ध करता येणे शक्य नव्हते. पाकिस्तानी सैन्यातील गैरब्रिटीश अधिकाऱ्यांनी मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काश्मीरमधल्या युद्धात भाग घेतला. असेही म्हटले जाते, ग्रेसीनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे सैन्य युद्धात पाठवण्यास मदत केली.\n१ नोव्हेंबर १९४७ ला लॉर्ड माउंटबॅटन आणि जीनांची भेट झाली. त्यात जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर या तीनही ठिकाणी जनमत घेण्याचा प्रस्ताव जीनांनी फेटाळला. या एका नकारामुळे हैदराबाद आणि जुनागढ मध्ये काहीही बोलण्याचा हक्क पाकिस्तानने आपोआप गमावला. नेहरू आणि लियाकत अलींची भेट झाली. त्यात नेहरूंनी काश्मीरचा प्रश्न युनो मध्ये नेला जाइल असे सांगितले. युद्ध चालू राहिले. भारतीय सैन्याने बराचसा भाग परत मिळवला. पण जवळपास १/३ भाग पाकिस्तानकडेच राहिला. शेवटी १३ ऑगस्ट १९४८ ला युनो मध्ये मांडलेला ठराव ५ जानेवारी १९४९ ला पास झाला. पाकिस्तानने सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सैन्य मागे न्यावे. भारताने व्यवस्था सांभाळण्यापुरते सैन्य ठेवावे आणि मग जनमत घेतले जाउन काश्मीरचा प्रश्न सोडवला जावा अश्या अर्थाचा तो ठराव होता. पण पाकिस्तानचे सैन्य मागे गेले नाही. भारताचे सैन्य तसेच राहिले. आणि काश्मीर प्रश्नाचे घोंगडे भिजत राहिले ते अजूनही तसेच आहे.\nलेखमालेच्या पहिल्या भागात मी, देश या शब्दाची व्याख्या \" देश म्हणजे भूभाग, ज्यात जमीन, जंगले, नद्या, पर्वतमाला, सजीव - निर्जीव असे सगळे काही आले. त्यामुळे देश ही संकल्पना आपोआप एका सलग भूभागाशी संबंधित आहे,\" किंवा देश म्हणजे हार्डवेअर; अशी केली आहे. याच व्याख्येच्या अनुषंगाने बघितले तर असे लक्षात येईल की जितका जम्मू आणि काश्मीर राजा हरिसिंग च्या ताब्यात होता तितका आपल्याला हवा असेल तर आपले हार्डवेअर अजूनही अपूर्ण आहे. आणि त्यातला जो भाग आपल्या कडे आहे तोदेखील आपल्या उर्वरीत देशाशी अजूनही पूर्णपणे एकरूप झालेला नाही, हे अप्रिय असले तरी कटू सत्य आहे. एखाद्या बाह्य उपकरणासारखा तो आपल्या इतर हार्डवेअरला जोडला आहे आणि Article ३७० त्यासाठी device driver चे काम करते आहे. आपल्याला पूर्ण काश्मीर हवा आहे, हे आपल्याला माहित आहे. आणि कदाचित पाकिस्तानला देखील तसा तो पूर्ण हवा असेल, हा आपला अंदाज आहे. पण काश्मिरी जनतेला काय हवे आहे हे आपल्याला माहीतही नाही आणि त्याबद्दल आपण अंदाज देखील करू इच्छित नाही.\nपहिल्या भागात मी असेही म्हणालो होतो की आपल्या भारत देशाचा इतिहास १९४७ पासूनच सुरू होतो. मग, 'ब्रिटन, भारत आणि पाकिस्तानचे सरकार, संस्थानिक आणि भारतीय जनता हे सर्व या देशाच्या जन्माचे भागीदार ठरतात. यांचे त्याकाळचे वर्तन कसे होते आपण देश तयार होण्याच्या एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहोत याचे त्या सर्वांना भान होते का आपण देश तयार होण्याच्या एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहोत याचे त्या सर्वांना भान होते का त्यामुळे त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदारीचे स्वरूप त्यांना कळले होते का त्यामुळे त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदारीचे स्वरूप त्यांना कळले होते का सर्व एकाच दिशेने, एकाच विचाराने चालले होते का सर्व एकाच दिशेने, एकाच विचाराने चालले होते का हे सगळे प्रवाहपतित होते काय हे सगळे प्रवाहपतित होते काय यांनी स्वतः जाणते अजाणतेपणी घटनांना वळण लावण्याचा प्रयत्न केला असेल काय यांनी स्वतः जाणते अजाणतेपणी घटनांना वळण लावण्याचा प्रयत्न केला असेल काय ' असे अनेक प्रश्न माझ्या मनात येतात.\nब्रिटीश सरकार त्यावेळी दुसऱ्या महायुद्धातून नुकतेच बाहेर पडले होते. भांडवलशाहीला मानणाऱ्या ब्रिटीश साम्राज्याच्या इच्छेविरुद्ध कम्युनिस्ट रशिया एक नवीन महासत्ता बनून स्थिरावला होता. त्याच्या पोलादी पडद्याने बराचसा पूर्व युरोप झाकोळला होता. साम्राज्यवादाची पीछेहाट होत होती. अमेरिका, जगाचा सावकार म्हणून उदयाला आलेला होता. मध्य पूर्वेत इझराएल आणि पॅलेस्टाइनचा प्रश्न हाताळण्यात ब्रिटनला अपयश डोळ्यासमोर दिसू लागले होते. पण ज्या व्यवस्थितपणामुळे इतर युरोपीय देशांपेक्षा ब्रिटनचे साम्राज्य जगभर पसरून बहरले होते, त्याच व्यवथितपणे ब्रिटिश सरकार भारत आणि पाकिस्तान मध्ये आपले काम शक्य तितक्या कायदेशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय उपखंड रशियाच्या पंखाखाली जाऊ नये. तो, सूडबुद्धीने पेटलेल्या ब्रिटनविरोधी कारवाईचे केंद्र बनू नये. जास्तीत जास्त लोकांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असलेला असंतोष निवळावा असे हेतू ब्रिटीश सरकारच्या मनात असावेत. किमानपक्षी, १९४७ च्या आसपासच्या घटनांमुळे ब्रिटीश सरकारच्या हेतूंबद्दल माझे तरी असेच मत बनते.\nसंस्थानिक काही धुतल्या तांदळागत स्वच्छ नव्हते. १९३५ च्या आसपास त्यानी भोपाळच्या नबाबाच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ देखील बनवले होते. ब्रिटिशांशी वाटाघाटी करण्यासाठी. पण संस्थानिकांच्या मतभिन्नतेमुळे शेवटी ही युती तुटली. संस्थानांचे वेगळे संघराज्य बनवण्याचा एक प्रस्ताव देखील होता. पण भौगोलिक असंभाव्यतेमुळे तो बारगळला. प्रत्येक संस्थानिक आपली संस्थाने वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न करत होता. त्रावणकोरने आपल्या थोरियम च्या साठ्यांचा संभाव्य उपयोग दाखवून पाश्चिमात्य देशांकडून त्याच्या स्वातंत्र्यासाठी मदत मिळवायचा प्रयत्न केला. हैदराबादने तर सागरी किनारा मिळावा म्हणून पोर्तुगीज सरकारकडून गोवा दीर्घ भाडे कराराने किंवा विकत घ्यायची तयारी दाखवली होती. जोधपूर, जैसलमेर सारखी संस्थाने पाकिस्तान बरोबर विलीन होऊन अजून काही मोठे घबाड मिळते आहे का याची चाचपणी करत होती. पण फाळणीच्या वेळी उसळलेले हिंदू मुस्लिम दंगे, लॉर्ड माउंटबॅटनने भारताला दिलेले झुकते माप, ब्रिटनचे हरपणारे छत्र, जागतिक राजकारणाबाबतची अनभिज्ञता, दिवाणांचे आणि राजाच्या अधिकाऱ्यांचे होणारे खून, नसलेले सैन्यबळ, प्रचंड मोठ्या आकाराचा लोकशाही भारताचा शेजार, त्यामुळे वाढत चाललेला जनतेचा रेटा आणि भारताला केवळ तीन-चार अधिकार देउन सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचे आश्वासन देणारे विलीनीकरणाचे करार, यामुळे शेवटी संस्थानिक भारत देश घडवण्याच्या ऐतिहासिक कामगिरीत सामील झाले.\nभारत सरकारने मखमली हातमोज्याच्या आतील पोलादी पंजा अतिशय व्यवस्थित पद्धतीने वापरला. साम्राज्यवादाचे दिवस संपले आहेत, त्यामुळे आपला हा नवजात देशाला भविष्यात महासत्ता बनण्यासाठी मोठ्या भूभागाची आवश्यकता असली तरी आपले सरकार साम्राज्यवादी दिसून चालणार नाही याची भारतीय नेत्यांना जाणीव होती. आपल्याला स्वराज्य मिळाले आहे. आपण स्वतंत्र झालेले नाही आहोत. आपण लोकशाहीचे पाश्चिमात्यांचे तंत्र वापरणार आहोत. त्यामुळे आपल्याला आपली उभारणी पाश्चात्य देशांच्या तंत्राच्या धर्तीवर केली पाहिजे याची पूर्ण जाणीव भारत सरकारला, त्या काळात होती असे माझे मत आहे. संगणकाच्या भाषेत बोलायचे झाल्यास, आपल्या कुठल्याही कृतीमुळे आपला देश जागतिक व्यवस्थेत एकटा आणि विसंगत (incompatible) पडू नये याची काळजी कायम घेतली जात होती. पटेल, मेनन यासारखे नेते पोलादी पंजाचे काम करीत होते, तर गांधीजी आणि नेहरूंसारखे नेते मखमली हातमोज्याचे. आधी जैसे थे करार, मग ग्रहणाचा करार, मग सार्वभौमत्व रद्द करणारे विलीनीकरण हा चमत्कार पटेलांच्या आणि मेननांच्या पोलादी हातामुळे झाल्या. तर लॉर्ड माउंटबॅटनने भारताला कायम झुकते माप देणे, जुनागढच्या सार्वमताला आंतरराष्ट्रीय निरीक्षक नसताना मान्यता मिळणे, हैदराबादवर आक्रमण करण्यास माउंटबॅटनने परवानगी देणे, हैदराबादकडून युनोला पाठवलेल्या तारेची दखल चार दिवस उशीरा घेतली जाणे, फील्ड मार्शल अचीन्लेकने सैन्याच्या पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला काश्मीरमध्ये घुसण्यास परवानगी नाकारणे या सगळ्या गोष्टी केवळ पोलादी पंजाने साध्य झाल्या नसत्या हे देखील तितकेच खरे. त्यासाठी भारत सरकारची नियमाला धरून राहण्याची नीती कामाला आली असे मला वाटते. सीमेवरील मुस्लिमबहुल संस्थानिकांनी भारतात यायची इच्छा दाखवल्यावरदेखील त्यांना पाकिस्तानात जायला सांगण्याची नीती भारताला हैदराबाद आणि जुनागढसारखी संस्थाने राखण्यात नैतिक आधार देत होती.\nपाकिस्तान कडे मुत्सद्दीपणा कमी नव्हता आणि टोकदारपणा देखील. त्यांना उणीव होती ही मखमली हातमोज्याची आणि नैतिकतेची. त्यानी हैदराबाद, जुनागढ मध्ये दखल द्यायचा प्रयत्न करणे त्यांना अनैतिक रंगवून टाकणारा ठरला. जोधपुर आणि जैसलमेरच्या संस्थानिकांना जीनांनी कोरा कागद देऊन त्यावर मनाला येईल त्या अटी लिहा, मी मान्य करीन असे आश्वासन देखील दिले होते. पण संस्थानांचे विलीनीकरण संस्थानिकांच्या इच्छेने करायचे नसून तेथील जनतेच्या इच्छेने करायचे आहे ही भारताची नीती जवळपास सर्वत्र अधिक सरस ठरली.\nसबंध देशातील संपूर्ण जनता कायम एकाच दिशेने जात नव्हती. जसे आपण आज आहोत तसेच आपले आजोबा पणजोबा पण असतील. आपण आपले गुण काही आकाशातून घेऊन नाही आलो. ते ही या मातीच्या संस्कारांचे भाग आहेत. त्यामुळे आपले भव्य आणि क्षुद्र गुण आपल्या पूर्वजात देखील होते याची मला खात्री पटलेली आहे. आपल्या पूर्वजांपैकी काहींना ब्रिटीश राज्य मानवले असल्याने, ते जाऊ नये असे वाटत असेल, काही ते जाऊ नये म्हणून सक्रिय प्रयत्न करीत असतील, काही पूर्णपणे तटस्थ असतील, काही स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारावून जाऊन क्रांतीकारी झाले असतील, तर काहींनी गांधीजींचा अहिंसेचा आणि असहकाराचा मार्ग आपलासा करून स्वातंत्र्य चळवळीत आपला खारीचा वाटा उचलला असेल. काहींना प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान करायचे असेल तर काहींना आधुनिक जगाच्या संकल्पनांना वापरून आपल्या या देशाचे हुकलेले प्रबोधनाचे युग प्रत्यक्षात आणायचे असेल.\nपण या सगळ्याचा परिणाम एकंच झाला की काश्मीरचा भूभाग सोडल्यास २६ जानेवारी १९५० ला Government of India Act ला बाजूला सारून त्याजागी भारतीय घटनेचे सॉफ्टवेअर स्थापित करण्यासाठी एका सलग मोठ्या भूभागाच्या हार्डवेअरचा देश तयार झाला होता. आता त्यातून राष्ट्र तयार करायचे बाकी होते.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/sonali-kulkarni", "date_download": "2018-04-21T03:42:58Z", "digest": "sha1:MUGAXNFYNJJT3JXLZQ3TOVJS7XYKVBPT", "length": 2269, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Sonali Kulkarni | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 3 इंच (5'3\")\nजन्म ठिकाण: पुणे, महाराष्ट्र, भारत\nजो़डीदाराचे नाव: नचिकेत पंतवैद्य\nशुगर सॉल्ट आणि प्रेम\nअगं बाई अरेच्चा २\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation रुचिरा जाधव आणि अक्षय वाघमारे यांचा ‘जल्लोष प्रेमाचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/medium-term-debt-schemes", "date_download": "2018-04-21T04:06:31Z", "digest": "sha1:2INUQ2FPFSDUK7ONCSPXGJGB6QYAWY7Y", "length": 10294, "nlines": 167, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "मध्यम मुदतीसाठी योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nमध्यम ते दिर्घ मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Bond Fund) योजना:\nया प्रकारच्या योजनेतील संपुर्ण रक्कम हि दिर्घ मुदतीच्या सरकारी व खाजगी कंपन्यांच्या कर्जरोख्यात व मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते, ज्यावर ठरावीक दराने व्याजाचे उत्पन्न मिळते. अशा योजनेत व्याजाच्या चढ उताराची व पतदर्जाच्या बदलाची जोखीम असते. व्याजाचे दर कमी झाले कि दिर्घ मुदतीच्या कर्जरोख्यांची किंमत वाढते व व्याजाचे दर वाढले की दिर्घ मुदतीच्या कर्जरोख्यांची किंमत कमी होते. ज्याना शेअर बाजाराची जोखीम घेण्याची इच्छा नसेल मात्र पैसे केव्हाही काढण्याची सुवीधा व बँकेपेक्षा थोडे जास्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा असेल अशा व्यक्तींनी या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करावी. सध्या अशा योजनेत चांगले उत्पन्न मिळत आहे. 3 वर्षापेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक केली असता आयकरात बचत होते. टिडिएस कापला जात नाही. इंडेक्सेशनचा फायदा मिळतो.\nBook traversal links for मध्यम मुदतीसाठी योजना\n‹ अल्प मुदतीसाठी Up मासीक उत्पन्न योजना ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nबॅंक एफङी व ङेट फंङ तुलना\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:43:45Z", "digest": "sha1:HQJ64FDCECGGTWHXYU6GVRFAN2IDICQH", "length": 36025, "nlines": 126, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "अरण्यवाटा.... !! - भाग दोन : अंतिम", "raw_content": "\n - भाग दोन : अंतिम\nलहुळश्यातली सकाळ उजाडली तीच मुळी मामांच्या घरच्या आवाजानं. ओसरीवर सांडलेल्या आमच्या तीन देहांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून घरातली सगळी कामं व्यवस्थित चालू होती. समोरच्या भिंतीवर निष्काम कर्मयोगाची साधना करणा-या घडाळ्याकडे माझं लक्ष गेलं आणि आमची झोपच उडाली सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले हर्षलने परममित्राचं परमकर्तव्य पार पाडत शेजारच्या दुकानातून आणलेल्या बिस्किटांच्या पुड्याचे आम्ही तिघं आणि मामांचा कुत्रा असे चार सामान भाग झाले आणि आम्ही सॅक आवरायला सुरुवात केली. पुढच्या पंधरा मिनिटात मामांचा हसतमुख चेहेरा आणि एकदम ताजातवाना आवाज कानावर पडला.\n\"हा आलात का. दहा मिनिटं बसा. मी चहा घेतो आणि निघू आपण. दोन तासात वाडा कुंभरोशीला पोचवतो तुम्हाला \" मामांनी हा निर्वाळा देईपर्यंत कालचं कारंजे गावाचं विमान अर्थात विश्वनाथ प्रकट झाला आणि आमची घालमेल सुरु झाली. काल रात्रीचे त्याचे पराक्रम ऐकून आमच्या नशिबी काय वाढून ठेवलय अशी शंका आम्हालाच काय सगळ्या जगाला आली होती. मामींनी पोह्यांचा आखलेला बेत मामा आणि विश्वनाथ यांनी एकमताने हाणून पडला आणि जवळपास पाव किलो अंडा भुर्जी आणि सात - आठ तांदळाच्या भाक-यांची ऑर्डर सोडून मामा अंघोळीला पळाले.\nकोवळी उन्हं आता प्रखर या प्रकारात मोडायला सुरुवात झाली. मामांच्या घरचं प्रेमळ आदरातिथ्य काळजात घर करून गेलं. लहुळश्यातून आम्ही आता बाहेर पडलो. (ग्रामस्थांच्या मते) पूर्णपणे मोडलेल्या आणि रानडुकरांचा मोक्कार वावर असलेल्या सावित्री घाटाचा नाद सोडून आम्ही आम्ही द-याच्या दंडाने निघालोय हे कळल्यावर लहुळसे - पोलादपूर या एसटीसाठी लहुळश्यात पोचलेल्या दाभिळ ग्रामस्थांच्या चेहे-यावर एका अनामिक विजयाचे भाव स्पष्ट दिसून आले गावातली खुरटी शेतं मागे पडू लागली, उजवीकडे कालचा दाभिळटोक घाट आणि डावीकडे मागे अर्थात साधारण पूर्वेकडे महाबळेश्वरचा एल्फिस्टन पॉईंट नजरेत भरला. समोर आंबेनळी घाटाचा भला थोरला पहाड अंगावर आला. समोर पसरलेल्या आणि घाटमाथ्यावर सरासर वर चढणा-या एका डोंगरधारेकडे मामांनी बोट दाखवून सांगितलं...\"हाच तो द-याचा दांड गावातली खुरटी शेतं मागे पडू लागली, उजवीकडे कालचा दाभिळटोक घाट आणि डावीकडे मागे अर्थात साधारण पूर्वेकडे महाबळेश्वरचा एल्फिस्टन पॉईंट नजरेत भरला. समोर आंबेनळी घाटाचा भला थोरला पहाड अंगावर आला. समोर पसरलेल्या आणि घाटमाथ्यावर सरासर वर चढणा-या एका डोंगरधारेकडे मामांनी बोट दाखवून सांगितलं...\"हाच तो द-याचा दांड \nआमच्या मागोमाग डोक्यावर हे भलं थोरलं ओझं घेऊन दाभीळटोक घाटाने वर निघालेल्या या मावशींनी आमची इथ्यंभूत माहिती विचारूनच आपली मार्गक्रमणा सुरु केली.\nलहुळश्याची शेतं आता एका टेपाडाच्या पल्याड गेली. छोटी चढण चढून आम्ही एका पठारावर आलो तेव्हा दाभिळहून द-याच्या दांडाकडे येणारी वाट आम्हाला मध्ये येऊन मिळाली. आम्ही चालत असलेला मार्ग हा तिन्ही बाजूंनी महाबळेश्वराच्या आणि आंबेनळी घाटाच्या उंच डोंगरांनी वेढलेला क्लिष्ट डोंगररचना. पण मामांसारखा जाणकार सोबत असल्याने आम्ही अगदी निर्धास्त होतो.\nमोकळवनातली वाट विसावली ती एका कोरड्या ओढ्यापाशी. या ठिकाणाला \"आंब्याचा टेप\" असं म्हणतात. समोर सळसळत गेलेली वाट गर्द रानात लुप्त झाली. मगाशी समोर दिसणा-या डोंगराच्या पायथ्याला आम्ही येऊन ठेपलो होतो. घाटवाट चालू होण्यासाठी केवळ पाचच मिनिटं उरली होती.\nझाडीत पाऊल ठेवल्या क्षणापासून अंग शहरावं इतका थंडगार रानवा सुरु झाला. आतापर्यंतच्या वाटेवर कानावर पडणा-या वा-याचे गूढ ध्वनी थांबले आणि सुरु झाली एक किर्र्र्र शांतता पायाखाली कराकरा वाजणा-या पाचोळ्याचा आवाज तेवढा त्या शांततेला भेदून जात होता. बाकी सारं रान अगदी चिडीचूप होतं. आंब्याच्या टेपानंतर काही वेळाने आम्ही थांबलो. द-याच्या दांडाची सुरुवात आता झाली होती.\n\"मामा पुढचा मार्ग कसा आहे हो \n\"ह्ये काय एकदम सोपा. ह्ये असंअसं चढत गेलं की दोन तासात वाडा कुंभरोशी\" इंग्रजी Z सारखे हातवारे करत मामांनी उत्तर दिलं. काही म्हणा, पण मामांची काटक शरीरयष्टी बघता त्यांना महाबळेश्वर सारख्या आडदांड डोंगररांगेच्या वाटांची कसून सवय झाली असल्याची खात्री मला पहिल्या दहा मिनिटातच पटली. सावित्री घाट सोडला तर मामा कोणत्याही घाटवाटेला \"अत्यंत सोपी\" याच श्रेणीत ढकलून मोकळे होत होते. द-याच्या दांडाची चढाई अगदीच अंगावर किंवा खड्या उंचीची नसली तरी एकापुढे एक शिस्तीत मांडलेल्या नागमोडी वळणांमुळे काही वेळानंतर कंटाळवाणी वाटू शकते. पण वाटेवरचं जंगल मात्र सारं काही विसरायला लावणारं कधीतरी स्वतःत गुंतण्यापेक्षा या रानाच्या अंतरंगात डोकावून बघावं....एक जगावेगळं सुख पुढ्यात उभं राहतं \nघाटवाटेची सुरुवात झाल्यापासून हर्षल आणि विश्वनाथ सगळ्यात पुढे आणि मी,मामा आणि ओंकार पिछाडीला हा क्रम शेवटपर्यंत टिकला. हर्षल विश्वनाथच्या बरोबरीने आणि त्याच्याच वेगात चालत असलेला बघून मामांनी तोंडात बोट घातलं. काल पूर्णपणे \"आभाळात\" गेलेला विश्वनाथ आज मात्र वर्गात वात्रटपणा केल्यामुळे शिक्षकांनी चोप चोप चोपल्यावर एखादं पोर जसं गपगुमान कोपरा धरून बसतं अगदी तसा अवाक्षरही न बोलता स्वतःच्याच नादात चालत होता. मात्र कुंभरोशीला पोहोचेपर्यंत किमान पाच ते सहा वेळा हर्षलच्या निर्विवाद आणि जबरदस्त फिटनेसचं कौतुक मामांनी अगदी तोंडभरून केलं \nद-याच्या दांडाच्या या वाटेवर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट दिसून अली ती म्हणजे या वाटेवर अनेक ठिकाणी दगडांवर मार्किंग केलं आहे.\nबंबाळ्या रानातून वाट वर वर सरकत होती. विश्वनाथला एक उत्तम कंपनी मिळाली होती आणि त्या दोघांनाही आपल्या मागे तीन जीव या रानातून चालत आहेत याची कसलीही चिंता नव्हती सुसाट वेगाने दोघ पुढे जायचे आणि मागून मामांची हाक आली की आहे त्या जागी निवांत विश्रांती घ्यायचे. तंबाखूचा बार तोंडात धरत हसतमुख चेहे-याने मामा इतक्या सराईतपणे वाट काढत होते की ज्याला तोड नाही.\nवाट आता थोडक्या मोकळवनात डोकावली. डोईवरचा रानवा जरा बाजूला झाला आणि समोर दिसला उभाच्या उभा \"काठीचा दांड\".\nतास - दीड तासाच्या चढाईची एकाग्रता भंग पावली ती कानावर पडलेल्या गाडीच्या हॉर्नने डोक्यावरच्या गार्ड झाडातून काहीही दिसायला तयार नव्हतं. पण घरघरणा-या इंजिनांचा आवाज आणि ट्रकसारखं एखादं धूड रस्त्यावरून जाताना होणारी धडधड स्पष्ट जाणवू लागली. घाटमाथा जवळ आल्याची ही खूण होती. मामांनी उजवीकडे तिरप्या रेषेत अंगुलीनिर्देश केला आणि डोंगराच्या घळीतून एक लाल आकृती पश्चिमेकडे सरकताना दिसली डोक्यावरच्या गार्ड झाडातून काहीही दिसायला तयार नव्हतं. पण घरघरणा-या इंजिनांचा आवाज आणि ट्रकसारखं एखादं धूड रस्त्यावरून जाताना होणारी धडधड स्पष्ट जाणवू लागली. घाटमाथा जवळ आल्याची ही खूण होती. मामांनी उजवीकडे तिरप्या रेषेत अंगुलीनिर्देश केला आणि डोंगराच्या घळीतून एक लाल आकृती पश्चिमेकडे सरकताना दिसली आंबेनळी घाट आता दृष्टीक्षेपात आला. इतका की येणारी जाणारी वाहनं आम्हाला सहज ओळखता येत होती. दहा साडेदहाच्या सुमारास मामांच्याच पोटात भडका उडाल्याने त्यांनी सगळ्या टोळीला एकत्र केलं आणि ही चढण संपल्यावर नाश्ता करू असा हुकूम सोडला.\nवाट तशी एकसंध नव्हतीच. मधूनच झाडो-यात आणि पाऊलवाटेवर झालर पांघरलेल्या पानांच्या भाऊगर्दीत दिसेनाशी होत होती. पण दिशा अचूकपणे माहित असल्याने कुठेही न चुकता हे मार्गक्रमण यथोचित सुरु होतं. वारा पूर्णपणे थांबला होता. पण आम्हाला निघायला जरी तासभर उशीर झालेला असला तरी गर्द रानामुळे उन्हाचा कसलाही त्रास होत नव्हता. वाकलेल्या वेली पायात अडकायच्या. त्यांना झुगारून पुढेही जाता यायचं नाही. त्यांची पकड इतकी चिवट की चुकून जरी पुढे गेलो तर आपटलेल्या तोंडावर लाल मातीची रंगपंचमी ठरलेली एकूणच सुरेख असा एक मार्ग आमच्या पायतळी जात होता.\nसुमारे दोन तासांची नागमोडी प्रदीर्घ चढण संपली ती एका छोट्या झाडापाशी. याला \"आवळीचा माळ\" असं म्हणतात. मामांना आता डब्यातली भुर्जी दिसू लागली होती. अखेर मामांनी मगाशी सुचवलेल्या या टप्प्यावर आम्ही विसावलो. मलबार धनेशाची सुरेख भरारी डोळ्यासमोर साकारली. त्याचं देखणं रुपडं नजरेत भरलं. डावीकडच्या आंबेनळी घाटातल्या गाड्यांचा गोंगाट थोडा मंदावला होता. डब्यातल्या भुर्जीचा यथोचित फडशा पडला. मन तृप्त झालं. पाय दुखावले आणि पाठ सुखावली. थंडगार वा-याचे झोत महाबळेश्वराच्या बुलंद कड्यांशी सलगी करू लागले. घाटमाथा जवळ आल्याची खूण समोरची दरीला खेटून जाणारी अरुंद वाट दिसली आणि मामांनी निवांतपणे त्यावरून स्लीपर्स घासत चालायला सुरुवात केली. पाठीवरच्या सॅक आणि गळ्यातले जडशीळ कॅमेरे सांभाळताना आमची मात्र तारांबळ उडत होती. अत्यंत मुरमाड आणि घसरड्या मातीचा \"स्क्री\" प्रकारातील आडवा टप्पा हळूहळू मागे पडत होता. कॅमरा बाहेर काढण्याचीही फुरसत न मिळाल्याने त्या घसा -याच्या वाटेचे फोटो मिळाले नाहीत.\nहर्षल आणि विश्वनाथ सोबत आता ओंकारने आघाडी घेतली. मी आणि मामा मागून निवांत येत होतो. जवळच्या रानकढीपत्त्याच्या घमघमाट वातावरणात भरला होता. मामांकडे विषयांची मात्र कसलीही कमी नव्हती. स्वतः राजकारणात सक्रिय असल्याने संपूर्ण देशाच्या राज्यव्यवस्थेची जी काही लक्तरं ते काढत होते त्याला सुमार नाही. एकूणच बोरिंग वाटावा असा प्रवास अजिबात नव्हता. आजूबाजूच्या वाटांची जमेल तशी माहिती मामा देत होते. त्यांच्या मागून जात असताना एका झाडाखाली मी बुटाची लेस बांधायला थांबलो. पुढे चाललेले मामाही थांबले. आणि इतक्यात ........\n.......भूकंप व्हावा तसा प्रचंड आवाज आमच्या कानावर पडला. काही सेकंदात काळजाचं पाणी पाणी झालं. इतका वेळ हसतमुख असलेल्या मामांच्या चेहे-यावर क्षणार्धात भीतीचं सावट स्पष्ट दाटून आलं. \"रानडुकरं येतायेत आपल्या दिशेला\" एवढंच ते पुटपुटले. प्रचंड वेगात काहीतरी खाली धडधडत येत होतं. हर्षल आणि ओंकारला मारलेल्या हाकांना काहीच उत्तर येत नव्हतं. बुटाची लेस तशीच सोडून मी आणि मामांनी त्या दिशेला धाव घेतली आणि आमच्या समोर उजवीकडच्या टेकाडावरून मातीचा प्रचंड ढीग जमीन हादरवत दरीत कोसळत होता कित्येक किलो मातीचा प्रचंड धबधबा आमच्या वाटेत दत्त म्हणून उभा राहिला. हे कमी की काय म्हणून समोर पाहिलं तेव्हा हर्षल आणि विश्वनाथ त्या मातीच्या धबधब्याच्या पैलतीरी पोचले होते आणि आम्ही तिघंच या बाजूला समोर चाललेलं दृश्य पाहत होतो. कित्येक किलो माती आमच्या समोरच्या वाटेलाही दरीत घेऊन गेली. त्या शांत वातावरणात त्या कोसळण्याचा आवाज मात्र भीषण वाटू लागला. एखादी प्रचंड दरड कोसळावी तसं अखंडपणे मातीच्या ढिगाचे लोट खाली येतच होते. सुमारे दहा मिनिटांनी हा प्रकार थांबला कित्येक किलो मातीचा प्रचंड धबधबा आमच्या वाटेत दत्त म्हणून उभा राहिला. हे कमी की काय म्हणून समोर पाहिलं तेव्हा हर्षल आणि विश्वनाथ त्या मातीच्या धबधब्याच्या पैलतीरी पोचले होते आणि आम्ही तिघंच या बाजूला समोर चाललेलं दृश्य पाहत होतो. कित्येक किलो माती आमच्या समोरच्या वाटेलाही दरीत घेऊन गेली. त्या शांत वातावरणात त्या कोसळण्याचा आवाज मात्र भीषण वाटू लागला. एखादी प्रचंड दरड कोसळावी तसं अखंडपणे मातीच्या ढिगाचे लोट खाली येतच होते. सुमारे दहा मिनिटांनी हा प्रकार थांबला आता मात्र त्या आधीच चिंचोळ्या असलेल्या पायवाटेची अवस्था अजूनच बिकट झाली. अखेर मामांनी पुढाकार घेऊन त्या घसा-यातून कशीबशी वाट काढली आणि तो टप्पा पार झाला तेव्हा डावीकडच्या पटलावर हे दृश्य साकारलं होतं \nद-याचा दांड संपला होता...काही सुखद आणि काही अविस्मरणीय आठवणी घेऊन. शेवटच्या चढाईचा भाग असणारी गर्द झाडीभरली \"वाड्याची खिंड\" आम्ही पार केली आणि अगदी शेजारून गाडी जावी इतक्या जवळून वाहनांचे आवाज आणि हॉर्न कानावर आले. मामांचा चेहरा परत खुलला. विश्वनाथने त्या झाडीतून स्वतःसाठी कसल्यातरी फांद्या तोडून घेतल्या होत्या. त्या पिशवीत कोंबत समोर दिसणा-या उघडीपीच्या जवळ आम्ही आलो आणि अचानक घनदाट जंगलातून एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करावा तसा समोर अचानक आंबेनळी घाटाचा कला कुळकुळीत रस्ता आणि वाडा कुंभरोशीची घरं अवतरली. इतक्या चटकन आम्ही गाडीरस्त्याला लागू असं वाटलं देखील नव्हतं. मामा आणि विश्वनाथ या दोघांनाही आता घराचे वेध लागले होते. डोळ्यासमोरून पोलादपूरची एक एसटी गेलेली बघून झालेला विश्वनाथचा चेहेरा मात्र बघण्यासारखा होता \nअडीच तासांची भन्नाट डोंगरयात्रा संपली. दोन दिवसांच्या या दुर्गम अरण्यवाटांच्या असीम अनुभूतीची सुरेख सांगता द-याच्या दांड आमच्या खात्यात जमा करून झाली मामांनी त्यांच्या आणि माझ्यात झालेला घरोबा पाहून \"मी पैसे घेणार नाही\" हे कालच जाहीर केलं होतं. त्यामुळे आम्ही गाडीरस्त्याला लागताच मागे वळूनही न पाहता दोघंही वाडा कुंभरोशीच्या बसस्टॉपच्या दिशेने भराभरा निघाले. पण तापलेल्या उन्हाच्या काहिलीला जागून अन्नपूर्णा हॉटेलमध्ये थंडगार लिंबू सरबताचा मारा झाला आणि मगच दोघांची सुटका झाली. मी मुलांना खाऊसाठी का होईना पण काही माफक रक्कम खिशातून काढतोय हे बघून मामांच्या डोळ्यात जमा झालेले प्रेमळ भाव मात्र लपू शकले नाहीत. गेल्या दोन दिवसात मामांनी त्यांच्या अत्यंत गोड आणि निखळ स्वभावाने काळजाला हात घातला. त्या दोघांना सामावून घेऊन एक ट्रक पोलादपूरच्या दिशेने निघाला. पण आमच्या डोळ्यासमोर विश्वनाथची कालची भन्नाट बडबड आणि मामांची साधी,काटक पण अगदी घरोबा करून जाणारी मूर्ती अजूनही तरळत होती.\nबोरिवली - महाबळेश्वर बस जशी रिकामी अली तशी त्यात फार भर न घालता आंबेनळी घाट चढू लागली. बसच्या खिडकीतून प्रतापगड - मकरंदगड पुन्हा डोकावले. जावळीचं हिरवंगार खोरं डोळ्यांना थंडावा देऊन गेलं. सुखावून जाणा-या वा-याच्या झुळूकीमुळे जेव्हा नकळत डोळे मिटले तेव्हा दोन दिवसांच्या ट्रेकचा संपूर्ण आलेख नजरेसमोर तरळत होता.\nवडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) 15 March 2017 at 05:09\nजितेंद्र बंकापुरे 17 March 2017 at 06:16\nनेहमीप्रमाणेच छान झालाय वृत्तांत...\n\"मास्तर ती दूधगावची एसटी किती वाजता आहे हो \" \"शी बाई केवढे डास आहेत इथे \" \"शी बाई केवढे डास आहेत इथे \" \"अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे \" \"आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं \" \"अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे \" \"आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं आरं नसेल हाटेल परवडत आरं नसेल हाटेल परवडत \nशनिवारच्या पहाटेचे हे संवाद आमच्या कानावर आदळत होते ते साडेपाचचा गजर म्हणूनच टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला सकाळचे सगळे सोपस्कार पार पडून आणि त्या कॅरीमॅट्सचे मालक असलेल्या युथ हॉस्टेल मालाडच्…\n\"भूकंप\" गडावरचा \"खादाडेश्वर\" .....\nआपण सह्याद्रीत का फिरतो याला अनेक कारणं आहेत.रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून चार घटका निसर्गात जावं..तिथल्या रानपाखरांशी गप्पा माराव्यात...दोन क्षण स्वत:शीच अंतर्मुख होण्यासाठी....वगैरे अनेक कारणं देत येतील.पण ट्रेकला गेल्यावर \"क्षुधागडाची\" अर्थात आपल्या मनसोक्त हादडण्याची मोहिम यशस्वी झाली नाही तर ट्रेकमध्ये काहीतरी राहून गेलंय असं राहून राहून वाटायला लागतं म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही \"भूकंप\" होतो (= मरणाची भूक लागते म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही \"भूकंप\" होतो (= मरणाची भूक लागते ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही ) मुळशीच्या \"दिशा\" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या \"बकासुरां\" बरोबर ती शेअर करायचं ठरलं ) मुळशीच्या \"दिशा\" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या \"बकासुरां\" बरोबर ती शेअर करायचं ठरलं आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न मी मात्र या दोन्ही …\n - भाग दोन : अंतिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/127", "date_download": "2018-04-21T04:14:37Z", "digest": "sha1:DRNK2ZOOSLB7PEZH6YWCRAYWK7BBRSDI", "length": 4563, "nlines": 70, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गटारी | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nअमेची पुन्हा रात आली गटारी\nअम्हा पाहुनी धुंद झाली गटारी\nकुणी एक प्याला, कुणी 'पिंप'वाला\nभरे बेवड्यांच्या पखाली गटारी\nकुणी झिंगलेला, कुणी संपलेला\nपुसेना कुणाची खुशाली गटारी\nफिरे आज जो तो घमेंडीत ऐसा\nकरी बावळ्यांना मवाली गटारी\nअमीरांस लाभे, गरीबांस लाभे\nवसे दुःखितांच्या महाली गटारी\nसर्व 'झिंग'रसिकांना गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ कोण म्हणतं आमच्या घरात अनुक्रमणिका घरामधे तू ससा ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2011/06/blog-post_08.html", "date_download": "2018-04-21T03:28:14Z", "digest": "sha1:HHMRT7UUFDMW6FEO7PRIZIPSUU4Y6KFH", "length": 25935, "nlines": 259, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे", "raw_content": "\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nमूळ मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यासाठी सुरू झालेल्या स्वामी रामदेव यांच्या आंदोलनाला मूळ मुद्दयावरून दूर नेण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काळ्या पैशाच्या मुद्दयावर कचखाऊ भूमिका घेत आहे, त्यावरून काँग्रेस भोवतीचा संशय अधिक गडद होताना दिसत आहे. काळ्या पैशावरून या आधीच गांधी परिवाराकडे संशयाची सुई वळल्यामुळे आणि अण्णा- बाबा या मुद्दयावर अधिक आक्रमक झाल्याने काँग्रेस चवताळली आहे. यातून सुटण्याचा अन्य कोणताही मार्ग काँग्रेसपुढे शिल्लक नाही हे आता आणखीनच स्पष्ट झाले आहे.\nकाळ्या पैशावर चर्चा होत रहाणे काँग्रेसच्या सोयीचे नाही. त्यामुळे काँग्रेसने रामदेव बाबा, त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण, सुषमा स्वराज, आरएसएस यांच्यावर बेछूट आरोप करणे चालू ठेवले. त्यात चप्पल उगारल्याची घटनाही काँग्रेससाठी जणु वरदान ठरली. आणि याने उत्साहित झालेल्या दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्णन यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अत्यंत शेलक्या शब्दांत त्यांचा उद्धार करणे सुरू केले. दरम्यान आचार्य बालकृष्ण प्रकट झाले आहेत. माझा जन्म भारतात झाला. माझे आई वडील नेपाळचे आहेत. परंतु माझे शिक्षण भारतात झाले आहे. मी भारतातच सेवा करतोय. मी मरेपर्यंत भारतातच राहीन, असे आचार्य बालकृष्ण यांनी सांगीतले आहे. आता काँग्रेसने हे प्रकरण ताणले तर काँग्रेसच अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nसांस्कृतिक दृष्टया आणि आध्यात्मिक दृष्टया भारत-नेपाळ एकच आहेत. देशांच्या सीमा ध्यानात घेऊन बोलायाचे तर आज नेपळमधे ४३ लाखाहून अधिक भारतीय आहेत आणि भारतात ७० लाखापेक्षा अधिक नेपाळी भारतीय नागरिक आहेत. तिबेट गिलंकृत केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून चीन नेपाळमध्ये भारतविरोधी विष कालवत आहे, अशा वेळी क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी राजकारणी नेत्यांनी नेपाली नगरिकत्वाचा मुद्दा काढून नेपळला भारतापासून दूर लोटण्याचे पाप केले आहे. बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरीविरुद्ध मात्र गठ्ठा मतांसाठी हे राजकारणी जनतेची दिशाभूल करीत असतात हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे.\nकाँग्रेसच्या अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या सर्वेसर्वा यांच्या नागरिकत्वासंबंधीची तथ्ये अधिक गंभीर आहेत. नागरिकत्वाच्या मुद्दयावर आचार्य बालकृष्ण यांची बाजू सोनिया गांधी यांच्यापेक्षा उजवी आहे. कारण इंग्रजांमुळे नेपाळ प्रांताला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळालेला असला तरी नेपाळ सांस्कृतिकदृष्ट्या भारताला अतिशय जवळचा आहे. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान असताना १९५३ साली नेपाळने भारतात विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय. भारतातून नेपाळात आणि नेपाळातून भारतात यायला जायला पारपत्र लागत नाही ते यामुळेच. पशुपतीनाथासारखी तीर्थक्षेत्रे भारतीयांसाठी श्रद्धेय आहेत. इतकेच नाही तर पशुपतीनाथाचे पुजारी हे परंपरेने भारतीय आहेत. अशी सांस्कृतिक नाळ असल्यामुळे बालकृष्ण नेपाळी वंशाचे असल्याचा मुद्दा तसा भारतीयांच्या दृष्टीने गौण आहे. घटनेतल्या तरतुदीनुसारही आचार्य बालकृष्ण हे भारताचे नागरिक ठरतात. परंतु सोनिया गांधी यांच्याबाबतीत अशी स्थिती आहे काय.\nइटलीचे राजदूत यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्रातून 27 एप्रिल 1983 रोजी लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी केलेली फसवणूक उघड केली आहे. अ‍ँटोनिया नाव बेमालूमपणे बदलून सोनिया नाव कसे लावले गेले ते या पत्रातून उघडे पडले आहे. पाहा... http://www.janataparty.org/annexures/ann05p32.html\nसोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढविताना जी कागदपत्रे सादर केली आहेत, ती खोटी ठरली आहेत. त्यांनी शिक्षणाबद्दलची दिलेली माहितीही खोटी ठरली आहे. अर्थातच या गोष्टींची भरपूर चर्चा झाली आहे. याचे ठोस पुरावेही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. स्वीस बँकेशी आणि रशियन गुप्तचर संस्थेशी असलेले संबंध, पोप आणि व्हॅटिकनशी असलेले सोनियांचे संबंध आणि त्यांचा नागरिकत्वाचा मुद्दा या साऱ्याच गोष्टी काँग्रेसला अडचणीच्या ठरू शकतात. परंतु काँग्रेसला अडचणीच्या ठरतील अशा मुद्दयांवर खुबीने बगल देण्याची कला अवगत आहे. त्यामुळे या मुद्दयावर काँग्रेस कायम मूग गिळून असते. आता दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काढला आहे की जो काँग्रेसने अधिक ताणला तर काँग्रेसच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेला येणे, ही गोष्ट काँग्रेसला फायद्याची नाही. त्यामुळे आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काँग्रेस अधिक ताणणार नाही. त्याऐवजी रामदेव बाबा यांच्यामागे अनेक तपासण्यांचा ससेमिरा लावून हैराण करेल याची शक्यता अधिक आहे.\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2009/09/21/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-21T03:50:52Z", "digest": "sha1:H6OB6FKH7O2Y63RPP6OTKQJXQRZJ7IYZ", "length": 60065, "nlines": 187, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ! | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nपोवाडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा – राज ठाकरेंचा →\nहिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर \n“आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका \nपितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I “\nसिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदुमग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना कामग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. ‘हिंदुधर्म’ हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.\nहे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे ‘हिंदू’ या शब्दाच्या ‘हिंदू’ या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक ‘लोक’ म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे\nहिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये ‘हिंदुइझम’ (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. ‘Hindu Polity’ ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.\nस्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल\n त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी मानतो किंवा तुकारामाप्रमाणे ‘आमुचा स्वदेश मानतो किंवा तुकारामाप्रमाणे ‘आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास ‘ असे उद्गारतो. हे बंधूंनो विश्वाच्या मर्यादा – तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत \nहिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक – नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.\n“बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..\nइतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम – कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.\nहिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. ‘क्लैब्यं मा स्म गम: पार्थ’ ही हिंदुधर्माची गर्जना आहे. ‘अहिंसा परम धर्म:’ ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की ‘आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्’ आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय \nआपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी ‘त्वे’ सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.\nअगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही – हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.\nस्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म ‘वाद’ म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.\n“हिंदुस्थान” या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.\nआपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून ‘गगन थाल रविचंद्र दीपक बने’ ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.\nआपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला – हिंदूंनी का मुसलमानांनी \nते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.\nहिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे\nआपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी “राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र” याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात….\n“जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही\n‘हिंदू’शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. ‘आसिंधु सिंधू’ अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. –\nहिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत\nहिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात……\nकोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.\nहिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.\nसंख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे\nत्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही ‘जात’ होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत ‘जर्मन’ हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत\nवैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.\nआपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात…..\n“आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.\nराष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे…\nमाझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे\nवटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.\n“मलाही वल्गना करु द्या माझे गाणे मला गाऊ द्या माझे गाणे मला गाऊ द्या \nया जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.\nमाझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे\nत्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on सप्टेंबर 21, 2009 in माहीतीपर लेख\nपोवाडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा – राज ठाकरेंचा →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/dr-rajendra-dhamne-of-international-glory-1249193/", "date_download": "2018-04-21T03:53:46Z", "digest": "sha1:MAN4ZGGGYBIENJZYFRPPMWFW2BFP5T2U", "length": 14059, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉ. राजेंद्र धामणे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nडॉ. राजेंद्र धामणे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव\nडॉ. राजेंद्र धामणे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव\n१ कोटी रुपये व सन्मानचिन्ह प्रदान; पुरस्काराची रक्कम संस्थेला अर्पण\n१ कोटी रुपये व सन्मानचिन्ह प्रदान; पुरस्काराची रक्कम संस्थेला अर्पण\nरोटरी इंटरनॅशनल या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘द वन इंटरनॅशनल हय़ुमॅनेट्रियन’ पुरस्कार नगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेंद्र धामणे यांना मिळाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख अमेरिकन दीड लाख डॉलर (सुमारे १ कोटी ५ लाख रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. धामणे यांनी या पुरस्कारासह ही रक्कम संस्थेला अर्पण केली आहे.\nधामणे दाम्पत्याचे कार्य ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषू सर्वदा’ या उपक्रमाद्वारे व्यापक स्तरावर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले. संस्थेच्या वतीने आता नगर तालुक्यातच मनगाव येथे बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी तब्बल ६०० खाटांचा निवासी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी या पुरस्काराची सर्व रक्कम देण्याचे डॉ. धामणे यांनी जाहीर केले.\nहाँगकाँग येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात डॉ. धामणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष के. आर. रवींद्रन व पुरस्कार समितीचे प्रमुख डेव्हिड हरिलेला यांच्या हस्ते डॉ. धामणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा मूळ पुरस्कार १ लाख डॉलरचा होता. मात्र संस्थेने कार्यक्रमात त्यात वाढ करून डॉ. धामणे यांना दीड लाख डॉलरचा पुरस्कार प्रदान केला. मानवतावादी कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराच्या पहिल्या फेरीसाठी जगातील ११ जणांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत यातील चौघांचा समावेश करण्यात आला. या चौघांमधून या पुरस्कारासाठी अंतिमत: ‘दी वन’ म्हणून डॉ. धामणे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमातच डॉ. धामणे यांनी या रकमेसह हा पुरस्कार माउली सेवा प्रतिष्ठानच्या इंद्रधनू प्रकल्पातील महिला व मुलांना अर्पण केला. माउली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नगर तालुक्यातील शिंगवे येथे बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी निवासी उपक्रम राबवला जातो. या महिलांना येथे दाखल करून त्यांची सर्व शुश्रूषा व या आजारातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. डॉ. राजेंद्र व डॉ. सुजाता धामणे या दाम्पत्याने या कार्याला वाहून घेतले असून, संस्थेत सध्या शंभरपेक्षाही अधिक बेवारस मनोरुग्ण महिला व काही महिलांची मुलेही आश्रयाला आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2013/02/blog-post_4511.html", "date_download": "2018-04-21T03:35:46Z", "digest": "sha1:3NJ2G2YHJW5RAXAM7QJUAWICRS2Q7PL6", "length": 20649, "nlines": 292, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे", "raw_content": "\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत\nमित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील आपल्यासाठी पिटीचा एक वेगळा तास असतो. आपले पालकहीआपल्याला शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानीखेळ खेळण्यास प्रोत्साहित करीत असतात.मात्र, रोजची शाळा, शिकवणी वर्ग, हॉबी क्लासेस यामध्ये आपला बराचसा वेळ चालला जातो. त्यामुळे रोज घरी व्यायाम करायला कंटाळा येतो. तसेच रोजच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपण व्यायाम देखील करू शकत नाही.\nपण, मित्रांनो, असा एक व्यायाम आहे ज्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राहू शकते. बहुतेक तुमच्या आजोबांकडून किंवा बाबांकडून तुम्ही या व्यायाम प्रकाराचे नाव ऐकले देखील असेल. हा व्यायाम प्रकार म्हणजे योगासन आणि कवायत यांचा सुंदर मिलाफ साधणारा उत्तम व्यायाम प्रकार आहे.काय म्हणता तुमच्या लक्षात नाव आले आहे... यस, यस, अगदी बरोबर... सूर्यनमस्कार... चला तर मग जाणून घेऊयात सूर्यनमस्काराचे महत्त्व,त्याचे फायदे आणि तो घालण्याची पद्धत.\nरोज प्रात:समयी कोवळया किरणांत पूर्वेला तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत.\nआपल्या पूर्वजांनी पुढील शब्दांत सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित केले आहे.\nआदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने\n| जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्‌यं नोपजायते ॥\nअर्थ : जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मांत दारिद्र्य येत नाही.\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nअ. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.\nआ. हृदय व फुप्फुसांंची कार्यक्षमता वाढते.\nइ. बाहू व कंबरेचे स्नायू बळकट होतात.\nई. पाठीचा मणका व कंबर लवचिक होते.\nउ. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.\nए. मनाची एकाग्रता वाढते.\nसूर्यनमस्कार घालताना करावयाच्या श्‍वसनक्रियांचे अर्थ\n१. पूरक म्हणजे दीर्घ श्‍वास आत घेणे.\n२. रेचक म्हणजे दीर्घ श्‍वास बाहेर सोडणे.\n३. कुंभक म्हणजे श्‍वास रोखून धरणे.\n४. आंतर्कुंभक म्हणजे श्‍वास आत घेऊन रोखणे\n५. बहिर्कुंभक म्हणजे श्‍वास बाहेर सोडून रोखणे.\n१. ॐ मित्राय नम:\n|२. ॐ रवये नम:\n|३. ॐ सूर्याय नम:\n|४. ॐ भानवे नम:\n|५. ॐ खगाय नम:\n|६. ॐ पूष्णे नम:\n|७. ॐ हिरण्यगर्भाय नम:\n|८. ॐ मरिचये नम:\n|९. ॐ आदित्याय नम:\n|१०. ॐ सवित्रे नम:\n|११. ॐ अर्काय नम:\n|१२. ॐ भास्कराय नम:\n|१३. ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम:\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2011/07/blog-post_1327.html", "date_download": "2018-04-21T03:34:13Z", "digest": "sha1:ZW4U7XLRGHKNORPDR4OMN23NWEXYFNN2", "length": 29834, "nlines": 273, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: मार्क्सवाद्यांची अवस्था संग्रहालयातील वस्तूंसारखी", "raw_content": "\nमार्क्सवाद्यांची अवस्था संग्रहालयातील वस्तूंसारखी\nदि. 30 जुलैच्या न्यू इंडियन एक्सप्रेसच्या संपादकीय पानावर भारतीय विचार केंद्रम आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय परमेश्वरनजी यांचा लेख प्रकाशित झाला आहे. मार्क्सवाद्यांची अवस्था आता संग्रहालयातील वस्तुंसारखी या मथळ्याखाली हा लेख प्रकाशित झाला आहे. मराठी वाचकांच्या सोयीसाठी या लेखातील मुख्य बिंदू येथे मांडत आहे. संपूर्ण लेख इंग्रजीतूनही येथे दिला आहे.\nसध्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या संपत्तीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा लेख लिहिला गेला आहे. केरळमधील अनेक मार्क्सवादी आणि अन्य साम्यवादी नेते मागणी करीत आहेत की पद्मनाभस्वामींना अर्पित दुर्मिळ वस्तुंना संग्रहालयाच्या रुपात संरक्षित करण्यात यावे. वरवर पाहता अतिशय पुरोगामी वाटणा-या या मागणीमागचे रहस्य या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.\nतसे पाहिले तर मार्क्सच्या विचारात धर्माला स्थान नाही. भारतातील साम्यवादी नेतेही धर्माला अंधविश्वासच मानतात, त्यांचे धर्मभिरू समर्थक भले या नेत्यांशी सहमत नसतील.\nलेखात इतिहासातील अनेक उदाहणे देण्यात आली आहेत. 1917 ची बोल्शेविक क्रांती आणि चीनचा तिबेटवर ताबा, तसेच मुख्य चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी अनेक धार्मिक उपासनास्थळांची संपत्तीस संग्रहालय बनविण्यात आले. नंतर मात्र हा अमूल्य वारसा गायब झाला. अशा प्रकारच्या लुटीची उदाहरणे पुष्कळ आहेत.\n2010 साली प्रकाशित एका अहवालानुसार रशियातील पोसाद प्रांतातील 'होली ट्रिनिटी मठ' हे युरोपातील सर्वात मोठे आणि सर्वात श्रीमंत उपासना मंदिर होते. या उपासना मंदिराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले. सेंट पीटर्सबर्ग येथील अन्य एका मठालाही संग्रहालय बनविले गेले. आणि नंतर पुन्हा या अमूल्य संपत्तीची चोरी झाली. आज मार्क्सवाद समाप्त झाला आहे आणि रशियात पारंपरिक ख्रिस्ती धर्माला पुन्हा धुमारे फुटत आहेत.\nदुस-या महायुद्धात नाझी जर्मनीकडून रशियाची पीछेहाट होत होती. अशा वेळी रशियाला प्रेरणा मार्क्स अथवा लेनिनच्या तत्त्वज्ञानातून मिळू शकली नाही. ज्या धर्माला अफूची गोळी मानण्यात येत होते त्या धर्माचाच आश्रय रशियाला घ्यावा लागला. पारंपरिक चर्चच्या मदतीने लोक उभे राहिले आणि रशियाने हिटलरला पराभूत केले. 1945 साली स्टॅलिनने पोसादचे मठ चर्चला परत केले. तोवर खूप मोठ्या प्रमाणात अमूल्य वारसा लुटला गेला होता.\nचीनची कथा तर आणखीनच भयावह आणि भयंकर आहे. 1959 साली 6 हजारांपेक्षा अधिक बौद्ध स्थळं नष्ट करण्यात आली. विपुल संपत्ती संग्रहालयात संरक्षित करू म्हणत लुटली गेली. नंतर आपलीच एक बुद्धीस्ट सोसायटी बनवून माओच्या अनुसार बौद्ध धर्माची मांडणी करून प्रचार झाला. 1982/83 साली तिबेटी प्रतिनिधी आपल्या अमूल्य कलाकृती आणण्यासाठी चीनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या ध्यानात आले की सोन्या चांदीच्या सा-या मूर्ती विकून टाकण्यात आल्या होत्या. तांबे, पितळ आणि कांश्य धातू वितळवून उद्योगात वापरल्या गेल्या होत्या.\nमार्क्सवाद्यांची ही त-हा आहे. पुरातत्त्व त्यांच्यासाठी इतिहासाला आपल्या सोयीने वाकविण्याचे आणि अनमोल वारसा हडप करण्याचे माध्यम राहिले आहे. सा-या जगात असेच झाले आहे. परंतु आज सर्वच ठिकाणी यांचे अस्तित्व संपत चालले आहे. रशियात पारंपरिक चर्च पुन्हा एकदा मूळ धरत आहे. चीनमध्येही कन्फ्युशियन आणि बुद्धाचे पुनर्जागरण होत आहे. भारतातही या साम्यवादी नेत्यांची अवस्था केवळ संग्रहालयात ठेवण्यायोग्य झाली आहे.\nलेबल: इतिहास, वैचारिक, संस्कृति\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1583496/prarthana-behere-getting-married-with-abhishek-jawkar-know-more-about-him/", "date_download": "2018-04-21T03:37:12Z", "digest": "sha1:LQISEUCKHHQTRHF4NCPHP7D3ZAMNDP6O", "length": 8983, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prarthana behere getting married with abhishek jawkar know more about him | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nप्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत\nप्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत\nमराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचे Prarthana Behere नाव न चुकता घेतले जाते. या सौंदर्यवर्ती अभिनेत्रीच्या लग्नाची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे येत्या १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार आहे. ऑगस्टमध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचा साखरपुडा झाला. सध्या बेहरे कुटुंबात या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून नुकतेच लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:58:15Z", "digest": "sha1:5FRD3YSVBN2CYU5BFOM7PJ7XNRUPOIA2", "length": 19117, "nlines": 200, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ओड टू इंडिया", "raw_content": "\nउंच डोंगररांगा. त्यावर साचलेलं बर्फ. दऱ्याखोऱ्यात पसरलेला तो पांढराशुभ्र थर. गोठलेल्या पाण्याचा. जणू जीवन गोठलंय असं वाटायला लावणारा. त्यातून बाहेर डोकावणारे सूचिपर्णी वृक्ष. त्यांच्याही सुयांसारख्या पानांवरून ओघळणारे बर्फ. स्तब्ध झालेला वारा. मग बारीक हिमवृष्टी सुरू होते. बर्फावर बर्फ साचत रहातो. चक्र चालू रहातं. काहीच बदल नाही. साचलेपण. गोठलेपण. थंडगार. स्तब्ध. स्थितीशील. सोसाट्याचा वारा सुटून वादळ आलंच तर तेही बर्फाचे थर हलवू शकणार नाही इतका साचलेला घट्ट बर्फ\nएक दिवस काहीतरी वेगळं होतं.\nसाचत गेलेल्या बर्फावर होत राहिलेला हिमवर्षाव आपली सीमा ओलांडतो. कुठल्यातरी एका उंच सरळसोट उतारावर बर्फ स्वतःला सावरू शकत नाही. आणि बर्फाचा तोल जातो. इतके वर्षाचं साचलेपण मोकळं व्हायला सुरुवात होते. बर्फ मोकळा होतो. खाली पडतो. पडताना तिथल्या बर्फाच्या साचलेपणाला धक्का मारतो. त्याला खाली पाडतो. आता साखळी प्रक्रिया सुरू होते. एक छोटासा मोकळा झालेला बर्फ एका मोठ्या लाटेत रूपांतरीत होतो. हजार तोंडांनी रोंरावत उतारावरून खाली उतरू लागतो. रस्त्यात येणाऱ्या सगळ्या झाडांना गिळून टाकतो. उखडून टाकतो. दऱ्या भरून टाकतो. डोंगरांना उघडं पाडतो. प्रचंड मोठा ध्वनी त्या डोंगरदऱ्यात घुमत रहातो.\nमग पुन्हा सगळं शांत होतं. हिमधुरळा खाली बसतो. पुन्हा स्तब्धता. गोठलेपण. स्थिरता. बारीक हिमवर्षाव. साचत रहाणारं आयुष्य. पुढल्या हिमस्खलनाची हळूहळू तयारी करत रहाणारं.\nबिथोवेन नावाचा एक युरोपियन संगीतकार. चुकलो...... महान संगीतकार ज्याच्याबद्दल खुद्द मोझार्ट म्हणतो की 'याच्याकडे लक्ष ठेवा कारण हा जगाला काहीतरी अतुलनीय देणार आहे.' आयुष्याच्या अखेरीस बहिरा होऊनही अत्यंत सुंदर संगीतरचना करणारा हा महान संगीतकार. त्याची एक सिंफनी आहे. सिंफनी क्रमांक नऊ. त्याच्यात एक गाणं आहे. नाव आहे, 'ओड टू जॉय' म्हणजे 'आनंदाचं स्तोत्र'.\nमूळ गाणं लिहिलं होतं जर्मन कवी फ्रेडरिक शिलरने. त्याच्यात थोडा बदल करून बिथोवेनने आपल्या सिंफनी क्रमांक नऊमधे वापरलं. ते इतकं सुंदर आहे की 1972 मधे युरोपियन कौन्सिलने आणि नंतर युरोपियन युनियनने त्याला आपले राष्ट्रगीत म्हणून वापरलं आहे.\nपंधरावीस वर्षापूर्वी, अंधेरीला एकटा रहात असताना एक नवीन टिव्ही चॅनल सुरू झालं होतं. नाव आठवत नाही. सकाळी सातच्या लेक्चरला जायला तयार होत होतो. टिव्ही लावला होता. ते अनोळखी चॅनल लागलं. नाव झळकलं 'ओड टू अव्हलांच' म्हणजे 'हिमस्खलनाचे स्तोत्र' सहा सात मिनिटं हिमस्खलनाच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर बिथोवेनचं ओड टू जॉय, ओड टू अव्हलांच म्हणून वाजत राहिलं. त्या दिवसापासून हिमस्खलनाचा संबंध माझ्या डोक्यात ओड टू जॉयशी लागला तो कायमचा. उत्कट नैसर्गिक घटनेसाठीचं तितकंच उत्कट संगीत.\nहजारो वर्षे स्तब्ध असलेला समाज. त्याच्यातील धर्म, पंथ, उपासना पध्दती, जातीमुळे तयार झालेल्या अविचल डोंगर रांगा. गोठलेलं जीवन. साचलेलं, दबून गेलेलं समाजमन. त्यावर सतत होणारी परदेशीयांची आक्रमणं. आणि मग त्या आक्रमकांचंही इथल्या स्थिर गोठलेल्या स्तब्धतेत मिसळून जाणं.\nमग कुठेतरी तीव्र उतारावर कुठल्यातरी गोठलेल्या मनाचा धीर तुटणं. तिथून स्वदेशाबद्दलची, स्वातंत्र्याबद्दलची जाणीव बाहेर पडणं. इतर गोठलेल्या मनांवर तिने आघात करायला सुरुवात करणं. सुरवातीला छोटीशी वाटणारी ही कल्पना मग रोंरावत या अख्ख्या भूभागावर फिरणं. तिने राजे रजवाडे, परकीय आक्रमक, सगळ्यांना उखडून टाकणं. जुन्या दऱ्या बुजवून टाकणं. जुन्या समाजाचे बुरूज उध्वस्त करून जुने डोंगर उघडे पाडणं. स्वातंत्र्य विचारांचा हा प्रचंड लोंढा शंभर वर्षांपर्यंत आपलं रूप बदलत, मोठा होत, अनेकांना आपल्यात सामावून घेत, अजून मोठा होणं. शेवटी 15 अॉगस्टला स्वतंत्र होऊन त्याचा वेग आवरला जाणं.\nआज आपल्या घरात बसून विचारांच्या सहाय्याने मनातल्या मनात बघताना, शंभर वर्षे चाललेला तो विचारांचा अव्हलांच रोमांचकारी वाटला तरी तत्कालीन पिढ्यांसाठी अतिशय यातनादायी असावा. अगदी तसाच जसं टिव्हीवर दिसणारं हिमस्खलन आपल्याला रोमहर्षक वाटतं पण तिथे असणाऱ्या सगळ्यांना मात्र ते जीवघेणं वाटतं.\nमग आधीचा धुरळा खाली बसला. पुन्हा हिमवर्षाव चालू. सत्तर वर्षे होऊन गेली. नवी स्तब्धता. नवं गोठलेपण. नवं साचलेपण तयार होत राहिलं.\nपुन्हा कुठलातरी विचाराचा गोठलेला कडा फुटेल. आणि त्याला शक्य असेल तितक्या प्रमाणात इतरांच्या मनात आपलं स्फुल्लिंग टाकायचा प्रयत्न करत, स्वतःचा आकार मोठा करत गोठलेल्या जीवनात वेग आणेल. मधे येणाऱ्यांना नष्ट करत नव्या दऱ्या बुजवण्याचा प्रयत्न करेल. जुन्या डोंगरांनी पांघरलेलं नवं बर्फ ओरबाडून काढेल. त्यांना पुन्हा उघडं करून नवीन पिढीकडे देईल आणि सांगेल, 'आता तुमची पाळी. जिवंत पांघरूण घाला. गोठलेलं आणि गोठवणारं नको.'\nआणि मागे बहिऱ्या बिथोवेनचं संगीत चालू असेल. 'ओड टू जॉय', 'ओड टू अव्हलांच'. मी त्याचं नवीन नाव ठेवलं आहे. 'ओड टू इंडिया'.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nपरतीचे दरवाजे बंद करणारा समाज\nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nडिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/07/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T03:53:40Z", "digest": "sha1:ULWP5MS2PKNQT5I4AT247MION46XGIDW", "length": 25896, "nlines": 170, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: धडा कुणाला? शिकले कोण?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसुप्रिम कोर्टाने मोदींना लोकशाहीचा धडा शिकवला, म्हणून राहुल गांधी यांनी न्यायालयाचे आभार मानले होते. पण गंमत अशी, की मोदी किंवा भाजपापेक्षा त्यातून राहुल व त्यांच्या मातोश्रींनीच धडा घेतलेला दिसतो. किंबहूना वेळीच त्यांनी थोडी अक्कल वापरली असती, तर अरूणाचल समस्या निर्माणच झाली नसती. पण हे लोकांना सांगणार कोण आणि समजवायचे कोणी देशात राईट टू इन्फ़र्मेशन कायद्याला तेजी आहे आणि माध्यमातून राईट टू मिस-इन्फ़ेर्मेशन जोरात आहे. त्यामुळे अरुणाचलच्या समस्येचे भलतेच रूप जगासमोर सादर करण्यात आले. त्याला भाजपातल्या उतावळ्यांनीही छान साथ दिली. परिणामी कॉग्रेसमधील पे़चप्रसंग भाजपाचा राजकीय आगावूपणा म्हणून गैरसमज निर्माण करण्यात विरोधकांना यश आले. मुळात अरुणाचल वा उत्तराखंडातील राजकीय घडामोडीचा भाजपाशी काहीही संबंध नव्हता. बाजूला बसून कॉग्रेसची तारांबळ बघूनही भाजपाचा लाभच झाला असता. पण बुडत्या कॉग्रेसचा लाभ उठवण्याच्या मोहात शत-प्रतिशतवाले हुरळले आणि आपलेच नाक कापून घ्यायला पुढे सरसावले. अरुणाचल व उत्तराखंडात सत्ताधारी कॉग्रेस पक्षात बेबनाव निर्माण झाला होता. विधीमंडळाचा नेता बदला म्हणून कॉग्रेसचे काही बंडखोर आमदार मैदानात उतरले होते. त्यांना साथ देणे ही एक राजकीय खेळी असू शकते. पण त्यांच्या वतीने लढाईच्या मैदानात उतरणे, शुद्ध आत्महत्या होती. पण मोदी नव्हे तर आम्हीच कॉग्रेसमुक्त भारत करीत असल्याची मस्ती डोक्यात गेलेले शेलारमामा व चाणक्य कंबर कसून कॉग्रेसच्या बंडखोरांसाठी लढायला मैदानात उतरले. कोर्टाची थप्पड खाऊन माघारी आले. दरम्यान सामान्य कॉग्रेस आमदारांनी भाजपा्ला शत्त-प्रतिशत उल्लू बनवून आपला कार्यभाग साधला. अरुणाचल प्रदेशात शेवटी झाले काय देशात राईट टू इन्फ़र्मेशन कायद्याला तेजी आहे आणि माध्यमातून राईट टू मिस-इन्फ़ेर्मेशन जोरात आहे. त्यामुळे अरुणाचलच्या समस्येचे भलतेच रूप जगासमोर सादर करण्यात आले. त्याला भाजपातल्या उतावळ्यांनीही छान साथ दिली. परिणामी कॉग्रेसमधील पे़चप्रसंग भाजपाचा राजकीय आगावूपणा म्हणून गैरसमज निर्माण करण्यात विरोधकांना यश आले. मुळात अरुणाचल वा उत्तराखंडातील राजकीय घडामोडीचा भाजपाशी काहीही संबंध नव्हता. बाजूला बसून कॉग्रेसची तारांबळ बघूनही भाजपाचा लाभच झाला असता. पण बुडत्या कॉग्रेसचा लाभ उठवण्याच्या मोहात शत-प्रतिशतवाले हुरळले आणि आपलेच नाक कापून घ्यायला पुढे सरसावले. अरुणाचल व उत्तराखंडात सत्ताधारी कॉग्रेस पक्षात बेबनाव निर्माण झाला होता. विधीमंडळाचा नेता बदला म्हणून कॉग्रेसचे काही बंडखोर आमदार मैदानात उतरले होते. त्यांना साथ देणे ही एक राजकीय खेळी असू शकते. पण त्यांच्या वतीने लढाईच्या मैदानात उतरणे, शुद्ध आत्महत्या होती. पण मोदी नव्हे तर आम्हीच कॉग्रेसमुक्त भारत करीत असल्याची मस्ती डोक्यात गेलेले शेलारमामा व चाणक्य कंबर कसून कॉग्रेसच्या बंडखोरांसाठी लढायला मैदानात उतरले. कोर्टाची थप्पड खाऊन माघारी आले. दरम्यान सामान्य कॉग्रेस आमदारांनी भाजपा्ला शत्त-प्रतिशत उल्लू बनवून आपला कार्यभाग साधला. अरुणाचल प्रदेशात शेवटी झाले काय कॉग्रेसचे नाबाम तुकी मुख्यमंत्री पदावर राहू शकले काय\nसहासात महिने जी कायदेशीर लढाई झाली, ती कॉग्रेस व नाबाम तुकी यांनी जिंकल्याचे सुप्रिम कोर्टाच्या निकालाने दाखवून दिले. पण तो तांत्रिक वा घटनात्मक विजय होता, व्यवहारी बाजू बघितली, तर नाबाम तुकी हे बहुमत गमावून बसलेले मुख्यमंत्री होते. त्यांना बाजूला करण्याची एक घटनात्मक प्रक्रीया पाळली गेली नाही. कोर्टाने त्यासाठीच राज्यपालांचा कानपिचक्या दिल्या व त्यांची कारवाई रद्द केली. तेव्हा कोर्टाने तुकी यांच्या पाठीशी बहूमत असल्याचा दावा मान्य केला नव्हता, तर त्यांना पुर्वस्थानी आणून बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली होती. मात्र तशी वेळ आल्यावर नाबाम तुकी यांनी तासभर आधी राजिनामा देऊन आपल्यापाशी बहुमत नसल्याचीच ग्वाही दिली. म्हणजेच राज्यपालांनी काढलेला निष्कर्ष खरा ठरला. पण तशी वेळ येण्याचे काहीही कारण नव्हते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला विधानसभेतील आमदारांनी निवडलेले असते आणि त्यांचा विश्वास गमावल्यानंतर त्याने बाजूला होण्यातच लोकशाही असते. पण कॉग्रेसमध्ये आमदारांच्या बहुमतापेक्षा पक्षश्रेष्ठींचे मत निर्णायक असते. राहुल व सोनिया गांधी श्रेष्ठी आहेत. म्हणूनच तुकी विरोधातील कॉग्रेस आमदारांनी आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली व नेता बदलण्याचा आग्रह धरला होता. पण त्यांना राहुल सोनियांनी धुप घातली नाही. म्हणून त्या आमदारांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात बंड पुकारले होते. श्रेष्ठींनी तेव्हाच तुकी यांना बाजूला करून नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीला संमती दिली असती, तर हा सगळा तमाशा झाला नसता. म्हणजेच लोकशाहीचा धडा असेल, तर तो इतके सव्यापसव्य करून कॉग्रेसला शिकावा लागला आहे. भाजपाने धडा शिकण्याचा संबंधच येत नाही.\nअर्थात भाजपाला कोर्टाने यातून धडा शिकवला हे नाकारता येणार नाही. पण राहुल गांधी म्हणतात, तसा तो लोकशाहीचा धडा नाही, तर घटनात्मकतेचा धडा भाजपाला शिकवला गेला आहे. लोकशाही नुसत्या आकडे व व्यवहारी बाजूने चालत नाही, तर तिला घटनात्मक चाकोरीतून चालावे लागते, असा तो धडा आहे. राहुल वा सोनिया लोकशाहीचा सन्मान करून आमदारांच्या इच्छेला लाथाडत असतील, तर त्यात व्यवहारी स्वार्थ बघण्यापेक्षा भाजपाने घटनात्मक डावपेच खेळण्यात ‘शहा’णपणा दिसला असता. पण दिसला उतावळेपणा राज्यपालांचे अधिकार वापरून राजकारण खेळणे, हा त्यातला उतावळेपणा होता. कॉग्रेसच्या फ़ुटीर गटाला मदत वा पाठींबा देण्यात काही गैर ठरले नसते. पण त्यांना पंखाखाली घेऊन कॉग्रेसला अपशकून करण्याची काय घाई होती राज्यपालांचे अधिकार वापरून राजकारण खेळणे, हा त्यातला उतावळेपणा होता. कॉग्रेसच्या फ़ुटीर गटाला मदत वा पाठींबा देण्यात काही गैर ठरले नसते. पण त्यांना पंखाखाली घेऊन कॉग्रेसला अपशकून करण्याची काय घाई होती त्या फ़ाटाफ़ुटीला प्रोत्साहन देणेही चालेल. पण त्यात उतरण्याचे प्रयोजन अनाठायी होते. विधानसभेत मतदानाच्या वेळी फ़ुटीरांच्या बाजूने मतदान केले, तरी तुकी संपले असते. आताही तेच झाले आहे. तुकी यांच्या दाव्याला कोर्टाने मान्यता दिली आणि प्रत्यक्ष तशी वेळ आली, तेव्हा तुकी यांना पळ काढावा लागला. म्हणजेच निमूट राजिनामा द्यावा लागला. मात्र दरम्यान भाजपाचा वापर करून फ़ुटीर कॉग्रेस आमदारांनी तुकी यांच्यावर सूड उगवून घेतला. तुकी यांनी माघार घेतल्यावर तेच फ़ुटीर आमदार पुन्हा कॉग्रेस गोटात दाखल झाले. म्हणजेच कॉग्रेसकडेच सत्ता राहिली आणि झीज भाजपाला सोसावी लागली. धडा कॉग्रेसश्रेष्ठी शिकले की दिल्लीत बसून राज्यांच्या विधानसभेतील हुकूमत गाजवता येणार नाही. नाबाम तुकी आपले बहूमत सिद्ध करू शकले असते, तर त्याला कॉग्रेसचा विजय म्हणता आला असता. पण तसे झाले नाही. सगळा पेचप्रसंग मुळातच पक्षश्रेष्ठींच्या मनमानीमुळे निर्माण झाला. त्याला भाजपाने साथ दिल्यामुळे तो पेच रंगतदार झाला.\nअरुणाचल असो कींवा उत्तराखंड असो, समस्या कॉग्रेस पक्षाच्या अंतर्गत होती आणि ती देशव्यापी पक्ष संघटनेतच आहे. आज त्या शतायुषी पक्षात राज्यातली जबाबदारी पत्करू शकणारे कोणी खंबीर नेते उरलेले नाहीत. उत्तरप्रदेशची विधानसभा जवळ आली आहे आणि तिथे कोणाला राज्याचे नेतृत्व सोपवावे, त्याचा निर्णय घेताना कॉग्रेस पक्षाची दमछाक झाली. मागल्या तीन दशकात त्या मोठ्या राज्यातील कॉग्रेस पक्षाचे नामोनिशाण रसातळाला गेले आहे. सोनिया व राहुल निवडून येतात. पण बाकी कॉग्रेस म्हणून काही पत शिल्लक उरलेली नाही. त्या विनाशातून सावरण्यासाठी प्रशांत किशोर नामक रणनितीकाराला मदतीस घेण्यात आले आहे. पण रणनिती अंमलात आणण्यासाठी लागणारा सेनापती व सैन्याचा पत्ता नाही. ही आजच्या कॉग्रेसची दुरावस्था आहे. पण जिथे काही थोडी पक्षसंघटना शिल्लक आहे व नेतृत्वही कर्तबगार आहे, त्यात लुडबुड करणारे पोरकट श्रेष्ठी ही कॉग्रेसची समस्या आहे. त्यातून प्रत्येक राज्यात अशीच स्थिती आलेली आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचे भाजपा वा अन्य कोणाला कारण नाही. आत्महत्येला प्रवृत्त झालेल्याच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे नेपोलियन म्हणतो. हेच भाजपाच्या शहाण्यांना आठवणार नसेल, तर कॉग्रेसमुक्त भारत किंवा शत-प्रतिशत असल्या गर्जना त्या पक्षाला अधिक गोत्यात घेऊन जायला वेळ लागणार नाही. भाजपासाठी तोच धडा आहे. तर कोर्टाने लोकशाही राहुल व सोनियांना शिकवली आहे. कारण तुकी यांनाच मुख्यमंत्री ठेवण्याच्या श्रेष्ठींच्या हट्टाने ही समस्या उत्पन्न झाली. ती आमदारांच्या बहुमताने सिद्ध करण्यास राहुलना कोर्टानेच भाग पाडले. त्यामुळे बंडखोर आमदारांना श्रेष्ठी शरण गेले असतील, तर लोकशाही राहुल-सोनियांना शिकावी लागली ना मग राहुलना आभारच मानायचे असतील, तर त्यांनी स्वत:ला धडा दिल्याबद्दल कोर्टाचे आभार मानावे. पण इतके तारतम्य त्यांच्याकडून कोणी अपेक्षावे\nआताच्या नव्याने झालेल्या उलथापालथीत काँग्रेसचा एकमेव आमदार राहिलाय आणि भाजपा ने सुद्धा तोंड न घालण्याची खबरदारी घेतलीय.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकाश्मिर मरू देत, कराची संभाळा\nमुलायम, मायावती आणि उद्धव\nआपले मुल जगावेगळे कसे\nखोडकर मुलांचे काय करावे\nआशिष शेलार आगे बढो.....\nइमान की नियत ठिक नही\nपुण्यातली चतुर चिमुरडी (जोपासनापर्व -४)\nकाश्मिरची समस्या की कांगावा\nखोडकर मुलाची गोष्ट (जोपासनापर्व -३)\nआम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली\nझाकीर नाईक आगे बढो\nराक्षस, बाटली आणि महापालिका (उत्तरार्ध)\nराक्षस, बाटली आणि महापालिका (पुर्वार्ध)\nझोपेचे सोंग सोडणार का\nचला, अण्णांनी मौन सोडले\nनवजात अर्भक आणि मनुष्यप्राणी (जोपासनापर्व -२)\nतुम इतना क्युं तिलमिला रहे हो\nगद्दार आणि त्यांच्यावरच मदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/varun-dhawan-to-shake-a-leg-in-marathi-film", "date_download": "2018-04-21T03:39:32Z", "digest": "sha1:4ZZO6RMTH3DUUGDHBV3NVA7OI3PE2AYN", "length": 4646, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "'Varun Dhawan' to shake a leg in Marathi Film? | Marathi Dhamaal", "raw_content": "\nवरूण धवन थिरकणार मराठी गाण्यात\nबॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि तरूणींचा लाडका अभिनेता वरूण धवन मराठी सिनेमांतील गाण्यावर थिरकतोय...ऐकून आश्चर्य वाटलं ना...अहो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या तालावर वरूण धवन मराठी सिनेमांतील गाण्यावर डान्स करतोय. ‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘एबीसीडी – 2’मधून वरूणचे डान्सिंग स्किल्स आपण पाहिलेच आहे. आता इतर बॉलिवूडकरांप्रमाणे वरूणलाही मराठीची भुरळ पडलीय याबाबत शंका नाही.\nटी. एल. व्ही. प्रसाद या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, अशोक सराफ आणि महेश मांजरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. तसेच राकेश बापट, पूजा सावंत, वैदेही परशुरामी आदी कलाकारही सिनेमांत पाहायला मिळतील.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation इरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1150", "date_download": "2018-04-21T03:50:43Z", "digest": "sha1:QCBNP2T6IDWH3ZKGAQ2HASH7LDTNFU2T", "length": 43955, "nlines": 269, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संत तुकाराम गाथा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nया गुढीपाडव्यापासून एक नवा प्रकल्प सुरु करण्याचा विचार आहे.\nसंत तुकारामांची गाथा युनिकोड स्वरुपात कोठे उपलब्ध नाही असे वाटते. ती येथे तशी उपलब्ध करून देता येईल का\nअनेक विद्वान मंडळी येथे सदस्य आहेत. तुकारामांची गाथा येथे युनिकोड स्वरुपात दिल्यास त्यातील अभंगांवर चर्चाही करता येईल.\nतुकारामांचे विविध आवृत्यांमध्ये साधारण ४८०० च्या आसपास अभंग आहेत. तुकाराम गाथा येथे गाथेची देहू आवृत्ती ऑनलाईन उपलब्ध आहे. परंतु ती युनिकोड स्वरुपात नाही आणि त्यामध्ये शब्दांचे अर्थही दिलेले नाहीत.\nया अनुदिनीवर काही अभंग अर्थासहित उपलब्ध आहेत. परंतु त्यांची संख्या खूपच कमी आहे. (या अनुदिनीचे लेखक उपक्रम सदस्य रा. शंतनू ओक हेच आहेत का\nया प्रकल्पाबाबत उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुस्तक स्वरुपात ती बांधता येईल. मात्र सध्या गाथा कोणत्या स्वरुपात असावी, कशी असावी याबाबत आपले विचार येथे मांडावेत.\nमाझ्याकडे शंकरमहाराज खांदेरकर यांचे श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य आहे. त्यामध्ये सर्व अभंगांचे अर्थ दिलेले आहेत. रोज १० अभंग येथे टंकित केल्यास खंदारकर यांच्या अर्थासोबत उपक्रमी सदस्यांचे त्या अभंगांवरील विचारही येथे वाचता येतील.\nअतिशय उत्तम विचार आहे.\nचर्चेची वाट पाहतो आहे\nप्रकाश घाटपांडे [06 Apr 2008 रोजी 06:38 वा.]\nप्रस्ताव खरंच चांगला आहे. 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथाचे लेखक प्रा सदानंद मोरे हे संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. तसेच ते तुकारामांचे वंशज आहेत. 'तुकारामांच्या अभंगात प्रक्षिप्त भाग हा आलेला दिसतो. त्यामुळे मूळ अभंग हे शोधणे हे अवघड बनते.' असे ते सांगतात.\nजमेल तशी मदत करायला तयार आहे.\nवाचायला तर तयारच आहे.\nही काय विकिवर आहे\nविकिबुक्सवर युनिकोडमध्ये ही आहे की तुकाराम गाथा\nअर्थात ती योग्य आहे का नाही याची फेरतपासणी करता येईल आणि अभंगांच्या अर्थांवर विचार/चर्चा करता येईल.\nहे तर फारच सोपे काम झाले. गूगल केल्यावर मला हा दुवा सहजासहजी मिळाला नाही. आश्चर्य आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nतुकाराम गाथेत किरकोळ चुका आहेत, एखाद्या मूळ प्रतीशी तुलना करून सहज दुरुस्त करता येतील. अर्थमात्र प्रत्येक ओवीनंतर टंकित करावा लागेल.--वाचक्‍नवी\nउत्तम कल्पना. मानसशास्त्र, व्यवस्थापन आणि तत्वज्ञान या तिन्हींचा उत्कृष्ट संगम तुकोबांच्या अभंगांमध्ये बघायला मिळतो. गाथेतील अभंगांचे अर्थ जाणून घ्यायला आणि विवेचन वाचायला नक्कीच आवडेल.\nमुक्तसुनीत [06 Apr 2008 रोजी 14:47 वा.]\nसंपूर्ण गाथा अर्थनिरूपणासकट टंकित करणे हा फारच महत्त्वाकांक्षी प्रकल्प होईल. ठराविक ओव्यांबद्दलचे विवेचन/चर्चा या द्वारे विषयप्रवेश करता आला तर आवडेल.\n नववर्षांचा हा उपक्रम छानच वाटला. मध्यंतरी विकीबुक्सवर तुकारामाची गाथा वाचायला घेतली. पण त्यातील सर्व संदर्भ कळले नाहीत. काही जर अर्थपूर्ण संदर्भ लक्षात घेउन हे करता आले तर छान होऊ शकेल. शंकरमहाराज खांदेरकर यांचे श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अथवा इतर काही पुस्तकं निदान आत्तातरी येथे जवळ नाहीत त्यामुळे टंकायला मदत होऊ शकणार नाही. नजीकच्या भविष्यात पुणे वारीत तसे पुस्तक घेता येईल\nमस्त उपक्रम छान.. पण व्यावहारिकतेबद्द्ल साशंक आहे. कारण ते पुस्तक प्रत्येकाजवळ नसल्याने एकानेच् टंकन करणं थोड अवाजवी वाटते.\nअसो. सुरवात करण्याआधीच नन्नाचा पाढा नको ;) काहि मदत करता येणार असेल तर जरूर कळवावे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [06 Apr 2008 रोजी 14:49 वा.]\nआमच्या लाडक्या तुक्याचे अभंगाचे अर्थ इथे वाचायला मिळत असतील तर खूपच आनंद होईल.\nआपल्या या उपक्रमास आमच्या मनपुर्वक शुभेच्छा \nआम्ही दिलीप चित्र्यांचे 'पुन्हा तुकाराम' या पुस्तकातील अभंग आणि अभंगाचा अर्थ इथे टंकू .अर्थात कॉपी राइट वगैरे.... याचाही विचार करावा लागेल \nवा वा बिरुटे सर. मी नेमाड्यांचे 'तुकाराम' संपवून चित्र्यांचे 'पुन्हा तुकाराम' नुकतेच वाचायला घेतले आहे. पुस्तके चांगली आहेत. नेमाड्यांनी दिलेले तुकारामांचे संक्षिप्त चरित्र तर फारच सुंदर आहे. तुम्ही 'पुन्हा तुकाराम'बद्दल अवश्य लिहावे असे वाटते.\nदोन्ही पुस्तकांमधील थोडासा भाग किंचित द्वेषमूलक वाटतो. मात्र त्यामागची कारणे समजली नाहीत. :(\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nनुसतेच वाचायचेच असतील तर युनिकोडित कशाला पाहिजे कुठलेही कोडित असले तरी वाचता येईलच, फारफारतर तो फॉन्ट उतरवून घ्यावा लागेल.\nतुकारामाच्या गाथेचे 'डिजिटलिझेशन'चे काम जोरात चालू होते, आता संपत आले असेल. पुण्यात सकाळ-नगरमध्ये कार्यालय असलेल्या 'मल्टिव्हर्सिटी'तली विजय भटकर, प्रमोद तलगेरी, वसंतराव गाडगीळ वगैरे मंडळी ह्या कामात गुंतलेली आहेत. काही नव्याने करण्यापूर्वी तिकडे चौकशी केलेली बरी. उगीच निष्कारण मेहनत नको. --वाचक्‍नवी\nअशी डिजिटाईझ्ड गाथा आयती उपलब्ध असेल तर मग मेहनत नक्कीच वाया जाईल. :(\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nगाथेतील बहुतेक अभंग सोपे असले तरी बर्‍याच शब्दांचा अर्थ व ओव्यांचे संदर्भ लागत नाही. ते निवडक अभंग घेऊन येथे चर्चा करणे अधिक सोयीचे व कमी मेहनतीचे होईल.\nराजस सुकुमार मदनाचा पुतळा \n रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥\nमुगुट कुंडले श्रीमुख शोभलें सुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥\nकासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सांवळा बाइयानो ॥४॥\nसकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा तुका ह्मणे जीवा धीर नाहीं॥५॥\nसावळा सुंदर देव, सुकोमल आणि जणू मदनाचा पुतळा आहे. त्याच्या तेजात सूर्यचंद्राचे तेज लोपले आहे. कपाळावर कस्तुरीचा मळवट, अंगाला चंदनाची उटी व गळ्यात वैजयंती माळ शोभते. मुकुट कुंडलांनी श्रीमुख शोभले असून जणू हे देवाचे रूप सुखाचेच ओतलेले आहे. ज्याच्या कंबरेला भरजरी पीतांबर आहे व ज्याने भरजरी शेला पांघरला आहे. हे बायांनो, असा तो मेघाप्रमाणे निळा सावळा देव पाहण्यासाठी आता मला धीर धरवत नाही, तुम्ही सर्वजणी बाजूला व्हा\nयामध्ये पाटोळा या शब्दाचा अर्थ काय आहे\nगरुडाचें वारिकें कासे पीतांबर सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥\nबरवया बरवंटा घनमेघ सांवळा वैजयंतीमाळा गळां शोभे ॥२॥\nमुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥३॥\nओतींव श्रीमुख सुखाचें सकळ वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥४॥\nउद्धव अक्रूर उभे दोहींकडे वणिऩती पवाडे सनकादिक ॥५॥\nतुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा तो चि माझा सखा पांडुरंग ॥६॥\nगरुडावर बसलेले व ज्याच्या कंबरेस पीतांबर शोभत आहे असे सावळे सुंदर रूप मी डोळ्याने केव्हा पाहीन उत्तमातील उत्तम, सजल मेघाप्रमाणे सावळे आणि ज्याच्या कंठात वैजयंतीमाळ शोभत आहे, आणि ज्याच्या मस्तकावर कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी मुकुट व कंठात निर्मळ कौस्तुभमणी शोभत आहे. सर्वसुख जणू ओतून तयार झालेले ज्याचे श्रीमुख असून डाव्या भागास सुंदर अशी रूक्मिणी देवी उभी आहे. उद्धव आणि अक्रूर हे दोघे दोहीकडे उभे असून ज्याच्यापुढे गुणवर्णन करत आहेत. जो इतरांसारखा सामान्य नाही तो पांडुरंगच माझा आवडता देव आहे.\n उद्धव हे विष्णूचेच एक नाव आहे असे वाटते. आणि पांडुरंग म्हणजे कृष्णाचे एक रूप. कृष्ण हा विष्णूचा अवतार. म्हणजे उद्धव = पांडुरंग असा संदर्भ लावू शकतो का की येथे अभिप्रेत असलेला उद्धव वेगळाच आहे\nअक्रूर हा यादवांचा एक प्रमुख असून बहुधा कंसाच्या चाकरीत होता. कंसाने कपटाने श्रीकृष्णाला मुष्टीयुद्धाचे आमंत्रण दिले तेव्हा त्याने अक्रूराला ते आमंत्रण देण्यास धाडले. अक्रूराला कंसाचे कपट माहिती असले तरी साक्षात् श्रीकृष्णाला भेटण्याचा स्वार्थ त्याला पूर्ण करता येणार होता म्हणून त्याने श्रीकृष्णाकडे वृंदावनात जाऊन त्याला कंसाच्या कपटाची पूर्वकल्पना दिली. अक्रूर हा श्रीकृष्णाचा परमभक्त मानला जातो.\nउद्धव हा श्रीकृष्णाचा नातेवाईक होता असे वाटते. चू. भू.दे.घे. मित्र नक्की होता आणि प्रिय भक्त होता. त्याबद्दल अधिक माहिती येथे आहेच. तेव्हा टंकण्याचा कंटाळा करते.\nही दोन नावे मराठी भावगीतांत आली आहे. १. अक्रूराऽऽ नेऊ नको मथुरेला. २. उद्धवा सांतवन कर जा त्या गोकुळवासिजनांचे.\nप्रियालींच्या दुव्यात बरीच माहिती आहेच, पण इथे अधिक..उद्धव हा देवभाग नावाच्या यादवाचा पुत्र. आईचे नाव कंसा. ह्याला चित्रकेतु आणि बृहद्वल नावाचे दोन वडील भाऊ होते. याने बृहस्पतीकडून नीतिशास्त्राचे ज्ञान मिळवले होते. यादवसमाजात याला फार मान होता. हा कृष्णाचा चांगला मित्र. अगदी जवळचा नातेवाईक नसावा. याच्याबरोबर कृष्णाने एकदा नंद, यशोदा आणि गोप-गोपींसाठी सांत्वनाचा संदेश पाठवला होता. (म्हणून ते भावगीत) याने लिहिलेल्या उद्धवगीता किंवा अवधूतगीता याबद्दल दुव्यात माहिती आहेच. हा उद्धव द्रौपदीस्वयंवराला हजर होता. याच्या आयुष्यातले शेवटचे दिवस बदरिकाश्रमात गेले. --वाचक्‍नवी\nउद्धवा अजब तुझे सरकार\nउद्धवा, अजब तुझे सरकार\nलहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार\nया गाण्यामध्ये अभिप्रेत असलेला उद्धव हा नक्कीच मथुरावासीय नाही. तो वैकुंठवासीय आहे असे वाटते.\nआम्हाला 'उद्धवा सांतवन कर जा' ही कविता अभ्यासक्रमात होती. मात्र ती 'उद्धवा शांतवन कर जा' अशी बालभारतीकृत पुस्तकात छापली होती. ही मुद्रणातील चूक की दोन्ही समान अर्थाचेच शब्द आहेत\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nशांतवन, सांतवन आणि सांत्वन एकाच अर्थाचे तीन शब्द. भावगीतातात शांतवन असावा.--वाचक्‍नवी\nवसुदेवाला देवभाग आणि आणि देवश्रवा नावाचे दोन भाऊ होते. उग्रसेनाच्या अनुक्रमे कंसा आणि कंसवती यांची लग्ने या दोन भावांशी झाली होती. यातल्या देवभागाचा पुत्र म्हणजे उद्धव. म्हणजे हा कृष्णाचा चुलत भाऊ होईल. --वाचक्‍नवी\nराजस सुकुमार मदनाचा पुतळा .. हे अभंग भीमसेनांनी खूपच सुरेख म्हटले आहेत, बहुतेकांनी ऐकले असतीलच, पण नुकतेच परत ऐकताना अधिकच आवडले.\nहे प्रश्न चांगले आहेत आणि चर्चा चांगली होऊ शकते..\nपाटोळा म्हणजे काय माहिती नाही - बहुतेक वस्त्राचा प्रकार असावा. नामसाधर्म्याचा विचार केल्यास पटोला साडी माहिती होती :-)\nअधिक माहितीसाठी -हा दुवा पहा..\nपाटोला, पाटोळा, पाटोळी या तिन्ही शब्दांचा अर्थ रेशमी वस्त्र. हे म्हणजे पटोळा साडी नव्हे. पटोळा साडी गुजराथची. त्यात तीन प्रकार, पाटण सुरत आणि खंबायत. पण मुख्य केन्द्र पाटण.--वाचक्‍नवी\nअर्थ दिल्याबद्दल फार आभारी आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nविसोबा खेचर [06 Apr 2008 रोजी 18:33 वा.]\nमिसळपाव डॉट कॉम वरील एक सन्माननीय सभासद आणि माझे स्नेही श्री अशोक गोडबोले यांनी नुकतेच तुकारामाच्या गाथेचे इंग्रजी भाषांतर करावयास घेतले आहे, ही अवांतर माहिती या निमित्ताने येथे द्याविशी वाटते . गोडबोले सरांचा संतसाहित्य, तसेच संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषांवर असामान्य प्रभूत्व आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात येथे वाचता येईल..\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nअशोकरावांना हार्दिक शुभेच्छा. दिलीप चित्र्यांच्या 'सेज तुका' या पुस्तकात काही अभंगांचे केलेले इंग्रजी भाषांतर आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"संपूर्ण गाथा अर्थनिरूपणासकट टंकित करणे हा फारच महत्त्वाकांक्षी प्रकल्प होईल. ठराविक ओव्यांबद्दलचे विवेचन/चर्चा या द्वारे विषयप्रवेश करता आला तर आवडेल. \"\nया श्री. मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. त्यांची सूचना व्यवहार्य आहे. गाथेतील निवडक अभंगच घ्यावेत.\nमग या उपक्रमात मजा नाही.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [07 Apr 2008 रोजी 13:52 वा.]\nश्री यनावाला लिहितात की गाथेतील निवडक अभंग घ्यावेत त्यांच्या प्रतिसादाशी आम्ही सहमत नाही.\nसुरुवातीच्या अभंगापासुन ते शेवटच्या अभंगापर्यंत निरुपण व्हावे असे वाटते.\nपुस्तकांची यादी देवू शकेल काय\nमग कोणती पुस्तके कुणाकडे आहेत यावरून कुणी काय टंकायचे याचे विभाजन करता येईल.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"श्री यनावाला लिहितात की गाथेतील निवडक अभंग घ्यावेत त्यांच्या प्रतिसादाशी आम्ही सहमत नाही.\nसुरुवातीच्या अभंगापासून ते शेवटच्या अभंगापर्यंत निरुपण व्हावे असे वाटते. \"\nअवश्य.पण कालावधीचा विचार व्हावा. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या (१९५०) अधिकृत गाथेत (संपादकः पु.मं. लाड) ४६०० अभंग आहेत.तुकारामतात्या पडवळ यांच्या समग्र तुकाराम गाथेत ८४०० अभंग आहेत. दोन्ही गाथा उपलब्ध आहेत.\nअर्थ,विवरण, प्रतिसाद यांसह इथे प्रतिसप्ताह अधिकतम पाच अभंग होऊ शकतील.म्हणजे ४६०० अभंगांना १६+ वर्षें लागतील.त्यामुळे काही अवघड अभंग(ज्यांचे अर्थ मला समजत नाहीत असे.) राहून जातील असे वाटते. उदा:\nशहाणपणे वेद मुका| गोपिका त्या ताकटी|\nकैसे येथे कैसे तेथे|शहाणे ते जाणती |\nयज्ञमुखे खोडी काढी |कोण गोडी बोरांची|\nतुका म्हणे भावाविण |अथवा सीण केला होय ||\n.......(ताकट=ओखट ,घामट असा अर्थ परिशिष्टात दिला आहे.)\nयास्तव निवडक अभंग घ्यावे असे म्हटले एवढेच.\nमोजके ४ अभंग घ्यावेत असेच मलाही वाटते..\nयाशिवाय फारसा प्रचलित माहिती मध्ये नसलेला १ घ्यावा.\nमला वाटते ताकट म्हणजे ताक घुसळताना हाताला किंवा अंगाला लोणी लागल्यामुळे झालेले ओशट(अंग). इथे ओखट चालेल पण घामट हिंदीत ताकणे म्हणजे टक लावून पाहणे. इथे तो अर्थ चालेल का हिंदीत ताकणे म्हणजे टक लावून पाहणे. इथे तो अर्थ चालेल का तरीसुद्धा या अभंगाचा अर्थ लावणे अवघड आहे हे नक्की.--वाचक्‍नवी\nशहाणपणे वेद मुका| गोपिका त्या ताकटी|\nकैसे येथे कैसे तेथे|शहाणे ते जाणती |\nयज्ञमुखे खोडी काढी |कोण गोडी बोरांची|\nतुका म्हणे भावाविण |अथवा सीण केला होय ||\nमाझ्याकडे असलेल्या गाथेमध्ये दिलेला अर्थ असा:-\nवेद सर्वांत शहाणा असूनही हरीचे वर्णन करण्याविषयी मुका झाला, पण त्या गोपिका ताक पिणार्‍या अडाणी असूनही त्यांना हरीचे सुख प्राप्त झाले.\n यातील भेद शहाणे संतच जाणतात.\nकोणी यज्ञाद्वारा देवाला संतुष्ट करायला पाहतो तर तो देव त्या यज्ञात कोणतीतरी खोडी काढतो. आणि अवदानांचा स्वीकार करीत नाही. पण त्या भिल्लिणीची उष्टी बोरे त्याला किती तरी गोड लागली. भक्तीप्रेमावाचून कोणतीही क्रिया केली, तरी ती देवाला आवडत नसल्यामुळे तसे केल्यास फक्त श्रम केल्यासारखे होते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.आ'कर्ण यांनी लिहिलेला अर्थ एकदम पटला. मी या अभंगावर कितीतरी विचार केला पण काही सुचले नाही. \"कोण गोडी बोरांची|\" म्हणजे शबरीची बोरे होय आता समजले. पण कळणार तरी कसे आता समजले. पण कळणार तरी कसे च्छे हा विषय आपल्या आवाक्यातला नाही. तुकोबाची मेख म्हणतात ती हीच श्री. आ'कर्ण यांचे मनःपूर्वक आभार. आणखी असे अभंग आहेतच.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nआहे ऐसा देव वदवावी वाणी |नाही ऐसा मनी अनुभवावा||१||\nआवडी आवडी कळिवराकळिवरी|वरिली अंतरी ताळी पडे||२||\nअपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी |रडूं मागे तुटी हर्षयोगे ||३||\nतुका म्हणे एकें कळतें दुसरे |बरियाचें बरें आहाचाचे आहाच ||४||\nया अभंगाचासुद्धा काही अर्थ लागत नाही.\n(आहाच= वरवरचे. असा अर्थ दिला आहे.)\nया अभंगांचे शब्द माझ्याकडे किंचित वेगळे आहेत तुम्ही बहुधा साखरेमहाराजांची गाथा पाहत आहात.\nआहे ऐसा देव वदवावी वाणी | नाही ऐसा मनी अनुभवावा ||\nआवडी आवडी कलेवरा कलेवरी | वरिले अंतरी ताळा पडे||\nअपूर्व दर्शन माते पुत्रा भेटी | रडे मागे तुटी हर्षयोगे ||\nतुका म्हणे एके कळते दुसरे | बरीयाने बरे आहाचे आहाच||\nदेव असा (सत्य-ज्ञान-अनंत) आहे; असा (जगासारखा नामरूपविशिष्ट) नाही. असे वाणीने बोलावे आणि मनानेदेखील तसाच अनुभव घ्यावा.\nप्रत्येक देहातील जीवांची आवड भिन्न भिन्न असते, हे खरे असले तरी सुद्धा जशी बाहेरुन एखाद्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी आवड असते, तशी ती अंतरात असेल तर मेळ बसतो, अन्यथा तो दंभ होतो.\nपुष्कळ दिवसांनी मायलेकरांची भेट झाली तर ते एक अपूर्व दर्शन असते. कारण, मायलेकरांची ताटातूट झाली तर ते दोघे रडतात; व पुन्हा भेट झाली तर ते आनंदित होतात.\nएकावरून दुसर्‍याचे स्वरूप कळते; वरच्या चांगल्या आचरणावरून अंतरातील चांगले व वरच्या खोट्या आचरणावरून अंतरातील खोटे कळून येते.\nसारांश, जसे देवासंबंधी बोलावे तसाच त्याचा अनुभवही घ्यावा म्हणजे मेळ बसतो.\nसुरुवातीला पहिल्या ओळीचा अर्थ फारच ओढूनताढून लावल्यासारखा वाटतो. देव जसा आपण वाणीने वर्णन करू शकतो तसा वर्णन करावा व जे आपण वर्णू शकत नाही ते मनाने अनुभवावे असे वाटले होते. पण पुढील ओळी पाहिल्यावर मात्र अर्थ पटतो.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nमजजवळ साखरे महाराजांची गाथा नाही. महाराष्ट्र शासनाची ,(सं. पु.मं. लाड ) गाथा आहे ती सार्थ नाही. शंकरमहाराज खंदारकर यांनी दिलेला अर्थ काही तसा पटला नाही.तरी आता सुसंगत अर्थ लावता येईल असे वाटते.\nखप्रे डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली गाथा जालावरील अधिक्रूत प्रत मानता येईल.\nइंटरनेट एक्स्प्लोअर मध्ये कोणताही मजकूर कॉपी करता येणार नाही अशी तजवीज खाप्रे साहेबांनी केली असली तरी फायरफॉक्स मधील व्ह्यू - सोर्स या उपायांचा फायदा घेऊन खालील अभंग कॉपी केला. तो मूळ टंकलेखकाची क्षमा मागून येथे देत आहे.\nसदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥\nगोड तुझें रूप गोड तुझें नाम देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥\nविठो माउलिये हा चि वर देईं संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥\nतुका म्हणे कांहीं न मागे आणीक तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥\nगुगलमध्ये शोधताना संकेतस्थळाचे नाव जोडावे, हे असे.\nत्यात आलेल्या पहिल्या निकालाच्या खाली दिसणार्या \"Cached\" शब्दावर टिचकी द्या. गुगलच्या पानावर पोहोचल्यावर व्ह्यू सोर्स या पर्यायाची निवड करा. आता बहुधा आपल्याला हवा तो अभंग कॉपी करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T04:14:26Z", "digest": "sha1:XXIQ6NPKWGIJV3622JZ3ESCEYKRN76N2", "length": 34433, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंद्रकुमार गुजराल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१५ वे भारतीय पंतप्रधान\n२१ एप्रिल १९९७ – १९ मार्च १९९८\nशंकर दयाळ शर्मा व के.आर. नारायणन\n१ जून १९९६ – १९ मार्च १९९८\n५ डिसेंबर १९८९ – ११ नोव्हेंबर १९९०\n४ डिसेंबर, १९१९ (1919-12-04)\nझेलम, पंजाब प्रदेश, ब्रिटिश भारत\n३० नोव्हेंबर, २०१२ (वय ९२)\nइंद्रकुमार गुजराल (डिसेंबर ४, इ.स. १९१९ - नोव्हेंबर २९, इ.स. २०१२) हे भारताचे ११ वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला. त्यांनी इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले होते.\n१.३ राजकारणातील दुसरा डाव\nत्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिल्ली महानगरपालिकेपासून झाली. इ.स. १९५९ ते इ.स. १९६४ या काळात त्यांनी महानगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम बघितले. इ.स. १९६४ मध्ये ते राज्यसभेवर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. इ.स. १९६७मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना संसदीय कामकाज आणि दळणवळण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून नेमले. नंतरच्या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण, नगरविकास आणि दूरसंचार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले.[१]\nजून १२, इ.स. १९७५ रोजी ते माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींची १९७१ मध्ये झालेली लोकसभेवरील निवडणूक काही तांत्रिक कारणांवरून रद्दबादल ठरवली आणि त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवायला बंदी घातली. त्यानंतर इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी याने दिल्लीशेजारील उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधील इंदिरा गांधी समर्थकांचे त्यांच्या समर्थनार्थ विशाल मेळावे दिल्ली शहरात आयोजित केले.असे म्हटले जाते की तेव्हा संजयने इंद्रकुमार गुजराल यांना त्या मेळाव्यांना सरकारी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसिद्धी देण्याचा आदेश दिला. परंतु संजय हा केवळ पंतप्रधानांचा मुलगा होता आणि तो कोणतेही घटनात्मक पद भूषवित नसल्याने त्यांनी त्याचा आदेश पाळायला स्पष्टपणे नकार दिला. त्या कारणामुळे त्यांचे यांचे खाते बदलून त्यांना नियोजन खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले, असेही म्हटले जाते. इ.स. १९७६ मध्ये सरकारने त्यांना भारताचे सोव्हियेट संघातील राजदूत म्हणून नेमले. ते त्या पदावर इ.स. १९८०पर्यंत होते.[१]\n१९८० च्या दशकाच्या मध्यात गुजराल यांनी काँग्रेस पक्ष सोडून जनता दलात प्रवेश केला. इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. १९८९ मधील निवडणुकीनंतर पंतप्रधान झालेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्यांना भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून नेमले.[१] आँगस्ट इ.स. १९९०मध्ये सद्दाम हुसेन यांच्या इराकने कुवैतवर आक्रमण करून तो देश काबीज केला. त्यानंतर भारताचे प्रतिनिधी म्हणून गुजराल यांनी स्वतः हुसेन यांची बगदादमध्ये भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी हुसेन यांना मारलेली औपचारिक मिठी वादग्रस्त ठरली.\nइ.स. १९९१च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिहारमधील पाटणा मतदारसंघातून चंद्रशेखर सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. मतदानादरम्यान मोठया प्रमाणावर गैरप्रकार झाल्यामुळे ती निवडणूक रद्द झाली.\nइ.स. १९९२मध्ये गुजराल जनता दलाच्या तिकिटावर बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांची गणना जनता दलाच्या प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली. इ.स. १९९६मधील निवडणुकीनंतर केंद्रात श्री.एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीचे सरकार बनले. पंतप्रधान देवेगौडा यांनी गुजराल यांना पुन्हा एकदा भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून नेमले.[१] आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी शेजारी देशांशी संबंध सुधारण्यावर जोर दिला. परराष्ट्रमंत्री गुजराल आणि पंतप्रधान देवेगौडा यांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशबरोबर अनेक वर्षे अनिर्णिणीत राहिलेल्या गंगा पाणीवाटपाच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंना मान्य असा तोडगा निघाला.\nमार्च ३०, इ.स. १९९७ रोजी संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा येणाऱ्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतला. एप्रिल ११, इ.स. १९९७ रोजी देवेगौडा सरकार कोसळले. पण त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काही विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी यांच्यादरम्यान तडजोड झाली. महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला डावलले जाणार नाही या अटीवर, काँग्रेस पक्षाने संयुक्त आघाडीने बनवलेल्या सरकारला नव्या नेत्याचा नेतृत्वाखाली पाठिंबा द्यायचे मान्य केले. संयुक्त आघाडीने श्री. इंद्रकुमार गुजराल यांना नेतेपदी नेमले आणि एप्रिल २१, इ.स. १९९७ रोजी त्यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.[१]\nगुजराल यांनी धोरणीपणे काँग्रेस पक्षाबरोबर चांगले संबंध ठेवले. मात्र त्यांना पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन एक आठवडा उलटता उलटताच त्यांना एका नव्या डोकेदुखीला तोंड द्यावे लागले. बिहारमधील चारा घोटाळ्याची चौकशी करण्याऱ्या सी.बी.आय.ने बिहारचे राज्यपाल श्री.अब्दुल रेहमान किडवाई यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याबद्दल खटला भरायची अनुमती मागितली. सी.बी.आय.ने सादर केलेल्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करून राज्यपालांनी सी.बी.आय.ला खटला भरायची परवानगी दिली. त्यानंतर यादव यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांबरोबरच संयुक्त आघाडीमध्येही होऊ लागली. पण गुजराल यांनी यादव यांच्या सरकारविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना केवळ राजीनामा देण्याचा सल्ला दिला.[२] त्यांनी जेव्हा चारा घोटाळ्याची चौकशी करणारे सी.बी.आय. संचालक श्री.जोगिंदर सिंग यांची बदली केली, तेव्हा ते लालू प्रसाद यादव यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप झाला. यादव यांना त्यांच्या जनता दल पक्षातूनच विरोध होऊ लागला. त्यांचे पक्षाध्यक्षपदी टिकणे कठीण दिसू लागले. तेव्हा जुलै ३, इ.स. १९९७ रोजी लालूप्रसाद यादव यांनी जनता दल पक्ष सोडून स्वतःचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष स्थापन केला. जनता दलाच्या ४५ पैकी १७ खासदारांनी त्यांच्या नव्या पक्षात प्रवेश केला. मात्र राष्ट्रीय जनता दल हा संयुक्त आघाडीचा घटक पक्ष म्हणून राहिला आणि गुजराल सरकारला त्यांचा पाठिंबाही कायम राहिला.त्यामुळे सरकारला असलेला तातडीचा धोका दूर झाला.\nगुजराल पंतप्रधानपदी सुमारे ११ महिने राहिले. त्यापैकी ३ महिने ते काळजीवाहू पंतप्रधान होते. या थोड्या काळात पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. ऑक्टोबर २१, १९९७ रोजी उत्तर प्रदेशातील कल्याण सिंग सरकारने सादर केलेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ आणि हिंसाचार झाला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना करायचा त्यांच्या सरकारचा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात विवादास्पद निर्णय ठरला. पण राष्ट्रपती नारायणन यांनी त्या शिफारसीला मान्यता द्यायला नकार दिला आणि ती शिफारस केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवली. सरकारने त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू न करायचा निर्णय घेतला.\nनोव्हेंबर १९९७ मध्ये राजीव गांधी हत्याकांडाच्या कटाची चौकशी करणाऱ्या जैन आयोगाचा अंतरिम अहवाल इंडिया टुडे या नियतकालिकाने फोडला. राजीव गांधींची हत्या करणाऱ्या एल.टी.टी.ई. या तामिळ अतिरेकी संघटनेला हातपाय पसरायला छुपी मदत केल्याबद्दल आयोगाने तमिळनाडू मधील राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कळघम विरुद्ध ताशेरे ओढले आहेत, असे इंडिया टुडेने जाहीर केले. द्रविड मुनेत्र कळघम हा संयुक्त आघाडीचा घटकपक्ष होता आणि त्या पक्षाचे तीन मंत्री गुजराल सरकारमध्ये होते. काँग्रेस पक्षाने आयोगाचा अंतरिम अहवाल संसदेत सादर करण्याची मागणी केली. सरकारने अहवाल नोव्हेंबर १९, १९९७ रोजी सादर केला. इंडिया टुडेने जाहीर केल्याप्रमाणे जैन आयोगाने खरोखरच द्रविड मुनेत्र कळघम विरूद्ध ताशेरे ओढले असल्याचे समजताच त्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची मागणी काँग्रेस पक्षाने केली. तसे न केल्यास पाठिंबा काढून घ्यायची धमकी काँग्रेस पक्षाने दिली. काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी आणि पंतप्रधान गुजराल यांच्यादरम्यान यासंदर्भात आठवडाभर पत्रव्यवहार झाला. मात्र गुजराल यांनी काँग्रेस पक्षाची मागणी अमान्य केली. नोव्हेंबर २३, १९९७ रोजी कलकत्त्यातील एका समारंभात बोलताना गुजराल यांनी मध्यावधी निवडणुका लवकरच होतील असे विधान करून भविष्यात काय घडणार आहे याची कल्पना देशवासीयांना दिली. शेवटी नोव्हेंबर २८, १९९७ रोजी काँग्रेस पक्षाने गुजराल सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर लगेचच पंतप्रधान गुजराल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कोणतेही पर्यायी सरकार स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती नारायणन यांनी डिसेंबर ४, १९९७ रोजी अकरावी लोकसभा बरखास्त केली आणि गुजराल यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.\nदुर्दैवाने गुजराल सरकार हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एका अत्यंत अस्थिर कालखंडातील अध्याय होता. राजकीय अस्थिरता, आघाडीतील घटक पक्षांमधील बेबनाव आणि लाथाळ्या यामुळे गुजराल यांच्यासारखा अनुभवी, कर्तबगार आणि स्वच्छ चारित्र्याचा नेता मिळूनही त्या सरकारला फारसे काही साध्य करता आले नाही. मात्र भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पंतप्रधानपद भूषविण्याचा मान गुजराल यांना मिळाला.\n१२व्या लोकसभेसाठी मध्यावधी निवडणुका फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९८मध्ये झाल्या. गुजराल यांनी अकाली दलाच्या पाठिंब्याने पंजाबातील जालंधर मतदारसंघातून परत निवडणूक लढवली. त्यांनी पंतप्रधानपदी असताना पंजाबातील दहशतवादाचा बिमोड करायला झालेल्या खर्चाचा वाटा राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही उचलेल असे जाहीर केले होते. त्यामुळे पंजाब सरकारच्या तिजोरीवरील बराच आर्थिक ताण कमी झाला. त्यामुळे कृतज्ञता म्हणून अकाली दलाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीचा सभासद असूनही जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या गुजराल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या उमराव सिंग यांचा सुमारे १,३१,००० मतांनी पराभव केला.\n१२व्या लोकसभेत गुजराल यांनी भाजप आघाडीच्या सरकारला सातत्याने विरोध केला. मे २९, इ.स. १९९८ रोजी पोखरण येथील अणुचाचण्यांवर लोकसभेत झालेल्या चर्चेत त्यांनी सरकारच्या धोरणातील काही चुका दाखवून दिल्या. पण विरोधासाठी विरोध हे त्यांचे धोरण कधीच नव्हते. फेब्रुवारी इ.स. १९९९ मध्ये पंतप्रधान वाजपेयींनी लाहोरला भेट देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबरोबर ऐतिहासिक लाहोर जाहीरनाम्यावर सही केली तेव्हा त्यांनी वाजपेयींच्या धोरणाचे जोरदार समर्थन केले. मात्र एप्रिल १९, इ.स. १९९९ रोजी अण्णा द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यावर पंतप्रधान वाजपेयींनी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, तेव्हा त्यांनी सरकारविरोधी मतदान केले. वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर झालेली लोकसभेची मध्यावधी निवडणूक त्यांनी लढवली नाही. आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.\nइंद्रकुमार गुजराल उर्दू उत्तमपणे लिहू आणि बोलू शकत होते.. उर्दू शेरोशायरी हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. फावल्या वेळेत ते स्वतः उर्दू शायरी लिहित होते. त्यांच्या पत्नी शीला गुजराल या स्वतः कवयित्री असून त्यांचे बंधू सतीश गुजराल हे नामवंत चित्रकार होते.\nगुजराल फुप्फुसांच्या विकाराने त्रस्त होते. निधनापूर्वी ते वर्षभरापासून त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. १९ नोव्हेंबर २०१२ ला तब्येत अधिक ढासळल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता इस्पितळात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.[३] नोव्हेंबर २९, इ.स. २०१२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तत्काळ स्थगित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.[४]\n↑ १.० १.१ १.२ १.३ १.४ \"१२ व्या लोकसभेच्या संकेतस्थळावरील गुजराल यांचे चरित्र\" (इंग्रजी मजकूर). भारतीय संसद. ३० नोव्हेंबर, २०१२ रोजी पाहिले.\n↑ \"माजी पंतप्रधान गुजराल यांचे निधन\". सकाळ. ३० नोव्हेंबर, २०१२. ३० नोव्हेंबर, २०१२ रोजी पाहिले.\n↑ \"माजी पंतप्रधान गुजराल यांचे निधन\". महाराष्ट्र टाईम्स. ३० नोव्हेंबर, २०१२. ३० नोव्हेंबर, २०१२ रोजी पाहिले.\nएच. डी. देवेगौडा भारतीय पंतप्रधान\n२१ मार्च १९९७ - १९ मार्च १९९८ पुढील\nसिकंदर बख्त भारतीय परराष्ट्रमंत्री\n१ जुन १९९६ - १९ मार्च १९९८ पुढील\nपी. व्ही. नरसिंहराव भारतीय परराष्ट्रमंत्री\n५ डिसेंबर १९८९ - ११ नोव्हेंबर १९९० पुढील\nनेहरू · नंदा · शास्त्री · इंदिरा गांधी · देसाई · चरण सिंग · राजीव गांधी · व्ही.पी. सिंग · चंद्रशेखर · राव · वाजपेयी · देवेगौडा · गुजराल · मनमोहन सिंग · मोदी\nइ.स. १९१९ मधील जन्म\nइ.स. २०१२ मधील मृत्यू\nभारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री\n९ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१८ रोजी २०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/taxonomy/term/8?page=3", "date_download": "2018-04-21T04:11:05Z", "digest": "sha1:CTYZ3LBBPH2WNQIR5EVANFBYLRB5COUX", "length": 6223, "nlines": 96, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "उपरोधिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nजीवनामध्ये कितीही टाळली स्पर्धा...\nहाय, माझ्या पाचवीला पूजली स्पर्धा\nगात होतो मी सुखाने माझियासाठी\nसूर मग आले दुज्यांचे, लागली स्पर्धा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमाझिया भाग्यात साधी धूळ नाही\nहाय, या मातीत माझे मूळ नाही\nया पुढे जाईन कोठे काय पत्ता\nआगगाडीला जिवाच्या रूळ नाही\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसाधी धूळ नाही विषयीपुढे वाचा\nमी तुलाच पूजले अपार\nदुःख तू मला दिले अपार\nएकही न गंध जीवनी\nऐकतो तुझी फुले अपार\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुझे बोलणे उरक अता\nहवा येउ दे सरक अता\nतुझी बोलणे तुझ्या कृती\nदिसे काहिसा फरक अता\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nयेतात घोळक्याने, जातात घोळक्याने\nआयुष्य का असे हे जगतात घोळक्याने\nकोणीच येत नाही जीवास वाचवाया\nप्रेतास जाळण्याला जमतात घोळक्याने\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T04:15:09Z", "digest": "sha1:KK2KIL3KLJEOOTPDDR5YJSSQJOHMENO4", "length": 4009, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅन्फ्रेड आयगेन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१७ रोजी ०५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T04:15:23Z", "digest": "sha1:GU34S7JSPTDRSJZYPCCKTEGWEZETDOVQ", "length": 31112, "nlines": 271, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रत्‍नाकर मतकरी - विकिपीडिया", "raw_content": "\n(रत्नाकर मतकरी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकादंबरी, नाटक, चित्रपट दिग्दर्शन, चित्रकला\nरत्‍नाकर मतकरी यांचे संकेतस्थळ\nरत्‍नाकर मतकरी (१७ नोव्हेंबर, इ.स. १९३८[१] - ) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार आहेत.\nमतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करुन बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांना ’नाटक’ शिकवले.\n\"वेडी माणसं\" ह्या इ.स. १९५५ साली, म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या एकांकिकेपासून रत्‍नाकर मतकरी यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला. ती एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. इ.स.२०१४ साली रत्‍नाकर मतकरी यांच्या नावावर ३१ कथासंग्रह होते.\nरत्नाकर मतकरी यांच्या 'निर्मनुष्य' या कथासंग्रहातील 'भूमिका' या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते.\n५ संदर्भ आणि नोंदी\nरत्‍नाकर मतकरींच्या 'रत्‍नाक्षरं' हा ग्रंथ चार भागात विभागला गेला आहे. पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे.\nदुसर्‍या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबर्‍या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.\nतिसर्‍या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचाचा समावेश करण्यात आला आहे.\nचौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.\nअजून यौवनात मी (नाटक)\nआरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक. या नाटकाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना आहे.)\nइंदिरा (नाटक, लेखन आणि दिग्दर्शन - रत्‍नाकर मतकरी)\nइन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)\nएकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक, गुजराथीत हे नाटक ’बे लालना राजा’ या नावाने रंगभूमीवर आले आहे, दिग्दर्शक :अरविंद जोशी)\nएक दिवा विझताना (कथासंग्रह)\nखोल खोल पाणी (नाटक)\nगहिरे पाणी (रंगमंचावर अनेकदा सादर झालेल्या कथांचा संग्रह. दूरचित्रवाणीवरही या कथा ५०हून अधिक भागांत क्रमशः प्रदर्शित झाल्या)\nचार दिवस प्रेमाचे (ललित)\nचूकभूल द्यावी घ्यावी (एकांकिका)\nजादू तेरी नझर (नाटक)\nजावई माझा भला (नाटक)\nपोर्ट्रेट आणि दोन एकांकिका\nबृहन्महाराष्ट्र मंडळ शिकागो संमेलन २०११ - भाषण\nमाझे रंगप्रयोग (७०४ पानी ग्रंथ - आत्मकथन, अनुभव कथन, आठवणी)\nमाणसाच्या गोष्टी भाग १, २.\nरत्‍नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा : भाग १, २. (संपादक गणेश मतकरी)\nरत्‍नाक्षरं - रत्‍नाकर मतकरी : व्यक्ती आणि साहित्य (ललित)\nशूऽऽ कुठं बोलयचं नाही (नाटक, मूळ इंग्रजी नाटकावर आधारित))\nगाऊ गाणे गमतीचे (बालगीते)\n’आपलं महानगर’ या वृत्तपत्रातून मधून \"सोनेरी सावल्या\"\n१९७८ : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार\n१९८६ : उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)\nनाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार\n१९८५ : अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार\n१९८५ : राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार\n१९९९ : नाट्यव्रती पुरस्कार\n२००३ : संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार\n२०१६ : ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार\n२०१६ : शांता शेळके पुरस्कार\n१९८३: भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्ती\n↑ \"पहिल्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रत्नाकर मतकरी यांच्याविषयी\" (मराठी मजकूर). युनिक फीचर्स. १ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.\nरत्‍नाकर मतकरी संकेतस्थळ[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n·लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर ·मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे ·उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात ·चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ ·सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n·चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी ·मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर ·शंकर नारायण नवरे ·गुरुनाथ नाईक ·ज्ञानेश्वर नाडकर्णी ·जयंत विष्णू नारळीकर ·नारायण धारप ·निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर ·स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार ·प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे ·सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. १९३८ मधील जन्म\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41872147", "date_download": "2018-04-21T04:59:59Z", "digest": "sha1:JCMNSCYH5IU4BOG36ATU7WLGCAYZXD5Z", "length": 30915, "nlines": 151, "source_domain": "www.bbc.com", "title": "दृष्टिकोन : शिवसेना 2019 लोकसभा निवडणूक भाजपविरोधी आघाडीतून लढवणार? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nदृष्टिकोन : शिवसेना 2019 लोकसभा निवडणूक भाजपविरोधी आघाडीतून लढवणार\nभारतकुमार राऊत ज्येष्ठ पत्रकार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जीची भेट घेऊन एका नव्या आघाडीच्या चर्चेला वाचा फोडला आहे.\nउद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींना जाऊन भेटणं आणि सामनामधून राहुल गांधींची स्तुती होणं या दोन घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपला विरोध करत नवी आघाडी तयार होऊ शकते का आणि तशी आघाडी तयार झाली तर त्यात शिवसेना सहभागी होईल का आणि तशी आघाडी तयार झाली तर त्यात शिवसेना सहभागी होईल का या प्रश्नांची उत्तरं शोधणारं भारतकुमार राऊत यांचं विश्लेषण.\nमहाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने तीन वर्षं पूर्ण केली असली, तरी महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आलबेल नाही. वरवर शांत वाटणारा राजकारणाचा ज्वालामुखी आतून धुमसतो आहे.\nवातावरणात पोषक स्थिती निर्माण झाली तर या ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, अशी चिन्हं आहेत. असं म्हटलं जातं की, राजकारणाच्या पटलावर कुणीच कायमचा मित्र नसतो वा कायमचा शत्रू नसतो. कायम असतो तो फक्त राजकीय स्वार्थ.\nहाच राजकीय स्वार्थ 2019च्या निवडणुकांपूर्वी साधण्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत. त्यातून नवे नातेसंबंध जुळू शकतील, तर वर्षानुवर्षांची मैत्री झाडावरून पिकलं पान गळावं तशी गळू शकते.\nममता बॅनर्जींशी भेट : 'खरोखरच ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का\n मग लाल किल्ला, संसद भवनाचंही बोला'\nमोदींच्या काळात भाजपला 'अच्छे दिन'\nआता लवकरच शिशिर ऋतूचं आगमन होईल. या ऋतूत पानगळ होते. झाडं उघडी-बोडकी दिसायला लागतात. पण लवकरच वसंताचं आगमन होतं आणि नवी पालवी दिसायला लागते.\nमहाराष्ट्रातही अशाच नव्या पालवीची चाहूल लागू लागली आहे. असं वाटण्याचं कारण म्हणजे, गेल्या काही काळातली महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही शीर्ष नेत्यांची वक्तव्यं आणि हालचाली.\nत्या सर्वांतून एकच गोष्ट ध्वनित होते. ती ही की, महाराष्ट्रात नवी जोडतोड करण्याचे सक्रिय प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांना नक्की यश मिळते की नाही, हे येणारा काळच ठरवेल.\nप्रतिमा मथळा भाजप आणि शिवसेना यांनी महाराष्ट्र विधानसभेत 2014मध्ये पुन्हा एकत्र संसार थाटला. तेव्हापासून आजपर्यंत एक दिवसही असा गेला नाही, जेव्हा त्यांच्या आपसातील, कुरबुरी व भांडण बखेडे रस्त्यावर आले नाहीत.\nभाजप आणि शिवसेना यांनी महाराष्ट्र विधानसभेत 2014मध्ये पुन्हा एकत्र संसार थाटला, तेव्हापासून आजपर्यंत एक दिवसही असा गेला नाही, जेव्हा त्यांच्या आपसातील, कुरबुरी आणि भांडण बखेडे रस्त्यावर आले नाहीत.\nत्यामुळे सरकारात हे दोन्ही पक्ष एकत्र बसत असले, तरी एकत्र 'नांदत' मात्र नाहीत, हे केव्हाच स्पष्ट झालं. त्यामुळेच हा संसार पुढे कसा चालणार, यापेक्षा काडीमोड कोण आणि केव्हा घेणार, यांच्याच चवदार चर्चा माध्यमं आणि राजकीय परिघांत चालू राहिल्या.\nअर्थात या चर्चा अशाच कायम राहाव्यात, असं दोन्ही पक्षांनाही वाटत आहे, कारण 'तशा' चर्चा थांबल्या, तर दोन्ही पक्षांतील अनेक वाचाळ नेत्यांची दुकानं अचानक बंद होतील. त्यामुळेच 'अस्थैर्यातच स्थैर्य' मानून या दोन पक्षांची राजवट चालू आहे.\nगुजरातच्या रणसंग्रामात आता योगी आदित्यनाथ\nदृष्टिकोन : शिवसेनेचा डबल रोल\nअर्थात अशा प्रयोगांना अंत असतोच. त्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, असं दिसतं. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेना सरकारातून स्वत:च बाहेर पडणार की, भाजप त्यांच्या हाती नारळ देणार काहीही झालं, तरी परिणाम एकच - तो म्हणजे 2019च्या निवडणुका हे दोन पक्ष वेगवेगळ्याच लढवणार.\nत्यादृष्टीने चाचपणी व व्यूहरचनाही होऊ लागल्या आहेत. जर शिवसेनेशी असलेले संबंध तुटले, तर अर्थातच भाजप अल्पमतात जाणार. कारण विधानसभेतील 244 हा बहुमतासाठी आवश्यक असलेला जादूई आकडा पार करण्यासाठी भाजपला तब्बल 22 मतं कमी पडत आहेत.\nही ज्यादा कुमक मिळवायची, तर सभागृहातील छोट्या पक्षांची मदत घ्यावीच लागेल. शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी अशा छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधून कदाचित आणखी दहा मतं हाती लागू शकतील. पण ती पुरेशी नाहीत.\nजर विधानसभेत शेवटच्या दोन वर्षांत सशक्तपणे राज्य चालवायचं, तर हुकुमी बहुमत हवंच. ते मिळवण्यासाठी शिवसेना वगळता काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस यांची मदत घ्यावीच लागेल.\nप्रतिमा मथळा काँग्रेसची मदत घेऊन सरकार चालवणं भाजपला राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा विचार करता शक्य नाही.\nयापैकी काँग्रेसची मदत घेऊन सरकार चालवणं भाजपला राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा विचार करता शक्य नाही. कारण एका बाजूला 'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा दिल्यानंतर त्याच पक्षाबरोबर कोणत्याही पातळीवर संबंध ठेवणं हे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे.\nममता बॅनर्जींशी भेट : 'खरोखरच ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का''राज आणि उद्धव ठाकरे : महाराष्ट्रातले ट्वीडलडम आणि ट्वीडलडी'\n'राज'कारणाला कलाटणी देणाऱ्या 14 घटना\nया परिस्थितीत राष्ट्रवादीसमवेत सूत जुळवणे हा एकच पर्याय देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असल्याचं दिसतं. आवश्यकता वाटली, तर शिवसेना बाजूला गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार चालवण्याची तयारी भाजपच्या राज्य शाखेने केलेली दिसते.\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत, ही गोष्ट तर जगजाहीर आहेच. त्यामुळेच मोदी यांनी जाहीर सभेत आपण वारंवार पवारांचा सल्ला घेत असतो, असं जाहीर केलं आणि पवारांनीही मंद स्मित करून त्यांना दुजोराच दिला.\nपवारांच्या ओठावर काय आणि पोटात काय, याचा अंदाज भल्याभल्यांनाही येत नाही, असे म्हणतात. पवार एका बाजूला मोदींच्या परिघात राहतात, मोदी त्यांची स्तुती करतानाच त्यांना 'पद्मविभूषण' बहाल करून त्यांच्या कार्याची दखलही घेतात.\nप्रतिमा मथळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. त्यामुळेच मोदी यांनी जाहीर सभेत आपण वारंवार पवारांचा सल्ला घेत असतो, असं जाहीर केलं.\nपवारांचे पुतणे अजितदादा आणि प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनिल तटकरे या दोघांच्याही विरुद्ध भष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही चौकशी पुढे सरकत नाही. पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्धचे आरोपही तसेच बंद कपाटात सडत राहतात. हे सारं कशाचं लक्षण गरज पडल्यास पवारांचं सैन्य आपल्या बाजूने लढावं, यासाठीच हा खटाटोप नाही ना\nदुसऱ्या बाजूला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले पुत्र आदित्य यांच्यासह बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एका हॉटेलमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.\nममता बॅनर्जींच्या भेटीमागे नेमकं काय\nवास्तविक मुंबईत येणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या नेत्यांनी `मातोश्री'ची पायधूळ झाडावी, ही ठाकरेंची अपेक्षा व आग्रह असतोच. पण त्याला छेद देऊन ठाकरे पिता-पुत्र ममता बॅनर्जींना भेटण्यास गेले. हे कसलं लक्षण\nराज ठाकरे फेरीवाल्यांच्या विषयावर संजय निरुपम यांना राजकीय संधी देत आहेत का\nमोदींचा सामना राहुलशी नव्हे तर मोदींशीच\nगेली तीन वर्षं ममतादीदींनी निदान बंगालमध्ये मोदी लाट अडवलेली आहे. मोदी व भाजप यांच्याविरुद्ध जर राष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी करायची, तर त्यात फार महत्त्वाची भूमिका ममतादीदी करणार यात शंका नाही. अशा वेळी त्या आघाडीत उडी घेऊन देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची उद्धव यांची इच्छा असू शकते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात भाजपवर सूड घेता येईल व मोदी-विरोधी लढा अधिक तीऋा करता येईल, अशी त्यांची अटकळ असणार.\nकाँग्रेस हा भाजपचा शत्रू नंबर एक. देशभरात जिथे जिथे काँग्रेस आहे, तिथे तिथे कुमक पाठवून काँग्रेसला भुईसपाट करण्याचा चंग भाजपने बांधला आणि पंजाब वगळता या मोहिमेला यशही आलं.\nप्रतिमा मथळा वास्तविक मुंबईत येणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या नेत्यांनी `मातोश्री'ची पायधूळ झाडावी, ही ठाकरेंची अपेक्षा असतोच. पण त्याला छेद देऊन ठाकरे पिता-पुत्र ममता बॅनर्जींना भेटण्यास गेले. हे कसलं लक्षण\nत्यामुळेच काही तीन वर्षांत काँग्रेसचे 'युवराज' राहुल गांधी यांची 'पप्पू' अशी प्रतिमा करण्यात भाजप यशस्वी ठरली. शिवसेनेचे उद्धवसुद्धा जाहीर सभांतून राहुलना 'पप्पू' असं हिणवत टाळ्या मिळवत राहिले. पण आता अचानक उद्धव यांचा उजवा हात समजले जाणारे संजय राऊत यांना उपरती झाली आणि राहुल आता पप्पू राहिलेले नाहीत. देशाचे नेतृत्व करण्यास ते आता समर्थ बनले आहेत, असं प्रशस्तीपत्र त्यांनी देऊनही टाकलं.\n जर भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर आघाडी उघडायची, तर काँग्रेसला बाजूला ठेवता येणार नाही. ममतादीदींनी पुढाकार घेतला, तरी राष्ट्रीय पातळीवर 'नेता' म्हणून त्यांना कुणी स्वीकारणार नाही.\nकाँग्रेसमध्ये लवकरच एक नवी सुरुवात : सचिन पायलट\n...मग राहुल गांधी भाजपला काटशह देणार\nत्यामुळे भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व 2019मध्ये काँग्रेसकडे म्हणजे पर्यायाने राहुल यांच्याकडेच जाणार हे उघड आहे. अशा वेळी जर त्यांची जनमानसातील प्रतिमा आतापासूनच सुधारली नाही, तर 'पप्पू'चं नेतृत्व स्वीकारणारेही पप्पूच अशी नामुष्की येईल. म्हणूनच आतापासूनच त्यांच्या नेतृत्वगुणांचे पोवाडे गायला सुरुवात झाली आहे.\nनिवडणुकांच्या आगे-मागे होणारी क्रांती\nदेशाच्या राजकारणाच नजिकचा इतिहास पाहिला, तर बहुतेक सर्व निवडणुकांच्या आगे-मागे अशा क्रांती होतच असतात. 1971मध्ये इंदिरा गांधींनी 'गरीबी हटाव'चा नारा देऊन निवडणुका लढवल्या, तेव्हा त्यांच्या विरोधात तेव्हाची संघटना काँग्रेस, स्वतंत्र पक्ष वगैरेंनी `बडी आघाडी' स्थापन केली होती.\nत्यानंतरच्या 1977च्या ऐतिहासिक निवडणुकीच्या वेळी तर संघटना काँग्रेस, लोक दल, समाजवादी पार्टी, स्वतंत्र पार्टी व नव्यानेच असितत्वात आलेली जगजीवन राम यांची काँग्रेस यांनी एकत्र येऊन लोकनायक जय प्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली `जनता पक्षा'चा यशस्वी प्रयोग केला. हा प्रयोग अल्पायुषी ठरला, हा भाग वेगळा. 2014च्या निवडणुकांच्या वेळी नरेंद्र मोदी हे नाव राष्ट्रीय पटलावर उदयाला आले. त्यांनीसुद्धा छोट्या-मोठ्या 21 प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून काँग्रेसला भुईसपाट केले.\nप्रतिमा मथळा देशाच्या राजकारणाच नजिकचा इतिहास पाहिला, तर बहुतेक सर्व निवडणुकांच्या आगे-मागे अशा क्रांती होतच असतात.\nआता भाजपविरोधात तशीच आघाडी तयार करून लढण्याचा ममतादीदी, उद्धवजी, या आणि अशा प्रादेशिक नेत्यांचा इरादा असू शकतो. मोदींची लाट आता 2014च्या तुलनेत ओसरलेली असली, तर ती अद्याप नष्ट झालेली नाही. अशा वेळी काँग्रेससह कोणताही पक्ष स्वबळावर भाजशी दोन हात करण्याच्या स्थितीत व मानसिकतेत नाही.\nअशा वेळी `शत्रूचा शत्रू तो मित्र' या न्यायाने देशभरातील डझनभर पक्ष एकत्र येऊन त्यांनी `अनधिकृत' आघाडी स्थापन केली, तर आश्चर्य वाटायला नको. त्याची तयारी आतापासूनच सुरू झालेली दिसते.\nसध्याच्या सरकारवर काय परिणाम\nमहाराष्ट्रापुरता विचार करायचा, तर अशा आघाडीच्या प्रस्तावाला शिवसेनेखेरीज रिपब्लिकन पक्षाचे एक-दोन गट, शेतकरी-कामगार पक्ष, जनसुराज्य आघाडी, शेतकरी संघटना अशा पक्षांची साथ मिळू शकेल.\nप्रश्न हा आहे की, अशा प्रयत्नांचा सध्याच्या राज्य सरकारवर काय परिणाम होऊ शकतो अशी आघाडी निग्रहाने उभी राहिली, तर 2019मध्ये त्यांचा प्रभाव महाराष्ट्रात दिसू शकेल. पण तोवर या सरकारला काही धोका निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. कारण तशी ताकद कुणाच्या मनगटात नाही व उर्मी काळजात नाही.\nस्वत:ला झोकून देऊन तसे साहस करण्याची धमक जोवर उद्धवजींसारखे नेते दाखवत नाहीत, तोवर फडणवीस सरकारला धोका नाही. शिवाय शिवसेनेने पाठिंबा काढलाच तरीही हे सरकार वाचवायला अनेक `अदृश्य हात' तयार आहेत, असे जाहीर विधान फडणवीसांनी केलेच आहे. हे `हात' अर्थातच शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचेच असणार. तशी खरेच परिस्थिती असेल, तर फडणवीसांना निदान 2019पर्यंत धोका संभवत नाही, हेच खरे.\nअर्थात, `Politics is a game of possibility and probability' हे जर खरे असेल, तर कुठल्याही वेळी कुठलीही शक्यता वास्तव ठरू शकते, हेही खरेच.\n(भारतकुमार राऊत ज्येष्ठ पत्रकार असून शिवसेनेचे राज्यसभेतले माजी खासदार आहेत.)\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nक्षेपणास्त्र चाचण्या नाहीत; किम जाँग उन यांच्या निर्णयामुळे ट्रंप झाले खुश\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nसोशल: '...तर लोकांनी न्याय कोणाकडे मागावा\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम बनलेल्या किरणची खरी कहाणी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-interviews-marathi/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-109090700057_1.htm", "date_download": "2018-04-21T04:12:05Z", "digest": "sha1:XNX2NZCBN2GK3DZ4RLY66HS5J4S4LJA6", "length": 14190, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "After 'Chak De...', anything else is glam\" - Sagarika Ghatge | अभिनयाला वाव असणारेच चित्रपट करेन- सागरिका | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअभिनयाला वाव असणारेच चित्रपट करेन- सागरिका\n'चक दे इंडिया'नंतर सागरिका घाटगे ही मराठी मुलगी कुठे गायब झाली ते कळतच नव्हते. पण तब्बल दोन वर्षांनंतर सागरिका पडद्यावर पुन्हा दिसली ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फॉक्स'मध्ये. या चित्रपटात तिने सणसणीत अभिनय करत रूपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. 'केवळ छान छान दिसणे आणि हिरोभोवती बागडणे याला आपण अजिबात प्राधान्य देत नाही. अभिनयाला वाव असेल तरच चित्रपट स्वीकारते,' असे स्पष्टपणे सांगणार्‍या या अभिनेत्रीशी मारलेल्या या गप्पांचा गोषवारा...\n'फॉक्स'पूर्वी दोन वर्षे तू कुठे होतीस\n- दोन वर्षांचा ब्रेक करीयरमध्ये पडला खरा. असा ब्रेक घेण्याची माझी नक्कीच इच्छा नव्हती. पण नशीबानेच दोन वर्षे रूपेरी पडद्यापासून दूर नेले. तरीही त्यानंतर फॉक्समधून मी पुन्हा आलेय. 'चक दे इंडिया' पाहिलेला प्रेक्षकवर्ग माझा हाही चित्रपट पाहिल अशी अपेक्षा आहे. पहिला चित्रपट हिट दिल्याने लोकांच्याही माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.\n'चक दे इंडिया'नंतर एकदम थ्रिलर चित्रपट का स्वीकारलास\nकारण त्यानंतर मला कायम खेळाडूच्या भूमिका करण्यात अजिबात रस नव्हता. चक दे नंतर अशा अनेक भूमिका माझ्याकडे आल्या. पण मी त्यांना नकार दिला. फॉक्समध्ये मला वाव आहे, असे मला वाटले, शिवाय भूमिकाही वेगळी होती. त्यामुळेच मी तो साईन केला.\nग्लॅमर नसलेली भूमिका स्वीकारण्यामागे काय हेतू होता 'चक दे' नंतर ग्लॅमरस भूमिका माझ्याकडे बर्‍याच येत होत्या. पण फॉक्समधलं ग्लॅमर वेगळं आहे. इथे एक पक्की स्टोरीलाईन आहे, त्यावरूनच पुढे जायचं आहे. त्यामुळे ग्लॅमरला मर्यादीतच वाव होता. संपूर्ण चित्रपट थ्रिलर आहे. यात माझ्या ग्लॅमरपेक्षाही अभिनयाचा कस लागला होता. केवळ हिरोभोवती नाचत फिरण्याची ही भूमिका नव्हती. म्हणूनच मी हा चित्रपट स्वीकारला.\n'चक दे' नंतरचा मधला काळ कसा गेला\nनक्कीच. पण या काळाने मला खूप काही शिकवले. ग्लॅमरच्या जगातील अनेक गोष्टी या काळात उलगडल्या. माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. 'चक दे' मध्ये मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले. तोपर्यंत मला अभिनयाचा काहीही गंध नव्हता. पण आजही मी अगदी नवोदित असले तरी मला त्यातल्या काही एक गोष्टी माहित झाल्या आहेत. हा सगळा अनुभव मला संपन्न करणारा ठरला.\nहा तुझा दुसरा चित्रपट. यातला अभिनय कसा झाला तुला वाटते\nहे मीच सांगणे अवघड आहे. आता लोकांनीच तो बघून मला सांगायला हवे की चांगला झाला की वाईट. मात्र, माझ्या या अल्पशा कारकिर्दीत मी टिपीकल नायिकेच्या भूमिकेऐवजी वेगळे काही तरी करण्याचे धाडस केले आहे. केवळ छान छान दिसणे यापलीकडे काही अस्तित्व नायिकेला असले पाहिजे असे मला वाटते. म्हणूनच मी अभिनयाला वाव देणारा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटातही मी वकिल असले तरी त्या भूमिकेलाही बरेच कंगोरे आहेत.\nअर्जुन रामपालने तुला बरीच मदत केली असेल\n- सगळ्याच कलावंतांनी मला मदत केली. त्यातही अर्जुनबरोबर माझे सीन जास्त होते. त्यामुळे त्याच्याबरोबरच माझे एकत्र शॉट्स बरेच झाले. या काळात त्याने बरीच मदत केली. पण त्याशिवाय सनी देओलसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याबरोबरही काम करण्याचा अनुभव मिळाला. उदिता गोस्वामीबरोबर फार काही सीन नव्हते.\n'चक दे'च्या अनुभवाचा फायदा 'फॉक्स'मध्ये कितपत झाला\n- नक्कीच काही प्रमाणात झाला. पण हे दोन्ही वेगळे चित्रपट आहेत. चक दे हा पूर्णपणे क्रीडा केंद्रीत चित्रपट होता, तर फॉक्स थ्रिलर. पण मधल्या काळात अभिनयाविषयी वाढलेली माझी जाणीव फॉक्समध्ये दिसून येईल. चक दे आज पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माझे यातले प्रसंग आता केले तर नक्कीच आणखी चांगले करता येतील. शेवटी अभिनयात तुम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध आणि पक्व होत जाता हेच खरं.\nविशाल 'कमीना' आहे- प्रियंका चोप्रा\nगुलछबू भूमिकांचा कंटाळा- शाहिद कपूर\nमला छोटे स्कर्ट घालायची गरज नाही- कतरीना\n'लक'ची भीती नाही, उत्सुकता वाटतेय- श्रुती\nश्रुतीचे पहिल्याच चित्रपटात बिकिनी दृश्य\nयावर अधिक वाचा :\nसागरिका घाटगे फॉक्स चक दे इंडिया\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/fathers-day-special-adorable-on-screen-pair-of-father--child", "date_download": "2018-04-21T03:37:06Z", "digest": "sha1:FLY4TTHONEHJRZBATWNUTAYGFMQHAITJ", "length": 7546, "nlines": 69, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Father’s Day Special: Adorable On Screen Pair of Father & Child | Marathi Dhamaal", "raw_content": "\nसुप्रसिध्द ऑन स्क्रिन ‘बाबा आणि पाल्या’च्या जोड्या\nशिस्तप्रिय, प्रेमळ, आईची पण भूमिका बजावणारा, आधारस्तंभ, मित्र अशा अनेक प्रेमांच्या शब्दांतून स्वत:चं अस्तित्व जगणारी व्यक्ती म्हणजे ‘बाबा’. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही हक्काचा मित्र असलेला बाबा, वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार शिस्त लावणारा आणि तितकेच प्रेमाने समजवणारा बाबा हा सगळ्यांसाठी नेहमीच खास असतो. आता येणा-या ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने प्रत्येक पाल्याला त्याच्या बाबाविषयी प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.\nज्याप्रमाणे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे बाबाची जागा पण कोणी घेऊ शकत नाही. ठेच लागल्यास पहिला शब्द जरी ‘आई गं’ असा आला तरी देखील आईसारखी काळजी बाबा पण करत असतात. ज्याच्या मार्गदर्शनातून आपण घडत असतो त्या प्रत्येक ‘बाबांना’ हॅप्पी ‘फादर्स डे’.\nआपल्या आवडत्या कलाकारांच्या बाबांना आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहिले आहे. आज या लेखाच्या माध्यमातून तुम्हांला ऑन स्क्रिन गाजलेल्या बाबा आणि पाल्याच्या जोड्या पाहायला मिळणार आहेत.\nअशा अनेक लोकप्रिय ठरलेल्या जोड्या आहेत ज्यांनी ऑन स्क्रिन साकारलेल्या बाबा आणि पाल्य या भूमिकेने प्रेक्षकांना इमोशनल केले आहे. त्यापैकी काही जोड्यांची निवड आम्ही यामध्ये केली आहे. या जोड्या पाहून नक्कीच त्यांच्या भूमिका तुमच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतील.\nविनय आपटे आणि मुक्ता बर्वे (एका लग्नाची दुसरी गोष्ट)-\nशरद पोंक्षे आणि मधुरा देशपांडे (असे हे कन्यादान)-\nनाना पाटेकर आणि मृण्मयी देशपांडे (नटसम्राट)-\nसतीश आळेकर आणि आशुतोष गोवारीकर (व्हेंटिलेटर)-\nप्रशांत दामले आणि स्वप्नील जोशी (मुंबई-पुणे-मुंबई २)-\nमोहन जोशी आणि सायली संजीव (काहे दिया परदेस)-\nदिलीप प्रभावळकर आणि सई ताम्हणकर (फॅमिली कट्टा)-\nसचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर (एकुलती एक)-\nवैभव मांगले आणि प्रिया बापट (टाईमपास २)-\nडॉ. गिरीश ओक आणि ललित प्रभाकर (जुळून येती रेशीमगाठी)-\nसुबोध भावे आणि तृषनिका शिंदे-निष्ठा वैद्य (हृदयांतर)-\nसचिन खेडेकर आणि अमेय वाघ (मुरंबा)-\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation शाहीद कपूरचा भाऊ साकारणार का ‘परश्या’ची भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/category/%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-04-21T04:11:28Z", "digest": "sha1:YNSF73GDPHZZGOSSB625JUBCIGAVJAYE", "length": 25981, "nlines": 345, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "ईतर लेख Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nईतर लेख प्रारब्ध संचित क्रियमाण भोग\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का* खूप छान वाटतं, जेव्हा आयुष्य समजू लागतं.. उकल होते, ‘मी कोण आहे* खूप छान वाटतं, जेव्हा आयुष्य समजू लागतं.. उकल होते, ‘मी कोण आहे’ या प्रश्नाची.. प्रत्येक गुंता सुटू लागतो अलगद. आहे तो क्षण जगून पुन्हा विरक्त होणं यासाठी कुठलीही कसरत करावी लागत नाही.. मन सजग होत जाते, ‘कर्मबंधन’ नव्याने जन्म घेऊ नये यासाठी.. पूर्व कर्मबंधन नुसते […]\nMore by धनंजय म. मोरे\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nईतर लेख धार्मिक सण आरती\n*🔯आरतीचे महत्त्व*🔯* *आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,* *तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.*’ उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती […]\nMore by धनंजय म. मोरे\nदस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे\nआरोग्य ईतर लेख धार्मिक पौराणिक\n संकलक धनंजय महाराज मोरे 1 प्राण वायु 2 अपान वायु ३. व्यान वायु 4: उदान वायु 5 समान वायु उपप्राण नाग कुर्म कृकल देवदत्त धनंजय क्षय एवं वृद्धि रूप वायु के लक्षण बढ़े हुए वायु के लक्षण दस वायु वर्णन हमारे शरीर में दस वायु होती हैं \nMore by धनंजय म. मोरे\nहरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे\nईतर लेख धार्मिक वारकरी संत\n👉हरिकथेचे (किर्तन) आठ फायदे 🌹१.गेय-:-गायन (नादब्रम्ह) नारदाचे, व्याख्यान व्यासांचे, नाचणे हनुमंताचे येते. नारायण नामें होऊं जिवन्मुक्त किर्तनी अनंत गाऊं गीती॥ 🌹२.पेय-:-किर्तनात रस, आनंद, सुख मिळते. सुखाची समाधी हरिकथा माऊली किर्तनी अनंत गाऊं गीती॥ 🌹२.पेय-:-किर्तनात रस, आनंद, सुख मिळते. सुखाची समाधी हरिकथा माऊली विश्रांती साऊली शिणलियाची॥ 🌹३.ज्ञेय-:-किर्तनामुळे ज्ञान प्राप्त होते. नाचू किर्तनाचे रंगी विश्रांती साऊली शिणलियाची॥ 🌹३.ज्ञेय-:-किर्तनामुळे ज्ञान प्राप्त होते. नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदिप लाऊ जगी॥ 🌹४.श्रेय-:-किर्तनामुळे सर्वाचे कल्याण होते. कथा हे भूषण जनामध्ये सार ज्ञानदिप लाऊ जगी॥ 🌹४.श्रेय-:-किर्तनामुळे सर्वाचे कल्याण होते. कथा हे भूषण जनामध्ये सार तरले अपार बहु येणे॥ […]\nMore by धनंजय म. मोरे\nएक हात मदतीचा गंधर्व प्रतिष्ठान परभणी\n*एक हात मदतीचा* *गंधर्व प्रतिष्ठान,परभणी* परभणी शहरामध्ये राञी कोणी व्यक्ती थंडीमध्ये रेल्वेस्टेशन,बसस्थानक, फुटपाथवर विना चादरीचे झोपलेले आढळून आले तर कृपया पुढील मोबाईल नंबर वर रात्री ८ ते ११ या दरम्यान संपर्क करून त्या व्यक्तीचे लोकेशन सांगावे.त्या व्यक्तीस चादर नेवुन दिली जाईल. *गंधर्व प्रतिष्ठान,परभणी* संजय जोशी वझरकर 7588081581 सचिन भरड 9422177628 सुरेश जोशी 9881927149 प्रसाद वाघमारे […]\nMore by धनंजय म. मोरे\nरामरक्षेवर फार छान माहिती: रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना…. रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), […]\nMore by धनंजय म. मोरे\nमहाराष्ट्र पोलिस आणि माणुसकी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\n*॥ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ॥* दोन दिवसाआधी सोलापूरहून जालन्याला जाण्यासाठी रात्री १२ वाजताच्या ट्रॅव्हल्स मध्ये बसलो, गाडी पूर्ण भरलेली असल्यामुळे काही किलोमीटरचा प्रवास चालकाच्या केबिन मध्ये बसून करावा लागला, चालकाने आमची बसण्याची व्यवस्थित सोय व्हावी या साठी दुसऱ्या गाडीच्या चालकाला फोन करून विचारपूस केली तर फोन वर समजल की, तुळजापूर मध्ये रात्री १ च्या […]\nMore by धनंजय म. मोरे\nमुला मुलींचे योग्य वयातच लग्न करा\n96 कुळी मराठा आरोग्य ईतर लेख परिचय पौराणिक\n*मुलामुलींचे योग्य वयातच लग्न करा* एका २२ वर्षीय उपवर मुलीच्या बापाला मध्यस्थाने एक स्थळ सुचविले . मुलगा मोठ्या सिटीमधे नोकरीला आहे . सुस्वरुप आहे . चांगल्या संस्कारातला आहे . आई बाप पण सुस्थितीत आहेत . मुलाचे वय २४ वर्षे आहे . सगळे अनुरुप आहे . मुलीचा बाप : ते […]\nMore by धनंजय म. मोरे\nपौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा\nईतर लेख धार्मिक पौराणिक पौराणिक व्यक्ती\nशाकंभरी देवी ही खर्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले. पालनपोषण केले. खर्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पोर्णिमाला शाकंभरी देवीची उपासना केली जाते.\nMore by धनंजय म. मोरे\nसंपूर्ण वारकरी भजनी मालिका sampurn warkari bhajani malika varkari bhajan वारकरी भजन वारकरी अभंग दिंडी अभंग\nईतर लेख ग्रंथ धार्मिक सॉफ्टवेअर\nसंपूर्ण वारकरी भजनी मालिका श्री विठ्ठल प्रसन्न वारकरी भजनी मालिका संकलक-संपादक–प्रकाशक धनंजय विश्वासराव मोरे (B.A./D.J./D.I.T.) आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५ कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६ मोबाईल नं 9422938199 9823334438 […]\nMore by धनंजय म. मोरे\nधनंजय महाराज मोरे व्दारा संपादित ई वारकरी भजनी मालिका भजनी मालिका\nईतर लेख ग्रंथ सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे व्दारा संपादित ई वारकरी भजनी मालिका भजनी मालिका आता गुगल प्ले स्टोअर वर Google play store वारकरी भजनी मालिका विनामूल्य :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका फ्रि :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका मोफत :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका फुकट […]\nMore by धनंजय म. मोरे\nमुलगी कोणास द्यावी नवरदेव वरासंबंधी गुणदोष\n*वरासंबंधी गुणदोष दर्शवणारी वचने* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( १ ) कन्या बुद्धिमान पुरुषास द्यावी. ( २ ) वर विद्वान असावा. ( ३ ) वरास बंधू असावे, त्याचे शील चांगले असावे, व तो चांगल्या लक्षणांनी युक्त असावा. *( ४ ) वराचे कुल, शील ( स्वभाव ), वय, रूप, विद्या, संपत्ती व त्याचे पोषण करण्यास कोणकोण मंडळी आहेत, याची […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/ms-dhoni-gets-relief-from-sc-117042000027_1.html", "date_download": "2018-04-21T04:11:39Z", "digest": "sha1:6MS6EKMEPHSN2M3XSVQ2WIXRH2PJBJY5", "length": 9688, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धोनीविरोधातील खटला रद्द | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने धोनीविरोधात आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये सुरु असलेला खटला रद्द केला आहे.\nधार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धोनीविरोधात खटला सुरु होता.\nएका बिझनेस मॅग्झिनच्या कव्हरपेजवर धोनी भगवान विष्णूच्या रुपात दिसला होता. त्याप्रकरणी धोनीला कोर्टाने अटक वॉरंटही जा\nहे प्रकरण 2013 मधील आहे. एका बिझनेस मासिकाच्या कव्हर पेजवर महेंद्रसिंह धोनीला भगवान विष्णूच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. विष्णूच्या अवतारातील धोनीच्या हातात बुटांसह अनेक वस्तू दिसत होत्या.\nत्यामुळे भावना दुखावल्याप्रकरणी याविरोधात विविध ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. कर्नाटक उच्च न्यायालयाने तर धोनीला चांगलंच फटकारलं होतं. पैशांसाठी हिंदू देवतांना चुकीच्या पद्धतीने सादर केल्याने उच्च न्यायालयाने धोनीला खडेबोल सुनावले होते.\nधोनीने परिणामांचा विचार न करता फक्त पैशांसाठी जाहिरातीच्या कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी केली. मात्र यामुळे हिंदू देवतांना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं, असं सांगत न्यायालयाने अशा प्रवृत्तीवर सडकून टीका केली होती.\nधोनीसारख्या क्रिकेटर किंवा सेलिब्रिटींना जनतेच्या धार्मिक भावनांना दुखवण्याचा परिणाम माहित असायला हवा. त्यांना अशाप्रकारच्या जाहिराती करण्यापूर्वी त्यांनी होणाऱ्या परिणामांचा विचार करायला हवा, असं न्यायालयाने त्यावेळी म्हटलं होतं.\n‘ताज मानसिंग’ हॉटेलच्या ई-लिलावाला सुप्रीम कोर्टानेदिली परवानगी\nविराटचा 'तो' फोटो झाला व्हायरल\nविराटचे वॉटसन विषयी धक्कादायक वक्तव्य\nगेलचा महारिकॉर्ड: टी-20मध्ये 10 हजार धावा करणारा पहिला फलंदाज\nमुंबईचे खेळाडू लढवय्ये: गावस्कर\nयावर अधिक वाचा :\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2017/01/05/%E0%A4%98%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T03:54:08Z", "digest": "sha1:BGLKARQVIMMLBAQY6Z3KEWIOGZH4WMUC", "length": 15551, "nlines": 198, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "घर … | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← ऑपरेशन ब्लाइंड हॉक\nआत्ता ठाण्याहुन पनवेलला जाणारी लोकल ट्रेन पकडली. रबाले स्टेशनवर एक जोडपं गाडीत चढलं. तो पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल, ती एखाद्या दुसऱ्या वर्षाने लहान. टिपिकल खांद्यापर्यंत वाढलेले केस, कानात रिंग, नको त्या (ठिक) ठिकाणी कापलेली जीन्स पायात फ्लोटर्स अशा अवतारात तो. आणि गुलाबी रंगाचा शर्टवजा टॉप, त्याच्या सारखीच जीन्स , बॉयकट अशा अवतारातली ती. तीला खिड़कीजवळची सीट मिळाली सुदैवाने, माझ्या समोरची. तो थोड़ा वेळ उभा राहिला, पण लवकरच त्यालाही सीट मिळाली…\nबसल्या बसल्या त्याने तिच्या खांद्यावर डोके टेकवले आणि डोळे मिटून घेतले. तिने त्याच्या केसातून लाडिकपणे हात फिरवायला सुरुवात केली. अगदी टिपिकल… माझ्या शेजारी बसलेले एक काका, एकदा त्यांच्याकडे तर एकदा माझ्याकडे बघत तोंड वाकडं करायला लागले. मला सुद्धा ते थोडं खटकलं होतंच (खरं तर खटकायला नकोय, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता). पण अगदीच बालिश वाटत होते दोघेही.\nपण त्याच्या केसातून हात फिरवता फिरवता ती म्हणाली…\n“डोन्ट वरी यार, चार लाखाची व्यवस्था झालीय आपली ऑलरेडी. अजुन तीन उभे करायचेत फ़क्त डाऊनपेमेंटसाठी. करु काहीतरी. पर्सनल लोन मिळते का ते पाहू अजून एखादा पार्ट टाइम जॉब शोधते मी संध्याकाळसाठी. ही संधी सोडायची नाही. घर बुक करुच. ”\nतो लगेच ताठ उठून बसला. ” गुड़ आयडिया, मी पण शोधतो, अजुन एखादा पार्ट टाइम जॉब. लढुयात\nमला एकदम आम्ही घरासाठी केलेली वणवण आठवली.\nतुर्भे स्टेशनला दोघेही हसत हसत उतरले. मी मागून हाक मारली…\nत्याला वाटले काही राहीले की काय त्यांचे गाडीत, त्याने खिसा, सॅक चाचपली. मी हसुन हातानेच काही नाही अशी खुण केली, गाड़ी पास होता होता ओरडुन म्हणालो…\nगाडीने वेग घेतला होता पण त्याचे हसरे चेहरे मला आता अर्ध्या किलोमीटर वरुन सुद्धा स्पष्ट दिसले असते.\nआपण उगीचच बाह्यरूपावरुन काहीही ग्रह करून घेतो ना एखाद्याबद्दल\nPosted by अस्सल सोलापुरी on जानेवारी 5, 2017 in सहज सुचलं म्हणुन....\n← ऑपरेशन ब्लाइंड हॉक\n> अस्सल सोलापुरी posted: “आत्ता ठाण्याहुन पनवेलला जाणारी लोकल ट्रेन पकडली.\n> रबाले स्टेशनवर एक जोडपं गाडीत चढलं. तो पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल, ती\n> एखाद्या दुसऱ्या वर्षाने लहान. टिपिकल खांद्यापर्यंत वाढलेले केस, कानात रिंग,\n> नको त्या (ठिक) ठिकाणी कापलेली जीन्स पायात फ्लोटर्स अशा अवतार”\nमाणूस फार विचित्र प्राणी आहे नाही का\nवर्तुळ भाग ५ कधी येणारे सर😂\nवर्तुळ भाग ५ कधी येणार आहे सर …..😂😂😂😂😂😂😂😂😂😫😫😫😫😫😫\nगाडीने वेग घेतला होता पण त्याचे हसरे चेहरे मला आता अर्ध्या किलोमीटर वरुन सुद्धा स्पष्ट दिसले असते. NB👍👍👍👍👍👍👎👍\nविविधरंगी माणूस नावाचा प्राणी….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-41359862", "date_download": "2018-04-21T04:59:34Z", "digest": "sha1:NPU2QW4GREAVIHTEMTA7PTZW7BPTM2UO", "length": 18437, "nlines": 163, "source_domain": "www.bbc.com", "title": "आर्क्टिक ते वाराणसी : हे आहेत जगातले सर्वांत भारी ट्रॅव्हल फोटो - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nआर्क्टिक ते वाराणसी : हे आहेत जगातले सर्वांत भारी ट्रॅव्हल फोटो\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपैसे भरावे लागू नये म्हणून बांगलादेशातली ही महिला धावत्या एक्स्प्रेसच्या एका कॅरेज लॉकिंग सिस्टीमवर बसून प्रवास करत आहे.\nहा फोटो जी.एम.बी. आकाश यांनी काढला आहे. ते 2009 मध्ये 'ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इअर'चे विजेते होते.\nहा फोटो लंडनमधल्या ग्रीनीच न्यू फ्री एक्झिबिशनमध्येही प्रदर्शित करण्यात आला होता. या स्पर्धेच्या काही परिक्षकांचा गेल्या 14 वर्षांतला हा सर्वांत आवडता फोटो असल्याचं म्हटलं आहे.\nगोध्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 डब्यात नेमकं काय झालं होतं\nराष्ट्रगीताला उभं राहण्यावरून आता अमेरिकेतही वाद\n‘घर चालवायचा खर्च राज ठाकरेंना माहीत आहे\nया प्रदर्शनातले असेच काही आणखी फोटो.\n2003, होई एन, व्हिएतनाम\nपरीक्षकांची प्रतिक्रिया : होई एन इथे सकाळी भरणाऱ्या बाजारातले रंग आणि प्रत्येक क्षण, फोटोग्राफर मायकेल मॅटलाचने टिपले आहेत. या एका फोटोमधून बाजाराची सगळी गंमत उलगडते.\nकडक उन्हाळ्यात मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक येते आणि त्याचा आनंद हा असा लुटला जातो.\nफोटोग्राफर लॉर्न रेस्नीक : मी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या अंगणात शिरलोच होतो, आणि काही कारणासाठी मी मागे एक नजर टाकली. तिथे मी एका महिला दुसरीला अंडं देताना पाहिलं आणि ते टिपलं. मी पहिल्यांदाच खिडकीतून होणारा असा व्यवहार पाहत होतो.\nपरीक्षकांची प्रतिक्रिया : जेरार्ड किंगमा यांनी या मेंढीच्या परिवारावर लक्ष केंद्रित केलं आणि हे प्रेक्षणीय चित्र टिपले. साहजिकच त्यांनी 'मोमेंट ऑफ फ्रीडम' अर्थात 'स्वातंत्र्याचा क्षण' या थीमवर आधारीत ही स्पर्धा जिंकली.\nमेक्सिकोच्या तेपाटिटलान मध्ये रस्त्याच्या कडेला एक टोपी विक्रेता बसला होता. पण या एका फोटोमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत -- हा विक्रेता झोपा काढत आहे का\nडाव्या टोकाला जो टोपीचा स्टँड रिकामा आहे, त्यानं त्यावरचीच टोपी घातली आहे, की त्या स्टँडवरची टोपी विकली गेली आहे\n२००९, मथुरा, उत्तर प्रदेश, भारत\nरंगांचा सण ओळखला जाणारा होळी हिंदूंमध्ये खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. असं म्हणतात, होळीनंतर हिवाळा संपून वसंत ऋतूची चाहूल लागते.\nफोटोग्राफर थॉमस कोक्ता : 2011 हे वर्ष मोठ्या सौरवादळांचं असणार हे माहिती होतं. नॉर्दर्न लाइट्स अर्थात 'ऑरोरा बोरियालीस'साठी हे एक कमालीचं वर्ष असणार हे गृहित धरून मी तीन आठवडे कॅनेडियन आर्क्टिकमध्ये मुक्काम ठोकला. हे विस्मयकारक क्षण टिपण्यासाठी मी -40 ते -45 डिग्रीच्या तापमानात तग धरून बसलो होतो.\n2011, व्हाईट सी, कॅरेलिया प्रांत, उत्तर रशिया\nफोटोग्राफर फ्रँको बेनफी : बेलूगा देवमासा पोहत माझ्याजवळ आला आणि मला स्पर्श करण्याआधीच तो वळला. अशी त्यानं अनेकदा हूल दिली. त्यामुळे मला त्याचे बरेच फोटो काढायला मिळाले. तो आक्रमक नव्हता, त्याला फक्त खेळायचं होतं.\n2012, ओमो रिवर व्हॅली, इथिओपिया\nफोटोग्राफर जॅन श्लेगल : बीवा हा कारो आदिवासी अत्यंत प्रतिष्ठित योद्धांपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने तीन सिंह, चार हत्ती, पाच बिबटे, १५ म्हशी, अनेक मगरी आणि शेजारच्या आदिवासींसोबत झालेल्या युद्धात अनेक लोकांनाही मारल्याचं तो खूप अभिमानाने सांगतो.\nत्यानंतर दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, \"आता काळ बदलला आहे. आता शिकार करायला परवानगी मिळत नाही.\" त्याला पूर्वजांच्या जुन्या परंपरांचीही आठवण येत, असं तो मला म्हणाला.\nआर्क्टिक खंडातली ही एक मुलगी सरपण गोळा करते आहे. नेनेट्स हे या प्रदेशात अतिशय खडतर परिस्थितीत राहतात. ते रेनडिअरच्या कातड्यापासून फरपासून बनवलेल्या तंबूत राहतात, ज्याला 'चम' म्हणतात.\nफोटोग्राफर जस्टिन मॉट : हा फोटो सर्वांना कोड्यात पाडणारा आहे : ज्या तळ्यात ही मुलगी पोहते आहे, त्यातच तो हत्ती आहे मग त्याचे पाय का दिसत नाही आहेत\nयाचं उत्तर एकदम सोपं आहे. हा हत्ती पाण्यात नाहीच. ही मुलगी एका मोठ्या पूलच्या वरच्या भागात पोहत असून हत्ती तिच्या मागे जमिनीवर उभा आहे.\nवाराणसीच्या 'कन्यापीठात' एक दिवस\nटूरिंग टॉकिज : 'द एंड'ला टेकलेल्या दुनियेची झलक\nहा फोटो काढण्यासाठी मला माझा कॅमेरा घेऊन पाण्यात उतरावं लागलं. मी माझ्या कॅमेराला वॉटरप्रूफ बॅगेत कव्हर केलं आणि अर्धा कॅमेरा पाण्यात आणि अर्धा पाण्याच्या वर धरून हा फोटो काढला.\"\n2014, मरा नदी, उत्तर सेरेन्गटी\n\"जंगली प्राण्यांचा एक कळप पावसामुळे गोंधळला आणि दोन्ही बाजूंनी नदी पार केली. एक मोठ्या कळपासोबत पुढे जाण्यासाठी एका छोट्या कळपाने पुन्हा ती नदी पार करण्याचा प्रयत्न केला, पण ते एका मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचले. या एका जीवानं क्षणभरचीही वाट न पहता दुसऱ्या छोट्या कळपावर उडी मारली.\"\n2014, किन्शासा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ\n\"लेस सापेरस\" हा विशिष्ट तरुणांचा गट किन्शासाच्या रस्त्यावर महागडे डिझायनर कपडे घालून फिरत असतो. त्यांच्या आजूबाजूला कितीही गरिबी असली तरी त्यांच्या पेहराव्यावरून हे काही दिसत नाही. जरी त्यांचे कपडे काँगोमधल्या इतर लोकांपेक्षा वेगळे असले तरी त्यांचं जीवन साधारणच असतं. त्यांना मुलं-बाळं आहेत आणि ते सामान्य नोकरी करतात.\n2015, अटचाफलाय बेसिन, लुइसियाना, अमेरिका\nमार्सेल व्हॅन ऊस्टन, नेदरलँड्स\nफोटोग्राफर मार्सेल व्हॅन ओस्टेन : \"अॅचाफालाय बेसिन हे अमेरिकेतलं सर्वांत मोठं वेटलँड. सकाळच्या धुक्यातून इथल्या विशाल सायप्रस वृक्षराजीतून वाट काढत जाणाऱ्या कयाकचा हा फोटो. माझ्या फोटोंमध्ये मला गोंधळ-गुंता आवडत नाही. आकार आणि रेषांना मी मोठं महत्त्व देतो. पण लुइझानामधल्या या दलदलीमध्ये नेमकं तेच आहे - गुंता.\"\nअवकाशातला बेस्ट फोटो कोणता अॅस्ट्रॉनॉमी फोटोग्राफी ऑफ द ईअर 2017\nइन्स्टाग्रामवर भारतीय रेल्वेची फोटो-कथा\n( 'ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द ईयर'च्या सौजन्याने. सर्व छायाचित्रकॉपीराईट्स अबाधित आहेत.)\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nक्षेपणास्त्र चाचण्या नाहीत; किम जाँग उन यांच्या निर्णयामुळे ट्रंप झाले खुश\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nसोशल: '...तर लोकांनी न्याय कोणाकडे मागावा\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम बनलेल्या किरणची खरी कहाणी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B8-13/", "date_download": "2018-04-21T03:51:37Z", "digest": "sha1:R3D7QTKBMV3RYG5V66MBIRPSH5H6WMI2", "length": 53412, "nlines": 130, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "श्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय १३ वा तेरवा ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nश्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय १३ वा तेरवा ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे\nश्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय १३ वा तेरवा ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे\nग्रंथ धार्मिक वारकरी ग्रंथ नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ\nश्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय १३ वा तेरावा ओवीबद्ध मराठी\nश्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी त्रिभुवनेशा ॥ मच्छकच्छवराहनरसिंहवामनवेषा ॥ भार्गव राघव द्वारकाधीशा ॥ पूर्णब्रह्मा सर्वज्ञा ॥१॥ हे गुणातीता सकळगुणज्ञा ॥ अव्यक्तव्यक्ता सर्वज्ञा ॥ पूर्णब्रह्म अचल सर्वज्ञा ॥ बौद्ध कलंकी आदिमूतें ॥२॥ मागिले अध्यायीं केलें कथन ॥ श्रीजालिंदरा होऊनि जन्म ॥ तप आचारोनि अत्रिनंदन ॥ संपादिला गुरुत्वीं ॥३॥ तो समर्थ अत्रिसुत ॥ प्रसन्न झाला सद्विद्येंत ॥ तयावरुतें सकळ दैवत ॥ गौरविलें पावकें ॥४॥ स्कंधीं वाहूनि द्विमूर्धनी ॥ पृथक् दैवतें स्थानीं स्थानीं ॥ सत्य लोकांदि अमरा पाहूनी ॥ वैकुंठादि पाहिलें ॥५॥ पाहिलें इंद्र चंद्रस्थान ॥ मित्र वरुण गंधर्वा भेटून ॥ सुवर्लोक भुवलोंक तपोलोकादि पाहून ॥ वरालागीं आणिलें ॥६॥ यक्ष राक्षस किन्नरांसहित ॥ गणगंधर्वादि गौरवूनि समस्त ॥ वश केला जालिंदरनाथ ॥ अस्त्रविद्येकारणें ॥७॥ याउपरी कानिफा कर्णोदय ॥ होऊनि शक्ती ॥ प्रसन्न केलें वराप्रती ॥ उपरी गेले स्वस्थाना निगुती ॥ आश्रम बद्रिका सांडूनि ॥९॥ परी उमावर आणि रमावर ॥ कानिफा आणि जालिंदर ॥ बद्रिकाश्रमीं राहूनि स्थिर ॥ करिती विचार तो कैसा ॥१०॥ एकमेकां बोलती हांसून ॥ आठवूनि देवतांचें विमुंडमुंडन ॥ प्रसन्न झाले विटंबून ॥ बुद्धिहीन हे कैसे ॥११॥ परी धन्य जालिंदर मिळाला यांसी ॥ अवस्था दारुण महांसी ॥ पूर्वी भिडले अपार राक्षसांसी ॥ परी ऐसा मिळाला नाहीं त्यां ॥१२॥ उफराटे नग्नदेही ॥ अधो पाहत होते मही ॥ ऐसे उचित कदा देही ॥ मिळाले नाहीं तयांसी ॥१३॥ ऐसें बोलोनि उत्तरोत्तर ॥ हास्य करिती वारंवार ॥ मेळवूनि करास कर ॥ टाळी पिटिती विनोदें ॥१४॥ असो ऐसी विनोदशक्ती ॥ यावरी बोले उमापती ॥ हे महाराजा जालिंदरा जती ॥ चित्त दे या वचनातें ॥१५॥ नागपत्रअश्वत्थस्थानीं ॥ पूर्ण यज्ञआहुती करोनी ॥ प्रथम कवित्वा रचोनि ॥ वरालागीं साधावें ॥१६॥ वेदविद्या मंत्र बहुत ॥ अस्त्रिविद्या प्रतापवंत ॥ परी ते महीवरी पुढें कलींत ॥ चालणार नाहीं महाराजा ॥१७॥ मग मंत्रशक्ती उपायतरणी ॥ कांहींच न मिळे लोकांलागुनी ॥ मग ते दुःखप्रवाहशमनीं ॥ सकळ लोक पडतील ॥१८॥ तरी सिद्ध करुनि आतां कविता ॥ आवंतिजे नागाश्वत्था ॥ सकल विद्या करुनि हाता ॥ कानिफातें ओपिजे ॥१९॥ या कानिफाची उदार शक्तिस्थिती ॥ मिरवत आहे दांभिकवृत्ती ॥ तरी बरवी आहे कार्याप्रती ॥ पुढें पडेल महाराजा ॥२०॥ हा अपार शिष्य करील पुढती ॥ विद्या वरितील याच्या हातीं ॥ मग ती प्रतिष्ठा लोकांपरती ॥ सर्व जगीं मिरवेल ॥२१॥ पूर्वी सांबरी ऋषीनें मार्ग ॥ काढिला आहे शुभयोग ॥ परी थोडकी विद्या चांग ॥ महीलागीं पुरेना ॥२२॥ तरी शतकोटी सांबरीगणा ॥ महीतें मिरवावें शुभवचना ॥ सकळास्त्रांची आणूनि भावना ॥ महीलागी मिरवावी ॥२३॥ तरी या कवितेची वांटणी ॥ मिरवावी नवनाथलागुनी ॥ कोणती कैसी गतीलागुनी ॥ सांगतों मात ते ऐका ॥२४॥ पूर्वी मच्छिंद्रानें धरुनि लक्ष ॥ काव्य केलें आहे प्रत्यक्ष ॥ तेहतीस कोटी पंचाण्णव लक्ष ॥ मंत्रविद्युल्लता मिरविल्या ॥२५॥ यापरी गोरक्षगोष्टी होटीं ॥ मिरवेल नव लक्ष बारा कोटी ॥ पंच कोटी एक लक्ष शेवटीं ॥ मीननाथ मिरवेल ॥२६॥ नव कोटी सात लक्ष ॥ चर्पटनाथ करील कीं प्रत्यक्ष ॥ सात कोटी चार लक्ष ॥ भरतरीनाथ करील कीं ॥२७॥ तीन लक्ष दोन कोटी ॥ रेवणनाथ करील शेवटीं ॥ एक लक्ष एक कोटी ॥ वटसिद्धनाथ करील कीं ॥२८॥ चौतीस कोटी बारा लक्ष ॥ श्रीजालिंदरानें करावें प्रत्यक्ष ॥ सहा कोटी आठ लक्ष ॥ कानिफानें मिरवावें ॥२९॥ अशुभप्रयोग गोरक्षरहाटी ॥ स्थापूनि योजावे शतकोटी ॥ पुढें लोकां साधनजेठी ॥ होणार नाहीं महाराजा ॥३०॥ म्हणूनि ऐसें योजूनि साधन ॥ मंत्रप्रयोगीं करावें प्रवीण ॥ तें न करितां सकळ जन ॥ सुख होईल रोगांतें ॥३१॥ तरी हे जनउपकारासाठीं ॥ जीवा करावी आटाआटी ॥ तुम्हातें सागावी ऐसी गोष्टी ॥ नोहे सर्वज्ञ आम्हांते ॥३२॥ ही कलीची विद्या कलिसंधान ॥ मिरवित आहे पूर्वीपासून ॥ तुम्ही नवनाथ अवतार घेऊन ॥ विद्या वर्तवीत असतां कीं ॥३३॥ तुम्ही जाणणार भविष्योत्तर जाणोनि नाथा ॥ तूं देवासीं केली वार्ता ॥ कानिफातें वर देतां ॥ बोलिलासी हिता महाराजा ॥३५॥ तरी आतां आळस सांडूनि ॥ जेवी मिरवावें कवित्वरत्न ॥ जारण मारण उच्चाटन ॥ कवित्वरचनीं मिरवावें ॥३६॥ ऐसें सांगूनि उमानाथ ॥ कानिफाविषयीं आणिक सांगत ॥ यासी बैसवूनि पूर्ण तपास ॥ समर्थपणें मिरवीं कां ॥३७॥ ऐसें सांगता उमावर ॥ अवश्य म्हणे जालिंदर ॥ मग वर देऊनि रमावर ॥ जाता झाला वैकुंठीं ॥३८॥ मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥ द्वादश वर्षे राहूनि तेथ ॥ चाळीस कोटी वीस लक्षांत ॥ उभें चरित्र रचियेलें ॥३९॥ तें आदिनाथें कवित्व पाहोन ॥ पूर्ण झालें समाधान ॥ मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन ॥ सिद्धीमार्गी पावावें ॥४०॥ मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥ जाऊनि पाहिला नागाश्वत्थ ॥ पूर्ण आहुती हवन तेथ ॥ करुनि तोषवी वीरांतें ॥४१॥ सूर्यकुंडाचें आणुनि जीवन ॥ बावन्न वीरा करी सिंचन ॥ प्रसन्न करुनि त्यांचें मन ॥ वरालागी घेतलें ॥४२॥ यापरी पुनः परतून ॥ पाहते झाले बद्रिकाश्रम ॥ मग कानिफांते तपा बैसवून ॥ लोहकंटकी मिरविला ॥४३॥ श्रीआदिनाथाच्या साक्षीसी ॥ कानिफा बैसवून पूर्ण तपासी ॥ श्रीजालिंदर तीर्थस्थानासी ॥ जाता झाला पुसून ॥४४॥ त्याचि ठायीं बद्रिकाश्रमांत ॥ कानिफा आणि श्रीकृष्णनाथ ॥ तप करिती भागीरथीतीरांत ॥ तीव्र काननी बैसूनियां ॥४५॥ उभय ठाव असे विभक्त ॥ एकमेका नसे माहीत ॥ असो येरीकडे जालिंदरनाथ ॥ नानाक्षेत्रीं हिंडतसे ॥४६॥ परी क्षेत्रीं जातांचि आधीं काननीं ॥ भारा बांधिला तृण कापूनी ॥ निजमौळी त्वरें वाहुनी ॥ क्षेत्रामाजी संचरे ॥४७॥ परी तो मौळी भारा घेतां ॥ सुख न वाटे अनिळचित्ता ॥ मग संचरोनि भयहतां ॥ वरच्यावरी धरीतसे ॥४८॥ म्हणाल पवनासी काय कारण ॥ वरचेवरी धरावया तृण ॥ तरी जालिंदर अग्निनंदन ॥ अग्निपिता तो असे ॥४९॥ परी पौत्राची करुनी ममता ॥ म्हणूनि भारा धरी वरुता ॥ असो जालिंदर क्षेत्रीं येतां ॥ तृण गोधना सोडीतसे ॥५०॥ ऐसें भ्रमण करितां महीं ॥ नानातीर्थक्षेत्रयात्राप्रवाहीं ॥ तो गौडबंगाल देशाठायीं ॥ हेलपट्टणीं पैं आला ॥५१॥ तृणभार मिरवोनि माथीं ॥ परी तो मिरवे सर्वांहातीं ॥ अधर चाले मस्तकावरती ॥ लोक पाहती निजदृष्टी ॥५२॥ हेलापट्टण अति विस्तीर्ण ॥ बुद्धिप्रयुक्त तेथील जन ॥ जालिंदराचें चिन्ह पाहून ॥ आश्वर्य करिती मानसीं ॥५३॥ म्हणती अधर भारा कैसा ॥ चालती हा न कळे तमाशा ॥ तरी हा सिद्ध अवतारलेशा ॥ महीलागीं मिरवीतसे ॥५४॥ मग ते चव्हाट्याचे जन ॥ करुं धांवती तैं दर्शन ॥ परी तें नाथा समाधान ॥ चित्तीं प्रशस्त लागेना ॥५५॥ जे पूर्णपणें झाले निवाले ॥ ते प्रतिष्ठेपासूनि दुरावले ॥ कदा न जातां जगीं मानवले ॥ चित्तीं निःस्पृहता धरुनियां ॥५६॥ बृहस्पतीचे पडिपाडी ॥ तया होतसे सर्वार्थजोडी ॥ परी तों वेडियांत मारी दडी ॥ लोकमहिमाभयास्तव ॥५७॥ जैसें कृपण आपुले धन ॥ रक्षी महीचे पाठीलागून ॥ तन्न्याय झालिया मन ॥ कदाकाळीं आवरेना ॥५८॥असो मग जालिंदरनाथ ॥ अति तोषें तृणभार जमवूनि आणीत ॥ पाहुनि गोधनाची अमात ॥ तृण सोडी तयांसी ॥५९॥ मग गल्लीकुची गंधमोरी ॥ तेथें जाऊनि वस्ती करी ॥ भिक्षा मागूनि क्षेत्राभीतरी ॥ उदरनिर्वाह करीतसे ॥६०॥ यापरी वर्ततां त्या गांवीचा नृप ॥ त्रिलोकचनसुत जैसा कंदर्प ॥ तयाचें वर्णिता स्वरुप ॥ सरस्वतीसी न सुचे हो ॥६१॥ नाम जयाचें गोपीचंद ॥ वरी मिरवला सर्व संपत्तिवृंद ॥ दिव्य अमूप अमरभद्र ॥ पाहूनि लाजे कुबेर तो ॥६२॥ द्वादश लक्ष अपूर्वशक्ती ॥ अश्व मिरवले वाताकृति ॥ तेजःपुंज पाहूनि लाजती ॥ चपळपणी चपळा त्या ॥६३॥ चीरतगटीं रत्नकोंदणीं ॥ पाखरा शोभल्या बालार्ककिरणीं ॥ झगमगती झालरी किरणीं ॥ हेमगुणीं मिरवल्या ॥६४॥ रश्मी अति शोभायमान ॥ झालरी अग्निहेमगुण ॥ मुक्त गुंफिले समत्वीं समान ॥ नक्षत्रमालिका जेवीं त्या ॥६५॥ हेमतगटी रत्नकोंदणीं ॥ ग्रीव मिरवल्या माळा भूषणीं ॥ संगीत पेट्या नवरंगरत्नी ॥ दीप जैसे लाविले ॥६६॥ मुख शोभलें त्याचिपरी ॥ दिव्य मिरवल्या सरोवरीं ॥ चातकपिच्छ कर्णद्वयाभीतरीं ॥ तुरे खोविले मौळीतें ॥६७॥ आणि पुष्पपृष्ठीं रत्नजडित ॥ गेंदा जोडिया तेजभरित ॥ चारजामे लखलखीत ॥ चपळेहूनि अधिक्ल ते ॥६८॥ द्वादश लक्ष ऐसियेपरी ॥ बाजी मिरवती चमूभीतरी ॥ प्रत्येक पाहतां संमतसरी ॥ उदधिसुत मिरविले ॥६९॥ कीं अर्कहदयी स्पृहा होती ॥ मातें लाभली श्यामकर्ण मूर्ती ॥ त्या स्पृहेची करावया शांती ॥ द्वादश लक्ष प्रगटले ॥७०॥ त्याचिपरी गजसमूह मत ॥ पाहूनि लाजे ऐरावत ॥ चित्तीं म्हणे क्षोभूनि सर्वत्र ॥ रत्नें उपजलीं महीवरी ॥७१॥ विशाळ शुंडा हिरेजाती ॥ अधरें द्वैतदंत शोभती ॥ तयां वेष्टूनि चुडे पाहती ॥ रत्नकोंदणीं मिरविले ॥७२॥ ग्रीवे घंटिका हेमगुणीं ॥ तयामाजीं रत्नपाणी ॥ हिरे माणिक पाचतरणी ॥ नवरंगी शोभले ॥७३॥ यापरी हौदे मेघडंबरी ॥ सुवर्ण अंबार्याा शोभल्या वरी ॥ त्याहीं कोंदणीं नक्षत्रापरी ॥ रत्न मिरवूं लाहिले ॥७५॥ कोणी रिक्त कोणी ऐसे ॥ परी ते भासती पर्वत जैसे ॥ पृष्ठीं पताका पहा भासे ॥ पर्वतमौळी तरु जेवीं ॥७६॥ जैसे गजपृधूतें मिश्र ॥ विराजलेती दशसहस्त्र ॥ पाईक स्वार दासचक्र ॥ रायापुढें धांवती ॥७७॥ छडीदार चोपदार ॥ पूर्ण बोथाटे पुकारदार ॥ यंत्रधारी अश्वस्वार ॥ रायासमोर धांवती ॥७८॥ अति उग्र खडतरणी ॥ मिरवल्या जैशा कृतांतमूर्ति ॥ की युद्धकुंडींचें पावक होती ॥ घेती आरती परचक्र ॥७९॥ यापरी राव तो कृपाळ ॥ शोभे जैसा तमालनीळ ॥ बरवेपणीं अतिझळाळ ॥ कंदर्पपंथी मिरवतसे ॥८०॥ स्वरुपलक्षणी गोपीचंद ॥ समता न पावे आणिक गौडवृंद ॥ चंद्रचूडमण्यालागीं अबाध ॥ कलंक देहीं म्हणोनी ॥८१॥ अर्क दृष्टांता संमत देखा ॥ तरी तोही तीव्र दाहकपंथा ॥ चपला तेजापरी भ्याडा चित्ता ॥ मेघामाजी दडताती ॥८२॥ तैसा नव्हे हा नृपनाथ ॥ दिव्यरुपी सदगुणभरित ॥ धर्म औदार्य सभाग्यवंत ॥ विजयलक्ष्मी मिरवीतसे ॥८३॥ म्हणाल प्रताप नसेल व्यक्त ॥ तरी कृतांताचे आसन पाळीत ॥ धाकें परचक्र आणूनि देत ॥ कारभारातें न सांगतां ॥८४॥ यापरी वर्णितां शरीरपुष्टी ॥ तरी म्हणवीतसे महीतें जेठी ॥ शतजेठी महीपुटी ॥ लावूनियां रगडीतसे ॥८५॥ यापरी आणिक कल्पाल चित्तीं ॥ कीं इतुकी स्थावर झाली शक्ती ॥ तरी भोगीत नसेल कामरती ॥ विषयीं आसक्त नसेल तो ॥८६॥ तरी धर्मपत्नी शुभाननी ॥ असती नक्षत्रतेजप्रकरणीं ॥ खंजरीटमृगपंकजनयनी ॥ चंद्राकृती मिरवल्या ॥८७॥ चित्तज्ञ परम चातुर्यखाणी ॥ यापरी षोडशशत शुभाननी ॥ भोगांनना जयालागुनी ॥ राजांकीं मिरवल्या ॥८८॥ परी ते पाहतां स्वरुपखाणी ॥ कीं कामचि सांडावा ओवाळुनि ॥ कीं उर्वशीच्या पंक्ती आणुनी ॥ दासी मिरवती तिला त्या ॥८९॥ गजगामिनी चपला अबळा ॥ तेजें लाजविती पाहूनि चपळा ॥ शृंगारभरित असती सकळा ॥ चंद्र रात्री नक्षत्री ॥९०॥ असो ऐसा नृपनाथ ॥ हेलापट्टणी विराजित ॥ जयाची माता सदगुणभरित ॥ मैनावती विराजली ॥९१॥ तंव ती सती मैनावती ॥ कोणी एके दिवशीं उपरीवरती ॥ दिशा न्याहाळी सहजस्थिती ॥ जालिंदरातें देखिलें ॥९२॥ तृणभार अधर मौळी ॥ मुक्त विराजला हस्तकमळीं ॥ पथिकासमान ग्राममेळीं ॥ मार्गी – येतसे पुढारां ॥९३॥ परी तेजःपुंज जैसा तरणी ॥ मदनाकृति स्वरुपखाणी ॥ निःस्पृह निवृत्त योगींद्र मुनी ॥ देखियला तियेनें ॥९४॥ मग म्हणे मैनावती ॥ अधर भारा मौळीवरती ॥ कैसा चाले धैर्यशक्ती ॥ काय असे तयातें ॥९५॥ नोंहे आधार करबंधन ॥ तेही मिरवती मुक्तमन ॥ तरी हा कोणी प्रतापवान ॥ महीलागीं उतरला ॥९६॥गण किंवा गंधर्व सुरवर ॥ विरिंची किंवा गंधर्व हरिहर ॥ कीं वाचस्पती उशना थोर ॥ प्रतापवान हा असे ॥९७॥ परी सुदृढ आराधोनि भक्तीं ॥ मिरवूं नरदेहसार्थकगती ॥ प्रसन्न करुनि चित्तभगवती ॥ अचळपद वरावें ॥९८॥ ऐसा विचार करुनि मनीं ॥ परिचारिके पाचारुनी ॥ तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी ॥ जगामाजी मिरवीतसे ॥९९॥ मन्सुख उभी करसंपुटीं जोडूनि बोले वागवटी ॥ कवण अर्थ उदेला पोटीं ॥ निवेदावा महाराज्ञी ॥१००॥ ॥ येरी म्हणे वो गजगामिनी ॥ अर्थ उदेला माझे मनीं ॥ परी प्राणजीवित्व रक्षूनी ॥ कार्य आपुलें साधावें ॥१॥ प्रगट होता ती वार्ता ॥ परम पडेल क्षोभ चित्ता ॥ मग त्या उदकप्रवाही वाहतां ॥ परम संकट मिरवेल ॥२॥ म्हणोनि गौप्य धरोनि वचन ॥ कार्यमांदुसा सोडिजे संधान ॥ मग तें वर्णितां सभाग्यपण ॥ अंबर ठेंगणें वाटतसे ॥३॥ म्हणोनि तिनें उभवूनि तर्जनि ॥ खुणें दाविलें तिजलागुनी ॥ कोण येत प्रविष्टतरणी ॥ मौळीं तृण वाहोनियां ॥४॥ तंव ती खूण परिचारिका ॥ पाहती झाली जालंदर विवेका ॥ तों मौळीं भारा अधर दिखा ॥ सवें सवें चालतसे ॥५॥ तें पाहूनियां निजदृष्टीं ॥ विस्मय करी आपुले पोटीं ॥ म्हणे माय वो परम धूर्जटी ॥ योगासिद्ध असे हा ॥६॥ कनकवर्ण बालार्ककिरणीं ॥ महीं मिरवितसे योगप्राज्ञी ॥ तरी हा स्वर्भूवर्लोकप्राणी ॥ सहसा येत असे जननीये ॥७॥ सत्यलोक भृलोक तपोलोक ॥ तयाचे गमनें शोभती देख ॥ स्मरारि कीं स्मरजनक ॥ महींलागीं उतरला ॥८॥ तरी माय वो ऐक वचन ॥ सलीलभक्तीं आराधून ॥ तैं चित्तभगवती प्रसन्न करुन ॥ कल्याणदरीं रिघावें ॥९॥ जैसें ध्रुवानें अढळपद ॥ जिंकूनि हरिला सकळ भेद ॥ जन्ममृत्यूंचे दृढ बंध ॥ मुक्त केले जननीये ॥११०॥तन्न्याय दास दासी ॥ ओपूनि ऐशा शत पुरुषांसी ॥ चिरंजीव प्रसाद ओपूनि देहासी ॥ अचळ महीतें वर्तावें ॥११॥ ऐसी परिचारिकेची युक्ती ॥ ऐकूनि बोले मैनावती ॥ म्हणे माय वो तरुनि आर्ती ॥ चित्तस्वरुप करावें ॥१२॥ तरी येवढा प्राज्ञीक ज्ञानी ॥ वस्तीस राहतो कोणे स्थानीं ॥ तितुकें गुज गोचर करुनी ॥ लगबगें येईं कां ॥१३॥ अवश्य म्हणोनि परिचारिका ॥ जाती झाली सदैविका ॥ तंव तो संचारुनि ग्रामलोका ॥ गोधनातें पाहतसे ॥१४॥ तंव तीं गोधनें ग्रामवाटीं ॥ अपार जात असती चव्हाटीं ॥ तृण सोडूनि ते थाटी ॥ सुपंथीं तेथ गमतसे ॥१५॥ तंव ती दासी मागे मागे ॥ जात असे लगबगें ॥ मग गंधगल्लीं कुश्चलयोगें ॥ जाऊनियां बैसला ॥१६॥ तेथें क्षण एक उभी राहून ॥ पहात त्याचें अचळपण ॥ सूर्य पावें तों अस्तमान ॥ अचळस्थान रक्षिलें ॥१७॥ मग ती येऊनि वाताकृती ॥ पूर्ण झाली सांगती ॥ अमुक स्थानीं चित्तभगवती ॥ प्रसन्नचित्तीं स्थिरावे ॥१८॥ कुश्वित जागा दुर्गधव्यक्त ॥ माये वो असे सर्व एकांत ॥ तया स्थानीं पिशाचवत ॥ वस्तीलागीं ठिकाण ॥१९॥ जेथे न राहे श्वानसूकर ॥ कर्दम कुवेग कुवेग गंध अपार ॥ वस्ती विराजून पिशाचसर ॥ वल्गना ते वदतसे ॥१२०॥ ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥ म्हणे स्थिर वो शुभाननी ॥ रहित होतां जनसंबोध यामिनी ॥ मग जाऊं दर्शना ॥२१॥ अवश्य म्हणोनि परिचारिका ॥ मग मध्ययामिनीं सद्विवेका ॥ उत्तम फळ ठेऊनि तबकां ॥ षड्रसानें मिरविलें ॥२२॥ काळीं कांबळी गुंतूनि बुंथी ॥ परिचारिका मैनावती ॥ येत्या जाहल्या स्थान एकांतीं ॥ लक्षोनियां महाराजा ॥२३॥ तंव तो सिद्धरायमुनी ॥ परमहंसाच्या आव्हानूनि वहनीं ॥ मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानीं ॥ बैसलासे महाराजा ॥२४॥ मग त्या उभय सहित युवती ॥ जाऊनि लोटल्या पदावरती ॥ मूर्ध्नीकमळ प्रेमभरती ॥ पदकमळीं ओपिती ॥२५॥ सन्मुख जोडूनि उभय कर ॥ सप्रेम भक्ती वागुच्चार ॥ चातुर्यगंध म्लान अपार ॥ समर्पिली लाखोली ॥२६॥ म्हणसी महाराजा सर्वज्ञराशी ॥ त्रिविधताप उभय उद्देशी ॥ ते तूं दाहिले जीवित्वासीं ॥ मोक्षमांदुसा जाणूनियां ॥२७॥ तरी ऐशिया तपोदरीं ॥ समयजलदा लक्षूनि अंतरीं ॥ कल्पनासदनाचा पेटला भारी ॥ विझवावया पातलों ॥२८॥ तरी औदार्याचें पाहूनि मुख ॥ त्रिविधतापांचा सबळ पावक ॥ विझवूनि चित्तमहीतें पिक ॥ ब्रह्मकर्णी पिकावें ॥२९॥ ऐसें तयाचें वागुत्तर ॥ प्रविष्ट होतां निशिकर ॥ तेणेंकरुनि चित्तसागर ॥ आनंदलहरीं दाटला ॥१३०॥ दाटला परी संकोचित ॥ चंद्र आकाशीं उदधि महींत ॥ तरी भक्तिपंथिका चक्रवात ॥ अस्ताचळीं योजावा ॥३१॥ ऐसें चित्त योजूनि नाथा ॥ दाविता झाला तीव्रवार्ता ॥ मैनावतीचे सफळ चित्ता ॥ किंवा कसोटीं पाहतसे ॥३२॥ पिशाच चेष्टा उद्दामनीती ॥ आव्हानूनि सदृढयुक्तीं ॥ महीचे पाषाण हातीं ॥ कवळोनिया झुगारी ॥३३॥ अशुभवाणीं करुनि वल्गना ॥ भंगूं पाहे चित्तप्रेमा ॥ मेघऔदार्याच्या दुर्गुणा ॥ पाषाणकारका ओसांडी ॥३४॥ परी ते जाया धैर्यवंत ॥ निश्वयअर्गळी योजूनि सदृढ चित्त ॥ म्हणें याचे हस्तें मृत्य ॥ आल्या मोक्ष वरीन मी ॥३५॥ ऐसें योजूनि सदृढ मांडी ॥ बैसली ठाव कदा न सांडी ॥ जैसा पर्वत अचळ विभांडी ॥ मेघधारा न गणोनि ॥३६॥ परी तो नाथ जालिंदर ॥ ओसंडितां पाषाणपूर ॥ परी ती रामा वज्राकार ॥ अचळ पाहूनि तोषला ॥३७॥ मग हस्तें झाडूनि पाषाणद्याडी ॥ म्हणे कोण तूं सांग गोरटी ॥ किमर्थ आजि माझिये पृष्ठीं ॥ लागपाळती केली त्वां ॥३८॥ दुर्गंधी गल्ली ओंगळींत ॥ आहे उगलाचि मी पिशाच येथ ॥ तरी तुज पेटला किमर्थ अर्थ ॥ कामानळें दाटला ॥३९॥ कवण कोणाची नितंबिनी ॥ वेगीं वद वो शुभाननी ॥ आम्ही तपी अलक्ष ध्यानी ॥ लक्ष मंगाया कां आलीस ॥१४०॥ यावरी म्हणे ती महाराजा ॥ त्रिलोचनराज विजयध्वजा ॥ तयाची कांता सर्वज्ञभोजा ॥ धर्मपत्नी मी असें ॥४१॥ असे परी जी योगद्रुमा ॥ काळें भक्षूनि पतिउत्तमा ॥ मातें केलें प्लवंगमा ॥ जगामाजी मिरवावया ॥४२॥ ऐसेपरी योगजेठी ॥ काळचक्र पाहूनि राहटी ॥ मग भयार्कउदक पाहूनि पोटीं ॥ पश्वात्तापी मिरविलें ॥४३॥ काळें पतीची केली गती ॥ तैसीच करील मम आहुती ॥ तरी मानवसन्निपातीं ॥ आरुक मातें होई कां ॥४४॥ येरि म्हणे त्वदभर्ता ॥ पावोनि लया त्वरिता ॥ कवण आश्रमीं काळचरिता ॥ लोटसी तूं जननीये ॥४५॥ येरी म्हणे वो सदैवभरिता ॥ सुत एक आहे प्रपंच ॥ येरु म्हणे कवण अर्था ॥ प्रपंचराहटी चालवी ॥४६॥ तंव ती म्हणे गौडबंगाल ॥ राज्यसदनीं देश विपुल ॥ तयाचा नृप गोपीचंद मूल ॥ दास तुमचा विराजे ॥४७॥ परी असो कर्मराहटी ॥ कृतांतउद्देशाचे पाठीं ॥ मम मौळींचा भार निवटीं ॥ कृपा झणीं करुनियां ॥४८॥ ऐसें ऐकूनि तियेचें वचन ॥ म्हणे कृतांतपाश दृढबंधन ॥ कैसें तुटे गे मग पिशाचान ॥ तुवां काय जाणितलें ॥४९॥ तरी आतां क्षण उभी न राहीं ॥ वेगीं आपुल्या सदना जाई ॥ तव सुता कळतां अनर्थप्रवाहीं ॥ मति त्याची मिरवेल ॥१५०॥ ऐसें बोलतां सागोंपांग ॥ तों मित्रउदयाचा पाहिला मार्ग ॥ मग नमस्कारुनि स्वामी सवेग ॥ सदनाप्रती पातली ॥५१॥ पातली परी अर्थवियोग ॥ चित्तसरितीं दाटला भाग ॥ अति तळमळे प्रसादमार्ग ॥ कृपार्णवीं भेटावया ॥५२॥ ऐसी तळमळे दुःखव्यथा ॥ तों दिनकर लोटला अस्ता ॥ होतां चंद्रविकास ती वनिता ॥ विकासली आनंदें ॥५३॥ पुन्हां घेऊनि परिचारिका ॥ तेथें आली सदयविवेका ॥ दृष्टीं पाहूनि योगिमृगांका ॥ चरणीं माथां ठेवीतसे ॥५४॥ मग सलगभक्तीची करुनि दाटी ॥ सदृढ चरणीं घातली मिठी ॥ पद कवळोनि हस्तपुटीं ॥ पद चुरीत प्रेमानें ॥५५॥ ऐशी सेवा दोन प्रहर ॥ करितां अगम्यलीला प्रभाकर ॥ तें पाहूनि नमस्कार ॥ स्वामीसी करुणा उठतसे ॥५६॥ पुन्हां येऊनियां सदनीं ॥ आचरे आपुली प्रपंचराहणी ॥ अस्त होत्तांचि वासरमणी ॥ स्वामीसी जाऊनि लक्षीतसे ॥५७॥ सद्भावउदय दावूनि प्रेमा ॥ सेवा करीतसे मनोधर्मा ॥ परी सेवा करितां षण्मासउगमा ॥ दिन लोटूनि गेले पैं ॥५८॥ यापरी कोणे एके दिवशी ॥ काळुखी दाटली अपार महीसी ॥ परी सेवा करावयासी ॥ पातली नित्यनेमानें ॥५९॥ तंव ती मूर्ध्नीखाली अंक ॥ ठेऊनियां देतसे टेंक ॥ त्या संधीत योगिनायक ॥ काय करिता झाला पैं ॥१६०॥ मायिक सबळ करुनि भ्रमर ॥ रुंजी घाली तियेवर ॥ न कळतां येऊनि महीवर ॥ अंकाखालीं रिघाला ॥६१॥ ऐसें करुनि अवस्थेंत ॥ आपण गाढ झाले निद्रिस्त ॥ चलनवलन सांडूनि स्थित ॥ कंठीं घोर वाजवी ॥६२॥ तंव तो पटूपद जानूपरी ॥ फोडूनि निघाला नेटें उपरी ॥ ग्रीवे डसूनि जांलिदरा परी ॥ सुचविलें अर्थातें ॥६३॥ तंव तो लगबगें अति त्वरित ॥ उठोनि हस्तें पाहे ग्रीवेंत ॥ ग्रीवा पाहोनि सतीअंकांत ॥ दृष्टी करी महाराजा ॥६४॥ अंक फोडोनि पडे छिद्र ॥ रुधिर दाटलें महीं अपार ॥ तें पाहूनियां जालिंदर ॥ धैर्यबळ ओळखिलें ॥६५॥ मग सहज कृपेची करोनि दृष्टी ॥ मौळी कुरवाळी कृपाजेठी ॥ मग तारकामंत्र कर्णपुटीं ॥ उपदेशिला तत्काळ ॥६६॥ मंत्रपउदेश ओपितां कानीं ॥ खूण व्यक्त दाविली संजीवनी ॥ तेणें खुणें पारायणीं ॥ ब्रह्मव्यक्त झालीसे ॥६७॥ किंबहुना चराचरीं ॥ जीव तितुका संगमस्थावरीं ॥ अहंब्रह्म भुवनापासुनि आकारीं ॥ ब्रह्मदृष्टी हेलावे ॥६८॥ ऐसा होतां चमत्कार ॥ मग मौळी ठेवी चरणावर ॥ म्हणे महाराजा सकळ व्यापार ॥ आजि मिरवला सुगमत्वें ॥६९॥ यापरी तो कृपाळू मोक्षदानी ॥ आणिक करिता झाला करणी ॥ मंत्रप्रयोगें संजीवनी ॥ ते देहीं प्रेरीतसे ॥१७०॥ जी निर्जीवित्वा उठवील ॥ ती जीवित्वा काय न करील ॥ असो मैनावतीसी अमरवेल ॥ देहीं होऊनि ठेविलीसे ॥७१॥ जैसें रामें दानवकुशीं ॥ चिरंजीव केलें बिभीपणासी ॥ तन्न्यायें मैनावतीसे ॥ श्रीजालिंदरें केलें पैं ॥७२॥ मग नित्यनित्य प्रेमभक्ती ॥ विशाल मिरवे भावस्थिती ॥ परी आणिक काम उदेला चित्तीं ॥ पुत्रमोहेंकरोनियां ॥७३॥ मनांत म्हणे चमत्कार ॥ जानू भेदिली स्थिर भ्रमरें ॥ त्या दुःखाचा घाय अनिवार ॥ जानू वरी मिरवला ॥७४॥ घाय पडतां अनिवार ॥ अशुद्धाचा लोटला पूर ॥ तयावरी स्पर्शतां कर ॥ जैसी तैसी मिरविली ॥७५॥ तरी सध्यां चमत्कार ॥ झाला मम दृष्टीं गोचर ॥ आणिक केलें सनातनसार ॥ ब्रह्मव्यक्तिपरायण ॥७६॥ तरी चिरंजीवपद देऊनि मातें ॥ अचल केलें त्रैलोक्यातें ॥ याचि रीतीं माझ्या सुतातें ॥ होतें तरी फार बरवें ॥७७॥ ऐसें योजूनि दृढ मानसीं ॥ वियोगव्यथा वरिली देहासीं ॥ ती व्यथा नरहरिवंशीं ॥ धुंडीसुत मालू सांगे ॥७८॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयोदशाध्याय गोड हा ॥१७९॥\n॥ शुभं भवतु ॥\n॥ नवनाथभक्तिसार त्रयोदशाध्याय समाप्त ॥\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nसंपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2644", "date_download": "2018-04-21T03:44:52Z", "digest": "sha1:CGIZCRAOULQDQ23JAMH2LCUYMBSUCV76", "length": 48129, "nlines": 156, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद का मिळवायचे ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद का मिळवायचे \n\"मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद\" मिळावे ही जवळपास प्रत्येक साहित्यिकाची मनोकामना असतेच (आणि त्यात काही गैर आहे असेही नाही). संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे म्हणून अलिकडील काळात इच्छुकार्थी कोणत्या थरावर जाऊ शकतात ते यापूर्वी अनेकदा रसिक भाषाप्रेमींच्यासमोर उघड झाले आहे तसेच एखाद्याला हा मान () मिळू नये म्हणूनदेखील दुसर्‍या गटातून कोणकोणत्या क्लृप्त्या लढविल्या जातात हेही सर्वश्रुत आहे. याचा लेखाजोखा पाहून भलेभले साहित्यिक निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहणे पसंद करतात, मात्र ज्यांना या पदात \"स्पेशल इंटरेस्ट्\" वाटतो ते निवडणुकीतील सर्व \"गिमिक्स\"ना सामोरे जाऊन अध्यक्षपद एक वर्षापूरता मर्यादित असलेला मान मिळवितातच हे आपण एक वाचक म्हणून पाहतोच.\nपण आता एकदा येनकेनप्रकारे, मानापमानाची क्षिती न बाळगता जर का ते पद मिळाले तर संमेलनाचे सूप वाजल्यानंतर त्या पदाला असलेल्या \"लायकी\"बद्दल अश्रू का ढाळायचे काल कोल्हापुरात प्रख्यात समीक्षक व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा रितिनुसार करवीर नगर वाचन मंदिरने जाहीर सत्कार केला. \"ग्रंथ विकत घेवून वाचावेत, वाङ्मयीन चर्चा कराव्यात\" इतपर्यंत भाषणाचा सूर ठिक होता, पण अचानकच अध्यक्षांची गाडी घसरली आणि 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे एक बाहुलेच असते, त्याला कसलाही अधिकार नाही' असा पंचम त्यांनी लावला आणि थोडक्यात \"साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सत्ता नसलेल्या सम्राज्ञीप्रमाणे आहे,' असे प्रतिपादन करून टाकले. मराठी साहित्याचा एक सर्वसामान्य वाचक आणि प्रेमी या नात्याने माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडला की, डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारख्या नामवंत समीक्षकाला, अभ्यासकाला ही जाणीव \"संमेलनाचे अध्यक्षपद\" मिळाल्यानंतर झाली का या अगोदरही त्यांना या पदातील फोलपणा माहितच नव्हता काल कोल्हापुरात प्रख्यात समीक्षक व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा रितिनुसार करवीर नगर वाचन मंदिरने जाहीर सत्कार केला. \"ग्रंथ विकत घेवून वाचावेत, वाङ्मयीन चर्चा कराव्यात\" इतपर्यंत भाषणाचा सूर ठिक होता, पण अचानकच अध्यक्षांची गाडी घसरली आणि 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे एक बाहुलेच असते, त्याला कसलाही अधिकार नाही' असा पंचम त्यांनी लावला आणि थोडक्यात \"साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सत्ता नसलेल्या सम्राज्ञीप्रमाणे आहे,' असे प्रतिपादन करून टाकले. मराठी साहित्याचा एक सर्वसामान्य वाचक आणि प्रेमी या नात्याने माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडला की, डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारख्या नामवंत समीक्षकाला, अभ्यासकाला ही जाणीव \"संमेलनाचे अध्यक्षपद\" मिळाल्यानंतर झाली का या अगोदरही त्यांना या पदातील फोलपणा माहितच नव्हता माहित नसेल, ही एक मोठी आत्मवंचना ठरेल. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणीही \"डिक, टॉम, हॅरी\" उतरत नाही वा कुणालाही मारून मुटकून घोड्यावर बसवित नाही. या \"युद्धात\" पडायचे असेल तर त्यातील जमाखर्च चांगलाच माहित असावा लागतो, अन डॉ.द.भि.कुलकर्णी सारख्या मराठी भाषेच्या प्रांगणात काळेच्या पांढरे झालेल्या व्यक्तीला याचा ल.सा.वि. माहित नसेल असे समजणे दूधखुळेपणाचे होईल.\nमग एकदा त्या मांडवाखालून गेल्यानंतर \"मला कसलाही अधिकार नाही\" असा गळा काढणे औचित्यपूर्ण होईल का\n(शेवटी शेवटी, रात्रीच्या पंगतीच्या बोलीवर आलेल्या स्थानिक पत्रकारांनी १९६० पासून शिजत असलेला \"सीमाप्रश्न\" काढलाच. आता जे अध्यक्षमहाशय दहा मिनिटापूर्वीच व्यासपिठावर जाहीर बोलले की, \"साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कसलेही अधिकार नसतात\", त्यांना सीमाप्रश्नावर काही अधिकारवाणीने बोलता येईल का पण नाही, अध्यक्षांना त्या ज्वलंत प्रश्नाबद्दल विचारले नाही तर ते पत्रकार कसले पण नाही, अध्यक्षांना त्या ज्वलंत प्रश्नाबद्दल विचारले नाही तर ते पत्रकार कसले मग डॉक्टरांनीदेखील खास पळवाटी उत्तर दिलेच \"या प्रश्नाबाबत सीमावासियांनी विवेकाने वागावे\" ~ म्हणजे काय असा भाव समस्त पत्रकार भावांच्या चेहर्‍यावर उमटला.)\nमला एक मूलभूत प्रश्न नेहेमी पडतो.\nसाहित्यसंमेलनामुळे नेमके काय साध्य होते\nजर साहित्य संमेलन भरवले नाही तर मराठी साहित्याची नेमकी कोणती हानी होईल\nबंपर पुस्तकविक्री हा एकमेव फायदा वगळता साहित्य संमेलनांमुळे काही विधायक कार्य होते असे वाटत नाही. मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांप्रमाणे साहित्यिक लोक एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असतात. दोन वर्षांपूर्वी प्रभूबाईंनी वयोवृद्ध ज्येष्ठ लेखक हातकणंगलेकरांविरोधात कोर्टात घेतलेली धाव, मागील वर्षी गैरमार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा डाव असणारे आनंद यादव यांच्यासारखे लेखक आणि ठाले पाटलांचे कौतिक हे सगळे पाहून साहित्य संमेलनाचे हसू येते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nपद नव्हे रसिकांची दाद....\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [16 Jul 2010 रोजी 18:05 वा.]\nमराठी संकेतस्थळांवरील सदस्यांप्रमाणे साहित्यिक लोक एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असतात.\nहम्म थोडा सहमत आहे. पण् लेखक मंडळी पाहावयास मिळतात. संवाद साधता येतो. परिसंवाद ऐकता येतात. अशा चर्चा सत्राने विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते. प्रतिभावंत मंडळींना पाहून नमस्कार करावासा वाटतो. नवनवीन पुस्तकांचे दर्शन होते. थोडी खरेदी होते. या निमित्ताने साहित्यप्रेमी मित्रांची भेट होते. अशा खूप चांगल्या गोष्टीही संकेतस्थळाप्रमाणे सम्मेलनातही असतात...\nआमच्यासाठी ते आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. मोठमोठ्या साहित्यिकांचा विरोध असूनही भल्या माणसानं विश्वसाहित्य संमेलने भरविली. एक नवा प्रयोग करुन पाहिला. मराठवाड्यात लहानसहान गावात छोटेखानी विभागवार साहित्य संमेलने भरविली. नवलेखकांना बोलण्याची संधी अशा चर्चासत्र आणि परिसंवादात दिली. दर आठवड्याला एका लेखकाची, त्यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणली आजही तो प्रयोग आमच्या औरंगाबादेत मसापत [मराठवाडा साहित्य परिषद ]होतो. असो, माणूस काही तरी करतो हे महत्त्वाचे यश-अपयश ही दुसरी गोष्ट.\nसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यक्षेत्रातील रसिकांनी दिलेले ते एक मोठे आणि मानाचे पद आहे. साहित्यिक करत असलेल्या साहित्य सेवेची रसिकांनी केलेल्या कदराची ती एक पावती असते. हं.. आता एक गोष्ट खरी की अशी निवड थेट साहित्य रसिकाडून होत नाही. तेवढा भाग सोडला तर असे पद मोठेच आहे. आणि त्या पदावर प्रतिभासंपन्न व्यक्ती पाहणे मला नेहमीच आवडते.\nसाहित्यसंमेलनात घेतले जाणारे ठराव आणि साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षाला काही किंमत आहे का \nमला असे वाटते संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात अशा साहित्यसंमेलनाच्या ठरावापासूनच झालेली पाहावयास मिळते. आता येणारे नवनवीन ठराव आणि त्या ठरावांसाठी शासनाकडे करावा लागणारा पाठपुरावा त्यात येणार्‍या अडचणी,भानगडी ही सर्व आता अडथळ्यांची शर्यत झालेली आहे. असे असले तरी एक महाराष्ट्रभर मराठी भाषा बोलणार्‍यांचा तो एक उत्सव असतो आणि अशा उत्सवातील सर्व लेखक,रसिकांसाठी साहित्यसंमेलन एक आनंदाची पर्वणी असते असे वाटते.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [16 Jul 2010 रोजी 18:37 वा.]\nअजून खूप गोष्टी राहिल्या आहेत.\nत्या लिहितो नंतर कधीतरी. ;)\nश्री आरागॉर्न यांना माझा सल्ला की त्यांनी एखाद्या साहित्य संमेलनाला हजर राहून सर्व कार्यक्रम ऐकावे. त्यांच्या प्रश्नाचे त्यांनाच उत्तर मिळेल.\nएकदम एखाद्या बाबाच्या भक्तासारखे उत्तर वाटते आहे.\nआतापर्यंत साहित्य संमेलनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही हे खरे आहे. घ्यावासाही वाटत नाही हे ही खरेच.\nमात्र च्यानेलवर वृत्तांत वगैरे पाहिले आहेत आणि काही वेळा जड शब्दातील भाषणेही* वाचली आहेत. तरीही हा प्रश्न पडला.\n* \"झपाट्याने बदलणार्‍या एकविसाव्या शतकातील साहित्याच्या अनुभूतींना छेदून जाणार्‍या कक्षा\" टाइप.\nप्रतीक देसाई [16 Jul 2010 रोजी 09:58 वा.]\n>>> साहित्य संमेलनाला हजर राहून सर्व कार्यक्रम ऐकावे. <<<\n२००२ मध्ये पुणे येथे श्री.राजेन्द्र बनहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संम्मेलनापासून मी आणि माझे महविद्यालयीन मित्र जाणीवपूर्वक मराठी साहित्य संमेलनाला हजर राहतोच. त्याला कारण साहित्याविषयीचे प्रेम तर आहेच पण त्या निमित्ताने, नोकरी-व्यवसायाच्या कारणास्तव चारी दिशेला गेलेल्या, आम्ही मित्रांनी एकत्र जमायचे हा विचारदेखील आहेच, शिवाय एकाच ठिकाणाहून मनासारखी पुस्तके खरेदी करता येतात. अध्यक्षांच्या भाषणाला ज्यांना थांबावे असे वाटते ते थांबतात बाकीचे त्या त्या शहरातील अन्य साहित्यविषयक घडामोडी पाहत दोन दिवस एकत्रीत काढतात. कवि संमेलनाचा मात्र सर्वानीच धसका घेतला असल्याने त्या तंबूकडे जाणे होत नाही.\nइथे हेही सांगणे गरजेचे आहे की, श्री.अरूण साधूंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले २००७ चे \"नागपूर\" संमेलन हुकले त्याला काही घरगुती कारण होते, तर मागील सालातील महाबळेश्वरचे टाळले (त्याला कारण अर्थातच \"आनंद यादव वाद\"). पण अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या व्यक्तीचे (निवडून येण्यापूर्वी वा आल्यानंतर) संमेलनाबाबत कसलेही आणि कोणतेही मत असले तरी \"मराठी साहित्य वृद्धी\" साठी अशी संमेलने आवश्यकच आहेत ~~ यातील सर्व डाव्याउजव्या बाजू विचारात घेऊनसुद्धा \nसाहित्यिक अध्यक्ष हा गुळाचा गणपती झाला आहे.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदा करता सार्व साहित्यिक गुडघ्याला बाशिंग बांधून तय्यार असतात. पण वरून मात्र मी नाही त्यातली.... अशी त्यांची वर्तवणूक असते. त्यात नावाजलेले साहित्यिकांचे वेगळेच मानापमान असतात. एकदा लोकशाही मान्य करून सुद्धा आम्ही मतांचा जोगवा मागणार नाही अशी फुकटची बढाई मारतात. जोगवा मागणे हे देवीच्या देवळात मानाचे पान समजले जाते. पण यांच्या विद्वान समजुतीनुसार जोगवा म्हणजे भिक मागणे हा अर्थ होतो.\nदुसरे म्हणजे साहित्य संमेलने मराठवाडा विदर्भ पासून सर्वदूर महाराष्ट्रात भरत असल्या मुळे मराठी पुस्तकांची विक्री रेकार्ड तोडत मोठ्या प्रमाणात होते. आणि हो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पदा चे मुंबई पुणे येथील पुस्तक प्रकाशक, वर्तमान पत्रे . विभागवार साहित्य मंडले यांच्यात चांगलेच राजकारण चालते या बातम्यांनी मराठी माणसाची चांगले करमणूक होते.\nसंमेलनात साहित्या पेक्षा जेवणाची खाण्या-पिण्याचीच राहण्याच्या व्यवस्थेची दैनिक जाण्या-येण्याचा पैशाची कंपूशाही ची जास्त चर्चा होते. आणि आजकाल ही संमेलने परभणी पासून प्रचंड खर्चाची झाल्या मुळे अध्यक्ष पेक्षा प्रायोजित राजकारणी , साखर, शिक्षण, सहकार सम्राटांनी HIGH JACK केल्या मुळे साहित्यिक अध्यक्ष हा गुळाचा गणपती झाला आहे.\nप्रतीक देसाई [16 Jul 2010 रोजी 17:01 वा.]\n>>> अध्यक्षपदा करता सार्व साहित्यिक गुडघ्याला बाशिंग बांधून तय्यार असतात. पण वरून मात्र मी नाही त्यातली.... अशी त्यांची वर्तवणूक असते. >>>\n+ सहमत. मूळ धाग्याचा हाच उद्देश आहे. बाय हूक ऑर बाय क्रूक ते पद मिळवायचे आणि एकदा का मांडवाखालून गेले की त्याबद्दल ओरड करायला एकदम तय्यार \n>>> दुसरे म्हणजे साहित्य संमेलने मराठवाडा विदर्भ पासून सर्वदूर महाराष्ट्रात भरत असल्या मुळे मराठी पुस्तकांची विक्री रेकार्ड तोडत मोठ्या प्रमाणात होते. <<<\nअसहमत. कारण यापूर्वी मराठवाडा विदर्भात झालेल्या साहित्य संमेलनात (अगदी वर्धा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी संमेलने यशस्वीरित्या पार पडली आहेत असा म.सा.परिषदेचा अहवाल सांगतो) पुस्तकांची पश्चिम महाराष्ट्रात होते तशीच विक्री होते. या विषयावर \"ललित\" मध्ये जोरदार चर्चा होते आणि मराठवाडा विदर्भातील लेखक/वाचक यांचेही मत काही वेगळे नाही (पुस्तक विक्री व्यवहाराबाबत), त्यामुळे श्री.ठणठणपाळ यांनी याबाबत शहानिशा करावी असे सुचवितो.\n>>> संमेलनात साहित्या पेक्षा जेवणाची खाण्या-पिण्याचीच राहण्याच्या व्यवस्थेची दैनिक जाण्या-येण्याचा पैशाची कंपूशाही ची जास्त चर्चा होते. <<<\nहे मान्य. पण ही पद्धत फक्त साहित्य संमेलनातच पसरली आहे असे मानू नका. दिल्लीमध्ये विविध खात्यांच्या दिवसाला डझनांनी कॉन्फरन्सेस झडत असतात आणि सचिव पातळीवर चालणार्‍या परिषदातील \"जेवण\" या गटासाठी तर अगदी आय.ए.एस. पातळीवरील अधिकार्‍यांची नियुक्ती केलेली असते. मंत्री सोडाच पण अत्यंत वरिष्ठ पदावरील शासकीय अधिकार्‍यांच्याही जेवणातील कॅलरीजचे प्रमाण काटेकोरपणे तपासले जाते (टेबलवर ठेवण्यात येणारे पाणीही तज्ज्ञाकडून टेस्ट केले जाते.) आपले साहित्यिक संमेलनात जर विशिष्ट जेवणाचाच वा प्रकाराचा आग्रह धरत असेल् तर त्यांची मागणी अवास्तव मानता येणार नाही.\nसंमेलने साहित्यिकांसाठी की प्रेक्षकांसाठी\nप्रमोद सहस्रबुद्धे [16 Jul 2010 रोजी 17:18 वा.]\nव्यावसायिक संमेलने बहुतांशी त्या व्यवसायातल्या लोकांनी एकमेकाला भेटण्यासाठी, आणि एकत्रित मागण्या करण्यासाठी असतात.\nव्यावसायिक लोकांनी एकत्रित भेटणे हे गरजेचे असते. त्यामुळे संमेलनांना त्या व्यवसायातले लोक जात असतात. साहित्यिकांच्या एकत्रित मागण्या (न मिळणारी रॉयल्टी, शुद्धलेखनाचे नियम, राजकारणी हस्तक्षेप संमेलनात नसणे) असाव्यात. हल्ली याबद्दल फारसा वाद ऐकिवात नाही. पूर्वी कदाचित हे घडत असेल.\nहल्लीचे साहित्य संमेलन हे प्रेक्षकांसाठी (पुस्तक विक्री, प्रेक्षकांची उपस्थिती) घडवायचे असे बातम्यांवरून वाटते. असे असल्यास कित्येक इतर कार्यक्रमातूनही हे घडविता येईल त्यास साहित्य संमेलन कशाला हवे फक्त एक ब्रँड म्हणून त्याचे वेगळे महत्व .\nव्यावसायिक संमेलने स्वखर्चाने भरविली जातात. (डॉक्टरांची संमेलने औषधकंपन्या भरवितात कारण तेथे डॉक्टर हे त्यांचे उपभोक्ते असतात.) साहित्य संमेलने सरकारी खर्चाने भरतात ना\nप्रतीक देसाई [17 Jul 2010 रोजी 04:12 वा.]\n>>> साहित्य संमेलने सरकारी खर्चाने भरतात ना\n पण शासनाच्या अनेक कर्तव्यापैकी \"मराठी भाषा आणि परंपरेचे जतन\" हे आद्य कर्तव्य मानले जाते आणि त्यासाठी प्रत्येक अर्थसंकल्पात तरतूद केलेली असतेच. आता अशा संमेलनांची निष्पती काय हा जरी वादाचा मुद्दा असला तरी शासकीय पातळीवर तो ऐरणीवरील मुद्दा होऊ शकत नाही. शासनाच्या \"सांस्कृतीक विभागा\" साठी जे बजेट मंजूर असते तीत \"ग्रंथालय अनुदान, फाईन आर्टस डेव्हलपमेन्ट, मराठी चित्रपट निर्मिती प्रोत्साहन, विविध कार्यशाळा\" अशा अनेक बाबीवर खर्च अपेक्षित असतो. साहित्य संमेलनाला अनुदान देणे हे शासन स्वतःस बंधनकारक मानते.\nशिवसेना-भाजप सत्तेच्या काळात मा.बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना उद्देश्यून (त्यांच्या टिपिकल भाषेत) उदगार काढले होते की, \"आमच्याकडून पैसे घेता आणि आम्हालाच मंचावरून शिव्या देता\". यावर त्यावेळी जो गदारोळ उठला होता, तीतून जनतेला समजले की, संमेलनाला अनुदान ही शासनाची जबाबदारी मानली जाते. अर्थात मंडपातील मंत्र्यांची डोकेदुखी वाटणारी वाढती उपस्थिती ही बाब या धाग्याच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे त्यावर काही भाष्य करणे उचीत नाही.\nअनेक संमेलने त्या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांकरता असतात.\nप्रमोद सहस्रबुद्धे [17 Jul 2010 रोजी 05:35 वा.]\nअनेक संमेलने त्या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांकरता असतात.\nएखादे बरेसे उदाहरण मिळेल का\nप्रमोद सहस्रबुद्धे [17 Jul 2010 रोजी 16:37 वा.]\nसमजले. माझ्या डोक्यात असे नव्हते.\nआपली साहित्य संमेलने अशी असू शकतात.\nसाहित्य संमेलन कशाला हवे\nप्रतीक देसाई [17 Jul 2010 रोजी 04:30 वा.]\n>>> साहित्य संमेलन हे प्रेक्षकांसाठी (पुस्तक विक्री, प्रेक्षकांची उपस्थिती) घडवायचे असे बातम्यांवरून वाटते. असे असल्यास कित्येक इतर कार्यक्रमातूनही हे घडविता येईल त्यास साहित्य संमेलन कशाला हवे\n\"इतर कार्यक्रमातून\" म्हणजे नेमका बोध होत नाही. सध्या आपल्या राज्यातील प्रमुख शहरात नित्यनेमाने पुस्तक प्रदर्शने भरविली जातात. त्या त्या शहरातील किती साहित्यप्रेमी तिथे त्यावेळी संयोजकामार्फत आयोजित केल्या जाणार्‍या \"साहित्यविषयक\" कार्यक्रमाला जातात जाणारी किती मंडळी पुस्तके विकत घेतात (पाहतात मात्र सर्वजण). त्यातही भगिनीवर्गाची सायंकाळचे ७.३० वाजले की \"अनुबंध\" चुकेल म्हणून चुळबूळ सुरु जाणारी किती मंडळी पुस्तके विकत घेतात (पाहतात मात्र सर्वजण). त्यातही भगिनीवर्गाची सायंकाळचे ७.३० वाजले की \"अनुबंध\" चुकेल म्हणून चुळबूळ सुरु सध्याच्या केबलच्या युगात \"इतर कार्यक्रमाची\" व्याप्ती फार संकोचित झाली आहे. 'साहित्य संमेलन\" हा एक वार्षिक मेळावा आहे, जिथे हजर राहण्यासाठी \"वेल् इन ऍडव्हान्स\" आखणी करता येते, खरेदीचे अंदाजपत्रक तयार करता येते. शिवाय मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे विविध ठिकाणी विखुरलेल्या \"मित्रां\"ना या निमित्ताने एकत्र बोलाविता येते, आपल्या आवडीच्या विषयावर संमेलनस्थळी बोलता येते. येणारे संमेलन \"ठाणे\" येथे होण्याचे घाटत आहे, त्याला अजून काही महिन्याचा अवधी आहेच, पण निव्वळ ठाण्याचे नाव निघताच तेथील दोन मित्रांनी राज्यात व राज्याबाहेर असणार्‍या सात ठिकाणाच्या मित्रांना \"आलेच पाहिजे\" असे हक्काचे आमंत्रण आत्ताच देऊन ठेवले आहे. आखणी करायला भरपूर वेळ असल्याने इथे अशा प्रसंगी वेळ नाही म्हणून \"नकार\" देण्याचा प्रश्न येत नाही. ~~ किमान अशा कारणासाठी तरी साहित्य संमेलन हवेच हवे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [17 Jul 2010 रोजी 05:52 वा.]\nपुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्यिकांची भाषणे (संवाद वा इतर कार्यक्रम), कवि संमेलन, याशिवाय वाहिन्यांवरच्या मुलाखतीवजा कार्यक्रम असे घडत असतात.\nतुम्हाला या संमेलनाचा आस्वाद घेता येतो यात काही नवल नाही. (माफ करा तुम्हाला साहित्यिक म्हटले नाही.) साहित्यिकांना यातून काय मिळते ते महत्वाचे. तर ते साहित्यसंमेलनांना येतील. सध्या तरी प्रसिद्धी (अध्यक्षास) मिळते हे नक्की. आणि हेच जर फलित असेल तर प्रसिद्धीलोलूप व संघटनकौशल्य असणार्‍यांची तिथे रेलचेल असेल हे साहजिक नाही का.\nएक व्रँड म्हणून साहित्य संमेलन आज यशस्वी () आहे. त्यामुळे काही वजनदार साहित्यिक आस्थेने जातात. (माझी माहिती फार तोकडी आहे.) . पण हाच ब्रँड अध्यक्षपदासाठी स्पर्धात्मकता आणून घात करतो आहे. लोकांचे लक्ष वेधून घेणारा साहित्यिक असल्याने लोकांचा त्रागा भोगतो आहे (वारकरी). राजकारण्यांना (साहित्यात रस नसलेल्या), मंचावर आणतो आहे. तुमच्या मूळ प्रश्नाचा गाभा इथे आहे का\nप्रतीक देसाई [17 Jul 2010 रोजी 07:33 वा.]\n>>> पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्यिकांची भाषणे (संवाद वा इतर कार्यक्रम), कवि संमेलन, याशिवाय वाहिन्यांवरच्या मुलाखतीवजा कार्यक्रम असे घडत असतात. <<<\nमान्य. छोट्या छोट्या शहरात ही प्रथा (क्रमांक २) अल्प प्रमाणात का होईना अजून चालू आहे, पण तिथे \"पुस्तक प्रदर्शन\" हा प्रकार नसतो. पुस्तक प्रकाशन समारंभ, मला वाटते फक्त पुणे-मुंबई या महानगरातच होत असावेत. कारण मराठीतील ८०% प्रकाशक या दोन शहरातच आढळतात. अन्यत्र होत असतील तर तेथे प्रकाशित पुस्तकच तुम्हास घेता येते. \"कवि संमेलन\" ही प्रथा तर मृतावस्थेतच आहे.\n>>> तुमच्या मूळ प्रश्नाचा गाभा इथे आहे का\nमी आपल्या \"एक व्रँड म्हणून साहित्य संमेलन\" या विधानाला दुजोरा देतो, तो एवढ्यासाठी की चला त्या निमित्ताने का होईना हजारो लोक एका मांडवाखाली जमतात, दोन्-तीन दिवस नेहमीच्या धकाधकीस विसरतात आणि संमेलनाचे सूप वाजल्यानंतर परत नेहमीच्या रामकहानीस जुंपून घेतात. आस्थेने संमेलनास जाणार्‍या \"वजनदार साहित्यिक\" संख्येत लक्षणीय घट होत चालली आहे. कारण हा गट \"जात\" नाही तर \"नेला\" जातो आणि नेणारे असतात तितकेच वजनदार प्रकाशक. खरे पाहिले तर आजकाल ही प्रकाशक मंडळी आणि साखर कारखान्यांचे हुकूमशहा मालक हेच कोण सोम्या वा गोम्या यंदाचा अध्यक्ष झाला पाहिजे हे ठरवितात. कोल्हापुरात \"शिक्षणमहर्षी ()\" डॉ.डी.वाय.पाटील यांनी आणि त्यांच्या संमेलन निमंत्रक पिलावळीने \"रमेश मंत्री\" हेच अध्यक्ष झाले पाहिजे तरच संमेलन अशी लोकशाही तत्वाची उघडउघड पायमल्ली करणारी भूमिका घेऊन म.सा.प.ला एक प्रकारे धमकीच दिली होती आणि पैशाच्या व राजकारणाच्या हल्ल्यापुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा रात्रंदिन घोष करणारी चूप बसली होती. गेल्या वर्षी झालेल्या सांगलीच्या संमेलनातदेखील सांगलीचेच \"म.दा.हातकणंगलेकर\" अध्यक्ष नसतील तर सहकार्य करायचेच नाही असा पवित्रा स्थानिक समितीने घेतला होताच. आता तर ही प्रथाच होऊन बसणार आहे, कारण राजकारण्यांना \"आपल्या भागात\" आम्ही काही तरी करतोय हे दाखविण्याची सुरसुरी असतेच.\nदुर्दैवाने ज्यांना आज आपण \"प्रतिष्ठित वा वजनदार साहित्यिक\" समजतो तेदेखील आयुष्यात एकदा ते \"अध्यक्षपद\" आपणास मिळावे अशी कामना करीत असतातच आणि मूकपणे \"क्रियेटर्स्\" च्या हालचालीना पाठिंबा देत असतात.\nअसे असले तरी त्यांच्यासाठी नाही तर निदान स्वानंदासाठी तरी संमेलनाला एक दिवसाची का होईना हजेरी लावावी असे एक वाचक या नात्याने मी मानतो.\n'साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार..'\nमराठी साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तसे ते पत्रकारांनाही घुबड, गांडुळे म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्या त्या उपमांवरून गदारोळ उडाला होता, पण ठाकरे यांचे निरीक्षण मार्मिक आणि पटण्यासारखेच आहे.\nप्रतिक देसाई यांनी आपल्या प्रतिसादात समर्पक मुद्दा मांडला आहे. रमेश मंत्रींसारखा पाचकळ आणि रद्दी लिहिणारा लेखक 'मी कोल्हापूरचा भूमिपुत्र' म्हणून तेथील राजकारण्यांच्या मदतीने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि इंदिरा संत यांच्यासारख्या थोर विदुषीला माघार घ्यावी लागते, यासारखे दुर्दैव नाही. अनेक थोर साहित्यिक त्या धुळवडीपासून लांब राहातात तेच बरे आहे.\nशेवटी साहित्य संमेलनसुद्धा एक जत्रा आहे. जत्रेत विविध लोक विविध हेतूंनी भाग घेत असतात. भाविकांना देवदर्शन घ्यायचे असते. दुकानदारांना दुकाने लावायची असतात. प्रतिष्ठितांना मिरवायची हौस असते. पुजारी आणि पालखी वाहणार्‍यांची लगबग सुरु असते. मानापानाचे कलगीतुरे सुरु असतात. या सगळ्यात काही जण निवांत भटकायला आलेले असतात. असो. प्रत्येकाचा विरंगुळा.\nबाबासाहेब जगताप [17 Jul 2010 रोजी 13:32 वा.]\nगैरमार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा डाव असणारे आनंद यादव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2013/09/", "date_download": "2018-04-21T03:55:04Z", "digest": "sha1:LEPEPKI5NGUBWM4XNRINWH3RXRUISDID", "length": 49908, "nlines": 529, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: September 2013", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nवाट पुसल्याविण जाऊं नये\nफळ वोळखिल्याविण खाऊं नये\nपडिली वस्तु घेऊं नये\nयेकायेकीं ll १ ll\nअति वाद करूं नये\nपोटीं कपट धरूं नये\nकुळहीन कांता ll २ ll\nकांहीं येक ll ३ ll\nचोरास वोळखी पुसों नये\nरात्री पंथ क्रमूं नये\nयेकायेकीं ll ४ ll\nजनीं आर्जव तोडूं नये\nनिंदा द्वेष करूं नये\nबळात्कारें ll ६ ll\nकांहीं केल्या ll ७ ll\nअंतर्यामीं ll ८ ll\nअति क्रोध करूं नये\nमनीं वीट मानूं नये\nसिकवणेचा ll ९ ll\nलटिका पुरुषार्थ बोलों नये\nआपला पराक्रमु ll १० ll\nबोलिला बोल विसरों नये\nप्रसंगी सामर्थ्य चुकों नये\nपुढिलांसि कदा ll ११ ll\nआळसें सुख मानूं नये\nचाहाडी मनास आणूं नये\nकार्य कांहीं ll १२ ll\nसुखा आंग देऊं नये\nप्रेत्न पुरुषें सांडूं नये\nकष्ट करितां त्रासों नये\nनिरंतर ll १३ ll\nपैज होड घालूं नये\nकाहीं केल्या ll १४ ll\nबहुत चिंता करूं नये\nपापबुद्धी ll १५ ll\nकोणाचा उपकार घेऊं नये\nघेतला तरी राखों नये\nविस्वासघात ll १६ ll\nमळिण वस्त्र नेसों नये\nकोठें जातोस म्हणौनी ll १७ ll\nआपलें वोझें घालूं नये\nकोणीयेकासी ll १८ ll\nपत्रेंविण पर्वत करूं नये\nहीनाचें रुण घेऊं नये\nराजद्वारा ll १९ ll\nलटिकी जाजू घेऊं नये\nसभेस लटिकें करूं नये\nआदर नस्तां बोलों नये\nस्वभाविक ll २० ll\nआंगबळें ll २१ ll\nबहुत अन्न खाऊं नये\nबहुत निद्रा करूं नये\nबहुत दिवस राहूं नये\nपिसुणाचेथें ll २२ ll\nआपल्याची गोही देऊं नये\nआपली कीर्ती वर्णूं नये\nआपलें आपण हांसों नये\nगोष्टी सांगोनी ll २३ ll\nउन्मत्त द्रव्य सेवूं नये\nमैत्री कदा ll २४ ll\nनीच उत्तर साहों नये\nआसुदें अन्न सेऊं नये\nवडिलांचेंहि ll २५ ll\nतोंडीं सीवी असों नये\nदुसऱ्यास देखोन हांसों नये\nउणें अंगीं संचारों नये\nकुळवंताचे ll २६ ll\nदेखिली वस्तु चोरूं नये\nबहुत कृपण होऊं नये\nकळह कदा ll २७ ll\nयेकाचा घात करूं नये\nलटिकी गोही देऊं नये\nकदाकाळीं ll २८ ll\nचाहाडी चोरी धरूं नये\nमागें उणें बोलों नये\nकोणीयेकाचें ll २९ ll\nसमईं यावा चुकों नये\nशरण आलियां ll ३० ll\nपवित्र जनीं ll ३१ ll\nमूर्खासीं संमंध पडों नये\nअंधारीं हात घालूं नये\nवस्तु आपुली ll ३२ ll\nचुकुरपणें ll ३३ ll\nप्रपंचबळें ll ३४ ll\nदेवाचा नवस बुडऊं नये\nआपला धर्म उडऊं नये\nभलते भरीं भरों नये\nविचारेंविण ll ३५ ll\nपाउस देखोन जाऊं नये\nअथवा अवकाळीं ll ३६ ll\nसभा देखोन गळों नये\nसमईं उत्तर टळों नये\nधारिष्ट आपुलें ll ३७ ll\nनीच यातीचा गुरु करूं नये\nजिणें शाश्वत मानूं नये\nवैभवेंसीं ll ३८ ll\nअसत्य पंथें जाऊं नये\nकदा अभिमान घेऊं नये\nअसत्याचा ll ३९ ll\nवाट सत्याची ll ४० ll\nनेघतां हे उत्तम गुण\nपुढिले समासीं ll ४१ ll\n- समर्थ रामदास (नारायण सूर्याजी ठोसर)\n(बालभारती पाठ्यपुस्तकात फक्त चारच कडवी आहेत)\nLabels: विवेक~, समर्थ रामदास (१६०८ – १६८२)\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nअजाण आम्ही तुझी लेकरे\nअजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता प्रेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा चंद्र-सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे तुझीच शेत...\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2014/09/", "date_download": "2018-04-21T03:34:10Z", "digest": "sha1:SEIJ4TPAU2TAU2IAYXSGT34S22OEUMCG", "length": 61589, "nlines": 616, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: September 2014", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nईशें केलें नाहीं तुजसाठीं सर्व l\nकरूं नको गर्व l प्राण्यांमध्यें ll १ ll\nदेह देऊनीयां बुद्धिमान केला l\nधनीपणा दिला l सर्वांमध्यें ll २ ll\nजगाच्या कल्याणा देह कष्टवावा l\nकारणीं लावावा l सत्यासाठीं ll ३ ll\nअशा वर्तनानें जन्माचें सार्थक l\nसंतोषी निर्मीक l जोती म्हणे l l ४ ll\n— जोतिराव गोविंद फुले\nLabels: अखंड – २~, ओवी, जोतिबा फुले (१८२७ – १८९०)\nतसे हे गाव आणि मी एकमेकांचे काहीच लागत नव्हतो देणे\nटिपायचे होते तेवढे टिपून घेतले झाले चोचीत दोनचार दाणे\nमग गावासाठी मी उरले नाही आणि संपले माझ्यापुरते हे गाव,\nपुन्हा शोधणे: नवे रस्ते, नवी माणसे, पुन्हा एखादे नवे गाव.\nयाहून दरवेशी बरा. निदान त्याला असते सोबत चड्डी घातलेले\nएखादे माकड नाहीतर अस्वल. आणि असतो हाताशी जुना तरीही\nप्रत्येक दारापुराता नवा खेळ. शिवाय प्रत्येक प्रेक्षक उत्सुक प्रसन्न डोळ्यांनी\nस्वागत करतो, हातावर ठेवतो एखाद दुसरे नाणे; निदान चार घरांमागे तर\nहक्काचे असतातच वरून नेमून दिलेले पायलीभर दाणे.\nआणि दरवेशाला ओळखतात सारे रस्ते. झाडे, मुले, माणसे दरवर्षी नव्याने\nतेवढे असतात त्याचे नि गावाचे ऋणानुबंध.\nपण आपण चालावे. दरवेशी नसलो तरी. सोबत घेऊन आपली सावली.\nशोधावा नवा रस्ता. पायांना जर फुटल्याच आहेत दिशा आणि जर आहेतच\nगावे प्रत्येक रस्त्यावर, तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले.\nनाही तर हा आहेच रस्ता रस्त्यांना मिळणारा आणि ते रस्ते\nदुस​र्‍या रस्त्यांना मिळत जाणारे.\n— प्रभा रामचंद्र गणोरकर\nLabels: ऋणानुबंध~, प्रभा गणोरकर (१९४५)\nआज माझा प्रत्येक शब्द\nमी सडून होतो— पडून होतो— कुढून होतो\nइतक्यांदि अर्थच नव्हता माझ्या शब्दाला\nमाझा शब्द: एक गोणपाट\nतर कधीमधी घर पुसायला\nमला ठाऊकच नव्हते शब्दांचे आभाळपण\nकारण तुम्ही शब्दांनाच बांधलं दावणीला\nशब्दावाचून दिन सुने जाताना\nकाळजाचे कसे कोळसे झाले ते\nकळणार नाही माझ्या बाबांनो\nसाता समिंद्राच्य पल्ल्याडला माझा शब्द—\nजर उच्चारलाच नाही तो\nतर त्वचेलाही फुटतीत शब्दांचे घुमारे \nआज चौखूर उधळलेला माझा शब्द—\nआज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय \n— अरुण कृष्णाजी कांबळे\nLabels: अरुण कांबळे (१९५३ – २००९), मुक्तछंद, शब्द ~\nविसरसीमेहून आठवत आठवत येत आहे\nमास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे \nअस्ताभोवती माझं पालवताना मन तुमच्या\nमास्तर, उभ्याच आहेत रेघा भागाकाराच्या वेशीच्या\nतुम्ही एक अधिक एक शिकवलं\nमास्तर, मला तुमच्यात मिळवलं\nयेता जाता ठेच लागायची,\nमास्तर, होता तुम्ही वेशीबाहेर\nआमचं नालंदा तुमचं घर\nहाडांनी सांधलेली तुम्ही एक आकृती होता\nमाणूस होता, नागरिक होता, स्वच्छ स्वच्छ नीती होता\nतुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी\nअजूनही नाही कळत मास्तर, तुम्ही अस्पृश्य कसे होता \nहोताहेत आता मुक्त संवाद आकाश-मातीचे\nपण नालंदा कुठं आहे \nमास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे \n— फ. मुं. शिंदे\nLabels: फ. मुं. शिंदे (१९४८), मुक्तछंद, स्पर्शातून~\nतांबियाचे नाणे (अभंग क्र. ४१०१)\nतांबियाचे नाणे न चाले खर्‍या मोले l जरि हिंडविले देशोदेशी ll\nकरणीचे काही न मने सज्जना l यावे लागे मना वृद्धांचिया ll\nहिरियासारिखा दिसे शिरगोळ l पारखी ते डोळा न पाहती ll\nदेउनिया भिंग कमाविले मोती l पारखिया हाती घेता नये ll\nतुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ l आपुले हे चित्त आपणा ग्वाही ll\nLabels: अभंग, तांबियाचे नाणे~, संत तुकाराम (१६०८ – १६४९)\nमृगाचिये अंगीं (अभंग क्र. ४०८२)\nमृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास l असे ज्यांचा त्यास नसे ठावा ll\nभाग्यवंती घेती वेंचूनियां मोलें l भारवाही मेले वाहतां ओझें ll\nचंद्रामृतें तृप्ति पारणें चकोरा l भ्रमरासी चारा सुगंधाचा ll\nअधिकारी येथें घेती हातवटी l परीक्षवंता दृष्टी रत्न जैसें ll\nतुका म्हणे काय अंधळिया हातीं l दिलें जैसें मोतीं वायां जाय ll\nLabels: अभंग, मृगाचिये अंगीं~, संत तुकाराम (१६०८ – १६४९)\nपाखरांनो, तुम्हांलाही आता याची सवय झाली असेल…\nस्वच्छ, निळ्या आकाशात रोज सकाळी\nसायरनचे सूर पसरतात, त्या वेळी\nहवेत चढत जातात त्या सुरांची उंच, उंच कंपने\nतुमच्यासारखीच…. तेव्हा तुम्ही कुठे जाता \nसमजतात तुम्हांला हे धोक्याचे इशारे\nनि नंतरचे उतरत्या सुरांतले\n'ऑल क्लिअर' चे दिलासे…\n—युद्ध्यमान जीवनसंघर्षाची आमची हि रोजची तालीम…\nपांखरांनो तुम्ही काय करता \n…आम्ही आमची घड्याळे लावतो,\nकिती वेळ आहे याचा अंदाज घेतो \n— रमेश अच्युत तेंडुलकर\nLabels: पाखरांनो तुम्ही~, रमेश तेंडुलकर (१९३० – १९९९)\nअग्निपंख नभि फडफडु दे\nतव अग्निपंख नभि फडफडु दे\nनिजलेल्या चटका लव बसु दे\nवीज ढगांतुनि स्वस्थ झोपली\nत्या प्रलयघनांना कडकडु दे\nतव अग्निपंख नभि फडफडु दे\nआत शांत जरि दिसते जगती\nधाराकंपनि आग फुटुनि ती\nचल जुनाट जग हे तडतडू दे\nतव अग्निपंख नभि फडफडु दे\nतव नयनींची ठिणगी उडवुनि\nमग जुलूम कितिही वर गडगडु दे\nतव अग्निपंख नभि फडफडु दे\n— वामन रामराव कांत\nLabels: अग्निपंख नभि फडफडु दे~, वा. रा. कांत (१९१३ – १९९१)\nचल, चल, धरतीवर उतरू\nछुम छुम छननन नाच करू \nमी पहिली, ही दुसरी \nमी दुसरी, ही तिसरी \nसुंदर पंख हळू पसरू,\nछुम छुम छननन नाच करू \nरात पडे, चांद चढे,\nछुम छुम छननन नाच करू \nगवत किती मउ हिरवे \nचल, मिळवू हळु तळवे,\nलगबग लगबग हात धरू,\nछुम छुम छननन नाच करू \nगगन वरी नाच करी,\nजग अवघे फेर धरी \nनाच आमुचा होय सुरु,\nछुम छुम छननन नाच करू \nघ्या गिरकी, घ्या फिरकी,\nपूर्व दिशा हो भुरकी \nदहिवर दिसता परत फिरू,\nछुम छुम छननन नाच करू \nLabels: अज्ञात कवी, पर्‍यांचे गाणे~, बालगीत\nशांत बहरलेली रात्र … आकाश कसे जवळ आले आहे\nतेज गोठावे तसे साठले आहेत\nपांढर्‍या ढगांचे पुंजके दक्षिणेला\nचांदण्यादेखील मोजून घ्याव्यात इतक्याच….\nउंच इमारती झाल्या आहेत अबोल….\nदिवे केव्हाच विझून गेलेत\nवारा फक्त झुळझुळत आहे पडद्यांना हेलकावे देत किंचित\nलांबलचक पसरले आहेत रस्ते निर्जन… पावले दूर गेलेली\nसारेच स्वर बुडाले आहेत निद्रेच्या संथ प्रवाहात खोल\nजाणवतो आहे फक्त शांततेचा रंग\nपलीकडे सारेच आकार हरवले आहेत… त्यात माझाही.\n— श्रीमती शिरीष व्यंकटेश पै\nLabels: शांत बहरलेली रात्र~, शिरीष पै (१९२९)\nचंद्रु तेथ चंद्रिका l शंभु तेथ अंबिका l\nसंत तेथ विवेका l असणें कीं जी ll १ ll\nरावो तेथ कटक l सौजन्य तेथ सोइरिक l\nवन्हि तेथ दाहक l सामर्थ्यता ll २ ll\nदया तेथ धर्मु l धर्मु तेथ सुखागमु l\nसुखीं पुरुषोत्तमु l असे जैसा ll ३ ll\nवसंतु तेथ वनें l वनें तेथ सुमनें l\nसुमनिं पालेगनें l सारंगांचि ll ४ ll\nगुरु तेथ ज्ञान l ज्ञानिं आत्मदर्शन l\nदर्शनीं समाधान l आथि जैसें ll ५ ll\nभाग्य तेथ विलासु l सुख तेथ उल्हासु l\nहें असो तेथ प्रकाशु l सूर्यो जेथें ll ६ ll\nतैसे सकळ पुरुषार्थ l जेणें कां सनाथ l\nतो श्रीकृष्णराओ जेथ l तेथ लक्ष्मी ll ७ ll\nपालेगनें = झुंडी, समुदाय कटक = सैन्य\nLabels: ओवी, तो श्रीकृष्णराओ जेथ~, संत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६)\nनमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा l\nबंधुहो, जयजयकार करा l\nसकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा ll ध्रु० ll\nविमल हास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत l\nनिरंतर, असो तुझे स्वागत l\nपरमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत ll १ ll\nआत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती l\nबुद्धिचे, वसंत जे विकसती l\nत्याच वसंता तदिय विकासा, सरस्वती बोलती ll २ ll\nविश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी l\nदीप्‍ती जी, चित्तमयूरावरी l\nत्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी ll ३ ll\nहे वाग्देवी, असे प्रार्थना ये या संकीर्तना l\nउत्सवा, ये या संकीर्तना l\nजगन्मंगले, सकल मंगलासह दे पददर्शना ll ४ ll\nसगुण शांत त्वच्‍चित्रमूर्तिला गातो मी गायन l\nशारदे गातो मी गायन l\nधन्य धन्य सौंदर्य, धन्य त्वत्प्रसन्‍नपुण्यानन ll ५ ll\nकिरिट शोभला त्वन्मौलीला अमूल्य तत्वांचा l\nशारदे अमूल्य तत्वांचा l\nअरुणराग त्यातून उधळला सद्गुणरत्‍नांचा ll ६ ll\nडोले कंठी सच्छास्‍त्रांचा चंद्रहार हासरा l\nपाहुनी चंद्रहार हासरा l\nभाली फुलला, गाली खुलला काव्यदिव्यबिजवरा ll ७ ll\nसौंदर्याहुनि दिव्य दिव्यतर हिचे ज्ञान सुंदर l\nखरोखर हिचे ज्ञान सुंदर l\nत्या ज्ञानाहुनी जगात सुंदर एकच परमेश्वर ll ८ ll\nहृदयमंदिरी प्राणशक्‍तीचे झोपाळे डोलवी l\nदेवि ही झोपाळे डोलवी l\nसुखदु:खांचे देउनि झोके जिवांना खेळवी ll ९ ll\nविचारकारंज्यावर तुषार शब्दांचे नाचवी l\nदेवि ही शब्दांचे नाचवी l\nजिवात्मा त्यातून बोलवी परमात्मा डोलवी ll १० ll\nचराचरांचा दावि चित्रपट अमुच्या स्मरणावर l\nभराभर अमुच्या स्मरणावर l\nविजेऐवजी त्यात जळे चित्‍चंद्राचे झुंबर ll ११ ll\n(सौजन्य : आठवणीतली गाणी . कॉम)\nLabels: गोविंद (१८७४ – १९२६), भूपाळी, सरस्वतीची भूपाळी~\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nअजाण आम्ही तुझी लेकरे\nअजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता प्रेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा चंद्र-सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे तुझीच शेत...\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-115110900010_1.html", "date_download": "2018-04-21T04:14:04Z", "digest": "sha1:NFXLVPVXUF2O3WMXFONVQZBDCZASXEBG", "length": 11576, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अद्भुत आहे महालक्ष्मीचे हे 8 मंदिर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअद्भुत आहे महालक्ष्मीचे हे 8 मंदिर\nभारतात तसे तर हनुमान, शिव, कृष्ण आणि देवीचे मंदिर जास्त प्रमाणात आढळतात. विष्णू, राम, सरस्वती आणि लक्ष्मी देवीचे मंदिर फारच कमी बघायला मिळतात. जे काही आहे ते सर्व गुप्तकाल किंवा त्याच्या आधीचे बनलेले आहे.\nदेवी लक्ष्मीला धन आणि समृद्धी देणारी देवी मानण्यात येते. आम्ही तुम्हाला सांगत आहे की माता लक्ष्मीचे खास आणि प्रसिद्ध मंदिरांबद्दल.\nजेथे विष्णू विराजमान असतील तेथे लक्ष्मीतर राहीलच. आम्ही तुम्हाला अशा 10 मंदिरांची माहिती माहिती देत आहो ज्यांच्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल.\nपुढील पानावर पहिले मंदिर ...\nदिवाळीत का खेळतात जुगार\nदिवाळीची सफाई करताना या 8 वस्तू फेकून द्या\n28 हजारांचा स्मार्टफोन OnePlus3 फक्त 1 रुपयात घेण्याचा मोका\nदिवाळी स्पेशल बेसन मावा बर्फी\nदिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/raw-mango-chutney-117042600015_1.html", "date_download": "2018-04-21T04:10:11Z", "digest": "sha1:KNGVSLNUUMCJZM7IF73RIX67QTA6BQLR", "length": 6996, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कैरीची आंबटगोड चटणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य: 3 कैर्‍या, 1 चमचा तेल, 1 लाल मिरची, अर्धा वाटी साखर, मीठ, मोहरी मेथी, जिरे, बडीशेप, कांद्याचे बी.\nकृती: कैरीच्या सालासकट लांबट फोडी कराव्या. नंतर ह्या फोडी तासभर पाण्यात टाकून ठेवाव्या. तेलात मोहरी, मेथी, जिरे बडीशेप, कांद्याचे बी घालून फोडणी करा. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे घाला. थोडी हळद घालून परता. नंतर त्यात 1 कप पाणी घाला. कैर्‍या थोड्या शिजू द्या. नंतर त्यात साखर घाला. जरा दाटसर झाले की गॅसवरून उतरवून घ्या.\nRecipe : रशियन सलाड\nयावर अधिक वाचा :\nमहाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ रेसिपी\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/sectoral-schemes", "date_download": "2018-04-21T04:03:48Z", "digest": "sha1:4G2HWDIGQPF6BIY5XJWKURTJXYBDSNKD", "length": 12094, "nlines": 185, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "क्षेत्रीय योजना कामगिरी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\nBook traversal links for क्षेत्रीय योजना कामगिरी\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/krantis-dashing-antics", "date_download": "2018-04-21T03:39:13Z", "digest": "sha1:4SZPBLUCQTRDZRUOTY26KXR7TGBGGOKT", "length": 7324, "nlines": 57, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Kranti’s Dashing Antics | Marathi Dhamaal", "raw_content": "\nकिरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी मध्ये क्रांतीची स्टंटबाजी\nआतापर्यंत सगळ्या चित्रपटांत क्रांती रेडकरने तिच्या वेगवेगळ्या भूमिकेतून तिची छाप उमटवली आहे. आता क्रांतीला स्टंटबाजी करताना पाहून आपल्याला एक डॅशिंग फिलिंग नक्कीच येणार आहे. येत्या २० मे ला प्रदर्शित होणाऱ्या किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या मराठी चित्रपटात तिच्या अभिनयाची वेगळीच ‘क्रांती’ आपल्याला पहायला मिळणार आहे.\nक्रांतीने नेमके असे कोणते स्टंट केले हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच. या चित्रपटात क्रांतीने चक्क ट्रक चालवला आहे. एवढंच नाही विहिरीत पोहणं असो की पॅराग्लायडिंग या स्टंटचाही रोमांचकारी अनुभव तिने यामध्ये घेतला आहे. तसेच सापासोबतच एक थरारक दृश्यही तिने यात साकारलं आहे. या सर्व स्टंट्ससाठी क्रांतीने रीतसर ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्याचं टेक्निक जाणून घेत हे स्टंटस् केले. ताप असतानाही विहिरीत पोहण्याचा सीन क्रांतीने जिद्दीने पूर्ण करत कलेप्रती असलेली बांधिलकीच जपली.\nस्टंटबाजी करतानाची क्रांती आपल्या स्टंट्सविषयी सांगते, “हे स्टंट करणे माझ्यासाठीही तितकेच रोमांचकारी असल्याचं सांगत किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी हा चित्रपट माझ्यासाठी वेगळा अनुभव असल्याचं क्रांती आवर्जून सांगते.”\nकिरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या सिनेमाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांनी केले असून छायांकन सुरेश देशमाने यांनी केले आहे आणि संकलन आनंद दिवान यांचं आहे. कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित या चित्रपटात सुबोध भावे आणि क्रांती रेडकर प्रमुख भूमिकेत आहे आणि त्यांच्यासोबत मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या देखील खास भूमिका आहेत. २० मे ला किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation खरंच प्राजक्ता आणि ललितमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/lokmanya-ek-yug-purush", "date_download": "2018-04-21T04:00:17Z", "digest": "sha1:HB7BVY52OHR63M2G2Q2OZIWNZY2V5KE2", "length": 3353, "nlines": 55, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Lokmanya Ek Yug Purush | Marathi Dhamaal", "raw_content": "\nलोकमान्य- एक युग पुरूष\nदिग्दर्शक : ओम राऊत\nनिर्माता : नीना राऊत\nनिर्मितीसंस्था : नीना राऊत फिल्म्स् आणि इमेय एन्टरटेनमेन्ट\nकलाकार : सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, अंगद म्हसकर, प्रिया बापट, विक्रम गायकवाड\nकथेतील पात्र : सुबोध भावे- लोकमान्य, चिन्मय मांडलेकर- मकरंद, अंगद म्हसकर-दाजी खरे, प्रिया बापट- समीरा, विक्रम गायकवाड- वर्तमानपत्राचे संपादक\nपटकथा : ओम राऊत, कौस्तुभ सावरकर\nसंकलन: आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले\nसंवांद : ओम राऊत, कौस्तुभ सावरकर\nसंगीत दिग्दर्शक : अजित-समीर\nपार्श्वसंगीत : समीर म्हात्रे\nगायक : शंकर महादेवन, नारायण परशुराम, नंदेश उमप\nछायाचित्रण : प्रसाद भेंडे\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation रिव्ह्यू: रटाळ प्रेमकथेचा ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/new-romantic-love-song-from-baban", "date_download": "2018-04-21T03:42:07Z", "digest": "sha1:DG4GRQBJ7SGA4TGTYEN6MERANGQ4OAP7", "length": 6886, "nlines": 57, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "New Romantic Love song from ‘Baban’… | Marathi Dhamaal", "raw_content": "\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'बबन'चे गाणे रिलीज\n'साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला...' या सोप्या शब्दाआधी येणारी व्हायोलिन ची कर्णमधुर सुरावट, त्यावर बासरीचा सुंदर साज अशा या अवीट गाण्यावर हळुवारपणे ठेका धरायला लावणारा ताल आणि स्क्रीनवर दिसणारे सुंदर खेडेगाव, हिरवीगार शिवारे, याच गावातले कॉलेज आणि एका सुंदर मुलीवर भाळलेला, शेती आणि दुग्धव्यवसाय करणारा, चांदरातीला उशाखाली तिचा फोटो ठेवून प्रेम व्यक्त करणारा आजच्या काळातला शेतकरी. ही दृश्ये आहेत 'बबन' या रोमँटिक चित्रपटातल्या गाण्यातील. हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले.\nसमाजाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या \"ख्वाडा\" या अनेक मानाचे पुरस्कारप्राप्त चित्रपटाच्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे, एका तरुण शेतकऱ्याची प्रेमकथा बबन या चित्रपटातून घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचीच आहे. या चित्रपटाच्या टीजर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील 'साज ह्यो तुझा' हे रोमँटिक गाणे प्रसिद्ध करण्यात आले आणि अल्पावधीतच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. सुहास मुंडे यांनी लिहिलेल्या या गीताचे संगीतकार आणि गायक आहेत ओंकारस्वरूप.\nहळुवार प्रेमभावना व्यक्त करणारे अतिशय श्रवणीय असे हे गाणे भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. सुंदर लोकेशन्स, सतत गुणगुणावी वाटेल अशी सोपी चाल यामुळे ‘साज ह्यो तुझा’ हे गाणे तरुण पिढीचे पुढचे ‘लव्ह अँथम’ ठरले तर आश्चर्य वाटायला नको.\n‘चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pranavunde.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-04-21T04:04:37Z", "digest": "sha1:Q6DSRD4AQPUHK57P5XNPYANHP4LXEYVQ", "length": 28700, "nlines": 135, "source_domain": "pranavunde.blogspot.com", "title": "जीवनशैली: आषाढी (देवशयनी) एकादशी", "raw_content": "\nपूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.\nआषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण :\nमनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्यां कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.\nआषाढी एकादशीचे महत्त्व :\nदेवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तीं पासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.\nया दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.\nवारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.\nश्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात \nतुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.\nमंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्याष चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते.\nश्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.\n‘पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे ‘पांडुरंगाष्टकम्’ सुद्धा म्हटले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.\nपंढरपूरला जी ‘चंद्रभागा’ आहे, ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे ‘भीमा’ झाली. तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाऊण मैल चंद्रकोरीप्रमाणे वहाते; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.’\nएकदा शंकर-पार्वती वरुण-राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमानदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळगंगेला वर आणले. ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला ‘लोहतीर्थ’ हे नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच ‘लोहतीर्थ’ आहे.\nपंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण, तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्यांजसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे; म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत.\nसंत भक्तराज महाराज आणि पांडुरंग\n‘एकदा बाबा पंढरपूरला गेले असता आम्ही सगळे मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे होळकर वाड्यावर बसलो होतो. त्या वेळी पांडुरंगाचे पुजारी (बडवे) तेथे येऊन म्हणाले, ‘‘आज गुरुवार आणि एकादशी असल्याने तुमच्या हस्ते पांडुरंगाला हार आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे.’’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘बरं, तुमची इच्छा आहे, तर तसे करू ’’ बडवे म्हणाले, ‘‘पांडुरंगाला भेटायची वेळ रात्री १० वाजता आहे.’’\nमग बडवे म्हणाले, ‘‘आज फराळ करायला आमच्याकडेच या.’’ त्याप्रमाणे आम्ही बडव्यांकडे फराळाला गेलो. फराळ चालू असतांना बडवे आपल्या मुलाला म्हणाले, ‘‘हार आणि पेढ्याचा पुडा घेऊन ये.’’ तेवढ्यात बाबा म्हणाले, ‘‘कशाला घाई करतोस ’’ बडवे म्हणाले, ‘‘महाराज, साडेआठ वाजता आमच्या येथे सर्व दुकाने बंद होतात, म्हणून मी घाई करतो आहे.’’ तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘त्याने जर १० वाजता भेटीची वेळ दिलेली आहे, त्याला जर आपल्या हातून हार घालून घ्यायचा आहे, तर तो दुकान उघडे ठेवील. नाही मिळाली तर आपण खंत वाटून घ्यायची नाही. नुसते हात जोडायचे.’’ बडव्यांच्या घरून आम्ही पावणेदहा वाजता बाहेर पडलो. त्यांच्या घरासमोरच पांडुरंगाचे मंदिर. पावणेदहा वाजता पेढ्याचे आणि हाराचे दुकान उघडे पाहून पुजारी चकितच झाले. पेढ्याची पुडी आणि हार घेऊन आम्ही सर्व देवळात गेलो.\nप.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. त्यांच्या बाजूला आम्ही सर्व उभे राहिलो. मग बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला.(तोंडाजवळ नेला़) तेव्हा अर्धा पेढा एकदम गायब झाला. बाबांचा चेहरा लालबुंद झाला.\nबाजूचे बडवे बाबांना म्हणाले, ‘‘अहो शेटजी, असा पेढा पांडुरंगाला लावायचा नसतो.’’ बडव्यांनी सर्व हार दूर केले. तरी त्यांना पेढा कोठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. तो पेढा बाबांनी आम्हा भक्तांना दिला. तेथून बाबा तडक होळकरांच्या वाड्यात केव्हा गेले, हे आम्हाला कळले नाही. वाड्यावर गेल्यावर बाबा खांबाला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता. ते कोणाशी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तरीपण मी जाऊन बाबांना विचारले. तेव्हा त्यांनी हाताने खूण करून ‘भजन करा’, असे सांगितले. आम्ही भजन करायला सुरुवात केली. भजन चालू असतांनाच हुंदके देऊन रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा पहातो, तर बाबांना गहिवरून आले होते. तेव्हा पवारसाहेब म्हणाले,‘‘आरती करा.’’ त्याप्रमाणे आरती केली. मग बाबा जाऊन झोपले. नंतर बाबांनी आम्हा भक्तांना सांगितले, ‘‘होळकरांकडे आलेले आनंदाश्रू व दुःखाश्रू होते. आनंदाश्रू अशासाठी की, माझ्या गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले व मी पांडुरंगाला पेढा भरविला. दुसरे दुःखाश्रू अशासाठी की, पांडुरंगाने पाषाणातून सगुण रूपात येऊन मला दर्शन दिले. परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील, या विचाराने. दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजताच बरोबरच्या सर्वांना घेऊन बाबांनी पंढरपूर सोडले; कारण त्यांना प्रसिद्धी नको होती.’’\nआषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्यांतकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडते, म्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तिायोगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तन, नामस्मरण यात भक्तिायोग व नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.\nविठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत\nश्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्तरगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्ताझचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.\n`पांडुरंग' या नामाचे वैशिष्ट्य\nश्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग' म्हणतात.\nश्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये\nतुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नीझ असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.\nभक्तािच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता\nश्री विठ्ठल भक्तााच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्त गण `विठूमाऊली' या नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्तांिसाठी धावत येणारच आहे', असा भक्तांुचा ठाम विश्वाेस असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्तांंची दळणे दळली, गोवर्याा थापल्या व भक्तांची सेवा केली.\nकाळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.\nयुगे अठ्ठावीस विटेवरी उभा \nवामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा \nपुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा \nचरणी वाहे भीमा उद्धरी जगा \nजय देव जय देव जय पांडुरंगा \nरखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा \nजय देव जय देव \nतुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी \nकासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी \nदेव सुरवर नित्य येती भेटी \nगरुड हनुमंत पुढे उभे रहाती \nसुवर्णाची कमळे वनमाळा गळा \nराई रखुमाबाई राणीया सकळा \nओवाळिती राजा विठोबा सावळा \nओवाळू आरत्या कुर्वंड्या येती \nदिंड्या पताका वैष्णव नाचती \nपंढरीचा महिमा वर्णावा किती \nआषाढी कार्तिकी भक्तजन येती \nचंद्रभागेमध्ये स्नान जे करिती \nदर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति \nकेशवासी नामदेव भावे ओवाळिती \nजें खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी- रती वाढो \n विश्व स्वधर्म सूर्यें पाहो \nजो जे वांच्छिल तो तें लाहो \nते सर्वांही सदा सज्जन \n पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी \nयेथ म्हणे श्री विश्वेशराओ हा होईल दान पसावो \nलाभल॓ आम्हास भाग्य बोलतो मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2012/01/02/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-21T03:53:14Z", "digest": "sha1:VSAVA4E4YJ4MFDZG3D2SMW7S2W3CMIG7", "length": 17530, "nlines": 186, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "ऐसी अक्षरे मेळविन – २०११ : एक सिंहावलोकन | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← रॉंग नंबर : भाग ५\nएक वादळ भरकटलेलं…. →\nऐसी अक्षरे मेळविन – २०११ : एक सिंहावलोकन\nमाझ्या लिखाणावर मनापासून प्रेम करणार्या माझ्या सर्व हितचिंतकांना तसेच ब्लॉग्स च्या जगातील सर्व शिलेदारांना, वाचकांना आणि मित्र-मंडळींना येणारे २०१२ अतिशय आनंदाचे, सुख-समृद्धीचे आणि सृजनशीलतेचे जावो हिच सदिच्छा \n८ नोव्हेंबर २००९ रोजी सहज गंमत म्हणुन सुरु केलेला हा ब्लॉग. मायबोलीवरील माझे लेखन वाचुन कुणा सुहदाने सल्ला दिला की तू तुझा ब्लॉग का तयार करत नाहीस त्यावेळी आंतरजालाशी आमचा संबंध म्हणजे काकाच्या मित्राच्या मावशीच्या सासुबाईच्या सुनेच्या मैत्रींणीची लांबची मैत्रीण असा काहीसा (बादरायण की काय म्हणतात तसा) होता. मायबोली आणि मिपा या दोन मावश्याच काय त्या माहीत. मीमची नुकतीच ओळख व्हायला लागली होती. असंच कोणीतरी वर्डप्रेसची ओळख करुन दिली. दोन तास धडपड करुन ब्लॉग सुरु तर केला. त्यावेळी खरेतर ठरवले होते की ब्लॉग आपण आपल्या आतापर्यंत केलेल्या खर्डेघाशीसाठी एक स्टोरेज स्पेस म्हणून ठेवायचा. त्यामुळे ब्लॉगला नाव दिले होते ’मागे वळून पाहताना’ त्यावेळी आंतरजालाशी आमचा संबंध म्हणजे काकाच्या मित्राच्या मावशीच्या सासुबाईच्या सुनेच्या मैत्रींणीची लांबची मैत्रीण असा काहीसा (बादरायण की काय म्हणतात तसा) होता. मायबोली आणि मिपा या दोन मावश्याच काय त्या माहीत. मीमची नुकतीच ओळख व्हायला लागली होती. असंच कोणीतरी वर्डप्रेसची ओळख करुन दिली. दोन तास धडपड करुन ब्लॉग सुरु तर केला. त्यावेळी खरेतर ठरवले होते की ब्लॉग आपण आपल्या आतापर्यंत केलेल्या खर्डेघाशीसाठी एक स्टोरेज स्पेस म्हणून ठेवायचा. त्यामुळे ब्लॉगला नाव दिले होते ’मागे वळून पाहताना’ पण कालांतराने ब्लॉग कशासाठी असतो, त्याचा खरा हेतु काय हे लक्षात आलं आणि नाव बदललं…\nसुरुवातीला अगदीच साधा दोन कॉलम्सचा ब्लॉग होता. इतरत्र लिहीलेल्या कथा , कविता एका ठिकाणी कुठेतरी साठवून ठेवायच्या म्हणून बनवलेली एक धान्याची कोठीच जणु. पण नंतर अनेक ब्लॉग वाचनात आले. त्यातल्यात्यात महेंद्रदादा, श्रेयाताई, जयंत कुलकर्णी, तनवीताई, अनघाताई, विभी, हेओ, भुंगा, नीरजा पटवर्धन अशा प्रतिभावंत ब्लॉगर्सचे ब्लॉग वाचनात आले आणि लक्षात आलं की आपण फ़ारच संकुचीत ध्येय ठेवलय ब्लॉगसाठी. मग त्यानंतर मात्र सर्व विषय हाताळायला सुरुवात केली. आता ब्लॉगसाठी म्हणून लिहायला लागलो. या सर्व ब्लॉगर्सच्या तुलनेत माझा ब्लॉग अजुनही तसा बाल्यावस्थेतच आहे. पण सुरुवातीपेक्षा बरीच बरी अवस्था आहे.\nहळु हळु एकाचे तीन ब्लॉग झाले. कवितांसाठी वेगळा, भटकंतीसाठी वेगळा. त्यालाही या मित्रमंडळींनी मनापासून साथ दिली. जिे चुकतोय असे वाटले तिथे हक्काने कान पकडले. जिथे चांगले लिहीलेय असे वाटले तिथे हातचे काहीही न राखता मनापासुन शाबासकीही दिली. या सर्व प्रोत्साहनाचे, मदतीचे आणि कौतुकाचे पर्यावसान मागच्या वर्षी ’ब्लॉग माझा ३’ स्पर्धेत माझ्या ब्लॉगची विजेत्यांमध्ये निवड होण्यात झाले.\nब्लॉग लिहायला लागल्याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे आंतरजालावरील शेकडोच्या संख्येने मिळालेले मित्र. त्यात वरील सर्व मंडळींबरोबर सुझे, आका, सपा, नागेश देशपांडे, झंप्या, यशवंत कुलकर्णी, पंकज, रोहन असे अनेक मित्र मिळाले. त्यांच्यामुळे माझी वाचनाची क्षितीजे वाढत गेली. आज २०१२ च्या पहिल्या दिवशी या सर्व ज्ञात्-अज्ञात मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची ही संधी घेतोय. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि नववर्षाच्या शुभेच्छा \nवर्ष २०११ मधील माझ्या ब्लॉगचा एक धावता आढावा \nएकुण ६०,२९४ हिट्सपैकी जवळ जवळ ३३००० हिट्स एकट्या २०११ मध्ये मिळाल्यात. याचाच अर्थ २०११ हे साल माझ्या ब्लॉगसाठी रॉकींग आणि हॅपनींग ठरलेय. धन्यवाद २०११ \nपुन्हा एकदा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nPosted by अस्सल सोलापुरी on जानेवारी 2, 2012 in सहज सुचलं म्हणुन....\n← रॉंग नंबर : भाग ५\nएक वादळ भरकटलेलं…. →\n5 responses to “ऐसी अक्षरे मेळविन – २०११ : एक सिंहावलोकन”\nपुढील वाटचाली साठी शुभेच्छा.\nमन:पूर्वक आभार नागेश 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/ragging-problem-in-schools-colleges-1262446/", "date_download": "2018-04-21T03:30:21Z", "digest": "sha1:RUVBBOXKPKHQD2OYUQCS7R5FDCO4H33H", "length": 15576, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रॅगिंगच्या घटना उदंड, तक्रारी मात्र अल्प! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nके.जी. टू कॉलेज »\nरॅगिंगच्या घटना उदंड, तक्रारी मात्र अल्प\nरॅगिंगच्या घटना उदंड, तक्रारी मात्र अल्प\nदेशभरातील सुमारे ३७ वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.\nविद्यापीठ अनुदान आयोगाने रॅगिंगचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. तरी रॅगिंगचे प्रमाण कमी झाले नसून थेट तक्रारी करण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. विशेष म्हणजे ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’नेच (यूजीसी) एका स्वतंत्र संस्थेकडून हा अभ्यास करून घेतला आहे.\nदेशभरातील सुमारे ३७ वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे सुमारे ४० टक्के मुलांना रॅगिंगचा सामना करावाच लागतो. ज्यांच्यावर रॅगिंग केले जाते अशा विद्यार्थ्यांपैकी केवळ ८.६ टक्के विद्यार्थीच तक्रारी दाखल करतात, तर अनेक विद्यार्थ्यांनी आपण रॅगिंग ‘एन्जॉय’ केले असे सांगितले. रॅगिंगच्या काही प्रकरणांत विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे तसेच शिक्षणालाच रामराम ठोकला असल्याचे दिसून आले आहे. याबाबत वेळोवेळी अनेक तक्रारी व आंदोलनेही झाली आहेत. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईही केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेत कठोर भूमिका घेण्याचे आदेश ‘यूजीसी’ला दिले आहेत. ‘यूजीसी’नेही रॅगिंग होत असल्यास तात्काळ कळविण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक जाहीर केला असला तरी अशा घटनांची तात्काळ माहिती तसेच संबंधितांवरील कारवाईचे अहवाल ‘यूजीसी’च्या वेबसाइटवर टाकण्यात येताना दिसत नाहीत, असे काही ज्येष्ठ प्राध्यापकांनी सांगितले. प्रत्येक विद्यापीठामध्येही रॅगिंगविरोधी समिती स्थापन करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांकडून थेट तक्रार येईपर्यंत बहुतेक ठिकाणी अध्यापक वर्ग ‘रॅगिंग’ रोखण्यासाठी फारसा पुढाकार घेतना दिसत नाही. यूजीसीने नेमलेल्या अभ्यास समितीत प्राध्यापक मोहन राव, डॉ. शोभना सोनपर, डॉ. अमित सेन, प्राध्यापक शेखर शेषाद्री आणि दिव्या पडालिया यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. या समितीने दिलेल्या अहवालात विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आठ टक्के रॅगिंग हे जातीवर आधारित तर २५ टक्के रॅगिंगचे प्रकार हे भाषा व प्रांतवार होतात. उत्तर प्रदेशात त्यातही तेथील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त असून ३२ टक्के विद्यार्थ्यांनी आपण रॅगिंग एन्जॉय केल्याचे म्हटले आहे. साठ टक्के विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार रॅगिंगनंतर वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून आपल्याला मदतही करण्यात आली. रॅगिंगमुळे अभ्यासावर परिणाम झाल्याचे पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे असून चार टक्के प्रकरणांत लैंगिक ‘रॅगिंग’ झाल्याचे दिसून आले आहे. ‘रॅिगग’मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असेही मत काही विद्यार्थी व्यक्त करतात, तर आपण अनुभवलेले ‘रॅगिंग’ ज्युनियर्सनीही अनुभवले पाहिजे असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. तथापि ‘रॅगिंग’ बंद झाले पाहिजे असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्के आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/business/your-aadhar-card-will-be-replacing-all-your-cashless-transaction-methods-very-soon/", "date_download": "2018-04-21T04:14:21Z", "digest": "sha1:ELWTMNCV3O7LD2JJVQFLL4TYQFGZKWPD", "length": 6821, "nlines": 84, "source_domain": "www.india.com", "title": "Your Aadhar card will be replacing all your cashless transaction methods very soon | Cashless इंडियासाठी महत्वाचे पाऊल, आधार कार्डावरून बँक व्यवहार - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nकशा पद्धतीने होणार आधार कार्डावर सर्व व्यवहार जाणून घ्या\nCashless इंडियासाठी महत्वाचे पाऊल, आधार कार्डावरून बँक व्यवहार\nदेशात कॅशलेस अर्थव्यवस्था आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवे पाऊल उचलले असून, त्याचाच एक भाग म्हणून आता आधार कार्डच्या सहाय्याने बँक व्यवहार करता येतील. आधार कार्डशी संलग्न बँक खात्यातून हे व्यवहार करण्याची मुभा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी मोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. कॅशलेस सोसायटी निर्माण करणं, हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले होते, तसेच या दृष्टीने पाऊल टाकण्यास सुरूवात करावी, कोणतीही रोख रक्कम न बाळगता व्यवहार करायला शिका, असे आवाहन त्यांनी देशवासियांना केले होते. याच पार्श्वभूमीवर सरकारनेही हे नवे पाऊल उचलले आहे.\nत्यानुसार, आधार कार्ड कोडद्वारे कोणतेही बिल भरण्यासाठी थेट खात्यातील रक्कम वळती करता येईल. तसेच आधार कार्डधारकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यातून पैसे डेबिट किंवा क्रेडीट करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. मात्र प्रत्येक व्यवहारापूर्वी फिंगरप्रिंट्स वा रेटिना (डोळ्याचे बुब्बुळ) स्कॅनिंग करुन व्हेरिफेकशन करणं बंधनकारक असेल. दरम्यान आधार संलग्न बँक सेवांसाठी लवकरच अँड्रॉईड मोबाईल अॅपही सुरु करण्यात येणार असून त्या अॅपद्वारेच हे स्कॅनिंगही करता येईल.\nरोख रक्कम/चलनाला दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ए.बी.पांडे यांनी नमूद केले. दोन व्यक्तींची बँक खाती आधारकार्डाशी जोडलेली असतील १२ अंकी क्रमांकाच्या सहाय्याने ऑनलाइन व्यवहार करता येऊ शकतो. सध्या आधारकार्डाच्या मदतीने दिवसाला १ कोटीहून अधिक व्यवहार होता. मात्र लवकरच आम्ही ४० कोटीपर्यंत व्यवहार हाताळू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nएस्सेल फायनान्सला पिअरलेस अधिग्रहणासाठी सेबीची मान्यता\n आता नोकरी बदलताच आपोआप PF ट्रान्सफर होणार\nअवघ्या ९९९ रूपयांत करा हवाई प्रवास, एअर एशियाची खास ऑफर\n२२ ऑगस्टला तारखेला १० लाख बँक कर्मचारी संपावर\n‘फ्रीडम टू फ्लाय’ आता करा केवळ 799 रुपयांत विमान प्रवास\nआजच पूर्ण करा बँकांची कामं नाहीतर होईल पश्चाताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/140", "date_download": "2018-04-21T03:51:44Z", "digest": "sha1:3UZDF3RBNNM3Y5SFVKFUJNLAW42NJPEV", "length": 8959, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 140 of 199 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nबऱयाच दिवसांनी हरिदास, जगजंपी आणि मी एकत्र जमलो होतो. अचानक इंग्रजीचा विषय निघाला. म्हणजे हरिदासने व्हॉट्स ऍपवर एक मजेदार बातमी वाचली होती. ती तो सांगत होता. “काही चोरांनी रात्री एका बँकेचे एटीएम उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना इंग्रजी येत नसणार. त्यामुळे त्यांनी एटीएमऐवजी चुकून पासबुकची छपाई करणारे यंत्र उचलून नेले. शिवाय ते नेताना त्यांना पोलिसांनी पकडले देखील.’’ “बिचारं ...Full Article\nजमदग्नींच्या तेजाला घाबरून प्रधान व सैन्य मागे पळाले हे पाहून पराक्रमी राजा सहस्रार्जुन स्वतःच पुढे धावला. त्याने पुढे उभे असलेले जमदग्नी रतिभरही ढळले नाहीत हे पाहिले. हे लक्षात आल्यावर ...Full Article\nआयपीएलच्या ‘फिव्हर’मध्ये गोव्यात कबड्डीचा ‘थ्रिलर’\nदेशात सध्या चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेबरोबरच गोवा कबड्डी लीग (जीकेएल) स्पर्धेचा थ्रिलर गोव्यात पहायला मिळाला. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा एवढी यशस्वी ठरली की तिला राष्ट्रीय पातळीवर ...Full Article\n‘सब का साथ, सब का विकास’ या समावेशक विकासाची आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आता तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून, सध्या ‘जीतं मया’ पद्धतीने उत्सवाची सुरुवात ...Full Article\nकेरळपासून कोकणपर्यंत आणि विदर्भापासून पंजाबपर्यंत अवघ्या भारताच्या समृद्धीचे प्रतीक असलेल्या मोसमी पावसाचे यंदा सहा दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटावर आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मोसमी पावसाचे प्रवेशद्वार ...Full Article\nगेल्या शतकात पुलंनी ‘रावसाहेब’ नावाचे एक व्यक्तिचित्र लिहिले होते. ते रावसाहेब निराळे. आमच्या लेखातले रावसाहेब एकविसाव्या शतकातले आहेत, प्रेमळ आहेत. कार्यकर्त्यांना प्रेमाने ‘X X’ म्हणतात. 1971 साली दिलीपकुमारचा ‘सगीना’ ...Full Article\nजमदग्नी ऋषिंनी अशी व्यवस्था केली होती की सहस्रार्जुन राजा, त्याचा सारा लवाजमा व सैनिक सर्वजण एकदमच भोजनास बसले. त्यांना पुन्हा मागावे लागले नाही की वाढावे लागले नाही. एका वाढय़ातच ...Full Article\nमोसमपूर्व पावसाचा कोकणला तडाखा\nशेती हा व्यवसाय लाभाचा ठरावा, असे राजकीय नेते म्हणत असले तरी काहीवेळा वैरी बनणाऱया निसर्गावर मात करण्यासाठी शेतकऱयांना कंबर कसून उभे राहता यावे म्हणून व्यवस्थेने काही पूर्वयोजना केली पाहिजे. ...Full Article\nदृष्टिकोन देतो जीवनाला आकार\n‘मुलाचे लग्न झाले एकदाचे, हुश्श… खरंच मोकळी झाले. लग्न पार पडल्यानंतर मी असाच काहीसा निःश्वास सोडला परंतु लग्न झाले म्हणजे ‘चला उरकले एकदाचे एक मंगलकार्य’ असे म्हणण्याइतका अलीकडचा काळ ...Full Article\nऐंशी टक्के गुण मिळवूनही आम्हाला येथे प्रवेश नाही नव्वदच्या घरात असलेल्या विद्यार्थ्यांचीही धामधूम, घालमेल सुरू आहे. कर्नाटकात बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले. आता पुढील महिन्यात महाराष्ट्रातील निकालही घोषित होतील. ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_07_02_archive.html", "date_download": "2018-04-21T04:15:02Z", "digest": "sha1:MZBBGFCNAMFIVXB5Z4IAN3HIISZOI7JK", "length": 243101, "nlines": 3064, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 07/02/16", "raw_content": "\nपू. (सौ.) सूरजकांता मेनराय\nसनातनच्या ४५ व्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांचा आज वाढदिवस \nभेटी लागी जीवा लागलीसे आस \nपाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥\nबांगलादेशमध्ये आणखी एका हिंदु पुजार्‍याची गळा चिरून हत्या \nहिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) अन्य धर्मियांचे काय होणार यासाठी गळा काढणारे, मुसलमानबहुल देशात हिंदूंचे गळे चिरले जातात, तेव्हा तोंड उघडत नाहीत \nढाका - बांगलादेशमध्ये हिंदूंचा वंशसंहार चालू असून आता आणखी एका हिंदु पुजार्‍याची हत्या करण्यात आली आहे. जैनैदाह जिल्ह्यातील एका मंदिरातच श्यामनोंद दास नावाच्या ४५ वर्षीय पुजार्‍याची गळा चिरून हत्या करण्यात आली. दास सकाळी पूजेची सिद्धता करत असतांना दुचाकीवरून आलेल्या ३ तरुणांनी मंदिरात घुसून त्यांची गळा चिरून हत्या केली. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रमुख हसन हफीजुर रहमान म्हणाले की, दास अनेक मंदिरांत पूजा करत होते. गुरुवारी ते या मंदिरात आले होते.\n१. यापूर्वी झालेल्या हिंदु पुजार्‍यांच्या हत्येत आणि या हत्येत साम्य असल्याचे जिल्हा प्रशासन प्रमुख महबूर रहमान यांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.\n२. पोलीस म्हणतात, हिंदु पुजार्‍यांवर का आक्रमणे होत आहेत, हे आम्हाला माहीत नाही, तसेच कुणीही याचे दायित्व घेतलेले नाही. तरीही या मागे इसीस असण्याची शक्यता आहे; मात्र बांगलादेश सरकार देशात इसीसचे अस्तित्व नसल्याचे सांगते. यामागे स्थानिक आतंकवादी संघटना कार्यरत आहेत.\nकेंद्रसरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी विधी आयोगाकडून मत मागवल्याची चर्चा \nनवी देहली - केंद्रसरकार समान नागरी कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे वृत्त झी न्यूज वाहिनीने दिले आहे. केंद्रीय विधी आयोगाकडे या संदर्भात अभ्यास करून सल्ला मागण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे; मात्र सरकारकडून याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा सल्ला मागण्यात आला आहे. सध्या देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. यामुळे अनेक विषयांत निर्णय घेतांना समस्या निर्माण होते. सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला समान नागरी कायदा लागू करण्याचे निर्देश दिले होते.\nपॅरिस आणि ब्रुसेल्स प्रमाणे भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते इसीसचे आतंकवादी \nनवी देहली - भाग्यनगर येथून अटक करण्यात आलेल्या इसीसच्या ५ आतंकवाद्यांच्या चौकशीतून विविध माहिती समोर येत आहे. हे आतंकवादी पॅरिस आणि ब्रुसेल्स येथे झालेल्या आक्रमणाप्रमाणे भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते, असे उघड झाले आहे. ते पोलीस ठाणे, मंदिर, अतिमहनीय व्यक्ती यांना लक्ष्य करणार होते. त्यांच्याजवळून जप्त करण्यात आलेले ट्रायसेटोन ट्रायपरऑक्साइड हे अत्यंत धोकादायक स्फोटक आहे. याचा वापर पॅरिस आणि ब्रुसेल्स येथे झालेल्या स्फोटांमध्ये वापरण्यात आले होते. याच्या वापरामुळे धातूच्या डिटोनेटरचा वापर आवश्यक नसतो.\nआंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील मंदिरे विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा डाव \nविकासाच्या आड केवळ हिंदूंचीच मंदिरे कशी येतात \nअन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या विषयी सर्वच राज्यकर्ते शेपूट घालतात \nविजयवाडा - येथील प्रकाशम बांधाजवळ असलेले प्राचीन विजयेश्‍वर स्वामी मंदिर पाडण्याचे प्रयत्न सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या सरकारने चालू केले असल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक संत आणि हिंदू भाविकांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला आहे. या आधीही सेन्ट्रल रोडवरील विनायक मंदिर पाडून टाकण्यात येईल, असेही म्हटले जात होते.\nउत्तराखंडमध्ये ढगफुटी ८ ठार, ३० बेपत्ता\nअलकनंदा, शरयू आणि गोमती नद्यांना पूर\nडेहराडून - उत्तराखंडच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चमोली येथे ढगफुटीमुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पिथौरागड येथे अनेक नागरिक ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. ३० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे. नद्यांवर बांधण्यात आलेले तात्पुरते पूल वाहून गेले आहेत. बचावकार्य चालू आहे. अधिकृत माहितीनुसार मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदी, बागेश्‍वरमध्ये शरयू आणि गोमती या नद्यांनी धोक्याची मर्यादा ओलांडली असून त्यांना पूर आले आहेत. ग्रामीण भागाशी संपर्क तुटला आहे. भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nसंभाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची मागणी \nसंभाजी ब्रिगेडने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्याचे प्रकरण \nसनातन संस्थेच्या पाठीशी रहाणार्‍या अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे आभार \nठाणे - संभाजी ब्रिगेडने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्याचे वृत्त दैनिक लोकमतच्या ३० जून या दिवशीच्या अंकात वाचनात आले. सरकारने जर ही मागणी अमलात आणली नाही, तर राज्यभर आंदोलन केले जाईल, अशी धमकीही संभाजी ब्रिगेडने दिली आहे. आमच्या महासंघाच्या वतीने आम्ही अशा मागणीविषयी संभाजी ब्रिगेडचा निषेध करतो. त्यांनी ही मागणी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे परखड मत अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ता श्री. दिलीप अलोणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सनातन संस्था करत असलेल्या हिंदु धर्मरक्षणाच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे अल्पच आहे, तसेच तिची राष्ट्रभक्ती आणि संसदीय मार्गांवरील विश्‍वास या गोष्टी वादातीत आहेत. हिंदु धर्म रक्षणाचे कार्य करणार्‍या अशा संघटना शिल्लक राहू नयेत; म्हणून संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असतात. याविषयी आम्ही मुख्यमंत्र्यांना संभाजी ब्रिगेड आणि तत्सम राष्ट्रद्रोही संघटना यांवर बंदी घालावी म्हणून निवेदन दिले असून त्याचा पाठपुरावाही करणार आहोत.\nभारतभरातील विविध ठिकाणचे सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांचे बारीक लक्ष \nसनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे\nकार्यकर्ते यांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा वाढता ससेमिरा \nपोलिसांनी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याऐवजी तोच\nवेळ आतंकवाद्यांच्या शोधासाठी वापरला असता, तर देश आतंकवादमुक्त झाला असता \n१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी रेल्वेतून गोव्याकडे येणारे\nसमितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांच्यावर लक्ष ठेवणारे पोलीस \nगोवा येथे नुकतेच पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात देशभरातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या अधिवेशनासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक मुंबई येथून रेल्वेने गोवा येथे जात असता एक पोलीस अन् त्याच्यासोबत असलेले अन्य २-३ जण त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होते. प्रत्येक स्थानक आल्यावर हा पोलीस कार्यकर्ते आणि साधक यांच्या बाजूला येऊन उभा रहायचा अन् भ्रमणभाषवरून, तसेच लघुसंदेश यांद्वारे कुणाच्यातरी संपर्कात होता.\nजम्मू - १ जुलैला अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिल्या पथकाला जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर यात्रेला प्रारंभ झाला. यात १ सहस्र २८३ यात्रेकरू आहेत. या वेळी सिंह म्हणाले की, यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी शासनाने सर्वप्रकारची व्यवस्था केली आहे.\n(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घालणे आणि कर्नाटकात (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा करणे, यांसाठी प्रयत्न करणार \nअंनिसचे अविनाश पाटील यांचा हिंदुद्वेष \nतिन्ही हत्यांचे अन्वेषण जलदगतीने करण्याच्या मागणीसाठी २० जुलैपासून देहलीत आंदोलन करणार\nबेळगाव, १ जुलै (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांच्या खुनाचे अन्वेषण राजकीय इच्छाशक्तीअभावी रेंगाळले आहे. या अन्वेषणाला गती मिळावी, यासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन छेडून शासनावर दबाव घालण्यात येणार आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी. याचसमवेत कर्नाटकमध्येही (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा संमत करण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रामलिंग खिंड गल्ली येथील अंनिसच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.\nविधानसभा निवडणुकीपूर्वीच गोव्यात हज हाऊसची पायाभरणी - शेख जीना, भाजप\nधर्मांधांसाठी हज हाऊस उभारणार्‍या भाजपने हिंदूंसाठी कधी काही केले आहे का \nमडगाव - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच गोवा हज हाऊसची पायाभरणी करण्यात येणार आहे. यासंबंधी कागदोपत्री व्यवहार पूर्ण झालेले आहेत. हे हज हाऊस दाबोळी विमानतळाजवळ बांधण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय हज समितीचे उपाध्यक्ष तथा भाजपचे नेते शेख जीना यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nशेख जीना पुढे म्हणाले, गोव्यातील भाजप शासन अल्पसंख्यांक आयोग स्थापण्यासंदर्भातील सर्व अडचणी दूर करणार आहे. गोव्यातील भाजप शासन हज समितीतील सदस्यांची निवड योग्यरित्या करत आहे, तर पूर्वी केंद्रातील काँग्रेस शासन हज समितीतील सदस्यांची निवड निवडणूक घेऊन करण्याऐवजी स्वत:च्या मर्जीने करत असे.\nचेकमेट आस्थापनावर दरोडा टाकणार्‍या ६ जणांना अटक\nठाणे - येथील पोलिसांनी चेकमेट आस्थापनावर दरोडा टाकून ९ कोटी रुपये पळवणारे आस्थापनाच्या आजी-माजी कर्मचार्‍यांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ कोटी १९ लाख रुपये कह्यात घेण्यात आले आहेत. अजून ५ कोटी रक्कम मिळवणे बाकी आहे. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ठाणे पोलीस आयुक्त परवींदर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. (पोलिसांनी अशीच तत्परता अन्य गुन्ह्यांच्या संदर्भातही दाखवावी - संपादक) अटक केलेले बहुतेक जण नाशिक परिसरातील आहेत. खबर्‍यांची माहिती आणि तंत्रज्ञानाचे साहाय्य घेऊन आरोपींपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितलं. आरोपींनी दरोडा टाकल्यानंतर शहराबाहेर रक्कम वाटून घेतली आणि वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले होते.\nरामनाथी (गोवा) येथे अखिल भारतीय साधकत्ववृद्धी तथा धर्मप्रसार नियोजन शिबिराला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ \nरामनाथी, १ जुलै (वार्ता.) - सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात १ जुलैपासून अखिल भारतीय साधकत्ववृद्धी आणि धर्मप्रसार नियोजन शिबिराचा भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सनातन संस्थेच्या साधकांसाठी असलेले हे शिबीर ४ दिवस चालणार आहे. या शिबिरात साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून वर्षभरातील धर्मप्रसाराच्या कार्याचे नियोजन करण्यात येणार आहे.\nसाधनेत मनाचा अडथळा दूर होण्यासाठी मनातील विचार मोकळेपणाने\n - पू. (कु.) अनुराधा वाडेकर, प्रसारसेविका, सनातन संस्था\nया वेळी उपस्थित साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करताना सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) अनुराधा वाडेकर म्हणाल्या, स्थुलातून ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे शरिराने सेवा केल्याने शरिराची, तर स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया केल्याने मन अन् बुद्धी यांची शुद्धी होते. स्वभावदोष आणि अहं यांमुळे भावजागृतीत अडथळे निर्माण होऊन देवाचे अस्तित्व अनुभवता येत नाही. आपण भूतकाळात न रहाता सतत वर्तमानकाळात राहून शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे. आपले मन ईश्‍वराच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करायला हवा. साधनेत मनाचा अडथळा दूर होण्यासाठी मनामध्ये येणारे विचार मोकळेपणाने मांडले पाहिजे.\nपांडवांप्रमाणे धर्मकार्यात सहभागी होऊन गुरुकृपेस पात्र होऊया - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती\nहिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराचा समारोप\nसनातन आश्रम, रामनाथी, १ जुलै (वार्ता.) - साधनावृद्धी करून ब्राह्मतेजासह धर्मकार्य करण्याच्या निर्धारात आणि संतांच्या आशीर्वचनात हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराची ३० जून या दिवशी सांगता झाली. या वेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ज्याप्रमाणे महाभारतामध्ये धर्माच्या बाजूने लढणारे पांडव भगवान श्रीकृष्णाच्या कृपेस पात्र ठरले, रामायणातही वानर आणि खार यांची धर्माप्रतीची समर्पित वृत्ती पाहून प्रभु श्रीरामचंद्रांनी त्यांचा उद्धार केला, त्याप्रमाणे आपण सर्वांनी धर्मकार्यात सहभागी होऊन गुरुकृपेस पात्र होऊया. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोपगोपींनी आपली साधना म्हणून काठी लावून योगदान दिले, त्याप्रमाणे आज आपल्यालाही धर्मकार्यात साधनारूपी काठी लावून योगदान द्यायचे आहे. पुढे येणारा आपत्काळ तीव्र असल्याने सर्वांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांकडून भाव आणि आज्ञापालन हे गुण सर्वांनी शिकायला हवेत.\nडॉ. तावडे यांच्या विरोधात खोटे पुरावे देणारे साडविलकर हे सीबीआयने विकत घेतलेले साक्षीदार - समस्त हिंदुत्ववादी संघटना, कोल्हापूर\nनिवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे (बसलेले) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू\nराष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याचीही मागणी \nकोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी, अशा मागण्यांचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेने श्री महालक्ष्मी मंदिर आणि अन्य ३ सहस्र ६६ मंदिरे यांतील भूमींचे खाणकामाचे, मौल्यवान दागिन्यांचे असे कित्येक घोटाळे बाहेर काढले. त्यात चांदीच्या रथाच्या कंत्राटात चांदी खाल्ल्याचा आरोप संजय साडविलकर यांच्यावर आहे. हा घोटाळा बाहेर काढल्यावर त्याविषयी सीआयडीचौकशी करण्यात यावी, यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यात आले. या प्रकरणात सनातन संस्थेमुळे आपल्या पोटावर पाय येईल आणि आपण कारागृहात जाऊ, अशी भीती अनेकांना वाटत असून या भीतीतूनच साडवलकर यांनी सनातनवर खोटे आरोप करण्याचे काम चालू केले आहे. डॉ. तावडे यांच्या विरोधात खोटे पुरावे देणारे साडविलकर हे सीबीआयने विकत घेतलेले साक्षीदार आहेत, अशी दाट शंका आम्हाला येते, असेही या संघटनांनी निवेदनात म्हटले आहे.\nपठाणकोटवर संभावित पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांद्वारे आतंकवादी आक्रमणाची शक्यता \nप्रत्येक वेळी आतंकवादाच्या भक्ष्यस्थानी पडण्यापेक्षा एकदाच शत्रूला धडा का शिकवत नाही \nपठाणकोट - शहरावर काही आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय वायूदलाच्या अधिकार्‍यांनी एअरबेसच्या परिसरातील भागामध्ये घरोघरी जाऊन जागृती अभियान राबवून संभावित आतंकवादी आक्रमणाविषयी लोकांना जागृत केले. या वेळी अधिकार्‍यांनी आकाशात उडणारे पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांची छायाचित्रे दाखवून लोकांना दक्ष रहाण्यास सांगितले. सूत्रांनुसार पॅराग्लायडर्स रडारद्वारेही पकडू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आकाशात दिसल्यास त्वरित त्याविषयी सूचना देण्यास सांगण्यात आले. पठाणकोट एअरबसवर आक्रमण होण्याची गुप्तचर विभागाला माहिती मिळाल्यावर ही खबरदारी घेण्यात आली.\nआराखड्यामुळे मंदिराचे सौंदर्य, भव्यता आणि हवेशीरपणा नाहीसा होणार \nअभ्यास न करताच २५५ कोटी रुपयांच्या श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याची सिद्धता \nकोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सिद्ध करतांना फोट्रेस आस्थापनाने सामान्य नागरिक, व्यापारी, अधिकारी, भाविक यांच्या मानसिकतेचा आणि शहर, शहरातील मोकळ्या भूमी, शहरातील ३६५ दिवसांतील परिस्थिती यांचा अभ्यास न करताच २५५ कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. विकास म्हणजे इमारतनिर्मिती नव्हे. फोट्रेस आस्थापनाने बनवलेल्या आराखड्यामुळे सौंदर्य, मोकळेपणाने परिसराला येणारी भव्यता आणि हवेशीरपणा नाहीसा होणार आहे. आराखड्याच्या नावे होणारी इमारतींची गर्दी रस्त्याची आणि माणसांच्या भावनांची कुचंबणा करणारी ठरू शकते. याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे, असे अभ्यासपूर्ण आणि परखड मत श्री. रमेश श्रीधर कुलकर्णी या भक्ताने नोंदवलेले असून ते वास्तवास धरून आहे.\nप्रभावी प्रसारमाध्यमांची योजना सिद्ध करून कन्यागत महापर्वकाळ सोहळा सर्वदूर पोहोचवा - पालक सचिव राजगोपाल देवरा\nकोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) - शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाळ सोहळा सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रसारमाध्यमांची योजना सिद्ध करून कार्यवाही करावी, अशी सूचना पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी केली. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे १२ ऑगस्टपासून चालू होणार्‍या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या कामांचा देवरा यांनी ३० जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या वेळी आमदार उल्हास पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nकन्यागत महापर्वकाळ २०१६ साठी करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व विभागांनी कार्यवाही करावी. या कामास संबंधित यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यानिमित्त करावयाच्या कामांचे बारकाईने नियोजन करून सर्व विभागांनी कार्यवाही करावी, अशी सूचनाही पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी केली.\nग्यानबा-तुकाराम आणि श्री विठ्ठलनामाच्या गजरात दोन्ही पालख्यांचे पुणे येथून प्रस्थान\nपुणे, १ जुलै - ग्यानबा-तुकाराम आणि श्री विठ्ठलाचे नाम यांच्या गजरात पुणे मुक्कामी असलेली संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाल्या.\nसंत श्री तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरकडे, तर संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवडमार्गे पंढरपूरला निघाली आहे. या दोन्ही पालख्या ३० जून या दिवशी पुणे मुक्कामी होत्या. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी पहाटे पूजा करून १ जुलै या दिवशी सकाळी ६ वाजता अनुक्रमे पालखी विठोबा मंदिर आणि श्री निवडुंग विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवले. माऊलींच्या पालखीचा सकाळचा विसावा महादजी शिंदे छत्री येथे झाला, तर दुपारचा विसावा उरुळी देवाची, वडकीनाला, झेंडेवाडी येथे झाला. रात्रीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे. सासवड येथे दोन दिवस पालखीचा मुक्काम असेल. ३ जुलै या दिवशी पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होईल.\n(म्हणे) भारताने २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचे अतिरिक्त पुरावे न दिल्याने खटला प्रलंबित \nडावपेचात भारतापेक्षा हुशार असलेल्या पाकचा कांगावा \nइस्लामाबाद - भारताने पुरावे न दिल्यामुळे २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा खटला प्रलंबित आहे, असा कांगावा पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारीया यांनी इस्लामाबाद येथील एका पत्रकार परिषदेत केला.\n१. मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणी लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख झकी उर् लख्वी याच्यासह अन्य ६ जणांवर असलेला हा खटला पाकिस्तानात चालू आहे. हा खटला ६ वर्षांपेक्षा अधिक काळ रेंगाळला असून लवकर पूर्ण केला जावा, अशी मागणी करण्यात येत आहे.\n२. झकारीया यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांनी हा खटला लवकर पूर्ण करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र सचिवांकडे अतिरिक्त पुरावे देण्याची मागणी केली होती; मात्र भारताने त्यावर अजून कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. झकारीया यांनी हे पत्र कधी पाठवले हे सांगितलेले नाही. (आजपर्यंत भारताने दिलेल्या पुराव्यांचे पुढे काय झाले, हे पाक सांगेल का पठाणकोटच्या आतंकवादी आक्रमणाविषयीही भारताने पुरावे दिले होते; मात्र पाकने ते फेटाळून लावले. पुरावे मिळूनही त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करणार्‍या पाकच्या या कांगाव्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल का पठाणकोटच्या आतंकवादी आक्रमणाविषयीही भारताने पुरावे दिले होते; मात्र पाकने ते फेटाळून लावले. पुरावे मिळूनही त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करणार्‍या पाकच्या या कांगाव्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल का \nजम्मू येथे २ वर्षांपूर्वी मंदिराची विटंबना करणारा धर्मांध घरात मृतावस्थेत आढळला \nजम्मू - गेल्या ३-४ दिवसांत जम्मूतील रूपनगर आणि नानकनगर येथील मंदिरांच्या विटंबनाच्या घटना ताज्या असतांनाच २ वर्षांपूर्वी त्रिकुटनगर येथील शिव मंदिरात मूर्तीवर गोळीबार करणारा २१ वर्षीय धर्मांध तरुण सैद शाह बुखारी त्याच्याच घरात गुरुवारी मृतावस्थेत आढळला.\nसैद शाह बुखारी हा डॉ. मुमताज बुखारी यांचा मुलगा असून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे माजी आमदार मुश्ताक बुखारी यांचा पुतण्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सैद शाह बुखारी हा सकाळी त्याच्या पलंगावर मृतावस्थेत आढळला. त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाला होता.\nमृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत असून या प्रकरणी सैद याचा घरगडी यासिर शहंशाह याला पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.\nगोव्यातील कॅसिनोच्या विरोधात २ जुलैला महारॅली\nपणजी - गोव्यात वाढीस लागलेल्या कॅसिनो संस्कृतीच्या विरोधात २ जुलै या दिवशी आझाद मैदान, पणजी येथे महारॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आम औरत आदमी अगेन्स्ट गॅम्बलींग (एएएएजी) या अशासकीय संस्थेच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.\nसबिना मार्टीन्स पुढे म्हणाल्या, गोव्यातील शासन लोकांसाठी कार्य करण्यास अपयशी ठरले आहे आणि आता लोकांनी याविरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. गोव्यात वाढत असलेल्या कॅसिनो विकृतीच्या विरोधात आयोजित केलेल्या महारॅलीमध्ये समस्त गोमंतकियांनी सहभागी होणे आवश्यक आहे. मांडवी येथे येऊ घातलेल्या नवीन कॅसिनोला आमचा विरोध आहे. लोकांचा कॅसिनोला विरोध असतांना, तसेच मांडवीतून कॅसिनो बाहेर काढण्याचे आश्‍वासन देऊनही भाजप शासन नवीन कॅसिनोंना अनुज्ञप्ती देत आहे. राज्यात भूमीवरील किंवा तरंगत्या अशा कोणत्याही प्रकारच्या कॅसिनोंना अनुज्ञप्ती देऊ नये. कॅसिनोला राज्यात प्रवेश देण्यासाठी गोवा गॅम्बलींग कायद्यात जो पालट करण्यात आला आहे तो रहित करावा.\nस्विस बँकेतील भारतियांच्या काळ्या पैशांत २५ टक्क्यांची घट \nबँकेतून हा काळा पैसा काढला गेेला, तर तो कुणी काढला या बँकेतील सर्व काळा पैसा, हा लाचखोरीतला\nआणि कर न भरलेला असल्याने तो जप्त करायला हवा. अशा प्रकारे स्विस बँकेतून काळा पैसा काढून\nघेऊन भ्रष्टाचारी नामानिराळे होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी \nनवी देहली - स्विस नॅशनल बँकेने दिलेल्या आकड्यांनुसार स्विस बँकेत असलेल्या भारतियांच्या काळ्या पैशांत २५ टक्क्यांची घट झाली आहे. या बँकेत सध्या ८ सहस्र ३९२ कोटी रुपये शिल्लक आहेत. वर्ष १९९७ पासून स्विस बँकेत पैसे ठेवण्यास भारतियांना अनुमती मिळाली होती. तेव्हापासून आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घट आहे. वर्ष २००६ मध्ये ठेवीचा आकडा २३ सहस्र कोटी होता. स्वित्झर्लंड भारताला काळा पैसा स्विस बँकेत ठेवणार्‍यांची माहिती देणार आहे. त्या दृष्टीने २०१८ मध्ये दोन्ही देशांमध्ये ऑटोमॅटिक एक्स्चेंज प्रणाली स्थापन होणार आहे. लवकरच एक पथक स्विस बँकेचा दौरा करणार आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांची जामखेडच्या (जिल्हा नगर) तहसीलदारांना शिवीगाळ\nजामखेड महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन\nनैतिकताशून्य आणि गावगुंडांचा भरणा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष \nजामखेड, १ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी ३० जून या दिवशी येथील तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना दूरभाषवरून शिवराळ भाषेत शिवीगाळ करत दमबाजी केली. (या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस धस यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे - संपादक) ही घटना तहसील कार्यालय, तलाठी आणि महसूल विभागासह अन्य सर्वच विभागांच्या कर्मचार्‍यांनी काम बंदचे आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. (कर्मचार्‍यांनी असे आंदोलन करून राष्ट्राची हानी करण्यापेक्षा अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब करावा - संपादक) ही घटना तहसील कार्यालय, तलाठी आणि महसूल विभागासह अन्य सर्वच विभागांच्या कर्मचार्‍यांनी काम बंदचे आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. (कर्मचार्‍यांनी असे आंदोलन करून राष्ट्राची हानी करण्यापेक्षा अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब करावा \nसुरेश धस यांनी दूरभाष केल्यावर तहसीलदार बेल्हेकर यांना थेट शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. धस यांनी त्यांच्याशी अरे, तुरेची भाषा करत शिवराळ भाषेत दमबाजी केली. त्या वेळी तहसीलदारांनी दूरभाष केला नव्हता, असे सांगितले, तरीही धस हे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.\nसंत गजानन महाराज, संत मुक्ताई आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या बीडमध्ये दाखल\nबीड, १ जुलै - श्री विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराज, संत मुक्ताई आणि संत एकनाथ महाराज यांच्या मानाच्या पालख्या बीड जिल्ह्यात ३० जून या दिवशी दाखल झाल्या. शेगाव येथून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी परभणी जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे, तर संत मुक्ताई आणि पैठण येथून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात आली आहे. संत मुक्ताईच्या पालखीचा जिल्ह्यात ३ दिवस मुक्काम असणार आहे.\nविरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांची मध्यरात्री विशेष तपास पथकाकडून चौकशी\nबीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण\nबीड, १ जुलै - बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विशेष तपास पथकाने ३० जूनच्या मध्यरात्री १२ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी केली. (मुंडे यांची चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आणि त्यांना पक्षातून निलंबित करायला हवे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका जाहीर करेल का - संपादक) ही चौकशी दीड घंटा चालू होती. त्यांच्यासमवेत अमरसिंह पंडित यांचीही चौकशी करण्यात आली आहे. बीड जिल्हा बँकेच्या अवैधरित्या करण्यात आलेल्या कर्जवाटप प्रकरणी संभाजीनगर खंडपीठात विशेष पथकाने गोपनीय अहवाल सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने २३ जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित रहाण्याचे समन्स बजावले आहे.\nसंत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे कालवश\nपुणे, १ जुलै - संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे (वय ८७ वर्षे) यांचे १ जुलै या दिवशी येथील त्यांच्या रहात्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी धार्मिक आणि संत साहित्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर या कन्या आहेत.\nडॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा इतिहास जगासमोर मांडला. त्यांनी लिहिलेले श्री तुळजाभवानी आणि करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी हे दोन्ही ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ढेरे यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयाचा विशेष अभ्यास होता. त्यांनी विविध विषयांवरील १०५ पुस्तके लिहून महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत मोलाची भर घातली. वर्ष १९८७ मध्ये त्यांना श्री विठ्ठल - एक महासमन्वय या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले होते. या व्यतिरिक्त त्यांना पुण्यभूषण पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मिकी पुरस्कार आणि अन्य काही पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.\nआजपासून दत्तावतारी महासाधू ब्रह्मचैतन्य श्रीअण्णाबुवा यांच्या १४४ व्या पुण्यतिथीचा उत्सवास प्रारंभ \nमिरज, १ जुलै - प्रतिवर्षाप्रमाणे येथील शनिवार पेठ मिरज येथील दत्तावतारी महासाधू ब्रह्मचैतन्य श्रीअण्णाबुवा यांच्या १४४ व्या पुण्यतिथीचा उत्सव २ जुलै ते ८ जुलै या कालावधीत होत आहे. या निमित्ताने प्रतिदिन दुपारी ३.३० ते ४.३० महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, तसेच सायंकाळी ६.३० ते ८.३० कीर्तन होईल. ८ जुलै या दिवशी सकाळी ९ ते ११ काल्याचे कीर्तन, सकाळी ११ ते १२ पालखी सेवा, महाप्रसाद आणि सत्यनारायण पूजा होईल. तरी या उत्सवात भाविकांनी सहभागी होऊन श्रींच्या सेवेची संधी घ्यावी, असे आवाहन श्री अण्णाबुवा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.\nमाणुसकी शिकवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक - प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज\nपुणे, १ जुलै (वार्ता.) - सध्याची मेकॉलेने दिलेली शिक्षणपद्धती ही स्वाभिमान गमवायला लावणारी आहे. आताची शिक्षणपद्धत जीविकेचे ज्ञान देणारी आहे. जीवनाचे ज्ञान अत्यावश्यक असून ते आपल्याला केवळ धर्मातून मिळते. सध्या जेवढे शिक्षण जास्त होते, तेवढा माणूस माणुसकीपासून दूर जातो. त्यामुळे माणुसकी शिकवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. जन्माचे कल्याण करायचे असेल, तर संतांच्या साहित्याविना पर्याय नाही, असे मार्गदर्शक प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले.\nप्रत्येकाच्या अंतरंगात छत्रपती शिवराय संचारावेत - प.पू. स्वामी गोविंददेवगिरी\nपुणे, १ जुलै (वार्ता.) - ज्या झाडाला आतून वाळवी लागली, त्या झाडाचे कुंपण रक्षण करू शकत नाही. आजचा समाज आतून पोखरला गेला आहे. हे पोखरण्याचे काम इंग्रजांनी बुद्धीभ्रंश करून केले आणि नंतर चंगळवादाने केले. त्यामुळे भारतियांची परंपरांवरची निष्ठा ढळली. आज सर्वत्र दिसणारी मीची भावना पूर्वी नव्हती. राष्ट्रउभारणीसाठी चारित्र्यवान लोकांचे संघटन निर्माण होण्याची आवश्यकता व्हावी. त्यासाठी प्रत्येकाच्या अंतरंगात छत्रपती शिवराय संचारावेत, असे धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ उद्युक्त करणारे आवाहन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा पुणे मुक्कामी असतांना येथील भावे शाळेच्या पटांगणावर शस्त्ररिंगण पार पडले. त्या वेळी उपस्थित धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज बोलत होते.\nनवी देहली - समलैंगिक आणि उभयलिंगी आकर्षण असणार्‍यांना कधीही तृतीयपंथीय म्हटलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून तृतीय पंथियांच्या संदर्भात वर्ष २०१४ मध्ये दिलेल्या त्याविषयीच्या आदेशात सुधारणा करण्यास नकार दिला.\nन्यायालयाच्या आदेशात अस्पष्टता असल्याने या आदेशाची नेमकी कार्यवाही कशा प्रकारे करावी, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळे न्यायालयाने त्यांच्या पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करावी, अशी विनंती केंद्रशासनाने केली होती. या वेळी न्यायालयाने सांगितले, समलैंगिक आणि उभयलिंगी आकर्षण असणारे तृतीय पंथियांमध्ये मोडत नाहीत, असे या आदेशात स्पष्टपणे लिहिण्यात आलेले आहे. त्या आधारेच तृतीयपंथीय कॅटॅगरी बनवली जावी. तृतीय पंथियांना इतर मासासवर्गीय समजून त्या आधारावर शिक्षण आणि नोकरी यांमध्ये आरक्षण दिले जावे, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली.\nतब्बल ३३ वर्षांनंतर भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस वायूसेनेत दाखल \nएवढ्या कूर्मगतीने स्वदेशी बनावटीच्या विमानांची निर्मिती करून देशाचे रक्षण होईल का \nनवी देहली - भारतीय बनावटीचे पहिले सर्वांत हलके लढाऊ विमान तेजस १ जुलैपासून भारतीय वायूसेनेत दाखल झाले. हिंदुस्तान अ‍ॅरोनॉटीकल्स लिमिटेडने याची निर्मिती केली आहे. या विमानाच्या स्कॉड्रनची पहिली २ विमाने सेवेत सहभागी झाली. एका स्कॉड्रनमध्ये साधारणतः २० विमाने असतात. मिग २१ या रशियन बनावटीच्या विमानांची जागा घेण्यासाठी तेजस तयार करण्यात आले आहे. मिग- २१ ची जागा भविष्यात भारतीय बनावटीच्या विमानांनी घेतली जावी, यासाठी १९८० च्या दशकांत अशी लढाऊ विमाने बनवण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. वर्ष १९८३ पासून तेजसवर काम चालू असले, तरी अजूनही विमानाची केवळ ६० टक्के उपकरणे ही स्वदेशी बनावटीची आहेत.\n७ व्या वेतन आयोगावर अप्रसन्न कर्मचार्‍यांची संप पुकारण्याची चेतावणी \nवेतनात २३.५ टक्क्यांनी वाढ करूनही संप पुकारणारे रेल्वे आणि टपाल खात्यातील कर्मचारी जनतेला\nअशी कोणती तत्पर सेवा देतात देशासाठी प्रत्येकाने त्याग करण्याची आवश्यकता असतांना वेतनवाढ\nमागणे, हा स्वार्थच होय \nनवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमती दिलेल्या ७ व्या वेतन आयोगातील शिफारसींवर ३२ लक्ष सरकारी कर्मचारी अप्रसन्न झाले असून ११ जुलैला त्यांनी संप पुकारण्याचे घोषित केले आहे. यात रेल्वे, टपाल आणि दारूगोळा कारखान्यातील कर्मचारी आहेत.\n१. २९ जूनला या शिफारसींना संमती मिळाली असून जुलैपासून त्याची कार्यवाही होणार आहे.\n२. कर्मचार्‍यांच्या वेतनात २३.५ टक्क्यांनी वाढ होणार असून यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन किमान १८ सहस्र रुपये, तर कमाल अडीच लक्ष रुपये असे होईल.\n३. जानेवारी २०१६ पासून वाढीव वेतनाचा फरक ४७ लक्ष केंद्रीय कर्मचारी आणि ५३ लक्ष निवृत्तीवेतनधारक यांना मिळेल. एकूण १ कोटी जणांना यामुळे लाभ होईल.\n४. कर्मचारी १८ सहस्र रुपयांपेक्षा अधिक मूळ वेतनाची मागणी करत असून त्यांनी निवृत्तीवेतन प्रणाली फेटाळली आहे.\nविजयनगर (कर्नाटक) येथे रणरागिणी शाखेच्या वतीने मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करण्यासंदर्भात एका मंदिरातील पुजार्‍यांना निवेदन सादर \nविजयनगर - रणरागिणी शाखेच्या वतीने मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करण्याविषयी येथील संकष्टहरा गणपति मंदिरामध्ये मुख्य पुजारी ब्रह्मर्षी डॉ. उमेश शर्मा गुरुजी यांना निवेदन देण्यात आले. मंदिराचे विश्‍वस्त श्री. प्रभाकर यांनी महिला कार्यकर्त्यांना धर्माचरणाचे महत्त्व सांगितले, तसेच चांगले कार्य करत आहात, असे सांगत आशीर्वाद दिला. मी सतत आपल्या पाठीशी आहे, असेही सांगितले.\nया निवेदनात म्हटले आहे की, भारतीय पोशाख परिधान केल्याने दैवी शक्ती ग्रहण करता येते, तसेच आध्यात्मिक अनुभूतीही येते. महिलांनी साडी नेसल्याने त्यांच्यामधील सात्त्विकतेमध्ये वाढ होऊन त्या दैवी शक्ती ग्रहण करू शकतात. पाश्‍चिमात्य संस्कृतीनुसार वेशभूषा केल्याने, तसेच केस मोकळे सोडल्याने वाईट शक्ती आकृष्ट होतात आणि रज-तमात्मक पोशाखामुळे मंदिरांमधील सात्त्विकतेवरही त्याचा परिणाम होतो.\nश्री. प्रभाकर यांनी मंदिरात याविषयी सूचना लावण्याची व्यवस्था करतो, असे सांगितले.\nसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एका ख्रिस्ती मिशनरी संस्थेचा धर्मप्रसार\nख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रसार म्हणजे धर्मांतरणाची संधी शोधण्याचा डाव \nदेहू रस्ता (पुणे), १ जुलै - यंदाच्या वर्षी चालू झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एका ख्रिस्ती संस्थेकडून अनाहूतपणे घुसखोरी करून धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला. (वारकर्‍यांनी सतर्क राहून अशा मिशनर्‍यांना हुसकावून लावायला हवे \nएका मिशनरी संस्थेच्या गटाने नया नियम नावाची पुस्तके वारीतील भाविकांना २९ जून या दिवशी पालखी पुण्याकडे येत असतांना विनामूल्य वाटली. (ख्रिस्ती संस्था म्हणजे प्रेमाचा सागर असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे - संपादक) खरेतर ही पुस्तके धर्मांतरासाठी किंवा धर्मप्रसारासाठी वाटली जातात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ही पुस्तके कशी वाटली गेली, याविषयीची चर्चा वारकर्‍यांमध्ये चालू होती.\nहिंदूंनो, बांगलादेशमधील हिंदूंचा वंशसंहार रोखण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करा \nबांगलादेशमध्ये हिंदूंचा वंशसंहार चालू असून आता आणखी एका हिंदु पुजार्‍याची हत्या करण्यात आली आहे. जैनैदाह जिल्ह्यातील एका मंदिरातच श्यामनोंद दास नावाच्या ४५ वर्षीय पुजार्‍याची गळा चिरून हत्या करण्यात आली.\nहिंदू तेजा जाग रे \nबांग्लादेश में जिहादियोंने द्वारा मंदिर में घुसकर\nश्यामनोंद दास नामक और एक पुजारी की हत्या \nभारत सरकार हिन्दुआें की रक्षा के लिए कब प्रयास करेगी \nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून दिंडी प्रमुखांना भेट देण्यात येणार्‍या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अनेक मूर्ती गायब\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जी कारभार \nपिंपरी (जिल्हा पुणे), १ जुलै - नुकतेच श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी ही पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतून मार्गस्थ होते, त्या वेळी महानगरपालिका या पालखी सोहळ्याचे स्वागत करतांना दिंडी प्रमुखांना चादर आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देते. यंदाच्या वर्षी हा सन्मान चालू असतांना अनेक मूर्ती गायब होण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. (या प्रकरणाची पालिका आयुक्त संबंधितांची चौकशी करून कारवाई करतील का \nमुसळधार पावसामुळे मुंबईत रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वे यांचा खोळंबा\nमुंबई - दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने दादर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. रस्ते वाहतुकीसमवेत रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. कळव्याजवळ रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएस्टीकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा घंटा विलंबाने चालू आहे. जेव्हीएल्आर् मार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे कांजूर मार्गावरून पवईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. पश्‍चिम द्रुतगती मार्गावर दिंडोशीजवळ वाहतूक धीम्या गतीने चालू आहे.\nनाशिक कारागृहातील ६ बंदीवानांकडून २ पोलिसांना मारहाण\nबंदीवानांकडून मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार \nकायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो \nनाशिक - येथील मध्यवर्ती कारागृहातील सहा बंदीवानांनीच दोन पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. कारागृहातील ६ बंदीवानांना न्यायालयात नेण्यात येणार होते; पण गाडीत बसायला जागा नसल्याने खासगी गाडीतून न्यायालयात नेण्याची व्यवस्था करा, अशी मागणी बंदीवानांनी पोलिसांकडे केली. (बंदीवानांचा उद्दामपणा - संपादक) पोलिसांनी मागणी मान्य न केल्यामुळे बंदीवानांनी पोलिसांना मारहाण करत त्यांचे कपडेही फाडले.\nअतीगरम पेयांच्या सेवनाने कर्करोग होण्याचा धोका \nपॅरिस - जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आय.ए.आर्.सी) या संस्थेने कॉफी आणि अन्य गरम पेये पुष्कळ गरम असतांना प्यायल्यास अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका आहे, असा निष्कर्ष काढला आहे. एक सहस्र जणांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. ६५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गरम असलेल्या कॉफीचे सेवन केल्यास हानी होऊ शकते;\nब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर इंग्रजीही हद्दपार होणार \nब्रसेल्स (बेल्जियम) - ब्रिटन युरोपीय महासंघामधून बाहेर पडल्यानंतर आता युरोपीय महासंघाची अधिकृत भाषा इंग्रजी हद्दपार होण्याची शक्यता आहे. इंग्रजी ही युरोपीय महासंघातील प्रमुख अधिकृत भाषा आहे. युरोपीय महासंघातील प्रत्येक सदस्य देशाला एका भाषेला नामांकन देण्याचा अधिकार आहे. इंग्रजी ही युरोपात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असली, तरी केवळ ब्रिटनने इंग्रजीची निवड केली आहे. आयर्लंडने गेलिक, तर माल्टाने माल्टिस भाषेची निवड केली आहे. युरोपीय महासंघामधील संस्थांमध्ये वर्ष १९९० पर्यंत फ्रेंच ही प्रभावी भाषा होती.\nब्रिटनने नामांकन केल्यामुळे इंग्रजी ही आमची अधिकृत भाषा आहे; मात्र आमच्यात ब्रिटन नसल्यावर इंग्रजीही रहाणार नाही, असे युरोपियन संसदेच्या घटनात्मक व्यवहार समितीचे अध्यक्ष दानुता हबनर यांनी सांगितले. इंग्रजी ही युरोपीय महासंघाची अधिकृत भाषा राहिली नाही, तरी कामकाजाची भाषा म्हणून रहाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nअमेरिकेच्या आक्रमणात इसिसचे २५० आतंकवादी ठार\nभारत असे आक्रमण कधी करणार \nवॉशिंग्टन - अमेरिकेने ३० जूनला फल्लुजा शहरावर केलेल्या आक्रमणात २५० आतंकवादी मारले गेल्याचा दावा केला आहे, तसेच ४० वाहनांची नासधूस झाली आहे. इसिसचे आतंकवादी दक्षिण फल्लुजाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळी आक्रमण करण्यात आले. (अमेरिकेला इसिसच्या आतंकवाद्यांपासून धोका आहे, हे लक्षात आल्यावर अमेरिका सिरियात घुसून इसिसच्या आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करते. या उलट भारताला पाकपुरस्कृत आतंकवाद्यांपासून धोका असतांनाही भारत पाकच्या विरोधात कारवाई करत नाही, हे दुदैवी म्हणावे लागेल \nहिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून राजमाता जिजाबाई स्मृतीदिन साजरा \nहुबळी (कर्नाटक) - येथील विजयनगर कनिष्ठ महाविद्यालयात २९ जून या दिवशी आणि श्री विश्‍वेश्‍वर नगर महिला मंडळ येथे ३० जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून राजमाता जिजाबाई स्मृतीदिनाचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. दोन्ही कार्यक्रमांचा आरंभ राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून करण्यात आला.\nदोन्ही कार्यक्रमांमध्ये रणरागिणी शाखेच्या कु. स्फूर्ती बेनकनवारी यांनी त्यांचे विचार मांडले. उपस्थितांना संबोधित करतांना त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वत:चे सर्वस्व पणाला लावणार्‍या भारतीय इतिहासातील पराक्रमी महिला योद्ध्यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, हिंदूंना धर्मांध मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठीच माता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली. त्यांनी महाराजांमध्ये निर्भयता, धर्माभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत केले.\nइतिहासातील राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, बेलवडी मल्लम्मा यांसारख्या आदर्श स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यातील गुण आपण अंगीकारले तरच या कार्यक्रमांचे आयोजन यशस्वी झाले, असे म्हणता येईल.\nमोदी सरकारच्या विरोधात रान उठवणार्‍या तमाम माध्यमांची विश्‍वासार्हता किती \nमध्यंतरी टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे अर्णब गोस्वामी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली. सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर २५ महिन्यांनी (मासांनी) कुणा पत्रकार वा माध्यमाला मोदींनी जाहीर मुलाखत दिली आहे. त्यामुळे अनेक नामवंत संपादक पत्रकार विचलीत झाले, तर नवल नाही; पण त्याहीपेक्षा नवलाची गोष्ट म्हणजे या मुलाखतीने आधुनिक प्रसिद्धीमाध्यमात नवाच विक्रम प्रस्थापित केला. टाईम्स नाऊ या वाहिनीने गेल्या काही महिन्यांत उर्वरित इंग्रजी वृत्तवाहिन्यांना नगण्य करून टाकलेले होतेच. मोदींच्या ताज्या मुलाखतीने त्यांना पुरते नामोहरम करून टाकले. या निमित्ताने आपलेच कौतुक करतांना टाईम्स नाऊने म्हटले आहे की, ती वाहिनी आता माध्यमे आणि बातम्या यांचा अजेंडा निश्‍चित करत आहे; पण अशाच वाहिनीने गेल्या काही महिन्यांत विविध विषयांवर उठवलेले रान बघितले, तर तिच्या यशाची कारणे नजरेत भरतात. नेमक्या अशाच वाहिनी वा पत्रकाराला प्रदीर्घ मुलखत देऊन मोदींनी उर्वरित वाहिन्या आणि माध्यमे यांची हवाच काढून घेतली आहे.\nजीम, पार्लर, फॅशन आणि मॉडेलिंग यांच्या कुसंस्कारांत हरवत चाललेले निरागस बाल्य \nसध्या खाजगीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण यांमुळे आलेल्या पाश्‍चात्त्यीकरणाच्या सुनामी लाटेत या देशातील केवळ युवा पिढी आणि वाढत्या वयाचे नागरिकच नव्हे, तर लहान मुलेही भरडली जात आहेत. पाश्‍चात्त्य देशांप्रमाणे आता भारतातही पौंगडावस्थेचे वय लहान होत असून विशेषतः शहारातील मुले आणि दुर्दैवाने त्यांचे पालकही चंगळवादी सवयींचे बळी ठरत आहेत. चित्रपट, तसेच मॉडेलिंग आदींच्या प्रभावामुळे (तथाकथित) सुंदर दिसणे हे शहरी जीवनमानाचेे एक व्यवच्छेदक लक्षण झाले असून त्यासाठी सातत्याने नवनवीन केशरचना, वेशभूषा, रंगभूषा करत रहाणे हा शहरी जीवनाचा एक अपरिहार्य भाग झाला आहे या टूममध्ये (फॅशनमध्ये) आता ६ ते १४ या वयोगटातील कोवळी बालकेही कशी भरडली जात आहेत, हे लक्षात येण्यासाठी २००७ च्या इंडिया टुडे या आंग्लभाषिक मासिकात आलेल्या काही लेखांतील काही सूत्रे येथे उद्धृत करत आहोत. आज २०१६ मध्ये ही स्थिती अधिक गंभीर झाली आहे, हे अध्याहृत आहेच \nपालकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची आवश्यकता \nनुकत्याच शाळा चालू झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष, नवा शालेय अभ्यासक्रम, नवे मित्र असे सर्व चालू आहे. जशी मैत्री होते, तशी काही त्यांच्यात थोडीफार भांडणेही होतात. लहान वयातील शाळकरी मुलांची भांडणे पूर्वी काही वेळापुरती किंवा क्षणिक असत. झाले गेले विसरून पुन्हा ही मुले एकत्र खेळू लागतात; परंतु सध्या १४ ते १७ या वयातील मुलांची भांडणे ही धोकादायक होऊ लागली आहेत. पुण्यातील चाकण परिसरात या वयातील मुलांच्या मारामार्‍या विकोपाला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. शाळांच्या आवारात होणार्‍या अशा मारामार्‍या रक्तरंजित होऊ लागल्या आहेत. उपरोक्त वयातील मुलांचे हे अपप्रकार एवढ्यावरच न थांबता अगदी स्वतःच्या टोळ्या बनवणे, गुंडगिरी करणे इतपत वाढले आहेत. मे २०१५ या मासांत पुण्यातील चाकण पोलिसांनी १५ ते १७ वयोगटातील शालेय आणि शाळाबाह्य मुलांचे एक ५ हून अधिक जणांचे टोळके दरोड्याच्या गुन्ह्यांत गजाआड केले.\nरामसे बडा रामका नाम \nरामनाम लिहिलेले दगड तरले. तेव्हा वानर श्रीरामाचा जयजयकार करू लागले. श्रीराम म्हणाला, हा तुमच्या भक्तीचा प्रताप आहे. माझ्यामुळे नाही. वानरांनी विचारले, कशावरून. श्रीराम म्हणाला, बघा, हा छोटा दगड मी पाण्यात टाकतो, तो तरला तर माझ्यामुळे दगड तरले, असे मी मानीन. श्रीरामाने दगड पाण्यात टाकला, तो बुडला. हनुमान म्हणाला, तू ज्यांना नामाच्या माध्यमातून स्वीकारलेस, ते दगड तरले अन् तू ज्याला टाकलेस तो तरेल कसा श्रीरामाचे नाव लिहिलेले दगड तरले. श्रीरामाने टाकलेल्या दगडावर नाव लिहिलेले नव्हते.\nकेवळ स्वतःला सुधारणे आवश्यक \nएकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून त्याने एक चामड्याचा सुंदर जोेडा युवराज्ञीला दिला.\nतात्पर्य : जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे (पादत्राणे) असतात, त्याला काटे बोचत नाहीत. त्याचप्रमाणे स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही.\nशेती व्यवसायाचा विकास न होण्यामागील कारणे आणि उपाय \n१ जुलै या दिवशी झालेल्या महाराष्ट्र कृषीदिनाच्या निमित्ताने...\nशेती व्यवसाय, हा देशाचा आर्थिक कणा आहे. शेती व्यवसायाच्या विकासाविना राष्ट्राचा आर्थिक विकास ही असंभव गोष्ट आहे. एवढेच नाही, आज जर शेतीचा विकास झाला नाही, तर उद्या भारतियांची अन्नान्न दशा होईल. आजचे लोकसंख्यावाढीचे मूळ (दर) विचारात घेतले, तर आजच्या तुलनेत आपल्या अडीच पटीने अधिक धान्योत्पादन करावे लागगणार आहे. म्हणून देशहित डोळ्यांसमोर ठेवून या व्यवसायातील त्रुटी आणि उपाय यांविषयी चर्चा झाली पाहिजे. खेळाडूंनी १०० धावा काढल्या, तर देशभर चर्चा होते; पण भारतीय शेतकरी आपल्या नांगरामागे, आवमागे अखंड धाव (रन) काढून देशाला उत्पन्न आणि अन्नधान्य सिद्ध करून देतोे; पण त्यांच्या या धावांचे मूल्य कधीच होत नाही. १ जुलै या दिवशी झालेल्या महाराष्ट्र कृषीदिनाच्या निमित्ताने याविषयीचा ऊहापोह करत आहोत.\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nअसा आदेश हिंदूंच्या एकातरी सणासाठी सरकारने काढला आहे का \nबंगाल येथील दक्षिण २४ परगण्यातील मंदिर बाजारात असलेल्या ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील भोंग्यांवरून सकाळी आणि संध्याकाळी ऐकवल्या जाणार्‍या आरतीला धर्मांधांनी रमझान असल्याचे सांगत विरोध केला. त्यांनी मंदिरात घुसून भोंगे काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला हिंदूंनी संघटितपणे विरोध केला. या घटनेच्या संदर्भात येथील पोलिसांनी सांगितले, आम्हाला देहलीतून रमझान मासात मुसलमानांना त्रास होता कामा नये, असा सरकारचा आदेश आहेे. या आदेशाची प्रत दाखवण्यास मात्र पोलिसांनी असमर्थता दर्शवली.\nवर्ष २०२३ मध्ये स्थापित होणार्‍या हिंदु राष्ट्रात सर्व कारभार राज्यांच्या भाषेत होणार आहे; मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण दिल्यास त्यांना नोकरी मिळणार नाही, हे लक्षात घेऊन मुलांना राज्यांच्या भाषेत शिक्षण द्या \nगेल्या शैक्षणिक वर्षात २ जून २०१५ या दिवशी महाराष्ट्र शासनाने सुमारे १ सहस्र १९ इंग्रजी आणि सुमारे ५३ मराठी नवीन शाळांना अनुमती दिली होती. या वर्षी पुन्हा १७ जून २०१६ या दिवशी नवीन शाळा उघडण्यास आणि शाळांचा दर्जावाढ करण्यास अनुमती दिलेल्या शाळांची संख्या ३ सहस्र ७४३ आहे. त्यापैकी नवीन इंग्रजी शाळांची संख्या सुमारे १ सहस्र ७७९, उर्दू ५३, हिंदी १६, कन्नड १, मराठी सुमारे ८८८ शाळा आणि अन्य शाळांना दर्जावाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. - महादेव सुळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य काँग्रेस सेल\nपाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळवणे, हाच आहे. युद्ध करून त्यांना ते साध्य न झाल्याने हसके लिया पाकिस्तान, घुसके लेंगे हिंदुस्तान असे म्हणत हा जिहादी प्रकार त्यांनी चालवला आहे. - श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना.\nपू. (कु.) अनुराधा वाडेकर देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात रहायला असतांना आलेल्या अनुभूती\n१९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.\nबालपणापासून गोपीभावात रममाण असणार्‍या आणि सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय \nआषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी (पौर्णिमांत पंचांग पद्धतीप्रमाणे) (२.७.२०१६) या दिवशी पू. आईचा (पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांचा) तिथीनुसार ७४ वा वाढदिवस आहे. श्री गुरुचरणी आणि पू. आईच्या श्री चरणी कृतज्ञता व्यक्त करून तिची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझ्याकडून हे लिखाण करवून घ्यावे आणि हे लिहिण्यासाठी तुम्हीच माझ्यामध्ये आवश्यक तो भाव निर्माण करावा, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे संत माता-पिता दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.\nपू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांना वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार \nपू. (सौ.) सूरजकांता मेनराय\n१. लहानपणापासूनच गोपीभावात असणे\nपू. आई सांगते, मी लहान असल्यापासूनच आपण गोपींप्रमाणे शृंगार केला आहे आणि गोपींसमवेत खेळत आहोत, असे मला वाटत असे. स्नान करतांना आपण श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यासमवेत नदीत स्नान करत आहोत, असे मला वाटायचे. तिच्यामध्ये आपण नेहमीच गोपींशी बोलत आहोत, हा भाव असायचा.\nदेशप्रेम आणि भक्ती यांचे संस्कार करणे\nपू. आई लहानपणी आम्हाला ग्रंथालयातून देशभक्त, क्रांतीवीर आणि भक्त यांची माहिती असणारी पुस्तके वाचण्यासाठी आणून द्यायची. प्रत्येक सुटीत आई-बाबा आम्हाला कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणायचे.\nकु. शुभम् वाघ (वय १६ वर्षे) याला प.पू. डॉक्टरांचे दर्शन होण्यासंदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...\n१. प.पू. डॉक्टरांना पुष्कळ दिवसांनी पाहिल्यावर डोळ्यांसमोर अंधार येणे आणि देवाला प्रार्थना केल्यावर त्यांच्यात भगवान श्रीकृष्ण दिसणे : ४.७.२०१४ या दिवशी सौ. पार्वतीताई (सौ. पार्वती जनार्दन) पू. स्वातीताईंसह (पू. स्वाती खाडये यांच्यासह) प्रसारात जाण्यासाठी निघाल्या. त्या वेळी त्यांना निरोप देण्यासाठी प.पू. डॉक्टर त्यांच्या खोलीच्या दारात आले होते. तेव्हा प.पू. डॉक्टरांना बघितल्यावर माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला. ते दिसतच नव्हते. पुष्कळ दिवसांनी प.पू. डॉक्टर दिसले; म्हणून मी देवाला म्हटले, मला त्यांचे रूप दिसू दे ना तेवढ्यात प.पू. डॉक्टरांच्या बाजूला लख्ख प्रकाश आला.\nप.पू. डॉक्टरांच्या रूपात भगवान श्रीकृष्ण दिसले. पुष्कळ तेज होते. कृतज्ञताभाव जागृत होऊन आपल्याला एवढे महान गुरु लाभले, अशी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.\nप.पू. डॉक्टरांचे विश्‍वरूपात दर्शन होत असतांना देवदेवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत, असे दिसणे\n१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यासमवेत प.पू. डॉक्टर चालत असतांना त्यांचे देहधारी रूप न दिसता विश्‍वरूपात दर्शन होणे : २८.५.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचे आगमन झाले. त्या दिवशी प.पू. डॉक्टर त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला आले होते. त्या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यासमवेत प.पू. डॉक्टर चालत असतांना मला त्यांचे देहधारी रूप न दिसता जसे द्वापरयुगात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवले होते, तसे विश्‍वरूपात दर्शन झाले.\n२. प.पू. डॉक्टरांच्या दोन्ही हातांवर संत, नंतर ६० टक्के पातळीचे साधक आणि उच्च स्वर्गलोकातून आलेले बालसाधक अन् शेष साधक त्यांच्या चरणांजवळ बसले आहेत, असे दिसणे : प.पू. डॉक्टरांच्या दोन्ही हातांवर संत दिसले. नंतर ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक दिसले. नंतर उच्चस्वर्गलोकातून आलेले बालसाधक आणि बालसाधिका दिसल्या. त्यानंतर शेष साधक त्यांच्या चरणांजवळ बसलेले दिसले. तेव्हा सर्व साधक त्यांना बघून नमस्कार करत होते. त्या वेळी देवदेवता प.पू. डॉक्टरांवर पृष्पवृष्टी करत आहेत, असे दिसले.\n- कु. नंदा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (३.६.२०१६)\nगुरूंच्या चरणांचे व्हावे दास \nगुरूंचे रूप असावे ध्यानी \nगुरूंचे रूप असावे नयनी \nगुरूंचे रूप असावे मनी \nगुरूंचे रूप ठेवावे हृदयी ॥ १ ॥\nगुरूंच्या नामातून मिळते चैतन्य \nगुरूंच्या नामातून जडते प्रेम \nगुरूंच्या नामातून जळतो अहंकार \nगुरूंच्या नामातून सरतो अंधार ॥ २ ॥\nगुरूंच्या नामातून मिळते सुख शांती \nगुरूंच्या नामातून येतो आनंद जीवनी \nगुरूंच्या चरणी अर्पावे जीवन \nगुरूंच्या चरणाचे व्हावे दास ॥ ३ ॥\nगुरुचरणी असावे अखंड नतमस्तक \nगुरूंच्या चरणी असावे अखंड शरण \nगुरूंच्या चरणी असावे कोटी कोटी कृतज्ञ ॥ ४ ॥\n- श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी (१४.६.२०१३))\nसाधकांचा जीव कि प्राण तुम्ही \nभगवान श्रीकृष्णाने जसे सुदाम्याला प्रेम दिले, तसा भाव ठेवून प्रयत्न करतांना मला तुमची पुष्कळ आठवण येते. माझ्यासारख्या दीनाला जवळ करून तुम्ही माझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. आश्रमातील चैतन्य ग्रहण कसे करायचे तुम्हाला आश्रमात कुठे शोधायचे तुम्हाला आश्रमात कुठे शोधायचे , याचे चिंतन केले असता पुढील कविता स्फुरली.\nआत तुम्ही, बाहेर तुम्ही (टीप १), वर तुम्ही, खाली तुम्ही \nचोहोबाजूला वावरत असता तुम्ही \nपण मयुरांगीचे (मोरपिसावरील डोळे) व्यर्थ नेत्र माझे \nधृतराष्ट्र-गांधारी वृत्तीमुळे शोधूनही सापडेना तुम्ही ॥ १ ॥\nरखरखत्या उन्हातील थंडगार वार्‍याची झुळूूक तुम्ही \nकर्णकर्कश आवाजाच्या रणधुमाळीतील नीरव शांततेचा अनुभव तुम्ही \nतृष्णेने व्याकुळ झालेल्या जिवासाठी शुद्ध पाण्याचा घोट तुम्ही \nक्षुधेने तडफडणार्‍या जिवाच्या मुखातील अन्नाचा घास तुम्ही ॥ २ ॥\nपू. अनुराधाताई आहेत महान \nकाय अन् किती सांगू \nपू. अनुराधाताई आहेत किती महान ॥ १ ॥\nआईच्या मायेची अन् आपुलकीची ऊब \nदेत असे मायेने पाठीवर थाप,\nकधी फिरवत असे गालावरून प्रीतीचा हात ॥ २ ॥\nपू. अनुताई आहेत प्रेमळ फार \nआवाजात त्यांच्या मधुरता अपार ॥ ३ ॥\nखळखळणार्‍या झर्‍यासारखे आहे हसणे त्यांचे \nसाधकांची साधना व्हावी, हेच ध्येय त्यांचे ॥ ४ ॥\nप.पू. डॉक्टरांच्या सगुण रूपाने वावरती सदा ॥\nअशा सद्गुरु लाभल्या आम्हाला ॥ ५ ॥\n- सौ. ऋतुजा नाटे, ठाणे (२९.१२.२०१५)\nकृष्णप्रेम में डूबी थी, बनकर इक प्यारी गोपी \nआषाढ कृष्ण त्रयोदशी को \nजन्म लिया इक कोमल कली ने ॥\nभाई और बहनो की थी लाडली \nमां थी थोडी सख्तीवाली ॥\nकृष्णप्रेम में डूबी थी \nबनकर इक प्यारी गोपी ॥ १ ॥\nविवाह हुआ फुलेरा होली को \nपती थे साक्षात शिवरूपी ॥\nछत्तीस के छत्तीस गुण मिले \nथी यह सबसे अनोखी जोडी ॥ २ ॥\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nप्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी (३.७.२०१६) सायं ६.५३ वाजता\nसमाप्ती - ज्येष्ठ अमावास्या (४.७.२०१६) दुपारी ४.३१ वाजता\nदोन दिवसांनी अमावास्या आहे.\nवाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका \nसनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nव्यष्टी आणि समष्टी साधनेसंदर्भात काही कृतीच्या स्तरांवरील सूत्रे\n२७ ते ३० जून २०१६ या काळात रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे अखिल भारतीय साधनावृद्धी शिबीर झाले. या निमित्ताने व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात येणार्‍या अडचणींना सामोरे कसे जावे, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.\nसाधनेचा पाया पक्का झाला, म्हणजे स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन व्हायला लागले की, स्वतःच्या प्रकृतीनुसार व्यष्टी किंवा समष्टी साधना करावी.\nरुग्णांना औषधांचे महत्त्व ज्ञात असते; म्हणून ते नियमितपणे औषधे घेतात, तसेच साधकांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवले की, ते नियमितपणे साधना करतात.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nव्यावहारिक प्रश्‍न आणि संत\nसंत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nपाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कोणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nगुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक\nसंन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्यास घेऊन गेल्यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा \nनुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nभारतीय सैनिकांना गिधाडे संबोधून पाकिस्तानी आतंकवादी हाफीज सईद याचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याने दाखवून दिले आहे की, त्याच्याशिवाय दुसरी कोणतीच व्यक्ती भारतीय सैनिकांची अशी निर्भत्सना करणार नाही. काश्मीरमधील पम्पोर येथे नुकतेच पाकच्या दोन आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर आक्रमण केले आणि त्यात आठ भारतीय पोलीस ठार झाले. हा घातपात पाकच्या आतंकवाद्यांनी का केला अथवा पाकचे हे आतंकवादी भारतीय सुरक्षा दलातील सैनिकांना ठार मारण्यासाठी का सज्ज असतात अथवा पाकचे हे आतंकवादी भारतीय सुरक्षा दलातील सैनिकांना ठार मारण्यासाठी का सज्ज असतात त्यांना त्यांचे रक्तच हवे असते ना त्यांना त्यांचे रक्तच हवे असते ना मग गिधाडे कोण भारतीय सैनिकांच्या रक्तासाठी तहानलेले पाकचे आतंकवादी गिधाडे या संज्ञेला पात्र आहेत आणि अब्दुल रेहमान मक्की याचा नातेवाईक हाफीज सईद हा या गिधाडांचा नेता आहे, एवढे मक्कीने लक्षात ठेवायला पाहिजे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nभेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट त...\nबांगलादेशमध्ये आणखी एका हिंदु पुजार्‍याची गळा चिरू...\nकेंद्रसरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासा...\nपॅरिस आणि ब्रुसेल्स प्रमाणे भारतात आक्रमण करण्याच्...\nआंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील मंदिरे विकासाच्या न...\nउत्तराखंडमध्ये ढगफुटी ८ ठार, ३० बेपत्ता\nसंभाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची अखिल भारतीय बहुभाष...\nभारतभरातील विविध ठिकाणचे सनातनचे साधक आणि हिंदु जन...\n(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घालणे आणि कर्नाटकात (अ...\nविधानसभा निवडणुकीपूर्वीच गोव्यात हज हाऊसची पायाभरण...\nचेकमेट आस्थापनावर दरोडा टाकणार्‍या ६ जणांना अटक\nरामनाथी (गोवा) येथे अखिल भारतीय साधकत्ववृद्धी तथा ...\nपांडवांप्रमाणे धर्मकार्यात सहभागी होऊन गुरुकृपेस प...\nडॉ. तावडे यांच्या विरोधात खोटे पुरावे देणारे साडवि...\nपठाणकोटवर संभावित पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन...\nआराखड्यामुळे मंदिराचे सौंदर्य, भव्यता आणि हवेशीरपण...\nप्रभावी प्रसारमाध्यमांची योजना सिद्ध करून कन्यागत ...\nग्यानबा-तुकाराम आणि श्री विठ्ठलनामाच्या गजरात दोन्...\n(म्हणे) भारताने २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचे अतिर...\nजम्मू येथे २ वर्षांपूर्वी मंदिराची विटंबना करणारा ...\nगोव्यातील कॅसिनोच्या विरोधात २ जुलैला महारॅली\nस्विस बँकेतील भारतियांच्या काळ्या पैशांत २५ टक्क्य...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांची ...\nसंत गजानन महाराज, संत मुक्ताई आणि संत एकनाथ महाराज...\nविरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांची मध्यरात्री विशेष ...\nसंत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे कालव...\nआजपासून दत्तावतारी महासाधू ब्रह्मचैतन्य श्रीअण्णाब...\nमाणुसकी शिकवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक \nप्रत्येकाच्या अंतरंगात छत्रपती शिवराय संचारावेत \nतब्बल ३३ वर्षांनंतर भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ विम...\n७ व्या वेतन आयोगावर अप्रसन्न कर्मचार्‍यांची संप पु...\nविजयनगर (कर्नाटक) येथे रणरागिणी शाखेच्या वतीने मंद...\nसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एका ख्रिस्ती मिश...\nहिंदू तेजा जाग रे \nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून दिंडी प्रमुखांना भे...\nमुसळधार पावसामुळे मुंबईत रस्ते वाहतूक आणि मध्य रेल...\nनाशिक कारागृहातील ६ बंदीवानांकडून २ पोलिसांना मारह...\nअतीगरम पेयांच्या सेवनाने कर्करोग होण्याचा धोका \nब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर इंग्रजी...\nअमेरिकेच्या आक्रमणात इसिसचे २५० आतंकवादी ठार\nहिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून राजमा...\nमोदी सरकारच्या विरोधात रान उठवणार्‍या तमाम माध्यमा...\nजीम, पार्लर, फॅशन आणि मॉडेलिंग यांच्या कुसंस्कारां...\nपालकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची आवश्यकता...\nशेती व्यवसायाचा विकास न होण्यामागील कारणे आणि उपाय...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nअसा आदेश हिंदूंच्या एकातरी सणासाठी सरकारने काढला आ...\nवर्ष २०२३ मध्ये स्थापित होणार्‍या हिंदु राष्ट्रात ...\nपाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळव...\nपू. (कु.) अनुराधा वाडेकर देवद (पनवेल) येथील सनात...\nबालपणापासून गोपीभावात रममाण असणार्‍या आणि सर्वांवर...\nकु. शुभम् वाघ (वय १६ वर्षे) याला प.पू. डॉक्टरांचे ...\nप.पू. डॉक्टरांचे विश्‍वरूपात दर्शन होत असतांना देव...\nगुरूंच्या चरणांचे व्हावे दास \nसाधकांचा जीव कि प्राण तुम्ही \nपू. अनुराधाताई आहेत महान \nकृष्णप्रेम में डूबी थी, बनकर इक प्यारी गोपी \nव्यष्टी आणि समष्टी साधनेसंदर्भात काही कृतीच्या स्त...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nगुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pranavunde.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-04-21T04:04:07Z", "digest": "sha1:VMCU2WB4G3CO3RLLM6MLM3HLYCWSGI6S", "length": 10746, "nlines": 69, "source_domain": "pranavunde.blogspot.com", "title": "जीवनशैली: राम गणेश गडकरी", "raw_content": "\nराम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nविविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.\nगडकऱ्यांचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी तत्कालीन मुंबई प्रांतातील नवसारी येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकऱ्याचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.\nमहाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कवित, लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.\nगडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. गडकऱ्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती.\nमराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.\nवाग्वैजयंती हा गडकर्‍यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसर्‍या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितेसाठी गोविंदाग्रज हे टोपण नाव गडकर्‍यांनी घेतले होते.\nगडकर्‍यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकर्‍यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.\nनाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.\nलाभल॓ आम्हास भाग्य बोलतो मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/03/blog-post_2.html", "date_download": "2018-04-21T04:00:02Z", "digest": "sha1:GGLHYPFEOXK5HXPXTMZISZWZECHH7ZH5", "length": 18814, "nlines": 188, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)", "raw_content": "\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)\nसधन ब्राह्मण जमीनदार कुटुंबातील एकुलता एक मुलगा परदेशी शिक्षणासाठी जातो. त्याचे नाव जगन्नाथ. तिथे एका भारतीय वंशाच्या आंग्ल युवतीबरोबर लग्न न करता राहतो. मद्यपान आणि मांसाशन करतो. क्रांतीच्या गप्पा मारतो. पण तो सगळ्यांशी जुळवून घेत खोटे खोटे जगतो असे त्याला कायम जाणवत असते. ई एम फॉर्स्टर या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाच्या विचारांचा तो अभ्यास करत असतो. पण वर्गकलह आणि दांभिकपणा या फॉर्स्टरच्या लेखनविषयाबाबत तो स्वतःची म्हणता येतील अशी स्वतंत्र मतेदेखील तयार करू शकत नसतो. त्या मागचे कारण म्हणजे आपण आयुष्याला सर्वांगाने जाणत नाही, केवळ पुस्तकांतून ओळखतो, हेच असावे असे त्याला वाटते.\n‘केवळ हमरस्त्याने जाणाऱ्याला जंगलातल्या आडवाटा, चोरवाटा माहीत नसतात त्यामुळे त्याला सगळे जंगल समजत नाही’ याची त्याला जाणीव झालेली असते. एके दिवशी त्याची प्रेयसीदेखील त्याच्या स्वभावातील खोट्या मनमिळावूपणाबद्दल त्याला सांगते, आणि आपल्या व्यक्तिमत्वाला टोकदारपणा नाही हे त्याचे दुःख अजूनंच तीव्र होते. शेवटी स्वतःच्या स्वभावातील दुबळेपणा मोडून काढण्यासाठी आणि जीवनाला समग्रपणे भिडण्यासाठी भारतात आपल्या जन्मगावी परत येतो.\nत्याच्या गावाचे नाव भारतीपूर. आईचे शिर धडावेगळे केल्यावर तुंगा नदीच्या पाण्यात परशुरामाने जिथे परशू धुवून आपले पापक्षालन केले त्या तीर्थहळ्ळीजवळ अनंतमूर्तींनी भारतीपूर वसवले आहे. परशुरामानेच गावात मंजुनाथाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे असा विश्वास असतो. या मंदिराला जगन्नाथाचे पूर्वज विश्वस्त होते. मंजुनाथाच्या देवळातील अख्ख्या गावाला ऐकू जाईल अशी घंटा त्यांनीच दिलेली असते. त्याशिवाय, जगन्नाथाच्या लहानपणी तो मृत्युशय्येवर असताना, मंजुनाथाला सोन्याचा किरीट देण्याचा नवस बोलून त्याच्या आईने त्याचे प्राण वाचवलेले असतात. आणि मग तो नवस फेडलेला देखील असतो.\nगावात असते; जगन्नाथची पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रचंड मोठी केळीची आणि पोफळीची बाग. त्याच्या बागेत असतात काम करणारे असंख्य शूद्र आणि त्यापैकी एका शूद्राची नजरेत भरणारी,अंगचटीला येणारी धीट मुलगी, कावेरी. प्रचंड मोठ्या घरात असते त्याची सकेशी विधवा काकू, चिक्की. इस्टेटीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेला बेरकी कारकून, शानभोग शास्त्री.\nत्याशिवाय गावात असतात; सदैव चुलीच्या धुराने भरलेल्या घरात राहणारे, वैतागलेली बायको, लग्न न झालेली कमवती मुलगी आणि बेरोजगार मुलगा असा संसार ओढत खादी भांडार चालवणारे ध्येयवादी आणि गांधीवादी कुटुंब मार्गदर्शक, श्रीपतीराय. विधवा असूनही गरोदर राहिलेल्या बहिणीला दारात ठेवून घेणारे आणि दोन लग्ने करून असंख्य मुलांना जन्म देऊन देवावर भरोसा ठेवून स्वस्थ असणारे, पायावर चक्र असल्यासारखे भारतभर भ्रमंती करणारे त्याचे धार्मिक मार्गदर्शक, सुबराय अडिग. गावाबाहेर स्वतःच्या विश्वात रमणारे, केवळ रेडिओ वापरून जगाशी संपर्क टिकवून ठेवलेले आणि विधवा विवाह करून वाळीत पडलेले समाजसुधारक, राघव पुराणिक.\nमंदिरात असतात; मंजुनाथाचे सोने चोरून घरासाठी वापरणारे पुजारी सीतारामय्या , बायको असूनही स्त्रीसुखाला वंचित राहिलेला आणि येता जात वडिलांचा मार खाणारा त्यांचा तोतरा मुलगा गणेश. याशिवाय सीतारामय्यांच्या अधिकारावर डोळा असलेला त्यांचाच भाऊबंद नागराज जोईस आणि मंदिराचे नवीन विश्वस्त प्रभू या व्यक्ती भारतीपुरच्या कथेला आकार देतात.\nशूद्र गावाच्या वेशीबाहेर रहात असतात. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत अजून गावात प्रचलित असते. त्यामुळे शिवाशीव आणि अस्पृश्यता भारतीपुरात सगळेजण पाळतात. आणि ब्राह्मण जर शूद्रवस्तीत आला तर वस्ती नष्ट होईल म्हणून ब्राह्मणांनी शूद्रवस्तीत येऊ नये असा नियम करून, शूद्रांना अस्पृश्य करणाऱ्या ब्राह्मणांना आपल्या बाजूने तेही अस्पृश्य करून टाकतात. जुन्या काळी रस्त्यातून बाजूला होणारे आणि अंग चोरून उभे राहणारे शूद्र आता अंगणात येत असले तरी नजरेला नजर देत नाहीत आणि पडवीतही येत नाहीत. त्यामुळे त्यांना मंदिरप्रवेश निषिद्ध हे तर ओघाने आलेच. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख शूद्र असला तरी गावातील शूद्रांची अवस्था दरिद्रीच असते. शूद्रांच्या अंगावर लंगोटाशिवाय वस्त्र नसते. स्वतः पोलीस प्रमुख आपले शूद्र संस्कार पूर्णपणे झुगारून देऊ शकलेला नसतो. ब्राह्मण कारकुनावर रोज ऑर्डर सोडून तो स्वतःचे समाधान करून घेत असतो, पण जगन्नाथ त्याला भेटायला गेल्यावर मात्र त्याला ब्राह्मण कारकुनाकडची कॉफी मिळेल याची व्यवस्था करतो. आंबेडकर, नेहरू आणि गांधीजी यांचे फोटो लावलेल्या त्या आधुनिक सरकारच्या कार्यालयात जातीभेदाची प्राचीन संस्कृती सर्वत्र वावरत असते.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ४)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)\nयाकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mcaer.org/unauthorized-institutions", "date_download": "2018-04-21T04:02:50Z", "digest": "sha1:RR6DTIOBF4ITY3JGKGRAHQ4N4SJAKCJ6", "length": 2904, "nlines": 26, "source_domain": "mcaer.org", "title": "Unauthorized Institutions", "raw_content": "\nअधिकृत कृषी तंत्रज्ञान विद्यालये\nअनधिकृत संस्था व अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याबाबत अधिनियम\nअनधिकृत संस्था व अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांबद्दल जाहीर सूचना व यादी\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर यांच्या कार्यक्षेत्रातील मान्यता प्राप्त नसलेले कृषी विद्यापीठ / अनधिकृत महाविद्यालये / शैक्षणिक संस्था\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील मान्यता प्राप्त नसलेले कृषी विद्यापीठ / अनधिकृत महाविद्यालये / शैक्षणिक संस्था\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या कार्यक्षेत्रातील मान्यता प्राप्त नसलेले कृषी विद्यापीठ / अनधिकृत महाविद्यालये / शैक्षणिक संस्था\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली जि. रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रातील मान्यता प्राप्त नसलेले कृषी विद्यापीठ / अनधिकृत महाविद्यालये / शैक्षणिक संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/mf-utility", "date_download": "2018-04-21T04:03:32Z", "digest": "sha1:KS6L7EE34RVCALNHDG2U6BI5QVRJFXKB", "length": 17119, "nlines": 167, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "MF Utility | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nम्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी एम.एफ.युटीलिटी\nखालील प्रश्नाचे उत्तर द्या.\n१) तुम्हाला म्युचुअल फंड योजनेत प्रथमच गुंतवणूक कारवायाही आहे काय\n२) तुम्ही यापूर्वी आमचे मार्फत म्युचुअल फंडच्या योजनेत गुंतवणूक केली आहे काय\n३) तुम्ही या पूर्वी कोणत्याही माध्यमातून - बँक किंवा कोणत्याही म्युचुअल फंड वितरकाकडून गुंतवणूक केली आहे काय\nवरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही एम.एफ.युटीलिटी, या सर्व प्रमुख म्युचुअल फंड कंपन्यांनी, म्युचुअल फंडात सुलभपणे व्यवहार करण्यासाठी सुरु केलेल्या, प्लॅटफॉर्म सोबत केवळ एकदाच नोंदणी करून नंतर केव्हाही तुमच्या सवडीनुसार तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकाल किंवा तुम्ही आमच्या ऑफिस मध्ये फोन करूनही व्यवहार करू शकाल. तुमच्या संमती शिवाय कोणताही व्यवहार पुरा होऊ शकत नाही. कोणत्याही म्युचुअल फंडाचे योजनेत नवीन एक रकमी गुंतवणूक कारणे, नवीन एस.आय.पी. सुरु कारणे, पैसे काढणे, पैसे एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग कारणे, पत्ता बदलणे, बँक बदलणे इ. सार्याच बाबी आपण एकदा का नोंदणी केली कि पेपरलेस करू शकता. फॉर्म भरावा लागत नाही, सही नको, चेक नको. सारे कसे सुलभपणे करता येते. तुम्ही गुंतवणुकीसाठी आमचा सल्लाही मोफत घेऊ शकता.\nजर तुम्ही यापूर्वी कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक केलेली असेल आणि जर का तुम्ही आमच्या मार्फत एकदाच नोंदणी केली तर तुम्हाला तुमच्या सर्व गुंतानुकीचा तपशील एकाच ठिकाणी पाहता येईल, यासाठी आम्ही तुम्हाला लॉगीन सुविधा उपलब्ध करून देऊ, त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा सारा तपशील पाहू शकालच याशिवाय सारे व्यवहार ऑनलाईन करता येतील, तुमचे अकाउंट स्टेटमेंट काढता येईल, आदि साऱ्या सुविधा तुम्हाला मिळतील.\nआणखीन एक महत्वाचा फायदा म्हणजे, एकदा का नोंदणी केली कि, तुम्ही एम.एफ.यु. चे मोबाईल अॅप डाउनलोड करून तुमच्या मोबाईल चा वापर करून सारे व्यवहार, नवीन गुंतवणूक कारणे, पैसे काढणे, स्वीच कारणे, नवीन एस.आय.पी. करणे इ. सारे ऑनलाईन केव्हाही तुमच्या सवडीने, दिवसातील कोणत्याही वेळी व कोठूनही करू शकता.\nचला तर एकदाच नोंदणी प्रक्रिया करून घ्या, त्यासाठी खालील सारे फॉर्म व सूचना पत्रही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा, सूचना पत्राप्रमाणे सह्या करा, कागदपत्रे जोडा व आमचेकडे पाठवून द्या आणि निश्चिंत रहा. तुम्हाला सारे व्यवहार सुलभपणे करण्यासाठी एकच कॉमन अकाउंट मिळेल त्याचा वापर करून व्यवहार करता येतील. एकदा आमचे मार्फत नोंदणी झाल्यावर आम्ही तुमच्यासाठी लॉगीन तयार करू तुम्हाला एम.एफ.युटीलिटी कडून एक मेल येईल त्यातील लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वत:च तुमचा लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करा व तो वापरून सारे व्यवहार सुलभपणे केव्हाही दिवसातील कोणत्याही वेळी व जगातून कोठूनही तुमच्या सवडीनुसार करा.\nडाउनलोड विभागातून आवश्यक ते फॉर्म डाउनलोड करून प्रिंट घ्या\nसूचना पत्राप्रमाणे कृती करा.\nफॉर्म कुरीअर किंवा पोस्टाने हवे आहेत काय\nतुम्हाला जर फॉर्म प्रिंट काढणे शक्य नसेल तर आम्ही ते तुम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने पाठवून देऊ. ह्यामुळे जरी तुम्ही एखाद्या खेडेगावात रहात असलात व तुम्हाला म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर ती करणे तुम्हाला अगदी सुलभ होईल. यासाठी तुम्ही मला फक्त एक फोन करा किंवा WhatsApp वर मला तुमचा पत्ता कळवा. मोबाईल 9422430302.\nएम.एफ.युटीलिटी सोबत एकदाच नोंदणी करून मिळणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत:\n१) तुमच्या PAN नंबर खाली तुम्ही कोठूनही केलेल्या गुंतवणुकीचा सर्वच तपशील तुम्ही २४/७ केव्हाही संगणक अथवा मोबाईलवर पाहू शकता.\n२) म्युचुअल फंडाचे कोणत्याही योजनेत नवीन गुंतवणूक करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, एस.टी.पी., एस.डब्ल्यू.पी. करणे या सुविधा तुम्ही ऑनलाईन कोणत्याही कागदपत्रांशिवाय करू शकता.\n३) एकाच वेळी अनेक योजनेत गुंतवणूक किंवा एस.आय.पी. करता येते.\n४) वेगवेगळ्या म्युचुअल फंडाचे वेबसाईटवर जाण्याची गरज नाही.\n५) तुम्ही एक किंवा अनेक बँका एकदाच रजिस्टर करून कोणत्याही बँक खात्यातून कोणतेही व्यवहार तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय करता येतील.\nतुम्हाला कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास संपर्क करा.\nतुम्ही येथे तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. योग्य प्रतिक्रिया येथे प्रसिद्ध केल्या जातील.\nप्रतिक्रिया नोंदवताना कृपया सभ्यतेचे पालन करा. असभ्य भाषेतील असू नये किंवा तुमच्या उत्पादनाची जाहिरात करू नये, ती तशी असल्यास डिलीट केली जाईल.\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉगीन कारणे अत्यावश्यक आहे.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post_60.html", "date_download": "2018-04-21T03:54:41Z", "digest": "sha1:U3FS6FC4IWZALWPQ4TQ2BZ63R5UL246P", "length": 22644, "nlines": 204, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: दाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)", "raw_content": "\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nखरी दाढी आणता येत नाही ती आपोआप यावी लागते. आणि ती सगळ्या पुरुषांना सारखीच येते असंही नाही. दाढी विरळ किंवा भरघोस असणे हा शारीरिक उंचीप्रमाणे निसर्गनियंत्रित भाग आहे. आणि तो विविध घटकांवर अवलंबून असतो. जन्मदात्यांकडून आलेलया जनुकांचे गुणधर्म, चेहऱ्यावरील केसांच्या रोमछिद्रांची संख्या किंवा केसांच्या ग्रंथी, शरीरातील टेस्टेस्टेरॉनची पातळी, पोषक आहार, पुरेसा व्यायाम आणि पुरेशी झोप या सर्वावर दाढीमिश्यांचे प्रमाण अवलंबून असते. या सर्व गोष्टी पुरेश्या प्रमाणात आहेत याचा एक दृश्य संकेत म्हणजे दाढी मिश्या असा होतो.\nयाचा उलटा अर्थ असा केला जातो की विरळ दाढीमिश्या असलेल्या व्यक्तीमध्ये टेस्टेस्टेरॉन कमी असावे. परंतू हे पूर्णसत्य नाही. दाढीमिश्यांसाठी विपरीत जनुकीय गुण किंवा विरळ केशिका ग्रंथी यामुळे देखील टेस्टेस्टेरॉनची समाधानकारक पातळी असलेला पुरुष देखील विरळ दाढीधारी होऊ शकतो. थोडक्यात, 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' किंवा 'का रे भुललासी वरलिया रंगा' हे इतर अनेक गोष्टींप्रमाणे दाढीमिश्यांना देखील लागू होतं.\nउत्क्रांतीच्या अंगाने जीवशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणारे काही शास्त्रज्ञ असं पण मानतात की स्त्रियांना, प्रजननयोग्य काळात दाढीवाले पुरुष जास्त आकर्षक वाटतात. वंशसातत्य हे निसर्गातील प्रत्येक जीवाचे निसर्गदत्त कर्तव्य आहे. आपली जनुकीय रचनाच तशी आहे. अशक्त जोडीदार म्हणजे अशक्त संतती आणि वंशसातत्य खंडित होण्याची शक्यता जास्त, म्हणून मग सशक्त जोडीदार ओळखणे ही मोठी गरज असते. स्त्री व पुरुषांचे वेगवेगळे शारीरिक अवयव या शोधात दृश्य खुण म्हणून कामाला येतात. पुरुषांची दाढी हा सशक्तपणाचा मोठी नैसर्गिक खूण आहे. त्यामुळे दाढीधारी पुरुष, स्त्रियांमध्ये थोडे जास्त लोकप्रिय असतात अशी सगळी या विचारामागील धारणा आहे.\nफुलांचे रंग आणि गंध जसे फुलपाखरांवर, नर पक्ष्यांचा पिसारा किंवा तुरा किंवा नृत्यकौशल्य जसे पक्षिणींवर, नर हरणांची शिंगे किंवा त्यांचा गंध जसा हरिणींवर, बेडकाची गालफडे जसा बेडक्यांवर, नर चिम्पाझीचा आकार आणि आक्रमकता जशी मादी चिम्पाझींवर; प्रभाव पाडतात त्याप्रमाणे दाढीमिश्या स्त्रियांवर प्रभाव पाडत असाव्यात, असा निष्कर्ष काढायला अनेक दाढीधारी पुरुषांना आवडू शकते. तो कितपत परिपूर्ण आहे याबद्दल संशोधकांत मतभेद आहेत.\nउत्क्रांतीच्या अंगाने जीवशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असे पण सांगतात की पूर्ण उमललेले टपोरे (Bee Stung lips) किंवा लालचुटूक ओठ, स्त्रीच्या प्रजननक्षमतेची आणि ती मिलनोत्सुक असण्याची दृश्य खूण असते. बहुसंख्य स्त्रियांना नटण्यामुरडण्याची निसर्गदत्त आवड असते असा समज आणि स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याच्या सरंजामशाही, राजेशाही आणि आता भांडवलशाहीच्या युगात, स्त्रियांची प्रसाधनाची साधने वाढतच गेली. आणि ओष्ठशलाका (lipstick) आता अगदी लहान मुलींच्यादेखील रोजच्या वापराची गोष्ट बनण्याच्या मार्गावर आहेत. आणि पुरुषांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात लिपस्टिक बऱ्यापैकी प्रभावी ठरताना दिसते.\nस्त्रियांच्या बाबतीत पुरुषांचे कथित मानसशास्त्र जे सांगते त्याला मान्य करून विविध संस्कृतींनी आणि बाजाराने प्रचंड प्रमाणात नवनवीन उत्पादने सातत्याने तयार केलेली दिसतात. आणि फार प्राचीन काळापासून स्त्रियांनी सजण्याचे, नटण्याचे प्रमाण वाढतंच गेलेले दिसते. याउलट, पुरुषांच्या बाबतीत मात्र बाजार आणि सर्वच संस्कृती थोड्या अरसिक होत गेलेल्या दिसतात. सुरवातीच्या काळात सर्रास प्रचलित असलेले अंगावर गोंदणे, कर्णभूषणे, बाहूबंद किंवा मुकुट वापरणे आता सर्वत्र बाद झालेले आहे. सर्वसाधारणपणे पुरुषांत, एखाद दुसरी अंगठी आणि सोन्याची चेन वापरण्याकडे कल असतो. (याला, फ्लेक्सवर चमकणारे काही सन्माननीय अपवाद आहेत, याची मला जाणीव आहे) आजकाल काही तरुण कानातील डूल आणि केसांची पोनीटेल वापरताना दिसतात. पण त्याचा उपयोग स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी होतो याबद्दल संशोधनांती काही बोलता येईल. त्याशिवाय काजळ, गंध, अत्तराचा फाया, हाताला गजरे, अश्या प्रकारे शरीराला सजविणे हे एकतर धार्मिक किंवा अतिरसिक मनोवृत्तीचे लक्षण मानले जाते.\nम्हणजे रोजच्या जीवनात जितक्या सहजतेने स्त्रिया लिपस्टिक किंवा नेलपॉलिश वापरतात आणि सहेतुक किंवा अहेतुकपणे पुरुषांचे लक्ष्य वेधून घेण्यात यशस्वी ठरतात तितक्या सहजतेने पुरुषाने काही करावे म्हणून बाजार आणि सध्याची संस्कृती त्याला फार प्रोत्साहन देताना दिसत नाही. सध्याची पुरुषांची सगळ्यात लोकप्रिय प्रसाधने म्हणजे शरीरगंध लपवणारे परफ्युम्स, केस काळे ठेवणारी द्रव्ये आणि दाढी गुळगुळीत ठेवण्यासाठीची क्रीम्स व उपकरणे हीच आहेत. म्हणजे सध्या तरी बाजाराने पुरुषांच्या बाबतीतले स्त्रियांचे कथित मानसशास्त्र नाकारलेले दिसते आहे. आणि कल्पक मानवाने दाढी मिश्या वाढवण्याची साधने किंवा औषधे शोधत राहण्यापेक्षा ती कापण्याची साधने शोधण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेले दिसते.\nकदाचित ज्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे स्त्री ही उपभोग्य वस्तू मानली गेली आहे त्याप्रमाणे पुरुषाला देखील उपभोग्य वस्तू म्हणून दर्शविणे सद्यकालीन समाजाला कठीण वाटत असावे. त्याशिवाय, स्त्री म्हणजे फूल तर पुरुष म्हणजे फुलपाखरू किंवा भ्रमर या कल्पनेने जोरदार मूळ धरले असल्याने भ्रमराने सजणे तितके महत्वाचे वाटत नसावे. पुरुष स्वभावतः अनेक साथीदार शोधतो आणि स्त्री स्वभावतः कमीत कमी साथीदार शोधते हा समजही या फूल भ्रमर कल्पनेला पोषक ठरतो. त्यामुळे फुलाला भ्रमराबद्दल काही मानसशास्त्र असावे याबद्दल मानवी समाज अजून तितका गंभीर नाही.\nम्हणजे दाढीमिश्यांमुळे पुरुष, स्त्रियांना अधिक आकर्षक वाटतात की नाही, याबद्दल मानवी समाज उदासीन असला तरी इतिहासकाळापासून पुरुषांची दाढी वेगवेगळ्या स्थळकाळात वाढत किंवा घटत गेलेली दिसते.\nअसे असेल तर मग पुरुष दाढीमिशा का ठेवतात किंवा का काढतात हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. मी जेव्हा याबद्दल इतिहासात आणि भूगोलात डोकावतो तेव्हा यामागे अनेक भौगोलीक, सामाजिक आणि राजकीय कारणे काम करत असवीत असे मला वाटू लागते. त्याबद्दल पुढील भागात लिहीन.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T03:59:21Z", "digest": "sha1:CICYFQZ5HLAAXCMXPU5QB4Q3EKFK4OIX", "length": 11441, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "राजा शिवछत्रपती | Satyashodhak", "raw_content": "\nदरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन. Advertisements\nमराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.\nसमस्त वारकर्‍यांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा काळ स्मृती दिन होता त्यांच्या पवित्र कार्याला वंदन त्यांच्या पवित्र कार्याला वंदन संत तुकाराम बीजेनिमित्त आलेला दै.देशोन्नती मधील लेख साभार..\nयुगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा\nयुगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा पिडीतांचा राजा | शिवराय || गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू शोषकांचा शत्रू | शिवराय || थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा भक्त समतेचा | शिवप्रभू || मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी धर्मांतरबंदी | मोडितसे || स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\nदादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nबाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा\nपावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे. शाहीर- प्रबोधनकार ठाकरे (चाल:– उद्धवा, शांतवन.) शिवजींची घेऊनि आज्ञा सजला बाजी समराला निज चमूस बाहुनि वदला- “वीर हो असा निकराचा \nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/reading-website-rasika-mulay-kiran-patil-1193136/", "date_download": "2018-04-21T03:32:21Z", "digest": "sha1:HEDUSCBOJGYJ3QUDAY5MBT4HCLTZURQG", "length": 20317, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाचनवेडय़ाचे आगळे संकेतस्थळ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nनववीच्या वर्गात शिकणारा अथर्व किरण पाटील हा वाचनवेडा विद्यार्थी, मुंबईच्या सेंट ग्रेगोरिअस हायस्कूलमध्ये तो शिकतो. किरणने पुस्तक परीक्षणांचे एक संकेतस्थळ सुरू केले आहे.\nनववीच्या वर्गात शिकणारा अथर्व किरण पाटील हा वाचनवेडा विद्यार्थी, मुंबईच्या सेंट ग्रेगोरिअस हायस्कूलमध्ये तो शिकतो; पण त्याने सुरू केलेल्या एका आगळ्या उपक्रमात पुण्यातील दहा शाळाही सहभागी झाल्या आहेत. आपण जे वाचतो ते इतरांनाही कळावे, वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती आपल्या मित्रमंडळींनाही व्हावी म्हणून किरणने पुस्तक परीक्षणांचे एक संकेतस्थळ सुरू केले आहे. www.ihavereadthebook.com या संकेतस्थळावर मुलांसाठी इंग्रजीत असणाऱ्या पुस्तकांचा सारांश वाचता येतो. या पुस्तकांवर ९ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपली परीक्षणे लिहायची, अशी या उपक्रमामागची संकल्पना आहे. अधिक पुस्तके वाचून अधिक परीक्षणे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांला या संकेतस्थळाच्या संपादक मंडळात सहभागी करून घेतले जाते. एप्रिल २०१५ मध्ये सुरू झालेल्या या संकेतस्थळावर १० हजारांहून अधिक पुस्तकांचे सारांश उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे एक वर्षांच्या आत या संकेतस्थळावर देशभरांतील विद्यार्थ्यांनी साडेतीनशेहून अधिक पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत. अथर्वच्या संकल्पनेबद्दल त्याच्याच शब्दांत..\nपुस्तक परीक्षणांचे संकेतस्थळ सुरू करण्याची संकल्पना कशी सुचली\nमला पुस्तके वाचायला आवडतात. आई-बाबांनी दोन वर्षांपूर्वी सुट्टीत मला खूप पुस्तके आणून दिली; पण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्यात काय आहे, ते आपल्याला आवडेल का याची कल्पना यायला हवी असे वाटले. पुस्तकांची परीक्षणे असतात किंवा प्रकाशनेही त्याचा सारांश सांगतात; पण तरीही ते पुस्तक कसे आहे ते नेमके कळत नाही. मी हे बाबांना विचारल्यावर त्यांनी इंटरनेटवर पुस्तकांची परीक्षणे शोधायला सांगितली. पण त्या वेळी मुलांनी लिहिलेली परीक्षणे मला सापडली नाहीत. याबद्दल बाबांशी बोलत असताना या संकेतस्थळाची संकल्पना पुढे आली आणि त्यांच्या मदतीने हे संकेतस्थळ सुरू केले.\nपाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक; हॅकर्सकडून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा\n‘फ्रीडम २५१’च्या नोंदणीचा फज्जा\nमाझ्या लेखकांच्या छायेत मी सुखावलो, नावाजलो\nनव्या दमाच्या कलाकारांचे गायन संकेतस्थळावर\n‘शरीराला व्यायाम, मेंदूला वाचन महत्त्वाचे’\nमुलांपर्यंत या संकेतस्थळाची माहिती कशी पोहोचली\nमुलांना असे काही आहे हे कळावे म्हणून संकेतस्थळ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यांत असतानाच देशभरातील शाळांची माहिती इंटरनेटवरून गोळा केली. त्यानुसार शाळांना मेल आणि पत्रे पाठवून ही संकल्पना सांगितली. हे संकेतस्थळ सुरू तयार करण्यासाठी पुण्यातील ‘मास्टर इक्वेशन्स’ या संस्थेची मदत आम्ही घेतली. डिसेंबर २०१४ मध्ये या संकेतस्थळाचे काम सुरू झाले. एप्रिल २०१५ मध्ये हे संकेतस्थळ सुरू झाले. ज्यांना कल्पना आवडली अशा काही शाळांनी उत्तर दिले. त्यात पुण्यातील अनेक शाळा आहेत. भारताप्रमाणेच सिंगापूरमधील काही शाळांशीही संपर्क केला होता त्यालाही उत्तर आले. यासाठी मला माझ्या मित्रांनी मदत केली. आम्ही सगळे मिळून ही पत्रे पाठवायचो. फेसबुक आणि ट्विटरवर या संकेतस्थळाची माहिती, पुस्तकांतील कोट्स असे शेअर करायला सुरुवात केली. ३४० शाळांमधील एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. एक लाखापेक्षा अधिक वेळा हे संकेतस्थळ विविध ठिकाणांहून पाहण्यात आले आहे.\nआय हॅव रेड द बुक.. हे नाव कसे सुचले\nमी पुस्तक वाचलेय आणि ते मला कसे वाटले हे सांगणे हाच हेतू होता. म्हणून हे नाव सुचले. ते सोपेही वाटले आणि आकर्षकही वाटले. या संकेतस्थळार पुस्तके दान करण्यासाठी नोंदणी करण्याचा एक रकाना आहे. त्यालाही प्रतिसाद मिळू लागला आहे. जेथे इंटरनेट नाही अशा ठिकाणी आलेली पुस्तके दान करण्याची कल्पना आहे. या संकेतस्थळावर पुस्तक परीक्षणाच्या आणि कथा लेखनाच्या स्पर्धाही घेतल्या.\nशाळा, अभ्यास सांभाळून याला वेळ कसा देतोस\nशाळा, अभ्यास हे करावेच लागते. पण मी दिवसातले कमीतकमी दोन तास संकेतस्थळासाठी देतो. सुरुवातीला नोंदणी करताना मुलांना अडचणी येत होत्या. तेव्हा खूप गोंधळ झाला होता. पण आता सगळे सुरळीत झाले आहे. वाङ्मयचौर्य शोधणाऱ्या मोफत प्रणाली इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने मी आलेली सगळी परीक्षणे तपासतो. ज्या परीक्षणांत ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक मजकूर चोरलेला आढळतो. त्या मुलाला मी याबाबत मेल करतो आणि पुन्हा लिहिण्याची विनंती करतो. त्याला १५ दिवसांत प्रतिसाद मिळाला नाही, तर ते परीक्षण संकेतस्थळावरून काढून टाकले जाते. दर आठवडय़ाच्या अखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी ४ ते ५ तास देतो. तेवढे पुरतात.\nमराठी पुस्तके येणार आहेत का\nमराठीतील मुलांसाठीचीच पुस्तके यामध्ये घ्यायची आहेत. त्याचप्रमाणे मराठीत टायपिंग करून परीक्षण लिहिण्यासाठीची तांत्रिक तयारीही अजून नाही. पण मराठी आणि हिंदी या भाषांतही हे संकेतस्थळ सुरू करायचे आहे. यासाठी व्यावसायिक पद्धतीने जाहिरातीही घेता येतील का याचा विचार करत आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवाचन छंदाला प्रवासाची जोड\nसाहित्याची नव्हे.. बघ्यांची जत्रा\nपाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक; हॅकर्सकडून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा\nमाझ्या लेखकांच्या छायेत मी सुखावलो, नावाजलो\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T03:44:09Z", "digest": "sha1:NLVNQ43LVNZKVFG77TR7MSZSFKIQKQUR", "length": 12393, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "पुणे | Satyashodhak", "raw_content": "\nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nभारतातील विविध नामांतराच्या मागण्यांचा वेध घेणारा आणि विश्लेषण करणारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा दैनिक देशोन्नती या लोकप्रिय दैनिकातील लेख. नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण. Advertisements\nझालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने काय साधले तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या\nआंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण\nएनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राम्हणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे\nसंस्कृत हटवा, मराठी वाचवा…\n-महावीर सांगलीकर मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण\nपुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…\nरविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो. ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी\nमहाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही\nआजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन\nसांस्कृतिक दहशतवाद मुक्तीदिनाच्या हार्दिक शिवेच्छा आज ५ जानेवारी, आजच्या दिवशी २००४ सालात संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर ७२ मावळ्यांनी भांडारकर संस्थेवर कारवाई केली होती, आणि ब्राम्हणशाहीला हादरा दिला होता. त्या सर्व मावळ्यांचे अनंत उपकार आमच्यावर सदैव राहतील. छत्रपती शिवाजी राजांचा शिवसंदेश आचरणात आणून त्यांनी बहुजन समाजाला स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिले आहे. अधिक माहितीसाठी पुढील ब्लॉग\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/02/blog-post_9.html", "date_download": "2018-04-21T03:38:38Z", "digest": "sha1:5BOGQ4TKHTS22DUQXDNQE67TYAZDVXD5", "length": 34476, "nlines": 189, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: दत्ताजी शिंदेचा पुनर्जन्म?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nतु्ला श्रद्धांजली कुठल्या तोंडाने शब्दांनी अर्पण करु तितकी लायकी तरी आमच्यापाशी आहे काय तितकी लायकी तरी आमच्यापाशी आहे काय आता अनेकजण शब्दांच्या राशी ओतून आत्मियतेचे उमाळे काढतील. जागोजागी तुझ्यासाठी मेणबत्त्या पेटवल्या जातील आणि शहीद म्हणून गौरवाने तुझी छायाचित्रे झळकवली जातील. पण तुझ्याखेरीज त्या नऊ सहकार्‍याची नावेही आम्हाला ठाऊक नाहीत. त्यांचे चेहरेही आम्हाला ओळखता येणार नाहीत. त्यांनी शेवटचा श्वास घेऊन इहलोकीची यात्रा संपवली आणि तू एकटाच त्यांच्या हौतात्म्याची दखल घेतली जावी, म्हणून जीव मुठीत धरून त्या शत्रूवत निसर्गाशी झुंजत राहिलास, म्हणून तुझा चेहरा आमच्यापर्यंत पोहोचू शकला. आमचे लक्ष तुझ्या त्या नऊ सहकार्‍यांकडे गेले. अन्यथा आम्ही कधी तुझी दखल घेतली होती आता अनेकजण शब्दांच्या राशी ओतून आत्मियतेचे उमाळे काढतील. जागोजागी तुझ्यासाठी मेणबत्त्या पेटवल्या जातील आणि शहीद म्हणून गौरवाने तुझी छायाचित्रे झळकवली जातील. पण तुझ्याखेरीज त्या नऊ सहकार्‍याची नावेही आम्हाला ठाऊक नाहीत. त्यांचे चेहरेही आम्हाला ओळखता येणार नाहीत. त्यांनी शेवटचा श्वास घेऊन इहलोकीची यात्रा संपवली आणि तू एकटाच त्यांच्या हौतात्म्याची दखल घेतली जावी, म्हणून जीव मुठीत धरून त्या शत्रूवत निसर्गाशी झुंजत राहिलास, म्हणून तुझा चेहरा आमच्यापर्यंत पोहोचू शकला. आमचे लक्ष तुझ्या त्या नऊ सहकार्‍यांकडे गेले. अन्यथा आम्ही कधी तुझी दखल घेतली होती तुझ्यासारखे कितीजण तिथे बर्फ़ातल्या यज्ञयागामध्ये आत्माहुती देऊन शहीद होऊन गेलेत. आम्हाला त्यांची ओळखही कधी होऊ शकली नाही. कसे कर्मदरिद्री रे आम्ही तुझ्यासारखे कितीजण तिथे बर्फ़ातल्या यज्ञयागामध्ये आत्माहुती देऊन शहीद होऊन गेलेत. आम्हाला त्यांची ओळखही कधी होऊ शकली नाही. कसे कर्मदरिद्री रे आम्ही ज्यांनी आमच्या सुरक्षित जगण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे, त्यांची साधी तोंडओळखही आम्हाला नाही. पण जे आमच्या जीवावर उठलेत आणि ज्यांनी आमच्या जगण्यातला प्रत्येक क्षण अशक्य व सुरक्षित करून ठेवलाय, त्यांची नावे चेहरे आम्हाला पक्के ठाऊक आहेत. आम्ही कसाब, अफ़जल गुरूला चेहर्‍याने ओळखतो. आम्हाला याकुब मेमनचा चेहरा विसरूनही आठवतो. पण तुझ्यासारख्यांची ओळखही नसते. देशावर आपला जीव ओवाळून टाकणार्‍या जवान सैनिकांची आमच्या नित्यजीवनात कुठे दाद आठवणही नसते. गवगवा होत असतो, जीवावर उठलेल्या शत्रूंचा ज्यांनी आमच्या सुरक्षित जगण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे, त्यांची साधी तोंडओळखही आम्हाला नाही. पण जे आमच्या जीवावर उठलेत आणि ज्यांनी आमच्या जगण्यातला प्रत्येक क्षण अशक्य व सुरक्षित करून ठेवलाय, त्यांची नावे चेहरे आम्हाला पक्के ठाऊक आहेत. आम्ही कसाब, अफ़जल गुरूला चेहर्‍याने ओळखतो. आम्हाला याकुब मेमनचा चेहरा विसरूनही आठवतो. पण तुझ्यासारख्यांची ओळखही नसते. देशावर आपला जीव ओवाळून टाकणार्‍या जवान सैनिकांची आमच्या नित्यजीवनात कुठे दाद आठवणही नसते. गवगवा होत असतो, जीवावर उठलेल्या शत्रूंचा यापेक्षा करंटेपणा कुठला असू शकतो ना यापेक्षा करंटेपणा कुठला असू शकतो ना मग सांग हनुमंतप्पा, कुठल्या तोंडाने तुला श्रद्धांजली अर्पण करू मग सांग हनुमंतप्पा, कुठल्या तोंडाने तुला श्रद्धांजली अर्पण करू असली ढोंगी श्रद्धांजली तुझ्या हौतात्म्याची विटंबना असेल, अशी भिती वाटते रे असली ढोंगी श्रद्धांजली तुझ्या हौतात्म्याची विटंबना असेल, अशी भिती वाटते रे कुठून इतके देशप्रेम आणि देशभक्ती तुमच्यात जन्म घेते तेच उमजत नाही. अशा ढोंगी समाजातही तुमच्यासारखे सुपुत्र भारतमातेच्या कुशीत जन्म घेतात, म्हणून हा देश टिकून राहिलाय. नाहीतर तो कधीच इतिहासजमा होऊन गेला असता.\nहनुमंतप्पा, आठवडाभर आधीपर्यंत तुझे नावही ठाऊक नव्हते रे त्या दिवशी तुझ्यासारख्याच काहीजणांनी त्या रक्त गोठवणार्‍या थंडीतून तुम्हा बेपत्ता सैनिकांचा शोध घेतला आणि त्यात तू अखेरचे श्वास घेत असताना सापडलास. म्हणून इतके कौतुक त्या दिवशी तुझ्यासारख्याच काहीजणांनी त्या रक्त गोठवणार्‍या थंडीतून तुम्हा बेपत्ता सैनिकांचा शोध घेतला आणि त्यात तू अखेरचे श्वास घेत असताना सापडलास. म्हणून इतके कौतुक नाहीतर दहा जवान बर्फ़ाच्या वादळात गाडले गेल्याच्या बातमीने तुमचा विषय संपला होता. आम्ही रोहितची आत्महत्या नाहीतर तशाच कुठल्या शिळ्या कढीला ऊत आणण्यात रमलो होतो. कोणी उत्तरप्रदेशात तालुका अध्यक्षाची निवडणूक जिंकला म्हणून हवेत गोळीबार करीत होता. तर कोणी चित्रपट पारितोषिकांच्या चमचमणार्‍या बातम्यात दिपून गेला होता. कुणाला मुंबईतल्या प्रदुषण माजवणार्‍या कचर्‍याच्या आगीने त्रस्त केलेले होते, तर दिल्लीकर नुसत्याच कुजलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीने व्याकुळ झालेले होते. पण एक एक श्वास घेतानाची लढाई अखंड लढणारे तुझ्यासारखे जवान आमच्या खिजगणतीतही नव्हते. आम्हाला फ़िकीर असते ती बलात्कार्‍यांना फ़ाशी दिले जाण्याची. माणसातल्या अमानुष प्रवृत्तीला रोखण्यासाठी आम्ही सतत चिंतीत असतो. नशीब हनुमंतप्पा तुझे, तू सियाचीनमध्ये त्या बर्फ़ाच्या कपारीमध्ये तैनात होतास. म्हणून तुझे कौतुक नाहीतर दहा जवान बर्फ़ाच्या वादळात गाडले गेल्याच्या बातमीने तुमचा विषय संपला होता. आम्ही रोहितची आत्महत्या नाहीतर तशाच कुठल्या शिळ्या कढीला ऊत आणण्यात रमलो होतो. कोणी उत्तरप्रदेशात तालुका अध्यक्षाची निवडणूक जिंकला म्हणून हवेत गोळीबार करीत होता. तर कोणी चित्रपट पारितोषिकांच्या चमचमणार्‍या बातम्यात दिपून गेला होता. कुणाला मुंबईतल्या प्रदुषण माजवणार्‍या कचर्‍याच्या आगीने त्रस्त केलेले होते, तर दिल्लीकर नुसत्याच कुजलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीने व्याकुळ झालेले होते. पण एक एक श्वास घेतानाची लढाई अखंड लढणारे तुझ्यासारखे जवान आमच्या खिजगणतीतही नव्हते. आम्हाला फ़िकीर असते ती बलात्कार्‍यांना फ़ाशी दिले जाण्याची. माणसातल्या अमानुष प्रवृत्तीला रोखण्यासाठी आम्ही सतत चिंतीत असतो. नशीब हनुमंतप्पा तुझे, तू सियाचीनमध्ये त्या बर्फ़ाच्या कपारीमध्ये तैनात होतास. म्हणून तुझे कौतुक त्याऐवजी तू पठाणकोटच्या हवाई तळावर तैनात असतास, तर तुझी खैर नव्हती. कारण पठाणकोटच्या घातपाती हल्ल्यात जे जवान तुझ्यासारखेच देशाचे रक्षण अहोरात्र करत होते, त्यांच्या हलगर्जीपणा व नालायकी नाकर्तेपणाचे विच्छेदन करण्यात आमची बुद्धी गर्क होती. त्यात तू कुठे असतास तर तुझीही नालस्ती करायला आम्हीच पुढे सरसावलो असतो. शेवटचा श्वास घेणे शक्य असेपर्यंत झुंज दिलीस, म्हणून तुझे कौतुक त्याऐवजी तू पठाणकोटच्या हवाई तळावर तैनात असतास, तर तुझी खैर नव्हती. कारण पठाणकोटच्या घातपाती हल्ल्यात जे जवान तुझ्यासारखेच देशाचे रक्षण अहोरात्र करत होते, त्यांच्या हलगर्जीपणा व नालायकी नाकर्तेपणाचे विच्छेदन करण्यात आमची बुद्धी गर्क होती. त्यात तू कुठे असतास तर तुझीही नालस्ती करायला आम्हीच पुढे सरसावलो असतो. शेवटचा श्वास घेणे शक्य असेपर्यंत झुंज दिलीस, म्हणून तुझे कौतुक अन्यथा जवान सैनिक मरण्यासाठीच असतो, इतक्या निबर कातडीचे आम्ही झालोय. तुझ्या आप्तस्वकीयांचा टाहो आम्हाला कधी ऐकू येत नाही, की त्यांचे अश्रूही आम्हाला दिसत नाहीत. उध्वस्त होऊन गेलेली तुझ्यासारख्यांची कुटुंबे आमच्या काळजाला कधी पाझर फ़ोडत नाहीत. आता सुद्धा जे काही श्रद्धांजलीचे तमाशे चाललेत, त्याला बघून भुलण्याचे कारण नाही.\nहनुमंतप्पा, आजकाल देशप्रेम, देशभक्तीही फ़ेअर एन्ड लव्हली रसायनासारखी बाजारू झालेली आहे. चार दिवसात गोरेपण देणार्‍या अशा ट्युबा आता प्रत्येक भावना व अविष्कारासाठीही निघाल्या आहेत. निर्भयाचा सामुहिक बलात्कार होऊन खुन पाडला गेल्यावर आम्हाला न्यायाची चाड वाटू लागते आणि चार दिवसांचे गोरेपण ट्युब संपताच अदृष्य व्हावे, तसा न्यायाचा उमाळाही गायब होऊन जातो. आठ वर्षापुर्वी आम्हाला असाच तुकाराम ओंबळेच्या हौतात्म्याचा मोठा उमाळा आलेला होता. उन्नीकृष्णनच्या शौर्याने आम्ही भारावलो होतो. पण वर्षे उलटली आणि आम्हाला त्यापैकी कोणी आठवत नाही. उलट आमच्यातले काही लोक याकुबच्या फ़ाशीविरुद्ध हिरीरीने लढायला पुढे सरसावले. कोणाला संसदेवरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण उरलेले नाही. पण हल्ल्याचा सुत्रधार अफ़जल गुरू याच्या शौर्याचे गोडवे विद्यापिठात गायले जात आहेत. त्यासाठी एकाहुन एक कायदेपंडित, बुद्धीमंत युक्तीवाद करायला पुढे आले. पण त्या संसदीय हल्ल्यात बळी गेलेल्या जवानांच्या कुटुंबियांना भरपाई मिळण्यात दिरंगाई झाल्याचा मुद्दा घेऊन कोणी न्यायासाठी मदतीला आला नाही. जेव्हा असल्या घटना घडतात, तेव्हा भावना, श्रद्धा वा आपुलकीच्या रसायनांचे लेप लावून आम्ही समारंभ साजरे करायला पुढे येत असतो. तेवढा उत्सव साजरा केला मग गणपती बुडवावा, तसे आम्ही तुझ्यासारख्यांचे विसर्जन करतो. विसरून जातो. पण आरोळी ठोकतो, चैन पडेना आम्हाला. अशा लोकांसाठी, वा समाजासाठी तुम्ही आपले सर्वस्व पणाला लावायला कसे सिद्ध होता, ते कोडेच आहेरे कुठल्या मातीचे बनलेले असता तुम्ही कुठल्या मातीचे बनलेले असता तुम्ही कुठून असे बळ तुमच्या अंगात संचारते कुठून असे बळ तुमच्या अंगात संचारते कोण ती माता आहे, जी अर्धपोटी राहून कोंड्याचा मांडा करीत आपल्या कुशीत तुमच्यासारख्यांना जन्म देते आणि भारतमातेच्या पदरात टाकते कोण ती माता आहे, जी अर्धपोटी राहून कोंड्याचा मांडा करीत आपल्या कुशीत तुमच्यासारख्यांना जन्म देते आणि भारतमातेच्या पदरात टाकते खरोखर हनुमंतप्पा लाखो तुझ्यासारखे जवान एक न उलगडणारे कोडे आहे. काहीतरी सरकारकडून फ़ुकटात पदरात पडावे म्हणून अहोरात्र आशाळभूत नजरेने जगणार्‍यांच्या देशात तुमची जात कुठून पैदा होते रे\nपोटापाण्याचा व्यवसाय किंवा नोकरी म्हणून सैन्यात भरती व्हायचे आणि आपले प्राण असे सहज उधळून टाकायचे धैर्य तुम्ही कुठून गोळा करता रे तुझे कुटुंबिय, त्याच्यासारखे लक्षावधी कुटुंबिय आज कुठलीही किंमत भरपाई न मागता जगत असतात. त्यांच्याकडे नजर वर करून बघायची आमची लायकी नाही. मग कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली द्यायची तुझे कुटुंबिय, त्याच्यासारखे लक्षावधी कुटुंबिय आज कुठलीही किंमत भरपाई न मागता जगत असतात. त्यांच्याकडे नजर वर करून बघायची आमची लायकी नाही. मग कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली द्यायची आमच्या परिसरात, मोहल्ल्यात काही हनुमंतप्पा असतील. आज कुठेतरी सीमेवर किंवा चौकीवर तैनात झालेले असतील. आमच्यापैकी कितीजणांना त्यांची साधी ओळख आहे आमच्या परिसरात, मोहल्ल्यात काही हनुमंतप्पा असतील. आज कुठेतरी सीमेवर किंवा चौकीवर तैनात झालेले असतील. आमच्यापैकी कितीजणांना त्यांची साधी ओळख आहे ती ओळख होण्यासाठी किंवा तुमची थोरवी कळण्यासाठी तुम्ही शहीदच व्हायची गरज आहे का ती ओळख होण्यासाठी किंवा तुमची थोरवी कळण्यासाठी तुम्ही शहीदच व्हायची गरज आहे का कृतघ्न स्वार्थी लोकसंख्या आसपास उजळमाथ्याने वावरत असताना आपल्या ध्येय निष्ठेशी प्राणपणाने कटीबद्ध रहाण्याची शक्ती तुम्हाला कुठून मिळते कृतघ्न स्वार्थी लोकसंख्या आसपास उजळमाथ्याने वावरत असताना आपल्या ध्येय निष्ठेशी प्राणपणाने कटीबद्ध रहाण्याची शक्ती तुम्हाला कुठून मिळते धर्म, भाषा, प्रांत यांच्या पलिकडे जाऊन देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याची इच्छाशक्ती कुठून मिळवता धर्म, भाषा, प्रांत यांच्या पलिकडे जाऊन देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याची इच्छाशक्ती कुठून मिळवता तू जगण्याची इच्छा संपली म्हणून निरोप घेतलास, की इथे आपली कदर नाही म्हणून निघून गेलास तू जगण्याची इच्छा संपली म्हणून निरोप घेतलास, की इथे आपली कदर नाही म्हणून निघून गेलास आपल्या जीवाचे मोल लावून जे स्वातंत्र्य अबाधित राखतोय त्याचीच राजधानीत, विद्यापीठात विटंबना होताना बघणे अशक्य झाले, म्हणून निरोप घेतलास कारे आपल्या जीवाचे मोल लावून जे स्वातंत्र्य अबाधित राखतोय त्याचीच राजधानीत, विद्यापीठात विटंबना होताना बघणे अशक्य झाले, म्हणून निरोप घेतलास कारे की मृत्यूशी तुझी झुंज चालली असताना प्रेमाचे दिखावू उमाळे आलेल्यांच्या नाटकाने तुला कंटाळा आला होता की मृत्यूशी तुझी झुंज चालली असताना प्रेमाचे दिखावू उमाळे आलेल्यांच्या नाटकाने तुला कंटाळा आला होता कारण कुठलेही असो, ज्या ताठ मानेने तू निसर्गालाही झुकांडी दिलीस, त्यानंतर विकलांग अवस्थेत जगणे तुला शक्यच नव्हते. मृत्यूकडे जीवनाची भीक मागणे तुझ्यासारख्यांच्या रक्तात नसते, म्हणून हा देश अजून टिकून आहे. खोल बर्फ़ात गाडला गेल्यावरही जगण्याची तुझी इर्षा बघून वाटते तू केवळ एक अवतारकार्य घेऊनच जन्माला आला होतास. आम्हाला विसर पडलेल्या इतिहासाचे स्मरण करून देण्यासाठीच आलास कारे या भारतभूमीत जन्माला कारण कुठलेही असो, ज्या ताठ मानेने तू निसर्गालाही झुकांडी दिलीस, त्यानंतर विकलांग अवस्थेत जगणे तुला शक्यच नव्हते. मृत्यूकडे जीवनाची भीक मागणे तुझ्यासारख्यांच्या रक्तात नसते, म्हणून हा देश अजून टिकून आहे. खोल बर्फ़ात गाडला गेल्यावरही जगण्याची तुझी इर्षा बघून वाटते तू केवळ एक अवतारकार्य घेऊनच जन्माला आला होतास. आम्हाला विसर पडलेल्या इतिहासाचे स्मरण करून देण्यासाठीच आलास कारे या भारतभूमीत जन्माला की काही शतकांपुर्वीच्या त्या ऐतिहासिक सत्याचा पुनरुच्चार करायला पुनर्जन्म घेतलास तू\nअब्दालीच्या सेनेपुढे रक्तबंबाळ होऊन मरणासन्न अवस्थेत पडलेल्या दत्ताजीला, हा देश विसरून गेलाय, त्याची आठवण द्यायला तू परतलास या भूमीत तो दत्ताजी शिंदे ज्याने मरणाच्या दारातही ‘बचेंगे तो औरभी लडेंगे’ इतकी हिंमत दाखवली, त्याला आम्ही विसरलोय. त्याच्या आठवणी खडबडून जाग्या करायला अवतरलास कारे हनुमंतप्पा तो दत्ताजी शिंदे ज्याने मरणाच्या दारातही ‘बचेंगे तो औरभी लडेंगे’ इतकी हिंमत दाखवली, त्याला आम्ही विसरलोय. त्याच्या आठवणी खडबडून जाग्या करायला अवतरलास कारे हनुमंतप्पा तीच तुझी आणि तुझ्यासारख्यांची जात, वंश आणि प्रेरणा तीच तुझी आणि तुझ्यासारख्यांची जात, वंश आणि प्रेरणा शतकांपुर्वी त्यानेही तितक्याच हिंमतीने म्हटले होते, बचेंगे तो औरभी लडेंगे शतकांपुर्वी त्यानेही तितक्याच हिंमतीने म्हटले होते, बचेंगे तो औरभी लडेंगे तू कृतीतून काय वेगळे सांगून गेलास तू कृतीतून काय वेगळे सांगून गेलास हा देश दत्ताजी शिंदेचा आहे, याचे स्मरण करून देण्यासाठीच तू सीयाचेनमधून अखेरची झुंज देत दिल्लीला परतलास कारे हा देश दत्ताजी शिंदेचा आहे, याचे स्मरण करून देण्यासाठीच तू सीयाचेनमधून अखेरची झुंज देत दिल्लीला परतलास कारे आमची बुद्धी, शब्द, समजूती, भ्रम किती निरर्थक करून टाकलेस हनुमंतप्पा\nदत्ताजी शिंद्याची झुंज आठवली ........\n खरे शहीद तर इशरत;गुरु;कसाब आहेत भाऊ मफ करा ही मजा नाही श्रद्धांजली कुठल्या तोंडाने देऊ हनुमंतप्पा कोप्पड यांना श्रद्धांजली म्हणजे एकच या देशद्रोही secular लोकांचा शेवट\nभाऊ खरोखरच छान लिहीलत.\nभाऊ सध्य परिस्थितीला अत्यंत समर्पक लेख. आपणा भारतीयांना सहस्र वर्षे पासुन हा शाप आहे. भारतीय समाज हा परचंड जाती प्रांत धर्म पंथ पक्ष वाद यांच्यात विखुरला आहे. त्याच बरोबर आपतीय लोकच (कुरहाडीचा दाअंडा गोतास काळ) गेली सहस्र दी वर्षे सहज देशद्रोही होतात व विकले जातात त्याचाच फायदा घेवुन परकीय अत्यंत कमी संख्येत असुनही आपल्या देशावर शतकानुशतके राज्य करुन सर्व संपन्न देशाची माता बहीणी ची लुट करत आले आहेत. याचे सोयरसुतक राहिले नाही. एक राम एक कृष्ण एक शिवाजी 4-5 शतकात जन्म घेणार व परत देश मुळ पदावर येणार त्यानचा उदोउदो करून परत जन्माला यायची वाट बघणार. परंतु त्याच वेळी देशातील नेतृत्वाला साथ न देता परत जात धर्म पंथ पक्ष प्रांत यावरून विरोध करणार.देशाचि हि अवस्था आशिष चालु रहाणार. भाऊ आपल्या डोळ्यात अंजन करणार्‍या लेखा साठी आभारी आहोत. अमुक शेटे.\nकाळे फेसबुक, काळे स्टेटस, काळे झेंडे, काळे कपडे\nकाळा दिवस, काळी रात्र, काळही काळाच\nसर्वत्र काळोख, काळोखावर काळ्याचेच आक्रमण\nचर्चा अहोरात्र काळोखाच्या काळेपणाची….\nसगळेच सरसावलेत काळोख मिटवायला\nबाहेर काही काळ - \"प्रकाश\"\nपण अंतर्मनातील ज्योत कधी पेटणार\nतोपर्यंत प्रकाशही आभासी…. काळाच…\nदिनेश निसंग, पुणे, २२ ऑगस्ट २०१३\nसुरेख लेख भाऊ दत्ताजी शिंदे आणि हनुमंतप्पा हे याच भुमीचे कर्तुत्वान पुत्र आहेत ज्या भुमीत स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे मतांच्या राजकारणासाठी देशातल्या गुप्तचर संस्थेला डावाला लावणारे आणि राजकीय प्रतिस्पर्धकांना संपविण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाणारे पुरोगामी हेच खरे दहशतवादी आहेत या देशाला जिहादी दहशतवाद्यांपेक्षा पुरोगामी दहशतवाद्यांची झळ जास्त पोहचत आहे.हैद्गाबाद येथील विद्यापीठात याकुब मेमनसाठी तसेच दिल्ली येथील जे.एन.यु विद्यापीठात अफजल गुरू ला श्रध्दांजली कार्यक्रमात देशविरोधी नारे हे सर्व पुरोगामी विचारांचे नापीक फळ आहेत. कम्युनिस्ट, कॉंग्रेसी तसेच सर्वच मतांचे राजकारण करणारे धर्मनिरपेक्ष पुरोगामी हेच सर्वसामान्य भारतीयांचे खरे शत्रु आहेत आणि या शत्रुंची ओळख करून देण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा आपला पण उल्लेखनिय व कौतुकास्पद आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकसला हा भिकार अर्थसंकल्प\nगाईच्या शापानेही कावळा मरत नाही\nसंघ भाजपाचे पुरोगामी प्रचारक\nस्मृतीजी, राहुलचे आभार माना\nपुरोगामी मुखवटे आणि सनातनी चेहरे\nकायद्याची शक्ती श्रद्धेत असते\nआयडिया ऑफ़ इंडीयाचे थोतांड\nदेशद्रोही घोषणा आणि राजकीय सापळा\nये तो होना ही था\nपुरोगामी जिहादी मोडस ऑपरेंडी\nपुरोगाम्यांपेक्षा हेडली अधिक विश्वासार्ह\nइशरत जहानसे अच्छा, हिंदूस्तान हमारा\nछगन कवन धन पायो\nहेडली आणि हिंदू दहशतवाद\nसूईच्या नेढ्यातून हत्ती जातो\nदाऊद, म्हशी आणि आझमखान\nराजकीय पापाचे खरे धनी\nथापर यांची सेक्युलर थप्पड\nभवानीआई रोडगा वाहीन तुला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/articles", "date_download": "2018-04-21T04:06:39Z", "digest": "sha1:WGMXPDMOYR7UBAGKMLHHBCLJA4Z63VZN", "length": 8280, "nlines": 150, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "लेख | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nया विभागात आम्ही म्युच्युअल फंड संबधीत लेख नियमीतपणे प्रसिध्द करणार आहोत. हे लेख आपणास माहितीपुर्ण व उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्राना वाचण्यास सांगा. तसेच फेसबुक व ट्वीटरवर याची माहिती द्या.\nया विभागाला नियमीत भेट देत रहा व नवीन लेख वाचा व दुस-याना वाचावयास सांगा.\nया विभागातील लेखांचे आम्ही पुनर्लेखन करत असल्यामुळे पूर्वीचे लेख डिलीट केलेले आहेत. लवकरच सर्व लेख एक एक करून परत येथे दिले जातील.\nकर बचती बाबत लेख\nकर बचती बाबत लेख ›\nकर बचती बाबत लेख\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3", "date_download": "2018-04-21T04:06:14Z", "digest": "sha1:SHDULEQS56EA7CVKWRCKHLWAKZVKVQ7T", "length": 22658, "nlines": 156, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "तहानेच्या अर्थकारणात जमिनीची चाळण", "raw_content": "\nतहानेच्या अर्थकारणात जमिनीची चाळण\nमहाराष्ट्रात बोअरवेल खोल खोल चालल्या आहेत. काही ठिकाणी तर त्या थेट पुराश्मकालीन पाण्याच्या साठ्यांपर्यंत पोचल्याच्या चिंताजनक घटना घडत आहेत.\n“यातल्या फक्त दोन चालतात,” रोशनगावचे बद्री खरात त्यांच्या बोअरवेलबद्दल सांगत होते. हे पचवणं अवघड आहे – लाखो रुपये खर्च करून तुम्ही त्यांच्यासारख्या ३६ बोअर पाडल्या असत्या तर तुम्हाला समजलं असतं. जालन्यातल्या रोशनगावचे खरात मोठे जमीनदार आहेत, त्या भागातलं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि लोकांसाठी त्यांचा हात कायम देणारा आहे. लांबच्या रानात पाडलेल्या बोअरमधून ते पाइपानं पिण्याचं पाणी आणतात. दिवसातून दोनदा, दोन तास रोशनगावचे गावकरी इथून मोफत पाणी भरू शकतात.\nएवढ्या बोअर कोरड्या जाणं म्हणजे त्यांच्यासाठी मोठं संकटच आहे. कारण बोअर पाडायला पैसा लागतो. “पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत जाणारा उद्योग आहे हा,” एक प्रशासकीय अधिकारी सांगतात. “बोअर मशीन बनवणारे, मशीनचे मालक आणि बोअर पाडणारे, सगळ्यांसाठी हा सुकाळ आहे. पाणी लागो अथवा न लागो, शेतकऱ्याला तर पैसे द्यावेच लागणार.” तहानेच्या अर्थकारणातला बोअरवेल फार कळीचा उद्योग आहे आणि त्याचं मूल्य अब्जांमध्ये आहे.\nमहाराष्ट्रात भूगर्भातल्या या पाण्याच्या उपशावर कसलंही नियंत्रण नाही. काही ठिकाणी बोअर वेल प्रचंड खोल, थेट पुराश्मकालीन पाणीसाठ्यांपर्यंत पोचल्या आहेत. लाखो वर्षांपूर्वीपासून हा पाण्याचा साठा भूगर्भामध्ये आहे.\nसध्या बोअर फेल जाण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. काही गावांमध्ये तर अगदी ९० टक्क्यांहून जास्त. “एरवी माझ्याकडे ३०-४० मजूर कामाला असतात,” खरात सांगतात. “आणि आता – एकही नाही. माझं रान कसं सुनं पडलंय. आमच्या गावच्या जवळ जवळ सगळ्या बोअर फेल गेल्या आहेत.” जुन्या बोअरही आता आटू लागल्या आहेत.\nपाण्याचं संकट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये निराशेच्या गर्तेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी अक्षरशः हजारो बोअर मारल्या आहेत. बोअर जितक्या जास्त खोल जाणार, तितका त्यांचा कर्जाचा आकडा फुगत जाणार. “शेतीसाठी मारलेली कोणतीच बोअर ५०० फुटाहून कमी नाहीये,” उस्मानाबादच्या ताकविकीचे भारत राऊत माहिती देतात. त्यांच्या गावातल्या १५०० बोअरपैकी, “निम्म्याहून जास्त गेल्या दोन वर्षात पाडलेल्या आहेत. या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ३०० ठिकाणी नव्या बोअर मारल्या आहेत. या सगळ्या फेल गेल्या. काय करणार, उभी पिकं जळताना पाहून शेतकरी पण हातघाईवर आले होते.”\nताकविकीतल्या नव्या बोअर तर पहिल्या दिवसापासूनच कोरड्या आहेत पण जुन्या बोअरचं पाणीही आटू लागलं आहे\nकोणत्याही रस्त्यावर सगळ्यात जास्त दिसणारं वाहन म्हणजे पाण्याचा टँकर तर शेतामध्ये तीच जागा बोअर पाडायच्या यंत्राने घेतली आहे. कोणी तरी स्थानिक माणूसच ही यंत्रं चालवतो आणि अनेकदा तर ती त्याच्या मालकीचीही असतात. प्रत्यक्षात यंत्रं तमिळ नाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येतात. ५०० फुटाच्या बोअरला साधारणपणे १,५०,०००/- इतका खर्च करावा लागतो. त्यातला ७० टक्क्यांहून जास्त पैसा स्टीलचे पाइप, पाण्यात सोडायची मोटर, वायरी, बोअर बसवण्यावर आणि वाहतुकीवर खर्च होतो. वरचे ४०,००० बोअर पाडणाऱ्याला जातात. बोअर पाडण्याचा खर्च – पहिल्या ३०० फुटासाठी – एका फुटाला रु. साठ, आणि त्यनंतरच्या प्रत्येक १०० फुटासाठी प्रयेक फुटामागे १० रुपये जास्त. बोअरच्या बाजूने बसवतात त्या केसिंग पाइपचे फुटामागे २०० रुपये. साधारण साठ फुटापर्यंत हे केसिंग पाइप लावावे लागतात.\nया वर्षी पहिल्या तीन महिन्यातच कमीत कमी २०,००० बोअर पाडल्या गेल्या असाव्यात असा एक अंदाज आहे. काही अधिकाऱ्यांना तर हा आकडा अजून जास्त असण्याची भीती आहे. “ताकविकीसारख्या शंभर गावात मिळूनच ३०,००० हून जास्त निघतील,” याकडे ते लक्ष वेधतात. एकट्या ताकविकीतल्या एक तृतीयांश नव्या बोअरसाठी मोटरी आणि पाइप खरेदी केले गेले असं धरलं तरी असं दिसतं की फक्त या एका गावाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात, ९० दिवसात, किमान अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या सगळ्या जिल्ह्यातल्या ३०,००० बोअर ५०० फूट नसतील असं जरी गृहित धरलं तरी सगळ्याचा मिळून सुमारे २.५ अब्जांचा धंदा झाला असं मानायला हरकत नाही.\n“एक बोअर चालविणारा दिवसात तीन तरी बोअर मारू शकतो,” ताकविकीचे राऊत सांगतात. “कमीत कमी दोन,” रोशनगावचे खरात सांगतात. “एकाच गावात असल्या तर तीन पण होतात.” रस्त्यात आमची गाठ पडली संजय शंकर शेळकेंशी. नव्या कोऱ्या बोअर यंत्राचे साभिमान मालक. “१.४ कोटी दिलेत मी.” रक्कम नक्कीच छोटी नाहीये. पण सहा महिन्यात पैसे वसूल होतील – जर दिवसाला दोन बोअर पाडल्या तर. आणि मागणी तर बख्खळ आहे. आम्ही बोलत असतानाच त्यांचा फोन सतत खणखणत होता.\nकर्जाचा डोंगर जसजसा वाढत चाललाय तसा हा तमाशा जरा कमी मंदावू लागलाय. बोअरवर खर्चून टाकलेलं कर्ज लोक फेडणार तरी कसे इथले सावकार दर साल ६० ते १२० टक्के व्याज आकारतात. राऊत सांगतात, “शेतीसाठी घेतलेल्या कर्जवसुलीच्या नोटिसा आता यायला लागतील. बोअरवेलसाठीचं कर्ज खाजगी सावकाराकडून उचललेलं असतं. पिकाचे पैसे आल्यावरच ते आम्ही फेडू शकतो.” पीक म्हणजे शक्यतो ऊस – एकरी १.८० कोटी लिटर पाणी खाणारा. पाण्याचं संकट ओढवायला प्रामुख्याने जबाबदार असणाऱ्या पिकातूनच कर्ज फेडायचं. असं दुष्टचक्र आहे हे. गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर “डबल नुकसान”.\nहे इतक्यावर थांबत नाही. राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे अधिकारी सांगतात त्याप्रमाणे महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग काळा पाषाण आहे. अशा पाषाणात खोदलेल्या विहिरी जास्तीत जास्त ३०-४० फूट खोल असतात. जास्तीत जास्त, ८० फूट. भारत सरकारचे माजी जल संसाधन सचिव, माधव चितळे सांगतात, “भूगर्भीय रचनेच्या वास्तवाचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की २०० फुटाच्या खाली पाणी लागणं मुश्किल आहे. जमिनीखाली २०० ते ६५० फुटाच्या मधल्या पट्ट्यात तर ते अशक्य आहे.” या नव्या बोअर वेल याच पट्ट्याच्या अगदी खालच्या टोकापर्यंत पोचल्या आहेत, क्वचित त्याहूनही किती तरी खोल गेल्या आहेत.\nतर, महाराष्ट्रात सिंचनासाठीच्या किती बोअर वेल आहेत कुणालाही माहित नाही. २००८-०९ सालच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार हा आकडा १,९१,३९६ इतका असावा. “माझ्या जिल्ह्यात कदाचित अजूनही असतील,” एक वरिष्ठ अधिकारी विनोदाने सांगतात. पण एवढा अगडबंब आकडा आपण गाठला तरी कसा कुणालाही माहित नाही. २००८-०९ सालच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार हा आकडा १,९१,३९६ इतका असावा. “माझ्या जिल्ह्यात कदाचित अजूनही असतील,” एक वरिष्ठ अधिकारी विनोदाने सांगतात. पण एवढा अगडबंब आकडा आपण गाठला तरी कसा भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा एक अधिकारी सांगतो की “नवी बोअर वेल घेतल्याची कसलीही नोंद करण्याचं बंधन बोअर मालकावर नाही. गंमत म्हणजे पारंपरिक पद्धतीने विहीर खोदली तर त्याची नोंद मात्र शेतकऱ्याला करावी लागते आणि पाणीपट्टीही भरावी लागते. बोअर पाडणाऱ्याला चिंता नाही.” ही विसंगती दूर करणारा राज्याचा कायदा बऱ्याच काळापासून राष्ट्रपतींच्या मंजुरीची वाट पाहत आहे.\nचितळे सांगतात, “१९७४ ते १९८५ दरम्यान तलाठ्यांनी सगळ्या विहिरी एकाच प्रकारात नोंदवल्या आहेत. त्यामुळे नक्की यातल्या बोअर वेल किती हे कळणं मुश्किल आहे. १९८५ नंतर वेगळ्या नोंदी ठेवायला सुरुवात झाली. पण तेव्हाही आणि आताही बोअरवेल घेणाऱ्याला त्याची नोंद करणं बंधनकारक नाही.” २००० साली, चितळेंच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या असं निदर्शनास आलं की जितक्या साध्या विहिरी तितक्याच बोअर वेल आहेत. त्या वर्षी हा आकडा जवळपास १४ लाख असा होता. तेव्हापासून बोअर वेलचं प्रमाण झपाट्याने वाढायला लागलंय मात्र त्यांची नोंद ठेवण्याची कसलीही यंत्रणा अस्तित्वात नाही.\n२००८-०९ च्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालात त्यांच्या १,९१,३६० या आकड्याबाबत चिंता व्यक्त केलेली दिसते. विहिरींच्या इतक्या कमी संख्येच्या आधारावर भूजलाचं मापन केल्यामुळे राज्याच्या भूजलाच्या स्थितीबाबतचं चुकीचं चित्र उभं राहतं. या अहवालानुसार, खरंच फार मोठ्या प्रमाणावर बोअर वेल आहेत. राज्यभरात सिंचनाचा हाच मुख्य स्रोत आहे. तरीही यातल्या बहुसंख्य विहिरींची विजजोडणीसाठी नोंदच केली गेलेली नाहीये. या सगळ्यांची आपण नोंद घेतली असती तरः भूजलाची स्थिती नक्कीच धोकादायक म्हणून समोर आली असती.\nप्रश्नाला हात घालायला साधी सुरुवात जरी करायची तरी राज्यात नेमक्या किती बोअरवेल आहेत हे माहिती होणं फार गरजेचं आहे. “राष्ट्रपतींनी कायद्याला मंजुरी दिली की आम्ही सुरुवात करू की,” एक सरकारी अधिकारी नमूद करतात.\nतोवर, पेट्रेल पंपावर संजय शेळके बोअर पाडायच्या गाडीची टाकी फुल करून घेतायत. नवा दिवस – आणि कोण जाणो नव्या तीन बोअरवेलही.\nपूर्वप्रसिद्धी – द हिंदू, १९ एप्रिल २०१३\nनक्की वाचा – पाण्याचं गहिरं संकट\nहा लेख अशा लेखमालेचा भाग आहे ज्यासाठी २०१४ मध्ये पी साईनाथ यांना वर्ल्ड मीडिया समिट ग्लोबल अवॉर्ड फॉर एक्सलन्स हे पारितोषिक मिळालं.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nजेव्हा पाणी पैशासारखं वाहतं...\nबँकेची गांधीगिरी, मराठवाड्यातील रोखविरहित हारा-किरी\nसामाजिक भाष्य करणारा कुस्तीचा आवाज\nकुस्तीः धर्माच्या पल्याड आणि समन्वय साधत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/kids-joke/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2-115061900009_1.html", "date_download": "2018-04-21T04:08:49Z", "digest": "sha1:X77735MGBVVY2FO4FGXQE3L6GQSGJNFU", "length": 6328, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लंबे वडील | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबॉब: मेरे पापा इतने लंबे है कि खड़े-खड़े ही चलता फॅन रोक देते है\nपिंट्या: हमारे वडील भी लंबेच है, मगर ऐसा आगाऊ पणा नहीं करते…\nतुम्ही पण व्हाट्सअपचे एडिक्ट तर नाही.....\nजीवन सर्वांसाठी सारखच असते\nआयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे\nव्हॉट्‍अप मॅसेज : अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक\nतुम्हीही सकाळी उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता का \nयावर अधिक वाचा :\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/farjad-coming-on-11th-may", "date_download": "2018-04-21T03:51:31Z", "digest": "sha1:KAS4UDRYFOFAKRXBW6R7NGRDZ4IYHACJ", "length": 6933, "nlines": 55, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "'Farjad' coming on 11th May… | Marathi Dhamaal", "raw_content": "\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\nपिरीयड फिल्मच्या माध्यमातून इतिहासाच्या पानांत लुप्त झालेल्या अनेक महान व्यक्तिरेखांवर बेतलेले चित्रपट अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकश्रयही मिळाला. याच यादीत आणखी एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. कोंडाजी फर्जंद हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील ज्वलंत अध्याय आता मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर पराक्रम गाजविलेल्या अनेक पराक्रमी योद्ध्यांपैकी कोंडाजी फर्जंद हे एक. कालौघात विस्मरणात गेलेल्या या योद्ध्याच्या पराक्रमाची यशोगाथा फर्जंद या चित्रपटाच्या रूपातून आपल्या समोर येणार आहे.\nकोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. या सिनेमाची पहिली झलक नुकतीच इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे. ११ मे २०१८ ला कोंडाजी फर्जंद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अशा वीरांच्या चरित्रांमधून राष्ट्रीय चारित्र्य घडतं., म्हणून असे चित्रपट महत्त्वाचे आहेत’, असं सांगताना चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा आणि ज्ञान वाढविणारा फर्जंद हा शिवकालीन युद्धपट नवी ऐतिहासिक दृष्टी देणारा ठरेल असा विश्वास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला.\n‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अनिरबान सरकार, संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nश्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायिले ह्या मालिकेचे शीर्षक गीत…\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation रिव्ह्यू: रटाळ प्रेमकथेचा ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3140", "date_download": "2018-04-21T03:59:48Z", "digest": "sha1:2I5BHVQMTVHYECHWVWEYUJ5GB6JGI5CY", "length": 18961, "nlines": 101, "source_domain": "mr.upakram.org", "title": "२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू\n१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला एवढ्यातच २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.\nजर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.\nह्या पिढीला म्हणूनच हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे.\n\"त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे.\"\n१९४७ साली किती टक्के हिंदू होते\nनितिन थत्ते [11 Feb 2011 रोजी 08:27 वा.]\n१९४८ मध्ये १०% होते असे त्यांनी तिकडे लिहिले आहे.\nचितळे यांच्यासाठी प्रश्नः सार्वमतात विजयासाठी किती टक्के लोकांचे सहकार्य लागते\nरणजित चितळे [11 Feb 2011 रोजी 11:18 वा.]\nजर १०० टक्के मतदान झाले तर ५० टक्क्या पेक्षा जास्त.\nतर मग त्या १०% ना हाकलण्याचा उद्देश हा सार्वमतासाठीच असल्याचा आरोप का ग्राह्य धरावा\nधागाप्रवर्तकांकडे विदा असेल की नेमकी १०% एकगठ्ठा मते सार्वमतात विजय / पराभवाला कारणीभूत आहेत.\nनाही का जसे देशातील इतर निवडणूकात अल्पसंख्यांक एकगठ्ठा मत टाकून कायम त्यांच्याच बाजूला निकाल लावतात तशी संधी काश्मीर मधे आली असता हिरावून घेतली जात आहे. :-)\nरणजित चितळे [13 Feb 2011 रोजी 05:30 वा.]\n१. सार्वमत जम्मू आणि काश्मीर राज्यात होणार होते त्याला काही अटी होत्या (त्या इतरत्र वाचाव्यात).\n२. जेव्हा सार्वमत होत तेव्हा नुसतेच राज्य नाही तर छोट्या मतदार संघात सुद्धा टक्केवारी बघितली जाते. जम्मूमध्ये साथारण ६७ टक्के हिंदू आहेत.\n३. आज जे काश्मीर खो-यात चालले आहे त्याला आळा घातला नाही तर उद्या जम्मू मध्ये व परवा लडाख भागात हेच होऊ शकते.\nसार्वमत 'जम्मू आणि काश्मीर आणि लडाख' मध्ये अपेक्षित आहे की केवळ काश्मीरमध्ये पाकिस्तानचा जम्मूवरही दावा आहे काय पाकिस्तानचा जम्मूवरही दावा आहे काय विकिपीडियानुसार त्यांचा केवळ काश्मीरवर दावा आहे.\nरणजित चितळे [13 Feb 2011 रोजी 07:18 वा.]\nआज पाकिस्तानचा दावा जम्मूवर नाही. उद्याचे सांगता येत नाही. सार्वमत पूर्ण जम्म काश्मीरला लागू होते (तेव्हाच्या करारानुसार - पाकव्यप्त काश्मीर व पाकिस्तानने चिनला दिलेले अक्साईचिन धरुन )\nप्रश्नहा आहे की आपल्या आंतरराष्ट्रीय सिमा जर स्थिर नसतील तर हा प्रश्न नेहमी ओपन राहू शकतो. आपल्या सिमा स्थिर नाहीत - काश्मीर मध्ये इंटरनॅशनल बाऊंड्री नाही - लाइन ऑफ कंट्रोल (पाकिस्तान ला लागून) व लाइन ऑफ एक्चुअल लाइन ऑफ कंट्रोल (चिन ला लागून) आहे.\nहा इतिहास ताजा ठेवला नाही तर हानी होत राहणार. असे माझे मत\nअधिक माहिती साठी \" शापित नंदनवन \" हे पुस्तक जरूर वाचावे.\nघरकुल काय बांधता येईल केव्हाही,\nमनगटात झेप घेण्याची जिद्द असावी.\nप्रमोद सहस्रबुद्धे [13 Feb 2011 रोजी 16:59 वा.]\nकाश्मिरी पंडितांच्या निर्वासित अस्तित्वावर सहवेदना सर्वांनाच असतील.\nलेखाचे दोन उद्देश दिसतात. एकात काश्मिरी पंडितांना हुसकून लावले त्याबद्दल. तर दुसर्‍यात सार्वमतात हा भूभाग 'आपल्या' कडून जाण्याबद्दल. यातील खरी चिंता दुसर्‍याची भासते आहे असे वाटले. (देशांतर्गत इतर निर्वासित आहेत.)\nकाश्मिर राज्य (हरिसिंगाचे राज्य) यात अनेक भिन्न विचाराचे भिन्न भाग होते. मूळ सार्वमत (जे भारताने मान्य केले होते.) हे पूर्ण राज्यात एकत्र घ्यायचे होते. त्यावेळची सार्वमते (जुनागड नंतर सिक्कीम) ही पूर्ण राज्यात घेतली होती. त्या राज्याचे तुकडे करणे अपेक्षित नव्हते. आज मूळ राज्याचे तीन दर्शनी तुकडे झाले आहेत. (पाकव्याप्त भागाचे प्रशासकीय तुकडे आहेत.) सध्या पूर्वपरिस्थितीनुसार सार्वमत घेणे दुरापास्त आहे. सर्वपक्षांना त्याची जाणीव आहे. मूळ मागणी नुसार पाकिस्तानला आणि भारताला पूर्णतः हे राज्य हवे होते. आजही दोघांचीही हीच दर्शनी मागणी आहे.\nमूळ राज्यात काश्मिर हा एक भाग आहे. जम्मु, लडाख, बाल्टीस्तान (उत्तर भाग), अक्साई (चीन कडील भाग) हे इतर भाग लहान नाहीत (काही क्षेत्रफलाने तर काही लोकसंख्येने.) यातील मुख्य अडचणीची गोष्ट म्हणजे काश्मिर भागाचे दोन तुकडे झाले. त्यामुळे काश्मिरी (या भागातील लोक) दोन तुकड्यात विभागले गेले. सध्याचे राजकारण/वाटाघाटी या भागाबद्दलच्या आहेत.\nपंडितांचा प्रश्नाचे विस्मरण होऊ नये हे धागा लेखकाचे म्हणणे उचित आहे. मात्र सार्वमताची त्यात गुंतागुंत नसावी.\nरणजित चितळे [15 Feb 2011 रोजी 03:31 वा.]\nलेखाचे दोन उद्देश दिसतात. एकात काश्मिरी पंडितांना हुसकून लावले त्याबद्दल. तर दुसर्‍यात सार्वमतात हा भूभाग 'आपल्या' कडून जाण्याबद्दल. यातील खरी चिंता दुसर्‍याची भासते आहे असे वाटले. (देशांतर्गत इतर निर्वासित आहेत.)\nइतरत्र काश्मिरी हिंदूंना हुसकून लावले त्याबद्दल कथेच्या रुपाने लिहिले आहे. सार्वमताची एवढी चिंता नाही कारण आपण म्हटल्या प्रमाणे हे होणे आता बहूंशी दुरापास्त वाटते, पण डेमोग्राफी बदलण्यामुळे त्याचे सलग्न प्रश्न आहेतच व राहतील. नविन पिढीला जाणिव असली पहिजे ह्या सर्व गोष्टींची असे वाटते.\nशहाणे...उंटावरचे [22 Feb 2011 रोजी 12:21 वा.]\nकाश्मिरी पंडितांच्या निर्वासित अस्तित्वावर सहवेदना सर्वांनाच असतील.>>>>>\nवरचे काही प्रतिसाद वाचल्यावर दुर्दैवाने तसे असावे असे वाटत नाही. नुसते तर्कदुष्ट विचार व त्या नुसार मांडले गेलेले काही मुद्दे ,टिप्पण्या हे मला क्रूर विनोद वाटले. परदु:ख शीतळ असते म्हणतात ते आठवले. :(\nखरे आहे आपले म्हणणे\nरणजित चितळे [23 Feb 2011 रोजी 06:59 वा.]\nमला हा अनुभव आला आहे आधी सुद्धा. आपल्यासाठी दुवा व्यनि करुन देत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business/page/2", "date_download": "2018-04-21T03:31:11Z", "digest": "sha1:IRAMKUJTC5YZOGN2J7S3STEAIWKAWPK6", "length": 10058, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - Page 2 of 220 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nशेअरबाजाराचा शेवटच्या क्षणी ‘यु-टर्न’\nबीएसईचा सेन्सेक्स 63, एनएसईचा निफ्टी 22 अंकाने कमजोर वृत्तसंस्था/ मुंबई गेल्या सलग नऊ सत्रातील तेजीला बुधवारी अखेर ब्रेक लागला. आंतरराष्ट्रीय पातळीवरून चांगले संकेत मिळूनही गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री करण्यात आल्याने बाजारात घसरण झाली. बुधवारी नफा कमाई करण्यात आल्याने बाजार दिवसअखेरीस घसरत बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांकडून देशातील बाजारात गुंतवणूक करण्यात आल्याने गेल्या 9 सत्रात तेजी कायम होती. दिवसात बीएसईच्या सेन्सेक्सने 34,591 ...Full Article\nईपीएफओ सदस्यांना नियंत्रित करता येणार गुंतवणूक\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली चालू आर्थिक वर्षापासून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना आपल्या खात्यातील गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)मधील आपली गुंतवणूक वाढ अथवा घटविता येणार आहे. ...Full Article\nयुटिलिटी वाहनांत मारुती सुझुकीचे वर्चस्व\nनवी दिल्ली 2017-18 मध्ये युटिलिटी वाहनांच्या विक्रीमध्ये प्रथम स्थान पटकाविल्याचे मारुती सुझुकी इंडियाकडून सांगण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा हिस्सा 27.5 टक्क्यांवर पोहोचला. व्हितारा बेझा, एर्तिगा, एस क्रॉस या ...Full Article\nफोर्टिसच्या स्पर्धेत चिनी कंपनी\n2300 कोटीची गुंतवणूक करण्याची ऑफर वृत्तसंस्था / मुंबई फोर्टिस हेल्थकेअरचे अधिग्रहण करण्यासाठी चीनमधील आरोग्यसेवा क्षेत्रातील फोसन हेल्थ होल्डिंग्सने प्रतिसाद दिला आहे. यामुळे फोर्टिसचे अधिग्रहण करण्यासाठी असलेली स्पर्धा अधिकच वाढत ...Full Article\nकामगार कायदा, बँकिंग सुधारणेने जीडीपी वृद्धी\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्यमकालीन विकासात होणार वाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताने कामगार कायद्यावर अधिक भर देत रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यावे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रशासन सुधारण्यावर भर द्यावा असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ...Full Article\nवेतनदाराने चुकीचे विवरण भरल्यास कंपनीकडून होणार कारवाई\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली वेतनदार करदात्याने विवरण पत्रामध्ये उत्पन्नाविषयी जाणीवपूर्वक चुकीची माहिती सादर केल्यास याबद्दल आस्थापनाला सांगण्यात येणार असून कर्मचाऱयाविरोधात कारवाई करण्यात येईल असे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले. केंद्रीय प्रक्रिया ...Full Article\n2014 नंतर सलग नवव्या सत्रात तेजी कायम\nबीएसईचा सेन्सेक्स 89, एनएसईचा निफ्टी 20 अंकाने मजबूत वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारसह गेल्या सलग नऊ सत्रात भांडवली बाजार तेजीने बंद झाला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वाधिक दीर्घकाळाची तेजी आहे. यापूर्वी ...Full Article\nनिर्यात वाढीने विकास दर 8 टक्क्यांवर\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल्यास आणि निर्यात अधिक स्पर्धात्मक करण्यात आल्यास भारताचा विकास दर 8 टक्क्यांवर पोहोचले असे आशियाई विकास बँकेचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित सेन गुप्ता यांनी ...Full Article\nयंदा देशाचा 7.3 टक्के विकासदर\nजागतिक बँकेचा अनुमान : प्रतिवर्षी 81 लाख रोजगारनिर्मिती आवश्यक वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 2018-19 या आर्थिक वर्षात देशाचा 7.3 टक्क्यांनी विकास होईल असे जागतिक बँकेकडून अहवालात अनुमान वर्तविण्यात आला. 2019 आणि ...Full Article\nऑटोमोबाईल, बांधकाम, इंजिनियरिंग क्षेत्रात रोजगानिर्मिती\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली मार्च महिन्यामध्ये ऑटोमोबाईल, बांधकाम आणि इंजिनियरिंग यासारख्या नॉन आयटी क्षेत्रात रोजगार भरतीचे प्रमाण 3 टक्क्यांनी वाढल्याचे नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार समजते. सध्या अजूनही आयटी क्षेत्रात अजूनही रोजगारनिर्मितीबाबत ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/2016/09/", "date_download": "2018-04-21T04:07:29Z", "digest": "sha1:RBLTNKDHW5SDWQUMRMOYRKIJNNGII36B", "length": 6756, "nlines": 112, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "सप्टेंबर 2016 | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nजयहरी मंडळी मी धनंजय महाराज मोरे मला आपणास काळवितांना आनंद होतो की मी खास वारकरी भजन म्हणण्यासाठीवारकरी भजनी मालिका मोबईल aapअॅप अॅप्लिकेशन फ्री तयार केले आहे. “BHAJANI MALIKA” भजनी मालिका धनंजय महाराज मोरे व्दारा संपादित ई वारकरी भजनी मालिका आता गुगल प्ले स्टोअर वर Google play store वारकरी भजनी मालिका विनामूल्य :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store)वारकरी भजनी […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/more/4080", "date_download": "2018-04-21T03:57:04Z", "digest": "sha1:YHDTVE4MCQZCFD7SRQJJGVNIG24JWSCE", "length": 1912, "nlines": 41, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Marathi Dhamaal works cool when JavaScript is enabled!, Please enable Javascript.", "raw_content": "\nमराठी सिनेमाला ‘प्राईम टाईम'\nपेईंग घोस्ट येती घरा..\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘चीटर’ येतोय १० जूनला प्रेषकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T04:14:51Z", "digest": "sha1:E4RZPP7IRGT4XVDJ7GREC24A63UKOUW4", "length": 4002, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निंको - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसम्राट निंको (जपानी:仁孝天皇) (मार्च १६, इ.स. १८०० - फेब्रुवारी २१, इ.स. १८४६) हा जपानचा १२०वा सम्राट होता.\nहा १८१७ ते १८४६पर्यंत सत्तेवर होता.\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nइ.स. १८०० मधील जन्म\nइ.स. १८४६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-04-21T04:01:10Z", "digest": "sha1:2SSDPFRNFOGXDLFQZQVUZA3WVNSORF7L", "length": 42153, "nlines": 214, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: याकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता", "raw_content": "\nयाकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता\nमाझे प्रिय मित्र मंदार काळे यांनी याकूब मेमनला फाशीची शिक्षा ठोठावण्याआधी देहांत शिक्षेच्या योग्यायोग्यतेचा उहापोह करणारी एक छोटी पोस्ट लिहिली होती. पण त्यावेळी एकंदरीत सगळ्यांच्या भावना पेटलेल्या असल्यामुळे त्यांना प्रतिसाद देणारे पोस्टच्या सैद्धांतिक बाबीकडे दुर्लक्ष करून तावातावाने आसूड ओढल्यागत प्रतिसाद देत होते. त्यांच्या त्या पोस्टमुळे माझ्या डोक्यात जे विचार आले होते ते लिहून ठेवले होते. आधी ती पोस्ट कॉपी पेस्ट करतो आणि मग त्यामुळे तेव्हा मला सुचलेले विचार इथे डकवतो.\nदेहांत शिक्षेची भलामण करताना व्यवस्थेला योग्य निर्णय घेण्याची शंभर टक्के कुवत नि माहिती आहे असे गृहित धरले जाते. कारण तसे नसेल आणि शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर मूळ निर्णयाला बाधक असा उलट पुरावा हाती आला तर ती शिक्षा अंशतः देखील उलट फिरवण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नसतो. जन्मठेपेचा कैदी काही काळाने उलट पुरावा हाती आल्यास सुटू शकतो, जरी त्याच्या आयुष्याचा काही काळ व्यवस्थेच्या चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतला असला तरी कदाचित उरलेल्या आयुष्यात त्याला थोडेफार का होईना भरपाई करणे शक्य होते. अशा वेळी व्यवस्था स्वतःच गुन्हेगार ठरते. पण तिला शिक्षा देणारी कोणतीच व्यवस्था अस्तित्वात नसते, तेव्हा हा एक प्रकारचा अन्यायच नव्हे तर हत्याच ठरते. माझ्या मते देहांत शिक्षेला विरोध करण्याचे मुख्य कारण 'शिक्षा ठोठावण्यापर्यंत पोचलेली कारणमीमांसा वा पुरावे हे शंभर टक्के सत्य असल्याची खात्री देता येत नाही' हेच असते. हिरावून घेतलेले प्राण परत देता येत नाहीत हा मुख्य मुद्दा असायला हवा. जगात अमुक एक माणूस गुन्हेगार आहेच (उदा. तो मुस्लिम असल्यास बर्‍याच द्वेषप्रेमींची ही खात्री असते असे दिसते) किंवा गुन्हेगार नाहीच (उदा. आमचे गुरुजी बलात्कार नव्हे साक्षात्कारच करतात, हे सारे कुभांड आहे म्हणणारे भक्त) असे ठामपणे म्हणणारे व्यवस्थेला एकतर सर्वशक्तिमान समजतात किंवा थेट अन्यायकारी समजतात. पण हे दोन्ही दावे केवळ अडाणीपणाचेच निदर्शक असतात. दोनही प्रकारचे निर्णय केवळ पुराव्याआधारे केलेले असल्याने वास्तविक चूक असू शकतात, ठरू शकतात. आणि त्या संभाव्य चुकीचे परिमार्जन करण्याची सोय रहावी म्हणून देहांत शिक्षेला विरोध केला जातो, यात माणुसकी वगैरेचा संबंध नाही. जगात शंभर टक्के सत्य वा वास्तव असे नसते आणि कोणतीही व्यवस्था नेहेमीच अचूक निर्णय घेते वा नेहेमीच पक्षपाती निर्णय घेते असेही नसते. तसे दावे करणारे माथेफिरू असतात इतकेच.\nMandar Kale मला वाटतंय माझी कमेंट मोठी असल्याने तुमच्या पोस्ट खाली टाकता येत नाहीये … म्हणून वेगळी पोस्ट करतोय\nबहुतेक विचारांचे उगम हा सद्यस्थितीतील कुठल्यातरी प्रसंगामुळे मनात आलेले तरंग हाच असतो …. ज्ञान व अनुभवांचे पाणी जितके खोल आणि शांत तितकी तरंगांची तीव्रता अधिक तर जितके पाणी उथळ तितकी तरंगांची शक्यता मावळून केवळ खळखळाटच उरतो हा माझा नित्याचा अनुभव कालच्या तुमच्या विचार करण्यास लावणाऱ्या पोस्ट मुळे आणि त्यावरील \"बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर\" छाप काही गमतीदार कमेंट्स मुळे दृढ झाला ….\nतुमची पोस्ट ज्या मूळ पोस्ट ला उत्तर म्हणून लिहिली होती त्या तुमच्या मित्राचे नाव आठवत नाही पण त्यांच्या योगे अल्बर्ट काम्यूंचा Reflections on the Guillotine निबंध डाऊन लोड करून वाचला आणि मग डेथ पेनल्टी बाजूने आणि विरोधातली आंतरजालावर पटकन मिळणारी बरीच मतं वाचली … मग ओसामा बिन लादेन ला अमेरिकेने अबोटाबाद ला टिपून मारण्यामागची कारण मीमांसा वाचली …. मनाचा तळ जोरात ढवळून निघाला आणि डोक्याला खाद्य मिळालं ….\nसलमान खान किंवा इतर समाजधुरीण ज्या मानवतावादाची ढाल पुढे करत आहेत ती तुम्ही झुगारून दिली असल्याने गुन्हेगारांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क या विषयावर चर्चा अपेक्षित नाही असे गृहीत धरतो …. त्याशिवाय तुम्ही फाशीच्या शिक्षेवर सैद्धांतिक चर्चा करण्याची तुमची इच्छा एका कमेंटमध्ये मांडली आहे म्हणून लिहिण्याचा धीर वाढला …\nकाम्यूंचा निबंध तात्विक नसून भावनिक आहे असे सर्वजण मानतात आणि तो निबंध याकूब ज्या खटल्यात दोषी आढळला आहे त्याबद्दल बोलत नसून युरोपमध्ये त्याकाळी प्रचलित असलेल्या गिलोटिनच्या शिक्षेच्या सर्रास वापराविरोधात होता. त्या निबंधात तुम्ही मांडलेले मुद्दे नाहीत, म्हणून त्या निबंधाला बाजूला ठेवतो आणि तुमच्या पोस्ट कडे वळतो.\nमला जाणवलेले तुमच्या पोस्टमधले चार महत्वाचे मुद्दे म्हणजे,\nसंशयातीत करणारा पुरावा खरोखरच असतो काय \nन्यायव्यवस्था खरोखरच नि:पक्षपाती आणि पूर्वग्रहविरहित असते काय \nपूर्वग्रहदूषित व्यवस्थेने शिक्षेच्या नावाखाली केलेल्या हत्येला न्याय म्हणता येईल काय \nआणि फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यानंतर जर निरपराधीत्व शाबीत झाले तर शिक्षा ठोठावल्यामुळे निरपराधावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन कसे करायचे\nया चारही मुद्द्यांची आणि त्याचे मूळ म्हणजे सध्या गाजत असलेली याकूब मेमनची फाशीची शिक्षा यांची सांगड घातल्यावर मला जे जाणवलं ते लिहितोय…\nन्यायालयासमोर येणारे खटले साधारण तीन प्रकारचे असतात.\nभांडणे : हि साधारणपणे मालमत्तेसंबंधी असतात. अश्या भांडणांमध्ये समाजाचे नियम ठरलेले असल्यामुळे न्यायालयाचे काम केवळ पुरावा बघून कुणाचा पक्ष नियमाप्रमाणे असल्याने बरोबर आणि कुणाचा पक्ष नियमोल्लंघन करत असल्यामुळे चूक ते ठरवणे इतकेच असते. न्यायदान चूक कि बरोबर यातच संपते. पुराव्यातून सत्यदर्शन होते कि नाही या प्रश्नात न्यायालय पडत नाही. हे खटले दिवाणी असल्याने यात न्यायालय स्वतःहून लक्ष घालत नाही आणि या खटल्यात फाशीच्या शिक्षेचा प्रश्नच उद्भवत नाही.\nगुन्हा : यात दुसऱ्याच्या मालमत्तेचा अपहार, चोरी, फसवणे, दमदाटी, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच, शारीरिक इजा, बलात्कार अश्या गोष्टी येतात. यात समाजसंमत वागणे म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट असल्याने न्यायालयाचे काम गुन्हा खरंच झाला आहे कि नाही तो आरोपीनेच केला आहे कि नाही तो आरोपीनेच केला आहे कि नाही साक्षी पुरावे सत्याला स्पष्ट करणारे आहेत कि नाहीत साक्षी पुरावे सत्याला स्पष्ट करणारे आहेत कि नाहीत याची खात्री करून पुराव्यानुसार निरपराध ठरल्यास आरोपीला मुक्त करणे आणि पुराव्यानुसार गुन्हेगार ठरल्यास गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारास शासन करणे इतकेच असते. न्यायदान चूक कि बरोबर यापेक्षा एक पायरी कठीण होते आणि सत्य शोधनाची नवीन जबाबदारी न्यायालयावर येऊन पडते. त्यासाठी पोलिस तपास आणि सरकारी वकील हि व्यवस्था काम करते. हे खटले फौजदारी स्वरूपाचे असल्याने यात न्यायालयाला तक्रार आल्यावर किंवा पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यावर किंवा क्वचित स्वतः हून ही लक्ष घालावे लागते. या खटल्यातही फाशीची शिक्षा होण्याचा संभव नगण्यच असतो.\nअपराध : यात दुसऱ्याचे आयुष्य संपवणे हा सर्वात मोठा गुन्हा येतो. हा खटला फौजदारी असतो आणि न्यायदान अधिक कठीण होते. सर्वांना समान न्याय याचा अर्थ सर्वांना समान शिक्षा नसून जितका अपराध मोठा तितकी शिक्षेची तीव्रता मोठी असा असतो. जर खटल्याचा मुद्दा एका निरपराधाची हत्या असेल तर कुठल्याही प्रकारची शिक्षा या अपराधामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करू शकत नाही. अश्या परिस्थितीत जर थंड डोक्याने योजनाबद्ध रीतीने जर कोणी खून पाडत असेल तर केवळ दोन पायावर चालतो, आपली भाषा बोलतो आणि आपल्यासारखे विचार बऱ्याचदा करतो म्हणून त्याला फाशी सोडून दुसरी कुठलीही शिक्षा दिल्यास न्याय झाला असे समाजाला वाटत नाही आणि इथे फाशीच्या शिक्षेचा उगम होतो.\nशिवाजी राजांच्या काळातील कुणाचे हात पाय कापून टाकण्याचा किंवा कुणाला तोफेच्या तोंडी तर कुणाला हत्तीच्या पायदळी देण्याचा न्याय आपण मध्ययुगीन म्हणून सोडून दिला तरी आपली न्यायव्यवस्था पाश्चात्त्य न्यायव्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळे हमुराब्बीचे कायदे किंवा मोझेस कडून मिळालेल्या आज्ञा किंवा इस्लाममधील न्यायाची अरबी संकल्पना यांचा प्रभाव आपल्याला टाळता येत नाही आणि मनाने पुराणात किंवा मध्ययुगात वावरणाऱ्या भारतीय समाजाला फाशीच्या शिक्षेमागील न्यायदानातील संभाव्य चूक महत्त्वाची वाटेनाशी होते.\nअसल्या अपराधात पुराव्यांचा अपुरेपणा, तोकडेपणा, साक्षीदारांच्या चुका आणि न्यायदानातील संभाव्य पक्षपातीपणा लक्षात घेता फाशी दिल्यावरही दयेचा अर्ज आणि कायमस्वरूपी तुरुंगवासाची तरतूद आपल्या कायद्यात आहे. अनेक गुन्हेगारांनी त्याचा फायदा देखील करून घेतला आहे.\nअश्या परिस्थितीतही मला फाशीच्या शिक्षेची शक्यता ठेवावी असेच वाटते. माझे मत फाशी द्या म्हणून नसून जास्तीत जास्त काय होऊ शकते त्याची मर्यादा निश्चित करून ठेवावी असे आहे.\nनिरपराध गुन्हा कबूल करणार नाहीच पण अट्टल गुन्हेगारदेखील गुन्हा लपवण्याचा अखंड प्रयत्न करणारच. सत्यशोधनाच्या कामात मदत केली तर शिक्षा मर्यादेपर्यंत न ताणता थोडी कमी होऊ शकते हि शक्यता गुन्हा अन्वेषणाच्या कामाला गती आणू शकते आणि आरोपीकडून अधिक सहकार्य मिळवू शकते असे मला वाटते . थोडक्यात काय फाशी देऊच नका पण फाशी देऊ शकण्याचा व्यवस्थेचा हक्क नाकारू नका.\nयाला जर कोणी असे म्हटले कि जी व्यवस्था जीवन सुरु करू शकत नाही त्या व्यवस्थेला जीवन संपवण्याचा अधिकार नाही तर हा विचारच पोकळ आधारावर उभा आहे.\nमुळात आपल्याला व्यवस्था बनवण्याचा अधिकार तरी कोणी दिला तो काही निसर्गाने दिला नाही तर आपला आपणच घेतला आहे. निसर्गाला नीती नाही. निसर्गात कित्येक घटनांची पुनरावृत्ती होत असते आणि ज्यांची होताना आपल्याला दिसत नाही त्यांच्या पुनरावर्तनाचे चक्र आपल्या आयुष्यापेक्षा मोठे असते असे मी मानत असल्याने निसर्गात नियम असावेत पण ते निरपेक्ष, भावनारहित आणि मूल्यरहित असतात. एकदा का निसर्गाचे मूल्यरहीत असणे मानले कि कुठल्यातरी मुल्यांवर आधारलेले जन्मसिद्ध किंवा घटनादत्त अधिकार हीच मुळी अनैसर्गिक कल्पना आहे हे मान्य करणे सोपे जाते. पाश्चात्त्य देशांतील bill of rights ची संकल्पना देखील मला अशी make believe वाटते\nकिंबहुना निसर्गात न्याय देखील नाहीच, तिथे आहेत केवळ परिणाम. या भावनाशून्य, मूल्यरहित आणि (आपल्या दृष्टीने गैरसोयीचे म्हणून विनाकारण) बदलत जाणाऱ्या निसर्गात आपल्या जीवनाला काही अर्थ राहावा म्हणून आपणच केलेली योजना म्हणजे समाज. हा समाज मग काही काही मूल्यहीन गोष्टींना अमूल्य ठरवतो त्यांना सांभाळण्याचे काही नियम ठरवतो, त्या नियमांना तात्विक मुलामा देऊन नीतीची संकल्पना उभारतो आणि मग येते ती न्यायाची संकल्पना … पण निसर्ग त्याच्या अनाकलनीय लीलांनी आपल्या या बंदिस्त उभारणीमध्ये नवीन शक्यतांचे सुरुंग लावतच राहतो. मानव म्हणून जन्माला येवून मानवी समाजाचे सर्व फायदे उपभोगून कुणी समाजमान्य मूल्यांचा आणि ज्या जीवनाला अमूल्य मानले त्यालाच संपवण्याचा प्रयत्न करतो आणि निसर्गाने पेरलेला हा सुरुंग आपल्याला उध्वस्त करत विचारांचा धुरळा उडवून देतो.\nअश्या वेळी ज्याची सुरुवात make believe ने झाली आहे त्या अधिकारांच्या कल्पनेत जीवन हिरावून घेण्याचा अधिकार असावा असेच मला वाटते. तरच सार्वभौम या शब्दाला अर्थ राहील. याशिवाय जो समाज जन्माला येणाऱ्या अनंत संभावनांना गर्भपाताच्या अधिकाराखाली मिटवू शकतो त्याला पशुतुल्य वागणुकीमुळे माणसातून बाद झाल्यावर मानवसदृश व्यक्तीबरोबर काय करता येऊ शकते त्याची मर्यादा आखण्यास काही तात्विक अडचण येऊ नये.\nनैसर्गिक जीवन कधी सुरु होते (शुक्राणूंचा अण्डकोषात प्रवेश झाल्यावर कि पहिले ट्याहां केल्यावर) आणि नैसर्गिक जीवन कधी संपते ( श्वास थांबल्यावर, कि हृदय थांबल्यावर कि मेंदू कि सर्व अवयव थांबल्यावर) यावर जरी वाद असले तरी सामाजिक जीवन पहिले ट्याहां केल्यावर सुरु होते आणि ज्या वेळी सर्व समाजात राहून सामाजिक जीवनाचे सर्व फायदे घेऊन सुद्धा व्यक्ती नैसर्गिक उर्मींना कह्यात न करता समाजासाठीच्या अमूल्य गोष्टींना उधळू लागते तेंव्हा समाजाचा घटक असलेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संपतो. मग आपल्या 'मानवी जीवन अमुल्य आहे' या मूल्याला जपण्यासाठी आपण जीवन संपवण्याची शक्यता किमान कायद्याच्या पुस्तकात तरी ठेवलीच पाहिजे …. परदेस पिक्चर मधले आनंद बक्षी साहेबांच्या गाण्यातले वाक्य आहे 'जीनेका ही शौक तो मरनेको हो जा तैयार ' हे इथे चपखल बसते.\nम्हणून आपण उल्लेखित केलेल्या निरपराधीत्वाच्या शक्यतेमुळे आणि न भरून काढता येण्याजोगे नुकसान असल्यामुळे माझे मत आपल्या सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार फाशीची शिक्षा rarest of rare cases मध्ये वापरण्यासाठी ठेवूनही शेवटी आमरण तुरुंगवासात परिवर्तित होण्यासाठी ठेवावी असेच आहे .\nआता राहिला प्रश्न याकूब मेमनच्या खटल्या संबंधी … मला या खटल्याबद्दल काही विशेष माहिती नाही आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण नसला तरी थोडा विश्वास आहे आणि जो निकाल येईल तो मान्य करण्याशिवाय मी काही करू शकत नाही हे मला माहिती आहे. पण एक मात्र कळले कि भारतीय घटना जरी मजबूत असली तरी मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला आपल्या घटनेच्या अंतर्गत असलेल्या कायद्यांच्या तरतुदिनुसार चालवणे म्हणजे विमानाला कारचे इंजिन लावण्यासारखे आहे.\nआपले जग दहशतवादरुपी एका नव्या प्रकारच्या गुन्ह्याला तोंड देते आहे.\nनवीन समाजाची दळणवळणाची, सम्पर्काची, आर्थिक व्यवहारांची आणि विध्वंसाची सगळी साधने वापरायची पण मानसिकता मात्र मध्ययुगीन ठेवायची. लोकांना धर्माच्या किंवा तत्वाच्या नावाखाली एकत्र करायचे आणि मध्ययुगीन राजाप्रमाणे स्वतःचे सैन्य उभारायचे. देश नसलेले सैन्य आणि भूमी नसलेले देश आणि हे सरळ हल्ला करत नाहीत ते हल्ला करतात प्रजेवर, बाजारांवर, शाळांवर, वाहतुकीच्या साधनांवर…. ह्या गुन्ह्याला आपण मी आधी सांगितलेल्या तीन प्रकारच्या खटल्यांमधून तोंड देऊ शकत नाही …\nमला तर वाटतं ह्यातील आरोपींवर खटला चालवणे म्हणजे आपल्या व्यवस्थेला आपणच सुरुंग लावण्यासारखे आहे. न्याय करण्यासाठी न्यायासनाची शक्ती गुन्हेगारापेक्षा जास्त असावी लागते. पण गुन्हेगार न्यायासनंच काय त्यामागील सार्वभौम देश आणि त्यच्या प्रजेचा जगण्याचा हक्कच नाकारत असेल तर ते अघोषित युद्धच असते. आणि युद्धाला लावायचे कायदे वेगळेच असतात, युद्धगुन्हेगारांचे खटले त्यांनी संपूर्ण शरणागती पत्करल्यानंतरच सुरु करता येतात ते देखील विशेष न्यायालयात.\nएका सैनिकाला किंवा त्याच्या नातेवाईकांना पकडून त्यांच्यावर खटले चालवून आपण शिक्षा केली आहे आणि न्याय झाला आहे असे समजणे भाबडेपणाचे लक्षण आहे. त्यात काही समाज धुरीण निरपराधीत्वाचे दाखले शेवटी देऊन या संपूर्ण खटल्याला आणि त्याच्या शिक्षेला रोमन gladiatar च्या खेळाचे स्वरूप आणत आहेत …. जणू काही न्यायासन गर्दीच्या \"मारा मारा\" किंवा \"सोडा सोडा \" च्या गलक्याच्या तीव्रतेवरून अंगठा वर किंवा खाली करून त्या अभागी जीवाच्या आयुष्याचा निकाल देणार आहे.\nहे गुन्हे वेगळे…. त्यातील योजना करणाऱ्यांच्या, त्यांना भूमी पुरवणाऱ्यांच्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांच्या, शस्त्रात्रे पुरवणाऱ्यांच्या, तरूण मुलांचे विचार बिघडवणाऱ्यांच्या, प्रत्यक्ष कारवाईत भाग घेणाऱ्यांच्या आणि या सर्वांच्या अजाण किंवा मूक संमती देणाऱ्या नातेवाईकांच्या गुन्ह्यांचे वर्गीकरण करून त्याला वेगवेगळ्या शिक्षा ठरवायला लागतील …. त्यांची योग्य अंमलबजावणी, देश नसलेल्या सैन्याने आणि भूमी नसलेल्या देशाने सपशेल शरणागती पत्करल्यावरच होईल …तोपर्यन्त युद्धात सर्व काही क्षम्य असते हेच मला जास्त सयुक्तिक वाटते.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ४)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)\nयाकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0_%E0%A4%A1%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T04:15:19Z", "digest": "sha1:THU4PPMMM66EGB4GP5KZQMVJE6FO7XXB", "length": 3543, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जर्मिनल पिएर डँडेलिन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१४ रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/12/blog-post_62.html", "date_download": "2018-04-21T03:39:23Z", "digest": "sha1:XMTBAEEG5VKMJ56TOFUEQNAV6GDV7JJD", "length": 31416, "nlines": 195, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: तामिळनाडू पोरका झाला?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nजयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण केलेली आहे. अर्थात ही आलंकारीक भाषा नाही, तर वस्तुस्थिती आहे. कारण नेहमीच अशा कुणा मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर असे शब्द योजले जातात. पण तमिळनाडूच्या राजकारणाची विद्यमान स्थिती तशी नाजूक आहे. नव्वदीत पोहोचलेले एम. करूनानिधी येत्या वर्षी आपल्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची पन्नाशी साजरी करतील आणि त्यांच्यानंतर मुळच्या द्रमुक पक्षात आता कोणी तितका प्रभावी नेता शिल्ल्क राहिलेला नाही. नंतरच्या पिढीतला कोणी नेता त्यांनीच उभा राहू दिलेला नाही. कारण मध्यंतरीच्या पन्नास वर्षात त्यांनी द्रमुक ही घराण्याचीच मालमत्ता करून टाकली. परिणामी त्यांच्या तीन बायका आणि त्यांच्या मुलांमध्ये ह्या पक्षावर प्रभूत्व मिळवण्यासाठी सातत्याने दोन दशके संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे मुळच्या द्रमुकची पुर्ण विल्हेवाट लागलेली आहे. तर त्यापासून बाजूला होऊन स्वतंत्र पक्ष झालेल्या अण्णा द्रमुकचे विसर्जन संस्थापक एमजीआर यांच्याच निधनानंतर होऊ शकले असते. पण त्यांची पडद्यावरील नायिका व राजकीय वारस म्हणून पुढे सरसावलेल्या जयललितांनी; त्या पक्षाला नव्याने संजिवनी देत उभे केलेले होते. मात्र त्यांनीही आपल्या पक्षात कुठले पुढल्या पिढीचे नवे नेतृत्व उभे राहू दिले नाही. सहाजिकच त्यांच्यामागे अण्णाद्रमुकही पोरका पक्ष झालेला आहे. आता त्यातले अनेक हक्कदार व वारस पक्षाचे लचके तोडायला व सत्तेचे घास घ्यायला मोकाट होतील. अशा स्थितीचा लाभ अर्थातच विरोधकांना मिळत असतो. पण तामिळनाडूत कुठलाही राज्यव्यापी विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. क्षीण होत चाललेला द्रमुक आणि अम्माच्या प्रतिमेवर भक्ती करणार्‍या मतदाराच्या कृपेने चाललेला अण्णाद्रमुक, यांच्यात तामिळनाडूचे राजकारण विभागले गेले होते. आता दोघांकडे कोणी खमक्या नेता उरलेला नाही.\nकरूणानिधी यांनी घरातील कलह संपवताना स्टालीन या पुत्राला आपला वारस नेमलेले आहे. पण त्याला पक्ष संघटनेवर हुकूमत प्रस्थापित करणे जमले असले, तरी जनमानसावर आपली छाप पाडणे शक्य झालेले नाही. त्याच्याखेरीज पक्षातल्या अन्य कुणा नेत्याला स्वयंभूपणे पक्षाला पुढे घेऊन जाण्याची महत्वाकांक्षाही नाही. त्यामुळे स्टालीन काय करणार, यावर द्रमुकचे भवितव्य अवलंबून आहे. जयललिता स्पर्धेत नाहीत, याचा लाभ घेण्याची कुवत अजून तरी या नेत्याला दाखवता आलेली नाही. वर्षभरापुर्वी झालेल्या निवडणूकीत एकट्याच्या बळावर लढून अम्मांनी पुन्हा सत्ता कायम राखली होती. एमजीआर यांच्यानंतर लागोपाठ दोनदा विधानसभा जिंकून दाखवण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. त्यापुर्वी आलटून पालटून सत्तांतर होत राहिले. खरे तर तीच स्टालीनची कसोटी होती. त्याला अन्य पक्षांना सोबत घेऊन संयुक्त आघाडी उभी करता आली नाही, की सत्तेत बदनाम झालेल्या अम्मांना धुळ चारता आलेली नव्हती. म्हणूनच आजच्या स्थितीत त्याच्याकडून अण्णाद्रमुकला किती आव्हान मिळू शकेल, याची शंका आहे. खुद्द सत्ताधारी पक्षात बहुमत असल्याने अम्मांनीच पुर्वी नेमलेल्या वारसाकडे म्हणजे पन्नीरसेल्व्हम यांच्याकडे मुख्यमंत्री हे पद गेले आहे. पण तेच पक्षाला तारून नेतील अशी अपेक्षा करता येत नाही. आपले डोके वापरायचे नाही आणि कळसुत्री बाहुलीसारखे वागायचे; ही सेल्व्हम यांची खरी गुणवत्ता होती. सहाजिकच आज ते मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले, तरी सरकार वा पक्षाला अम्माप्रमाणे यशस्वी मार्गाने घेऊन जातील, अशी अपेक्षा सध्या तरी करता येत नाही. कारण यापुर्वी दोनदा अम्मा तुरूंगात असताना त्यांचीच वर्णी मुख्यमंत्री म्हणून लागलेली होती. पण प्रत्येक निर्णयासाठी ते तुरूंगाच्या वार्‍या करून अम्माची संमती घेतच कारभार करत होते. त्या छायेतून बाहेर पडून, ते काय मजल मारतात ते बघण्याची गरज आहे.\nही झाली तामिळनाडूचे राजकारण व्यापून राहिलेल्या दोन प्रमुख द्रविडी पक्षांची कहाणी त्याखेरीज अर्धा डझन स्थानिक पक्ष व संघटना आहेत. त्यांनीही आपले नशिब आजमावलेले आहे. पण राज्यव्यापी अस्तित्व असलेला कुठलाही पक्ष त्यात नाही. अर्धशतकापुर्वी प्रथमच सत्ता गमावलेल्या कॉग्रेसने एमजीआरच्या मृत्यूनंतर त्या राज्यात स्वबळावर उभे रहाण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोनपैकी एका द्रविडी पक्षाच्या कुबड्या घेण्यापलिकडे कॉग्रेसची मजल गेलेली नाही. तसा कोणीही कर्तबगार लोकप्रिय नेताही कॉग्रेस तिथे उभा करू शकलेली नाही. अलिकडल्या काळात चिदंबरम, मणिशंकर अय्यर वा जयंती नटराजन हे नामवंत तामिळी कॉग्रेसनेते आपण ऐकलेले आहेत. पण तेही दिल्लीच्या कृपेने नेता म्हणून मिरवले. त्यांनी स्वबळावर आमदार नगरसेवक म्हणूनही निवडून येण्याची क्षमता कधी दाखवलेली नाही. थोडक्यात कॉग्रेसचे अस्तित्व असले तरी हिशोबात घेण्यासारखे काहीही नाही. भाजपा हा दुसरा राष्ट्रीय पक्ष तिथे पाय रोवून उभा रहाण्यासाठी दिर्घकाळ धडपडतो आहे. पण त्याचीही अवस्था कॉग्रेसपेक्षा भिन्न नाही. कोणीही नाव घेण्यासारखा भाजपा नेता तामिळनाडूत नाही. हे सर्व बारकाईने बघितले, तर आजच्या क्षणाला त्या मोठ्या राज्यात कोणीही राज्यव्यापी छाप असलेला नेता नाही. तसा एकमेव नेता करूणानिधी असला, तरी गलितगात्र अवस्थेत राज्याचा भार सोसण्याची क्षमताही गमावून बसलेला आहे. अशा अनेक अर्थाने अम्माच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकीय जीवनात मोठी भयानक पोकळी निर्माण झालेली आहे. ती भरून काढायची तर रजनीकांत याच्यासारख्या भव्यदिव्य व्यक्तीमत्वाचीच गरज आहे. कारण तामिळनाडू हा तशा प्रेषिताच्या कृपेनेच चालतो, ही काहीशी तिथली मानसिकता आहे. त्यावर तिथला समाज विश्वास ठेवून मतदान करीत असतो.\nरामस्वामी पेरीयार व अण्णादुराई यांच्यासारख्या बुद्धीप्रामाण्यवादी नेत्यांच्या मुशीतून निर्माण झालेल्या द्रविडी चळवळीची ही खरी शोकांतिका आहे. त्याला अर्थातच तेच नेते जबाबदारही आहेत. अण्णादुराई यांनी चित्रपटाचे प्रभावी माध्यम ओळखून त्याचा पक्षाचा विस्तार व प्रसार यासाठी वापर केलेला होता. त्यासाठी उत्तम पटकथा लिहून लोकांच्या माथी रॉबिनहुड अशा पद्धतीचे पात्र मारले. त्यात प्रामुख्याने भूमिका करणार्‍या रामचंद्रन यांना म्हणूनच राज्याची सत्ता बळकावणे सोपे झाले आणि त्यांच्याही मागे जयललितांना त्यांची गादी चालवता आली. पडद्यावरची अफ़ाट प्रतिमा ही तामिळनाडूच्या राजकारणातील व सार्वजनिक मानसावर जादू करणारी गोष्ट आहे. १९९६ सालात जयललिता अशाच कळसावर असताना, त्यांना करुणानिधी व कॉग्रेसचा फ़ुटीर गट हरवू शकला. त्यालाही तेच कारण होते. जयललितांच्या मनमानीमुळे संतापलेल्या रजनीकांत या सुपरस्टारने अम्माच्या विरोधात आवाज उठवला होता. तो अम्माला पराभूत करायला कारणीभूत झाला होता. पण तेवढ्या प्रसंगानंतर रजनीकांत कधी राजकारणात डोकावला नाही. त्याला त्यात ओढण्याचा अनेक नेते व पक्षांनी प्रयत्नही करून झाला आहे. पण राजकीय बाबतीत कुठलीही भूमिका वा नुसता संकेतही करण्यापासून रजनीकांत दुर राहिलेला आहे. याक्षणी त्याने राजकारणात उडी घेतली तर त्याला आवरणे, दोन्ही द्रविडी पक्षांना अशक्य आहे. पण रजनी तसे काही करण्याची सध्या तरी शक्यता नाही. मग तामिळी राजकारणाच्या पडद्यावर लोकांनी बघायचे काय हा यक्षप्रश्न बनून जातो. कारण जनमानसावर असे मोठे गारूड असलेला दुसरा कोणी नेता वा अभिनेता सध्या तरी तामिळनाडूत नाही. अर्थात नजिक कुठल्या निवडणूका नसल्याने तशी वेळ लगेच येणार नाही. पण अंतर्गत सत्तेच्या साठमारीने अण्णाद्रमुकला पछाडले, तर तामिळनाडू राजकारणात पोरकाच होऊन जाईल ना\nरजनीकांत प्रचंड लोकप्रिय असला तरी राजकारणात तो वाटतो तितका शक्तीशाली आहे का १९९६ मध्ये 'जयललितांना परत निवडून दिले तर देवही तामिळनाडूच्या जनतेला माफ करणार नाही' असे रजनीकांत म्हणाला होता.त्यानंतर अण्णा द्रमुकचा धुव्वा उडाला त्यामुळे असे चित्र उभे राहिले की रजनीकांत त्याला कारणीभूत होता.असे म्हणता येईल का की १९९६ मध्ये राज्यात प्रत्यक्षात परिस्थिती अशी होती की जयललितांचा मोठा पराभव होणे अपेक्षितच होते. त्याचवेळी रजनीकांतने त्या बाजूचेच मत व्यक्त केले म्हणून रजनीकांतमुळे जयललितांचा धुव्वा उडाला असे चित्र उभे राहिले.\nपुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी पी.एम.के च्या सगळ्या उमेदवारांना पाडा (कारण पी.एम.के चा नद्याजोडणी प्रकल्पाला विरोध होता) असे जाहिर आव्हान रजनीकांतने केले होते.तसेच नद्याजोडणी प्रकल्प एन.डी.एच्या जाहिरनाम्यातही होता.त्यामुळे एका अर्थी रजनीकांतने एन.डी.ए ला समर्थनही दिले होते.प्रत्यक्षात झाले काय तर ३९ पैकी ३९ जागांवर द्रमुक-काँग्रेस-पी.एम.के-मद्रमुक युती निवडून आली आणि भाजप-अण्णा द्रमुक युतीचा जोरदार पराभव झाला.\n२०१४ मध्येही रजनीकांत आणि भाजपचे सख्य लपून राहिले नव्हते.तरीही देशभरात मोदीलाट असतानाही तामिळनाडूमध्ये मात्र भाजपने एकच-- कन्याकुमारीची जागा जिंकली आणि मित्रपक्ष पी.एम.के ने वेल्लोरची जागा जिंकली. कोईम्बतूर,निलगिरी, तिरूचिरापल्ली यासारख्या भाजपने १९९८-९९ मध्ये जिंकलेल्या जागा जिंकण्यातही पक्ष अयशस्वी ठरला.\nतेव्हा सांगायचा मुद्दा हा की रजनीकांत कितीही लोकप्रिय असला तरी राजकीय दृष्ट्या तो तितका शक्तीशाली आहे का\nरजनीकांतने काही म्हणणे आणि रजनीकांत स्वतः राजकारणात उतरणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. तामिळ जनतेला चित्रपटातील नायक खऱ्या आयुष्यातील नायक वाटतो. जर रजनीकांत राजकारणात आला तर तो बहुमताने जिंकू शकतो असे आजवरच्या इतिहासावरून वाटते.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआना-जाना लगाही रहता है\nअम्माच्या मृत्यूचे रहस्य नरेंद्र मोदी उलगडणार\nराहुल बाबा काय करी\nउंदिर पोखरून डोंगर काढला\nएका फ़ाशीने काय होणार\nसंसद ठप्प होण्यातले दोषी\nलौटके बुद्दू घरको आय\nमेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है\nहे काम केले असते तर\nन्या. काटजू शुद्धीवर आले\nट्युशन फ़ी आणि अनुदान\nझोपी गेलेला जागा झाला\nमराठा मोर्चा आणि नंतर\nज्यांचे दात त्यांचेच ओठ\nअतिशहाणा त्याचा बैल रिकामा\nकोण खरे, कोण खोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1364", "date_download": "2018-04-21T03:42:19Z", "digest": "sha1:MSJMFSZCDGBR5K5UGSK4Z73PIW2OYPXJ", "length": 26101, "nlines": 233, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गूढलेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nइंग्रजीतील क्रिप्टोग्रॅम नावाचा प्रकार आपण कदाचित्‍ जाणत असाल.गूगलवर शोध घेतल्यास याचा सादप्रतिसादात्मक(इंटर ऍक्टिव्ह) खेळही आढळेल.एखादे सुवचन,म्हण,कविता, इ.परिचित लेखन घेऊन त्यातील प्रत्येक अक्षरासाठी अन्य अक्षर योजून जे लेखन होते त्याला मूळलेखनाचा गूढावतार म्हणतात. या गूढलेखनावरून मूळ लेखन शोधून काढणे ही समस्या असते.\nमराठी गूढलेखनासाठी खालील नियम आहेत:\n** मूळलेखनातील स्वर तसेच ठेवावे.म्हणजे त्यातील काने,मात्रा,ऋकार गूढलेखनात तसेच राहातील.\n** प्रत्येक व्यंजनाच्या जागी अन्य व्यंजन योजावे. (एकास एक संगती)क्ष,ज्ञ ही साधी व्यंजने मानावी. त्यांच्या जागी कोणतेही व्यंजन योजता येईल.\n** मूळलेखनातील अनुस्वार तसेच ठेवावे. मात्र परसवर्ण (न, म, इ.) असल्यास त्या व्यंजनाच्या स्थानी अन्य व्यंजन घालावे.\n** मूळलेखनातील रफ़ार म्हणजे र हे व्यंजन होय. ते बदलावे म्हणजे गूढावतारात तिथे रफ़ार दिसणार नाही.\nव्यंजनबदल: क-->ब; र-->ल, य-->प, म-->द\nवरील नियमांनुसार पुढील गूढलेखन आहे.त्यावरून मूळलेखन शोधावे.प्रत्येक लेखनासाठी एकास एक संगती भिन्न असू शकेल.मूळलेखनाच्या स्रोताचा संदर्भ दिला आहे. तसेच सुलभतेसाठी एक शोधसूत्र (क्ल्यू) आहे.(क्रिप्टोग्रॅम खेळात मूळ लेखनात कोणते अक्षर किती वेळा आले आहे ते देतात.ते इथे टाळले आहे.)\n**(१) पाटमा सेईपा अंजब रादले. ( म्हण. टारी= किल्ली या अर्थाचा शब्द)\n**(२) मुन्दाबीणा पांबा लोयाव माढ. (म्हण. शो्धसूत्र : बोमे=मस्तक,शीर )\n**(३) रटा भल्प ले भल्प धाहे धकाधे. (मनाचे श्लोक. धारट= पाचवा अवतार)\n**(४) नुनंचणि नया फबो नुळख हाम्प माखी भबो.(मराठी श्लोक...नबम=रस्ता)\n**(५) मोन्दा मामपीना बाळी. (म्हण. शोधसूत्र: ळदन =विष )\nकृपया उत्तर व्य.नि. ने\nबाकी मना बिनाचे श्लोक, मराठी श्लोक कधी येतच नव्हते त्यामुळे तिथे मारामार आहे. :(\nमराठी श्लोक येत नाहीत म्हणता म्हणता चौथे सुटले. ;-)\n'सत्यं वद' आचरा, म्हणजे मनाचे श्लोकही सुटतील. ;)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअसा पेपर फोडू नये. ;-) ह. घेणे\nतिसरे सुटले. म्हणजे मला श्लोक माहित आहेत पण म्हणी नाही असे सिद्ध झाले. :((\nअसं म्हणता म्हणता आता फक्त पाचवी म्हण राहिली आहे. चार सुटले....\nआणि आता सगळे सुटले. व्य. नि. पाठवला आहे.\n( टारी= किल्ली या अर्थाचा शब्द ) असे क्लू नसते तरी चालले असते.\nपाचव्या क्लूमध्ये गोंधळ झाला आहे असे वाटले. उत्तर समजले पण क्लू मधूनही नवी माहिती मिळाली. :)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nद.पां.खांबेटे यांच्या हेरगिरीवरील काही पुस्तकांमध्ये अशी गूढवाक्ये वाचल्याचे पुसटसे आठवते. अशा गूढलेखनाचा/क्लूचा सुरेख वापर 'द विन्ची कोड'मध्येही केला होता. मराठीत अजून कोणत्या पुस्तकांमध्ये असे गूढलेखन आहे का\nगूढ लेखन म्हणता येईल रामदासांचे शिवाजीमहाराजांना पत्रही काहीजणांच्या मते मिथक प्रसिद्ध आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [29 Jul 2008 रोजी 21:16 वा.]\nओळखायच्या गोष्टी चिरपरिचित असल्याने असेल कदाचित, पण नुसते ट-टा-टा-ट्-टा-टा करून सुद्धा सहज उत्तरे मिळाली. दिलेल्या क्लूवरून केवळ ती पडताळून पाहणे शिल्ल्क राहिले.\nअसेच म्हणतो, पण खेळ आवडला.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nचाईब मस मुदाकी बाथीमस उदाकी.\nहा कोणत्या म्हणीचा गूढावतार आहे\nतूप कढवलं. ;-) घरातल्यांना त्याशिवाय जेवण जात नाही. :-)\n आता कुणी उपाशी राहणार नाही.--वाचक्‍नवी\nवैद्यकाप्रमाणे ही म्हण 'बाथीमस'ऐवजी 'बंमस' शब्द घालून लागू पडते. ;)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी\" या म्हणीत श्री. विसुनाना किंचित् बदल करतातः\n\"खाईन तर तुपाशी नंतर उपाशी\"\nवैद्यकाच्या दृष्टीने हा बदल योग्यच आहे.\nत्यांनी ''उत्तर प्रतिसादात \" चे गूढरूप लिहिले आहे\nयात थोडी चूक आहे.ती कोणती\nसर्व व्यंजने बदलायची ठरवल्यावर उम्मस मधला स=र\nद्रमिडागाम मधील द्र मधला र =र च राहिला आहे :)\nर=न हे चांगले समीकरण आहे\nउम्मन द्नमिडागाम बरोबर वाटले असते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nप्रियाली यांनी उत्तर उघड न करता मोठ्या खुबीने दिले.\nश्री. वाचक्नवी यांनी सुद्धा प्रियाली यांच्या उत्तराचा कौशल्याने उपयोग केला.\nमराठी असे आमुची मायबोली\nक्र. (५) मधे ळदन= विष च्या जागी ळदब= विष असे हवे.\nश्री. आजानुकर्ण,श्री.धनंजय, राधिका आणि प्रियाली यांनी ही चूक निदर्शनाला आणून दिली. धन्यवाद\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nइंग्रजीतील क्रिप्टोग्रॅमच्या धर्तीवर मराठीत गूढलेखन करण्याचा हा प्रयत्न आहे.याचे नियम मीच लिहिले आहेत.मराठी गूढलेखन माझ्या वाचनात आलेले नाही.\nपुढील सात सदस्यांनी सर्व मूळलेखन अचूक ओळखले आहे.:\nसर्वश्री. आजानुकर्ण, वाचक्नवी, धनंजय,नवीन,नंदन.\nतसेच राधिका आणि प्रियाली.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.मुक्तसुनीत, श्री.विसुनाना आणि श्री.अमित कुलकर्णी यांनी गूढलेखनावरून मूळ लेखन अचूक ओळखले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री नंदन यांनी गूढलेखनाचे अचूक उत्तर पाठविले आहे. त्या निरोपात ते लिहितातः\nचौथ्या उत्तरावरून आठवले. या आर्येतील संदघ्रि ह्या शब्दाचा अर्थ सांगू शकाल का संदघ्रि कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो ह्या भागाचा काही संदर्भ लागत नाही त्यामुळे.\nमूळ श्लोक असा :\nसुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानी पडो\nकलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो\nसदंघ्रिकमळीं दडो मुरडिता हटाने अडो\nवियोग घडता रडो मन भवच्चरित्रीं जडो|\nअंघ्‍रि या शब्दाचा अर्थ पाय.म्ह.सदंघ्रिकमळी= सज्जनांच्या पदकमलाच्या ठायीं.\nही ईश्वराला उद्देशून केलेली प्रार्थना आहे.\n(हे ईश्वरा मला) चांगली संगती मिळो.(माझ्या) कानावर सज्जनांचे बोलणे पडूं दे.(माझ्या) बुद्धीतील दोष झडून जाऊ दे.(मला) विषयसुख कधी प्रिय वाटू नये.\n(हे ईश्वरा माझे) मन सज्जनांच्या पदकमलांपाशीं दडून राहो. (मी) ते (दुसरीकडे) वळविण्याचा प्रयत्न केला तरी हट्टाने ते तिथेच अडून राहूं दे.(तुझी) ताटातूट झाली तर ते दु:खी होवो.(माझे) मन तुझ्या लीलाचरित्राशी जडून राहो.\nपृथ्वी वृत्तात असलेली ही रचना मोरोपंतांची आहे.\nकोडे आणि वरील पंक्ती दोन्ही उत्तम.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nतपशीलवार स्पष्टीकरणाबद्दल मनःपूर्वक आभार.\nप्रकाश घाटपांडे [31 Jul 2008 रोजी 12:59 वा.]\nगुढलेखन च्या ऐवजी कूटलेखन हा शब्द अधिक योग्य वाटतो. बिनतारी विभागात सायफर हा एक उपविभाग आहे. त्यात मोर्स कोड चे सायफरिंग ( एन्क्रिप्शन) केले जाते. पाठवणार्‍या बिनतारी यंत्रचालकाला काय पाठवतो आहे हे समजत नाही. ते घेणार्‍या यंत्रचालकाला ही ते समजत नाही. जेव्हा त्याचे डिसायफरिंग केले जाते त्यावेळीच ते समजते. सायफर कोड हे नेहमी बदलले जातात. त्याचे डिसायफरिंग हे फक्त विशिष्ट अधिकार्‍याला माहित असते.\nमुळात मोर्स हाच एक कोड असल्याने तो मर्यादित वर्तुळातच समजतो. आमचे कडे ज्याकाळात दळवळवण यंत्रणा ही सुलभ नव्हती त्याकाळात टेलीफोन वरुन् ट्रंक कॉल्स बुक करावे लागायचे व लाईन मिळेपर्यंत तासंतास जायचे. मुंबई मटका हा मुंबईत फुटल्यानंतर सुद्धा तो नागपुर पुणे कोल्हापुर इ . ठिकाणी जायला वेळ लागायचा . त्यामुळे तेथील बुकी हे बुकिंग चालुच ठेवायचे. त्याकाळात् आमचे यंत्र चालक आकडा फुटल्यावर तो आकडा बिनतारि यंत्रावर वाजवुन इतर यंत्रचालक सहकार्‍यांना कळवायचे. ते लगेच बाहेर जाउन तो आकडा लावायचे. काही काळाने बुकी लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी बुकिंग बंद केले.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. प्रकश घाटपांडे यांनी सुचवलेला कूटलेखन हा शब्दही तसा समर्पक आहे.कोड(मोर्सचे) चा अर्थ सांकेतिक लेखन असा होतो.क्रिप्टोगॅम या इंग्रजी शब्दाचा अर्थ गूढलेखन असा होतो.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nखाली पाच त्रिकुटे(उदा.:तन,मन,धन. ब्रह्मा, विष्णू,महेश इ.) गूढरूपात लिहिली आहेत.सर्वांसाठी व्यंजनबदल पद्धती एकच आहे.त्यावरून मूळ त्रिकुटे ओळखावी. तसेच या पद्धतीत :\"मरावे परी कीर्तिरूपे उरावे'' या सूक्तीचा गूढावतार लिहावा.\nयेथे भस्ब्श हा शब्द भच्ब्श असा हवा.\n(श्री.धनंजय यांनी ही चूक निदर्शनाला आणून दिली.)\nब्शिटुके आमि चूट्बी गिजिगी\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. धनंजय यांनी सर्व त्रिकुटे अचूक ओळखली.तसेच दिलेल्या सूक्तीचे त्यांनी केलेले गूढलेखनही अचूक आहे.माझ्या एका शब्दातील चूक त्यांनी दाखवून दिली. तदनुसार संपादन केले आहे.\nव्यनि उत्तरः२, व्यनि उत्तरः३\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.विसुनाना यांना गूढलेखनाचे नेमके मर्म उमगले आहे.त्यांनी पाठविलेली सर्व त्रिकुटे तसेच सूक्तीचे गूढलेखन अचूक आहे.\nमराठी असे आमुची मायबोली |\nसर्व पाचही त्रिकुटे शोधण्यात तसेच दिलेल्या सूक्ताचे गूढस्वरूप लिहिण्यात श्री. वाचक्नवी यशस्वी झाले आहेत.\nप्रियाली यांनी सर्व त्रिकुटे अचूक शोधली आहेत.तसेच \"मरावे परी कीर्तिरूपे उरावे\" चे गूढलेखनही योग्यप्रकारे केले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. मुक्तसुनीत यांनी त्रिकुटांचे अचूक उत्तर पाठविले आहे ते पुढील प्रमाणे:\nच्भश्ल,णृब्दू,धाबाथ. : स्वर्ग, मृत्यू, पाताळ\n**चब्ब्भ,शह,बण : सत्त्व, रज , तम\n**भाब,धिब्ब,टष : वात , पित्त, कफ\n** लंला,दणुडा,चशच्भबी : गंगा, यमुना, सरस्वती\n**अड्ड,भच्ब्श,डिभाशा : अन्न, वस्त्र, निवारा\nमरावे परी कीर्तिरूपे उरावे : णशाभे धशी टीश्बीशूधे उशाभे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2255", "date_download": "2018-04-21T03:41:59Z", "digest": "sha1:KB233LKYTEBZGQBWGBPCSX3IRNCJ5HLC", "length": 26406, "nlines": 87, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग २ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग २\nSecularism एक सर्वंकष विचार\nसेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १\nSecularism चे चुकीचे लावलेले अर्थ\nकाही काही व्यक्तींच्या नशिबांत जसे गैरसमजच लिहिलेले असतात (उदाहरणार्थ सावरकर) तसेच कांही शब्द पण असंच कमनशीब घेऊन जन्माला येतात. Secularism हा तसा शब्द आहे. सरळ, स्वच्छ, एकमेवाद्वितीय असा अर्थ असणा-या या शद्वाचे चुकीचे अर्र्थ काढून “अनर्थ” च फार माजवला गेला आहे.\nSecularism च्या अनेक चुकीच्या अर्थांमध्ये सगळयांत महत्वाचा “सर्वधर्मसमभाव”. हा नुसत्या घोटाळयाचाच नव्हे तर धोक्याचा अर्थ आहे. सर्वच धर्मांना समान लेखणं म्हणजे Secularism नव्हे. कारण धर्माचा ऐहिकामध्ये हस्तक्षेप नसावा याचा आणि सर्वधर्मसमभावाचा दूरान्वयानेहि संबंध नाही.\nसर्व धर्मांविषयी समान दूरस्थता असाही एक अर्थ काढला जातो. तोही बरोबर नाही. सर्वच धर्मांना समान परकेपणाने किंवा आपलेपणाने सुध्दा वागवण्यांत अनेक धर्मांची बऱ्या वाईटपणांत तुलना करण्यांच टाळण्याची सावधानता आहे. पण हा Secularism नव्हे. हे फार तर मतलबी धोरण म्हणता येईल.\nसर्वधर्मसमभाव या शब्दांतील “g_” या शब्दामुळे कदाचित समान अनादर असाही अर्थ निघू शकेल. तसा अनवस्थाप्रसंग येऊ नये म्हणून “सर्वधर्मसमादरभाव” असा शब्द सुचवला गेला आहे. एकतर हा Secularism चा अर्थ नव्हे. शिवाय सर्वच धर्माविषयी भरपूर अज्ञान असल्याशिवाय अनेकानेक धर्मांतील प्रत्येक धर्माला समान आदर देणं केवळ अशक्य आहे. सर्वच धर्मांची चिकित्सा करणं हा एक स्वतंत्र विषय आहे. अशा चिकित्सेनंतर वेगवेगळया निकषांवर सर्व धर्मांना वेगवेगळे गुण मिळाले आणि एखादा धर्म सर्वश्रेष्ठ ठरवता आला. तरी त्या सर्वश्रेष्ठ धर्मालाहि ऐहिकात आज्ञा सोडण्याची परवानगी Secularism देऊ शकत नाही. हे सर्व धर्माभिमान्यानी नीट समजून घेणं आवश्यक आहे.\nआणखी एक विचार वारंवार मांडला जातो. “ज्या देशांत अनेक धर्माचे लोक राहतात अशा देशाला Secular रहांण आवश्यक आहे.” Secularism चा अर्थ न कळल्याची ही अगदी (Confirmatory Test) निश्चिती परिक्षा आणि त्याचा, नापास-अनुत्तीर्ण, असा निकाल आहे. एखाद्या देशांत एकाच धर्माचे, त्याच्या एकाच उपपंथाचे लोक जरी 100 टक्के असले तरीही तो देश Secular राहिलाच पाहिजे. कारण अशा धर्मानेहि ऐहिकात हस्तक्षेप केल्यावर काय परिणाम होतात याला अनेक इस्लामी देश साक्ष आहेत.\nनितिन थत्ते [11 Jan 2010 रोजी 03:52 वा.]\nएकदम योग्य विवेचन. विशेषतः सर्मधर्मसमभाव म्हणजे सेक्युलरिझम नाही हे.\nपरंतु ही व्याख्या राज्य/शासनसंस्था आणि धार्मिक गोष्टी यांच्या संबंधाविषयी आहे. जेव्हा एखाद्या माणसाने सेक्युलर असावे म्हणजे काय असा प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळी सर्वधर्मदूरस्थता असा अर्थ कदाचित म्हणता येईल.\n(देवळात नवसही बोलतो आणि दर्ग्यावर चादरही चढवतो अशा माणसाला सर्वधर्मसमभावी म्हणता येईल पण सेक्युलर म्हणता येणार नाही)\nशिवाय सर्वच धर्माविषयी भरपूर अज्ञान असल्याशिवाय अनेकानेक धर्मांतील प्रत्येक धर्माला समान आदर देणं केवळ अशक्य आहे\nधर्मांची बऱ्या वाईटपणांत तुलना करण्यांच टाळण्याची सावधानता आहे\nया दोन्ही गोष्टी एकच आहेत. सर्वधर्मांनी सारखीच तत्त्वे सांगितली आहेत असे म्हणणे म्हणजे कुठल्याच धर्माने खरेतर काहीच सांगितले नाही असे अप्रत्यक्षपणे म्हणण्यासारखे आहे.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.प्रकाश घाटपांडे यांनी सेक्युलॅरिझम चे उत्तम मूलगामी विवेचन केले आहे. सर्वधर्मसमभाव म्हणजे सेक्युलॅरिझम् नव्हेच. सर्वधर्मअभाव म्हणजे सेक्युलॅरिझम असे म्हणणे अधिक योग्य ठरेल\nया भागातील विवेचन नक्कीच चांगले आहे पण अपूर्ण वाटले. कदाचीत पुढच्या भागात ते अधिक पुढे जाऊ शकते...\nसर्वधर्मांनी सारखीच तत्त्वे सांगितली आहेत असे म्हणणे म्हणजे कुठल्याच धर्माने खरेतर काहीच सांगितले नाही असे अप्रत्यक्षपणे म्हणण्यासारखे आहे.\nह्या वरील वाक्याच्या संदर्भात कुरंदकरांचे म्हणणे होते की जेंव्हा गांधीजींनी सर्वधर्म सारखे आहेत असे म्हणले तेंव्हा वास्तवीक कुठलाच धर्म काही सांगत नाही असे म्हणायचे होते. पुढे त्यांचे असेही म्हणणे होते की घटनेने नेहरूंना (आणि अर्थातच नंतरच्या सर्वच सत्ताधार्‍यांना) सर्व धर्मांपासून फारकत घेयला सांगितली होती.\nवरील वाक्यांतील पहीला भाग हा धर्ममार्तंडांसाठीचा प्रश्न आहे. त्यामुळे जो पर्यंत राष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्था पाळत त्यांना जे काही करायचे असेल ते करूंदेत. तो पर्यंत, स्वतःच्या घरात कोणी कसे वागावे ह्यात जशी सरकारची अथवा शेजार्‍यांची ढवळाढवळ चालू शकत नाही तसेच झाले.\nमात्र जो दुसरा भाग आहे तो सरकारशी निगडीत आहे. मनुस्मृती अथवा इतर हिंदू रुढी काय म्हणते, शरिया मधे काय म्हणले आहे, बायबलचे काय म्हणणे आहे आदींची सरकारने काळजी करण्याची गरज नाही.\nमी स्वतःला हिंदू समजतो, पण मी तसे समजताना इतर धर्मांचा आणि धर्मियांचा अनादर करत नाही. त्यांच्या कडे जाणे झाले तर त्यांचे सण साजरे करताना त्यांच्या आनंदात त्यांच्या प्रथेने सहभागी होतो. माझा ख्रिश्चन मित्र गणपतीच्या वेळेस घरी येयचा आणि प्रसाद खायचा. तेच एका मुस्लीम सहकार्‍याविषयी... मग आम्ही सेक्युलर आहे का नाही चा प्रश्न येत नाही कारण आम्ही आमचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हे दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर हल्ला न करता, दुसर्‍याच्या भावना न दुखावता, दुसर्‍याच्या श्रद्धांमुळे अथवा श्रद्धेच्या अभावामुळे त्यांना कमी अथवा जास्त न लेखता, उपभोगत आहोत. जर एखादा अश्रद्ध/निधर्मी/नास्तीक काही असेल, थोडक्यात अशा व्यक्तीने धर्म जोखड समजून झुगारलेला असेल आणि ती व्यक्ती जर त्यामुळे इतरांच्या श्रद्धा आणि भावनांवर टिका करत त्यांना हीन लेखत असेल तर अशी व्यक्ती, धर्मांध नसेल पण एकांगी विचाराची असल्याने सेक्युलर ठरू शकत नाही.\nअर्थात माझे मत या पुढचे आहे, सेक्युलर ही व्यक्ती नसते, समाज नसतो तर त्याच्या मूलभूत संकल्पनेनुसार राष्ट्र ज्या पद्धतीने चालते ती पद्धती असते. राजकीय नेतृत्व आणि कायदा-सुव्यवस्थेचे हे कर्तव्य असते की व्यक्ती आणि समाजाला अशा (सेक्युलर) राष्ट्रामधे, राष्ट्राच्या घटनेशी बांधिलकी ठेवत, स्वतःची उन्नती करण्याची आणि स्वातंत्र्य उपभोगण्याची स्वातंत्र्यपद्धती उपलब्ध करून द्यावी.\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nजर एखादा अश्रद्ध/निधर्मी/नास्तीक काही असेल, थोडक्यात अशा व्यक्तीने धर्म जोखड समजून झुगारलेला असेल आणि ती व्यक्ती जर त्यामुळे इतरांच्या श्रद्धा आणि भावनांवर टिका करत त्यांना हीन लेखत असेल तर अशी व्यक्ती, धर्मांध नसेल पण एकांगी विचाराची असल्याने सेक्युलर ठरू शकत नाही.\nहे विधान अजिबात पटले नाही. एखाद्या व्यक्तीची श्रद्धा चुकीची असेल तर त्यावर टीका केल्याने टीका करणारी व्यक्ती एकांगी विचाराची कशी काय रानडे, आगरकर, आंबेडकर यांच्यासह अनेकांनी वारंवार चुकीच्या श्रद्धांवर टीका केल्या आहेत. त्यांचे विचार एकांगी नव्हते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nरानडे, आगरकर, आंबेडकर यांच्यासह अनेकांनी वारंवार चुकीच्या श्रद्धांवर टीका केल्या आहेत. त्यांचे विचार एकांगी नव्हते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले आहे.\nवास्तवीक मी माझ्या वरील प्रतिसादात जी तीन टोकाची उदाहरणे म्हणून दिली त्यात तुम्ही म्हणलेली सर्व तसेच म. फुले आणि कर्वे (पिता-पुत्र), स्वा. सावरकर यांची पण नावे पण डोक्यात आली होती. पण ती सर्व उदाहरणे थोड्याफार फरकाने स्वातंत्र्यापुर्वीची होती आणि मी दिलेली ६० नंतरच्या दशकातील असल्याने त्यामानाने अधुनिक होती.\nचुकीच्या श्रद्धांवर टिका करणे हे अनिस पण करते आणि माझा त्यांच्याशी त्यांच्या काही बाबतीत कार्यपद्धतीवरून वाद असला तरी त्या कामाला मी एकांगी म्हणले नाही तर रानडे, आगरकर, आंबेडकरांना मी कसे एकांगी म्हणेन या तीनच नावांचा तुर्तास विचार केला तर काय आढळते या तीनच नावांचा तुर्तास विचार केला तर काय आढळते रानडे हे कदाचीत सुधारक म्हणून यातील सर्वात ज्येष्ठ (सुरवातीचे या अर्थी) असल्याने ते खूपच मृदू होते आणि स्वाचरणात / स्वाध्याय पण कमी होते. आगरकर टोकाचे परखड होते पण तरी देखील मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी देखील श्रद्धांवरती घाव घातला नाही तर रुढी, परंपरा, व्यक्तीस्वातंत्र्यावर भर दिला. आंबेडकरांनी तर काय आलेल्या वाईट आणि दुर्दैवी अनुभवांमुळे, \"मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही\" असे म्हणले. मात्र ते वास्तवात आणताना, स्वतः आणि स्वतःबरोबर स्वतःच्या समर्थकांच्या श्रद्धांवर घाव घातला नाही, त्यांना सश्रद्ध असणे हेच चूक असे सांगितले नाही तर भारतात पाळेमुळे असलेल्या बौद्ध धर्मात धर्मांतर केले. ते करताना देखील हिंदू धर्माशी जवळचा असल्याने मी बौद्ध धर्म स्विकारत आहे अशा अर्थाचे त्यांचे लेखन वाचल्याचे आठवते. थोडक्यात या सर्वांनी धर्मात राहून समाज पुढे नेण्यासाठी धर्म ठेवतच धर्मात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा अर्थाचे अमेरिकन ख्रिश्चन संप्रदायात पण उदाहरण आहे: युनेटेरीयन युनिव्हर्सॅलीस्ट असे त्यांना म्हणतात. त्यांचे काम हे एका अर्थी रानड्यांच्या प्रार्थना समाजाच्या जवळचे आहे.\nमाझा मुद्दा आहे, जो स्वतःला अश्रद्ध/निधर्मी/नास्तीक अशा अधुनिक व्यक्तींसंदर्भात. तसे असण्यात काहीच गैर नाही. मात्र नेहमी नसले तरी, बर्‍याचदा अशा व्यक्तींना/समुहाला कुठेतरी अहंगड असतो की आम्हीच शहाणे. तुम्ही शहाणे तर शहाणे, ते तुमच्यापाशी.... तो शहाणपणा सिद्ध करायला इतरांच्या श्रद्धांवर वाटेल तशी टिका करायची म्हणजे, \"आमचा धर्म तुमच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तेंव्हा त्यात या, आत्ता एकत्र राहू नंतर स्वर्गसूखपण मिळेल\", असे म्हणण्यासारखेच आहे. हा एक प्रकारचे proselytize करण्यातलाच प्रकार आहे, जो सेक्युलर नसून एका अर्थी स्वधर्मप्रचार आहे. या संदर्भात माझा वरील प्रतिसाद होता...\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nदीपक साळुंके [17 Jan 2010 रोजी 19:29 वा.]\nकुरंदकरांचे म्हणणे होते की जेंव्हा गांधीजींनी सर्वधर्म सारखे आहेत असे म्हणले तेंव्हा वास्तवीक कुठलाच धर्म काही सांगत नाही असे म्हणायचे होते.\nकुरुंदकर म्हणतात - प्रथमदर्शनी पाहताना गांधीजींसारखा माणुस सर्वधर्माचा पुजक असा दिसतो, मात्र बारकाईने पाहताना तोच सर्वधर्माचा पुजक नसुन तोच धर्माचा सगळ्यांत मोठा शत्रु असतो, हे दिसु लागते. जो संत असतो, तो मुलतः धर्माचा शत्रु असतो. जगातले सगळेच खरेखुरे संत शेवटी धर्माचे शत्रु असतात्.\nकुरंदकरांचे पुस्तकातील वाक्य जसेच्या तसे quote केल्याबद्दल धन्यवाद\nजगातले सगळेच खरेखुरे संत शेवटी धर्माचे शत्रु असतात्.\nत्या संदर्भात मला थोडे वेगळे वाटते की संत हे \"प्रस्थापित विरोधी\" असतात. अर्थात प्रत्येक प्रस्थापित-विरोधी हा संत असतो असा याचा अर्थ नाही\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://suhasonline.wordpress.com/2011/01/04/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-21T03:48:59Z", "digest": "sha1:5FSHQROCMGPSLUIVX4KVZN3PZW53ACVB", "length": 32621, "nlines": 410, "source_domain": "suhasonline.wordpress.com", "title": "ट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली\n३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल 😦 मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी एखाद्या किल्ल्यावर जाव. शांत थोडावेळ निवांत कुठल्यातरी गडाच्या तटबंदीवर, उंच टेकडीवर बसाव आणि डोळे बंद कराव आणि मोठा श्वास घ्यावा. मग ठरवल की ३१ च्या रात्री करायचा ट्रेक रविवारी २ जानेवारीला करायचा. गड ठरलाच होता माहुली (आसनगाव)\nकिल्ले माहुली, मुंबई-नाशिक हाय वे जवळ आहे. मुंबईहून इथे लोकल ट्रेनने येता येतं किवा हाय वे वरुन. ट्रेनने सेंट्रल रेलवेच्या आसनगाव स्टेशनला उतरून एसटीने किवा रिक्षाने माहुली गावापर्यंत पोहचता येत. ते अंतर अंदाजे ६ किमी आहे. गावात असलेल्या गीताभारती मंदिराच्या मागून किल्ल्याकडे जाण्याची पायवाट आहे. सगळीकडे मार्किंग्स असल्यामुळे रस्ता शोधायला कष्ट घ्यावे लागत नाहीत. मंदिराच्या इथूनच किवा ट्रेनमधूनच तुम्हाला प्रसिद्ध नवरा, नवरी आणि भटोबा सुळके दिसतील.\nनवरा, नवरी आणि भटोबा सुळके (भंडारगड)\nहाच तो प्रसिद्ध धबधबा..मी इथे २००८ मध्ये गेलो होतो\nह्याच किल्ल्यावरुन येणारा एक प्रसिद्ध धबधबा आहे. जिथे वॉटर रॅपल्लिंग केल जात. मी १० ऑगस्ट २००८ ला तिथे गेलो होतो, पण किल्ल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे आज किल्ल्यावर जाण्याचा योग आला, हि अपार समाधानाची गोष्ट होती.. रोहन आणि अनिशने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित गर्दी होती. खूप जण आम्हाला वाटेत भेटलेसुद्धा. त्यात दुकल्यांची म्हणजेच मराठीत आपण कपल, जोड्या वगैरे म्हणतो ती होती. (मायला कसली हौस ती प्रेमाची, रस्ताभर चाळे करत जातात नालायक) x-(\nभंडारगड, माहुली आणि पळसगड…\nअसो, बघायला गेलं तर हा गड फार नशीबवान आहे. साक्षात महाराजांनी लहानपणी इथे काही दिवसांसाठी वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला. इतिहासात ह्या किल्ल्याची अजून एक नोंद सापडते ती पुरंदरच्या तहात. ह्या तहामध्ये महाराजांना २३ किल्ले मोघलांना द्यावे लागले होते. तहानंतर अवघ्या अडीच वर्षात महाराजांनी हे २३ किल्ले जिंकलेच, त्यात भर म्हणून अजून २०० हून जास्त किल्ले स्वराज्यात सामावून घेतले.\nगड चढायला सोप्पा आहे पण ते चढून जाण्याचा अंतर खूप जास्त होत. गेले ३ महिने ट्रेक बंद असल्यामुळे खूप दमछाक होत होती. लाल माती आणि त्यावर असलेले ते गुळगुळीत गोटे आम्हाला खूप वेळा पाडण्याचे प्रयत्‍न करीत होते. शेवटी वाटेत थांबत थांबत वर पोचलो. शेवटची शीडी चढून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचणार याचा खूप आनंद झाला. तिथेच बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि उघडून त्या दरीत डोकावलो आणि आपण केलेल्या परिश्रामाचे चीज झाले असा म्हणून मनोमन सुखावलो 🙂 सगळा थकवा नाहीसा झाला. एक वेगळाच उत्साह अंगी संचारला. तिथे दोन तीन ग्रूप्स आधीच आले होते. त्यांनी आम्हाला महादरवाज्याकडे कसे जायचं वगैरे सांगितले.\nकमान महादरवाज्याची.. इथे अजुन फोटो काढू शकलो नाही 😦\nपाण्याच टाक..एकदम स्वच्छ आणि थंड पाणी 🙂\nथोड अंतर चालताच डाव्या बाजूला पाण्याच एक टाकं आहे, पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही. आम्ही त्या गार गार पाण्यात हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो. गडावर झाडी खूपच वाढली आहे आणि त्यात पायवाट चुकण्याची खूपच शक्यता होती. मग आम्ही महादरवाज्याकडे निघलो. तिथे उर्दू शिलालेख आणि शिवलिंग बघितले. इथे जे पाण्याचे टाके आहे, त्यात एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी असत. “पण तिथुनच बाजूला असलेल्या महादरवाजा आणि देवड्या यात प्रचंड घाणीच साम्राज्य होत. पिशव्या, उरलेल जेवण, हाड्, थर्मकोलच्या प्लेट्स… रोहन बोलला त्याप्रमाणे हा पिकनिक स्पॉट आहे याची खात्री पटली.” 😦\nखा रे खा 🙂\nमग आम्ही थोड खाउन घ्यायचं ठरवलं. सगळ्यांत स्पेशल डब्बा होता “ज्यो”चा, मस्त गाजराचा हलवा. मग आम्ही तो डबा एक एक घास करत खाउ लागलो. नो डाउट मी आणि दीपक ने जास्त ताव मारला त्यावर, कारण तो खरच खूप छान झाला होता. मग तिथून आम्ही निघालो भंडारगडाकडे. मध्ये एक जुनाट मंदिर/वाडा बघितला, त्यात मध्यभागी एखादी मूर्ती असावी पण सगळी पडझड झाली होती. समोरच एक छोट तळ आहे तिथून पुढे दहा मिनिटे पुढे चालत गेलो की भंडारगड सुरू होतो एक दरी ओलांडून पुढे गेलो की पुढे नवरा, नवरी आणि कल्याण दरवाजा, पण तिथे आम्ही जाउ शकलो नाही कारण आमच्याकडे रोप नव्हता. 😦 नवरा, नवरीला दुरुनच शुभेच्छा देत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.\nगड चढायला तीन साडे तीन तास लागले, पण आम्ही एक तास ४५ मिनिटात उतरून खाली आलो. मस्त हॅण्डपंपवर हात पाय धुवून गरमागरम पोहे आणि चहा मारला 🙂 आणि मग घरी पोचलो रात्री १० ला.\n२०११ मधला हा पहिला ट्रेक. आशा करतो की असे नवनवीन किल्ले ह्या वर्षात फिरता येतील. 🙂\nमहाराजांच्या कारकिर्दीची साक्ष देणारे हे किल्ले, आपला इतिहास त्या अभेद्य तटबंदीतून ताठ मानेने सांगतात, भरभरून बोलतात. फक्त तो इतिहास ऐकायची इच्छाशक्ति हवी. पिकनिक करायला रेसॉर्टस, हॉटेल्स पडली आहेत. तिथे हवा तो धुमाकूळ घाला, पण किल्ल्यावर नको. अश्या किल्ल्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे. कसं वाटत असेल महाराजांना, आपल्या किल्ल्याची अशी दुरवस्था पाहताना ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे लढले, आपल्या जिवाच रान केललं. तिथे आपण साधी स्वच्छता सुद्धा राखु शकत नाही. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. असं नका करू, विनंती करतो. नाही तर पुढल्यावेळी असे चाळे करणाऱ्यांना, आमचे चाळे सहन करावे लागतील.\nAasangaonआसनगावगडपळसगडपुरंदरचा तहभंडारगडभटकंतीमाहुलीसंतापसह्याद्रीस्वा:नुभवCentral RailwayMahuli fort\n34 thoughts on “ट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली”\nछान झाले आहे मित्रा\nसुहास छान झाली आहे पोस्ट. मी हा ट्रेक मिस केला रे 😦\nशेवटी केलीली विनंती खूप महत्वाची आहे.\nपुढल्या वेळेस मी नक्की येणार\nअरे .पुढल्यावेळीस नक्की जाउ रे.. आणि गडावर वातावरण खूपच वाईट होत रे. वाटला होत द्यावा दम पण आज आपण गेल्यावर परत तसाच होणार. कोणाच लक्ष नाही आहे ह्या गोष्टीवर ह्याचच वाईट वाटत रे 😦\nनववर्षाची सुरवात तर छान झालीये …..\nहोय सपा नक्कीच 🙂\nचला सुरुवात तर दमदार झाली आहे…या वर्षात दणदणीत ट्रेक होतील अशी आशा करु या…शेवटची विनंती अगदी बरोबर आहे.\nहोय योगेश्वरा 🙂 जमेल तितके नक्कीच करू. धन्स रे 🙂\nप्रेरणादायी बटाटा भजीचा उल्लेख नाही. ह्या पोस्टची दुसरी आवृत्ती काढ आणि बटाटा भजीच्या दोन ओळी वाढव. 😉\nपोस्ट आणि ट्रेक मस्त. मी फार किल्ले फिरलेलो नाही रे. तुम्हा सगळयांचे अनुभव वाचून हे सगळं फार मिस करतो. पाहू पुण्याला शिफ्ट व्हायला मिळालं तर किल्ले भटकंती होईल.\nतुझी शेवटची विनंती चांगली आहे पण लोकं अशी सांगून सुधारणारी नाहीत. त्यांना जिथल्या तिथे हाणायला पाहिजे.\nअरे मुद्दाम तो उल्लेख टाळला रे 🙂 तू ये की इथे आपण करू तुझ्यासाठी खास ट्रेक.\nपिकनिकला येणार्‍या लोकांना आपण हाणून काय होणार रे..हे मुळात सुरूच झाले तेव्हाच उखडून काढायला हव होत रे …\nअजुन मी गेलो नहि. पण एकदा जायलाच हवे…\nपोस्ट छान झाली आहे.\nहो रे विक्रम..लवकर लवकर पोस्ट टाक…\nविनंतीपेक्षा अश्या लोकांना ठोकणे हाच उपाय दिसतोय मला… 😀\nगाजराचा हलवा खाल्ला ही काय मुद्दामहून सांगायची गोष्ट आहे का\nनवीन वर्षाची सुरूवात छान झाली…\nहो रे मुद्दाम सांगायची गोष्टच तर होती…पोटभर खाल्ला रे 😉\nतुला पण खूप शुभेच्छा. कधी येतोस ट्रेक ला\nखरंच एजॉयमेंट मी मिस करतो आहे.\nपरत मुंबईला आलो की नक्की जाणार…\nनक्की मुंबईत आलास की करूच की सगळे 🙂\nछान हलकी-फुलकी पोस्ट.. 🙂 पण वाटेचे आणि सभोवतालचे अजून वर्णन यायला हवे सुहास.. 🙂\nआणि त्या शेवटच्या ठिकाणी आता शिडी लावली आहे हे माहीतच नव्हते. बाकी पायथ्याला शंकर मंदिरा शेजारी माझे एक ओळखीचे घर आहे. किमान १० वर्षे ओळख असेल… 🙂 कधीतरी तिकडे जायला हवे…\nहो रे रोहणा नक्की प्रयत्न करेन मी अजुन खुलवुन लिहायला.\nतुझ्याकडून हे कौशल्य घ्यायचय रे. थॅंक्स 🙂\nमस्त मस्त .. धमाल केलीत तुम्ही लोकांनी.. नवीन वर्षाची सुरुवात ट्रेकने क्या बात है.. वर्ष चांगलं जाणार एकदम :)..\nशेवटच्या ठिकाणी शिडी लावलीये हे मलाही माहित नव्हतं.\nहो चांगल घालवायचा प्रयत्‍न तरी नक्की राहील.\nमला माहीत नाही पण कुणबी सेना असा काही तरी लिहल होत तिथे, कदाचित शीडी त्यांनी लावली असेल 🙂\nछान झाली आहे पोस्ट. चांगली सुरुवात झाली आहे नवीन वर्षाची.\nधन्यवाद दर्शना. तुला खूप खूप शुभेच्छा 🙂\nआता नेक्स्ट टाइम मिसू नकोस.\nआता राजगड आहे १५-१६ ला …\nशेवटी केलीली विनंती खूप महत्वाची आहे.\nएकच नंबर…नववर्षाची अशी सुरूवात हवी\nहो भाई, पण ह्यावेळी आपला ट्रेक झाला नाही. पुढल्यावेळी विसरू नकोस..\nमस्त पावसात ट्रेक करू\nनिलेश, सर्वप्रथम ब्लॉगवर आपले स्वागत.\nआमचा असा कुठला ट्रेक्कीग ग्रूप नाही… एखादा वीकएण्ड आला की फोनाफोनी करून ट्रेक ठरवायचा..बसस्स 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nप्रोजेक्ट शेड बॉल्स… on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nहिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/engineering-colleges-issue-3-1284872/", "date_download": "2018-04-21T03:28:25Z", "digest": "sha1:6YMZMGBZRW4FNSDUYUS73DZVNUVJ7NX6", "length": 14212, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Engineering colleges issue | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nके.जी. टू कॉलेज »\nमहाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकल्या\nमहाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकल्या\nनवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी साधारण १५ लाख रुपये मुदत ठेवीपोटी गुंतवावे लागतात.\nअभ्यासक्रम बंद करण्याच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी नाही\nतंत्रशिक्षण विभागाच्या निवांत कारभाराचा फटका राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना बसला आहे. महाविद्यालयांना तुकडय़ा बंद करण्यासाठी अद्याप मंजुरीच मिळाली नसल्यामुळे महाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकून पडल्या आहेत.\nराज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची परिस्थिती अभ्यासक्रम चालवता येत नाही आणि बंदही होत नाही अशी झाली आहे. विद्यार्थ्यांअभावी अनेक महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण विभागाकडे या वर्षीपासून तुकडय़ा बंद करण्याचे प्रस्ताव पाठवले होते. काही संस्थांनी अभ्यासक्रम बंद करण्याची मंजुरीही मागितली होती.\nराज्यातून साधारणपणे ४० ते ५० संस्थांनी अभ्यासक्रम किंवा तुकडय़ा बंद करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र या तुकडय़ा आणि अभ्यासक्रम बंद करण्यासाठी अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अभ्यासक्रम बंद करायचे असल्यामुळे त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शुल्क तर नाही आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी भरलेल्या मुदत ठेवीही वापरता येत नाहीत अशी परिस्थिती महाविद्यालयांची झाली आहे.\nनवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी साधारण १५ लाख रुपये मुदत ठेवीपोटी गुंतवावे लागतात.\nअभ्यासक्रम बंद करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर तंत्रशिक्षण विभागाच्या परवानगीने या मुदत ठेवी काढून घेता येतात. मात्र अद्याप अभ्यासक्रम बंद करण्यासाठी मान्यता देणारा शासननिर्णय आलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकून पडल्या आहेत.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nजून-जुलै महिन्यांत विद्यार्थ्यांचे शुल्क आलेले नसते. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे अनेक महाविद्यालयांची अवस्था गेल्या दोन-तीन वर्षांपासून वाईट आहे. अशा परिस्थितीत संस्थांचे लाखो रुपये अडकल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे,’ असे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-21T04:04:55Z", "digest": "sha1:OVCZKSWYJMA7NFD3D5VBHUANG3XSWXWN", "length": 9024, "nlines": 99, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वकिलांना अटक | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\nअभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वकिलांना अटक\n17 Mar, 2018\tठाणे, महामुंबई तुमची प्रतिक्रिया द्या\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिक्कीच्या सीडीआरप्रकरणी ठाणे क्राइम ब्रँचनं नवाजुद्दीनचे वकील रिजवान सिदिक्की यांना अटक केली आहे. वकिलांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीचे कॉन्टॅक्ट्स आणि ती कुठे आहे यावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाजुद्दीनने सीडीआर मागवल्याचा आरोप आहे. याआधीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रिजवान यांना समन्स बजावले होते.\nबेकायदेशीर सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिजवान सिद्दिकीला यांना मुंबईतील वर्सोवाच्या कार्यालयातून क्राइम ब्रँचकडून अटक करण्यात आली आहे. रिजवान सिद्दिकी या वकिलाने नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स मागवले होते. याप्रकरणी नवाजुद्दीनसह त्याच्या वकिलांना वारंवार ठाणे पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले होते. मात्र तरीही ते न्यायलयासमोर हजर न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.\nया प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी मकवाना, सीडीआर पुरवणारा अजिंक्य नागरगोजे यांच्याकड़े चौकशी केली असता बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याचे वकील रिजवान सिद्दीकी यांचे नाव समोर आले होते. 23 फेब्रुवारीला ठाणे पोलीस उपायुक्तांनी माझा जवाब नोंदवला होता, मात्र माझा जवाब नोंदवला नसल्याचे सांगत 41 ए ची नोटीस न देता मला इथे आणल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी म्हटले आहे. सीडीआर प्रकरणी आतापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करून विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.\nPrevious उल्हासनगरमधील मुस्लीम बांधवांना आता नवीन आयुक्तांकडून अपेक्षा\nNext शिवसेनेच्या पुढाकाराने डोंबिवलीत आठवडा बाजार\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\nबेस्ट कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीवरून गोंधळ\nकंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘वर्षा’वर ‘जवाब दो’ धरणे आंदोलन\n राज्यातील सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 23 एप्रिलपासून मुख्यमंत्री …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/top-rated-percent?page=1", "date_download": "2018-04-21T04:14:49Z", "digest": "sha1:TNQPG3NJRYAB3KO6TZWBSJDVB3BII7CP", "length": 12109, "nlines": 169, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "इतरांना काय आवडलंय? | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचांद होता, रात होती, रातराणी सोबती\nआसमंती प्रीत होती, धुंद गाणी सोबती\nसूर होता, नूर होता, पूर होता जीवनी\nहाय आता आठवांच्या रिक्त खाणी सोबती\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसदैव माझा पाठलाग का करीत असतो झब्बू\nखेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू\nफुले घेऊनी जातो जेंव्हा कुठल्या राणीसाठी\nराणी तेंव्हा थांबुन असते भलत्या राजासाठी\n'लग्न-पत्रिका' घेऊन येते, देऊन जाते झब्बू\nखेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमी जसा आहे, तसा आहे\nमी जसा आहे, तसा आहे\nसिंह भासे मी कुणा केंव्हा\nश्वानही बोले कुणी केंव्हा\nबोलती कोणी ससा आहे\nमी जसा आहे, तसा आहे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमी जसा आहे, तसा आहे विषयीपुढे वाचा\nतुम्ही घरात शिरता तेंव्हा\nसारं शांत शांत असतं\nचपला जागेवर, पेपर टिपॉयवर\nसारं जागच्या जागी असतं\nतुमची वाट बघत बसलं असतं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nबायको नावाचं वादळ विषयीपुढे वाचा\nओळखलंत का परवेझ मला\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nकणा (अतिरेक्याचा) विषयीपुढे वाचा\nहे निव्वळ आकर्षण असतं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nप्रेमाची जोड विषयीपुढे वाचा\nआले किती गेले किती\nनाही कधीही पाहिले, आले किती गेले किती\nहे काय हाती राहिले, आले किती गेले किती\nआहे कधीचा थांबलो राणी तुझ्या साठीतरी\nमी श्वास नाही मोजले, आले किती गेले किती\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nआले किती गेले किती विषयीपुढे वाचा\nमला वाटते जगण्या बद्दल\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमी लिहितो कारण... विषयीपुढे वाचा\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nत्या त्या वयात ते ते करायचं\nलहानपणी... फुलपाखरांच्या मागे धावायचं\nतरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं\nप्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं\nम्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nत्या त्या वयात ते ते करायचं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nज्या ज्या वयात जे जे करायचं विषयीपुढे वाचा\nस्वये श्री रामप्रभु ऐकती\nस्वये श्री डॉन प्रभु ऐकती\nआहेत दोघे एक कुळाचे\nचेले गाती चरित बॉसचे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-21T04:11:14Z", "digest": "sha1:YGCEGGYKCFYBYWVBY2P4Y7ZSZCEM64QG", "length": 6659, "nlines": 111, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nTag Archives: \"संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा\"\nPosts Tagged \"संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा\"\nलवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा शंकराची आरती संस्कृत आरती\nआरती संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा\nश्री शंकरस्य आरतिः (मूल मराठी- लवथवती विक्राळा) जय देव जय देव शिवशंकर जय हे | त्वाम् कर्पूरसुगौरम् वयम् आर्ताः स्तुमहे || धृ. || || जय देव जय देव || लम्बन्ते विकराला ब्रह्माण्डे मालाः विषेण कण्ठः श्यामो विलोचनात् ज्वालाः | जह्नोर्लावण्ययुता शिरसि धृता बाला जलप्रवाहो मन्दम् वहति यति विमलः || १|| || जय देव […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/drama/aamhi-ani-amche-baap", "date_download": "2018-04-21T03:59:16Z", "digest": "sha1:OTPCMK3SAALIQV24BHBSN3GH4IUC5SSP", "length": 2368, "nlines": 49, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Aamhi Ani Amche Baap | Marathi Dhamaal", "raw_content": "\nआम्ही आणि आमचे बाप\nदिग्दर्शक : आदित्य इंगळे\nनिर्मितीसंस्था : आदि कल्चरटेनमेंट\nकलाकार : आनंद इंगळे, अजित परब, अतुल परचुरे आणि पुष्कर श्रोत्री\nनेपथ्य : राजन भिसे\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation जाणून घ्या, तेजस्विनी पंडीतचे हॉलिडे प्लॅन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/40", "date_download": "2018-04-21T03:52:40Z", "digest": "sha1:JSY7GL2XES6VD53UEEXUQCOGX2X2G2WZ", "length": 9770, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 40 of 193 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसज्जनगडावर दासनवमी उत्सवास प्रारंभ\nवार्ताहर / कास : ‘श्री राम जय राम जय जय राम’ व ’जय जय रघुवीर समर्थ’ च्या नामघोषात 336 व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. 1 ते 9 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवमीपर्यंत श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे 5 वाजता मुख्य समाधी मंदिरात काकड आरती करण्यात आली. समर्थ रामदास स्वामींच्या ...Full Article\nफलटण नगरपरिषदेच्या मासिक सभेत भूयारी गटार व वादग्रस्त ठेकेदारावरुन काँग्रेस आक्रमक\nशहर प्रतिनिधी/ फलटण फलटण नगरपरिषदेची मासिक सभा भूमिगत गटार योजना व सफाई कामगार ठेक्याच्या ठेकेदारावरुन चांगलीच गाजली ज्या ठेकेदाराने कामगारांची देणी दिली नाहित, ज्याच्यावर न्यायालयात दावा दाखल आहे असा ...Full Article\nआज येणार स्वच्छ सर्व्हेक्षणाचे पथक\nप्रतिनिधी/ सातारा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अमृत शहरांमध्ये देशातील 4 हजार 41 शहरामध्ये सातारा शहराचा समावेश आहे. हे समजताच सातारच्या आरोग्य विभाग कामाला लागले. प्रत्येक प्रभागात स्वच्छतेचा जागर सुरु ...Full Article\nपं. कैवल्यकुमार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध\nप्रतिनिधी/ कराड कराड जिमखाना आयोजित प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे ख्यातनाम शास्त्रीय गायक पै. कैवल्यकुमार यांच्या उद्घाटन झाले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. कैवल्यकुमार यांचे गायन झाले. सुरुवातीला त्यांनी मारुबिहाग रागातील विलंबित ...Full Article\nभगव्या ध्वजाखाली हिंदूंनी एकत्र यावे\nभगव्या ध्वजाखाली हिंदूंनी एकत्र यावे प्रतिनिधी/ वाई महाराष्ट्र राज्यच नव्हे, तर संपूर्ण देश हिंदु स्वराज्य व्हावे यासाठी भगव्या ध्वजाखाली सर्व हिंदूंनी एकत्र यावे. राज्यातील प्रत्येक गावात युवकांनी छ. संभाजी ...Full Article\nटॅक्सी संघटनेचा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग\nप्रतिनिधी / महाबळेश्वर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’साठी महाबळेश्वर नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या सुमारे 387 सभासदांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत शहर परिसरासह प्रेक्षणीय स्थळांची स्वच्छता ...Full Article\n‘बीएसफ’चा जवान किर्तनातून देतोय सदाचाराची शिकवण.\nविशाल कदम / सातारा हल्लीचे तरुण जरा शिकले की, त्यांच्या डोक्यात वेगळ्या विचारांचं वार वाहू वाहत. मग आपली संस्कृती, सद्विचार यांना मूठ माती देऊन हे भरकटत जातात. असा प्रत्यय ...Full Article\nआंदोलन संपले तरी बॅरिकेस्ट् रस्त्यावर\nप्रतिनिधी/ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलने होत असतात. यावेळी या आंदोलनकर्त्यांना वाहनांपासून धोका निर्माण होवू नये म्हणून बॅरिकेट्स लावले जातात. नुकतीच झालेली अनेक आंदोलने संपल्यानंतर हे बॅरिकेट्स रस्त्यावरच ठेवलेली ...Full Article\nरंगांच्या दुनियेत हरवले सातारा जिल्हयातील बालचमू\nप्रतिनिधी/ सातारा सकाळीची गुलाबी थंडी, त्या थंडीत अतिशय उत्साह व शिगेला पोहोचलेली उत्कंठा पार करत करत नाजूक हात कागदावर काहीतरी रेघोटे मारण्याचा प्रयत्न करीत होते. औचित्य होते साताऱयातील दरवर्षी ...Full Article\nराज्यस्तरीय बालएकांकिकेत ‘एफ57’ ला मिळाला मान\nप्रतिनिधी/ सातारा कै. श्रीमती मालतीबाई थोरात राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धेत साताऱयातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 15 बाल एकांकिका सहभागी झाल्या होत्या. मुलांसाठी तसेच पालकांसाठी प्रबोधन करणाऱया वेगळ्या वेगळ्या आशयाच्या ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/television/girls-hostel", "date_download": "2018-04-21T03:58:15Z", "digest": "sha1:SCUYVMNCVRHSSPE5CCDS4W73U6OMNNAW", "length": 3424, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Girls Hostel | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : अमोल बिडकर\nनिर्माता : सोमिल क्रिएशन\nकथा : शेखर ढवळीकर\nपटकथा : चिन्मय मांडलेकर\nसंवांद : कुमुद इतराज\nकथानक : झी युवा ही वाहिनी, नवोदित तरुण कलाकारांच्या अभिनय गुणांना नेहमीच वाव देते. या मालिकेत सुद्धा सर्वच नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांचं छोट्या पडद्यावरचं पदार्पण असलं तरी विविध नाटकांमधील भूमिकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यातली प्रत्येक व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारली आहे. या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. सोमिल क्रिएशनची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/497344", "date_download": "2018-04-21T03:26:59Z", "digest": "sha1:JSKCHEYUZGSWJBJZHPAUI7PAOSV5C2ZC", "length": 7725, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लोकप्रतिनिधींच्या राजकरणात अडकली स्मार्ट सिटी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » लोकप्रतिनिधींच्या राजकरणात अडकली स्मार्ट सिटी\nलोकप्रतिनिधींच्या राजकरणात अडकली स्मार्ट सिटी\nसोलापूर महापालिकेवर सतांतर होऊन चार महिने होत आले. विद्यमान सत्ताधारी व पुर्वीचे विरोधक असणाऱया भाजपला सत्ता चालविणे जमत नसल्याच्या भावना येईपर्यंत पालिकेतील कारभार चालु आहे. अंदाजपत्रकाबरोबरच स्मार्ट सिटीच्या लोकार्पण समारंभालाही मुहुर्त मिळेना अशी परिस्थिती आहे. अंदाजपत्रकाचे घोडे गंगेत केंव्हा न्हाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nगेल्या तीन महिन्यापासुन प्रतिक्षेत असलेले सोलापुर महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा मुहुर्त ठरला होता. अंदाजपत्रकाच्या पुर्वसंध्येला चर्चा करण्यासाठी बसलेल्या सत्ताधारी व विरोधकांनी आयुकतांच्या अनुपस्थितीमुळे 28 जुनची सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सभेसाठी जिल्हाधिकाऱयांना विचारणा केली असता आषाढी वारिमधे व्यस्त असलेले जिल्हाधिकारी त्यांच्या वेळेनुसार अंदाजपत्रकीय सभेचा मुहुर्त ठरविणार आहेत. 1 जुलै रोजी अंदाजपत्रकिय सभा होणार होते. पण योग आलेला असतानाही हा योग टळला आहे.\nपालिकोतील अंदाजपत्रकाचा मुद्दा वरिष्ठ पातळीवर पोहोचला. गटबाजीतील राजकारणाने तु-तु मै-मै झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना अंदाजपत्रक दाखविले नसल्याने बापु गटाचा संताप वाढला होता. दरम्यान सहकारमंत्र्यांनी अंदाजपत्रकावर नजर फिरविलीच. तर पालकमंत्र्यांनी अखेरच्यावेळी उडी घेत विरोधकांचा विरोध आवळण्याचा प्रयत्न केला. अंदाजपत्रकास उशिर झाला असला तरी एकमताने मंजुरी मिळवु. याबाबत माझे सर्व पक्षाच्या नेत्यांशी बोलणे झाले आहे. मांडलेले अंदाजपत्रक सोलापुरकरांना पसंत पडेल अशा भावना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यकत केल्या होत्या.\nजुनच्या शेवटी अंदाजपत्रकीय मांडण्याची ग्वाही सत्ताधाऱयांनी दिली होती. बऱयाच वादानंतर अंदाजपत्रकावर सत्ताधाऱयांसह विरोधकांनी बैठक घेत चर्चा केली. यामधे सत्ताधाऱयांनी 28 जुनला अंदाजपत्रक मांडु असे सांगितले. दरम्यान जुनच्या पहिल्या आठवडयापासुन अंदाजपत्रकीय सभेचा मुहुर्त ठरत नव्हता. दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱयांना धारेवर धरत गांधीगिरी केली.\nसांगलीच्या स्वच्छतेसाठी मला काम करायचेयःसई ताम्हणकर\nझोपेचे सोंग करणाऱया भाजपाला घरचा रस्ता दाखवा\nहातमाग विणकरांनी नाविन्यतेचा ध्यास घ्यावा- महापौर शोभा बनशेट्टी\nआमदार अनिल बाबर यांना फोनवरून धमकी\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534667", "date_download": "2018-04-21T03:28:11Z", "digest": "sha1:VDRLY7LDJXRUTAHTP7MKT7NJ2PDTIGBZ", "length": 9897, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जगण्याची नवी उमेद देणारा हॅपी बर्थ डे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » जगण्याची नवी उमेद देणारा हॅपी बर्थ डे\nजगण्याची नवी उमेद देणारा हॅपी बर्थ डे\nयेत्या 24 नोव्हेंबरला हॅपी बर्थ डे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रत्येकजण बर्थ डे साजरा करताना दिसतोय. कुणी जगायचं एक वर्ष कमी झालं म्हणून तर कुणी अजून एक वर्ष जगलो म्हणून बर्थ डे साजरा करतो. परंतु, जर का तुम्हाला समजले की पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा बर्थ डे साजरा करू शकाल की नाही याची गॅरंटी नाही तर तुमची काय रिऍक्शन असेल\nथॅलॅसेमिआ हा रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे जो अनुवांशिकतेने लहान मुलांना होतो. साधारण जन्माच्या तिसऱया महिन्यापासून या रोगाची लक्षणं दिसू लागतात. शरिरातील हिमोग्लोबिन निर्माण करण्याच्या प्रक्रियेत गडबडी निर्माण झाली की रक्तक्षीणता जाणवू लागते. शरिरातील रक्ताच्या कमतरतेमुळे बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. हे शारीरिक, मानसिक आणि सांपत्तिकदृष्टय़ा त्रासदायक असून वाईट गोष्ट म्हणजे या आजारावर अजून तरी इलाज सापडलेला नाही. अशाच असाध्य रोगाने पीडित असलेल्या एका तरुण मुलाची गोष्ट सांगणार आहे एक चित्रपट ज्याचं नाव आहे हॅपी बर्थ डे…\nया चित्रपटाची कथा आहे एका टिनेजरची. मध्यमवर्गीय कुटुंबातील एका जय नावाच्या मुलाची. जो थॅलॅसेमिआ या कधीही बरा न होणाऱया रोगाने आजारी आहे. पण, त्याला याची कल्पना नाही. आईवडील बहीण आणि तो अशा चौकोनी कुटुंबात राहणारा जय लहानपणापासूनच अत्यंत खोडकर तरीही सर्वांचा लाडका. थॅलॅसेमिआने आजारी असल्यामुळे जगण्यासाठी दर पंधरवडय़ाला त्याला रक्त द्यावं लागत असतं तरीही त्याचं पुढचं आयुष्य किती हे डॉक्टर्ससुद्धा ठामपणे सांगू शकत नसतात. त्यालाही आश्चर्य वाटत राहायचं आणि प्रश्नही पडायचा की घरचे त्याला मैदानी खेळ खेळायला का पाठवत नाहीत किंवा पावसात मनसोक्त भिजायला का देत नाहीत त्याच्या सोळाव्या वाढदिवशी त्याला अचानकपणे त्याच्या आजाराबद्दल कळते आणि हे ही समजते की तो सतराव्या वाढदिवसाला या जगात असेल की नाही याची शाश्वती नाही. या सर्वांच्या अनुषंगाने पुढे काय काय घडते ते हॅपी बर्थ डे चित्रपटातून मांडण्यात आले आहे.\nमुकुलिना चित्र आणि रेड स्मिथ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे दिलीप कोलते यांनी आणि सहनिर्माती आहे सायरा सय्यद. थॅलॅसेमिआ आजाराने ग्रस्त एका मुलाची ही कथा असून याचं दिग्दर्शन केलंय नारायण गोंडाळ यांनी. चित्रपटात रिंगणफेम शशांक शेंडे व ‘श्वास’ फेम अरुण नलावडे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. निमेश किजबिले, अमरदीप ठोंबरे, सेजल घरत, शुभम नारिंगीकर, ओजस ठोंबरे, आर्या केळशीकर, गौरांगी शेवडे, अमित पाटील, मनाली ठोंबरे आणि मयुरी फडतरे यांच्यादेखील या चित्रपटात भूमिका आहेत.\nया चित्रपटाचे संगीत विक्रांत वार्डे यांनी केलं असून गीतकार मनीष अन्सुरकर आणि विक्रांत वार्डे यांच्या शब्दरचनांना रोहित राऊत आणि आनंदी जोशी (तू येताना सामोरी) आणि जावेद अली (दान आभाळाचे) यांनी स्वरसाज चढवला आहे. हॅपी बर्थ डे चित्रपटाला अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम निर्मिती, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक अशी सात नामांकने आहेत.\nप्रेमाची आगळीवेगळी गोष्ट प्रेमाय नम:\n‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच\nआदर्श-आनंदी यांच्या आवाजात मोरया तुझ्या नामाचा गजर\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/mati-mansa-aani-maya/", "date_download": "2018-04-21T03:38:35Z", "digest": "sha1:QOP7KG2OEX24SGMY34UR4EPQSBYCSSLD", "length": 9372, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमाती, माणसं आणि माया..\nनिरागस, बोलक्या डोळ्यांचा संदेश\nया कोवळ्या मुलीवर असा अत्याचार करणारी ही माणसे ‘माणसे’ असूच शकत नाहीत.\nतीन तलाक बंदीच्या विरुद्ध निघणारे मुस्लीम स्त्रियांचे मोठे मोच्रे हे अंधारयुगाची आस दर्शवत आहेत.\nअलीकडील सर्वेक्षणांनुसार भारतातील ३८ टक्के मुलांची उंची बालपणीच्या कुपोषणामुळे खुंटलेली आहे.\nआखिर इस दर्द की दवा क्या है \nभ्रष्टाचार हा लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. देशात तेव्हा मोदींची मोठी लाट होती.\nआरजू की आरजू होने लगी..\n५० टक्के नफ्याची हमी देणारे भाव दिले पाहिजेत\nशेतकऱ्यांना प्रत्यक्षात ५० टक्के नफा देणारे भाव मिळावेत अशी शिफारस होती.\nलोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली.\nहै कहां तमन्ना का दूसरा कदम..\nपंचवीस वर्षांपूर्वी असे कोणत्या राजकीय नेत्याने केले असते, तर त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला असता.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/sense-organs-1164910/", "date_download": "2018-04-21T03:49:26Z", "digest": "sha1:SE4SLJI2FCNYJOWEOBGVN2VWTUHHJHHN", "length": 17954, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२३३. इंद्रिय-वळण : २ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n२३३. इंद्रिय-वळण : २\n२३३. इंद्रिय-वळण : २\nइंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी.\nइंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी. निर्गुणोपासकाला मात्र इंद्रियं विघ्नरूप वाटतात, असं विनोबांच्या ‘गीता प्रवचने’तलं मत अचलानंद दादांनी उद्धृत केलं, त्यावर अस्वस्थ चित्तानं योगेंद्र म्हणाला..\nयोगेंद्र – असं का म्हणावं कोणत्या निर्गुणोपासकानं असं सांगितलंय कोणत्या निर्गुणोपासकानं असं सांगितलंय इंद्रियांचं आव्हान प्रत्येक साधकासमोर असतं. मग तो कोणत्याही मार्गाचा असो..\nअचलदादा – त्याच अनुषंगानं विनोबा पुढे सांगताहेत ते ऐका.. ते म्हणतात, ‘‘निर्गुणोपासकाला इंद्रियं विघ्नरूप वाटतात. तो त्यांना संयमात ठेवतो, कोंडतो. इंद्रियांचा आहार तोडतो. इंद्रियांवर पहारा ठेवतो. सगुणोपासकाला असे करावे लागत नाही. तो सर्व इंद्रियं हरिचरणीं अर्पण करतो. दोन्ही तऱ्हा इंद्रियनिग्रहाच्याच. इंद्रियदमनाचे हे दोन्ही प्रकार आहेत. काहीही माना, परंतु इंद्रियांना ताब्यात ठेवा. ध्येय एकच. त्यांना विषयात भटकू द्यायचे नाही. एक तऱ्हा सुलभ तर दुसरी कठीण.’’\nयोगेंद्र – एकदा सगुणोपासना सोपी आणि निर्गुणोपासना कठीण, असा पवित्रा घेतला तर सर्व मांडणी त्याच अनुषंगानं होणार.. माझ्या मते साधनेत काहीच सोपं वा कठीण नाही.. जे सोपं वाटतं त्यात आव्हानं भरपूर येऊ शकतात आणि जे कठीण वाटतं ते सोपंही होऊ शकतं.. तळमळ आणि प्रयत्नांची चिकाटी यावरच सारं काही अवलंबून आहे..\nबुवा – बरोबर.. पण मी काय म्हणतो.. साधना मार्गावर मन, बुद्धीनुसार माणसाला सगुण किंवा निर्गुणभक्ती जवळची वाटते.. त्यातली एक रीत तो निवडतो.. तरी दोघं इंद्रियांच्या कक्षेत असतातच ना इंद्रिय प्रभाव रोखायचा प्रयत्न ते आपापल्या परीनं करतातच ना इंद्रिय प्रभाव रोखायचा प्रयत्न ते आपापल्या परीनं करतातच ना आणि तो प्रभाव ओसरल्याशिवाय खरी भक्ती, मग ती सगुण असो वा निर्गुण, ती साधू शकते का\nहृदयेंद्र – भक्तीच कशाला संशोधकालाही जी चिकाटी लागते त्यासाठी त्यालाही देहतादात्म्य विसरावंच लागतं. थोडक्यात इंद्रियांच्या प्रभावाच्या पकडीतून सुटावंच लागतं..\nबुवा – आणि त्यासाठीचाच बोध ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज सांवळी विराजे कृष्णमूर्ति’’ यापुढच्या ओवीत आहे.. ‘‘मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं नित्यता पर्वणी कृष्णसुख’’ या इंद्रियप्रभावांवर कसा ताबा मिळवायचा आणि या इंद्रियांना ध्येयानुकूल कसं वळवायचं, याचा हा बोधच आहे..\nकर्मेद्र – पण यात मन आणि डोळे या दोनच गोष्टींचा उल्लेख आहे.. सर्वच इंद्रियांचा कुठाय\nबुवा – अगदी छान दृश्याचा अमीट प्रभाव असलेल्या माणसाच्या जीवनात ‘डोळ्यां’ना फार महत्त्व आहे.. हे डोळे म्हणजे नुसती ही काचेची बुबुळं नव्हेत दृश्याचा अमीट प्रभाव असलेल्या माणसाच्या जीवनात ‘डोळ्यां’ना फार महत्त्व आहे.. हे डोळे म्हणजे नुसती ही काचेची बुबुळं नव्हेत मनाचेही डोळे असतात, भावनेचेही डोळे असतात, बुद्धीचेही डोळे असतात.. या ‘डोळ्यां’नी माणूस जे पाहतो ना, त्यानुसार तो विचार करतो, कल्पना करतो, भावना करतो.. आणि मन मनाचेही डोळे असतात, भावनेचेही डोळे असतात, बुद्धीचेही डोळे असतात.. या ‘डोळ्यां’नी माणूस जे पाहतो ना, त्यानुसार तो विचार करतो, कल्पना करतो, भावना करतो.. आणि मन ते तर सर्वच स्थूल आणि सूक्ष्म इंद्रियांना व्यापून आहे.. या मनाला ‘‘मन गेलें ध्यानीं’’ म्हणजे ध्यानाचं वळण लावायचं आहे आणि या ‘डोळ्यां’ना ‘‘कृष्णचि नयनीं’’ कृष्णमयतेचं वळण लावायचं आहे.. बरं मन सदोदित ध्यानमग्न असतंच बरं का ते तर सर्वच स्थूल आणि सूक्ष्म इंद्रियांना व्यापून आहे.. या मनाला ‘‘मन गेलें ध्यानीं’’ म्हणजे ध्यानाचं वळण लावायचं आहे आणि या ‘डोळ्यां’ना ‘‘कृष्णचि नयनीं’’ कृष्णमयतेचं वळण लावायचं आहे.. बरं मन सदोदित ध्यानमग्न असतंच बरं का अगदी माणूस सहज बोलतो.. ‘‘माझ्या ध्यानीमनीही नव्हतं हो अगदी माणूस सहज बोलतो.. ‘‘माझ्या ध्यानीमनीही नव्हतं हो\nहृदयेंद्र – (हसत) खरंच..\nबुवा – आणि मनाचं जे ध्यान सदोदित सुरू आहे ना ते प्रपंचाचं ध्यान आहे.. भौतिकाचं ध्यान आहे.. आध्यात्मिक ध्यानानं अवधान येतं तर देहबुद्धीनं सुरू असलेल्या या ध्यानानं अनवधानानं जगणं अधिक घट्ट होत जातं.. ‘एकनाथी भागवता’त भगवंत तर सांगतात, ‘‘मजवेगळें जें जें ध्यान ते प्रपंचाचं ध्यान आहे.. भौतिकाचं ध्यान आहे.. आध्यात्मिक ध्यानानं अवधान येतं तर देहबुद्धीनं सुरू असलेल्या या ध्यानानं अनवधानानं जगणं अधिक घट्ट होत जातं.. ‘एकनाथी भागवता’त भगवंत तर सांगतात, ‘‘मजवेगळें जें जें ध्यान तेंचि जीवासी दृढबंधन यालागीं सांडोनि विषयाचें ध्यान माझें चिंतन करावें’’ भगवंतावाचून ज्या ज्या गोष्टींची आवड आहे, ओढ आहे त्या त्या गोष्टींचं ध्यान मनात सतत सुरू असतं.. मग ते वाहनाचं असेल, बंगल्याचं असेल, भौतिक यशाचं असेल, मानमरातबाचं असेल.. पण हे जे भगवंतावाचूनचं ध्यान आहे ना तेच जिवासाठी दृढ बंधन होतं.. कारण ज्या गोष्टीची ओढ आहे ती प्रत्यक्षात यावीशी वाटते.. मग ती योग्य की अयोग्य, याचा विचार केला जात नाही.. त्याच्या पूर्तीसाठी माणूस अनंत अज्ञानजन्य कर्माच्या पसाऱ्यात गुंतून जातो आणि बंधनानं कायमचा बांधला जातो.. अर्थात भगवंताचं ध्यान एकदम साधणं काही सोपं नाही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n४१९. ध्येय-साधना : १\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/personality-development-marathi/confidence-improvement-tips-116120700012_1.html", "date_download": "2018-04-21T04:08:41Z", "digest": "sha1:UU3KDOQNB63YHEHZ3C4HTPUFBPSSLLQ6", "length": 9598, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या 4 उपायाने वाढेल आत्मविश्वास | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया 4 उपायाने वाढेल आत्मविश्वास\nआयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात व कामाच्या ठिकाणीही होत असतो. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देतो. त्यामुळे तुमच्या मनावर झालेला आघात कितीही मोठा असला तरी काही एक्झरसाइज करा व तुमचा आत्म विश्वास परत मिळवा. यासाठी काही उपाय:\nदररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा. व्यवस्थित परिधान करा आणि अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. कोणातही काम सोडतं घेऊ नका. पर्फेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कश्याबद्दलही स्तुती केली तर आभार माना परंतू गर्व बाळगू नाक.\nचेहर्‍यावर प्रसन्नतेचा भाव व तेजस्वी हास्य असू द्या. आतून द्वंद असेल तरी ते भाव चेहर्‍यावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्याला मार्गदर्शन करा.\nतुमचा आत्मविश्वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करत असतील व पडत्या काळात तुमची मदत करत असतील असे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी असू शकते.\nदिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांत राहा. स्वत:बद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वत:च्या हॉबीला वेळ द्या. मग बघा आपला आत्मविश्वास कसा वाढतो ते.\nफक्त 4 स्टेप आणि लोकं होतील इम्प्रेस\nगुरू पौर्णिमेला दूर करा करिअरचे अडथळे\nकदाचित या सवयींमुळे ‍हाती नाही लागत यश\nकिचनमधलं करीअर कसं कराल ...\nअसे असावे स्मार्ट रेझ्यूम\nयावर अधिक वाचा :\nया 4 उपायाने वाढेल आत्मविश्वास\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/entertainment/dangal-aamir-khan-body-transformation-fat-to-fit-video/", "date_download": "2018-04-21T04:14:33Z", "digest": "sha1:6YWIFU57Y567SPJYKN6ULHZYRTRYHJKR", "length": 4975, "nlines": 84, "source_domain": "www.india.com", "title": "Dangal : Aamir Khan Body Transformation Fat to Fit Video | दंगल सिनेमातील आमिरचा Fat to Fit प्रवास (व्हिडिओ) - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nआमिर खानची ही मेहनत नक्कीच प्रेरणादायी\nदंगल सिनेमातील आमिरचा Fat to Fit प्रवास (व्हिडिओ)\nआमिर खानने पुन्हा एकदा तो कसा परफेक्शनिस्ट आहे हे सिद्ध केलं आहे. त्याच्या कामाची पद्धतच त्याचं वेगळेपण सिद्ध करत असतं. आमिर खानने दंगल सिनेमासाठी वजन वाढवलं असून तेवढ्याच ताकदीने ते कमी देखील केलं आहे. आमिर खानने हा व्हिडिओ यूटीव्ही मोशन पिक्चरच्या सहाय्याने तयार केला आहे. तो UTV Motion Pictures फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी आमिरने वजन कमी करण्यासाठी कसे प्रयत्न केले आहेत त्याची माहिती दिली आहे.\nदंगल हा सिनेमा एक बायोपिक आहे. हरियाणातील पेहलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमात आमीर खान महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारत आहे. या पेहलवानांना मुलाची अपेक्षा होती जो मुलगा देशाला आणि त्यांना कुस्तीत सुवर्ण पदक जिंकून देईल.\nया सिनेमाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूरने केली आहे. ज्याचे दिग्दर्शक नितेश तिवारी असून हा सिनेमा २३ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.\nअभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार\nअभिनेते सीताराम पांचाल यांचे कर्करोगाने निधन\nभाची नव्या आणि ऎश्वर्याचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल\nम्हणून 'बिग बॉस ११' होणार आणखी रोमांचक\nनिपुणच्या 'बापजन्म' सिनेमाचा टिझर लाँच\nसेन्सॉर बोर्डातून नवे अध्यक्ष प्रसून जोशी, पहलाज निहलानींची हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://bhrung.blogspot.com/2009/04/blog-post_11.html", "date_download": "2018-04-21T03:40:57Z", "digest": "sha1:5MCVBJFQZB27Y36VIJULYRBXFWGYUQQC", "length": 11836, "nlines": 151, "source_domain": "bhrung.blogspot.com", "title": "गुंजारव: कवीचे गीत", "raw_content": "\nसापडाया लागलो आता कुठे माझा मला मी\nजीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे \nसुराही (हिंदुस्तानी भाषेतील माझ्या काही गज़ला)\nमुंगी उडाली आकाशी...अन्‌ पडली तोंडघशी \nमनोगत दिवाळी अंक २०१२\nमनोगत दिवाळी अंक २०११\nमनोगत दिवाळी अंक २०१०\nमनोगत दिवाळी अंक २००९\nमनोगत दिवाळी अंक २००८\nमनोगत दिवाळी अंक २००७\nश्री.हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या 'मधुकलश' कवितासंग्रहातील 'कवि का गीत' ह्या कवितेचा अनुवाद.\nऊर ते कसले उकलण्या गाठ काही ज्यास नाही \nजर न इच्छा बोलण्याची, साथ मग सहवास नाही\nक्षीण जगण्याने उचलला केव्हढा का भार कळते\nजर तराजूतून माझे तोलले उच्छ्‌वास नाही\nकालचे उच्छ्‌वास आता राग सुखदायी जगी ह्या\nमधुर झाले गान; होते दग्ध-कंठ-प्रलाप माझे\nगीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे \nउच्चतम मी पर्वताचे शिखर जेव्हा लक्ष्य केले,\nमत्त हो‍उन मानवाने शीर मानाने उचलले,\nगाठले मी ध्येय, विजयाचा जगी मग नाद घुमला\nखूप घुमला, गीत-स्वर कोणीच पण ऐकू न शकले;\nआज अणुरेणूतुनी झंकार येइल नूपुरांचा,\nखड्‍ग जीवन, कापती पात्यावरी पद आप माझे\nगीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे \nलागते गायन घुमू विश्वात तेव्हा क्रंदतो मी,\nदरवळे सुरभि जगी तेव्हा उसासे टाकतो मी,\nहो‍उ लागे सरस जग तेव्हाच अश्रू गाळतो मी,\nविश्व-जीवन-ज्योत तेवाया स्वत:ला जाळतो मी \nमागणी स्वर्गाकडे केलीस आवेशात कुठल्या \nपुण्य येता ह्या जगी, उदयास यावे पाप माझे \nगीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे \nजे हृदी टोचीत होते तीव्रतेने शूल हो‍उन,\nते करी पडले जगाच्या कल्पतरुचे फूल हो‍उन,\nशिकत आहे विश्व आता ज्ञान ज्याच्यातून प्रिय ते\nप्राप्त मज भीषण चुकीची जाहले चाहूल हो‍उन;\nह्या जगाशी फक्त माझा एव्हढा संबंध होता -\nजे जगा वरदान, होते तेच पण अभिशाप माझे \nगीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे \nओवुनी सूत्रात शब्दांच्या फुलांना भावनांच्या,\nमी खुशीने ठेवले विस्तीर्ण रस्त्यावर जगाच्या,\nमाळले केसात कोणी, कोण लाथाडून गेले,\nवळुनी क्षणभर पाहिले ना मी उपेक्षेला कुणाच्या;\nठेव होती खूप नाजुक, खूप अन्‌ दायित्व मजवर,\nना अता चिंता फुलांना पोळतिल संताप माझे\nगीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे \nमूळ हिन्दी कविता : कवि का गीत\nकवि : श्री. हरिवंशराय ’बच्चन’\nकाम क्या समझूँ न हो यदि गाँठ उर की खोलने को \nसंग क्या समझूँ किसी का हो न मन यदि बोलने को \nजानता क्या क्षीण जीवन ने उठाया भार कितना,\nबाट में रखता न यदि उच्छ्‌वास अपने तोलने को \nहैं वही उच्छ्‌वास कल के आज सुखमय राग जग में,\nआज मधुमय गान, कल के दग्ध-कंठ-प्रलाप मेरे \nगीत कह इसको न, दुनिया, यह दुखों की माप मेरे \nउच्चतम गिरि के शिखर को लक्ष्य जब मैंने बनाया,\nगर्व से उन्मत्त होकर शीश मानव ने उठाया,\nध्येय पर पहुँचा, विजय के नाद से संसार गूँजा,\nखूब गूँजा किन्तु कोई गीत का स्वर सुन न पाया;\nआज कण-कण से ध्वनित झंकार होगी नूपुरों की,\nखड्गण-जीवन-धार पर अब हैं उठे पद काँप मेरे \nगीत कह इसको न, दुनिया, यह दुखों की माप मेरे \nगान हो जब गूँजने को विश्व में, क्रन्दन करूँ मैं,\nहो गमकने को सुरभि जब विश्व में आहें भरूँ मैं,\nविश्व बनने को सरस हो जब, गिराऊँ अश्रु मैं तब,\nविश्व-जीवन-ज्योति जागे, इसलिए जलकर मरूँ मैं \nबोल किस आवेश में तू स्वर्ग से यह माँग बैठा \nपुण्य जब जग के उदय हों तब उदय हों पाप मेरे \nगीत कह इसको न, दुनिया, यह दुखों की माप मेरे \nचुभ रहा था जो हृदय में एक तीखा शूल बनकर,\nविश्व के कर में पड़ा वह कल्पतरु का फूल बनकर,\nसीखता संसार अब है ज्ञान का प्रिय पाठ जिससे,\nप्राप्त वह मुझको हुई थी एक भीषण भूल बनकर;\nथा जगत का और मेरा यदि कभी सम्बन्ध तो यह -\nविश्व को वरदान थे जो थे वही अभिशाप मेरे \nगीत कह इसको न, दुनिया, यह दुखों की माप मेरे \nभावना के पुष्प अपनी सूत्र-वाणी में पिरोकर,\nधर दिये मैंने खुशी से विश्व के विस्तीर्ण पथ पर,\nकौन है सिर पर चढ़ाता, कौन ठुकराता पगों से,\nकौन है करता उपेक्षा, मुड़ कभी देखा न पल भर;\nथी बड़ी नाजुक धरोहर, था बड़ा दायित्व मुझ पर,\nअब नहीं चिन्ता इन्हें झुलसा न दे सन्ताप मेरे \nगीत कह इसको न, दुनिया, यह दुखों की माप मेरे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions", "date_download": "2018-04-21T03:52:14Z", "digest": "sha1:N4AHG3AFG47OE5RI6ZBDRIKLC56V4TCQ", "length": 9734, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nपावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेचा विरोध भाजपसमोर नवा पेच मुंबई / प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेने विरोध केल्याने अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे नागपूर अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे. संसदीय प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशन मुंबईतच झाले ...Full Article\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\n4900 अधिकारी-कर्मचाऱयांचे 320 कोटी देणे प्रलंबित मुंबई / प्रतिनिधी बेस्ट उपक्रमाच्या 4900 अधिकारी-कर्मचाऱयांची निवफत्तीवेतनापोटी तब्बल 320 कोटींची रक्कम प्रशासनाकडे थकीत आहे. त्यामुळे या निवफत्त कर्मचाऱयांना मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, आजारपणावरील ...Full Article\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nडिझेल दरवाढ आणि कर्मचाऱयांच्या वेतनामुळे दरवाढ अटळ; 10 ते 15 टक्के दरवाढीचा प्रस्ताव एसटीला दररोज 97 लाख रुपयांचा तोटा मुंबई / प्रतिनिधी सततच्या वाढणाऱया डिझेल किमती आणि वेतन करारामुळे ...Full Article\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nपायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद भूमिपुत्रांना भागिदार करून घेणार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक मुंबई / प्रतिनिधी कल्याणमध्ये प्रस्तावित असलेल्या ग्रोथ सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तत्वत: मंजुरी ...Full Article\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nदुफळीचा फायदा घेण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न बेळगाव/ प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत म. ए. समिती उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी एकी महत्त्वाची आहे. एकीसाठी अनेक स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी एकीला बाधा ...Full Article\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nबेळगाव / प्रतिनिधी कणबर्गी येथील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची भेट घेतली. तसेच म. ए. समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून म. ए. समिती उमेदवाराला ...Full Article\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nप्रतिनिधी/ निपाणी निपाणीत सोमवार 23 रोजी हालशुगरचे अध्यक्ष, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार ...Full Article\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nवार्ताहर / चिकोडी फळांचा राजा अद्यापही सामान्यांच्या खिशाला परवडणारा ठरला नसल्याने यावर्षी सामान्य नागरिकांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेनंतर आंब्याचे ...Full Article\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nवार्ताहर/ हुक्केरी हुक्केरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शुक्रवारी उमेश कत्ती यांनी तर काँग्रेसकडून ए. बी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर रायबाग मतदारसंघातून दुर्योधन ऐहोळे आणि प्रदीपकुमार माळगी ...Full Article\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nखोदलेल्या चरीत वाहने अडकण्याचे सत्र सुरूच : पाणी पुरवठा मंडळाचा प्रताप, रहदारी पोलिसांनी काम बंद करून जेसीबी घेतला ताब्यात बेळगाव एसपीएम रोडवरील कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळ नव्याने घालण्यात आलेल्या जलवाहिनीच्या जोडणीचे ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/art-and-culture-of-conservation-in-mumbai-by-hermitage-museum-1266445/", "date_download": "2018-04-21T03:27:37Z", "digest": "sha1:XIWOLJZYVIT7PKUE4WBXKMCX7BJ4NCBY", "length": 13047, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Art and culture of conservation in mumbai by Hermitage Museum | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nके.जी. टू कॉलेज »\nकला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत\nकला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत\nरशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.\nनागपूरला खनिकर्म विद्यापीठ; राज्य सरकारशी सामंजस्य करार\nसेंट पीटर्सबर्ग येथील जगप्रसिद्ध हर्मिटेज संग्रहालय आणि मुंबई महापालिका यांच्यात कला व संस्कृती संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. तर नागपूरमध्ये खनिकर्म उद्योगाचा विकास साधण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही पीटर्सबर्ग खनिकर्म विद्यापीठ व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.\nजगप्रसिद्ध हर्मिटेज संग्रहालयात तीस लाखांहून अधिक वस्तूंचा संग्रह असून त्यात दुर्मीळ हस्तचित्रेही आहेत. त्यामुळे इतिहास, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे संग्रहालय व महापालिकेचा झालेला करार फलदायी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nरशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नागपूरमधील विपुल खनिज संपत्तीतून या उद्योगाचा विकास होण्यासाठी पीटर्सबर्ग विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे. तसेच रशियातील रोस्टेक या रशियातील आघाडीच्या संरक्षण, नागरी व अन्य क्षेत्रांतील आघाडीच्या कंपनीची सहयोगी असलेल्या कर्न्‍सन रेडिओ इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजिस (केआरईटी) कंपनी महासंचालक कॉन्स्टटाइन बोकारोव्ह यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. लष्करी व नागरी उपयोगासाठी आवश्यक रेडिओ इलेक्ट्रॉनिक उत्पादनात कार्यरत असलेल्या ५५ हून अधिक संस्थांच्या समन्वयातून स्थापन झालेल्या या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. हवाई दलासाठी आवश्यक साधनांच्या निर्मितीसाठी नागपूर व नाशिक येथे प्रकल्प उभारणीसाठी त्यांनी अनुकूलता दाखविल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/476857", "date_download": "2018-04-21T03:41:50Z", "digest": "sha1:PZNVTBBWWID5D2XGEN4EPLGWEFIKVA4S", "length": 11935, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nरविवारी नवीन खरेदीचा मोह निर्माण होईल. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. मुलांच्या गरजांचा आलेख उंचावेल. पैशाची तरतूद करावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप जरी जास्त असला तरी आपल्या हुशारीने व चिकाटीने वेळेवर पूर्ण करू शकाल. शेतीच्या कामात नफा किती होत आहे याकडे लक्ष ठेवा. कर्जाचे डोंगर वाढू देऊ नका.\nमुले आनंद देतील. सुट्टीत प्रवासाचे बेत आखले जातील. सोमवार, मंगळवार काही कारणानुसार मनावर थोडे दडपण राहील. राजकीय क्षेत्रात शत्रुपक्षाच्या डावपेचावर लक्ष ठेवा. कला क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. प्रकृतीची मात्र काळजी घ्या. व्यवसायात आक्रमक न होता शांतपणे प्रकरणे हाताळणे गरजेचे आहे. मित्र परिवाराकडून मदतीचा हात पुढे येईल.\nआपली आवक पाहूनच खर्च करावा, अनावश्यक खर्च टाळा. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. बुधवार, गुरुवार कौटुंबिक प्रश्न निर्माण होण्याची शक्मयता आहे. घराच्या, प्रॉपर्टीच्या वाटाघाठीत गैरसमज, वाद, होतील. आपल्यावर खोटे आरोप होतील. नाटय़, चित्रपट क्षेत्रात जिद्दीने आपले स्थान टिकवून ठेवावे लागेल.\nअविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. गणपतीची उपासना केल्याने घरावरील संकटे दूर होतील. मानसिक ताण यंदाच्या आठवडय़ात कमी होईल. नोकरीत, व्यवसायात प्रगती संभवते. राजकारणात, समाजकार्यात प्रति÷ा वाढेल. या आठवडय़ात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन भेटीगाठी संभवतात. प्रवासाचे बेत आखले जातील.\nप्रेम प्रकरणात यश मिळेल. आठवडय़ाची सुरुवात थोडी कटकटीची असली तरी पुढचे दिवस समाधानी असतील. आपला प्रगतीरथ आता वेगाने धावणार आहे. काही छोटय़ा चुका जरी आपल्या हातून आमच्या कालावधीत झाल्या तरी त्याकडे फारसे लक्ष जाणार नाही. मात्र त्या लवकरच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात यश मिळेल.\nप्रसिद्धीचा विचार न करता समाजकार्य करत रहा. आपल्या मेहनतीचे फळ ग्रह आपणास पुढील काळात चांगलेच देणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्यावर टीकास्त्र होतील. शत्रुपक्ष आपणास खाली मान घालण्यास यशस्वी होतील. नामुष्की देखील होण्याची शक्मयता आहे. मात्र खचून जाऊ नका. पुढे काळ चांगला येणार आहे. आध्यात्मिक शक्ती वाढवा.\nउत्साह व आत्मविश्वास असल्यामुळे येणाऱया संकटांवर मात करता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत संभवते. आप्तेष्ट व मित्र यांच्यात किरकोळ वाद संभवतो. राजकीय, सामाजिक कार्याचा व्याप वाढेल. वरि÷ खूष होतील. शेतकरी वर्गाला प्रसिद्धी मिळेल. खर्च वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. यश सोपे नाही.\nधंद्यातील अंदाज बुधवार, गुरुवार चुकण्याची शक्मयता आहे. राजकीय सामाजिक कार्यात तारेवरची कसरत करावी लागेल. विरोधक प्रभावित होतील. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखावी लागेल. मान सन्मानाचा योग येईल. संसारात संयमाने वागा. कोर्टकेसमध्ये शब्द जपून वापरा. शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होईल.\nसंततीच्या संबंधी असलेली चिंता कमी होऊ शकेल. भिडस्तपणा न ठेवता राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मत वरि÷ांच्या पुढे ठेवा. अधिकार मिळण्याचा योग येईल. धंद्यात लाभ होईल. नवा प्रयोग शेतीच्या कामात प्रसिद्धी मिळवून देईल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात पुढे याल.\nआत्मविश्वास उपयोगी पडेल. अहंकार मात्र ठेऊ नका. म्हणजे तुमच्या क्षेत्रात काम करणे अधिक सोपे होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रसिद्धी होईल. तरीही तुमच्यावर टिकात्मक चर्चा होईल. नवे परिचय होतील. नावलौकीक, कला क्रीडा क्षेत्रात मिळेल. पोटाला गरमीभास होऊ शकतो. पाणी जास्त घ्या.\nव्यापक स्वरुपात कार्य करण्याचा उत्साह राहील. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे आक्रमक मत सर्वांच्या उत्साहाचे कारण बनू शकते. मानसन्मानाचा योग येईल. दर्जेदार व्यक्तींचा परिचय होईल. धंदा वाढेल. संसारातील कमी भरून काढण्यासाठी नवा पर्याय मिळेल. खरेदी विक्रीत लाभ मिळेल.\nया सप्ताहात तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वेळ फुकट घालवू नका. ग्रहांची साथ कमी वेळ असते. नोकरी, धंद्यात व शेतीत चांगला निर्णय घेता येईल. नवा प्रयोग यशस्वी झाल्याने पुरस्कार मिळू शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार वाढतील. शिक्षणात मोठे यश मिळेल. प्रगतीची संधी सोडू नका.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 4 जुलै 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 9 नोव्हेंबर 2017\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rasikamarathiblog.blogspot.com/2008/03/blog-post_17.html", "date_download": "2018-04-21T03:30:28Z", "digest": "sha1:UQEFNZMIRQODMHBLSPR57O7OFTVDWPNM", "length": 5944, "nlines": 105, "source_domain": "rasikamarathiblog.blogspot.com", "title": "Marathi blog: वीर सावरकर (सिनेमा)", "raw_content": "\nAuthor: Rasika Mahabal / Labels: चित्रपट, टॉम आल्टर, वीर सावरकर, सागरा प्राण तळमळला, सिनेमा\nमी स्वतःला आणि स्वातंत्र्याच्या काळात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तिस नशिबवान मानते. भारतावर ६० वर्षांपूर्विपर्यंत विविध प्रांतांनी invasion केल. स्वातंत्र मिळवण्यास किती लोकांनी प्राणांची आहूती दिली, कितींनी इंग्रजांनी केलेले जुलुम सोसले हे कदाचित आपल्याला कधिच नाही कळणार. मला ह्या हुतात्म्यांच नवल वाटत... किती द्रुढ संकल्प आणि त्याकरता जिवाची बाजी लावायची पण तयारी. ह्या सर्व देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलेल्या शुरांना माझा अगदी मनापासून नमस्कार.\nहा चित्रपट सावरकर संस्थानाने जमा केलेल्या donations मधून बनवला आहे. त्यामुळे quality wise खूप expectations ठेवू नका (म्हणजे भगतसिंग वर जसे फॅंसी सिनेमे निघाले होते तसा नाहीये) सिनेमातील संवाद प्रभावित करतात. अभिनय ठिक ठाक, कुठेही भडकपणा वाटत नाही हे चांगल. टॉम आल्टर नेहमीप्रमाणे खडूस इंग्रजाच्या भूमिकेत प्रचंड प्रमाणात हॅम सिन्स देतो.\n'ने मजसि ने परत मात्रूभूमिला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा' ह्या गाण पूर्वि ऎकलेल असून देखिल चित्रपट बघितल्यावर पहिल्यांदाच त्याचा अर्थ मला कळाला अस वाटल. गाण्याच्या बोलांतील भावना मला पहिल्यांदाच जाणवल्या. इंग्रजांनी केलेले अत्याचार, आपले काही भारतीय देशाच्या स्वातंत्र्याकरता लढत असतांना उरलेल्या जनतेने पैशाच्या, प्रतिष्ठेच्या लोभाने इंग्रजांना दिलेली साथ, १५-१६ वर्षांच्या मुलांनी सूध्दा देशाकरता केलेले त्याग, क्रांतिकारयांनी कारागारात भोगलेले त्रास सर्व बघून खूप वाईट वाटत. एक गोष्ट मला नककीच जाणवत आहे की आपल्याला एवढ्या कष्टांनी मिळालेल्या स्वांतंत्र्याला taken for granted treatment न देता स्वातंत्र्याचा respect करून त्याचा देशाच्या कल्याणाकरता उपयोग करायला हवा.\nनि:शब्द झुंज - रेणू गावस्कर\nनि:शब्द झुंज - रेणू गावस्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://suhasonline.wordpress.com/2010/10/17/%E0%A4%A6%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-21T03:48:42Z", "digest": "sha1:QGLEGBB7RFIWALJSJBQN2SAQW3SSP7LM", "length": 14024, "nlines": 319, "source_domain": "suhasonline.wordpress.com", "title": "दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!! – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nदस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..\n|| जय श्री राम ||\nदस-याच्या आज शुभ दिनी,\nसुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी .. सर्वांना खूप खूप शुभेच्छा\nमाफ करा एवढे दिवस ब्लॉगपासून लांब राहिलो..दसर्‍याच्या दिवशी पुनरागमन करत नियमीत लिहण्याचा प्रयत्‍न करेन..खूप सोन लूटा आणि मज्जा करा…\n17 thoughts on “दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..\nसुहास, तुला सुध्दा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. खूप सोने लुटा मजा करा\nसुहास तूला आणि तुझ्या कुटूंबियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा\nसोने घ्या सोन्यासारखे रहा.\nतुम्हाला दसर्याच्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोन्यासारखी प्रगती होऊ दे.\nतुलादेखील विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा \nतुलाही दसर्‍याच्या हार्दीक शुभेच्छा\nहार्दिक शुभेच्छा, अल ताई\nमी पण रे…आता नवरात्री मध्ये तर वेळच नव्हता…\nआता परत लिहायला लागतो…\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nप्रोजेक्ट शेड बॉल्स… on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nहिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_79.html", "date_download": "2018-04-21T03:52:15Z", "digest": "sha1:PMJ73RU5MMNNBOPYDEHZXAIXBT76ZQWJ", "length": 26423, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: ममताची मुक्ताफ़ळे", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nनोटाबंदीने देशातील राजकारण खुपच तापले, हे मान्य करावेच लागेल. पण राजकारण्यांनी कितीही होळ्या पेटवल्या व शिमगा केला, तरी सामान्य जनतेने अतिशय संयम दाखवून ते पन्नास दिवस सरकारशी अपुर्व सहकार्य केलेले होते. अशा बाबतीत सरकारला गोत्यात आणण्याची वा कोंडीत पकडण्याची विरोधकांची कारवाई गैर वा चुकीची म्हणता येणार नाही. सरकारच्या चुका काढणे वा त्याची अडवणूक करणे, हेच विरोधकांचे काम असते. पण काही प्रसंग असे असतात, त्यात विरोधकांनीही सत्तेशी विधायक सहकार्य करायचे असते. म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवायचे, पण त्याचवेळी त्या गंभीर प्रसंगात सामान्य जन्तेला दिलासा मिळावा, असेही काही विरोधकांनी करण्याची अपेक्षा असते. नोटाबंदीच्या काळात बहुतांश विरोधक तिथे तोकडे पडले आणि सरकारने मात्र टिकेची वेळेवेळी दखल घेऊन, आपल्या विविध निर्णयात आवश्यक ते बदल केले. सरकारची ही लवचिक बाजू अनुभवल्यामुळेच नोटाबंदीचा कालखंड शांतपणे पार पडला. पुढल्या आठवडाभरात परिस्थिती सुरळीत होत चाललेली दिसते आहे. अकस्मात ८६ टक्के चलन बाजारातून काढून घेतले गेल्यास, तारांबळ ही व्हायचीच. तो एक जबरदस्त धक्का होता आणि काहीशी पडझड अपेक्षितच असते. सहाजिकच त्यात होणारे नुकसान कमी करण्याचे प्रयास शक्य असतात. पण अजिबात नुकसान होणार नाही, अशी कुठलीही योजना आखता येणार नसते. म्हणूनच जे नुकसान झाले ते भरून येणारही नसते. त्यासाठीच कमीत कमी नुकसान होईल अशी अंमलबजावणी करावी लागते. मोदी सरकारने तसेच प्रयास केले. म्हणूनच जनतेने संयम दाखवला आहे. मात्र तो संयम विरोधकांच्या वागण्यात कुठे दिसला नाही. आजही जनजीवन सुरळीत होत असताना, त्यापैकी काही विरोधी नेत्यांचा आक्रस्ताळेपणा थक्क करून सोडणारा आहे.\nनोटाबंदीचा फ़टका देशात फ़क्त बंगाल वा कोलकात्यालाच बसला, अशी काहीशी समजून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी करून घेतलेली दिसते. अन्यथा एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्या असूनही, त्यांनी इतका आटापिटा केला नसता. बंगाल सोडून त्यांनी दिल्ली व बिहारमध्येही जाऊन नोटाबंदीच्या विरोधात सभा घेण्याचा किंवा निदर्शनांचा तमाशा मांडला नसता. त्यांना फ़ारसा प्रतिसाद मिळाला नाही, ही बाब वेगळी. फ़ार कशाला त्यांच्या बिहार नाट्याला पाठींबा देणारे लालूप्रसादही अखेरच्या क्षणी ममताच्या सभेपासून दूर राहिले. कारण ममतांनी लालूंचे सहकारी नितीश यांनाही भ्रष्ट ठरवण्यापर्यंत मजल मारली होती. थोडक्यात आपल्याला विरोध करील वा आपल्यावर आक्षेप घेईल, त्या प्रत्येकाला जनतेचा शत्रू ठरवणे, ही आता ममतांची मानसिकता झालेली आहे. लोकशाहीत कोणी कोणाचा शत्रू नसतो, तर प्रतिस्पर्धी असतो, हा साधा सिद्धांत ममता विसरून गेल्या आहेत. त्यामुळेच त्यांना सतत आक्रस्ताळेपणा करावा लागत असतो. मध्यंतरी एका लष्करी सरावाचे कारण घडले, तर त्यांनी मोदी सरकारने कोलकात्यात सरकार पाडण्यासाठी लष्कर धाडल्याचाही बेछूट आरोप केला होता. तामिळनाडूत काळापैसा हुडकून काढणार्‍या अर्थखात्याच्या घाडीत केंद्रीय सुरक्षा बलाचे पथक मदतीला घेण्यात आल्याच्या कृतीला आक्षेप घेतानाही, ममतांनी असाच धुरळा उडवला होता. मात्र कोलकात्यपासून तीस किलोमिटर्स अंतरावर हावडा येथे एका हिंदू वस्तीमध्ये जाळपोळ होऊन जातीय दंगल भडकली, तिकडे बघायला त्याच मुख्यमंत्र्यांना सवड मिळालेली नाही. तामिळनाडूतल्या कारवायांकडे लक्ष आहे आणि आपलीच जबाबदारी असलेल्या बंगाली नागरिकांच्या सुरक्षेकडे ममतांचे साफ़ दुर्लक्ष झालेले आहे. अशी व्यक्ती राष्ट्रपतींना सल्ला देते, की मोदींना बाजूला करून देशात राष्ट्रीय सरकार आणा. मोदींना बडतर्फ़ करा.\nराजकारणातील माकडचेष्टा म्हणजे काय, त्याचाच साक्षात्कार घडवण्यासाठी अशी मंडळी सत्तेपर्यंत पोहोचली आहेत काय, याची कधीकधी शंका येते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मर्कटलिला थोड्यातरी समजून घेता येतील. कारण ते राजकारणात नवखे आहेत. रस्त्यावरचे आंदोलन आणि सरकारी प्रशासकीय कारभार, यातली तफ़ावत त्यांना समजून घ्यायला पुरेसा अवधीच मिळालेला नाही. अल्पवयात ते सत्तेपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीचा बोजवारा उडवला, तर समजून घेता येते. पण ममता बानर्जी गेली तीन दशकाहून अधिक काळ विविध प्रशासकीय पदावर बसलेल्या आहेत. त्यामुळेच प्रशासन व लोकशाही कारभाराच्या काही गोष्टी तरी त्यांना समजल्या पाहिजेत. राजकीय चळवळ आणि प्रशासकीय घटनात्मकता, यातला फ़रक ममतांना ठाऊकच नाही, असे कोणी म्हणू शकणार नाही. मग त्यांनी थेट राष्ट्रपतींना पंतप्रधानांना बडतर्फ़ करण्याचे जाहिर सल्ले देणे, कुठल्या पठडीत बसते बहूमत गमावलेल्या पंतप्रधानालाही राष्ट्रपती परस्पर बडतर्फ़ करू शकत नाहीत. कारण देशाचा कारभार राष्ट्रपतींनी चालवण्याची कुठलीही घटनात्मक तरतुद नाही. म्हणूनच अशी स्थिती उदभवते तेव्हा काय करावे; त्याचेही काही पायंडे पडलेले आहेत. चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर वा इंद्रकुमार गुजराल यांनी बहूमत गमावले, तेव्हा त्यांना हंगामी पंतप्रधानपदी ठेवून नव्याने लोकसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या होत्या. पण कधीही राष्ट्रीय सरकारचा विचार झाला नाही. राष्ट्रीय सरकार म्हणजे सर्वपक्षीय सहभाग असलेले लोकसभेचे प्रातिनिधीक सरकार होय. मोदींपाशी बहूमत असतानाही त्यांना बडतर्फ़ करून प्रातिनिधीक सरकार राष्ट्रपती कसे आणू शकतात बहूमत गमावलेल्या पंतप्रधानालाही राष्ट्रपती परस्पर बडतर्फ़ करू शकत नाहीत. कारण देशाचा कारभार राष्ट्रपतींनी चालवण्याची कुठलीही घटनात्मक तरतुद नाही. म्हणूनच अशी स्थिती उदभवते तेव्हा काय करावे; त्याचेही काही पायंडे पडलेले आहेत. चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर वा इंद्रकुमार गुजराल यांनी बहूमत गमावले, तेव्हा त्यांना हंगामी पंतप्रधानपदी ठेवून नव्याने लोकसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या होत्या. पण कधीही राष्ट्रीय सरकारचा विचार झाला नाही. राष्ट्रीय सरकार म्हणजे सर्वपक्षीय सहभाग असलेले लोकसभेचे प्रातिनिधीक सरकार होय. मोदींपाशी बहूमत असतानाही त्यांना बडतर्फ़ करून प्रातिनिधीक सरकार राष्ट्रपती कसे आणू शकतात त्याला घटना किंवा संसदेने मान्यता देण्याची गरज असते. अशी मनमानी शक्य असती, तर एव्हाना केजरीवाल किंवा ममताही सत्तेत शिल्लक राहिल्या नसत्या.\nवास्तविक आज केजरीवाल वा ममता यांनी मोठ्या बहूमताच्या पाठबळावर जी मनमानी चालविलेली आहे. त्यासाठी त्यांना तडकाफ़डकी बडतर्फ़ करून तिथल्या जनतेला नव्याने सरकार निवडण्याची संधी देण्याची गरज आहे. तसे पायंडे यापुर्वीचे भरपूर आहेत आणि घटनेतही त्याची सोय आहे. पण त्याच घटनात्मकतेला बांधील आहेत, म्हणून मोदी तसे काही करू धजावलेले नाहीत. राज्यपालाच्या प्रतिकुल अहवालाचा आधार घेऊन अनेक मुख्यमंत्री यापुर्वी बडतर्फ़ झाले. पण सुप्रिम कोर्टाने त्याविषयात सुनावणी करून केंद्राच्या या मनमानीला लगाम लावला आहे. असे सरकार बडतर्फ़ करून विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाला सहा महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत करून घेण्य़ाचा दंडक घातला गेला आहे. राज्यसभेतील अपुरा पाठींबा लक्षात घेऊनच मोदींना तसे निर्णय घेता आलेले नाहीत. राज्यसभेतील विरोधी बहूमताच्या बळावरच केजरीवाल किंवा ममता केंद्राला वाकुल्या दाखवतात, हे शेंबड्या पोरालाही कळू शकते. त्यामुळेच आज ममता शिरजोर झाल्या आहेत. इंदिराजींच्या जमान्यात तसा लगाम केंद्राच्या अधिकारावर नव्हता आणि अनेक मुख्यामंत्री बहूमत पाठीशी असूनही बडतर्फ़ केले गेले आहेत. मोदींना तो अधिकार उरलेला नाही, म्हणून ममता अशी मुक्ताफ़ळे उधळू शकतात. मात्र आपल्या बहूमताच्या बळावर बंगालमध्ये धिंगाणा करणार्‍या ममतांना मोदींच्या बारीकसारीक गोष्टीवर अंकुश हवा असतो. त्यासाठी घटना धाब्यावर बसवून राष्ट्रपतींनी मोदींना हटवण्याची माथेफ़िरू मागणी त्या करू शकतात. हा भारतीय लोकशाहीतला मोठा विनोद आहे. किंबहूना अशा लोकांनी व राजकीय सूडबुद्धीने, मोदी विरोधात रमलेल्यांनी त्या मर्कटलिलांना प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. त्या लिला जितक्या वाढत जातील, तितके अधिक मतदार मोदींचे हात बळकट करीत जातील, हेही विरोधकांनी लक्षात ठेवले पाहिजे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://drshantaramkarande.com/coreissue.aspx", "date_download": "2018-04-21T04:17:31Z", "digest": "sha1:P23ITPFSSCWUV3M734DDE6KNU2TSII2Z", "length": 8707, "nlines": 47, "source_domain": "drshantaramkarande.com", "title": "डॉ. शांताराम कारंडे", "raw_content": "\nसंपूर्ण देशाला रोजगाराच्या समस्येने इतके ग्रासले आहे कि, बेरोजगारांची संख्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत चालली आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात बेरोजगाराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रोजगार मिळेनासे झाल्यामुळे आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोट भरण्यासाठी मनुष्य काहीही व्यवसाय करू लागलेत. अधिकृत जागेवर व्यवसाय करण्याची ऐपत नसल्यामुळे काही लोक अनिधिकृतपणे व्यवसाय करू लागलेत. पोटाची खळगी भरून काही आपले राज्य सोडून शहरामध्ये येवू लागलेत. सर्वात जास्त लोकांनी मुंबई शहर पसंत केले.\nलोकांच्या या समस्येला किंवा धडपडीला योग्य दिशा देण्याचं काम मनसेचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग करत आहे. ह्या विभागाची संधी मला चालून आली आणि एका चांगल्या कार्यात आपला खारीचा वाटा असावा असे वाटू लागले. मुळात माझ्या रक्तातच लोकांना मदत करण्याचा प्रवाह आहे आणि त्याच मुळेच मी इथे आपसुकच ओढलो गेलो कारण हा लोकांच्या पोटाचा प्रश्न आहे. आणि मी ठरवलं कि रोजगार व स्वयंरोजगार हा माझ्या कामाचा मुलभूत प्रश्न असेल. यामध्येच थातूर माथुर उत्तर देऊन उगीच वेळ मारून नेण्यापेक्षा दोन अधिक दोन म्हणजे 'चारच' किंवा 'बाप दाखव अन्यथा श्राद्ध घाल' अशी रोखठोक विचारधारा असलेल्या मा. राजसाहेब ठाकरे सारख्या व्यक्तिमत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि मला पारसाची आठवण झाली. ह्या विभागात काम करताना मला मा. सुनिल बसाखेत्रे यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे पुढे उतुंग काम करून अनेक रोजगार मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन असा निश्चय व्यक्त करतो.\nभावी पीढी - उद्याची पिढीच देशाला महासत्ता बनवेल\nआपला देश म्हणजे युवा मनुष्यबळाची सोन्याची खाण आहे. आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. तरीही या मनुष्यबळापैकी कुशल मनुष्यबळाचा विचार करता, आपल्याला बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.\nसध्या देशामध्ये औदयोगिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यात प्रचंड तफावत आहे. एकीकडे बेरोजगारांचे लोंढे, तर दुसरीकडे युवा वर्गाला सक्षम करणारे शिक्षण मिळत नाही. एकविसाव्या शतकाचे आव्हान स्वीकारायचे असेल, तर कुशल मनुष्यबळ मोठ्या संखेने तयार करावे लागेल. आणि हेच आव्हान मी स्वीकारत आहे, मी मला जमेल तसे आजच्या तरुणाला त्याच्या कार्यात मार्गदर्शक म्हणून काम करेन. कारण कुशल मनुष्यबळाची निर्मिती होताच, भारताची विजयी घोडदौड होणे शक्य आहे. परीणामी ही उद्याची पिढीच देशाला महासत्ता बनवेल, यात शंका नाही.\n〉〉 डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फॉऊन्डेशन\n. कला . क्रिडा . शैक्षणिक . सांस्कृतिक . साहित्यिक . सामाजिक संघटना .\n〉〉 चलचित्र ⇒ चलचित्र संग्रह\nबÀ६ Ê चारकोप मार्केट Ê सेक्टर ¹ २ Ê चारकोप Ê\nकांदिवली ³प´ Ê मुंबई ¹ ४०० ०६७\n४६À२२६३Ê सुप्रभातÊ गांधी नगरÊ म्हाडा ऑफिस\nजवळÊ बांद्रा ³पूर्व´Ê मुंबई ¹ ४०० ०५१\n〉〉 डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फॉऊन्डेशन\nमनसे चा संपूर्ण राजकीय लढा हा मराठी भाषा, मराठी राज्य व मराठी माणूस यांचे 'गोमटे' करण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये आडवे येणारे पक्ष, संघटना, परप्रांतीय राजकीय गट आणि अनेक इतर विघ्नसंतोषींचा कणा माझी संघटना मोडल्याशिवाय राहाणार नाही. आज महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी लाज वाटावी इतकं मराठीपण सोडलेलं आहे.\n© डॉ. शांताराम कारंडे 2018. सर्व हक्क राखीव. द्वारा समर्थित iBlueAnts Infosystems", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/01/blog-post_12.html", "date_download": "2018-04-21T03:25:59Z", "digest": "sha1:BGU23JY6CHBEY6OSKSIGTGEA6YZIPYTJ", "length": 29785, "nlines": 181, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पाकिस्तान मोदींना घाबरत नाही", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपाकिस्तान मोदींना घाबरत नाही\nपठाणकोटच्या हल्ल्यानंतर भारताने, म्हणजे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानंतर अल्पावधीतच पाकिस्तानात काही हालचाली झाल्या. अमेरिकेनेही पाकिस्तानला बोलण्यापेक्षा कृती करा असा इशारा दिला आहे. सहाजिकच पाकिस्तानात जे काही चालू आहे, त्याचा अर्थ मोदींच्या इशार्‍याने पाक जागा झाला असा लावला जात आहे. पण म्हणून ती वस्तुस्थिती आहे काय आजवर अनेकदा असे इशारे भारताने दिलेले आहेत किंवा अमेरिकेनेही पाकला ‘समजावले’ आहे. पण म्हणून पाकिस्तानने कधीच कुठल्या जिहादी अतिरेकी संघटनेला वेसण घालायला काहीही केलेले नव्हते. फ़ार कशाला, कुठल्याही आरोपांना झिडकारण्या पलिकडे पाकने काही हालचाल केलेली नव्हती. पण यावेळी आरोप नाकारण्याचेही धाडस पाकला झालेले नाही आणि राजकीय नेतेच नव्हेतर पाक हेरखात्यासह लष्करानेही पाठाणकोटच्या हल्ल्याविषयी तपासात सहभागी व्हायची तयारी दर्शवली आहे. म्हणून मग त्याचा अर्थ पाकला घाम फ़ुटला, असा लावला जाणे स्वाभाविक आहे. त्यात घाम फ़ुटला हे सत्य असले तरी भारताच्या इशार्‍यामुळे पाकला घाम फ़ुटला असे समजणे मुर्खपणाचे होईल. कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने त्यांच्यात थेट कुठल्या युद्धाची शक्यता नाही. ही खरी पाकिस्तानची खुमखुमी आहे. म्हणुनच मग मोदींच्या इशार्‍याला घाबरण्याची पाकिस्तानला अजिबात गरज नाही. मग घाबरल्यासारखी कृती कशाला चालली आहे आजवर अनेकदा असे इशारे भारताने दिलेले आहेत किंवा अमेरिकेनेही पाकला ‘समजावले’ आहे. पण म्हणून पाकिस्तानने कधीच कुठल्या जिहादी अतिरेकी संघटनेला वेसण घालायला काहीही केलेले नव्हते. फ़ार कशाला, कुठल्याही आरोपांना झिडकारण्या पलिकडे पाकने काही हालचाल केलेली नव्हती. पण यावेळी आरोप नाकारण्याचेही धाडस पाकला झालेले नाही आणि राजकीय नेतेच नव्हेतर पाक हेरखात्यासह लष्करानेही पाठाणकोटच्या हल्ल्याविषयी तपासात सहभागी व्हायची तयारी दर्शवली आहे. म्हणून मग त्याचा अर्थ पाकला घाम फ़ुटला, असा लावला जाणे स्वाभाविक आहे. त्यात घाम फ़ुटला हे सत्य असले तरी भारताच्या इशार्‍यामुळे पाकला घाम फ़ुटला असे समजणे मुर्खपणाचे होईल. कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने त्यांच्यात थेट कुठल्या युद्धाची शक्यता नाही. ही खरी पाकिस्तानची खुमखुमी आहे. म्हणुनच मग मोदींच्या इशार्‍याला घाबरण्याची पाकिस्तानला अजिबात गरज नाही. मग घाबरल्यासारखी कृती कशाला चालली आहे जिहादींचे पोशिंदेच त्यात पुढाकार कशाला घेत आहेत, असा प्रश्न पडतो. त्याची उत्तरे व संदर्भ शोधण्याची गरज आहे. अनेकदा शत्रूपेक्षा मित्र आप्तेष्टांपासून मोठा धोका असतो, हेच त्यामागचे खरे कारण आहे. पाकिस्तान मोदींना घाबरलेला नसून सौदी अरेबियाच्या राजकारणाला घाबरलेला आहे. सौदीचे पंथवादी राजकारण भरकटले, तर त्याचे दुष्परिणाम पाकला भोगावे लागतील, हे भितीचे खरे कारण आहे.\nअणुयुद्धाला देश व सरकारे घाबरतात. जिहादी वा घातपात्यांचा हेतूच विनाशकारी असल्याने, त्यांना जगाचा विनाश होईल याची फ़िकीर नाही. हे जगच मिथ्या असून अल्लाहने जन्नत आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे, अशी ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना पृथ्वीचा विनाश होण्याचे भय कशाला असेल सहाजिकच त्यांना अणुयुद्धाची भिती नाही. पण त्यांना धर्माच्या नावाने जिहादची झिंग चढवून आपल्या आक्रमक डावपेचात वापरणार्‍यांना मात्र जन्नतपेक्षा याच जगात यश मिळवायचे असते. म्हणूनच अशा जिहादच्या पोशिंद्यांना जगाचा विनाश नको असतो. पाकिस्तानचे राजकीय नेते व सेनाधिकारी त्यातलेच आहेत. भारतामध्ये उच्छाद मांडायला त्यांना जिहाद हवा असला, तरी पृथ्वी नष्ट व्हावी अशी त्यांची इच्छा नाही. कारण तिच्यासह आपणही नष्ट होऊ, पाकिस्तानही नाष्ट होईल, हे त्यांना कळते. त्याच भयाने पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना व सेनाधिकार्‍यांना पछाडले आहे. पण त्यांनी पोसलेल्या जिहादींना त्याची पर्वा नाही. म्हणून मग त्या जिहादींना वा तत्सम युद्धाची खुमखुमी असलेल्यांना अणुयुद्धाची भिती घालता येत नाही. तशी भिती भारताला घालता येते, जिहादींना नाही. हे पाकिस्तानच्या भयाचे खरे कारण आहे. पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भिती नसली तरी पाकिस्तानातच आतुन पंथिक दंगेधोपे व हिंसाचार भडकला तर सहाजिकच त्यांना अणुयुद्धाची भिती नाही. पण त्यांना धर्माच्या नावाने जिहादची झिंग चढवून आपल्या आक्रमक डावपेचात वापरणार्‍यांना मात्र जन्नतपेक्षा याच जगात यश मिळवायचे असते. म्हणूनच अशा जिहादच्या पोशिंद्यांना जगाचा विनाश नको असतो. पाकिस्तानचे राजकीय नेते व सेनाधिकारी त्यातलेच आहेत. भारतामध्ये उच्छाद मांडायला त्यांना जिहाद हवा असला, तरी पृथ्वी नष्ट व्हावी अशी त्यांची इच्छा नाही. कारण तिच्यासह आपणही नष्ट होऊ, पाकिस्तानही नाष्ट होईल, हे त्यांना कळते. त्याच भयाने पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना व सेनाधिकार्‍यांना पछाडले आहे. पण त्यांनी पोसलेल्या जिहादींना त्याची पर्वा नाही. म्हणून मग त्या जिहादींना वा तत्सम युद्धाची खुमखुमी असलेल्यांना अणुयुद्धाची भिती घालता येत नाही. तशी भिती भारताला घालता येते, जिहादींना नाही. हे पाकिस्तानच्या भयाचे खरे कारण आहे. पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भिती नसली तरी पाकिस्तानातच आतुन पंथिक दंगेधोपे व हिंसाचार भडकला तर त्याला सेना किंवा अण्वस्त्रे पायबंद घालू शकत नाहीत, ही पाक नेत्यांची चिंता आहे. ती एकट्या नवाज शरीफ़ वा नागरी नेत्यांची फ़िकीर नाही, तर पाकसेना व हेरखात्यालाही भेडसावणारी समस्या आहे. कारण पुर्वेला जसा भारत हा पाकचा शेजारी आहे, तसाच पश्चिमेला अफ़गाण व इराण पाकिस्तानचे शेजारी आहेत. प्रामुख्याने त्यातल्या इराणशी वैर पाकिस्तानला नको आहे. कारण तसे झाल्यास पाकचा सिरीया व शरीफ़ यांचा बशर अल असद व्हायला वेळ लागणार नाही. आणि सौदी अरेबिया तसलेच काही डावपेच खेळतो आहे.\nपश्चिम आशियातील मुस्लिम देशांची विभागणी शिया-सुन्नी अशी झालेली असून त्यात सुन्नी देशांचे नेतृत्व सौदी करतो आहे आणि शियांचे म्होरकेपण इराणकडे आहे. त्यातल्या सुन्नी आघाडीत पाकिस्तानने सहभागी व्हावे, यासाठी सौदीने दबाव आणलेला आहे. पण तसे केल्यास पाकिस्तानातील शिया मुस्लिम नाराज होतील. त्यांच्या नाराजीला खतपाणी घालून इराण त्यांचा उठाव घडवून आणायचे काम हाती घेईल. बलुचिस्तान व व्याप्त काश्मिरच्या प्रदेशातील बरेच मुस्लिम शियापंथीय असून आधीच पाकच्या सुन्नी राज्यकर्त्यांवर चिडलेले आहेत. अधिक जिहादींनी सतत शियांवर घातपाती हल्ले चालविलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात शिया-सुन्नी असा भडका उडाला, तर आधीच घातपात हिंसाचाराने गांजलेल्या पाकिस्तानचा सिरीया व्हायला वेळ लागणार नाही. त्या आगीत भारत तेल ओतायची संधी सोडणार नाही आणि इराणशी भारताची जवळिक त्यासाठी आधीपासून झालेली आहे. ही पाकच्या नेत्यांची चिंता आहे. पण त्यांनीच आजवर पोसलेल्या जिहादींना त्याची कुठलीही फ़िकीर नाही. अफ़गाणमार्गे इसिस पाकिस्तानात शिरकाव करून घ्यायला उतावळा आहे. अशा अनेक समस्यांचे स्फ़ोटक रसायन तयार झाले असून, त्याला अण्वस्त्रे उत्तर देवू शकणार नाहीत. भेदक अस्त्राची भिती जगायला उत्सुक असलेल्यांना भासते. मरायला उतावळे झालेल्यांना विनाशाचे मृत्यूचे भय नसते. पाकने आजवर पोसलेले जिहादी त्यातलेच असून, त्यांना पाकिस्तानचा सिरीया झाला वा विनाश ओढवला, म्हणुन फ़िकीर करायचे कारण नाही. पण पाक नेते व सेनाधिकार्‍यांना पाकिस्तान संपायला नको आहे. तेव्हा आपला देश जिहादी व शिया-सुन्नी आगडोंबापासून वाचवणे पाकिस्तानची आज प्राथमिकता झालेली आहे. इराण, भारत व अंतर्गत शिया-सुन्नी अराजकाला एकाचवेळी पाक सेनाही उत्तर देवू शकणार नाही, याची जाणिवच पाकनेत्यांना कार्यरत करू शकली आहे. मोदींचा इशारा शब्दातला नाही, तर सांकेतिक आहे.\nकठोर कारवाई करा असे मोदींनी पाकिस्तानला बजावले तो शाब्दिक इशारा आहे. नुसती बडबड नको, दिसेल अशी कृती हवी, असे मोदी म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. आणि त्या इशार्‍याला पाकिस्तानने जुमानले नाही, तर भारत काय करणार आहे सीमा ओलांडून सैनिकी कारवाई भारत करणार आहे काय सीमा ओलांडून सैनिकी कारवाई भारत करणार आहे काय शक्य नाही पण पाकिस्तानात शिया-सुन्नी बेबनाव आहे, त्याला खतपाणी घालायच्या कारवाया भारत नक्कीच करू शकतो. त्यातच सौदीने शियाविरोधी आघाडीमध्ये सहभागी व्हायचे दडपण पाकवर आणलेले आहे. सौदी व इराणच्या पंथीय संघर्षाची झळ पाकिस्तानला बसू लागली आहे. त्यांच्या दडपणाखाली पाक असताना भारताशी वैर वा संघर्ष पाकिस्तानला परवडणारा नाही. हे ओळखूनच भारताचे डावपेच चालू आहेत. अन्य दबावाखाली असलेल्या पाकिस्तानला जिहादला पायबंद घालणे स्वार्थासाठी आवश्यक बनलेले आहे. ते कळते म्हणूनच शरीफ़ यांच्या बैठकीला पाक सेनापती व हेरखात्याचे प्रमुख हजर झाले आणि सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या दिसत आहेत. त्यामागे भारताशी मैत्री हवी किंवा भारताच्या हल्ल्याचे भय नाही. तर आजवर आपणच पोसलेल्या जिहादी भस्मासूराचा वापर इराण, सौदी वा भारत करील, अशा भयगंडाने पाकिस्तानला सतावलेले आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या माध्यमात पठाणकोटपेक्षा सौदी व इराणच्या दडपणाची चर्चा अधिक आढळते. ह्या जिहादी अतिरेकाला वेसण घालणे आता पाकिस्तानलाही सोपे राहिलेले नाही. तशी शंका आली तरी तेच जिहादी पाकसेनेच्या विरोधात जिहाद पुकारतील. सवाल इतकाच आहे, की त्यांना कोण वापरणार भारत, इराण की सौदी अरेबिया भारत, इराण की सौदी अरेबिया प्रथमच पाक राज्यकर्ते, हेरखाते व सेना एकत्रित होऊन पर्याय शोधताना दिसतात. कारण ते मोदींना घाबरलेले नसून सौदीच्या दबावाला आणि सौदीच्या शियाविरोधी राजकारणाला घाबरलेले आहेत. इराणच्या शियावादी आक्रमकतेने भयभीत झाले आहेत. आपणच पोसलेल्या जिहादी घातपात्यांना घाबरले आहेत.\nछान भाऊ मस्त लेख पण हे सर्व मोदी सत्तेत असताना घडत आहे यामुळे मोदींना याचे थोडेकाहोईना श्रेय आहे हे मानावेच लागेल\nमी कालच तुमच्या \"विषय पठाणकोट पुरता नाहीच \" http://jagatapahara.blogspot.in/2016/01/blog-post_84.html या ब्लॉग वर प्रतिक्रिया देताना गील्गीत बाल्टीस्तान विषयी जे मुद्दे उपस्थित केले बरोबर तशीच प्रतिक्रिया यासिर मलिक याने दिली आहे.\nभाऊ ........... फार सुंदर विश्लेषण लेख आवडला सौदीचा संरक्षण मंत्री हा २९ वर्षांचा राजपुत्र असून त्याच्या आक्रमक राजकारणाने अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. ह्या आक्रमक राजकारणामागे सौदीच्या राजपरिवारातील अंतर्गत राजकारण हि आहे. थोडक्यात ' पूर्व मध्य ' भाग हा ' अतिसंवेदनशील व स्फोटक झाला आहे. येथे कधीही ' ठिणगी ' पडू शकते. कालच अमेरिकेची दोन जहाजे इराण जवळील समुद्रात घुसली व त्यांना इराणने अडवले. रशियाचा ' मध्य पूर्व ' अखातातील आक्रमक वावर अमेरिकेला जाचक वाटत आहे. त्यामुळेच ' प्याद्यांची ' हलवाहलव सुरु आहे. पुढील काही आठवडे त्या दृष्टीने उत्कंठावर्धक आहेत.\n\"\"पण त्यांना धर्माच्या नावाने जिहादची झिंग चढवून आपल्या आक्रमक डावपेचात वापरणार्‍यांना मात्र जन्नतपेक्षा याच जगात यश मिळवायचे असते. म्हणूनच अशा जिहादच्या पोशिंद्यांना जगाचा विनाश नको असतो.\"\"\nभाऊ जबरदस्त विवेचन. हे इंग्रजीत जायला हवे आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nरोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’\nपुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान\nआधुनिक पुराणातले मायावी राक्षस\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nरावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडा\n‘जनरल’ (नॉलेजियन) कुबेरांची युद्धनिती\nजिहाद विरुद्ध जिहाद पुकारा\nउठा साहेब, पत्र लिहायला बसा\nसोनिया, राहुल आणि आसाराम\nजाये तो जाये कहॉ\nपाकिस्तान मोदींना घाबरत नाही\nभारताच्या अस्तनीतले विषारी साप\nपाकिस्तानचा इजिप्त होऊ शकेल\nविषय पठाणकोट पुरता नाहीच\nशरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल\nगुलाम अलीची गझल आणि पझल\nमोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/jabbar-patel-116112200001_1.html", "date_download": "2018-04-21T04:05:59Z", "digest": "sha1:RHHFFHUGAIDR6ZRCE6C5NLZ4M4WLALP4", "length": 7405, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर\nदिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे.\nगदिमांच्या ३९ व्या स्मृतीदिनीम्हणजे येत्या\n१४ डिसेंबर हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली. गदिमाच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना, गीतकार नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका आर्या आंबेकरला विद्या प्रज्ञा पुरस्कार उदगीरच्या ऋतुजा कांकरेला विशेष गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला.\nमराठी कथा : सासू-सून\nएक सर्वोत्तम कवितासंग्रह -भावतरंग\nग्रंथ तुमच्या दारी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांचा पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा\nपुस्तक परिचय : ओळख राष्ट्रीय प्रतीकांची\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/equity-schemes", "date_download": "2018-04-21T04:03:59Z", "digest": "sha1:YMBILRDMEXUHMJEIDJO5MIQHB2POWZAN", "length": 8412, "nlines": 160, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "समभाग आधारित योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\n‹ Family Solutions Up इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय ›\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2018-04-21T04:13:32Z", "digest": "sha1:ZE5ZH3FYULB5KMUPMZEZCX5G5DZD2EBQ", "length": 6807, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विविक्त गणित - विकिपीडिया", "raw_content": "\n(सांगणिक गणित या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविविक्त गणित (English : Discrete mathematics) म्हणजे पूर्णांक, आलेख आदींचा तार्किक विधाने (propositional logic वापरून) अभ्यास करणारी गणिताची एक शाखा होय. विविक्त गणितामध्ये संतत (continuous) नसलेल्या संख्या वगैरे गोष्टींचा अभ्यास होतो. त्यामुळे नेहमीचे शून्यलब्धीशास्त्र/कलनशास्त्र (Calculus) तसेच गणितीय विश्लेषण (Mathematical Analysis) यांसारख्या गोष्टी येथे विचारात घेतल्या जात नाहीत.\nविवित गणितामध्ये खालील गोष्टी येतात :\nआलेख सिद्धान्त (Graph Theory)\nउपयोगिता सिद्धान्त (Utility Theory)\nखेल सिद्धान्त (Game Theory)\nनिर्णय सिद्धान्त (Decision Theory)\nविविक्त कलनशास्त्र (Discrete calculus)\nविविक्त भूमिती किंवा अभिकलनात्मक भूमिती (Computational Geometry)\nविविक्त विश्लेषण (Discrete Analysis)\nसंकेतन सिद्धान्त (Coding Theory)\nसमुच्चय सिद्धान्त (Set Theory)\nसामाजिक चुनाव सिद्धान्त (Social Choice Theory)\nसैद्धांतिक संगणक विज्ञान (Theoretical Computer Science)\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१६ रोजी १९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2015/12/blog-post_44.html", "date_download": "2018-04-21T03:56:06Z", "digest": "sha1:ZPFZBFHSFWGODHK7DYCUVTBHCO5VLKI7", "length": 40086, "nlines": 202, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सोनिया इज (पुरोगामी) इंडिया", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसोनिया इज (पुरोगामी) इंडिया\nआजच्या सोनियानिष्ठ कॉग्रेसजनांना आपलाच इतिहास किती ठाऊक आहे, त्याची कल्पना नाही. पण खुद्द पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींना तरी आपल्या घराण्याची कितीशी ओळख आहे, याचीच कधीकधी शंका येते. कारण अधूनमधून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांना आपल्या पित्याची वा आजीची आठवण येत असते. पण त्यांनी काय केले वा त्यांच्या कारकिर्दीत काय झाले, त्याची पुसटही कल्पना या माणसाला नसावी असेही वाटते. मग बाकीच्या सोनियानिष्ठ कॉग्रेसजनांकडून कसली अपेक्षा बाळगणार आपल्या पक्षाला शतकाहून अधिक मोठा इतिहास आहे असे प्रत्येकजण अगत्याने सांगतो. पण तो इतिहास काय आहे आपल्या पक्षाला शतकाहून अधिक मोठा इतिहास आहे असे प्रत्येकजण अगत्याने सांगतो. पण तो इतिहास काय आहे कालपरवा नॅशनल हेराल्ड नामक दैनिकाच्या मालमत्ता व देवाणघेवाणीचा एक मामला कोर्टातून आला आहे. त्या व्यवहारात हेराफ़ेरी व अफ़रातफ़र झाल्याने प्रकरण कोर्टात गेले आहे. त्याच संदर्भात सोनिया व राहुल यांना कोर्टाने समन्स काढून पाचारण केले. त्यांच्या जागी अन्य कोणीही असते तरी हीच कायदेशीर प्रक्रिया झाली असती. पण गांधी नेहरू घराण्यातील असल्याने आपल्याला या देशातील सामान्यांचे कायदे लागू होत नाहीत, अशी या मंडळींची ठाम समजूत आहे. म्हणूनच त्यांनी आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी हजर रहाण्यापेक्षा समन्सलाच आव्हान देण्याचा पवित्रा घेतला. हायकोर्टात दाद मागून समन्स रद्द करण्याचा आग्रह धरला. सोळा महिने त्यात खर्ची पडले आणि हायकोर्टाने समन्स योग्य ठरवल्यावर मायलेकरांची तारांबळ उडाली. कारण त्यांनीच अपील केले त्याचा निकाल देताना हायकोर्टाने त्यांच्या गुन्हेगारी हेतूबद्दल शंका व्यक्त केल्या आणि समन्स योग्य ठरवले. तर त्याची चर्चा होऊ नये, म्हणून काही तमाशा करणे अगत्याचे होते. म्हणून मग या न्यायालयिन कारवाईला सरकारी राजकीय सुडबुद्धी ठरवण्याचा तमाशा सुरू झाला. पण त्या संबंधात सोनियांनी उच्चारलेले एक वाक्य गंभीर आहे.\nआपण इंदिरा गांधी यांची सून आहोत आणि म्हणूनच आपण कोणाला घाबरत नाही, अशी शेखी सोनियांनी मिरवली आहे. वरकरणी त्याचे राजकीय गांभिर्य कोणाच्या लक्षात आलेले नाही. म्हणूनच त्याचा शब्दार्थ घेतला गेला. पण घराण्याचा वारसा सांगणारेच राजकारण करण्यात हयात गेलेल्या सोनियांचा त्यामागचा हेतू अतिशय गंभिर विषय आहे. कारण त्यात एक धमकी लपलेली आहे. इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी अशा प्रसंगी काय केले असते, ते आपणही करू; असेही सोनियांना त्यातून सुचवायचे आहे. तोच त्यांच्या विधानातला गर्भितार्थ आहे. इंदिराजींवर तशी वेळ आली तेव्हा त्यांनी काय केले असते, असा प्रश्न विचारण्यापेक्षा तशी वेळ आल्यावर त्यांनी काय केले, तेच इतिहासात जाऊन तपासायला हरकत नसावी. १२ जुन १९७५ रोजी इंदिरा गांधी यांच्या निवडीला आव्हान देणारा अर्ज स्विकारून अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची रायबरेली येथून लोकसभेवर झालेली निवड रद्द केली होती. तर आरंभी त्याला इंदिराजींच्या वकीलांनी सुप्रिम कोर्टात आव्हान दिले. पण त्यासाठीच त्यांनी राजिनामा द्यावा अशी मागणी सुरू झाली आणि त्याचा गदारोळ वाढू लागला. तेव्हा इंदिराजींनी काय केले होते कोर्टात त्याला सामोरे जाण्याचा मार्ग होता आणि तोही चोखाळला होता. पण त्याच संकटाला इंदिराजी राजकीय मार्गानेही सामोर्‍या गेल्या होत्या. त्यांनी दोन आठवड्यात न्यायालयिन लढ्याला राजकीय अंगरखा चढवला आणि देशातील संसदीय लोकशाही व कायद्याच्या राज्यालाच चूड लावली होती. अंतर्गत आणिबाणी घोषित करून त्यांनी विरोधी पक्षांसह नागरी स्वातंत्र्याचीही गळचेपी केली आणि थेट लोकशाही मार्गाने हुकूमशाही लागू केली. कॉग्रेस वा इंदिराजींच्या विरोधात शब्दही बोलण्याला देशद्रोहाचा गुन्हा मानले गेले आणि अशा कुणाही माणसाची थेट तुरूंगात रवानगी होऊ लागली. तसे करणारीला सोनियांची सासू म्हणून इतिहास ओळखतो.\nआपण इंदिराजींची सून आहोत असे सोनिया म्हणतात आणि कुणाला घाबरत नाही असे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ अशा अनेक संदर्भांनी जाणून घेतला पाहिजे. आपण कोणाला घाबरत नाही, असे बोलताना सोनियांनी एक आणखी धमकी अशी दिली आहे, की आपण काहीही करायला घाबरत नाही. कायदा वा न्यायालये आपले काहीही बिघडू शकत नाहीत. कारण आपण कायदाच जुमानत नाही, कायदेशीर मार्गाने आपण कायद्याच्या राज्याचीही गळचेपी करू शकतो, असेही त्या सुचवत आहेत. म्हणूनच त्या एका वाक्या्ला विविध मार्गांनी तपासणे आवश्यक आहे. देशातील लोकशाही व कायद्याचे राज्य वाचवण्यासाठी इंदिराजींनी आणिबाणी घोषित केल्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्षात त्यांनी देशातील घटनाधिष्ठीत प्रत्येक कायदा व नियम धाब्यावर बसवण्याचीच कृती आरंभली होती. संसदेतल्या बहुतांश विरोधी पक्षीय सदस्यांना तुरूंगात डांबून त्यांनी आपल्यावर कुठलाही खटला भरला जाऊ शकणार नाही, अशी घटना दुरूस्ती करून घेतली होती. अर्थात ती सुप्रिम कोर्टाच्या तपासणीत टिकली नाही. पण झेप लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्यालाच कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाची गळचेपी करण्याचे धाडस इंदिराजींनी तेव्हा दाखवले होते. लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाहीचाच बळी देण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. थोडक्यात जे शब्द बोलायचे, त्याच्या नेमकी विरुद्ध कृती करायची म्हणजे इंदिरा गांधी होय. हा निकष वा कसोटी एकदा लक्षात घेतली, तर सोनियांच्या त्या विधानाची व त्यांच्या कृतीची सांगड घालता येऊ शकेल. कोर्टाच्या समन्सला मोदी सरकारची कारवाई ठरवून राजकीय सुडबुद्धीचा आरोप कसा होऊ शकतो, त्याचा मगच उलगडा होऊ शकतो. पण मग तमाम कॉग्रेसवाले किंवा पुरोगामी शहाण्यांची बुद्धी कुठे गहाण पडली आहे, अशी आपल्याला शंका येऊ शकते.\nगेल्या दहा वर्षात मोदी वा भाजपा यांच्या विरोधातले पुरोगामी राजकारण बघितले, तर आता पुरोगामी हा विचार वा चळवळ राहिलेली नाही. जसा १९७० नंतर कॉग्रेस हा पुर्वीचा स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष राहिला नव्हता, ती इंदिरा गांधी यांची कौटुंबिक मालमत्ता झालेली होती. नेहरू घराण्याच्या वारसाने त्याचे नेतृत्व करावे, अथवा कॉग्रेस बरखास्त करावी, अशीच स्थिती झाली. त्या वारसाशिवाय दुसरा कोणी कॉग्रेसचे नेतृत्व करू शकत नाही ही बाब कॉग्रेसजनांच्या मनात इतकी ठाम बिंबवण्यात आली आहे, की तसा विचारही त्यांना आत्महत्येचा प्रयत्न वाटतो, भितीदायक वाटतो. मागल्या दहापंधरा वर्षात पुरोगामी चळवळी व विचारांच्या लोकांमध्येही काहीशी तशीच स्थिती आलेली आहे. संघ वा हिंदूत्वाच्या कृत्रिम भयगंडाने पुरोगामी इतके पछाडलेले आहेत, की आता विचारापेक्षा नुसता हिंदूविरोध म्हणजे पुरोगामीत्व, अशी ठाम समजूत त्यांनी करून घेतली आहे. मग त्याच्या पुढली पायरी म्हणजे आपल्याला शक्य नाही तर जो कोणी संघ हिंदूत्वाला विरोध करील तो पुरोगामी, अशीही समजूत तयार झाली आहे. म्हणून मग कालपर्यंतचा कॉग्रेसविरोधी पुरोगामी आता सोनियांचा समर्थक झाला आहे आणि प्रसंगी जिहादी घातपाताचेही समर्थन करण्यापर्यंत घसरला आहे. लोकसभेत आपल्या व्यक्तीगत कारणास्तव संसदेचे कामकाज बंद पाडण्याच्या आततायी कृतीला ठामपणे विरोध करण्याचीही हिंमत बाकीचे पुरोगामी पक्ष गमावून बसले आहेत. एकप्रकारे तेही सोनियांना संसदीय लोकशाहीचा गळा घोटण्यास मदत करत आहेत. यालाच इंदिराजींची सून म्हणतात. इंदिराजींनी चार दशकांपुर्वी लोकशाहीचा गळा असाच घोटला होता आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या पक्षातील नेत्यांना त्याच्या विरोधात उभे रहाण्याची हिंमत झाली नव्हती. आज नेमकी तीच अवस्था पुरोगामीत्व मिरवणार्‍यांची झाली आहे. सोनिया म्हणजे पुरोगामीत्व, अशी लाचारी त्यांच्या नशीबी आलेली आहे.\nथोडक्यात सांगायचे तर पुरोगाम्यांची स्थिती देवकांत बारुआ यांच्यासारखी झाली आहे. आजच्या पिढीला हा बारुआ कोण, असा प्रश्न पडू शकेल. तो माणुस आणिबाणीत कॉग्रेसचा पक्षाध्यक्ष होता. आणिबाणीचे व त्यातून लोकशाहीच्या चाललेल्या गळचेपीचे समर्थन करताना हा माणूस काय म्हणाला होता ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणजे भारत म्हणजेच इंदिरा म्हणून कोणी इंदिराजींवर टिका करणे वा त्यांच्या कृतीची निंदा करणे म्हणजेच देशद्रोह ठरवला जात होता. इंदिराजी देशापेक्षा मोठ्या झाल्या होत्या आणि म्हणूनच इंदिराजींची प्रतिष्ठा, सन्मान वा इच्छा यापुढे देशाची किंमत कमी झालेली होती. आज काय वेगळे चालू आहे म्हणून कोणी इंदिराजींवर टिका करणे वा त्यांच्या कृतीची निंदा करणे म्हणजेच देशद्रोह ठरवला जात होता. इंदिराजी देशापेक्षा मोठ्या झाल्या होत्या आणि म्हणूनच इंदिराजींची प्रतिष्ठा, सन्मान वा इच्छा यापुढे देशाची किंमत कमी झालेली होती. आज काय वेगळे चालू आहे इंदिराजीवर व्यक्तीगत ताशेरे कोर्टाने झाडले व त्यांची निवड रद्द केली होती. त्याचा देशाशी काय संबंध होता इंदिराजीवर व्यक्तीगत ताशेरे कोर्टाने झाडले व त्यांची निवड रद्द केली होती. त्याचा देशाशी काय संबंध होता आजही सोनियांच्या व्यक्तीगत व्यवहारावर कोर्टाने कारवाईचा बडगा उचलला आहे. पण सोनियांनी ती कारवाई आपल्यावर म्हणजेच देशातील लोकशाहीवर असल्याचा कांगावा करून संसदेला व पर्यायाने देशासाठी अत्यावश्यक असलेल्या संसदीय कामकाजाला रोखून धरण्याचा पवित्रा घेतला आहे. आपले व्यक्तीगत हितसंबंध, स्वार्थ, रागलोभ, नफ़ातोटा यासाठी देशाच्या जनतेला कितीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर आजही सोनियांच्या व्यक्तीगत व्यवहारावर कोर्टाने कारवाईचा बडगा उचलला आहे. पण सोनियांनी ती कारवाई आपल्यावर म्हणजेच देशातील लोकशाहीवर असल्याचा कांगावा करून संसदेला व पर्यायाने देशासाठी अत्यावश्यक असलेल्या संसदीय कामकाजाला रोखून धरण्याचा पवित्रा घेतला आहे. आपले व्यक्तीगत हितसंबंध, स्वार्थ, रागलोभ, नफ़ातोटा यासाठी देशाच्या जनतेला कितीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर यापेक्षा सोनियांची भूमिका भिन्न आहे काय यापेक्षा सोनियांची भूमिका भिन्न आहे काय आणि त्याचे जे परिणाम समोर येत आहेत, त्यातला धोका ओळखून कॉग्रेसबाह्य पुरोगामी तरी देशाला वाचवू बघत आहेत काय आणि त्याचे जे परिणाम समोर येत आहेत, त्यातला धोका ओळखून कॉग्रेसबाह्य पुरोगामी तरी देशाला वाचवू बघत आहेत काय आपल्या कृतीशून्य मौनातून पुरोगामीही ‘सोनिया इज इंडिया’ असाच संदेश देत नाहीत काय आपल्या कृतीशून्य मौनातून पुरोगामीही ‘सोनिया इज इंडिया’ असाच संदेश देत नाहीत काय तेव्हा इंदिरा इज इंडिया होता. आज सोनिया इज इंडिया असा पवित्रा आहे. उद्या राहुल वा प्रियंका इज इंडीया अशीच त्याची पुढली वाटचाल होणार आहे. सोनियांनी आपल्या सासूचा हवाला देण्यामागची मानसिकता ही अशी व इतकी गंभीर आहे. कितीजण त्याकडे तितक्या गंभीरतेने बघू शकले आहेत\nनॅशनल हेराल्ड हा खटला युपीए म्हणजे सोनियांचेच सरकार असतानाचा आहे. सुब्रमण्यम स्वामी भाजपात नसताना त्यांनी तो खटला भरलेला आहे. मग त्याचा सरकारशी संबंधच काय त्यात सरकारी वकील नाही, की सरकारच्या कुठल्या खात्याने केलेली ती कारवाई नाही. खाजगी नागरिकाने अन्य खाजगी नागरिकाच्या बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात मागितलेली न्यायालयिन दाद आहे. मग त्याचा आळ मोदी सरकारच्या विरोधात आणायचे कारणच काय त्यात सरकारी वकील नाही, की सरकारच्या कुठल्या खात्याने केलेली ती कारवाई नाही. खाजगी नागरिकाने अन्य खाजगी नागरिकाच्या बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात मागितलेली न्यायालयिन दाद आहे. मग त्याचा आळ मोदी सरकारच्या विरोधात आणायचे कारणच काय की आपण अजून भारतीय नागरिकच नाही म्हणून आपल्याला भारतीय कायदे लागू होत नाहीत अशी सोनियांची समजूत आहे की आपण अजून भारतीय नागरिकच नाही म्हणून आपल्याला भारतीय कायदे लागू होत नाहीत अशी सोनियांची समजूत आहे तुमच्या व्यक्तीगत हेराफ़ेरी व अफ़त्रातफ़रीचा भारतीय समाजजीवनाशी संबंधच काय तुमच्या व्यक्तीगत हेराफ़ेरी व अफ़त्रातफ़रीचा भारतीय समाजजीवनाशी संबंधच काय तुम्ही कोठलीही अफ़रातफ़र करण्याला लोकशाही म्हणतात आणि त्याचा जाब विचारला, मग लोकशाही धोक्यात येत असते काय तुम्ही कोठलीही अफ़रातफ़र करण्याला लोकशाही म्हणतात आणि त्याचा जाब विचारला, मग लोकशाही धोक्यात येत असते काय कुठल्या थराला लोकशाही वा अन्य गोष्टींची अवहेलना चालू रहाणार आहे कुठल्या थराला लोकशाही वा अन्य गोष्टींची अवहेलना चालू रहाणार आहे कुणी कोणावर खटला भरला तर त्याला मोदी सरकार जबाबदार असते काय कुणी कोणावर खटला भरला तर त्याला मोदी सरकार जबाबदार असते काय तुमच्या गुन्ह्याचा जाब विचारला, मग राजकीय सुडबुद्धी कशी होते तुमच्या गुन्ह्याचा जाब विचारला, मग राजकीय सुडबुद्धी कशी होते की आपल्या सासूने आणिबाणीत जी घटना दुरूस्ती केली ती आपल्यासाठी कवचकुंडले आहेत असे सोनियांना वाटते की आपल्या सासूने आणिबाणीत जी घटना दुरूस्ती केली ती आपल्यासाठी कवचकुंडले आहेत असे सोनियांना वाटते नेहरू खानदानातील कोणावरही कुठली कायदेशीर कारवाई होऊ नये, अशी घटनात्मक तरतुद आहे अशा समजूतीत बाकीचे पुरोगामी जगतात काय नेहरू खानदानातील कोणावरही कुठली कायदेशीर कारवाई होऊ नये, अशी घटनात्मक तरतुद आहे अशा समजूतीत बाकीचे पुरोगामी जगतात काय नसतील तर नॅशनल हेराल्ड प्रकरणात संसदेचे कामकाज ठप्प करण्यावर मौन धारण करून अन्य पुरोगामी पक्ष व लोक काय कर्तव्य बजावत आहेत नसतील तर नॅशनल हेराल्ड प्रकरणात संसदेचे कामकाज ठप्प करण्यावर मौन धारण करून अन्य पुरोगामी पक्ष व लोक काय कर्तव्य बजावत आहेत सोनिया इज इंडीया हेच सिद्ध करण्याला हातभार लावत नाहीत काय सोनिया इज इंडीया हेच सिद्ध करण्याला हातभार लावत नाहीत काय तमाम पुरोगाम्यांचा देवकांत बारुआ झाला आहे काय तमाम पुरोगाम्यांचा देवकांत बारुआ झाला आहे काय निदान ज्या आत्मविश्वासाने सोनियांनी आपल्या सासूबाईंचा उल्लेख केला, त्याकडे बघता तमाम पुरोगामी लोक व पक्ष सोनियांना आपले गुलाम वाटू लागल्याची साक्ष मिळते.\n(पूर्वप्रसिद्धी तरूण भारत नागपूर)\nबचपन में पढा था\n\"किताबे सच्ची दोस्त होती है\"\nबडे होकर पता चला\nकैसे एक \"किताब\" आपको दुनिया का दुश्मन बना देती है.\nत्या बागाइतकरला हा लेख वाच म्हणावे;एखाद्या माणसाच्या गैरवर्तनाला किती ढील द्यायची याचा पत्रकारांनी विचार करावयास हवा.\nआपण इंदिरा गांधी यांची सून आहोत आणि म्हणूनच आपण कोणाला घाबरत नाही, अशी शेखी सोनियांनी मिरवली आहे. परंतु आणीबाणीनंतर चौधरी चरणसिंग यांच्या आगाऊ पणामुळे श्रीमती गांधीना अटक करण्याचा तमाशा झाला व त्याचा फायदा ' श्रीमती इंदिरा गांधीना झाला ' आत्ता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टामध्ये केस आहे व आत्ता जितका जास्त तमाशा ' मैडम गांधी ' करतील तेवढे ते त्यांच्या अंगाशी येणार आहे. हि केस जुनी आहे. कोन्ग्रेस प्रणीत काळातील नियुक्त झालेल्या ' ई डी ' ने या केस मध्ये दम नाही म्हणून कोर्टातून केस परत घेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. नवीन नियुक्त झालेल्या ' इ डी ' ने हि केस परत उघडली. त्याची कॉंग्रेसला पोटदुखी आहे. १९ तारखेला कोर्टात हजर राहिल्यामुळे सुद्धा ' मैडम ' चा रथ जमिनीवर येईल अशी अपेक्षा आहे. महाराणी आणि त्यांचे चिरंजीव यांनी गप गुमान कोर्टात हजर राहावे. धमक्यांचा जमाना गेला.\nभाऊ एकदम अप्रतिम लेख. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे कि १९७५ म्हणजे २०१५ नाही आणि मोदींचे सरकार म्हणजे आणीबाणी नंतरचे खिचडी जनता सरकार नाही . ज्या मोदींचा या लोकांनी बारा वर्ष छळ करून पार त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत खेचले ते या लोकांना इतके सहजपणे सोडतील असे वाटत नाही .\nतुम्ही विचारलंत की :\n>> नॅशनल हेराल्ड प्रकरणात संसदेचे कामकाज ठप्प करण्यावर मौन धारण करून\n>> अन्य पुरोगामी पक्ष व लोक काय कर्तव्य बजावत आहेत\nमाझा अंदाज असा की सोनियांच्या थेट विरोधात कोणी पुरोगामी उभा राहिला तर त्याची अंडीपिल्ली तात्काळ बाहेर पडतील. सगळे जण सोनियांना टरकून आहेत. कारण उघड आहे.\nनुसती काँग्रेसच यांना मालकीची वाटते असे नव्हे तर देशच यांना आपल्या मालकीचा वाटतो. म्हणूनच सत्ता गेल्यानंतर ती जनतेने काढून घेतली हे साधे गणित न लक्षात घेता मोदींनी ती हिसकावून घेतली असेच यांना वाटते आहे, त्यामुळेच मोदींशी हाडवैर असल्यासारखे दोघेही वागताहेत. आणि भारताचे केवळ आपणच अनभिषिक्त सम्राट असताना मोदींसारखा एक सर्वसामान्य माणूस कशी काय आपली 'संपत्ती' हडप करू शकतो ही अनेक दुखण्यातली काही दुखणी आहेत\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nजनतेला दहशतवाद का आवडतो\nराजकीय आत्महत्या अशी करावी\nपेकिंगचे बिजींग झाले, त्याची गोष्ट\nसच्चाई छुप नही सकती, बनवटके असूलोसे\nभारतातले ‘पाकमित्र’ अस्वस्थ कशाला\nमास्को टू दिल्ली: व्हाया काबूल, लाहोर\nबलात्कार महिलेवर होत नाही\nइंदिराजींची सून कन्येला घाबरली\nकॉग्रेसचे पुनरुत्थान आणि पवार\nराजकीय सुडबुद्धी आणि सीबीआय\nसौदी राजेशाही कोणाला घाबरलीय\nसासू आठवते, पण सासरा नाही\nशरद पवारांचे ‘अमृताचे बोल’\nबाटलीतले भूत बाहेर येणार काय\nसोनिया इज (पुरोगामी) इंडिया\nटॉलरन्स फ़्लू रोगाचं काय झालं\n‘गळेपडू’ विश्वासघाताचा सज्जड पुरावा\nराजकीय सूडबुद्धी म्हणजे तरी काय\nइंदिरा गांधी आणि त्यांची ‘सून’\nह्या असंहिष्णुतेला कोणी वाली आहे\nतिसरा पर्याय असेल तर सांगा\nबुरख्यातल्या लेकीला सावित्रीआईचे पत्र\nकथा नाट्याच्या शोधातील नानाविध पात्रे //// महायुद्...\nकितीकाळ दुटप्पीपणा चालू शकेल\nविच्छा माझी पुरी करा\nगिरीश कुबेर ‘लिला’ भन्साळी\nसवाल राष्ट्रगीताच्या सन्मानाचा नाहीच\nये कहॉ आगये हम, युही बात करते करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_31.html", "date_download": "2018-04-21T03:50:11Z", "digest": "sha1:ZXH4XUTBPYXX2UDUT6ERUPZRDEB7ELJJ", "length": 28604, "nlines": 205, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मानवाधिकाराचा मुखवटा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमालेगाव स्फ़ोट खटल्यातील एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे त्यातले साध्वी प्रज्ञा व कर्नल पुरोहित यांना अटक करणारे पहिले प्रमुख अधिकारी हेमंत करकरे, कसाब टोळीच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. त्याला आता आठ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांनी पहिली धरपकड केली, तेव्हा आपल्यापाशी भक्कम पुरावे असल्याचा जाहिर दावा केलेला होता. म्हणजेच त्या दोघा आरोपींना दोषी ठरवण्यास पुरेसा पुरावा करकरे यांना सापडला होता. किंवा त्यांच्यापाशी सज्ज होता. त्यात खरेच तथ्य असेल, तर तो खटला एव्हाना निकालात निघायला हवा होता. पण तसे इतकी वर्षे उलटून गेल्यावरही शक्य झालेले नाही. एका तपास यंत्रणेकडून दुसर्‍या यंत्रणेकडे काम सोपवले गेले आणि खटलाही एका कोर्टातून नव्या कोर्टाकडे वर्ग करण्यातच कालपव्यय झालेला आहे. राज्याकडून केंद्राकडे आणि नंतर केंद्रातील सीबीआयसारख्या संस्थेकडून एन आय ए नामक नव्या तपास यंत्रणेकडे त्याचे काम सोपवले गेले. पण त्याचा निचरा करण्यापेक्षा अधिकाधिक प्रकरणात त्या दोघांना गुंतवण्यातच वेळ खर्ची घातला गेला आहे. सवाल मालेगाव स्फ़ोटाचा असताना, त्यात समझोता एक्सप्रेस वा अजमेर, मक्का मशीद स्फ़ोट अशी प्रकरणे कशाला घातली गेली, त्याचे उत्तर अजून कोणी दिलेले नाही. त्या अन्य प्रकरणात या दोघांचा हात असेल तर त्याचा वेगळा तपासही होऊ शकतो. पण तसे करण्यासाठी मालेगावच्या स्फ़ोटाचा खटला चालवावा लागेल. त्याचा खोळंबा करण्यासाठीच ही अन्य प्रकरणे त्यांच्या मागे लावण्यात आली होती काय त्याचा कुठलाही खुलासा कधीच झालेला नाही. शिवाय मालेगाव प्रकरणी कोणते भक्कम पुरावे करकरे यांनी गोळा केले होते, त्याचेही स्पष्टीकरण अजून समोर आलेले नाही. अशा प्रकरणावर आता मुजावर नामक अधिकार्‍याच्या प्रतिज्ञापत्राने प्रश्नचिन्ह लावलेले आहे.\nमहबुब मुजावरचे प्रतिज्ञापत्र मालेगाव स्फ़ोटाचा एकूण तपास व त्यातील आरोपींबद्दल शंका निर्माण करणारे आहे. कारण त्याने त्यातले दोन आरोपी पोलिसांच्या तब्यात होते आणि पोलिस ठाण्यातच त्यांची पोलिसांनी हत्या केल्याचा दावा मांडलेला आहे. त्याचा अर्थ असा, की फ़रारी म्हटले जाणारे डांगे व कालसांग्रा हे आरोपी फ़रारी नव्हते. तर पोलिसांच्याच ताब्यात होते आणि अटक केली तरी एकदाही त्यांना न्यायदंडाधिकार्‍यासमोर हजर केलेले नसावे. ती कृती बेकायदा असू शकते. इशरत जहान प्रकरणात तोच दावा झालेला आहे. इशरत व तिच्या सोबतचा प्रणेश पिल्लई याला पोलिसांनी अनेक दिवस आपल्याच कब्जात ठेवलेले होते आणि नंतर ते दोघे एका मोटारमधून अहमदाबादला येत असताना रोखले गेले, असा दावा करण्यात आला होता. त्यासाठीच वंजारा इत्यादी अधिकार्‍यांना अटक झाली व त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आलेले होते. कुठल्याही व्यक्तीला बेकायदा ताब्यात घेऊन डांबून ठेवणे, हा गुन्हा आहे आणि तो पोलिसांनी केला तरी गुन्हाच मानला जातो. म्हणून अटक झाल्यावर चोविस तासात त्या व्यक्तीला न्यायाधिशासमोर पेश करावे लागते. त्याच्याकडून कायदेशीर ताबा घ्यावा लागतो. डांगे व कालसांग्रा यांना न्यायालयात न सादर करताच पोलिसांनी ताब्यात ठेवलेले असेल, तर त्यात अपहरण व बेकायदा डांबून ठेवण्याचा गुन्हा घडलेला आहे. पाटीदार नावाचा असाच एक फ़रारी आरोपी दाखवला गेला होता आणि त्याच्या चौकशीची मागणी कोर्टात केली जाताच त्याला ताब्यात घेणार्‍या दोन अधिकार्‍यांवर कारवाई झालेली आहे. पण जे पाटीदारचे झाले तसेच काहीसे डांगे व कालसांग्रा यांच्याही बाबतीत झाल्याचे मुजावर आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हणतो आहे. आपल्यासमोर त्या दोघांची एका पोलिस ठाण्यात हत्या झाली, असा त्याचा दावाही आहे. म्हणून हे प्रकरण एकूणच मालेगाव तपासावर शंका निर्माण करणारे आहे.\nठाण्याहून बेपत्ता झालेल्या इशरतची चार दिवसांनी अहमदाबाद येथे चकमकीत हत्या झाली होती. त्यामुळे ती चार दिवस गुजरात पोलिसांच्या एटीएस पथकाच्या बेकायदा ताब्यात होती असा आरोप झालेला होता. मग इथे डांगे व कालसांग्रा यांच्याही बाबतीत तसेच काही झाल्याचा मुजावरचा दावा नाही काय कारण खरेच ते दोघे पोलिसांच्या ताब्यात होते, तर त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा रितसर ताबा कशाला घेतला गेला नाही कारण खरेच ते दोघे पोलिसांच्या ताब्यात होते, तर त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा रितसर ताबा कशाला घेतला गेला नाही कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा यांची अटक झाली तेव्हा त्यांना असे रितसर ताब्यात घेतलेले होते. त्यापैकी पुरोहित हे लष्करी कक्षेत असल्याने त्यांचा ताबा घेताना लष्कराला जाब द्यावा लागत होता. म्हणूनच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण डांगे व कालसांग्रा यांना ठरविक ठिकाणाहून ताब्यात घेतले गेल्यावर कुठे ठेवले गेले, त्याचा कोणालाही पत्ता नव्हता. पण ते चोविस तासापेक्षा अधिक काळ बेकायदा पोलिसांच्या ताब्यात असतील, तर तो गुन्हा होता आणि तो खुद्द एटीएस पथकाकडून झालेला गुन्हा आहे. मग याची माहिती करकरे यांना होती काय कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा यांची अटक झाली तेव्हा त्यांना असे रितसर ताब्यात घेतलेले होते. त्यापैकी पुरोहित हे लष्करी कक्षेत असल्याने त्यांचा ताबा घेताना लष्कराला जाब द्यावा लागत होता. म्हणूनच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण डांगे व कालसांग्रा यांना ठरविक ठिकाणाहून ताब्यात घेतले गेल्यावर कुठे ठेवले गेले, त्याचा कोणालाही पत्ता नव्हता. पण ते चोविस तासापेक्षा अधिक काळ बेकायदा पोलिसांच्या ताब्यात असतील, तर तो गुन्हा होता आणि तो खुद्द एटीएस पथकाकडून झालेला गुन्हा आहे. मग याची माहिती करकरे यांना होती काय त्यांनी असे बेकायदा कृत्य आपल्या पथकातील अधिकार्‍यांना करू दिले होते काय त्यांनी असे बेकायदा कृत्य आपल्या पथकातील अधिकार्‍यांना करू दिले होते काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. त्यासाठीच चौकशीची गरज आहे आणि तसे आदेश आता मालेगावचा खटला चालू असलेल्या कोर्टाने दिलेले आहेत. हा मामला इशरतच्याच दिशेने चालू आहे. तिथे एटीएस पथकाने एक हत्या केली असा आरोप असतानाही राज्य सरकारने इन्कार केला होता आणि इथेही काहीसे तसेच घडलेले आहे. पथकातीलच एक अधिकारी हत्या झाली म्हणत असताना त्यालाच निलंबित करण्यात आले. म्हणजे संबंधितांना ते प्रकरण दडपायचे होते. ते दडपलेही गेले होते. पण निलंबनातून सुटण्यासाठी मुजावर याने आपल्या बचावाच्या खटल्यात जे प्रतिज्ञापत्र केले आहे, त्यातून हा मामला चव्हाट्यावर आलेला आहे.\nकिती चमत्कारीक गोष्ट आहे बघा. इशरत प्रकरणात ज्यांनी मानवाधिकाराची लढाई म्हणून संघर्ष केला, ती सगळी मंडळी आज चिडीचुप आहेत. डांगे वा कालसांग्रा अशा दोन व्यक्तींची आरोपी म्हणून ताब्यात घेऊन हत्या करण्यात आल्याचा दावा आहे. मग इशरतला न्याय देण्यासाठी सर्वशक्तीनिशी उतरलेल्या लोकांनी आजही त्याच उत्साहात पुढे यायला नको काय त्यांना मानवी जीवनाची कळकळ व न्यायाचीच आतुरता असती, तर त्यातले अनेकजण पुढे सरसावले असते. पण सगळेच गायब आहेत. याकुब मेमन वा अफ़जल गुरू यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध होऊन त्यांना फ़ाशी झाली, तर त्या फ़ासातून त्यांची मान सोडवायला एकाहून एक कायदेपंडीत पुढे सरसावले होते. मध्यरात्रीही न्यायाधीशांना झोपेतून उठवून सुनावण्या करण्याची धावपळ झालेली होती. पण मुजवरच्या प्रतिज्ञापत्रातून दोन निरपराध वा संशयित मारले गेल्याचा पुरावा पुढे आला असताना, कुणाही मानवाधिकार भोक्त्यांच्या माणूसकीला पाझर फ़ुटलेला नाही. त्याच इंदिरा जयसिंग वा सुप्रिम कोर्टात काम करणार्‍या एकाही वकीलाने मुजावरच्या त्या प्रतिज्ञापत्राची दखल घेऊन दाद मागण्याची कुठलीही हालचाल केलेली नाही. मग यांना मानवाधिकाराचा कळवळा आहे असे मानायचे की केवळ जिहादी आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगारांविषयी आपुलकी आहे असे मानायचे त्यांना मानवी जीवनाची कळकळ व न्यायाचीच आतुरता असती, तर त्यातले अनेकजण पुढे सरसावले असते. पण सगळेच गायब आहेत. याकुब मेमन वा अफ़जल गुरू यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध होऊन त्यांना फ़ाशी झाली, तर त्या फ़ासातून त्यांची मान सोडवायला एकाहून एक कायदेपंडीत पुढे सरसावले होते. मध्यरात्रीही न्यायाधीशांना झोपेतून उठवून सुनावण्या करण्याची धावपळ झालेली होती. पण मुजवरच्या प्रतिज्ञापत्रातून दोन निरपराध वा संशयित मारले गेल्याचा पुरावा पुढे आला असताना, कुणाही मानवाधिकार भोक्त्यांच्या माणूसकीला पाझर फ़ुटलेला नाही. त्याच इंदिरा जयसिंग वा सुप्रिम कोर्टात काम करणार्‍या एकाही वकीलाने मुजावरच्या त्या प्रतिज्ञापत्राची दखल घेऊन दाद मागण्याची कुठलीही हालचाल केलेली नाही. मग यांना मानवाधिकाराचा कळवळा आहे असे मानायचे की केवळ जिहादी आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगारांविषयी आपुलकी आहे असे मानायचे ज्याच्यापाशी थोडीफ़ार विवेकबुद्धी शाबुत आहे, त्या प्रत्येकाने डांगे-कालसांग्रा आणि अफ़जल-याकुब यांच्या बाबतीत झालेल्या मानवाधिकारी पक्षपात व भेदभावाची मनातल्या मनात तुलना करून बघावी. मग ठरवावे, आपल्या देशात मानवाधिकार कोणाला आहेत ज्याच्यापाशी थोडीफ़ार विवेकबुद्धी शाबुत आहे, त्या प्रत्येकाने डांगे-कालसांग्रा आणि अफ़जल-याकुब यांच्या बाबतीत झालेल्या मानवाधिकारी पक्षपात व भेदभावाची मनातल्या मनात तुलना करून बघावी. मग ठरवावे, आपल्या देशात मानवाधिकार कोणाला आहेत फ़क्त जिहादींना की प्रत्येक भारतीयाला फ़क्त जिहादींना की प्रत्येक भारतीयाला मुजावर हे सुदैवाने मुस्लिम आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संघवाला किंवा हिंदूत्ववादी हा आरोप होऊ शकत नाही. पण या माणसाने तथाकथित पुरोगामी मानवाधिकारी वकीलांचा बुरखा टरटरा फ़ाडला हे निश्चीत\nगडकरी पुतळा प्रकरण आणि संभाजी ब्रिगेडला तुमच्या ब्लाॅगवर वाचायला आवडेल.\nकर्नल प्रसाद पुरोहितांनी सिमीत शिरकाव केला होता. याची शिक्षा म्हणून त्यांना गेले कित्येक वर्षं विनाचौकशी तुरुंगात डांबलं आहे. साध्वी आणि इतरांची परिस्थिती वेगळी असू शकते. बरीचशी माहिती विक्रम भावे यांच्या 'मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात' या पुस्तकात दिली आहे.\nभारतीय गुप्तचरांना पूर्वी वाली नव्हता. आत्ताही नाही.\n“हिंदू दहशतवाद” किंवा “भगवा दहशतवाद”\nया शब्दाच्या निर्मात्यांचा सप्रमाण पर्दाफ़ाश\nलेखक: आरएसएन सिंग (भारतीय गुप्तचर सेवेतील RAW एक जबरदस्त दबदबा असलेले अधिकारी)\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_45.html", "date_download": "2018-04-21T03:40:07Z", "digest": "sha1:XSCLQCUZOXWIDODGJGDL2M5DVO2RALFM", "length": 31600, "nlines": 202, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: लोकपाल आंदोलनाचे र्‍हासपर्व", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदेशातील दहा विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. त्यात सर्वात लक्षणिय असा निकाल दिल्ली विधनसभेच्या राजौरी गार्डन जागेचा आहे. मागल्या खेपेस म्हणजे अवघ्या दोन वर्षापुर्वी विधानसभेसाठी मतदान झाले, तेव्हा जर्नेलसिंग या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने तब्बल ५६ टक्के मते मिळवित ही जागा जिंकली होती. पण अलिकडेच त्याने तिथला राजिनामा देऊन पंजाबमध्ये विधानसभा लढवली. गेल्या वर्षभर तरी केजरीवाल यांनी दिल्लीकरांकडे पाठ फ़िरवून पंजाब व गोवा या दोन राज्यात आपले लक्ष केंद्रीत केलेले होते. त्यासाठी त्यांचा मुक्कामही तिकडे होता आणि दिल्लीच्या अन्य मंत्र्यांसह अनेक आमदारही दिल्लीबाहेर फ़िरत होते. याच काळात दिल्लीकरांना अनेक संकटातून जावे लागलेले आहे. डेंग्यु वा चिकनगुण्या अशा आजारांच्या साथींनी दिल्लीकरांना भंडावून सोडले. तेव्हा आम आदमी पक्षाच्या सरकारचा कोणीही मंत्री दिल्लीत नव्हता. दिल्लीकर आजाराने बेजार होते आणि त्यांचा आरोग्यमंत्री गोव्यात आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मुक्काम ठोकून बसला होता. मुख्यमंत्री केजरीवाल सरकारी खर्चाने शस्त्रक्रिया करून घ्यायला बंगलोरला गेले होते आणि उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया युरोपच्या दौर्‍यावर मौज करायला गेलेले होते. असा पक्ष वा त्याचे नेते आपण विधानसभेत कशासाठी निवडले, त्याचा पश्चात्ताप दिल्लीकरांना नक्कीच झालेला असणार. पण असा मतदार वा नागरिक नेहमी वाहिन्यांवर येऊन बोलत नाही. आपल्या हाती मताची संधी येण्याच्या प्रतिक्षेत असतो. ती संधी राजौरी गार्डन पोटनिवडणूकीने दिली आणि दिल्लीकराने या पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त करूनच आपले मत व्यक्त केले आहे. हा विषय त्या एका जागेपुरता नाही तर आम आदमी पक्षासह केजरीवाल यांचे काम व शैलीवर दिल्लीकराने दिलेला निकाल आहे.\nविधानसभेत ७० पैकी ६७ जागा या पक्षाने जिंकल्या होत्या आणि त्यातच याही जागेचा समावेश होता. तिथेच त्याचे आज डिपॉझीट जप्त होण्याची पाळी कशामुळे आली याचे आत्मपरिक्षण केजरीवाल करतील अशी शक्यता अजिबात नाही. त्यापेक्षा ते मतदान यंत्रावर खापर फ़ोडून मोकळे होतील. ती आता त्यांची कार्यशैली झाली आहे. काम करायचे नाही आणि मनमानी करून प्रत्येक नियम कायद्याला आव्हान देत रहायचे, ही पद्धत झाली आहे. त्याचाच फ़टका राजौरी गार्डनमध्ये बसला आहे. डिपॉझीट जप्त याचा अर्थ केजरीवाल व त्यांच्या पक्षालाच दिल्लीकर विटला आहे. त्यांचे काम नको आणि खुलासेही नकोत, असा इशारा ताज्या निकालात लपला आहे. ५६ टक्के मतांनी जर्नेलसिंग यांना दोन वर्षापुर्वी लोकांनी निवडले, तेव्हा त्यांच्या किमान काही अपेक्षा असतात. जवळपास तसेच निकाल दिल्लीत सर्वत्र आलेले होते. म्हणजेच लोकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या आणि त्याचा थांगपत्ता केजरीवालना लागलेला नव्हता. हातात जितके अधिकार व जितकी साधने आहेत, त्यातून काही चांगले करून दाखवावे, अशीच ती अपेक्षा होती. पण पहिल्या दिवसापासून केजरीवाल नुसत्या तक्रारी करीत बसले, आपल्याला मोदी सरकार काम करू देत नाही. आपले प्रत्येक निर्णय रोखून धरले जातात. नियम बदलले पाहिजेत. अमूक खाते व तमूक अधिकार आपल्याकडे हवेत. राज्यपाल केंद्राचा हस्तक आहे, असल्या गोष्टी वाहिन्या वा माध्यमातील चर्चेसाघी खुसखुशीत विषय नक्की असतात. पण त्यामुळे लोकांच्या नित्यजीवनातील समस्यांचा निचरा होत नाही. केजरीवाल सतत टिव्हीवर दिसले वा त्यांच्या पक्षाच्या जाहिराती झळकल्या; म्हणून लोकांचे जीवन सुसह्य होत नाही. त्या सुसह्यतेचा अनुभव लोकांना यावा लागतो. तो अनुभव विपरीतच नव्हता, तर पश्चात्तापाला चालना देणारा होता. त्याचेच आता मतात रुपांतर झाले आहे.\nलोकसभेत दिल्लीच्या सातही जागा जिंकणार्‍या भाजपाला अवघ्या नऊ महिन्यात दिल्लीत फ़ेटाळून लावणारा दिल्लीकर; केजरीवालच्या शब्दावर विसंबून त्यांना ७० पैकी ६७ जागा देतो, ही विश्वासाची परिसीमा होती. पण त्याचा अर्थच केजरीवाल टोळीला उमजला नाही. त्यांना दिल्लीकर म्हणजे आपला गुलाम वाटला. कुठल्याही जाहिराती कराव्यात आणि कसल्याही थापा माराव्यात; दिल्लीकर निमूट ऐकून घेतो असे त्यांना वाटले. म्हणुन इतक्या बेछूटपणे या माणसाने व त्याच्या सहकार्‍यांनी दिल्लीमध्ये धिंगाणा घातला. कोर्टात मोठे वकील नेमून वा वाहिन्यांवर वाचाळवीर धाडून, टोलवाटोलवी करणे शक्य असते. पण जनतेच्या कोर्टामध्ये तारखा पडत नाहीत. एकाच सुनावणीत निकाल लागून जात असतो. तो निकाल असा आहे, की पुढल्या तीन वर्षात दिल्लीमध्ये डोळ्यात भरणारे काम केजरीवाल टोळीने करून दाखवले नाही, तर त्यांच्या आम आदमी पक्षाचा अवतारच संपवण्याचा दिल्लीकराने निर्धार केलेला आहे. मोदींना वा इतरांना शिव्याशाप देऊन दिल्लीकरांचे प्रश्न सुटत नाहीत. फ़क्त दिल्लीसाठी काम करायचे नसेल, तर पक्षाचा गाशा गुंडाळा; असा तो इशारा आहे. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन दिल्लीकर केजरीवालना फ़र्मावतो आहे, ‘तुझे भुत आम्ही उभे केले तर आम्हीच ते गाडूनही टाकू शकतो’, असा त्यातला खरा गर्भित अर्थ आहे. देशव्यापी होण्याचे विसरून जा आणि निमूटपणे जितके अधिकार हाती आहेत, त्यात जमेल तितके काम करून दाखवा. नसेल तर जागा रिकाम्या करा, असे दिल्लीकर सांगतो आहे. नोटाबंदी, अन्य राज्यातली लुडबुड वा शेतकर्‍यांसह सैनिकांच्या मागण्यासाठी दिल्लीचे सरकार तुम्हाला सोपवलेले नव्हते, असेही यातून मतदाराने समजावण्याचा प्रयास केला आहे. आणखी तीन वर्षे बाकी आहेत, तेवढ्या मुदतीत खरे काम केले नाही, तर विषय संपणार आहे.\nदिल्ली जिंकली म्हणजे आपल्या भुलथापांना आता देशातील जनता भुलणार आहे, असे केजरीवालना वाटत होते. पण तो विषय गोवा पंजाबच्या निकालांनी संपवलेला होता. आता दिल्लीतली जनताही या पक्षाच्या भुलथापांना भुलेनाशी झाली आहे. ‘पाच साल केजरीवाल’ अशी घोषणा देत दोन वर्षापुर्वी त्यांनी दिल्ली काबिज केली होती. पण वर्ष उलटले नाही, तर त्यांना अन्य राज्ये जिंकण्याचे वेध लागले. त्यासाठी दिल्लीकरांच्या पैशाचाही गैरवापर झाला. कुठल्याही भ्रष्ट पक्षाला शक्य नाही, इतका भयंकर भ्रष्टाचार या इसमाने मागल्या दोन वर्षात करून दाखवला. एकूण सहा मंत्र्यांपैकी तीन मंत्री आधीच फ़ौजदारी खटल्यामुळे हाकलावे लागले आहेत आणि आता चौथा मंत्री आर्थिक घोटाळेबाजी करण्याच्या जाळ्यात सापडला आहे. अन्य पक्षांवर दोशहरोप करीत केजरीवाल राजकारणात आले, त्यांनी इतके भ्रष्ट व विकृत नमूने मंत्रीपदासाठी कुठून निवडले, त्याचेही कोडे दिल्लीकरांना सतावत असावे. कारण इतका भ्रष्टाचार व लूटमार शीला दिक्षीत यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीतही होऊ शकलेली नव्हती, केजरीवाल आता भ्रष्टाचाराचेच प्रतिक बनले आहेत. किंबहूना त्यांच्या वर्तनाने भ्रष्टाचार विरोधात लढणार्‍या प्रत्येकाला संशयीत करून टाकले आहे. राजौरी गार्डनच्या मतदाराना तेच जगाला दाखवून द्यायचे होते. आपण दोन वर्षापुर्वी केलेली चुक सुधारण्यासाठी प्रत्येक मतदार बाहेर पडला आणि त्याने शुद्ध चरित्र सांगणार्‍या केजरीवाल व त्यांच्या पक्षापेक्षा भ्रष्ट मानली जाणारी कॉग्रेसही परवडली, असाच कौल यातून दिला आहे. लोकपाल आंदोलनाचा र्‍हास या एका माणसाने व त्याच्या साथीदारांनी अल्पावधीत करून दाखवला. त्यांनी दिल्लीतल्या चळवळी व आंदोलनांची विश्वासार्हताही निकालात काढली. राजौरी गार्डनचा ताजा निकाल प्रत्यक्षात लोकपाल आंदोलनाचे र्‍हासपर्वच म्हणावे लागेल.\nभाऊ तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे खरेच दिल्ली कर नक्कीच धडा शिकवला आहे पण कान डोळे बंद करणारा एके काहिच शिकु शकत नाही ही एक भारतावर मेहेरबानी आहे..\nकारण मिडियावाले अशाच एके पिके ला ऊचलुन धरतात व भारतात उतपात माजवतात..\nआज एके उद्या डिके सहा महिन्यात देशाचा हिरो मिडियावाले व त्यामागे लपलेली राष्ट्र विघातक शक्ती आहे...\nत्यामुळे नेहमीच भारतीय राजकारण व सरकारे हिंदोळत राहिली आहेत..\nयामागील सुत्रधार.. राष्ट्र विघातक शक्ती... चा.. बिंग फोडायला.. मोदी मानव आहेत का माहामानव .... हे काळच सांगेल..\nकारण विकास, सत्ता, पक्ष संघटन व सर्वात खतरनाक मिडियावाले बकासुर अशाच भस्मासुराला (एके पीके बेमालूम पणे जनतेची दिशाभूल करतात व राष्ट्र ऊभारणार नेतृत्वाला ईतर बागुल बुवा ऊभे करुन सहज सत्ता पालट करतात..\nकारण कणखर राष्ट्र उभारणी करणारे नेतृत्व सतत 10 ते 15 वर्षं सत्तेवर रहाणारे विदेशी शक्तीना नको आहे..\nमग अमेरिका युरोप कर्ज व तंत्रज्ञान कोणाला देणार\nमोदी महामानव असतील तर या मागील शक्तींचा भांडा फोड करतील..\nकारण भारतीय जनता कधीही धोका खावु शकते व कोणातही कणखर / सर्व समावेशक नेता केवळ 5 वर्षे कराणखर भुमिका घेऊन सुध्दा वाजपेयी सरकार सारखा चुनाव हारु शकतो. जाती राज्य स्थानिक मुद्दे व स्वार्थी साऊथ रेसीडेन्ट नाॅन इंडियन (यानी कधीच कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला लोकसभा निवडणूकीत साथ दिली नाही. जयललीता एनटीआर चेहरे पुढे करुन स्वार्थी पणा चालु आहे. अशा स्वार्थी जनतेला प्रत्येक भारतीयांनी जिथे तिथे जाब विचारला पाहिजे ) कधीही धोका खाऊन सक्षम राष्ट्रीप्रमी सरकारला सुरुंग लावुन पाच वर्षे चे वर राज्य करुन दिले नाही.\nआता युपी राज्यांत योगी बिजेपी कसे राज्य करतो यावर 2019 लोकसभेचे बिजेपी चे भविष्य ठरवले जनमानसात ठसवले व मग फसवले जाऊ शकते..\nमोदी हारवण्यात हे मुद्दे तयार करत आहेत. खरच हे सर्व मिडियावाले एकसुरात करतात..\nव राजदीप, प्रसुन, आर्णब, केतकर, व इतर अनेक ऐका सुरात बिजेपी विरोधी मोर्चा सांभाळतात.\nआठवा प्रमोद महाजन गेले म्हणजे बिजेपी संपला अशी आवई हाॅस्पीटल मध्ये आंतीम घटका मोजताना उठवुन 2009 ची लोकसभा निवडणूक ची बीजेपी हारण्याची बिजे रोवली होती व घोटाळ्यत आपली हप्ता वसुली केली होती..\nया सर्वांचा कधीतरी खुप वेळ होण्या पुर्वी पडदा फोड व्हायला पाहिजे.\nयामुळे रात्र वैर्याची आहे हे मोदी व टिमने विसरता कामा नये..\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2013/06/", "date_download": "2018-04-21T03:44:05Z", "digest": "sha1:FA34N3ORGRLHWNK7URF2TWP5WZN6PWYS", "length": 6446, "nlines": 81, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nगिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग दोन (उत्तरार्ध)\nगिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक\n\"पका…ए पका…उठ. सहा वाजत आलेत. साडेसहाला निघायचंय आपल्याला. वर जाऊन झोप परत. आज अजून एक किल्ला बाकी आहे. उठ लवकर (हे शेवटचं जरा ओरडून ) \" \" चिन्या ****च्या. गप झोपू दे मला. आयला एकतर कालपासून झोप नाही. त्यात रात्री फर्स्टक्लास जेवण झालंय आणि आत्ता थंडी पण आहे. मी सात वाजता उठणारे. तुला एकट्याला जायचं तर जा ) \" \" चिन्या ****च्या. गप झोपू दे मला. आयला एकतर कालपासून झोप नाही. त्यात रात्री फर्स्टक्लास जेवण झालंय आणि आत्ता थंडी पण आहे. मी सात वाजता उठणारे. तुला एकट्याला जायचं तर जा \" \" पका…पाच मिनिटाच्या आत जर उठला नाहीस तर जो भाग वर करून झोपला आहेस तो असा सूजवेन की गाडीच्या सीटवर बसायची पण बोंब होईल \" \" पका…पाच मिनिटाच्या आत जर उठला नाहीस तर जो भाग वर करून झोपला आहेस तो असा सूजवेन की गाडीच्या सीटवर बसायची पण बोंब होईल \" चिन्मयचं हे निर्वाणीचं वाक्य ऐकून पकाच काय पण गाडीची अर्धी काच खाली करून झोपलेले काकाही ताडकन उठले \" चिन्मयचं हे निर्वाणीचं वाक्य ऐकून पकाच काय पण गाडीची अर्धी काच खाली करून झोपलेले काकाही ताडकन उठले बघतो तर चिन्मय कालच्या त्या रखवालदारांची फुटभर काठी हातात घेऊन उभा होता. त्याच्या मते माणसाने सहा तासांपेक्षा जास्त झोपल्यास त्याला बुद्धीमांद्य येतं आणि ते वयोमानाप्रमाणे वाढत जातं. हे तत्वज्ञान चिन्मयला त्याच्या रशियन मास्तराने स्वानुभवावरून शिकवलं असावं बघतो तर चिन्मय कालच्या त्या रखवालदारांची फुटभर काठी हातात घेऊन उभा होता. त्याच्या मते माणसाने सहा तासांपेक्षा जास्त झोपल्यास त्याला बुद्धीमांद्य येतं आणि ते वयोमानाप्रमाणे वाढत जातं. हे तत्वज्ञान चिन्मयला त्याच्या रशियन मास्तराने स्वानुभवावरून शिकवलं असावं कारण हे तत्व भारतात लागू झाल्यास शिक्षणव्यवस्था किंवा नोक-या यांच्यामध्ये केवळ नॉर्मल लोकांसाठी आरक्षण ठेवायची वे…\nगिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक\nकोणत्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल तर त्याची नशा चढावी लागते असं म्हणतात. एकदा का त्या गोष्टीनं तुम्हाला झपाटून टाकलं की ती तडीस नेण्याची मजाच वेगळी असते.महाराष्ट्रातल्या तमाम गिर्यारोहकांवर असंच एक गारुड स्वार झालंय. त्याचं नाव आहे \"सह्याद्री\" आज सह्याद्री प्रत्येक गिर्यारोहकाचा केवळ छंदच नाही तर आयुष्य बनला आहे. त्याच्या द-याखो-यातून रानोमाळ भटकण्याचं लागलेलं व्यसन हे जगातलं सगळ्यात \"पॉझीटिव्ह\" व्यसन असावं आणि ते सुटावं अशी अपेक्षाही नाही आज सह्याद्री प्रत्येक गिर्यारोहकाचा केवळ छंदच नाही तर आयुष्य बनला आहे. त्याच्या द-याखो-यातून रानोमाळ भटकण्याचं लागलेलं व्यसन हे जगातलं सगळ्यात \"पॉझीटिव्ह\" व्यसन असावं आणि ते सुटावं अशी अपेक्षाही नाही नाशिक जिल्हा महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त डोंगरी किल्ले उराशी बाळगणारा प्रदेश म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या जिल्ह्याची बातच काही और आहे हातगड - अचला पासून ते साल्हेर - मुल्हेर पर्यंत आणि आड - पट्ट्यापासून ते गाळणा - कंकराळ्या पर्यंत एकापेक्षा एक सरस आणि सुरम्य गिरिदुर्ग या नाशिक जिल्ह्याने धारण केले आहेत. या जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुद्धा तितक्याच वेधक. सेलबारी - डोलबारी असो किंवा त्र्यंबक - वाघेरा ची रांग…स्वत:च आपलं एक खास वैशिष्ट्य आहे. पण या सगळ्याची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे सातमाळा रांग हातगड - अचला पासून ते साल्हेर - मुल्हेर पर्यंत आणि आड - पट्ट्यापासून ते गाळणा - कंकराळ्या पर्यंत एकापेक्षा एक सरस आणि सुरम्य गिरिदुर्ग या नाशिक जिल्ह्याने धारण केले आहेत. या जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुद्धा तितक्याच वेधक. सेलबारी - डोलबारी असो किंवा त्र्यंबक - वाघेरा ची रांग…स्वत:च आपलं एक खास वैशिष्ट्य आहे. पण या सगळ्याची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे सातमाळा रांग \nगिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग दोन (उत्तरार्ध)\nगिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/news-about-savitribai-phule-pune-university-117111000019_1.html", "date_download": "2018-04-21T04:05:46Z", "digest": "sha1:UOX5OZ4FI42RN4AZYH2CQK73FIQW7T6A", "length": 11679, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुवर्णपदकासाठी अजब अट : शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थी हवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसुवर्णपदकासाठी अजब अट : शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थी हवा\nकेवळ शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थ्यांनाच विद्यापीठामार्फत ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ दिले जाईल असे पत्रकच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शेलारमामा सुवर्णपदकासाठीच्या अटींची यादीचे पत्रक प्रसिद्ध कऱण्यात आले असून, त्यात ही अजब अट घालण्यात आली आहे.\nसंकेतस्थळावरील पत्रकाप्रमाणे अटींमधील यादीतील सातव्या क्रमांकाची\nअटीप्रमाणे अर्ज करणारा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा, अशी अट या पत्रकात आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणारा विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा, त्या विद्यार्थ्याने भारतीय आणि परदेशी क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवलेली असावीत. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण कार्य, साक्षरता आणि स्वच्छता मोहीम तसेच एड्स रोगाविरुद्ध जनजागरण मोहिमेमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग असावा, अशीही अट घालण्यात आली आहे. हे कमी म्हणून की काय योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या पुरस्कारासाठी प्राध्यान्याने विचार केला जाईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अटींची यादी खूपच मोठी आहे. वरील अटींशिवाय अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, परंपरांचे जतन करणारा तर असावाच. पण त्याने गायन नृत्य, वक्तृत्व, नाट्य आणि इतर कलांमध्ये नैपुण्य मिळवलेले असावे, अशीही अट या पत्रकात आहे.\nशिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार\nयेत्या १८ नोव्हेंबर राज ठाकरे यांची सभा\nभूकंपाचे सौम्य धक्के : सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात\nडी एस के यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1373", "date_download": "2018-04-21T03:57:47Z", "digest": "sha1:UUJU33BJ5YNUWSR4ZIDFL5RNRZFMR234", "length": 9311, "nlines": 53, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अविश्वसनीय! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनुकताच मला एक ई-मेल आला आहे. त्यांत असे म्हंटले आहे की येत्या २७ ऑगस्टला आकाशांत मंगळ नुसत्या डोळ्यांनी (दुर्बिणीशिवाय) पौर्णिमेच्या चंद्राएवढा दिसणार आहे. त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ३४.६५ दशलक्ष मैल असेल. रात्री साडेबाराला आकाशांत दोन चन्द्र असल्यासारखे दिसेल. मंगळ पुन्हा पृथ्वीच्या इतका जवळ २२८७साली येईल. आज हयात असलेले कोणीही त्यावेळी ही घटना पहायला जिवंत नसतील.\nमला हे सर्व अविश्वसनीय वाटते.\nसदर ई-मेल मला माझ्या एका मित्राकडून् आलेला आहे. चौकशी करता त्याला तो त्याच्या इंग्लंडमधल्या एका मित्राकडून आला आहे व त्याने तो माझ्याप्रमाणेच इतर मित्रांनाही पाठवला आहे. आपल्यापैकी कुणाला असा ई-मेल आला आहे का\nयाबद्दल आणखी चर्चा असलेला दुवा.\nतुमचा अविश्वास योग्यच आहे.\nआकाशातील (नेहमीच्या) ज्योतींपैकी चंद्राएवढे कोनात्मक आकारमान (अँग्युलर साइझ) फक्त सूर्यच प्राप्त करू शकतो. (अर्थात एखादा धूमकेतूसुद्धा खूप मोठा दिसू शकतो - पण ती वेगळी बाब आहे, हे सहज लक्षात यावे.)\nवर्षभर जुनी खबर ;-)\nअगदी हाच दुवा देणार होते. :)\nसदर गोष्ट २७ ऑ.२००७ला घडणार होती असे वाटते. वर्षभराने तेच इमेल पुन्हा फिरवणे म्हणजे फारच गंमतशीर\nशरद् कोर्डे [05 Aug 2008 रोजी 05:55 वा.]\nदुव्याबद्दल धन्यवाद. मला सदर गोष्ट अविश्वसनीय वाटण्याचे एक कारण म्हणजे ई-मेल मध्ये दिलेले अंतर. त्या विशिष्ट वेळी मंगळ पृथ्वीपासून ३४.६५ दशलक्ष मैलांवर म्हणजे ३.४७ कोटी मैलांवर असेल असे म्हंटले आहे. सूर्य व पृथ्वी यांतील अंतर सुमारे ९.५० कोटी मैल आहे. पृथ्वी व मंगळ यांतील अंतर पृथ्वी व सूर्य यांतील अंतरापेक्षा क्मी असू शकेल का\nखरोखरच ही घटना घडली तर पृथ्वी, सूर्य व मंगळ यांच्या मधे असल्यामुळे व सूर्यापेक्षा मंगळाला जवळ असल्यामुळे मंगळावरून खग्रास सूर्यग्रहण दिसेल असे वाटते.\nपृथ्वी-मंगळ अंतर हे वर्षात कमीजास्त होत असते. मंगळ आणि सूर्य एका घरात (किंवा जवळपास) असतात तेव्हा मंगळ-पृथ्वी अंतर हे सूर्य-पृथ्वी अंतरापेक्षा अधिक असते. (म्हणजे ऑगस्ट २००८ मध्ये पृथ्वीपासून मंगळ सूर्यापेक्षा अधिक अंतरावर आहे.) मंगळ सूर्याच्या घरापासून ६ घरे दूर असला (उदा : सूर्य मेषात, आणि मंगळ कन्येत) तेव्हा पृथ्वी-मंगळ अंतर हे पृथ्वी-सूर्य अंतरापेक्षा अर्धे असते. पण आकडे माहिती असल्याशिवाय बाह्यग्रह-पृथ्वी अंतर >=< पृथ्वी-सूर्य अंतर, असे ढोबळ निष्कर्ष काढता येत नाहीत. (बाह्य ग्रह म्हणजे मंगळ, गुरू, शनि...[बुध, शुक्र सोडून बाकी सर्व]) उदा : पृथ्वी-गुरू हे अंतर पृथ्वी-सूर्य अंतरापेक्षा नेहमीच अधिक असते - वर्षातून कधीही.\nखग्रास बद्दल शरद् कोर्डे यंचा निष्कर्ष योग्यच आहे. (म्हणजे हा निष्कर्ष : ईमेल ठीक असती तर मंगळावरून पृथ्वीमुळे कधीतरी खग्रास सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता* होती. आणि ईमेल ठीक नाही. मंगळावरून पृथ्वीमुळे होणारे सूर्यग्रहण कंकणाकृती असते. जसे पृथ्वीवर बुध/शुक्र यांच्यामुळे होणारे सूर्यग्रहण कंकणाकृती असते, तसे. सूर्यापुढे शुक्र/बुध यांचा ठिपका इतका लहान असतो, की \"कंकण\" शब्द चित्रदर्शी राहात नाही. म्हणून अशा युतीला \"कंकणाकृती सूर्यग्रहण\" म्हणायची पद्धत नाही. केवळ चंद्रामुळे झालेल्या अशा प्रकारच्या ग्रहणाला चित्रदर्शी शब्द म्हणून \"कंकणाकृती\" म्हणण्याची रूढी आहे.)\n ग्रहण होण्यासाठी दोन ज्योती एका घरात आलेल्या पुरत नाही. राहू/केतूही त्याच घरात असावे लागतात. म्हणूनच प्रत्येक अमावास्येला पृथ्वीवर चंद्रामुळे सुर्यग्रहण होत नाही.\nभलताच पावरबाज होणार म्हणजे तो\nआणि नासा ला वगैरे त्यांचे रॉकेटस सोडायला हा चांगला दिवस आहे मग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2264", "date_download": "2018-04-21T03:57:30Z", "digest": "sha1:2Y444WUBE6EQSQIMSFWCQPVGEYDJUQRD", "length": 19872, "nlines": 120, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पुरंदरदास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुरंदरदास (१४८४ ते १५६४)\nकर्नाटकातील एक थोर संत कवी. याचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर किंवा हंपीजवळील पुरंदरगड नावाच्या गावात झाला असावा. याचे वडील एक मोठे सराफ होते. वडीलांनी ठेवलेले नाव श्रीनिवास, तिमप्पा वा शिवप्पा. लहानपणी संस्कृत व कन्नड या भाषांमध्ये अध्ययन केले व शास्त्रीय संगीताचेही शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवले.सरस्वती नावाच्यासुशील मुलीशी लग्न झाले व पाच अपत्येही झाली. वडीलांच्या मृत्युनंतर व्यवसाय स्वत:च्या हुशारीने खूप वाढवला. पण अतिशय कंजुष असल्याने कोणालाही काही दानधर्म करत नसे. एकदा पांडुरंगाने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन, त्याच्या पेढीवर जाऊन,मुलाच्या लग्नाकरिता द्रव्य मागितले. तिमप्पाने त्याला हाकलून दिले. मग तो ब्राह्मण सुशीलेकडे आला. पतीच्या परवांगीशिवाय घरातील काही देणे शक्य नसल्याने तीने आपली नथ ब्राह्मणाला दिली. ती घेऊन तो तिमप्पाच्या पेढीवर आला व नथीचे पैसे मागितले. तिमप्पाला संशय आला पण त्याने पैसे देऊन नथ आपल्या तिजोरीत ठेवली. घरी येऊन आपल्या बायकोला नथ कोठे असे विचारल्यावर ती अतिशय घाबरली व जीव द्यावा म्हणून तिने एका पेल्यात विष घेऊन तो पेला ओठाला लावला. तो तिला त्या पेल्यात आपली नथ दिसली. तिमप्पाने ती नथ पाहिल्यावर तो पेढीवर गेला आणि पहातो तो तिजोरीत नथ नाही. त्याच्या लक्षात आले की देवच ब्राह्मणाचे रूप घेऊन आला होता. आपण परमेश्वराला रिक्त हस्ताने पाठवले याचा त्याला इतका धक्का बसला की त्याने विरक्ती येऊन आपली सर्व मालमत्ता गरिबांना दान केली व भिक्षेची झोळी घेऊन तो विजयनगरला आला.\nतेथे त्याने व्यासरायांकडून वैष्णव पंथाची दीक्षा घेतली. व्यासरायांनी त्याचे नाव पुरंदर विठ्ठल ठेवले पण तो पुरंदरदास म्हणूनच ओलखू जाऊ लागला.विजयनगरमध्ये रोज सकाळी रस्त्यावर गोड व सुरेल आवाजात भक्तीगीते गाऊन तो भिक्षा गोळा करे. स्वत:च रचलेल्या या पदांना तो स्वत: चाल लावी व त्याची मुले त्याला साथ करत. रसाळ व हृदयस्पर्शी अशी ही पदे फार लोकप्रिय झाली. राजा कृष्णदेवरायाने त्याच्याकरिता तिरुपतीला एक मंडप बांधला. तो दासमंडप म्हणून आजही प्रसिद्ध आहे.\nपुरंदरदासाने भारतभर फिरून तीर्थयात्रा केली. त्याचे पंढरपूरला दीर्घ वास्तव्य होते.तेथील एका खांबाला दासरस्तंभ (गरुडस्तंभ) असे त्याच्या स्मरणार्थ म्हणतात.महाराष्ट्रात नामदेवांनी लाखो पदे रचली असे म्हणतात त्याचप्रमाणे पुरंदरदासाने चार लक्ष पंच्याहत्तर हजार पदे रचली असे म्हणतात पण आज काही हजार पदेच उपलब्ध आहेत. कर्नाटकात भक्तीधर्म लोकप्रिय करण्यात या पदांचा मोठा भाग आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांनी जी कामगिरी बजावली तीच कर्नाटकात पुरंदरदासाने बजावली. निस्सिम भक्ती, उत्कट प्रेम व ईश्वरदर्शनाची आत्यंतिक तळमळ त्याच्या काव्यात दिसून येते. तुकारामांप्रमाणे तो बहुश्रुत व व्यवहारी होता व त्याचे पडसाद त्याच्या काव्यात आढळून येतात. त्याने तुकारामांसारखाच पाखंड, ढोंगीपणा, अंधश्रद्धा, जातीभेद यांचा कडक निषेध केला आहे. विष्णुभक्त असूनही त्याने सर्व देवतांच्या स्तुतीची पदे रचली आहेत.मध्वाचार्यांच्या द्वैतमताला अनुसरूनच त्याची रचना आहे.\nतो महान संगीतकारही होता. त्याला कर्नाटकी संगीताचा पितामह म्हणतात.त्याची सर्व पदे रागबद्ध आहेत.ताल-लयबद्ध व गेय असल्याने त्याच्या लोकप्रियतेत आजही कमतरता आलेली नाही.पदांचे कीर्तने, सुळादी व उगाभोग असे तीन विभाग केले आहेत. कीर्तने ही भक्तीगीते असून त्यांत पल्लवी,अनुपल्लवी व चरण असे भाग असतात. संगीतशास्त्राच्या दृष्टीने ती सर्वोत्कृष्ट आहेत. सुळादींची रचना अधीक शास्त्रीय व कठीण आहे. उगाभोग हा प्रकार अगदी साधा आहे. त्यागराज, दीक्षितार, शामशास्त्री आदींनी पुरंदरदास हा आदर्श मानला.\n(उपक्रमवरील एखादा कन्नड जाणकार पुरंदरदासाची एखादी रचना भाषांतरासकट देऊ शकेल काय \nप्रकाश घाटपांडे [16 Jan 2010 रोजी 07:32 वा.]\nउपक्रमवरील एखादा कन्नड जाणकार पुरंदरदासाची एखादी रचना भाषांतरासकट देऊ शकेल काय \nउपक्रमावर कन्नड जाणकार श्री प्रभाकर नानावटी आहेत. त्यांनी अरविंद गुप्ता यांच्या टॉईज फ्रॉम ट्रॅश साठी २-३ मिनिटच्या व्हिडिओचे कन्नड भाषांतर व स्वर देण्याचे काम केले आहे.\nवा - छान माहिती\nवेगवेगळ्या प्रांतातील संतांबद्दल माहिती देण्याची लेखमाला आवडते आहे.\nपुरंदरदासांनी कर्नाटक संगीतात मूलगामी कार्य केले आहे, आणि त्यांची भक्ति-पदे आजही लोकप्रिय आहेत. त्या पदांचीही ओळख उपक्रमींनी करून द्यावी - लेखातील आवाहनाला माझाही दुजोरा आहे.\nप्रभाकर नानावटी [17 Jan 2010 रोजी 15:56 वा.]\nपुरंदरदासाने घातलेले (जीवनाच्या निरर्थकतेविषयी\nकाट्याच्या टोकावर दोन तळे बांधली\nदोन रिकामी, व एक भरले नाही ||\nन भरलेल्या तळ्याला तीन गवंडी आले\nदोघे लंगडे, व एकाला पाय नाही ||\nपाय नसलेल्या गवंड्याला तीन म्हैस दिले\nदोन दूध न देणारे, व एकाला वासरू नव्हते ||\nवासरू नसलेल्या म्हशीला तीन सोन्याचे नाणे मिळाले\nदोन खोटे, व एक चालत नाही ||\nन चालणाऱ्या नाण्यासाठी तिघे आले\nत्यात दोन आंधळे, व एकाला दिसत नव्हते ||\nन दिसणाऱ्याला तीन गावांचे दान मिळाले\nदोन गावं पडकी, व एका गावात शेतकरीच नव्हता ||\nशेतकरी नसलेल्या गावी तीन कुंभार आले\nदोघांचे हात कापलेले व एकाला हातच नाही ||\nहात नसलेल्या कुंभारानी तीन मडकी भाजली\nदोन फुटके व एकाला तळच नव्हते ||\nबिनतळाच्या मडक्यात तीन तांदळाचे दाणे टाकले\nदोन अर्धवट शिजले व एक शिजलाच नाही ||\nन शिजलेल्या शितासाठी तीन नातेवाइक आले\nदोघे खायला तयार नव्हते व एकाला भूक नव्हती ||\nया सगळ्यांचा अर्थ फक्त पुरंदर विठलच जाणे\nइतर कुणालाही ते कळणार नाही ||\nसाधारणतः अश्याच अर्थाची एक रचना संत ज्ञानेश्वर यांची आहे, असे वाटते. बहुधा \"काट्याच्या अणिवर वसे तीन गांव.....\" (चुभुद्याघ्या)\nकाट्याच्या अणीवर वसली तीन गावें दोन ओसाड एक वसेचिना \nवसेचिना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एक घडेचिना \nघडेचिना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेचिना \nभाजेचिना त्यांत रांधले तीन मुगे दोन हिरवे एक शिजेचिना \nशिजेचिना तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेचिना \nजेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फ़ळेचिना \nफ़ळेचिना तीला झाले तीन टोणगे दोन मेले एक जगेचिना \nजगेचिना त्याचे आले तीन रुपये दोन खोटे एक चालेचिना \nचालेचिन तिथे आले तीन पारखी दोन आंधळे एका दिसेचिना \nदिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेचिना \nज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद गुरुवाचून कळेचिना\nज्ञानेश्वर महाराजांचे हे पद मागे उपक्रमवर दिले होते. त्यातील व पुरंदरदास यांच्या पदातील साम्य विलक्षण आहे की नाही \nदुस‍या ठिकाणी आपण महाराजांचे एक पद व राजस्थानातील विराणी यांचेही साम्य पाहिले होते. धन्यवाद, नानावटीजी \nश्री.सुनील यांनी बरोबर आठवण ठेवली आहे.\nबाबासाहेब जगताप [19 Jan 2010 रोजी 09:07 वा.]\nपदातील साम्य विलक्षण आहे की नाही \nहे पद ज्ञानेश्वरांचेच की नंतर त्यांच्या चाहत्यांनी ()त्यांच्या साहित्यात घुसडले. तुकारामांच्या साहित्याबाबत असे घडल्याचे ऐकले आहे म्हणून मनाला शंका आली इतकेच. चुभूदेघे.\nहीच कथा आणखी एका मौखिक परंपरेत\nसंदर्भ : ए. के रामानुजन यांनी संकलित केलेल्या \"Folktales from India\"\nप्रकाशक : पॅनथियॉन प्रकाशन, न्यू यॉर्क; प्रकाशनवर्ष : १९९१\nसंग्रहात सांगितलेला मूळ स्रोत : मिर्झा महमुद बेग याने संकलित केलेले \"North Indian Notes and Queries\"; पृष्ठ १३४-१३७; प्रकाशनवर्ष १८९४\nया कथेत सांगितलेली माळ अशी :\n२. तीन टाक्या, दोन कोरड्या एकात पाणी नाही\n३. त्यात तीन कुंभार, दोन थिटे एकाला हात नाहीत\n४. त्याने केली तीन मडकी, दोन फुटकी, एकाला तळ नाही\n५. त्यात तीन तांदूळ, दोन कच्चे एक शिजला नाही\n६. तो खायला तीन पाहुणे, दोन रुसले, एक शांत होईना\n७. त्याला मारली तीन खेटरे, दोन हुकली, एक लागले नाही\nयेथून कथा बदलते. पाहुण्यामागे यजमान लागतो.\nयजमानावर हत्ती धावून येतो. हत्तीला त्याने गुद्दे मारले. घाबरून हत्ती झाडावर चढला...\n(हत्तीपासून बदलत-बदलत कथा एका राजाची होते...)\nजलप्रलयात वाचण्यासाठी राजा-प्रजा मिळून एका मोठ्या कलिंगडात लपतात. कलिंगड नदीच्या पुरात वाहाते.\nकुत्र्याला खायला एक बंजारी लमाण पकडतो.\nकुत्र्याच्या पोटात त्याला मांजर सापडते.\nमांजराच्या पोटात बगळा सापडतो.\nबगळ्याच्या पोटात मासा सापडतो.\nमाशाच्या पोटात कलिंगड सापडते.\nते चिरता राजा-प्रजा मुक्त होतात.\nराजा लमाणाला शेती आणि पैसे देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2015/12/blog-post_20.html", "date_download": "2018-04-21T03:30:51Z", "digest": "sha1:OSPULWUAFFFD2DUY5BSXZ3V3ZHK4QSKS", "length": 32515, "nlines": 192, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सासू आठवते, पण सासरा नाही?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसासू आठवते, पण सासरा नाही\nसध्या कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे एका खटल्यात फ़सले आहेत. खटला राजकीय असता तर गोष्ट वेगळी पण हे प्रकरण व्यक्तीगत व मालमत्ताविषयक आहे. त्या मालमत्तेसाठी पक्षाचा पैसा वापरला गेला आणि गैरलागू व्यवहार झाल्याचा आरोप करीत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तो खटला भरलेला आहे. त्याचे समन्स आल्यावर तमाम कॉग्रेसजन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगत नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राने कसे देशकार्य केले, त्याचाही हवाला देत असतात. पण हे देशकार्य करणारे तेच एकमेव वर्तमानपत्र नव्हते आणि ते चालवणार्‍याचा फ़क्त मालमत्तेतलाच वारसा मागण्याला देशहित म्हणता येत नाही. कारण जरी राहुल सोनियांच्या पुर्वजांनी हे वर्तमानपत्र सुरू केले व चालवलेले असले, तरी त्या पुर्वजांनी त्यांना अन्यवेळी कधी आठवण झाल्याचे दिसत नाही. सरसकट असे सांगितले जाते, की देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हे वर्तमानपत्र सुरू केले होते. पण त्याचा पहिला व्यवस्थापकीय संचालक कोण होता, त्याबद्दल धुर्तपणे मौन पाळले जाते. वास्तविक तोच खरा या मायलेकरांचा मूळचा पुर्वज होता. त्याचे नाव फ़िरोज जहांगीर गांधी. ज्याचे नाव घेऊन आज ही मंडळी नेहरूंचा वारसा चालवित आहेत. फ़िरोज गांधी हे नेहरूंचे जावई आणि इंदिरा गांधी यांचे पति. अधिक राजीव गांधी यांचे पिता होत. कधी आपण आजच्या वारसांकडून फ़िरोज गांधींचे नाव तरी ऐकतो काय पण हे प्रकरण व्यक्तीगत व मालमत्ताविषयक आहे. त्या मालमत्तेसाठी पक्षाचा पैसा वापरला गेला आणि गैरलागू व्यवहार झाल्याचा आरोप करीत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तो खटला भरलेला आहे. त्याचे समन्स आल्यावर तमाम कॉग्रेसजन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगत नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राने कसे देशकार्य केले, त्याचाही हवाला देत असतात. पण हे देशकार्य करणारे तेच एकमेव वर्तमानपत्र नव्हते आणि ते चालवणार्‍याचा फ़क्त मालमत्तेतलाच वारसा मागण्याला देशहित म्हणता येत नाही. कारण जरी राहुल सोनियांच्या पुर्वजांनी हे वर्तमानपत्र सुरू केले व चालवलेले असले, तरी त्या पुर्वजांनी त्यांना अन्यवेळी कधी आठवण झाल्याचे दिसत नाही. सरसकट असे सांगितले जाते, की देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हे वर्तमानपत्र सुरू केले होते. पण त्याचा पहिला व्यवस्थापकीय संचालक कोण होता, त्याबद्दल धुर्तपणे मौन पाळले जाते. वास्तविक तोच खरा या मायलेकरांचा मूळचा पुर्वज होता. त्याचे नाव फ़िरोज जहांगीर गांधी. ज्याचे नाव घेऊन आज ही मंडळी नेहरूंचा वारसा चालवित आहेत. फ़िरोज गांधी हे नेहरूंचे जावई आणि इंदिरा गांधी यांचे पति. अधिक राजीव गांधी यांचे पिता होत. कधी आपण आजच्या वारसांकडून फ़िरोज गांधींचे नाव तरी ऐकतो काय त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव ऐकतो काय त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव ऐकतो काय कसे ऐकणार तो वारसा देशातून भ्रष्टाचार निपटून काढण्याचा व त्यासाठी साक्षात सासर्‍याच्या सत्तेला आव्हान देण्याचा होता. मालमत्ता व सत्तेवर हक्क सांगण्याचा वारसा नव्हता. मग राहुलना आपला आजोबा किंवा सोनियांना सासरा कशाला आठवणार त्याचा वारसा सांगायचा तर रॉबर्ट वाड्राचे काय करायचे असा प्रश्न उभा राहिल ना\nनॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र फ़िरोज गांधी व चलपती राव यांनी सुरू केले आणि तिथून त्याची मालकी गांधी घराण्याकडे आली. फ़िरोज गांधी यांनी अविष्कार स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा लढा दिलेला होता. तेव्हा १९५५ सालात रायबरेली येथील खासदार असलेल्या फ़िरोज गांधी यांनी डालमिया-जैन कंपनीने विमा निधीमध्ये जी भयंकर अफ़रातफ़र केली, त्याच्या विरोधात जबरदस्त आवाज उठवला होता. त्यामुळे शेवटी त्यांचेच सासरे असलेल्या नेहरूंचे सरकार कमालीचे गोत्यात आले होते. त्याला त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात चौकशी करून खटले भरावे लागले होते. त्यातून मग आयुर्विमा कंपन्यांना लगाम लावून सरकारी मालकीची भारतीय आयुर्विमा म्हणजे लाईफ़ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली. त्याखेरीज मुंदडा हे त्यावेळचे गाजलेले भ्रष्टाचार प्रकरणही फ़िरोज गांधी यांनीच चव्हाट्यावर आणले आणि त्यात नेहरूंचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या टी टी कृष्णम्माचारी यांना राजिनामा द्यावा लागला होता. हा गांधी घराण्याचा खरा वारसा होता. सत्ताधारी पक्षाचे असूनही सोनियांच्या या सासर्‍याने भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडली होती. संसद दणाणून सोडली होती. आजही त्यांचेच वारस संसद दणाणून सोडत आहेत. पण नेमक्या उलट्या कारणासाठी फ़िरोज गांधींचेच वारस आपल्याच भ्रष्टाचार व पापांवर पांघरूण घालण्यासाठी संसदेला ओलिस ठेवत आहेत. किती भयंकर विरोधाभास आहे ना फ़िरोज गांधींचेच वारस आपल्याच भ्रष्टाचार व पापांवर पांघरूण घालण्यासाठी संसदेला ओलिस ठेवत आहेत. किती भयंकर विरोधाभास आहे ना म्हणून त्यांना आपला हा पुर्वज आठवत नाही, की त्यांच्या आश्रयाखालच्या नव्या कॉग्रेसला आपल्याच पक्षाचा हा गांधी घराण्याचा पुर्वज आठवणेही भयावह वाटत असावे. नॅशनल हेराल्डपासून संसदेपर्यंत कुठेही फ़िरोज गांधी हे नाव घ्यायला कोणी धजावत नाही. इंदिरा, राजीव आठवतात. पण खरा पूर्वज आठवत नाही, ज्याच्यामुळे नेहरूंच्या या वारसांना गांधी हे आडनाव प्राप्त झाले. किंबहूना इतिहासात त्याला खोल गाडून टाकलेले आहे.\n२०१२ सालात देशात युपीएची सत्ता होती आणि सोनिया गांधींच्या इशार्‍यावर संपुर्ण भारत सरकार कठपुतळीप्रमाणे नाचत होते. तेव्हाच फ़िरोज गांधी यांची जन्मशताब्दी झाली. पण त्याचे स्मरण या सुनेला झाले नाही, की नातवाला झाले नाही. मग त्यांच्या आश्रितांना फ़िरोज गांधी कशाला आठवणार आठवण दूरची गोष्ट झाली. त्या नावाने वा त्याच्या इतिहासाच्या नुसत्या स्मरणानेही या वारसांना घाम फ़ुटू शकतो. कारण फ़िरोज गांधी म्हणजे भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ होता आणि आपल्याच पक्षाच्या भ्रष्ट गैरलागू धोरणावर तुटून पडणारा झुंजार नेता होता. आपल्याच लोकप्रिय सासर्‍याला कोंडीत पकडण्याइतका प्रामाणिक नेता असलेला फ़िरोज गांधी, या वारसांना कसा रुचावा किंवा पचावा आठवण दूरची गोष्ट झाली. त्या नावाने वा त्याच्या इतिहासाच्या नुसत्या स्मरणानेही या वारसांना घाम फ़ुटू शकतो. कारण फ़िरोज गांधी म्हणजे भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ होता आणि आपल्याच पक्षाच्या भ्रष्ट गैरलागू धोरणावर तुटून पडणारा झुंजार नेता होता. आपल्याच लोकप्रिय सासर्‍याला कोंडीत पकडण्याइतका प्रामाणिक नेता असलेला फ़िरोज गांधी, या वारसांना कसा रुचावा किंवा पचावा म्हणून राजीव, इंदिरा वा जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने करोडो रुपये उधळणार्‍या सोनियाप्रणित युपीए सरकारने फ़िरोज गांधी नामक कर्तबगार सासर्‍याची जन्मशताब्दी असतानाही त्याचे कुठले स्मरण केले नाही. त्याच्या नावाने कुठली योजना वा स्मारक उभे केले नाही. पण त्याच दरम्यान त्या सासर्‍यामुळे मिळू शकणार्‍या कोट्यवधीच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याच्या हालचाली अगत्याने केल्या. याला कॉग्रेसनिती वा पुरोगामी वारसा म्हणतात. त्याहीपेक्षा मोठी शरमेची गोष्ट म्हणजे त्या जन्मशताब्दी वर्षात देशामध्ये अण्णा हजारे वा जनलोकपाल आंदोलन ऐन भरात होते. तो खरेतर फ़िरोज गांधी यांचा वारसा होता, जो अण्णा हजारे चालवित होते आणि त्यांची गळचेपी करण्याचा उद्योग फ़िरोज गांधींचे व्यक्तीगत कौटुंबिक वारस करीत होते. यासारखी गांधी नावाची वा वारश्याची सर्वात भीषण विटंबना नसेल. कारण स्वतंत्र भारतात ज्याने सर्वात पहिली भ्रष्टाचार विरोधी मोहिम छेडली, त्याच्याच आजच्या वारसांवर भ्रष्टाचाराचे भयंकर आरोप होऊन सत्ता डळमळीय झालेली होती. मग वारसा कशाला म्हणायचे म्हणून राजीव, इंदिरा वा जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने करोडो रुपये उधळणार्‍या सोनियाप्रणित युपीए सरकारने फ़िरोज गांधी नामक कर्तबगार सासर्‍याची जन्मशताब्दी असतानाही त्याचे कुठले स्मरण केले नाही. त्याच्या नावाने कुठली योजना वा स्मारक उभे केले नाही. पण त्याच दरम्यान त्या सासर्‍यामुळे मिळू शकणार्‍या कोट्यवधीच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याच्या हालचाली अगत्याने केल्या. याला कॉग्रेसनिती वा पुरोगामी वारसा म्हणतात. त्याहीपेक्षा मोठी शरमेची गोष्ट म्हणजे त्या जन्मशताब्दी वर्षात देशामध्ये अण्णा हजारे वा जनलोकपाल आंदोलन ऐन भरात होते. तो खरेतर फ़िरोज गांधी यांचा वारसा होता, जो अण्णा हजारे चालवित होते आणि त्यांची गळचेपी करण्याचा उद्योग फ़िरोज गांधींचे व्यक्तीगत कौटुंबिक वारस करीत होते. यासारखी गांधी नावाची वा वारश्याची सर्वात भीषण विटंबना नसेल. कारण स्वतंत्र भारतात ज्याने सर्वात पहिली भ्रष्टाचार विरोधी मोहिम छेडली, त्याच्याच आजच्या वारसांवर भ्रष्टाचाराचे भयंकर आरोप होऊन सत्ता डळमळीय झालेली होती. मग वारसा कशाला म्हणायचे\nआज राहुल गांधींचे वय आहे त्याच वयात फ़िरोज गांधी यांचे अकाली निधन झाले आणि पुढे सहसा कोणी कॉग्रेसजनाने त्यांचे नाव कधी घेतले नाही. त्यापेक्षा इंदिरा गांधी आपल्या पित्याचा वारसा सांगत जगल्या किंवा फ़िरोज गांधी हे नावापुरते त्या कुटुंबात उरले. नाही म्हणायला संजय गांधी यांच्या अकाली अपघाती निधनानंतर त्यांना पुत्ररत्न लाभले. तेव्हा घाकट्या सुनेने म्हणजे मनेका गांधी यांनी पित्याचे छत्र हरपलेल्या आपल्या नवजात पुत्राला आजोबाचे नाव ठेवले. आज सुलतानपूर येथून लोकसभेत निवडून आलेले भाजपाचे आमदार वरूण गांधी, यांचे वास्तविक नाव वरूणफ़िरोज असे आहे. तितकीच आता फ़िरोज गांधी यांची ओळख या घराण्यात राहिली आहे. पण त्यांच्या मालमत्ता व संपत्तीविषयक वारशात मात्र राहुल व सोनिया हिरीरीने पुढे आहेत. नॅशनल हेराल्ड हे त्याचे उदाहरण कारण ते वर्तमानपत्र ही कौटुंबिक मालमत्ता होती. ती कौटुंबिक मालमत्ता ज्याच्यामुळे होती, त्याचे मात्र नावही यांना नको आहे. त्याचे स्मरणही नको आहे. कारण त्याचा वारसा निर्विवाद स्वच्छ चारित्र्याचा व भ्रष्टाचार विरोधी होता व आहे. मग राहुल-सोनियांना तो पुर्वज कशाला हवा असेल कारण ते वर्तमानपत्र ही कौटुंबिक मालमत्ता होती. ती कौटुंबिक मालमत्ता ज्याच्यामुळे होती, त्याचे मात्र नावही यांना नको आहे. त्याचे स्मरणही नको आहे. कारण त्याचा वारसा निर्विवाद स्वच्छ चारित्र्याचा व भ्रष्टाचार विरोधी होता व आहे. मग राहुल-सोनियांना तो पुर्वज कशाला हवा असेल आजच्या कॉग्रेसला गांधी घराण्यापासून वेगळे काढता येणार नाही असे कालपरवाच आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीतून शरद पवार यांनी सांगितले. पण त्यांना तरी कुठे फ़िरोज गांधी यांचे नाव घ्यायची बुद्धी झाली आजच्या कॉग्रेसला गांधी घराण्यापासून वेगळे काढता येणार नाही असे कालपरवाच आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीतून शरद पवार यांनी सांगितले. पण त्यांना तरी कुठे फ़िरोज गांधी यांचे नाव घ्यायची बुद्धी झाली फ़िरोज गांधी हे स्वच्छ चारित्र्याचे नाव आहे. त्याचा वारसा म्हणून त्याचेच नाव वापरणार्‍यांच्या कारकिर्दीत लाखो कोटीचे घोटाळे झाले आणि सामान्य जनतेची लूट झाली. तर तो वारसा मुंदडा, कृष्णम्माचारी, डालमियांचा असतो, ज्यांना फ़िररोज गांधी यांनी उघडे पाडले वा गजाआड जायची वेळ आणली. आजच्या पिढीला हे सर्व सांगायची जबाबदारी ज्या माध्यमांची आहे, त्यांनाही अविष्कार स्वातंत्र्याची लढाई लढलेला आपला हा पुर्वज कुठे आठवतोय फ़िरोज गांधी हे स्वच्छ चारित्र्याचे नाव आहे. त्याचा वारसा म्हणून त्याचेच नाव वापरणार्‍यांच्या कारकिर्दीत लाखो कोटीचे घोटाळे झाले आणि सामान्य जनतेची लूट झाली. तर तो वारसा मुंदडा, कृष्णम्माचारी, डालमियांचा असतो, ज्यांना फ़िररोज गांधी यांनी उघडे पाडले वा गजाआड जायची वेळ आणली. आजच्या पिढीला हे सर्व सांगायची जबाबदारी ज्या माध्यमांची आहे, त्यांनाही अविष्कार स्वातंत्र्याची लढाई लढलेला आपला हा पुर्वज कुठे आठवतोय सर्वांना मालमत्तेचा वारसा हवाय, गुणवत्ता चारित्र्याचा वारसा हक्क हल्ली बेवारस मरून पडलाय. त्याला कोणी वारस उरलेला नाही.\nउत्कृष्ठ विवेचन आजच्या पिढीला ह्या नावा बद्दल कदाचीत माहिती नसेल कारण यांचेच वारस यांना सोईस्कर विसरलेले असल्याने सर्वसामान्यांना याबद्दल काही सोईरसुत्तक नाही राहीला विषय गांधी या नावाचा तर आपल्या लेखनातुन या व्यक्तिमत्वानेच या शब्दाला न्याय दिल्याचे जानवते बाकी सर्वांनी फक्त राजकीय फायद्यासाठीच गांधी नावाचा उपयोग करून घेतलेला दिसतो सोनिया अँड राहूल इज ए कॉंग्रेस अशी विद्यमान कॉंग्रेसजनांची कल्पना असल्यामुळे ते सांगतील ती पुर्वदिशा या पध्दतीने त्यांची संसद व बाहेर वर्तवणूक दिसत आहे.मुळातच राजकुमारांसाठी प्रणव मुखर्जी सारखे अभ्यासु आणि अनुभवी मानसाला पध्दतशीरपणे दुर केले गेले बिहार मधील निवडणूकीतील विजयामुळे राजकुमार सध्या संसदेत आणि बाहेर भलतेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे व तस त्यांनी राहव असा त्यांचे अवतीभवती असलेल्या कंपुचा आग्रह आणि सल्ला पण असेल कदाचीत पंरतु बिहारमधील विजयात यांचा किती वाटा आहे हे यांना कोण सांगणार यांचे वर्तवणूकीवरून राजकारणातली प्री मॅच्युर डिलेव्हरी म्हणने अतिशयोक्ती पणाचे नाही ठरणार असो सासु आणि सासरे यांची सोइस्कर आठवण आणि विसर या बद्दल आपल्या विश्लेषणाला अभिवादन\nनवरा मेला(सत्ता) त्याच दुःख नाही पण सवत(भाजप) रंडकी झाली त्याचा आनंद आहे......काँग्रेस(पप्पू)\nभाऊ, सुलतानपुर मधून खासदार म्हणुन निवडून आलेत. वरुण गांधी...चुभुदेघे\nअप्रतिम व उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद.\nभाऊ, मलाही असेच वाटते. तुम्ही केलेले भाष्य, त्यात दिलेले संदर्भ, ऐतिहासिक दाखले हे केवळ महाराष्ट्रापुरते किंवा मराठी जनांपुरते मर्यादित नसते. तुमच्या विवेचनाचा आवाका खूप मोठा आहे. अनेकदा आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही अचूक भाष्य करीत असता. त्यामुळे तुमचे लिखाण हिंदी तसेच इंग्रजी भाषेतही यावे, असे मला वाटते.\n‘अवघे शहाणे करून सोडावे सकळ जन…’, असाच तुमचा हेतू असेल तर इतर भाषकांनी या विवेक आणि विचाराला चालना देणाऱ्या लेखनापासून वंचित का रहावे\nआपल्याकडे अससेल्या कामाचा व्याप माहित असतानाही मी तुम्हाला अशी सूचना करीत आहे, याचे भान मला आहे. पण तरीही आपण जमल्यास यासाठी प्रयत्न करावा, ही नम्र विनंती.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nजनतेला दहशतवाद का आवडतो\nराजकीय आत्महत्या अशी करावी\nपेकिंगचे बिजींग झाले, त्याची गोष्ट\nसच्चाई छुप नही सकती, बनवटके असूलोसे\nभारतातले ‘पाकमित्र’ अस्वस्थ कशाला\nमास्को टू दिल्ली: व्हाया काबूल, लाहोर\nबलात्कार महिलेवर होत नाही\nइंदिराजींची सून कन्येला घाबरली\nकॉग्रेसचे पुनरुत्थान आणि पवार\nराजकीय सुडबुद्धी आणि सीबीआय\nसौदी राजेशाही कोणाला घाबरलीय\nसासू आठवते, पण सासरा नाही\nशरद पवारांचे ‘अमृताचे बोल’\nबाटलीतले भूत बाहेर येणार काय\nसोनिया इज (पुरोगामी) इंडिया\nटॉलरन्स फ़्लू रोगाचं काय झालं\n‘गळेपडू’ विश्वासघाताचा सज्जड पुरावा\nराजकीय सूडबुद्धी म्हणजे तरी काय\nइंदिरा गांधी आणि त्यांची ‘सून’\nह्या असंहिष्णुतेला कोणी वाली आहे\nतिसरा पर्याय असेल तर सांगा\nबुरख्यातल्या लेकीला सावित्रीआईचे पत्र\nकथा नाट्याच्या शोधातील नानाविध पात्रे //// महायुद्...\nकितीकाळ दुटप्पीपणा चालू शकेल\nविच्छा माझी पुरी करा\nगिरीश कुबेर ‘लिला’ भन्साळी\nसवाल राष्ट्रगीताच्या सन्मानाचा नाहीच\nये कहॉ आगये हम, युही बात करते करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1770", "date_download": "2018-04-21T03:25:04Z", "digest": "sha1:UW54L2MPTE4G3V3TJDUY6GFM6X4RQP6L", "length": 17090, "nlines": 81, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वाचू आनंदे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजर आपल्या घरीं ८ ते १२ वयोगटातील मुले मुली असतील अथवा\nआपण ६० पेक्षा जास्त वयोगटातील असाल अथवा\nआपणाला वेळ आहे ( किंवा फ़ार नाही ) पण काय वाचावे याचा नक्की अंदाज नसेल तर ( थोडक्यात सर्व मराठी वाचकांसाठी )\nआपल्या घरी आवष्यक अशी पुस्तके म्हणजे \" वाचू आनंदे \".\nसर्वश्री माधुरी पुरंदरे व नंदिता वागळे या दोघींनी संकलित केलेली ही चार पुस्तके बालगट आणि कुमारगट अशा दोन वयोगटातील मुलां-मुलींकरिता आहेत. संकलनामागची कल्पना त्यांच्या शब्दात देणे उचित. \" तुम्ही विचाराल, वाचायच कशासाठी माझे साधे उत्तर आहे- आनंदासाठी. वाचनातून खूप आनंद मिळतो आणि तो कधी संपत नाही, शिळा होत नाही. वाचनातून ज्ञान मिळतं, माहिती मिळते पण ते नंतरचे. वाचनात रमायला जमले की मग ते बाकीचे सहज, आपसूक आपल्यापर्यंत येते.शब्दांमधून वाहणारा आनंदाचा झरा सापडला की एक विलक्षण सुंदर दुनिया आपल्यासमोर खुली होते, मग कळत नकळत आपल्याभोवतालचा निसर्ग, भोवतीची माणसं- आपलं सगळ जगच जास्त छान दिसावयाला लागतं..... भाषेची निरनिराळी रुपं तुम्हाला दिसतील. समाजाचे निरनिराळ्या काळातलं दर्शन तुम्हाला घडेल...... समाजातील माणसं वेगवेगळ्या परिस्थितीत जगत असतात, त्यांची सुखंदुख:खं, विचार, भावना, पद्धती तुम्हाला कळतील. .... आपलंही मन विशाल होतं, समजुतदार होतं. ... पुस्तकांसारखीच चित्रही आवडतात... शब्दांमधून जसं जग दिसतं, जाणवतं, तसंच ते रंगरेषांमधूनही जाणवतं.. ते मनोहारीही असतं....य़ा निमित्तानं आपल्या देशातल्या काही चित्रकार-शिल्पकारांच्या कलेशी तुमचा थोडाफ़ार परिचय होईल. \"\nकितपत जमलं आहे दोघींना माझ्या मते चांगल्यापैकी. जवळ्जवळ दोनशे गद्य ,सव्वाशे पद्य उतारे व तीनशे चित्र पुस्तकांत आहेत. निवड काळजीपूर्वक व रसिकतेने केली आहे. ७००-८०० वर्षांमधील मराठीतील सार मुलांकरिता काढणे सोपे नाही व जे काढले आहे ते सगळ्यांना पसंत पडेलच असेही नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. पण माझी खात्री आहे की आपल्यापैकी कोणीही \" मुलांनी वाचावे \" अशा लेखकांची/ कवींची यादी केली तर त्यातील किमान ८० टक्के लेखक/ कवी या पुस्तकात सापडतील. आता थोडे धाडसी विधान.\nमुलांचे सोडा, मला आवडणारे लेखक / कवी यांची यादी करा.त्यामधीलही ७०-८० टक्के येथे सापडतील.\nपुस्तकांची विभागणी घर-गाव-प्रदेश, रस्ते-प्रवास,शिक्षण, व्यवसाय-समाजजीवन,कला, भाषा, निसर्ग,प्राणिसृष्टी, बालपण. कुटुंब, इत्यादी गटांमध्ये केली आहे. काही उदाहरणे मी पुढे देणारच आहे.(आपणास कल्पना यावी म्हणून.मुलांकरिता उतारे पुरेत, मोठ्यांनी संपूर्ण कलाकृती पहावी या साठी.) कला विभागात तीन-एकशे चित्रे आहेत. त्यातली काही देण्याचा विचार आहे.किती वाढवावयाचे ते प्रतिसादांवरून ठरवू.\nतर आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या घरात ८ ते १२ वर्षे वयोगटातील मुले-मुली असतील तर ही पुस्तके का आवष्यक म्हणतो ते. ६० वरील वयोगटातील व्यक्तींना जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आचार्य म्हणतात त्याप्रमाणे पेढा नाही तरी त्याच्या तुकड्याचा आस्वाद घेता येईल. वेळ असेल तर दर वर्षीच्या पुस्तक खरेदीची यादी करावयास उपयोगी पडेल. नसेल तर आपण काय गमावत आहोत ते तरी कळेल. हा झाला वाङ्मयाबद्दलचा आढावा.\nकलाविभागात प्रत्येक चित्राबरोबर चित्रकाराचे नाव आणि प्रकार(उदा. जलरंग, मैथिली लोककला इ.) दिले आहे. भारतीय कलापरंपरा,चित्रकारांचा परिचय व आधुनिक कलाविचार असे छोटेखानी लेखही आहेत.कुमारांना कलेच्या दालनात प्रवेश करतांना पुरेशी शिदोरी आहे.\nउदाहरणे द्यावयाची म्हणजे उताऱ्यातला उतारा. नखभर काजूकतली. पण इलाज नाही.उपक्रमवरील \" जपणूक आपल्या ठेव्याची \" या विषयाशी जवळीक असणारा श्री. श्री.बा. जोशी यांचा \" विसरलेला \"खेळ\"कर वारसा \" या लेखातील काही भाग :\nदूरदर्शनमधील एका चर्चेत असा उल्लेख होता की \"हुतुतु \" हा खेळ प्राचीन असून महाभारतात त्याचा उल्लेख आहे. शोध घेतला पण मला तरी त्याचा सुगावा लागला नाही. असे किती तरी खेळ लुप्त झाले.१८६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या शब्दरत्नावलीमध्येनोंद केलेले खेळ पहा. अकुटेदुकुटे, इरगी मिरगी, खिचकुला, खुंटाफ़ळी, गायचाळा,घार्मोर, टिपरघाई, दडकुली, हुरकुंड,आसूमासू, मृदुंगपाट,इत्यादी.काय होते या खेळांचे स्वरूप त्यांचे नियम काय होते त्यांचे नियम काय होते अजून कुठे खेळले जातात का अजून कुठे खेळले जातात का यात भर घालता येईल. चोरगली, सुरसुर, चिरपाटी, भिंतपाणी, हातपोळी, भोरभेंडी, काचकिवडा, फ़रेतरे वगैरे.हुतुतुला शंभर वर्षांपूर्वी दम-दम-दम असे म्हणत तर बंगालमध्ये कपाटी- कपाटी. यच खेळाला गुडगुडी, हुडसाब, चंडाजी, सुरबड्डी, किलासर अशीही नावे होती.मुलींच्या खेळातला कल्पनाविलास नि शीघ्रकवित्व मन मोहवून टाकणारे.\n मैत्रिणी मैत्रिणींची फ़ुगडी पहा \nकिंवा \" बटाट्याची भाजी आंबली कशी थोराची सून दमली कशी \nउंच उंच बुचडे, पुणेकरणी कासोट्याच्या पट्ट्या, सातारकरणी\nकिरीतन म्हशी खेळातले गाणॆ :\nयातील अंत:करणाचा नकळत उमटलेला उमाडलेला स्वर कसा काळजात भिडतो.\nखेळ हा सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही कुठेकुठे हे खेळ खेळले जात असतील.त्यांच्या चित्रफ़िती, ध्वनीफ़िती बनवाव्यात, खेळांचे एखादे म्युझिअम करावे, त्यांचे नियम-कानू लिहून ठेवावेत, असे फ़ार वाटते.\nप्रकाश घाटपांडे [13 Apr 2009 रोजी 15:46 वा.]\nखेळ हा सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही कुठेकुठे हे खेळ खेळले जात असतील.त्यांच्या चित्रफ़िती, ध्वनीफ़िती बनवाव्यात, खेळांचे एखादे म्युझिअम करावे, त्यांचे नियम-कानू लिहून ठेवावेत, असे फ़ार वाटते.\nहेच म्हणतो. ऋषीकेश च्या आजी आजोबांच्या वस्तुच्या मालिकेतला चा हा भाग आहे असे मला वाटते.आमच्या कडे मोक्षपट नावाचा एक खेळ होता. त्याचे साम्य हे सापशिडी या खेळाशी आहे. प्रत्येक घराला काही नावे होती . शेवटचे घर म्हणजे मोक्ष.मधली घरांची नावे काहीच आठवत नाहीत.पण अध्यात्मिक होती. मूळ पट अत्यंत जीर्णावस्थेत असल्याने वडिलांनी ड्रॉईंग कागदावर त्याची प्रतिकृती तयार करुन ठेवली होती.\nस्कॅन करून द्या ना\nमोक्षपट ही काय सुंदर कल्पना आहे.\nआम्हालाही हा मोक्षपट स्कॅन करून उपलब्ध करून द्या ना\nप्रकाश घाटपांडे [14 Apr 2009 रोजी 10:22 वा.]\nती प्रतिकृती देखील नाश पावली.\nकाय दैवदुर्विलास आहे हा\nमोक्षाच्या खेळालाच मोक्ष मिळावा \nशिवाय मुलींच्या खेळांमधली गाणी गमतीदार तरी कौटुंबिक जिव्हाळ्याची वाटली.\nवाचू आनंदे वाचनीय आणि संग्रहणीय आहे, असे जाणवते.\nमाझ्याकडे ह्याचे चारही भाग आहेत. बाल आणि कुमार वाचकांना उद्देशुन लेख/कविता संकलीत केले असले तरी दर्जेदार लेख/कविता निवडल्याने सर्वांनीच वाचण्या सारखे आहेत. पुस्तकांची रचना बरीचशी शालेय पाठ्यपुस्तकांसारखी असली तरी आकर्षक बांधणी तसेच भरपूर चित्रे ह्यामुळे अजीबात रटाळ वाटत नाही. शाळेच्या अभ्यासक्रमात अशीच पुस्तके पाठ्यपुस्तके म्हणून नेमली तर बर्‍याच जणांना मराठी वाचनाची गोडी लागेल असे वाटते. एकंदरीत छान उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/29", "date_download": "2018-04-21T03:53:57Z", "digest": "sha1:37IMAJMORW4QR64XOBWMBC4JCZ2WVAF5", "length": 4556, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "स्वप्नास पांघराया... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nओठांस लाव राणी प्याला रिता कराया\nओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया\nहे मद्य संपण्याची भीती तुला कशाला\nओठांस स्पर्शुनी ते लागेल मोहराया\nनाकारशील माझे सारे उधाण राणी\n(पण) लागेल वेळ थोडा काहूर ओसराया\nथंडीत एकट्याने तू झोपशील तेंव्हा\nमाझेच चांदणे घे स्पप्नांस पांघराया\nडोळ्यांत आठवांचा दाटेल मेघ माझ्या\nधावून ये सखे त्या मेघास सावराया\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nमिठीतही का सखे दुरावे\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T04:12:57Z", "digest": "sha1:2KRI66MVXXDRLHEUPKVID2Y66W6SSAUO", "length": 8647, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅरालिंपिक फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रीडा · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ\nबास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) · कॉर्फबॉल · नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) · स्लॅमबॉल\nफुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) · गेलिक फुटबॉल (महिला) · पॉवरचेअर फुटबॉल\nअमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) · अरिना फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल\nऑस्टस · आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल · सामोआ रूल्स · युनिवर्सल फुटबॉल · वोलाटा\nबा · केड · साल्सियो फिओरेंटीनो · कँपिंग · क्नापन · कॉर्निश हर्लिंग · कुजु · हार्पस्टम · केमारी · ला सोल · मॉब फुटबॉल · रॉयल श्रोवेटीड · अपीज आणि डाउनीज\nबीच · रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) · रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)\nगोलबॉल · हँडबॉल (बीच, फील्ड) · टोरबॉल\nबेसबॉल · ब्रानबॉल · ब्रिटिश बेसबॉल · क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) · डॅनिश लाँगबॉल · किकबॉल · लाप्टा · ओएन · ओव्हर-द-लाइन · पेस्पालो · राउंडर्स · सॉफ्टबॉल · स्टूलबॉल · टाउन बॉल · विगोरो\nकाँपोझिट रूल्स शिन्टी-हर्लिंग · हर्लिंग (कमोगी) · लॅक्रोसे (बॉक्स, फील्ड, महिला) · पोलोक्रोसे · शिन्टी · बॉल बॅडमिंटन\nबॉल हॉकी · बँडी (रिंक) · ब्रूमबॉल (मॉस्को) · हॉकी (इंडोअर) · फ्लोअर हॉकी (फ्लोअरबॉल) · आइस हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी (इनलाइन, क्वाड) · रोसाल हॉकी · स्केटर हॉकी · स्लेज हॉकी · स्ट्रीट हॉकी · अंडरवॉटर हॉकी · अंडरवॉटर आइस हॉकी · युनिसायकल हॉकी\nकनोई पोलो · काउबॉय पोलो · सायकल पोलो · हत्ती पोलो · हॉर्सबॉल · पोलो · सेग्वे पोलो · याक पोलो\nजाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार\nबीरिबोल · बोसाबॉल · फिस्टबॉल · फुटबॉल टेनिस · फुटव्हॉली · जियांझी · फुटबॅग नेट · पेटेका · सेपाक तक्र्व · थ्रो बॉल · व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)\nएअरसॉफ्ट · बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) · बुझकाशी · कर्लिंग · सायकल बॉल · डॉजबॉल · गेटबॉल · कबड्डी · खोखो · लगोरी · पेंटबॉल · पेटेंक · रोलर डर्बी · त्कौबॉल · उल्मा · अल्टिमेट · अंडरवॉटर रग्बी · वॉटर पोलो · व्हीलचेअर रग्बी · अंडरवॉटर फुटबॉल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१४ रोजी ०१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-21T03:49:38Z", "digest": "sha1:GOIOA6RCRMRD6CQK2OG76QPPAKWOULDB", "length": 4796, "nlines": 49, "source_domain": "satyashodhak.com", "title": "क्रांतीसिंह | Satyashodhak", "raw_content": "\nक्रांतिसिंह – चित्रमय जीवनवेध\nमहान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै. पुढारी मधील चित्रमय जीवनवेध… Advertisements\nक्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन…\nआज महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील व दीन-दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन… त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन…\nमराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव\nमराठयांचीच सत्ता जातीची. मुठभर मराठा राजकारण्यांकडे बोट दाखवून नेहमी मराठा समाजाच्या नावाने शंख करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन चित्रलेखाचे संपादक शिवश्री ज्ञानेश महाराव यांचा अत्युकृष्ट लेख.\nमहान देशभक्त क्रांतीसिंह नाना पाटील…\nआज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो नाना सगळ्यांना पुरून उरलेत आणि आम्ही त्यांची\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2016/06/", "date_download": "2018-04-21T03:41:00Z", "digest": "sha1:MMSOMWAUQG24CXZEF2SNC323VTGM6PKP", "length": 3584, "nlines": 65, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nखान्देशावर बोलू काही : - भाग एक\nरात्रीचे पावणेदोन वाजत आले होते. नाशिकच्या द्वारका चौकात वाहनांची वर्दळ वेळ आणि देहभान विसरून धावतच होती. मुंबई - आग्रा महामार्गाचा गुळगुळीतपणा जाणवायला लागला तसा पुणे - नाशिक प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळाला . रस्त्यावरचे मैलाचे दगड वेगवेगळ्या गावांशी सलगी करत होते...आमच्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी करत होते. पौर्णिमा दोन दिवसांवर होती. वडाळेभोई गाव जवळ आलं तशी नजर आपोआपच डावीकडे वळाली.....लख्ख चंद्रप्रकाशात धोडपचा बुलंद आकार आणि कांचनाची जुळी टोकं मनात तरंग उमटवून गेली... आठवणी जाग्या करून गेली भाऊडबारीच्या टोलनाक्याच्या आधी कांचना,मांचना,बाफळ्या,शिंगमाळ या असीम शिखरांवरून फिरत असलेली नजर विसावली ती राजदेहेर,कोळदेहेर आणि इंद्राई दुर्गांवर भाऊडबारीच्या टोलनाक्याच्या आधी कांचना,मांचना,बाफळ्या,शिंगमाळ या असीम शिखरांवरून फिरत असलेली नजर विसावली ती राजदेहेर,कोळदेहेर आणि इंद्राई दुर्गांवर सातमाळा रांग आणि आमचं मनस्वी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं....आनंद देऊन गेलं. मालेगाव चौफुलीवरच्या हॉटेलमध्ये फर्मास चहाचे घुटके घशाखाली रिचवत असताना चर्चा रंगल्या त्या मार्कंड्याच्या आभाळउंचीच्या,मोहनदरीच्या जगावेगळ्या नेढ्याच्या,कण्हेरगडाच्या खडतर चढाईच्या आणि धोडपच्या सर्वगुणसंपन्नतेच्या सातमाळा रांग आणि आमचं मनस्वी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं....आनंद देऊन गेलं. मालेगाव चौफुलीवरच्या हॉटेलमध्ये फर्मास चहाचे घुटके घशाखाली रिचवत असताना चर्चा रंगल्या त्या मार्कंड्याच्या आभाळउंचीच्या,मोहनदरीच्या जगावेगळ्या नेढ्याच्या,कण्हेरगडाच्या खडतर चढाईच्या आणि धोडपच्या सर्वगुणसंपन्नतेच्या गाडीला आता वेग आला. रात्रीचा शेवटचा प्रहर सुर…\nखान्देशावर बोलू काही : - भाग एक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/loksatta-blog-benchers-winner-47-1601497/", "date_download": "2018-04-21T03:42:27Z", "digest": "sha1:4MGOLDMCNCKQGK54IDGORZXIODW37R3M", "length": 12948, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers winner | शौनक कुलकर्णी, गोविंद मस्के ब्लॉग बेंचर्सचे विजेते | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nलोकसत्ता ब्लॉग बेंचर्स »\nशौनक कुलकर्णी, गोविंद मस्के ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nशौनक कुलकर्णी, गोविंद मस्के ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nअतिवेगवान, सुस्पष्ट आणि मिळेल तेथून माहिती महाजालात शिरण्याची सुविधा तर हवी, परंतु त्यासाठी दाम तर मोजावयास नको, असे म्हणून चालणारे नाही. यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांचा हेतू\nअतिवेगवान, सुस्पष्ट आणि मिळेल तेथून माहिती महाजालात शिरण्याची सुविधा तर हवी, परंतु त्यासाठी दाम तर मोजावयास नको, असे म्हणून चालणारे नाही. यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांचा हेतू काही धर्मार्थ असणार नाही. त्यांनाही नफ्याची आस आणि गरज असणारच. अशा वेळी या नफ्याच्या हेतूने त्यांनी माहिती महाजालात ग्राहकांना आकर्षून घ्यायचे, पण नंतर ग्राहकांनी गुंतवणूकदाराकडे दुर्लक्ष करायचे हे अर्थतत्त्वात बसणारे नाही. परंतु तरीही नेट न्यूट्रलिटीचा उद्घोष केला जातो. तो करताना नेटवर नियंत्रण नको ही मागणी जरी योग्य असली तरी मुळात नेटची निर्मिती ही मोफत नाही, हे आधी लक्षात घ्यायला हवे. टीम बर्नर्स ली या तंत्रज्ञ अभियंत्यांच्या संगणकांना जोडण्याच्या कल्पनेतून नेटचा जन्म झाला. ही घटना १९८९ सालची. म्हणजे नेटने अद्याप वयाची तिशीही गाठलेली नाही. पण तरीही ते सर्वव्यापी बनले आहे आणि त्याने आपले जगण्याचे परिमाण बदलले आहे. तेव्हा या महाजालाच्या मोहजालात अर्थशास्त्रालाही आता बदलावे लागणार असून नेट न्यूट्रलिटीच्या मुद्दय़ाने हेच आव्हान उभे केले आहे. या विषयावर सांगोपांग विवेचन ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘महाजालाचे मोहजाल’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. यावर आपली भूमिका मांडत औरंगाबाद येथील एमआयटी वास्तुरचनाशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शौनक कुलकर्णी ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. तर परभणीतील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोविंद मस्के याने दुसरे पारितोषिक पटकावले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/padsad-news/loksatta-readers-letter-over-lokrang-articles-4-1622786/", "date_download": "2018-04-21T03:43:26Z", "digest": "sha1:EPAQAGERVWLDIQTRLGJ6JEQ2MRXRCIR4", "length": 15022, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Readers Letter Over Lokrang Articles 4 | निराशेचे ढगही जातील.. | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘लोकरंग’मधील (२१ जानेवारी) गिरीश कुबेर यांचा ‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\n‘लोकरंग’मधील (२१ जानेवारी) गिरीश कुबेर यांचा ‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला. समकाळात घडणाऱ्या साऱ्याच घटना आपण एका संकटाचे प्रत्यक्षदर्शी आहोत अशी जाणीव करून देणाऱ्या आहेत. यातून पुढे काय जन्मास येईल हे खात्रीलायकरीत्या कोणी सांगू शकत नाही. तरी यातूनही चांगलेच उपजेल असा आशावाद राखण्यास हरकत नसावी. निराशेचे ढग त्यातूनच तर दूर होतील. या कामी कष्ट पडतील; आपल्यासारखा विचार करणारे समाजात आहेत ना नक्की, असे प्रश्नही पडतील. परंतु आशा ठेवू या. विवेकाने लढू या. निसर्ग सोबत देईल. आपण धीराने मार्गक्रमण करू या.\nस्वतंत्र बुद्धीची प्रेरणा मिळो\n‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला. ‘ट्रेलर हा सिनेमापेक्षाही अधिक रोमांचक’ असेच हा लेख वाचून वाटले. परिस्थितीसाधम्र्याचा एवढा चपखल उपयोग करून संदेश देण्याची हातोटी हेच लेखाचे बलस्थान आहे. पारतंत्र्यात असताना कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी ‘कीचकवध’ लिहून हेच तर केले होते. लेखात नमूद केलेल्या ‘कणाहीन’ आणि ‘कंबरलचक्यां’ना असे लेख स्वतंत्र बुद्धी वापरण्यास प्रेरक ठरतील.\n– प्रमोद भार्गवे, नाशिक\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\n‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला, आवडला. लेखात ‘द पोस्ट’ या चित्रपटाचे रसग्रहण आणि त्याच्या अनुषंगाने राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आपल्या चित्रपटसृष्टीची बोळवण ‘मनोरंजनखान आणि टाइमपासकुमार’ अशी केली आहे, तेथे मात्र अडखळल्यासारखे झाले. राजकीय विषयांवर वा इतिहासावर करकरीत भाष्य करणारे चित्रपट आपल्याकडेही कमी नाहीत. भारतासमोरील भ्रष्टाचार, बेरोजगारी, बदलती कुटुंबव्यवस्था अशा प्रश्नांना बॉलीवूडने वेळोवेळी न्याय दिला आहे. ‘गर्म हवा’, ‘रंग दे बसंती’, ‘आंधी’.. अशी अनेक नावे घेता येतील. राज कपूरपासून मधुर भांडारकपर्यंत अनेकांनी असे प्रयत्न केलेले दिसतात. जावेद अख्तर यांच्या मार्मिक आणि धारदार संवादांतून तोच प्रयत्न अगदी ‘अँग्री यंग मॅन’च्या तथाकथित ‘सुपरहिट, गल्लाभरू’ चित्रपटांतही दिसतो. तरीही त्यांना ‘द पोस्ट’सारखा दर्जा रसिक आणि समीक्षकांकडून मिळत नाही. बॉलीवूडवर असा अन्याय होऊ नये असे वाटते.\n– प्रसाद दीक्षित, ठाणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T03:29:09Z", "digest": "sha1:6BHIFJMMRZNTEFON2EVAO6C57JS3ZUIC", "length": 3835, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "नथुराम गोडसे | Satyashodhak", "raw_content": "\nभारतातील तमाम मराठा-बहुजन समाजातील महापुरुषांना सोडून केवळ ब्राम्हणांना जातीच्या आधारावर भारतरत्न देण्याच्या भारत सरकारच्या कृतीवर संभाजी ब्रिगेडचे अकोला जिल्हा प्रवक्ता शिवश्री अमोल मिटकरी यांनी ओढलेला असूड\nमोहनदास करमचंद गांधी या माणसाला त्याच्या हयातीतच शत्रू होते असे नाही तर त्याने ‘हे राम’ म्हटल्याला आता ६३ वर्षे व्हायला आली तरी त्याला शत्रू आहेतच. आणि या नि:शस्त्र वृद्धाचे तेव्हा प्राण हिरावूनही या शत्रूंची तहान भागलेली नाही. त्यांना त्याची तत्त्वे, त्याने इतिहासावर उठवलेली मोहोर आणि विश्वव्यापी करुणा पुसून टाकायची आहे. तसे नसते तर १५ नोव्हेंबरला\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2269", "date_download": "2018-04-21T03:31:34Z", "digest": "sha1:FYMJHOZOCB6K6LGGZHWIG5XQPNFGHUVL", "length": 37671, "nlines": 110, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अशिक्षितांची कैफियत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशालेय शिक्षणाचे गुणगान गाणाऱ्या मित्रानो, तळागाळातल्यांना निरक्षरतेच्या गाळातून बाहेर काढू इच्छिणाऱ्या मसीहानो,\nतुम्ही आमच्या आडरानात असलेल्या खेड्यात आला, काही दिवस आम्ही दिलेली भाजी-भाकरी गोड समजून खाल्ली, आम्हाला शिक्षणाचे वारेमाप स्तुती करणाऱ्या गोष्टी सांगितल्या, शिकण्याचे महत्व पटवून देणारी गाणी गायली, यामुळे - उशीरा का होईना - आम्हाला जाग आली. आपण शहरातून या आडवळणाच्या खेड्यात भरपूर पायपीट करून आला याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुम्ही, शहरातली मंडळी आमची काळजी घेत आहात याबद्दल मी आभारी आहे.\nतुम्ही इतके दिवस जे काही सांगत होता ते मी लक्षपूर्वक ऐकत होतो. मला समजल्याप्रमाणे आमची निरक्षरता, आमचा हा अशिक्षितपणा या देशाला काळिमा आणणारा आहे. आमच्या या अशिक्षितपणामुळे तुम्हाला मान खाली घालावे लागते. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो.\nआजपर्यंत तुम्ही जे काही सांगत होता ते सर्व मी मुकाट्याने ऐकत होतो. आज मात्र मला याविषयी थोडेसे बोलायचे आहे. आपण ऐकून घ्यावे. मी माझ्या अस्सल बोली भाषेत बोलल्यास तु्म्हाला कितपत कळेल याविषयी माझ्या मनात शंका आहेत म्हणून तुमच्याच भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतो.\n1. एक लक्षात ठेवा की आम्ही पण आमच्या दृष्टीने अक्षरच गिरवत असतो. त्यासाठी आम्हाला तुमच्यासारखी खडू-पाटी वा पेन्सिल-पेपर लागत नाहीत. आमच्यासाठी पाटी म्हणजे ही काळी सुपीक जमीन. माझे हे नांगर, पेन्सिल वा खडू. आम्ही आमची अक्षरं या मातीत गिरवतो. या अक्षरातून तुमचे पोट भरते. तुम्ही विनातक्रार ते खात सुखाने राहता.\n2. तुम्हीसुद्धा एकदा पेनऐवजी हातात कुदळ-फावडे घेऊन दाखवा. कागदाऐवजी शेतात गिरवून दाखवा. तुमच्या त्या कागदावर काय पिकत असते, हे मला गौडबंगाल वाटते. तेथे काही तरी पिकू शकेल का\n3. तुम्ही दूध देणाऱ्या गायी-म्हशी-शेळीपासून कायमचेच चार हात लांब राहता. परंतु त्याच वेळी तुम्हाला दूध पिणे आवडते. दही, लोणी, तुपाशिवाय तुम्हाला तुमचे जेवण बेचव लागते.\n4. आपल्या दोघांच्या राहणीमानात जमीन-आसमानाइतका फरक आहे, हे जाणवते. आम्ही दिवस रात्र कष्ट करत काही उत्पादन करण्याच्या प्रयत्नात असतो. तुम्ही मात्र ते संपवून टाकण्याच्या मार्गावर असता. आम्ही आहे त्यात सुख-समाधानाने राहतो. तुम्हाला मात्र कायम कुठल्याही गोष्टीची तक्रार केल्याशिवाय चैन पडत नाही. समाधान मिळत नाही.\n5. आमचं जिणं, जगणं, व इतरांशी वागणं यातून आम्हाला दिवसागणिक भरपूर काही शिकायला मिळतं. तुम्हाला मात्र प्रत्येक पावला-पावलाला कुणाची तरी मदत लागते. शिक्षक, सल्लागार, तज्ञ व्यावसायिक इत्यादींच्या मदतीशिवाय तुमचं पान हलत नाही.\n6. तुमच पढिक शिक्षण पुस्तकांच्या पानात अडकून पडलेले असते. परंतु आमचे अस्तित्वच या मातीच्या श्रीमंत ज्ञानाशी निगडित असते.\n7. तुमची शाळा तुम्हाला ज्ञानाचा भांडार वाटत असेल. परंतु आज या शाळा शिक्षणव्यवस्थेला बाजारी स्वरूप देण्यात, एका निगरगट्ट दलालासारखे पुढाकार घेत आहेत. शिक्षणाचा मूळश्रोत श्रमात आहे, याचाच आपल्याला विसर पडला आहे. त्या श्रमाचीच आम्हाला जीवनभर साथ मिळते, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो.\n8. तुम्हाला माझ्यासारख्या कष्टकऱ्यांच्या (अ)ज्ञानाविषयी कीव वाटत असेल. परंतु आम्हीच खरेखुरे व सातत्याने प्रयोग करत असणारे कृषीसंशोधक आहोत. दुग्धव्यवसायातील कौशल्य आमच्याजवळ आहे. व आम्ही आमच्या बोलीभाषेचे तज्ञ आहोत.\n9. खरे पाहता आमचे 'शिकणे' हेच अधिकृत 'शिकणे' असेल. आमच्या या शिकण्यासाठी कुणाचीच शिफारस लागत नाही. किंवा मी किती शिकलो हे सांगण्यासाठी कुठल्याही कागदी सर्टिफिकेटची गरज नाही.\n10. खर शिकणं हे शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त राहत नसते. किंवा जीवन जगण्यासाठीचे मूलभूत शिक्षण अआइईच्या बाराखडीत वा आकड्यांच्या जंजाळात अडकून पडलेले नसते.\n11. या विश्वातील कणा-कणात ज्ञानाचे कण असतात. शिक्षण कधीच संपत नसते. शिक्षण हा एक आयुष्यभराचा ध्यास आहे.\n12. शिक्षणाच्या व्यापक स्वरूपाकडे पाहिल्यास ते एक वैश्विक आविष्कार आहे. आज शाळेत शिकवत असलेले एकसुरी, कंटाळवाणे, साचेबंद व ठराविक शिक्षण ज्ञानसंपादनाच्या बहुविध मार्गात अडथळा आणणारा ठरत आहे.\n13. एक लक्षात ठेवा की एखाद्या खेड्यात कोंबडा आरवला नाही तर तेथे दिवस उगवत नाही, सकाळ होत नाही, असा समज करून घेवू नका. शिकणे हे सगळीकडे - जेथे शाळा नाही तेथेसुद्धा - शक्य होत असते. त्यासाठी एकही पैसा मोजावा लागत नाही.\n14. मला अजून भरपूर शिकायचे आहे, हे प्रांजळपणाने कबूल न करण्याइतका हेकेखोर मी नाही.\n15. माझ्या सुशिक्षित बांधवानो, तुम्हाला खऱ्याखुऱ्या शिक्षणाची व्याख्या कळली नाही, हे सांगण्यास मला दु:ख वाटते. त्यामुळेच कदाचित तुम्ही स्वत:ला सुशिक्षित म्हणून घेत असावेत.\n16. खरे शिक्षण केवळ एखाद्याच्या वर्तनात वा त्याच्या बोलीभाषेत बदल केल्यामुळे मिळत नसते. शिक्षणाचा उद्देश माणसाची नीतीमत्ता उंचावणे व त्याला चारित्र्य संपन्न बनवणे हा असावा.\n17. खरा सुशिक्षित माणूस वस्तुनिर्मितीच्या प्रत्यक्ष व्यवहारात सहभागी न होता इतर कशातही रुची दाखवणार नाही. स्वार्थपूरित व्यवहारातून आप्पलपोटेपणाने सगळे माझे, इतरांचे काही नाही असे कधीच म्हणणार नाही, वा त्याप्रमाणे वागणार नाही. स्वत:च्या गरजा व मागण्या अत्यंत कमी ठेवण्याकडे त्याचा कटाक्ष राहील.\n18. खरा सुशिक्षित स्वत: काही खायच्या अगोदर इतर सहकाऱ्यांना मिळाले आहे की नाही याची विचारपूस करून त्यासाठी प्रयत्न करेल. सहकाऱ्यापासून तो लांब जाणार नाही. त्यांची काळजी घेत राहील.\n19. दुर्बलांच्यासमोर तो कघीही हिरोगिरी करणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त सशक्त असल्यासमोर मान तुकवणार नाही.\n20. सुशिक्षित माणसाला नैतिक वर्तनांसाठी बाहेरच्या रखवालदाराची गरज भासणार नाही. तो स्वतच आपल्याकडून काहीही वाईट घडणार नाही यासाठीचा वॉचमन असतो. सत्यापासून तो ढळणार नाही वा नैतिकतेचा अपवाद करणार नाही.\n21. शिक्षण म्हणजे आपले काम मन:पूर्वक करणे. शिक्षण म्हणजे सत्यम्, शिवम्, सुंदरम् च्या शोधात असणे.\n22.शिक्षण म्हणजे केवळ कौशल्य प्राप्ती किंवा बाष्कळ ज्ञान वा परीक्षा पास झालेल्याचे ढीगभर सर्टिफिकेट्स नव्हे.\n23. परीक्षेच्या वेळी विचारलेल्या प्रश्नांची (अचूक वा मोघम) उत्तरं तीन तासात देण्यावरून शिकण्याचे मूल्यमापन करता येत नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकणे हे चालू असते व चालू असायला हवे.\n24. त्यामुळे तुमच्या दृष्टीने अशिक्षित वाटणारा हा माणूस जास्त विश्वासार्ह असेल. विश्वासघाती सुशिक्षितापेक्षा हाच जास्त शिक्षित असेल.\n25. तुमच्या शाळेतील शिक्षण मुलांमधील उपजत स्वभावांना मारक ठरणारा आहे. या वयात भरपूर खेळ व खुल्या मैदानात दंगा मस्ती करण्यासाठी ते मुख्यत्वे शाळेत येत असतात. परंतु तुम्ही मात्र त्यांना शाळेच्या बंदिस्त खोलीत जबरदस्तीने ठेवण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे शाळेत येण्यास ते नाखुष असतात.\n26. असले शिक्षण मुलांना आवडत नाही, हे माहित असूनसुद्धा तुमची शाळा मित्रां-मित्रामध्ये स्पर्धा लावून परीक्षेच्या चाबकाची भीती दाखवते. त्यामुळे नवीन काही तरी शिकण्याच्या खऱ्याखुऱ्या उत्साहाऐवजी पाठ्यक्रम संपवण्यासाठीचा कृत्रिम उत्साह त्यांच्यात असतो. खरे काही शिकण्याऐवजी परीक्षेच्या टांगत्या तलवारीमुळे व त्या भीतीतून थोडीशी अक्षर ओळख होत असेल.\n27. त्यामुळेच शाळेत काय शिकतो यापेक्षा शाळेतला हा विद्यार्थी वैरत्व व स्पर्धेच्या विषचक्रात अडकून पडलेला असतो. त्यामुळे प्रेम, विश्वास, बंधुत्व, सहकार इत्यादी सद्गुणांची पायमल्ली होत राहते. समता, संतृप्ती यांना शाळेच्या आवारातच गाडल्या जातात.\n28. शाळा-कॉलेजमधून शिकून बाहेर पडलेल्यांना इतरांकडून काय घ्यावे व कसे घ्यावे एवढेच माहित असते. परंतु आपणही कुणाचे तरी देणे लागतो व इतरांनाही काही द्यावे याविषयी ते पूर्ण अनभिज्ञ असतात वा तसे सोंग वठवत असतात. इतरांकडून मिळालेल्या मदतीचे क्षुल्लकीकरण करण्यातच ते धन्यता मानतात. व तसे करत राहण्याची तार्किक कसरत कायम करत असतात. ही मंडळी आक्रमक असतात. त्याच्यात दया-माया नसते व संवेदनाविहीन असतात. इतरांनी भाजून ठेवलेल्या पोळीवर त्यांची नजर असते व त्यावर ते गुजराण करतात.\n29. मी बोलतो, तुम्ही ऐकत रहा, मी इतरांचे मूल्य मापन करणार, तुम्हाला माझे विश्लेषण करण्याचा हक्क नाही. हीच त्यांची वृत्ती असते. या विश्वाचा मीच मध्यबिंदू आहे. हे जग माझ्याभोवती फिरते. इतर म्हणजे किस झाडकी पत्ती इतराच्या पिकांची नासधूस, वाताहत झाली तरी चालेल. परंतु माझे शेत भरपूर पाणी पिऊन हिरवेगार असायला हवे. असेच या सुशिक्षितांना वाटत असते.\n30. आपल्या समाजाची खरी समस्या कष्टकरी अशिक्षित आहेत हे नसून समाजातील सुशिक्षितांमध्ये श्रमाविषयी सुप्त ( वा उघड) घृणा आहे. विशेषकरून शारीरिक श्रमाविषयी जास्त. ते श्रमाचा तिटकारा करतात. ऐषारामी (आळशी) जीवन हेच सुखी जीवन असे त्यांना वाटते.\n31. माझ्या मित्रांनो, अशिक्षितांमधील निरक्षरतेचे उच्चाटन करत असतानाच सुशिक्षितांमधील श्रमासंबंधीच्या या चुकीच्या भावनेचा पण उच्चाटन करायला विसरू नका. शैक्षणिक, बौद्धिक, प्रशासकीय व्यवस्थेतील विनाश्रम कमविण्याच्या वृत्तीला वेळीच वेसण घालावे ही माझी कळकळीची विनंती आहे.\n32. सुशिक्षितांच्या मते जे काही कष्ट घ्यायला हवे होते ते सर्व कष्ट परीक्षा पास होत असतानाच आम्ही पूर्वीच घेतलेले आहेत. आता कष्ट करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता बुद्धी खर्ची घालण्यासारखे काहीही राहिले नाही.\nसुशिक्षितांकडेच भाषणाची मक्तेदारी असलेल्या या काळात माझ्यासारख्या अशिक्षितानी बडबड करणे योग्य नसेलही. तरीसुद्धी आपल्याला माझ्या या बडबडीचा राग येणार नाही याची मला खात्री आहे.\n28. शाळा-कॉलेजमधून शिकून बाहेर पडलेल्यांना इतरांकडून काय घ्यावे व कसे घ्यावे एवढेच माहित असते. परंतु आपणही कुणाचे तरी देणे लागतो व इतरांनाही काही द्यावे याविषयी ते पूर्ण अनभिज्ञ असतात वा तसे सोंग वठवत असतात. इतरांकडून मिळालेल्या मदतीचे क्षुल्लकीकरण करण्यातच ते धन्यता मानतात. व तसे करत राहण्याची तार्किक कसरत कायम करत असतात. ही मंडळी आक्रमक असतात. त्याच्यात दया-माया नसते व संवेदनाविहीन असतात. इतरांनी भाजून ठेवलेल्या पोळीवर त्यांची नजर असते व त्यावर ते गुजराण करतात.\nविचार एकदम पटले. शाळा-कॉलेजमधे शिकायला पैसे मोजावे लागतात व त्या नंतर इतरांकडून काय घ्यावे व कसे घ्यावे ह्याची माहिती मिळते.\n29. मी बोलतो, तुम्ही ऐकत रहा, मी इतरांचे मूल्य मापन करणार, तुम्हाला माझे विश्लेषण करण्याचा हक्क नाही. हीच त्यांची वृत्ती असते. या विश्वाचा मीच मध्यबिंदू आहे. हे जग माझ्याभोवती फिरते. इतर म्हणजे किस झाडकी पत्ती इतराच्या पिकांची नासधूस, वाताहत झाली तरी चालेल. परंतु माझे शेत भरपूर पाणी पिऊन हिरवेगार असायला हवे. असेच या सुशिक्षितांना वाटत असते.\n30. आपल्या समाजाची खरी समस्या कष्टकरी अशिक्षित आहेत हे नसून समाजातील सुशिक्षितांमध्ये श्रमाविषयी सुप्त ( वा उघड) घृणा आहे. विशेषकरून शारीरिक श्रमाविषयी जास्त. ते श्रमाचा तिटकारा करतात. ऐषारामी (आळशी) जीवन हेच सुखी जीवन असे त्यांना वाटते.\n32. सुशिक्षितांच्या मते जे काही कष्ट घ्यायला हवे होते ते सर्व कष्ट परीक्षा पास होत असतानाच आम्ही पूर्वीच घेतलेले आहेत. आता कष्ट करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता बुद्धी खर्ची घालण्यासारखे काहीही राहिले नाही.\nसुप्पर...एकदम पटलं. काही गोष्टी रोज अनुभवतो.. (सुशिक्षितांची वैचारिक दिवाळखोरी असा शब्दप्रयोग कुठेही न केल्याबद्दल धन्यवाद. कान किटलेत तेच तेच शब्द ऐकून. :-))\nता. कर्‍हाड जि. सातारा\nशरद् कोर्डे [22 Jan 2010 रोजी 08:13 वा.]\nकैफियत मांडणारा अशिक्षित खूपच विद्वान् दिसतो. अशा विद्वानांना शहरात दिलं जाणारं शिक्षण देणं निरर्थक आहे. तेव्हा या विद्वान् समाजाची काळजी सुशिक्षित शहरी समाजानी करण्याचं कारण नाही. ज्या तर्‍हेचं शिक्षण या शहराबाहेरील समाजाला मिळत आहे (मुद्दा क्रमांक १ ते ८) ते त्याला स्वतःची काळजी स्वतः घेण्यास समर्थ बनवील असं वाटतं.\nशिक्षण उपयुक्त असले पाहिजे. आपल्याकडचे किंवा बर्‍याच ठिकाणीचे शिक्षण हे सरळ कामाशी संबंधित नसते. आणि वाईट असे, की ही गॅप आहे हे बरेच उशीरा लक्षात येते.\nतरी शालेय शिक्षणाची (मूलभूत विषय - गणित, विज्ञान आणि भाषा) यांची गरज तर आहेच. पण ते कसे द्यावे याच्या पद्धती प्रचंड वेगळ्या असल्या पाहिजेत हे मान्य होण्यासारखेच आहे.\nप्रत्येकाने ठराविक गोष्टी ठराविक पद्धतीनेच शिकाव्यात तरच तो सुशिक्षित ह्या विचारसरणीला उभा छेद देणारे मुक्तक आवडले :)\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nमोजक्या शब्दात व्यवस्थित समाचार\nफार सुंदर आणि चाबूक-फटके मारले आहेत तुम्ही. मोजक्या शब्दात व्यवस्थित समाचार घेतला आहे.\nवाचतांना विचार करत होतो, की असेच मनातले विचार एखाद्या \"शिकलेल्या\" माणसाने (त्यांच्या दृष्टीने असलेल्या) अशिक्षिताला जर शिक्षणाचे महय्व पटवून देण्याकरता मांडले असते तर् ते खूप शब्दबंबाळ व त्या पामराला समजूच नये अशा शब्दात मांडले असते.\nराजेशघासकडवी [25 Jan 2010 रोजी 18:59 वा.]\nशिक्षण हे केवळ लेखी, पढीक नसत या मुख्य कल्पनेला कोणाचाच विरोध नसावा इतकी ती साधी आणि सोपी आहे. पण काळ्या मातीत रोज अगदी गावरान प्रेमाने डोळे खुपसून बसल तरी त्यातले जीवाणु दिसण्यासाठी सूक्ष्मदर्शीच लागतो. आणि सूक्ष्मदर्शी शोधायचा असेल तर काही सुशिक्षितांना संशोधन करणं आवश्यकच आहे. सर्वांना सरसकट शेतात नेण्याचे प्रचंड अयशस्वी प्रयत्न चीनमध्ये झालेले आहेत.\n\"एक होता कार्व्हर\" जर वाचल असेल (नसल्यास वाचा - अप्रतिम आहे) तर त्यात कार्व्हरला याच पवृत्तीशी संघर्श दयावा लागला होता. अति उत्पादनाने नापीक झालेल्या जमिनीला नत्राची गरज आहे हे त्याने कितीही कानी कपाळी सांगितलं तरी याच प्रवृत्तीने (जरा कमी नम्रपणाने, अर्थातच ) त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. एका वर्शात उत्पादन दहापट करून दाखवल्यावर मग आपोआप त्या \"चार बुकं पढूलेल्या कालच्या पोराकडे\" \"गेली वीस वर्शं काळ्या मातीत घाम गाळणारे\" शेतकरी शिकायला गेले. जवळपास वाळवंट झालेल्या अलाबामाच्या मातीला नवं जीवन देण्यात त्याचा मोठा हातभार लागला.\nचाबूक-फटके, समाचार वगैरे ऐकायला चांगलं वाटतं, पण मुख्य गरज आहे ती प्रत्येकानेच आपल्या ज्ञानाचा गर्व सोडून जिथे जे उपयुक्त ज्ञान मिळेल तिथून ते मिळवण्याची आणि वापरण्याची. मग ते पुस्तकात मिळो वा शेतात.\n\"केवळ साक्षर/नागर म्हणून लोकांनी असाक्षरांना उपदेशाचे डोस पाजू नयेत, \" अशा प्रकारच्या मूळ लेखातील भावनेशी सहमत आहे. अधोरेखित वाक्यावेगळा कुठलाही बोध मला पहिल्या एक-दोन परिच्छेदांनंतर मिळाला नाही. म्हणून लेखन बाळबोध झाले आहे, किंवा अतिरेकी लांबले आहे, असे वाटते.\n१. बाजारभाव वाचता येत नाही आणि कर्जपत्रे वाचता येत नाहीत, त्यांनी काळ्या मातीत नांगराने कितीही सुरेख कित्ता गिरवला तरी काय ज्या नागर-साक्षर लोकांना कानपिचक्या दिल्या जात आहेत, ते ढोपरांनी खणून नेणार. स्वतःचे नुकसान होते, त्याबद्दल कैफियत सांगायची, त्याऐवजी लेखातील निरक्षर \"साक्षर नसूनही मातीत लिहितो\" अशी प्रौढी मिरवतो आहे. स्वतःचा तोटा केल्याची शाबासकी मागणारा कारागीर ... येथे कैफियतीचा नेम चुकला आहे असे वाटते.\n२. \"तुम्ही कुदळ फावडे घेऊन दाखवा\". बरे फावडेवालेदादा - तुम्ही सुया-धागा घेऊन कपडा विणून-शिवून दाखवा. विजेचे सर्किट बनवून दाखवा. कारागीर असणे आणि निरक्षर असणे यांच्यात अवश्य-संबंध असा काय आहे छे - कुठलाही संबंध काय आहे\n३. \"गायीपासून दूर दूध-दुभते खाता...\" देशावरच्या निरक्षरदादा तुम्हाला मीठ बनवता येत नाही. मात्र मीठभाकर मात्र खाता... उत्पादनाच्या बाबतीत अनेक विशेष क्षेत्रे आहेत. सगळ्या आवश्यकतांची स्वतःहून निर्मिती करणारा अगदी-अगदी क्वचित सापडेल. याचा साक्षर-निरक्षरतेशी संबंध काय आहे\n४. \"आम्ही सुखासमाधानाने राहातो\" - मग भूकबळी, आत्महत्या, मार्‍यामार्‍या, या सर्व बातम्या खोट्या म्हणायच्या का\nवगैरे... अशा प्रकारे ही सर्व कैफियत \"रोमँटिक\" कल्पनाविलासी नगरवासीयाच्या सुपीक डोक्यातून निघाल्यासारखी भासते आहे.\nपुनश्च : सामान्य नगरवासी साक्षरांनी देशी लोकांना हिणावणे चूक आहे, आंधळे आहे, आणि अमानुष आहे, या लेखातील भावनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. मात्र लेखातील मुद्दे मला प्रामाणिक वाटत नाही - म्हणजे खर्‍याखुर्‍या निरक्षराला काय टोचते त्या भावनांचे हे यथार्थ वर्णन वाटत नाही. आणि अर्थकारणाच्या दृष्टीने ही बिंदुगामी टीका वाटत नाही.\nतर्काचे तेलही गेले भावनांचे तूपही गेले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/502495", "date_download": "2018-04-21T03:48:00Z", "digest": "sha1:NMBINUFDH3A3VMO3QCLXAD45EGBOBR5U", "length": 8585, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’\n‘उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’\nसिनेमात काम करता करता करतोय लॉ, बाल कलाकार ते मराठी चित्रपटातील अभिनेता चिन्मय संत\n4 ऑगस्टला संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होणाऱया उंडगा या चित्रपटातील नायक चिन्मय संत याचाच जीवनपट एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणेच आहे. तो बालपणापासून अभिनय करत आहे. पाठीवर वडिलांची सावली नसताना आज तो सिनेमाचे चित्रीकरण करत असताना पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमध्ये लॉच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. उंडगा या चित्रपटातील नायक असलेला या ‘गण्या’चा खरोखरच्या जीवनातील लढा मात्र महाराष्ट्रातील युवकांना ‘उंडगा’ बना असे सांगणारा आहे.\nपुणे तिथे काही नाही उणे या प्रमाणे चिन्मय संत यांचे वडिल कोथरुडमध्ये इलेक्ट्रीशनची कामे करत, आपली मुलगी आणि मुलगा चिन्मय याला शिक्षण देत होते. चिन्मय याला प्राथमिक शाळेत असताना कलाकाराच्या नकला करायचा. त्यामुळे त्याच्या वडिलांनी मुलाचे पाय पाळण्यात ओळखूनच. त्याला प्रकाश पारखी यांच्या नाटय़ कला ऍकॅडमीत दाखल केले. या ऍकॅडमीत सुबोध भावे, अवधूत गुप्ते यांच्यासारख्या कलाकारांनी नशिब आजमवले. तसे चिन्मयला पहिली पहिला चित्रपट बाल कलाकार म्हणून मिळाला. तो सातवीमध्ये असताना ताऱयांचे बेट. प्रमुख भूमिका असलेल्या ईशानच्या मित्राची. ती भूमिका कसदारपणे चिन्मयने केली. आठवीमध्ये त्याला जन गण मन हा चित्रपट तर 9 वी मध्ये टुरिंग टॉकी आणि दहावीमध्ये 72 मैल हे चित्रपट केले. अभ्यास करत करत हे चित्रपट तो करत होता. दहावीमध्ये असताना मात्र परीक्षेच्या कालावधीत त्याचे वडील त्याला सोडून गेले. तरीही खचून न जाता चिन्मयने आई आणि बहिणीच्या आर्शिवादावर वाडिया कॉलेजमध्ये अकरावीत प्रवेश केला. अभिनयाची आवड मात्र त्याला गप्प बसू देत नव्हती. पुण्याच्या फिल्म टेलिव्हीजन इन्स्टिटयुटमधून शॉट फिल्म करत होता. असे असताना ई टीव्हीच्या क्राईम डायरी या मालिकेतील पाच भागामध्ये भूमिका केली. चिन्मयच्या कुटुंबियांकडून डिग्री तुझ्याकडे हवी आहे, असा हट्ट केल्याने त्याने मॉर्डन कॉलेजला लॉ ला प्रवेश घेतला. सध्या तो शेवटच्या वर्षात शिक्षत आहे. त्याची बहिण पुण्यात शास्त्रज्ञ आहे. अशी जीवनगाथा असलेला चिन्मय संत हा मराठीतील उगवता अभिनेत्याचा नुकताच 4 ऑगस्टला उंडगा हा चित्रपट येत आहे. त्याबाबत चिन्मय म्हणाला, मला सिनेमात करिअर करायचे आहे. लॉ चा अभ्यास परीक्षेच्या एक महिना अगोदर करतो. वर्षभर शुटींगमध्ये व्यस्त असतो. येवू घातलेला चित्रपट हा मित्रावर कथानक असलेला आहे, असे त्याने तरुण भारतशी बोलताना सांगितले.\nमलकापूरातील सांडपाणी प्रकल्प एप्रिल अखेर पूर्ण होईल\nमेंडिकल कॉलेजबाबत मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारा\nफलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण महिनाअखेर पूर्ण होणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528237", "date_download": "2018-04-21T03:44:15Z", "digest": "sha1:CXXVABDM65KSXASZWMVYNFDYA5VH3BGS", "length": 4923, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आयफोन एक्स स्टॉकची 15 मिनिटात विक्री - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » आयफोन एक्स स्टॉकची 15 मिनिटात विक्री\nआयफोन एक्स स्टॉकची 15 मिनिटात विक्री\nभारतात आयफोन एक्स या मॉडेलची शुक्रवारपासून नोंदणी सुरू झाली असून एक लाख रुपये किंमत असणाऱया या महागडय़ा स्मार्टफोनला भारतीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्मार्टफोनची नोंदणी सुरू झाल्यानंतर केवळ 15 मिनिटात स्टॉफ ऑऊट झाल्याचे सांगण्यात आले. देशात 64 जीबीच्या मॉडेलची किंमत 89 हजार रुपये आणि 256 जीबीसाठी 1 लाख 02 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीबरोबर कॅशबॅक देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी ईएमआय घेतल्यास प्रतिमहिना 3,042 रुपये हप्ता द्यावा लागेल. पुन्हा नवीन स्टॉक कधी दाखल होईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या फोनमध्ये फेस आयडीचा वापर करण्यात आला असून वापरकर्त्याचा चेहरा ओळखण्यास मदत होते. मात्र स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश नाही.\nआरबीआय सर्व्हेत बेरोजगारी वाढण्याची लक्षणे\nगृह खरेदीसाठी ‘एसबीआय’चे पोर्टल\nअर्थसंकल्पातील आयात शुल्क वाढीने 7 हजार कोटी\nमोबाईल क्रमांक 10 अंकीच\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538038", "date_download": "2018-04-21T03:43:45Z", "digest": "sha1:A7X2VUSXR4VCDKPASLOG3O2J6FHKZYUA", "length": 5612, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भटक्मया जनावरांना पकडण्याची कारवाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भटक्मया जनावरांना पकडण्याची कारवाई\nभटक्मया जनावरांना पकडण्याची कारवाई\nशहरात भटक्मया जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून वारंवार कारवाई करून देखील शहरातील रस्त्यांवर भटकी जनावरे ठाण मांडण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे शुक्रवारी शहरातील विविध भागात भटक्या जनावरांना जेरबंद करण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली.\nबाजारपेठेतील रस्त्यांवर आणि चौकात ठिकठिकाणी भटकी जनावरे ठाण मांडत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्यावतीने ही कारवाई महिन्यातून एकदा केली जाते. तरीदेखील आठ दिवसानंतर भटकी जनावरे पुन्हा रस्त्यांवर दिसतात. यामुळे महापालिकेची कारवाई नाममात्र आहे का अशी विचारणा नागरिकांमधून करण्यात येत आहे.\nपकडण्यात आलेल्या जनावरांचा बंदोबस्त व्यवस्थितपणे करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. पण याची दखल घेतली जात नाही. शुक्रवारी सहा जनावरे पकडण्यात आली. ठिकठिकाणी जनावरांना पकडून गो शाळेत पाठविण्यात आले. पण या पकडण्यात आलेल्या जनावरांना पुन्हा सोडण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे.\nएपीएमसी अध्यक्ष निवड आज\nमोर्चात घोषणा दिली म्हणून नेते-कार्यकर्त्यांवर एफआयआर\nएन. जयराम यांना सरकारी निरोप\nशहरामध्ये नशिल्या पदार्थांचे जाळे पसरविणाऱया टोळीला अटक\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/gazal?page=7", "date_download": "2018-04-21T04:05:12Z", "digest": "sha1:3C7W3362Y7EHMUUIIWX5B4K3OBNV4OMI", "length": 11086, "nlines": 154, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गझल | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nएवढी आहे सखे प्रेमार्तता माझी तुझी\nआपल्या नात्यात होते पूर्तता माझी तुझी\nथांबल्या आकाशगंगा थांबली तारांगणे\nस्तब्ध सारे ही कहाणी ऐकता माझी तुझी\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nवेगळा आवाज माझा वेगळा माझा गळा\nराहुनी गर्दीतही या राहतो मी वेगळा\nबाटलेले सूर सारे आज माझ्या भोवती\nत्या सुरांच्या मध्यभागी सूर माझा सोवळा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nहृदयात या रुजले ऋतू\nहृदयात या रुजले ऋतू\nदेहात या फुलले ऋतू\nही पालवी आली नवी\nहे अंतरी सजले ऋतू\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nहृदयात या रुजले ऋतू विषयीपुढे वाचा\nरोज वेगळेच नाव, रोज वेगळेच गाव\nरोज वेगळे जमाव, रोज वेगळे तणाव\nकालचा जुनाच माल, कालचाच हा दलाल\nआज का नवीन भाव आज का नवे लिलाव\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nनवे उठाव... विषयीपुढे वाचा\nमानवाने जीवघेणे युद्ध का खेळायचे\nमाणसाने माणसाला का असे मारायचे\nआसमंती वर्षती ही आजही अस्त्रे पुन्हा\nएकमेकाने दुजाचे देश का जाळायचे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nराज्य मर्तिकांचे विषयीपुढे वाचा\nवीष मी मस्तीत प्यालो\nपिउनी मी धुंद झालो\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतेजाने तळपत होता भास्कर तो गझलेचा\nशून्यात लोपला आता भास्कर तो गझलेचा\nहातात घेतली होती त्याने मशाल चैतन्याची\nआजन्म पेटला होता भास्कर तो गझलेचा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nभास्कर तो गझलेचा... विषयीपुढे वाचा\nकालही होतो इथे मी आजही आहे इथे\nध्येयही येथेच आहे वाटही आहे इथे\nका धरू मी पालवीची आस माझ्या अंतरी\nकालचे ते वाळलेले पानही आहे इथे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nश्वासही आहे इथे... विषयीपुढे वाचा\nना तुला भेटूनही ही ओढ वाटावीच का\nअंतरी माझ्या तुझ्या ही ज्योत पेटावीच का\nसूर जे नाही मिळाले शोधुनी दाही दिशा\nखिन्न माझ्या अंतरीची धून तू गावीच का\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nयेतात घोळक्याने, जातात घोळक्याने\nआयुष्य का असे हे जगतात घोळक्याने\nकोणीच येत नाही जीवास वाचवाया\nप्रेतास जाळण्याला जमतात घोळक्याने\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Lohgad-Trek-L-Alpha.html", "date_download": "2018-04-21T03:56:10Z", "digest": "sha1:K6DJ7MOGGSFMOI3BYOLVXUJR3KAYH73M", "length": 16310, "nlines": 35, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Lohgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nलोहगड (Lohgad) किल्ल्याची ऊंची : 3400\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा\nजिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम\nपवना मावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे - मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. याच डोंगराच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत. मुंबई - पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.\nलोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्‍यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.\nगडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गावरून जावे लागते. त्या प्रवेशद्वारांची नावे पुढील प्रमाणे:-\n१ गणेश दरवाजा: ह्याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.\n२ नारायण दरवाजा: हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई. या दरवाजाच्या दोनही बाजूस व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत.\n३ हनुमान दरवाजा: हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.या दरवाजाच्या दोनही बाजूस शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.\n४ महादरवाजा: हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे.\nमहादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथयात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे, तिथे एक सुंदर शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली होती. हे तळं सोळा कोनी आहे .मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात.\nलक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते.\nगडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्या चा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात.\n१ पूण्यावरून अथवा मुंबईवरून:-\nपूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणार्‍या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.\nलोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणार्‍या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो, तेथून ३ ते ४ किमी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून जीपने जाता येते. मात्र जीपचे भाडे १००० रु आहे.\n३ काळे कॉलनीहून :-\nकाळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडावाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.\nलक्ष्मी कोठी मध्ये रहाण्याची सोय होते. ३० ते ४० जण आरामात राहू शकतात.\nआपण स्वत: जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.\nबारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\n१) भाजे गावातून २ तास लागतात. २) लोहगडावाडी ३० मिनीटे लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: L\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokshivar/", "date_download": "2018-04-21T03:54:24Z", "digest": "sha1:BNDD7DHVJF7VO5GX7HQIO6CJWVD4JPJE", "length": 13717, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Latest Articles in Marathi,Marathi lekh blog,Marathi Blog | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nवृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.\n‘जीवामृत’ हे खास तयार केलेले द्रावण खत म्हणून वापरले जाते.\nपारंपरिक पिकांना राजाश्रयाची गरज\nपारंपरिक पिकांच्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली आहे.\nरत्नागिरी जिल्ह्य़ात जलयुक्त योजनेतील कामांबाबत वर्षभर उलटसुलट चर्चा सुरू आहे.\nअवघ्या तीन महिन्यांत झेंडूची शेती बहरून आली.\nवाणांच्या जतनाची शाश्वत दिशा\nलोकपंचायत संस्था गेली दोन दशके या परिसरात या शाश्वत शेती विकासासाठी कार्यरत आहे.\nकोरफड : एक श्रीमंती फड\n‘पी हळद अन् हो गोरी’ अशी एक म्हण आहे.\nएक किलोचा.. रायपुरी पेरू\nथंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला लागतात.\nदनाची शेती किती गरजेची आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीची आहे, हे लक्षात येईल.\nदृष्टी बदला, शेती परवडेल\nपिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत.\nपशुसंवर्धन विभागाकडून दर सात वर्षांनी पशुगणना केली जाते.\nऊसतोडणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार\nयंदा जत तालुक्यातूनही मोठय़ा प्रमाणात मजूर स्थलांतरित झाले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ साली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सोडला आहे.\nमुसळी उत्पादनातून रोजगार निर्मिती\nराज्य फलोद्यान व वनौषधी महामंडळाचे या उपक्रमाला सहकार्य आहे.\nशेतीतील जोखमींचे व्यवस्थापन कसे कराल\nकृषी उत्पादनांच्या विविधतेमुळे उत्पादनांतील जोखीम कमी होण्यास मदत होऊ शकते.\nहापूसला ‘जीआय’ नोंदणीचे कवच\nहवामान बदल झाला की हापूस आंब्याच्या झाडांवर परिणाम झालाच म्हणून समजायचे.\nपचायला हलकी, आरोग्यदायी ज्वारी\nज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि आरोग्याला अतिशय गुणकारी आहे.\nशेळ्यांच्या कृत्रिम रेतनाकडे वाढता कल\nगरिबाची गाय म्हणविणाऱ्यांनी ती शेळी गरिबांसारखीच नजरेआड ठेवली आहे.\nशहरालगत कधीकाळी जवळपास २०० हेक्टर परिसरात मिरची पथाऱ्या दिसून येत.\nभाजीपाला उत्पादनाद्वारे महिला सबलीकरण\nकाही लोकांना जमीन नाहीत ते लोक शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात.\nडाळिंब विकावं तरी अडचण..\n२२०० हेक्टपर्यंत डाळिंबाची लागवड झाल्याने डाळिंबातून ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल वाढली.\nरानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत.\nकोकणातील भात पिकावर कीड, रोगांचे संकट\nहवामानातील बदलामुळे भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.\nदुग्धोत्पादनाची परिस्थिती सुधारत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-115041000017_1.html", "date_download": "2018-04-21T04:07:18Z", "digest": "sha1:2UO5NNUBWP53IDBR2FIUQWOTZ742YDAW", "length": 11949, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शास्त्रीय संगीत श्रवण केल्यास सुधारते मेंदूचे कार्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशास्त्रीय संगीत श्रवण केल्यास सुधारते मेंदूचे कार्य\nशास्त्रीय संगीत दररोज वीस मिनिटे ऐकल्यास मेंदूचे कार्य सुधारते, अध्ययन व स्मृती यांच्यात चांगला फरक दिसून येतो असे संशोधनात दिसून आले आहे. शास्त्रीय संगीताने मेंदूतील ‘डोपॅमाईन’ हे रसायन स्त्रवण्यास ज्या जनुकांची मदत होत असते त्यांचे कार्य सुधारते तसेच त्याचे वहन व्यवस्थित होते. मेंदूतील जे संदेशवहन न्यूरॉन्सच्या सिनॅप्ससिस सर्किटमार्फत चालू असते त्यामुळे अध्ययन सुधारते व स्मृती वाढते, तसेच मेंदूचा र्‍हास करणार्‍या जनुकांना लगाम बसतो. संगीत अध्ययनाशी संबंधित काही जनुके असतात, त्याचबरोबर काही पक्षी गोड गातात, त्यांच्यातही ही किमया जनुकांनी साधलेली असते. त्यांच्या अनेक प्रजातीत संगीत आकलनाची प्रक्रिया उत्क्रांत होताना दिसते.\nसंगीत आकलन हे मेंदूचे सर्वात अवघड कार्य असते व ते न्यूरॉन्समधील व शारीरिक बदलांमुळे शक्य होत असते. असे असले तरी संगीताचा मानवी मेंदूवर होणारा परिणाम तपासण्यात आला नव्हता. शास्त्रीय संगीताने जनुकांचे आविष्करण सुधारते, जे संगीत जाणतात किंवा जाणत नाहीत तरी ऐकतात त्यांनाही त्याचा सारखाच फायदा होतो. डब्ल्यूए मोझार्टच्या व्हायोलिन संगीत मैफली एनआर 3, जी मेजर, के 216 या वीस मिनिटांच्या आहेत, पण त्या ऐकल्याने डोपॅमाईनचे स्त्रवण वाढते. स्मृती वाढते तसेच मेंदूतील सिनॅप्सिस नावाची न्यूरॉन सर्किटस् (मंडले) चांगली काम करतात.\nपार्किन्सन आजार ज्यांना असतो त्यांच्यात सायन्युक्लेन अल्फा नावाचे जनुक महत्त्वाची भूमिका पार पाडते, ते मेंदूच्या एका विशिष्ट जोडणीच्या भागात असते. त्याच्या अतिक्रियाशीलतेने व उत्परिवर्तनाने हा रोग होतो, पण या जनुकामुळेच पक्षी संगीताचे आकलन करून घेऊ शकतात व संगातीच्या आकलनाशी त्याचा जवळून संबंध आहे.\n60 सेकंदात स्मार्टफोन चार्ज करणारी नवी बॅटरी\nजगातील पहिले आभासी ग्रोसरी स्टोअर\nमाणूस 39 दिवसांत पोहोचणार मंगळावर\nयावर अधिक वाचा :\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा मोदी नाही\nअमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकाने जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा पंतप्रधान ...\nसीबीएसई बोर्ड: टायपींगमधील चुकीमुळे विद्यार्थ्यांना २ गुण\n‘सीबीएसई’ बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत बोर्डाने केलेल्या टायपींगमधील चुकीमुळे ...\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्तावाची मागणी\nदेशाच्या सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची मागणी करत काँग्रेससह सात ...\nकुलर जपून वापरा, वीज अपघात टाळा\nउन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ...\nहापूस आंबा हा फक्त कोकणचाच, हापूसला स्वतंत्र पेटंट\nहापूस हा फक्त कोकणचाच… यावर मुंबईतील इंडियन पेटंट कार्यालयातील सुनावणीत शिक्कामोर्तब ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-employment-news/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-113082600011_1.htm", "date_download": "2018-04-21T04:12:45Z", "digest": "sha1:2UXKMHKZEWBQ3OAMLJQR5T4W2JNIDKIX", "length": 9130, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Job, Recruitment, job | बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती\nएकिकडे मार्केट मंदीच्या विळख्यात अडकण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे बँकिंग सेक्टरमध्ये मात्र उमेद्वारांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात.\nपीओ आणि मॅनेजमेंट सेक्शननंतर आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सन सिलेक्शन (आयबीपीएस)मध्ये लिपिक पदासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलंय.\nबँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये रिक्त पदांसाठी उमेद्वारांना आवाहन करण्यात आलंय. यासाठी होणाऱ्या ‘कॉमन लेखी परीक्षे’साठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख ७ सप्टेंबर आहे. यानंतर ऑफलाईन पेमेंटची व्यवस्थाही उपलब्ध आहे. ऑफलाईन पेमेंटची शेवटची तारीख असेल १२ सप्टेंबर. ‘आईबीपीए’च्या या परीक्षेसाठी ऑब्जेक्टीव्ह प्रश्न असतील. लेखी परीक्षेसाठी तर्कशास्त्र, इंग्रजी, अंकगणित, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज या विषयांचे ४०-४० प्रश्न असतील.\nप्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असेल. चुकीच्या उत्तरांसाठी मार्क वजा केले जातील. दोन तासांत हा पेपर सोडवायचा आहे.\nपरीक्षेनंतर कॉल लेटर ऑक्टोबर २०१३ नंतर आयबीपीएस वेबसाईटवर मिळतील. इच्छुक अधिक माहितीसाठी आयबीपीएसची वेबसाईट बघू शकतात.\nनोकरी पाहिजे तर आधी जन्मपत्रिका दाखवा\nमनासारखी नोकरी मिळवण्यासाठी हे करा.....\nअमेरिकन लष्कराचे काळे सत्य, बलात्कार सोसा नाहीतर नोकरी सोडा\nआईच्या सेवेसाठी महिलेने सोडली आयएएसची नोकरी\nसचिनसाठी विवाह, नोकरी न करणारा चाहता \nयावर अधिक वाचा :\nआयबीपीएस लिपिक परीक्षा २०१३\nबँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://rasikamarathiblog.blogspot.com/2009/?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive2&action=toggle&dir=open&toggle=YEARLY-1167638400000&toggleopen=MONTHLY-1254380400000", "date_download": "2018-04-21T03:55:34Z", "digest": "sha1:LTTZUABONMGOVAYGAYXLTVZG5IN62YQA", "length": 57768, "nlines": 218, "source_domain": "rasikamarathiblog.blogspot.com", "title": "Marathi blog: 2009", "raw_content": "\nAuthor: Rasika Mahabal / Labels: डेंटिस्ट, नागपंचमी, प्रवास भितिचा, मी अशी, साप\nमाझा जन्म एका साधारण ५०० ची लोकसंख्या असलेल्या खेड्यात झाला. ३ वर्षांची होईपर्यंत प्राणीओळख मला फक्त एकाच प्राण्याची होती. तो मला सर्व प्राण्यांचा राजा वाटायचा. त्याची संख्या लोकांहुन अधिक होती. प्राण्याच नाव होत डुक्कर. त्याच्या दिनचर्येशी मी पुर्णपणे परिचीत झाले. त्याच्या जीवनप्रणाली मधे माझी पीएचडी होण्याआधीच माझ्या वडिलांची दुसऱ्या छोट्या गावात बदली झाली.\nनव्या गावाच्या नव्या घरात एका स्टूलवर उभ राहुन मी वडिल आरशात बघुन फावड्यासारख यंत्र का फिरवत आहेत ह्याच निरिक्षण करत असतांना आमची आई जोरात ओरडत त्या खोलीत आली \"सापपपप\" आणि तिच्यामागे एक काळाबिद्रा चिकट प्राणी जमिनीवर वेडावाकडा सरपटत आला. पहिल्याच नजरेत मी त्याचा तिरस्कार करु लागले. पण साप जमात माझ्या प्रेमात पडली आणि त्यापुढे मी जिथे जिथे राहिले तिथे तिथे त्यांनी माझा पिछ्छा पुरवला.\nआमच हे नात बरीच वर्ष टिकल. ह्या आधुनिक जगात स्वफायदाखेरीज नाती टिकुन राहणे म्हणजे आश्चर्यकारकच म्हणायचे. त्यामानाने तो माझ्याशी खुपच प्रामाणिक राहिला.\nनागपंचमीच्या दिवशी मी एका मैत्रिणीकडे गारुडीच्या करामती बघायला गेले होते, साप कसा दुध पितो वगैरे. गारुडीच्या टोपलीतुन तो साप निसटला आणि जमलेल्या गर्दीत एकच हलकल्लोळ झाला. मी माझ्या चपला न घालता पळ काढला. रस्त्यावर जरा दूर पोचल्यावर मी मागे वळून बघितले तर गारुडी त्या सापाला टोपलीत कोंबत होता. आणि मला साक्षात्कार झाला की सापांना माणसांएवढ जोरात पळता येत नाही. बर झाल तो साप नगिना वगैरे सिनेमांमधील जोरात पाठलाग करण्याच ट्रेनिंग मिळालेला साप नव्हता. नाहितर माझी काही खैर नव्हती.\nआता मी अमेरिकेतल्या एका मोठ्या बिल्डींगमधे राहते. कधी कधी मला वाटत इव्होल्युशनच्या प्रोसेस मधे सापांनी बिल्डींग वर सरपटायला शिकल तर आता सापांची भिती मला फक्त स्वप्नातच वाटते. खऱ्या आयुष्यात माझ्या ह्रुदयात सापांची जागा इतर कोणीतरी घेतली आहे.\nह्या नविन व्यक्तीशी माझी पहिली भेट मी सेकंड इयरला असतांना झाली. पहिल्याच भेटीत ह्या व्यक्तीच्या हातात ड्रिलींग मशिन होती. ही व्यक्ती होती डेंटिस्ट\nआयुष्यात आलेल्या सर्व सापांहुन अधिक ह्या व्यक्तीने मला घाबरवले. माझ्या दुसऱ्या भेटीत ह्या डेंटिस्टकडे काही डेंटिस्ट्रीचे स्मार्टे विद्यार्थी येऊन लोकांचे दात अभ्यासत होते. मी आत जाताच नव भक्ष मिळाल्याच्या क्रुर आनंदात ह्या शिकाऱ्यांनी माझे दात बघण सुरु केल. अहो क्रिष्णाने आ वासला तेव्हा अर्जुनाला सबंध ब्रम्हांड दिसल. पण आ वासून कोणाला आपले किडके दात दाखवण ही काय रुबाबाची गोष्ट नव्हे. आणि खास करुन बघणारे डोळे स्मार्ट व कदाचित कॉलेजमधल्या होतकरु विद्यार्थांचे असतील. माझे किडके दात बघून त्यांची दातखिळी बसली असणार आणि असले नसलेले सर्व चान्स मी घालवून बसले होते. पुढे मग मी माझ्या मावज बहिणीकडे जाऊ लागले कारण अजुन कोणाला माझ्या किडक्या दातांची कथा कळाल्यास मला ’स्थळ’ येणार नाही ही आमच्या मातोश्रींची भिती.\nसाप आणि डेन्टीस्ट ह्यांची स्वप्नातसुध्दा भेट घ्यावी लागणार नाही अस आयुष्य मला दे अशी मी रोज प्रार्थना करते\nवयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून डोक्यातली चक्र सुरु होतात (आणि तशीच आपल्या पालकांची पण आपल्या बद्दल सुरु होतात). मला काय बनायच आहे...\nएवढ्या लहान वयात कदाचित पहिल प्रोफेशन जे आपण बघतो ते असत ’टीचर’च. मला मग मास्तरीणबाई व्हायच होत. शेजारपाजारच्या छोट्या पोरांची मी शाळा भरवू लागले. मास्तरकी पेश्यातल्या सतत बोलण्याचा मला कंटाळा येऊ लागला.(मला कधीतरी परत गणिताचा क्लास सुरु करायची ईच्छा आहे)\nआणि मी विचार करु लागले, मला काय बनायच आहे...\nसहा सात वर्षांची असतांना आईने संगीत शाळेत नाव नोंदवले. गाण्याच्या तीन परिक्षा झाल्यावर जसजस अवघड व जास्त रियाज सुरु झाला तस तस टॉन्सिल्सचा त्रास वाढत गेला. टॉन्सिल शरिरात महत्त्वाच्या कार्याकरता असतात ते ऑपरेशन करुन काढायचे नाहीत ही वडिलांची आद्न्या. समोर एकच पर्याय - गाण बंद. गायिका बनण्याच स्वप्न तिकडेच कोलमडून पडल, (आता मी बाथरुम सिंगर आहे) पुन्हा चक्र सुरु, मला काय बनायच आहे...\nदुरदर्शनवर बातम्या बघून मी ठरवल मला बातमीदार व्हायचय. पुस्तकातले धडे ऩ धडे आरशात बघून बातम्या स्टाइल वाचून काढायला लागले. पुढे कोणीतरी सांगितल बातमीदार होण्याकरता वेगळा कोर्स करावा लागतो मुंबईत राहून. स्वतःच स्वप्न बदललेल चालेल पण मुंबई नको. (आता मी बातम्या तर बघते पण बातमीदारांना इमिटेट करण बंद केल) पुन्हा विचार सुरु, मला काय बनायच आहे...\nशाळेत बायलॉजी मधे चांगले मार्कस पडायचेत, पण कोणाला माहीत होत की डॉक्टर बनण्याकरता डिसेक्शन पण कराव लागत. कॉलेजच्या लॅबमधे डिसेक्शन करतांना उलटी केली आणि ठरवल हे काही खर नाही. (अजुनही बायलॉजीची बरीच पुस्तक वाचते) पुन्हा मी विचार करु लागते आता काय बनु शकते\nरंगांबरोबर खेळायला मला खुप आवडायच. सर्व्या प्रकारचे पेंटिंग प्रकार शिकल्यावर ठरवल पेंटर व्हायच. पण मी तास ऩ तास बसून केलेले पेंटिंग विकायचे म्हणजे दुःखद वाटल.शेवटी पेंटिंग छंद म्हणून ठीक आहे पण पेशा नको असे ठरवले. (घराच्या सर्व भिंती मी माझ्या पेंटिंग्सने भरवल्या आहेत) पण परत तोच प्रश्ण : आता काय मी बनु\nवाचनाची नेहमीच खुप जास्त आवड होती. पुस्तक येता जाता खाऊन टाकायचे मग ठरवल स्वतःच काहीतरी लिहूयात - लेखक बनुयात. थोड्या फार कविता व लेख लिहिण्यापलिकडे माझी गाडी गेलीच नाही. (आजही मी माझ्या ब्लॉग/डायरीवर लिहित असते) आता काय बर बनू मी...\nकॉलेजमधे शिंग फुटल्यावर पार्लरमधे जाऊ लागले आणि शुल्लक गोष्टिंकरता भरपुर पैसे मिळवणाऱ्या बायका बघून ठरवल ब्युटिशियन व्हायच. ताबडतोब कोर्स जॉइन करुन संपवला पण मातोश्रींनी माझ्या प्लॅनला विरोध केला मग तो प्लॅन तिकडेच बारगळला. (आजही स्वतःच्या चेहऱ्यावर प्रयोग करते) पुन्हा तेच, आता काय बनु\nमनिष मल्होत्राने डिझाईन केलेले कपडे बघून वाटल मला पण रंगांच द्न्यान आहे, चला तर मग फॅशन डिझायनर बनुयात. तातडीने पार्ट टाईम फॅशन डिझाईन इंस्टिट्युट जॉइन केली. पहिला कोर्स - शिवणकाम दिवसभर शिवण करुन पाठकाड तर मोडलच पण भाऊ ’शिंपी होणार शिंपी होणार’ म्हणून चिडवू लागला. त्यामुळे कोर्स पुर्ण करुन पण तो प्लॅन पत्त्याच्या बंगल्यासारखा तिकडेच ढासळला. (मी अजुनही माझे ड्रेसेस स्वतःच डिझाईन करते आणि अधुन मधुन शिवते)\nमला काय बनायचय चिंतन परत सुरु...\nवडिल सुंदर पत्रिका बघतात. त्यांच बघुन उत्सुकता म्हणुन ज्योतिष क्लास लावला. त्याचा भरपुर अभ्यास केला, काही अंशी विश्वास पण बसला पण एक पत्रिका बघायचे असे किती मिळणार (अजुनही मी विरंगुळ्याकरता पत्रिका बघते)\nपुन्हा तोच प्रश्ण, मी आयुष्यात काय बनु\nमल्लेश्वरी - ऑलंपिक्स मधे वेट लिफ्टर म्हणून पदक पटकावलेली पहिली महिला. झाल तर मग, मला दुसरी बनायच होत. ताबडतोब जिममधल्या इंस्ट्रक्टरला प्लॅन सांगुन ट्रेनिंग सुरु. डॉक्टर वहिनीने महिलांच्या शरिरास हे योग्य नाही अस ऑब्जेक्शन घेतल. (मी रोज जिमला जाते, अधुन मधुन वेट लिफ्टींग पण करते) पुन्हा मी उत्तराच्या शोधात...\nकॉलेजच्या क्रिकेट टीमची कॅप्टन होते म्हणुन क्रीकेटर बनणार होते, मग चेस प्लेअर बनायच होत(अजुनही याहु गेम्सवर मी सारख्या मॅचेस हरत असते). स्टेजवर गेल्यावर घाबरुन पहिलीच स्टेप विसरले आणि डान्सर बनायच स्वप्न पण तिकडेच विसरले. (माझा कथ्थक क्लास अमेरिकेत चालु आहे).\nचांगल्या दिसण्याच्या कॉंम्प्लीमेंटस मिळाल्या म्हणून थोडे मॉडेलिंग केले, वामन हरी पेठे वगैरे तत्सम जाहीराती. पुढे पुढे जाणवले ह्या फिल्डमधे नाग कमवायला काही प्रिंसिपलस गिरवी ठेवण गरजेच आहे. कॉम्प्रमाईझ केले नाहीत आयुष्यात. प्रिंसिपल्स ना अति जास्त चिकटलेल्या होसर्ड रोअर्कचा राग येऊन फाऊंटनहेड पुस्तक एका क्षणी फेकून देणारी मी अचानक त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या मानसिकतेची जाणीव झाली आणि ती पटलीसुध्दा.\nआता तुम्ही विचार करत असाल की शेवटी मी करते काय (इतर अक्टिव्हीटीज मधुन वेळ काढुन) कंप्युटरसमधे मास्टरस केल आणि पुण्यातली एक मोठी कंपनी हायर करत होती, इंटरव्ह्यु करता १०० लोक, त्यापैकी तिघांना नोकरी मिळली. त्यात मी पण एक होते. एवढी कॉंपिटिशन असुन मला जॉब मिळाला ह्याचा अर्थे कदाचित मी हेच करण विधिलिखित होत. आज ५ पैकी ३ लोक आयटी मधे असतात त्यामुळे मी काहीही हटके किंवा वेगळ करण्याच स्वप्न पुर्ण नाही झाल.\nकधी कधी वाटत एकाच गोष्टीत प्राविण्य मिळवण्यात सर्व प्रयत्न लावले असते तर बर झाल असत. पण मग वाटत एका छोट्या आयुष्यात थोड्या फार गोष्टींचा अनुभव तरी घेता आला\nAuthor: Rasika Mahabal / Labels: चिऊ आणि मी, डायबिटिज, फर्गसन रोड, बर्ड वॉचींग, मी अशी, राहुल द्रविड, सोनु निगम\nचिऊ... हे काय नाव झाल चिऊ हे साधारण माझ्याच वयाच्या माझ्या भाचीच टोपणनाव आहे.\nमाझ्याच वयाची भाची हे कस शक्य आहे माझ्या वडिलांच्या सर्वात मोठ्या बहिणीच्या सर्वात मोठ्या मुलीची ही सर्वात मोठी मुलगी.... हुश्श...\nआम्ही दोघी एकाच शाळेत वेगवेगळ्या वर्गात होतो. मी शाळेत कुठेही दिसले की चिऊ ’मावशेशेशे’ अशी हाक मारायची. एक दिवस कोपऱ्यात घेऊन मी तिला सांगितल मला रसिका म्हण मावशी नको. त्याच अजूनही तिने आद्न्यापालन केल आहे.\nभाची असली तरी एवढी वर्ष आम्ही खुप चांगल्या मैत्रिणी म्हणुनच राहिलो आहे. दुर्योधन आणि शकुनीमामानंतर घनिष्ठ मैत्री जमून कारस्थान करणारी आमचीच जोडगुळी असावी.\nपुण्यातला फ़र्गसन रोड वर सागर आर्केडच्या कट्ट्याजवळ एक दिवस चिऊ दिसली. मी रस्त्याच्या दुसऱ्याबाजुला उभे होते. तिथून मी जोरात ओरडले ’चिऊऊऊऊ’. त्यानंतरच्या भेटीत तिने मला कोपऱ्यात घेऊन सांगितले की मला चिऊ नको म्हणत जाऊ माझ्या खऱ्या नावानेच हाक मारत जा; खास करुन कॅट मुलांसमोर. त्याच मी आजवर पालन केलेल नाही.\nसुंदर मुलांना ती कॅट म्हणते, ती उपमा मला फ़ार आवडली नसली तरी मीसुध्दा स्मार्ट मुलांना कॅट म्हणू लागले आणि माझ्या सर्व मैत्रिणींमध्ये ती उपमा प्रसिध्द झाली. (वेड कॅट म्हणजे सौदर्याची सर्वात उच्च श्रेणी)\nआम्ही दोघींनी मिळून एक गिटार क्लास लावला. आणि तो कुठल्यातरी तत्सम कारणास्तव मी सोडला. चिऊ जात राहिली. नंतर कधीतरी तिच्या गिटार क्लासमधील कॅट मुलांसोबत तिला बघून क्लास सोडल्याबद्दल माझा जीव हळहळला. ती आता फार सुंदर गिटार वाजवते.\nचिऊने क्रुष्णमुर्ती पध्दतीने कुस्तीचा क्लास लावला आणि ८० किलो पर्यंत कोणालाही उचलू लागली. त्याच काळात भारताची पुढली मल्लेश्वरी बनण्याच्या प्रयत्नांत मी होते. कोणाचे बायसेप मोठे ह्यावर मग आमची स्पर्धा लागायची, ज्यात मी तिच्यासोबत कधीच जिंकू शकले नाही.\nचिऊबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ती पूण्यात मोटरसायकल चालवायची. तिच्या मागे बसून फेरफटका मारायला मला जाम आवडायच. एक मोटरसायकल चालवणारी सुंदर मुलगी पाहून लोकांच्या मागे वळून वळून बघणाऱ्या अवाक नजरा मला रोमहर्षक वाटायच्यात. एकदा मी माझ्या मैत्रिणीसोबत सकाळी ८ ला बसची वाट बघत उभे होते. तेव्हा आमच्यासमोरुन टाईट जीन्स टॉप घालून एक मुलगी झुपकन मोटरसायकलवर निघून गेली. तिला बघुन मी म्हाताऱ्या आजीबाई सारखी कमेंट केली - ’आजकालच्या पोरी’ ऩ क्षणार्धात माझ्या लक्षात आल अरे ही तर चिऊ होती.\nआमच्या दोघींचे खुप इंटरेस्टस़ सारखे आहेत. जस की पेंटींग. तिच्या खोलीतल्या भिंतिंवर पण तिने निरनिराळे पेंटिंगस केले आहेते. म्हणजे तिला माझ्याहून जास्त एक पेंटिंगचा प्रकार येतो - वॉल पेंटिंग\nपेंटिंग, कॅलिग्रफी ह्या कलांमधे चिऊ नि्पुण आहे. ती गातेसुध्दा खुप सुंदर.\nदोघींना वाचनाची भरपुर आवड त्यामुळे पुस्तक हा आमचा आवडीचा विषय.\nसुट्टीच्या दिवशी रात्री एकामागुन एक ४-५ सिनेमे बघणे हा आमचा एक छंद. फर्गसन रोडवर बर्ड वॉचींग हा आमचा सर्वात आवडता छंद. प्रेमभंगापासुन ऑफिसमधल्या कटकटींपर्यंत आमच नॉनस्टॉप चर्चासत्र सुरु असायच.\nन मिळवण्याजोगे असले तरी तिला सोनु निगम, राहुल द्रविड आणि मग ब्रायन ऍडमवर क्रश होते. होय, तिचा चॉइस वेळेसोबत सुधारत गेला. तिच्या इतर आवडी म्हणजे फोटोग्रॅफी आणि इंग्लिश गाणी ऐकणे. सायकॉलॉजिस्ट हे तिच प्रोफेशन आहे अन ती अस्खलित फ्रेंच बोलते. एकदा तरी आयुष्यात फ़्रान्सला जाऊन यायच हे तिच स्वप्न होत ते इतक्यातच पुर्ण झाल. मी तिचा आदर करते कारण ती एवढ्या सर्व कलागुणांमधून प्रविण आहे.\nचिऊला इयत्ता आठवीपासून डायबिटिज आहे, तिला रोज साधारण ३ इंजेक्शनस घ्यावे लागतात. बऱ्याच रात्री हायपोमुळे तिला मी जागतांना बघितल आहे. पण ह्याबाबतीत मी तिला कधिच कुरकुर करतांना बघितल नाहीये, किंवा कुठली गोष्ट न करण्याकरता ह्याला कारण बनवतांना पण बघितल नाहिये. खर तर तिने एका तब्बेतीने हट्ट्याकट्ट्या मुलीहून अधिक गोष्टी शिकल्या असतील आणि त्यांच्याहून अधिक उत्साहात.\n२ वर्षांपुर्वी चिऊच एका वेड कॅटसोबत लग्न झाल आणि लवकरच ती छोट्या कॅटस ना जन्म देणार आहे. तिला पुढील आयुष्य सुखाचे जावो\nAuthor: Rasika Mahabal / Labels: पुस्तक, प्रविण दवणे, रहस्य गुंत्याच, सावर रे\nगुंता निर्माण करण्यात काहीजणांचा मोठाच हातखंडा असतो. साध-सरळ काही चाललय, आत हे क्षण मजेत घालवू, जगण्याचा जरा वेगळाही विचार करु, थोडी वेगळी पायवाट चालु, असा विचार करण्याचा विसाव्याचा क्षण येताच काही माणसांना अस्वस्थता येते. मग ते ध्यानीममी नसलेले पंचवीस वर्षांपूर्वीचे विषय उकरुन काढतील, जुने अपमान उपसून काढतील, काहीतरी कडवट शब्दांची नांगी मारतील... आणि छान सरळ संबंधांचा गुंता करतील. असा गुंता झाला की यांचे ८-१० दिवस मोठे मजेत जातात, मजेत याचा अर्थ त्या तडफडीचा, भांडणाचाही ही मंडळी एक हलक्या दर्जाचा आनंद घेतात.\nगुंत्यान सारया घरातील प्रवाहीपणाच मुळाता साकळतो. इतर वेगळे विषय अशा घरात निघूच शकत नाहीत. घरातल्या पाच माणसांपैकी चार माणस एकमेकांशी न बोलणारी, किंवा नीट न बोलणारी असली की मग ते घर कसल खर तर घरात काही मूलभुत समस्या आहेत का खर तर घरात काही मूलभुत समस्या आहेत का पैशाची अडचण कसली कमतरता नाही. जगात किती वेगवेगळे विषय आहेत व़्रुत्तपत्रातल्या वेगळ्या घटनांपासून ते नवी पुस्तक, नवा चित्रपट, नाटक, एकमेकांच्या ऑफिसमधल्या धमाल गमती, मुलांच्या शाळेतील स्पर्धा... एक ना दोन हजार विषय गप्पांमधे रंग भरु शकतात. अशा निर्मळ गप्पांमधून घर एक पाऊच पुढं सरकत. प्रगतीच्या दिशेने.\nपण काही घर पुढे न सरकणारीच घर असतात. अकारण वितंडवाद, पण निष्पन्न शुन्य. मान-अपमान हेच या घराचे खांब असतात, अन विसंवादातील अबोला हे या घरांच छप्पर स्वतःच ओढवून घेतलेल्या कटकटीत काही घरांच, त्यातल्या उमेदीच्या, उमलत्या व्यक्तीमत्त्वांच जगणं पार मातीमोल होऊन जात.\nआयुष्य मात्र निघुन जाणार\nघरातल्या एखाद्या हेकट, मुजोर, अहंकारी माणसामुळे सारं घरच गुंत्यात सापडत. प्रश्ण अस्तित्त्वाचा असल्याने बाकीचे घटक फक्त सोसत राहतात. घुसमटत राहतात. चार घास कमी परवडले, पण घरात शांती हवी. विरामाचे स्वस्थ क्षण हवेत... ज्या क्षणी घरातले सर्व घटक आपापल्या भविष्याचा वेध होऊ शकतील, क्षमता आजमावतील, उड्डाण करण्याची जिद्द कमावतील.\nआता जिवितासाठी, वेगळा उद्योग नसलेली, पुर्वपूण्याईवर चार पैसे घरबसल्या मिळवणारी रिकामटेकडी माणसही असे गुंते करण्यात अग्रेसर असतात. कधी फुकटचे सल्ले दे, कुठे उगिच उणिवा काढ, तर कधी निंदेची खिरापत इथून तिथे झोपाळलेल्या दुपारी वाटत फिर. काळजीच्या अडाणी ध्यासाने ही माणस नवी काळजीच निर्माण करतात. समोरच्या माणसाची इच्छा नसतांना आपण दिलेला सल्ला बुमरॅंगसारखा आपलाच अपमान होऊन उलटतो. त्यातून निर्माण होतो नवा गुंता.\nनवी पिढी काही धडे ठेचा खाऊनच शिकणार आहे. सारख नव्या पिढिच बुलेटप्रुफ जॅकेट होऊन बसण्यापेक्षा काही समस्या नव्या पिढिला झेलू द्याव्यात. समजुतदारी, संवादी घटक असतील तर अनाग्रही व़्रुत्तीने एकदा फार तर सांगाव; पण आपल्या सांगण्याचा काच होऊ नये.\nसारख्या कोर्टकचे़ऱ्या, भाऊबंदकी, वादविवाद, मान अपमान, माझ खर की तुझ खर, या व्रुत्तीने जीवनातले मुळ प्रश्ण बाजुलाच पडतात. आणि अमुल्य आयुष्य अक्षरशः गंजुन जात. काय साधत यान\nअंगणातल उमललेच मोगऱ्याच फुल ओंजळीत घेऊन हुंगल्याविणाच त्याच निर्माल्य होत... आणि आपण फुलल्या-विणाच ओघळून जातो\nपाळणाघरापासून रिटाअरमेंट पर्यंत सर्व विषयांवर अतिशय सुरेख शब्दात सावर रे ह्या प्रविण दवणांच्या पुस्तकांत लेख आहेत. मधे काहि खर काहि खोट आणि अशीच काहि कंटाळवाणी पुस्तक वाचल्यावर मराठी पुस्तक वाचण्याचा उत्साह संपला होता. पण ह्या सावर रे चे सारे भाग वाचुन मी पुन्हा एकदा मराठी पुस्तकांच्या आणि मराठी भाषेच्या प्रेमात पडले आहे... वरील लेख सावर रे - भाग २ मधुन.\nरंगांची उ ध ळ ण\nAuthor: Rasika Mahabal / Labels: अक्रेलिक, ऑईल, किमयागार, चारकोल, पेंटिंग, मी अशी, रंग, रंगांची उधळण, वॉटरकलर\nवॉटरकलरस कित्ती अनपेक्षित निकाल देणारे. पाण्याबरोबर मिसळून पेपरवर लावलेत की त्यांची चालच निराळी होते. ते कुठे जाऊन पसरतील काहीच सांगता येत नाही. म्हणुनच ते रंगवायला अवघड आणि पूर्ण झाल्यावर फलप्राप्तिची भावना देणारे.\nअक्रेलिक - जिथे मारु तिथे बसतात आणि लगेच वाळून घट्ट होतात. एवढ सरळसोट त्यांच वागण तरीसुध्दा राजबिंडे दिसणारे. स्वतःकडे लक्ष आकर्षित करणारे.\nऑइल कलरस - थिक, दिवसेंदिवस वाळायच नाव घेत नाहित. दिसायला तर असतातच सुंदर पण त्याचबरोबर मला ते खुप ऍडजस्टिंग पण वाटतात, ते वाळेपर्यंत आणि वाळल्यावर सुध्दा त्याच्यावर पुटच्या पुट चढवू शकता.\nचारकोल - जरा रस्टिक, गावराण दिसतात. थोडीशी ओबडधोबड गोष्टींची चित्र त्याला उठून दिसतात. रफ टेक्शर देऊन जाणारे हे स्मुथ रंग इतर चारकोल रंगांमधे मिक्स व्हायला चकार नकार देतात आणि प्रयत्न केला तर त्यांची नाराजी ते पेपरवर व्यक्त करतात.\nजस प्रत्येक पेंटिंग प्रकाराच एक आगळेवेगळेपण आहे तसच प्रत्येक रंगाचसुध्दा आहे. प्रत्येक रंगाचे काही मित्र रंग असतात तर काही शत्रु. मित्र रंग एकमेकांच्या आजुबाजूला आलेत की एकदुसरयाच रुप अजुन निखारतात आणि शत्रु आजुबाजुला आलेत तर दुसरयाच दिसण तर खराब करतातच पण स्वतःचसुध्दा करतात.\nएक चित्र सुंदर दिसण्याकरता निरनिराळे मित्र रंग आजुबाजुला येण गरजेच आहे. चित्रात नुसता एकच रंग असला तर निखार येत नाही. एकाच रंगांच्या वस्तुंनी व्यापलेल्या खोलीत प्रत्येक वस्तू स्वतःच अस्तित्त्व हरवते आणि आपल्या सारख्याच असणाऱ्या दुसऱ्या छटेत मिसळून जाते. अंगावर जर स्कायब्लू फ्रॉक आणि पायात फेंट पिवळे सॅंडल असतील तर दोघांच एक निराळ ठळक असणं असत.\nकुठल्याही व्यक्तीचाच विचार करा ना. नुसतच कोणी का ब्लॅक ऍंड व्हाईट असतात त्यांच्यात अनेक रंग असतात, त्या रंगांच्या विविध छटा वेगवेगळ्या वेळेस बाहेर येतात, कधी डार्क तर कधी फेंट.\nआयुष्य ही रंगांची उधळण आहे, कुठल्याही रंगीबेरंगी चित्राहून ते कमी नाहीये. पांढरे डल क्षण आहेत म्हणून आपण निळ्या शांतदायी क्षणांना एंजॉय करतो, काळ्यासारख्या दुःखद घटना घडतात म्हणून आपण हिरव्या सुखाच्या घटकांची वाट बघतो.\nकुठल्यातरी एकाच रंगाच माझ्या स्वभावावर अतिप्रभाव असू नये, कुठल्यातरी एकाच रंगाने माझ्या आयुष्याला रंगवू नये, काही घटना चारकोल सारख्या ओबडधोबड रस्टीक तर काही ऑईल सारख्या सुरेख आणि ऍडजस्टिंग, काही अक्रेलिक सारख्या रीलायबल ऍंड रिच तर काही वॉटरकलर सारखे बिनभरवशाचे आणि आव्हानात्मक दे अशी या दुनियेच्या किमयागार चित्रकाराकडे मी मागणी करते.\nआपल्या मनाची जी परिस्थिती असते त्यावरुन आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रुप आवडतात का जस धबधब्याच कोसळणार रौद्र रुप बघून कधी मन शांत होत, त्याच ते रुप बघून डोळे भरुन येतात तर कधी त्याच तेच कोसळण भीषण वाटून मानसिक अशांती निर्माण करत.\nकधी तळ्याची संथ चाल बघून एका प्रकारची अनामिक स्तब्धता मनास लाभते, झाडांच्या हिरव्या रंगाने प्रसन्नता मिळते तर कधी त्यांच्याकडे लक्षच जात नाही. हे निसर्गाच कॄर तर कधी निर्मळ स्वरुप आल्हाददायी तर कधी नैराश्यजनक का वाटाव\nनदीच खळखळणार पाणी - जे बघता येत पण त्यात मनसोक्त डुंबता येत नाही, हिरवेगार डोंगर दिसतात पण त्यावर लोळता येत नाही. निरभ्र निळ आकाश पण उडता येत नाही.\nकधी जिवनाच्या 'हे सर्व का कशासाठी' परिस्थितीतून जातांना अश्या कुठल्यातरी दैदिप्यमान निसर्गाच रुप दिसत आणि वाटत बर झाल मी आहे, हे सर्व खुप सुंदर आहे.\nखडे आणि ओरखडे - द. मा. मिरासदार\nमिरासदारी सारख पुस्तक लिहिणारया मिरासदारांच हे पुस्तक खुपच बालीश वाटत. हे पुस्तक वाचतांना तुमच्या मेंदुला खडे आणी ओरखडे बसतात. मला नाही आवडले तुम्हाला आवडले तर बघा.\nआहे मनोहर तरी ... सुनिता देशपांडे\nAuthor: Rasika Mahabal / Labels: आहे मनोहर तरी, पुस्तक, सुनिता देशपांडे\nपु.ल. देशपांड्यांच्या बायकोचे पुस्तक म्हणुन मी हे वाचायला घेतले त्यामुळे लेखिकेचे लहानपणीचे घर कसे होते किंवा त्यांच्या घरची म्हैस कशी होती हे जाणुन घेण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता. पु.लं बद्द्ल लिहिलेल्या नॉट सो गूड गोष्टींमुळे त्यांचे चाहते नक्कीच दुखावले जाणार. पुस्तकातुन लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाची चांगलीच ओळख घडुन येते. १९४२ पासुनचा त्यांचा स्वातंत्रसंग्रामात भाग, लीव्ह इन रीलेशनशिप्स असायला हव्या वगैरे त्यांचे विचार जाणुन त्यांचा जन्म चुकीच्या शतकात झाला अस वाटत. लेखिकेचा स्वभाव बघितला तर त्यांच लग्न कोणाशीही झाल तरी त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा चुकला नसता अस मला वाटत. त्यांच्या पुस्तकाच नाव तरीदेखिल आहे मनोहर तरीच असत. त्यांच्या बरयाच गोष्टी मला टॅंन्जंट गेल्यात जस की दलित आणि स्त्रियांची केलेली कंपॅरिझन. त्यांनी पु.लंबद्दल लिहिलेल्या वाईट गोष्टिंमधल्या निम्म्याहुन अधिक गोष्टी नॉट इव्हन वर्थ मेंशनिंग वाटल्यात. मी सुधा मुर्तींचीसुध्दा बरीच पुस्तक वाचली आहेत पण त्यात कधीच त्या किती महान आहेत किंवा नवरा किती आळशी आहे असल काही वाचनात येत नाही, उलट त्यांच्या गोष्टींमधुन त्यांच भारदस्त आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व हळुवार समोर येत.\nपु.लं बद्दल अधिकाधिक वाचण्याच्या मोहातून मी पुस्तक सोडु शकले नाही. कदाचीत त्याच कारणाकरता किंवा मला न उमगलेल्या कुठल्यातरी कारणाकरता तुम्हाला हे पुस्तक नक्कीच आवडेल.\nमी एका कॉफी शॉप मधल्या मोठ्या खिडकीसमोर बसले आहे. मला इथुन भल्या मोठ्या बिल्डींगस दिसत आहेत. त्यांच्यासमोर चार हात अंतर ठेउन राहणारी विभक्त कुटुंबासारखी झाड विखुरली आहेत. समोरच्याच बिल्डींगमधे जाड्या बायकांनी बारीक व्हायच सेंटर आहे, त्याकडे अधुनमधुन नजर टाकत मी होल मिल्क विथ व्हिप क्रिम असलेली कडु कॉफी पिते आहे. कॉफि पितांना जरी कडु लागली तरी ती गिळल्यावर एक मस्त चव जिभेवर घोळते ती थोडावेळ एंजॉय करायची आणि मग पुढचा सिप घ्यायचा.\nआय एम नॉट डिपेंडंट ऑन एनी स्टिम्युलेटिंग एजंटस अस म्हणणारी मी कॉफीने येणार्या तरतरीची चाहती झाली आहे.\nमाझ्या उजव्या बाजुला एक जख्खड म्हातार जोडप त्यांची मॉर्नींग कॉफी घेत प्रेमाच्या गप्पा मारतांना भासतय तर त्यांच्या बाजुला एका पायाने अधु बाई तिच्या कुबड्या साईडला ठेऊन सोफ्यावर निवांत पाय पसरुन पुस्तक वाचत पडली आहे.\nशेजारी असलेल्या सलॉनमधून चटक मटक चवळी चटक बायका टॉक टॉक करत जात आहेत. भवती संथ म्युझिक चाल्ल आहे. कोणी बस स्टॉपवर थंडीत काकडत बसची वाट बघत उभ आहे तर कोणी आपापल्या कामांना निघाल आहे. शनिवार रविवार नेमाने मी अस कॉफी पित पिपल ऑबझर्हेशन करते. हया सर्व लोकांकडे बघुन वाटत ह्यांच आयुष्य कस असेल\nकॉफीच्या कपवरच झाकण काढल्यावर आधी ते चाटून मग कॉफी पिणारया गोरया बाबाकडे बघितल्यावर वाटल जगात सर्वी लोक किती सेम असतात. कोणाला हॉट कॉफी आवडत असेल तर कोणाला कोल्ड एवढेच काय किरकोळ फरक.\nइथे बसुन दरवेळेस मी हाच विचार करते की ह्या सर्वांमधे माझ वेगळेपण काय माझ अस्तित्त्व काय\nकॉफी सारख हे एक कडु सत्य जे मनातही दिर्घ कडु चव देउन जात ते चघळत मग मी दिवसाच्या कामांना चालु लागते.\nAuthor: Rasika Mahabal / Labels: अनाहत, अशोक सराफ, एवढस आभाळ, चेकमेट, डोंबिवली फास्ट, बेर्डे, वळु, सचिन पिळगांवकर\nअशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे ह्या जोडगुळीचे सिनेमे बंद झालेत आणि मराठी सिनेमावर शोकाकुल परिस्थिती आली. सचिन पिळगांवकरने काढलेला एखाद दुसरा सिनेमा मधेच मराठी चित्रपटस्रुष्टीच अस्त्तित्त्व जाणवून जायचा आणि पुन्हा मग निस्तब्ध शांतता. कुठल्यातरी अजाण साखळदंडामधे मराठी दिग्दर्शक अडकलेला बहुतेक सराफ - बेर्डेच्या माकडचेष्टांनी भरलेल्या सिनेमां व्यतिरिक्त त्याला काहीच दिसत नव्हत आणि दिसल तरी मराठी प्रेक्षकाला ते झेपेल का नाही ह्याची भिती असावी. अशातच श्वास सारखा सिनेमा गुपचुप येतो काय व डायरेक्ट ऑस्करला पोचतो काय. मराठी दिग्दर्शक अचानक पछाडून जातो. त्याची झोपमोड झाली आहे हे तो डोंबिवली फास्ट, सरिवर सरी सारख्या सिनेमांमधुन सिध्द करतो.\nपण आता मात्र माझ्या मते त्याची फक्त झोपमोड झालेली नसून संपुर्ण निद्रानाश झाला आहे. कदाचित,अनाहत, बनगरवाडी, वळु, चेकमेट, शेवरी, टिंग्या एकाहुन एक अधिक सुंदर सिनेमे...(चेकमेट मधील व्हिलनच नाव महाबळ - तेवढच एक वाईट :)) एकाहुन एक सुंदर नेपथ्य, दिग्दर्शन, अभिनय, संवाद.\nआणि आता मात्र कमालच झाली - मराठी माणसाने एवढस आभाळ सारखा चित्रपट काढुन स्वतःभवतीची दोरखंड तोडून सुसाट पळ काढला आहे. हा सिनेमा अगदी नक्की बघाल. असेच अनेक मीनींगफ़ुल मराठी मुव्हीज निघत राहोत\nरंगांची उ ध ळ ण\nखडे आणि ओरखडे - द. मा. मिरासदार\nआहे मनोहर तरी ... सुनिता देशपांडे\nरंगांची उ ध ळ ण\nखडे आणि ओरखडे - द. मा. मिरासदार\nआहे मनोहर तरी ... सुनिता देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/153", "date_download": "2018-04-21T04:07:58Z", "digest": "sha1:34C35FYNZYTLUJHZPHK25PNN6GAAAZYK", "length": 8839, "nlines": 89, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nनाच रे चोरा - विडंबन संग्रह 1\nनाच रे चोरा हा माझा ऑनलाईन विडंबन संग्रह. या संग्रहामधे काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची मी केलेली विडंबनं संग्रहित केली आहेत. यातील बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या दरम्यान लिहिलेली आणि मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेली आहेत. शिवय यातली काही विडंबनं ही लोकांनी कॉपी-पेस्ट करून ईमेलद्वारे मुक्‍तपणे वाटलेलीही आहेत. अशी वाटली गेलेली विडंबनं काही जणांनी काही ठिकाणी गाऊन, वाचून सादरही केलेली आहेत खरंतर विडंबन गीताला आणि विडंबनकारालाही आपल्या समाजात फारशी प्रतिष्ठा मिळालेली दिसत नाही. अशा स्थितीत या विडंबनांचा झालेला प्रसार मला नेहमीच आश्चर्यकारक वाटत आला आहे.\nविडंबनाचं शास्त्र किंवा नियमही कोणी केल्याचं मी कुठे पाहिलं, वाचलं ऐकलं नाही... विडंबनं करताना मी कोणते नियम पाळतो ते मी सांगतो:\nविडंबित गीत हे मूळ गाण्याच्या वृत्तामधे (किंवा चाली मधे) असावं. गण व मात्रांचा नियम पळावा (यमक व शब्द वेगळे असले तरी चालेल)\nविडंबीत गीताची कडवी ही अर्थपूर्ण असावीत, उगाच ओळींची खोगिरभरती नसावी. शक्यतो कडवी ही एकमेकंशी संबंधीत असावीत\nविडंबन करताना केवळ विनोदासाठी म्हणून अश्लीलता व बिभत्सता टाळावी (प्रत्येकाची या दोन्ही ची व्याख्या व मर्यादा वेगळी असु शकते) पण, जे विडंबित गीत आपण चार चौघांसमोर आणि चार चौघींसमोरही न लाज बाळगता सांगू शकू असच विडंबित गीत प्रकाशित करावं\nव्यक्तिगत आकसापोटी कुणाही कवीची रचना मोडण्यास घेउ नये आणि विडंबित गीतातही व्यक्तिगत चिखलफेक टाळावी.\nकाव्याचा हेतु जर नवनिर्मिती आणि व्यक्तिगत अनुभवाची अभिव्यक्ती हा आहे, तर तोच हेतु विडंबनाचाही असावा. विडंबन हे अस्तित्वात असलेल्या एखाद्या गीतच्या चालीत बसणार शक्यतो विनोद निर्माण करणार पण नवनिर्मित असंच काव्य असाव\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...\nचला आता झोपू आपण...\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nझाली बेभान ही तारा\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nदादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nवरण इतके गार असुनी\nसखी बैल आला मारका\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/padsad/", "date_download": "2018-04-21T03:50:02Z", "digest": "sha1:G3C2P3I256PVWBY5J5DCYJSJJS5HJUZ5", "length": 14348, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पडसाद | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘लोकरंग’मधील (८ एप्रिल) ‘ऐन वसंतात अध्र्या रात्री..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला.\nराष्ट्रीयीकृत बँका : दुसरी बाजू\nबँकांच्या राष्ट्रीयीकरणामागील तत्कालीन सरकारची दाखवायची भूमिका व अंतर्गत निहित हेतू वेगळा असू शकतो.\n‘बँका: एक सरकारी श्रावणी’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला.\nकलाबहर हवा तर लोकाभिमुख व्हा\n‘लोकरंग’मधील (२१ जानेवारी) गिरीश कुबेर यांचा ‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला.\nजलसंपदा खात्यातही ‘कुडमुडे संशोधक’\nनिश्चित व ठोक माहिती कधीच का नसते\n‘लोकरंग’मधील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘नाटक २४ ७’ या नव्या सदरातील ‘गारुड’ हा पहिला लेख (७ जानेवारी) वाचला.\nनिफाडकर म्हणतात, ‘‘फसलेले संकलन आहे, मग त्यावर लिहिले कशाला\nनिमशहरी भागांत वा गावाकडे राहणारे अनेक सुखवस्तू नागरिकही स्वत:ची ‘भारता’त गणना करतात\nशांता गोखले एकदा माझी नाटके वाचून या विषयावर इतक्या बोलल्या की मला माझी भीती वाटू लागली.\nभारतीय समाजात तटस्थतेचा अभाव\n’ हा अभिराम भडकमकर यांचा लेख (२६ नोव्हेंबर) वास्तववादी आहे.\nएकांगी व अनाठायी टीका\nसचिन कुंडलकर यांच्या ‘करंट’ या सदरातील लेख हे बऱ्याच वेळा एकांगी व भरकटलेले असतात.\nआधी परतावा मिळे; आता नाही\nया सगळ्या टक्केवारींच्या बेरजा आणि त्यानुसार एकत्रित कर हा सदर लेखकाच्या लेखनाचा भाग आहे.\n‘लोकरंग’मधील राजा शिरगुप्पे यांचा ‘लढवय्यी पत्रकार’ हा गौरी लंकेश यांच्यावरील लेख वाचला.\nभिडतात, पण त्यांतला भावार्थ हरवतो असेही वाटते. कविता ही कवीच्या हृदयातून स्फुरते\nअधिकाराचा वापर, पण कर्तव्यात कसूर\nएकविसाव्या शतकातील भारताचे हे दुर्दैवी चित्र आहे.\nया मखलाशीचे कौतुक कुणाला\nसामान्यपणे निदान जयंतीच्या दिवशी तरी त्या त्या व्यक्तीबद्दल बरेचांगले बोलण्याची आपल्याकडे पद्धत आहे.\nकुबेर दिल्लीत फेरफटका मारायला आले होते, असा उल्लेख लेखात त्यांनी केलेला आहे.\nकुंडलकरांचे स्त्री-चळवळीचे आकलन तोकडे..\n१३ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील सचिन कुंडलकर यांचा ‘काहीही न करणारी मुलगी’ हा लेख वाचला.\nसत्तेचे चेहरे बदलले, तरीही..\nलेख वाचकांना अंतर्मुख व्हायला लावणारा आणि लोकशाहीवाद्यांची चिंता वाढवणारा आहे.\nकेवळ पालकांना दोष देऊ नका..\nदुसरे म्हणजे समाजमाध्यमांचा आपणा सर्वाच्या जीवनवशैलीवर नको तितका पगडा आहे\n‘लोकरंग’मधील (२ जुलै) ‘झुंडशाही- जंगलच्या राज्याकडे’ या मथळ्याचा मकरंद साठे यांचा लेख वाचला.\nसंशोधनपर लेखनाचे एक तंत्र आहे. या विषयावरचे जयकर ग्रंथालयातले सर्व इंग्रजी ग्रंथ मी वाचले आहेत.\n‘तो’ शोधनिबंध नव्हे, आढावावजा निबंध\nडॉ. क्षीरसागर यांनी ‘टीप क्र. १ ची नोंद’ असा जो उल्लेख केलेला आहे, तो मुळात चुकीचा आहे.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/kundalini-1126503/", "date_download": "2018-04-21T03:43:08Z", "digest": "sha1:7QPAOAROHPY3TDKBCKFMSBUGRO4TGHWT", "length": 42735, "nlines": 269, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुंडलिनी जागृती (!) | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nइ. स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेलेला पतंजली मुनी हा महान ऋषी, योग विद्येचा पहिला सर्वमान्य ‘संकलनकार’ होता (उद्गाता नव्हे); व त्याने आठ अंगांच्या (अष्टांग)\nपतंजली मुनींनी कधीही कुंडलिनी शक्तीचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी प्रतिपादलेली ‘प्रेरक चेतना’ कुंडलिनीसंबंधी आहे हे कदाचित मान्य केले तरी त्या अनुषंगाने मानवी शरीरात कुंडलिनी, तीन नाडय़ा व सात चक्रे असे संबंधित एकूण ११ अवयव प्रत्यक्षात आहेत हे सिद्ध कसे व्हावे शिवाय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांत गूढवादी अनुभव आणि विचार सारखेच आहेत, मग होणारे साक्षात्कार परस्परभिन्न कसे\nइ. स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेलेला पतंजली मुनी हा महान ऋषी, योग विद्येचा पहिला सर्वमान्य ‘संकलनकार’ होता (उद्गाता नव्हे); व त्याने आठ अंगांच्या (अष्टांग) स्वरूपात सांगितलेल्या योगसाधनेचे १) बहिरंग साधना, २) अंतरंग साधना व ३) अंतरात्मा साधना असे तीन मुख्य भाग मानले जातात. बहिरंग साधनेत ‘यम, नियम व आसन’ अशी तीन अंगे आहेत. () यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य व अपरिग्रह (साठा न करणे), असे नैतिक आचरणाचे पाच नियम होत. () यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य व अपरिग्रह (साठा न करणे), असे नैतिक आचरणाचे पाच नियम होत. () ‘नियम’ म्हणजे शौच (शुद्धता), संतोष, तपस्, स्वाध्याय (वेदाध्ययन) व पाचवा ईश्वर-प्रणिधान (ईश्वर-शरणता) हे पाच आत्मशुद्धीकरणाचे नियम होत. या यम-नियमांच्या पालनाचे चित्त शुद्ध होऊन, मन ‘वासनारहित’ होऊ शकते. यम-नियम पालनानंतर () ‘नियम’ म्हणजे शौच (शुद्धता), संतोष, तपस्, स्वाध्याय (वेदाध्ययन) व पाचवा ईश्वर-प्रणिधान (ईश्वर-शरणता) हे पाच आत्मशुद्धीकरणाचे नियम होत. या यम-नियमांच्या पालनाचे चित्त शुद्ध होऊन, मन ‘वासनारहित’ होऊ शकते. यम-नियम पालनानंतर () तिसरे अंग आहे ‘आसन’, म्हणजे शरीराची विशिष्ट स्थिती. अशा या बहिरंग साधनेनंतर ‘प्राणायाम’ व ‘प्रत्याहार’ या ‘अंतरंग’ साधनेच्या दोन पायऱ्या होत. प्राणायाम म्हणजे श्वास व उच्छ्वासाचे लयबद्ध नियंत्रण; आणि प्रत्याहार म्हणजे बाह्य़ विषयांच्या व आपल्या इंद्रियांच्या प्रभावापासून मनाला मुक्त करणे होय. त्यानंतर शेवटच्या ‘अंतरंग साधनेत, शेवटची तीन अंगे असतात. ती म्हणजे, धारणा, ध्यान व समाधी ही होत. धारणा म्हणजे चित्त एकाग्र करणे, ध्यान म्हणजे एकाच विषयाचे सतत चिंतन करणे व समाधी म्हणजे साधक व परमात्मा (हा ध्यानविषय) यांची एकरूपता अनुभवण्याची स्थिती. पतंजली मुनीने सांगितलेली अष्टांग साधना या एवढय़ाशा लेखात एवढय़ा तपशिलात सांगण्याचा एक हेतू असा की, त्यात त्याने ‘कुंडलिनी जागृती’चे काही वर्णन केलेले नाही हे दाखविणे हा होय.\nमुळात भारतीय तत्त्वज्ञानात योगसाधनेला फार महत्त्व आहे आणि पतंजलीपश्चात् झालेल्या योगविद्येच्या अभ्यासात ‘कुंडलिनी’ या पारिभाषिक संज्ञेचा वारंवार उपयोग केला जातो. याबाबत कुंडलिनी समर्थकांचे पटण्याजोगे स्पष्टीकरण असे आहे की, पतंजलीने वापरलेला ‘प्रत्यक चेतना’ हा व त्याच्या पूर्वीच्या श्वेताश्वेतरोपषिदाने वापरलेला ‘देवात्म शक्ती’ हा, हे दोन्ही शब्द व त्यांच्या प्रक्रिया या कुंडलिनी शक्तीच्याच सूचक असाव्यात. तर एवढे मान्य करून आपण पुढे जाऊ या.\nप्राणायामात श्वास आत घेण्याला ‘पूरक’, तो कोंडून ठेवण्याला ‘कुंभक’ व तो हळूहळू सोडण्याला ‘रेचक’ म्हणतात. यात ‘कुंभक’ सर्वात कठीण असून, त्याच्यासह या तिन्ही क्रिया व्यवस्थित केल्या तर कुंडलिनी ‘जागृत’ होते असे मानले जाते. आपल्या पाठीच्या कण्याजवळ इडा, पिंगला व मधली सुषुम्ना अशा तीन पोकळ नाडय़ा असून, जागृत झालेली कुंडलिनी, आपले तेज सुषुम्ना नाडीत ओतते, त्यामुळे तिला कंप येऊन, सूं सूं असा मंद आवाज निर्माण होतो ज्याला ‘अनाहतनाद’ असे म्हणतात. सुषुम्नेच्या शेजारी मूलाधार चक्र असून, सुषुम्नेला प्राप्त झालेल्या तेजाच्या साहाय्याने ती त्या मूलाधार चक्राचा व त्याच्यावरील आणखी पाच चक्रांचा भेद करून ती ते तेज मस्तकांतील सहस्रार या सातव्या चक्राला नेऊन भिडविते व त्यामुळे साधकाला समाधी लागू शकते, त्याला प्रातिभ ज्ञान व आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्याला अतिमानुषी शक्ती वा सिद्धी प्राप्त होतात व ईश्वरदर्शनही होऊ शकते, असे मानले जाते. चित्शक्तीचे ‘मनुष्य देहांतर्गत स्वरूप’ व ‘तेजाची खाण’ असलेला कुंडलिनी हा अवयव आपल्या पाठीच्या कण्याच्या, म्हणजे मेरुदंडाच्या खालील भागात, माकडहाडाच्या शेजारी प्रत्यक्षात आहे असे मानले जाते. तिचे वर्णन ‘लाल रंगाच्या सर्पाच्या पिल्लाप्रमाणे, साडेतीन वेटोळी घालून तोंड खाली करून झोपलेली’ असे केले जाते. झोपलेली ही कुंडलिनी जागृत करणे हे योगसाधनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले जाते; आणि वर सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी या अवयवाच्या वर, तीन नाडय़ा व सात चक्रे शरीरात प्रत्यक्ष आहेत असेही मानले जाते. योगविद्येच्या सिद्धान्तानुसार सिद्धी म्हणजे अतिमानुषी शक्ती-प्राप्तीचे कार्य कुंडलिनीच्या जागृतीमुळे होते. सध्याचे योगशास्त्र, कुंडलिनी व तिच्या कार्यपद्धतीवरच आधारलेले आहे असे दिसते.\nभारतात योगविद्या प्राचीन उपनिषदांच्या किंवा त्याही पूर्वीच्या काळात म्हणजे अर्थात पतंजलीच्या पुष्कळच अगोदरच्या काळापासून प्रचलित होती यात काहीच संशय नाही. परंतु आजच्या योगशास्त्रातील कुंडलिनीविषयक संशोधन () व उल्लेख हे दशोपनिषदांच्या, पतंजलीच्या व गीतेच्याही नंतरच्या काळातील आहेत. कुंडलिनीच्या समर्थकांचा दावा असा आहे की, मानवी शरीरात कुंडलिनी, तीन नाडय़ा व सात चक्रे असे संबंधित एकूण ११ अवयव प्रत्यक्षात आहेत. हे जर खरे म्हणायचे, आपल्या संबंध शरीराची चिरफाड करू शकणाऱ्या आधुनिक शस्त्रवैद्यांना (सर्जनना) या अकरापैकी एकही अवयव शरीरात दिसत नाही ते का) व उल्लेख हे दशोपनिषदांच्या, पतंजलीच्या व गीतेच्याही नंतरच्या काळातील आहेत. कुंडलिनीच्या समर्थकांचा दावा असा आहे की, मानवी शरीरात कुंडलिनी, तीन नाडय़ा व सात चक्रे असे संबंधित एकूण ११ अवयव प्रत्यक्षात आहेत. हे जर खरे म्हणायचे, आपल्या संबंध शरीराची चिरफाड करू शकणाऱ्या आधुनिक शस्त्रवैद्यांना (सर्जनना) या अकरापैकी एकही अवयव शरीरात दिसत नाही ते का आत्म्याप्रमाणे हे अकराही अवयव ‘अदृश्य’ आहेत का आत्म्याप्रमाणे हे अकराही अवयव ‘अदृश्य’ आहेत का की ते केवळ कल्पनाविलास आहेत की ते केवळ कल्पनाविलास आहेत आणि आम्ही सामान्यजनांनी असल्या या दिव्यज्ञानावर का म्हणून विश्वास ठेवावा आणि आम्ही सामान्यजनांनी असल्या या दिव्यज्ञानावर का म्हणून विश्वास ठेवावा आपले ‘मन’ दिसत नसूनही आपण ते खरे मानतो, कारण त्याचे अस्तित्व सिद्ध करता येते. पण या ११ अवयवांचे तसेही नाही.\nशिवाय संपूर्ण ‘पाश्चात्त्य’ तत्त्वज्ञानात कुंडलिनी, तिचे मानवी शरीरातील अस्तित्व, तीन नाडय़ा, सात चक्रे, कुंडलिनीची जागृती तिचे कर्तृत्व याबद्दल काहीही उल्लेख नाहीत. कुंडलिनीसमर्थकांचे याबाबत असे म्हणणे आहे की, जरी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात हे उल्लेख नाहीत तरी, पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा अनेक ‘साक्षात्कारी संत’ होऊन गेलेले आहेत व त्यांचे गूढ अनुभवसुद्धा योगांनी प्राप्त होणाऱ्या सिद्धींसारखेच आहेत. दोन्हीकडच्या साक्षात्कार होतानाच्या मानसिक स्थितीही सारख्याच आहेत. त्या अशा :- नाना प्रकारचे गूढ आवाज ऐकू येणे (अनाहतनाद), मन वासनारहित होणे, प्रचंड तेज दिसणे, भयंकर अंधार दिसणे, शरीरातून विजेसारखा प्रवाह वाहत आहे असे भासणे, दिव्यदर्शन होणे वगैरे. भारतातील योगविद्येप्रमाणे हे सर्व अनुभव कुंडलिनी जागृत झाल्यावर येतात. शिवाय साक्षात्कार होण्यासाठी फक्त योगप्रक्रियाच वापरली पाहिजे असा काही नियम भारतीय योगशास्त्रातसुद्धा नाही. त्यामुळे कुंडलिनीसमर्थकांना वाटते की हा फक्त परिभाषेतला फरक आहे. मला वाटते की, ‘पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशात गूढवादी अनुभव आणि विचार सारखेच आहेत’ यात काही आश्चर्य नाही व ते तसे असल्याने काहीही सिद्ध होत नाही व ते सत्य ठरत नाहीत. शिवाय अशा प्रकारे होणाऱ्या साक्षात्कारांना जर खरे म्हणायचे तर वेगवेगळ्या संतांना, वेगवेगळे व परस्परभिन्न साक्षात्कार का होतात याचे पटण्याजोगे उत्तर द्यावे लागेल.\nमहावीरांना आत्मक्लेशाने व गौतम बुद्धांना ध्यानमग्न अवस्थेत ‘ज्ञानप्राप्ती’ झाली व दोघांनीही ईश्वराचे अस्तित्व नाकारले. बुद्धांनी तर अमर आत्म्याचे अस्तित्वसुद्धा नाकारले. येशू ख्रिस्तांना चिंतनाने एकाएकी ज्ञानप्राप्ती होऊन त्याने सांगितले की, आकाशातील देव हा आपला ‘प्रेमळ बाप’ असून तो आपल्याला पृथ्वीवर एकच जन्म देतो. पुनर्जन्म देत नाही. (पुनरुक्तीबद्दल क्षमा मागून 🙂 प्रेषित महंमदांनी देवदूतांशी संभाषण केले. त्यांनी सांगितले की, आकाशातील अल्लाचे आपण बंदे आहोत व तो आपल्याला पृथ्वीवर एकच जन्म देतो. पुनर्जन्म देत नाही. आद्य शंकराचार्याना लहानपणीच आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी असे ठासून सांगितले की, ‘अनेक पुनर्जन्मांच्या साखळीतून गेल्यानंतरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो व आपण ज्या सर्वव्यापी ईश्वराचे अंश आहोत त्या परमात्म्यात विलीन होऊ शकतो- जे आपले सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. ईश्वरकृपेने आत्मसाक्षात्कार व ज्ञानप्राप्ती झालेल्या अशा मान्यवर महात्म्यांनी, प्रेषितांनी, परस्परविरोधी दिव्यज्ञानप्राप्ती झाल्याचे सांगितल्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाने करावे तरी काय कुणाचा साक्षात्कार खरा मानायचा\n‘योगविद्या’- जी बौद्धांना व जैनांनाही मान्य आहे, ती एका वेगळ्या दृष्टीने विचार करता ‘मानसशास्त्रावर’ आधारित आहे असे दिसते. योगाभ्यासाने चित्तशुद्धी होते, मन:शांती लाभते व त्यामुळे शरीरप्रकृतीसुद्धा सुधारते यात काही शंका नाही. ते खरेच आहे. म्हणूनच तर ‘जगातील कित्येक पुढारलेल्या देशांतील मानसशास्त्रज्ञ व मनोरोगचिकित्सक, अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने योग या विषयावर फलदायी संशोधन करीत आहेत’ व ‘योगशास्त्र ही भारताची जगाला बहुमूल्यवान देणगी आहे’ अशी विधाने, लोकसत्तात २३ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या, ‘विज्ञान’ या शीर्षकाच्या याच लेखमालेतील माझ्या लेखात आलेली आहेत. परंतु म्हणून ‘योगसाधना करणाऱ्याला कोणताही रोग होत नाही, वार्धक्य येत नाही, एवढेच नव्हे तर त्याला मृत्यूही येत नाही’ अशा दाव्यांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. ‘आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद’ हे चौघेही चारित्र्यवान, ब्रह्मचारी, यम-नियमांचे काटेकोर पालन करणारे, योगी व सिद्धपुरुष होते, पण तरीसुद्धा त्यांना आधिव्याधी काही सुटल्या नाहीत. त्यामुळे योगविषयक सर्व दावे मान्य न करता, त्यातील जेवढे आपल्या बुद्धीला व विज्ञानाला पटेल तेवढेच आपण स्वीकारावे हे बरे.\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\nबोलण्यासारखं काहीच नसल्यानं मोदींनी भाषण आटोपलं- राहुल गांधी\nयोग हे पूर्वेकडचे मानसशास्त्र आहे. योग केल्याने जन्म मरणापासुन सुटका मिळते (मोक्ष मिळतो) म्हणजे काय हे नीट समजावून घेतले पाहिजे. योग केल्याने माणूस अमर होता नाही. तसा दावा कोणीच केला नाही आहे. योग केल्याने तुम्ही मनाला वर्तमान काळात ठेवू शकता. ज्या क्षणी शरीर मरण पावते त्या क्षणी तुमच्या मनात कुठलाच विचार नसावा. तो क्षण पकडायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा सराव आयुष्यभर करायचा. तो क्षण तुम्ही मनातीत असाल, अ-मन असाल, तर तुम्हाला मोक्ष मिळतो.\nमिलिंद आपण खुप तुच्छ मनुष्य आहोत या जगात सगळ्यात सोप्पी गोष्ट कोणती महितेय या जगात सगळ्यात सोप्पी गोष्ट कोणती महितेय टिका करण तुम्ही फक्त तुमचे विचार मांडता आहात ते तरी योग्य कशावरून ते तरी योग्य कशावरून तुमच तरी काय पुस्तकीच ज्ञान आहे ना तुमच तरी काय पुस्तकीच ज्ञान आहे ना तुम्ही अनुभवलेय का हे सर्व ध्यान कुण्डलिनी तुम्ही अनुभवलेय का हे सर्व ध्यान कुण्डलिनी ही एक गुरु शिष्य परंपरा आहे ही एक गुरु शिष्य परंपरा आहे तुम्ही खुप किचकट विषय घेता आणि निष्कर्षापर्यंत पोहचत नाही अस ा वाटत तुम्ही खुप किचकट विषय घेता आणि निष्कर्षापर्यंत पोहचत नाही अस ा वाटत\nमिलिंद write a comment...आपण खुप तुच्छ मनुष्य आहोत या जगात सगळ्यात सोप्पी गोष्ट कोणती महितेय या जगात सगळ्यात सोप्पी गोष्ट कोणती महितेय टिका करण तुम्ही फक्त तुमचे विचार मांडता आहात ते तरी योग्य कशावरून ते तरी योग्य कशावरून तुमच तरी काय पुस्तकीच ज्ञान आहे ना तुमच तरी काय पुस्तकीच ज्ञान आहे ना तुम्ही अनुभवलेय का हे सर्व ध्यान कुण्डलिनी तुम्ही अनुभवलेय का हे सर्व ध्यान कुण्डलिनी ही एक गुरु शिष्य परंपरा आहे ही एक गुरु शिष्य परंपरा आहे तुम्ही खुप किचकट विषय घेता आणि निष्कर्षापर्यंत पोहचत नाही अस ा वाटत तुम्ही खुप किचकट विषय घेता आणि निष्कर्षापर्यंत पोहचत नाही अस ा वाटत\nइथे जितक्या लोकांनी ह्य लेखाविरुद्ध लिखाण केले आहे ह्याला इंग्लिश मध्ये AD HOMINEM म्हणतात, त्यांनी काय लिहिले आहे त्य पेक्षा कोणी लिहिले आहे ह्याच गोष्टीकडे विरोधाचा रोख आहे. BERNARD SHAW ने म्हटले होते कि “Patriotism is, fundamentally, a conviction that a particular country is the best in the world because you were born in it....” हेच धर्माच्या आणि संस्कृतीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. त्यामुळे फक्त तर्कीक्तेच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवर तुम्ही कितीही योग्य सांगितले तरी उपयोग नाही\nजसा योग बाहेरच्या देशात निर्मान झाला नाही तसाच कुंडलिनी शक्ती हा प्रकार सुद्धा त्यांना माहित नसेल कारण योगातुनच कुंडलिनी शक्ती जागृत होते . तिचा संबंध श्वासाशी आहे ,ध्यान,धारणेशी आहे, संत द्ध्यानेश्वरांना कोणती व्याधी झाली होती हे ा माहित नाही तुम्ही सांगता काशेगावीचे गजानन महाराजांना कोणती व्याधी झाली होती त्यांनी तर कितीतरी लोकांच्या व्यध्या दुर केल्या दुसर्याना माहित नाही म्हणुन आपलं भारतिय ग्यान खोटं ठरवणे कितपत योग्य आहे\nश्री.शरद बेडेकर यांचा लेख बरा आहे,पण ध्यान म्हणजे एकाच विषयाचे सतत चिंतन करणे हा मुद्दा बरोबर नाही.ध्यान म्हणजे मन निर्विचार व निर्विकारी होणे (करणे नव्हे).जेंव्हा मन ज निर्विचारी होते तेंव्हाच ज समाधी अवस्था प्राप्त होते.आपल्या प्रयत्नांची जितकी गरज आहे तितकीच सद्गुरूंची कृपा पण आवश्यक आहे.बाकी लेख ठीक.\nहे शरद बेडेकर नावाचे गृहस्थ विनोदी लिहितात असे मी समजत असे. पण आगाऊपणाचाही गुण त्यांच्यात भरपूर आहे असे दिसते आधी कुंडलिनी व चक्रांना अवयव म्हणायचे आणि मग ते सापडत नाहीत म्हणून हाकाटी करायची याला चावटपणाही म्हणतात. मराठीत कुंडलिनीविषयावर ज्ञानेश्वरांचे मोठे प्रवचन आहे. ते बेडेकरांनी ज सोडून दिले आधी कुंडलिनी व चक्रांना अवयव म्हणायचे आणि मग ते सापडत नाहीत म्हणून हाकाटी करायची याला चावटपणाही म्हणतात. मराठीत कुंडलिनीविषयावर ज्ञानेश्वरांचे मोठे प्रवचन आहे. ते बेडेकरांनी ज सोडून दिले याला धूर्तपणा म्हणातात. बेडेकरांनी सुचविल्याप्रमाणे जर सगळे निर्णय सगळ्यांनी आपापल्या बुद्धीनुसार करायचे असतील तर बेडेकरांनी आपले बुद्धिदर्शन घडविण्याची गरज काय याला धूर्तपणा म्हणातात. बेडेकरांनी सुचविल्याप्रमाणे जर सगळे निर्णय सगळ्यांनी आपापल्या बुद्धीनुसार करायचे असतील तर बेडेकरांनी आपले बुद्धिदर्शन घडविण्याची गरज काय लोकसत्तेने या माण आवरावे हे बरे\n\"आपल्या बुद्धीला व विज्ञानाला पटेल तेवढेच आपण स्वीकारावे हे बरे\" हे जर का आपण मानता तर मग एवढा मोठा लेख लिहिण्याचा उपद्व्याप कशाला भारतीय योग पद्धती पूर्ण जगाला मान्य आहे, आता त्यात खरे खोटे ठरविणारे आपण कोण \nएकीकडे स्वतःला सामान्यजन म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे सिध्द पुरुषांनी सांगितलेल्या बाबींसाठी पुरावा मागायचा असा विरोधाभास पटत नाही . निसर्गाचा चमत्कार या सदराखाली कट्टर विज्ञान वादीही बर्याच दृश्य विसंगती बाबत पुराव्या स्पष्टीकरण न देत पळवाट काढतांना दिसत असतात . किमान ा तरी असे वाटते कि आपल्या क्षमते बाहेरील गोष्टींचा मार्गदर्शींनी सांगितलेल्या मार्गानेच पाठ पुरावा करावा . शाब्दिक व तार्किक फाफट पसाऱ्यातून केवळ विरोधी बुद्धिभेदा शिवाय हाती काहीच लागू शकणार नाही\nकल्पना विलास करणे हा आयुर्वेदाचा धर्म आहे . प्रत्यक्ष ज्ञान नाही सगळाच खेळ सिद्ध न करता येणारा .अनेक वर्ष पासून ऎक्त आहे पण कोणी याचे पेअत्यक्श दर्शन ,अनुभव दिला नाही . साधी नाडी परीक्षा करता येत नाही . मग तीन नाडी परीक्षा वगैरे सगळ्या बाता. एकच पेशंट पाच नाडी वैद्यांनी तपासून एकच नाडी निदान करावे हा माझा चालेंज आहे .मी ह्या विषयात ा वर्षे संशोधन करीत आहे व हा माझा अनुभव आहे\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2015_09_03_archive.html", "date_download": "2018-04-21T04:14:50Z", "digest": "sha1:C5WGDM2U5X346HFBXSEX4MYEPQ4RKIX5", "length": 221549, "nlines": 3833, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 09/03/15", "raw_content": "\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचारपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचारपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nजनतेवर सात्त्विकतेचे संस्कार न करता शिक्षेच्या भीतीने जनता गुन्हेगारी वृत्तीची होणार नाही, असे समजणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे सर्वपक्षीय राज्यकर्ते राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.९.२०१५)\nप.प. टेंब्येस्वामी यांची आज जयंती\nकाश्मीरमध्ये चकमकीत एक सैनिक हुतात्मा, तर १ आतंकवादी ठार \nआतंकवाद्यांच्या आक्रमणात प्रतिदिन सैनिक मरू देणारा जगातील एकमेव देश भारत \nश्रीनगर, २ सप्टेंबर - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आतंकवाद्यांसह झालेल्या चकमकीत एक भारतीय सैनिक हुतात्मा झाला, तर १ आतंकवादीही ठार झाला. बारामुल्ला जिल्ह्यातील राफियाबाद ३ आंतकवादी लपले आहेत, अशी माहिती सैन्याला मिळाल्याने या भागात शोधमोहीम चालू करण्यात आली होती.\nरा.स्व. संघ आणि भाजप यांच्यातील समन्वय बैठकीस आरंभ\nराममंदिर उभारण्यात होणार्‍या दिरंगाईमुळे जनतेत चुकीचा संदेश \nनवी देहली - येथील मध्यांचल भवन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील तीन दिवसांच्या समन्वय बैठकीस २ सप्टेंबर या दिवशी आरंभ झाला. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक ज्येष्ठ नेते, संघाशी संबंधित १५ संघटनांचे नेते, तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आदी नेते सहभागी झाले. बैठकीच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ४ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी या बैठकीत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nहिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभनगरी नाशिक येथे भव्य प्रदर्शन सनातनला भगवंताचे अशीर्वाद मिळावेत - महामंडलेश्‍वर श्री बाबा बलरामदासजी\nडावीकडून प्रदर्शन दाखवतांना श्री. विनय पानवळकर, सनातनचे\nपू. नंदकुमार जाधव, श्री माधवदास महाराज, महामंडलेश्‍वर श्री बाबा\nबलरामदासजी महाराज, तुकाराम महाराज पाटील\nनाशिक, २ सप्टेंबर (वार्ता.) - तुमचे हे कार्य पुष्कळ वाढो, केवळ व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण सनातन संस्थेलाच भगवंताचे शुभाशीर्वाद मिळावेत, अशी मी योगेश्‍वर कृष्णचरणी प्रार्थना करतो. ज्या संस्कृतीतून आपण आलो, वाढलो, त्या संस्कृतीचे आपण पूर्णत: आचरण करायला हवे. अशा महान संस्कृतीचा प्रचार करायलाच हवा. धर्म टिकवण्याकरिता हे प्रदर्शन अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वृंदावन क्षेत्रातील रमणरेती येथील महामंडलेश्‍वर श्री बाबा बलरामदासजी महाराज यांनी केले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपराष्ट्र्रपतींना प्रश्‍न मुसलमानांना समान वागणूक पाहिजे, मग समान नागरी कायदा का नको \nउपराष्ट्र्रपती अन्सारी यांनी क्षमा मागावी - विश्‍व हिंदु परिषद\nउपराष्ट्र्रपती अन्सारी यांनी देहलीत एका कार्यक्रमात बोलतांना मुसलमानांच्या मागास स्थितीच्या संदर्भात केंद्रशासनाला उत्तरदायी धरून वक्तव्य केले. अन्सारी यांनी त्यांच्या या वक्तव्याविषयी जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेकडून करण्यात आली. असे वक्तव्य केल्याविषयी अन्सारी यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे सुरेंद्र जैन यांनी केली.\n८०० वर्षे हिंदूंंवर अत्याचार झाले,त्याचे काय - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी\nउपराष्ट्र्रपतींनी मुसलमानांना समान वागणूक मिळत नाही; म्हणून दु:ख व्यक्त केले आहे; मात्र मोगल आक्रमकांनी गेली ८०० वर्षे हिंदूंचा वंशसंहार, बलात्कार, बळजबरीने धर्मांतर केले, त्यावरही दु:ख व्यक्त करावयास हवे होते, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी त्यांच्या संकेतस्थळावर व्यक्त केले आहे.\nऔरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण स्वतंत्र भारताच्या अस्मितारक्षणासाठी आवश्यक - हिंदु जनजागृती समिती\nऔरंगजेबप्रेमी साहित्यिक सदानंद मोरे आणि नेमाडे यांचा महाराष्ट्राच्या भूमीशी द्रोह \nमुंबई - इतिहासात क्रूरतेसाठी ओळखल्या जाणार्‍या औरंगजेबाचा महाराष्ट्रातील साहित्यिक सदानंद मोरे आणि भालचंद्र नेमाडे यांना मोठा पुळका आला असून राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. मोरे यांनी औरंगजेबाचा भाऊ दाराशुकोह याला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करून त्याचे नाव औरंगाबादला देण्याची सूचना केली आहे, तर नेमाडे यांनी अगोदर तेथे पाणीपुरवठा करण्यास सांगितले आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्यासाठी बलीदान करणारे छत्रपती संभाजीराजे यांचे नाव जिल्ह्याला देणे हा एक सन्मानच आहे.\nदेशव्यापी संपात १५ कोटी कामगारांचा सहभाग\nसंप करून राष्ट्राची हानी करणे, हा राष्ट्रद्रोहच होय अशा संपाला सनातनचा नेहमीच विरोध राहील \n२५ सहस्र कोटी रुपयांच्या हानीची शक्यता\nनवी देहली - केंद्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आणि त्यांच्या १२ सूत्री मागण्यांसाठी काँग्रेस आणि देशातील कम्युनिस्ट समर्थित १० कामगार संघटनांनी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला. त्यामुळे २ सप्टेंबर या दिवशी १५ कोटी कर्मचारी आणि कामगार संपावर होते. या संपामुळे देशभरातील अधिकोष (बॅँका), विमा, पोस्ट, वाहतूक, प्राप्तीकर यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला, तसेच अनेक ठिकाणी हिंसक घटनांमुळे सामान्य जनतेला अडचणींना सामोरे जावे लागले.\nमदरशांमध्येही झेंडावंदन झाले पाहिजे \nमदरशांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी न्यायालयाला सांगावे लागते. हे शासनाला का\n मदरशांना शासकीय अनुदान चालते, मग राष्ट्रध्वजाला वंदन का चालत नाही \nप्रयाग (अलाहाबाद) - १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मदरशांमध्येही झेंडावंदन झाले पाहिजे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे; तसेच यासंदर्भात उत्तरप्रदेश शासनाने पावले उचलावीत, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.\nयंदा उत्तरप्रदेशमधील अलिगड येथील एकाही मदरशावर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्यात आला नव्हता. त्यासंदर्भात श्री. अरुण गौड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी शासकीय कार्यालये आणि विद्यालये यांंप्रमाणेच मदरशांमध्येही झेंडावंदन करावे, अशी मागणी गौड यांनी केली होती. या याचिकेवर १ सप्टेंबर या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय्. चंद्रचूड आणि यशवंत वर्मा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली.\nसंस्कृत भाषेतील व्याकरण आणि शुद्धतेचे महत्त्व यांची जाणीव तरी आहे का \nसंस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकामधील चुकांचे प्रकरण\nसंस्कृत शिकवून देवभाषा संस्कृतचे अवमूल्यन\nकरणार्‍या शिक्षण मंडळातील उत्तरदायींना आजन्म\nकारागृहात पाठवून संस्कृत भाषेची महती शिकवायला हवी \nसंस्कृततज्ञांचा संपादन मंडळातील सदस्यांना प्रश्‍न\nसंस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकांतील काही चुका आणि त्यांचे संस्कृततज्ञांनी सांगितलेले परिणाम\n१. या पुस्तकांतील संस्कृत मराठी वळणाचे आणि अशुद्ध असल्याने धडे अनाकर्षक झाले आहेत. अशा धड्यांमुळे विद्यार्थ्यांना संस्कृत विषयी गोडीच निर्माण होणार नाही.\n२. या पुस्तकांमध्ये मुद्रण आणि व्याकरणाच्या अनेक चुका आहेेत.\n३. संस्कृत भाषेचे मराठीकरण करण्यात आले आहे.\n४. दहावीच्या पुस्तकात 'विशेषप्रतिमा' हे मराठी विशेषण जसेच्या तसे वापरले आहे. संस्कृतमध्ये 'प्रतिमाविशेष:' असे हवे होते.\nनिष्पाप बालकांच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍यांना फाशी द्या \nओडिशामध्ये शिशू भवन रुग्णालयात\nगेल्या पाच वर्षांत ५ सहस्र ९०० बालकांचा मृत्यू\nभुवनेश्‍वर - 'शिशू भवन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या रुग्णालयामध्ये गेल्या पाच वर्षांत ५ सहस्र ९०० बालके मृत्यूमुखी पडली आहेत. ओडिशा राज्यातील कटक येथील वल्लभभाई पटेल बाल आरोग्यकेंद्रातही गेल्या १० दिवसांत ४५ बालकांचा मृत्यू झाला आहे. याविषयी लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ओडिशा शासनाने हे मृत्यूसत्र थांबवण्यासाठी प्रयत्न चालवले असून अनुभवी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. (इतक्या बालकांचा मृत्यू झाल्यावर जागे होणारे ओडिशा शासन जनताद्रोहीच पहिल्या बालकाच्या मृत्यूनंतर त्वरित प्रशासनाने याचा शोध घेऊन याला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुढील अनर्थ टळला असता पहिल्या बालकाच्या मृत्यूनंतर त्वरित प्रशासनाने याचा शोध घेऊन याला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुढील अनर्थ टळला असता \nविद्यार्थिनींच्या लैंगिक सतावणुकीची चौकशी करण्यास मडगावच्या रोझरी महाविद्यालयाकडून अक्षम्य हलगर्जीपणा \nनेमलेली चौकशी समिती नियमबाह्य असल्याने चौकशी\nसमिती पुन्हा स्थापन करण्याचा गोवा विद्यापिठाने दिला होता आदेश \nअसभ्य वर्तन आणि लैंगिक सतावणूक केल्याविषयी विद्यार्थिनी आणि शिक्षक\nयांनी गोवा विद्यापीठ, तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून एक वर्ष झाले, तरी काहीच\nकारवाई का झाली नाही प्राचार्य ख्रिस्ती पाद्री आहेत; म्हणून शासन त्यांना पाठीशी घालत आहे,\n शासन डायोसेसन शिक्षण संस्थेचे महाविद्यालय असल्याने कारवाई करत\n अशी स्थिती असेल, तर कायदा आणि सुव्यवस्था शासन कशी राखणार \nपणजी - सासष्टी तालुक्यातील रोझरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तेथील विद्यार्थिनींशी केलेले असभ्य वर्तन आणि लैंगिक सतावणूक यांविरुद्ध विद्यार्थिनी अन् काही शिक्षक यांनी केलेल्या तक्रारीची महाविद्यालय व्यवस्थापनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी गोवा विद्यापिठाकडे तक्रार केली होती. गोवा विद्यापिठाने तक्रारीला अनुसरून व्यवस्थापनाला चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले; मात्र गोवा विद्यापिठालाही यासंदर्भात या महाविद्यालयाने दाद दिलेली नाही.\nदेहलीतील मार्गांना देण्यात आलेली मुसलमान आक्रमकांची नावे पालटा \nहिंदु महासभेची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी\nछत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर,\nमदन मोहन मालवीय यांची नावे देण्याची मागणी\nनवी देहली - देहलीत अनेक मार्गांना आजही मुसलमान आक्रमकांची नावे आहेत. या राजांनी भारतीय संस्कृती आणि हिंदूंच्या मंदिरांची अतोनात हानी केली आहे. हिंदूंचा अनन्वित छळ केला. अशा हिंदुद्वेष्ट्या मुसलमान राजांची नावे पालटून त्या मार्गांना छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदन मोहन मालवीय, नथुराम गोडसे यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी हिंदु महासभेने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते शासन स्वत:हून हे का करीत नाही शासन स्वत:हून हे का करीत नाही \nमणीपूर येथील हिंसाचारात ८ ठार, ३१ घायाळ\nइम्फाळ - मणीपूर विधानसभेत ३१ ऑगस्टला काही वादग्रस्त विधेयके मंजूर झाल्यानंतर चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेल्या हिंसाचारात आणि पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार, तर ३१ घायाळ झाले. या घटनेमुळे शहरात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.\nकेरळमध्ये संघनेत्याच्या हत्येच्या प्रथम स्मृतीदिनी हत्येच्याच ठिकाणी समाजकंटकांनी वीज खांबावर कुत्र्यांना मारून लटकवले \nया घटनांविषयी प्रसिद्धीमाध्यमे गप्प का\nआणि संघ यांनी केवळ आरोप करणे अपेक्षित नाही, तर\nधर्मद्रोह्यांना आता शक्ती दाखवायला हवी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे \nसाम्यवाद्यांचे कृत्य असल्याचा भाजप आणि संघ नेत्यांचा आरोप\nकन्नूर (केरळ) - जिल्ह्यातील पूर्व कथीरून भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते ई. मनोज यांच्यावर बॉम्बने आक्रमण करून त्यांना एक वर्षापूर्वी मारण्यात आले होते. या हत्येच्या पहिल्या स्मृतीदिनी म्हणजे १ सप्टेंबर या दिवशी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव समाजकंटकांना विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) असल्याचा आरोप भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्या नेत्यांनी केला आहे.\nहिंदु राष्ट्राची निर्मिती करणे, हेच आमचे ध्येय \nहिंदू संघटन मेळाव्यात मार्गदर्शन करतांना श्री. संभाजी साळुंखे,\nशेजारी श्री. शिवानंद स्वामी आणि पू. प्राणलिंग स्वामिजी\nयरनाळ (ता. चिकोडी, कर्नाटक), २ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी, तसेच देशात हिंदु समाज एकत्रित रहाण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. राजकीय नेत्यांनी निर्माण केलेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे हिंदु धर्मावर सातत्याने आघात होत आहेत. हिंदु धर्मावर मुसलमानांकडून होणारे अत्याचार आणि ख्रिस्त्यांचे लाड थोपवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे मार्गदर्शन बजरंग दलाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख श्री. संभाजी साळुंखे यांनी व्यक्त केले. या मेळाव्यात समाधी मठाचे पू. प्राणलिंग महास्वामीजी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, तसेच श्रीराम सेनेचे श्री. सागर श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी ४५० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.\nशान-ए-पाकिस्तान हा कार्यक्रम रहित करा - सांगली आणि कोल्हापूर येथे निवेदन\nकोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी\nसांगली/कोल्हापूर, २ सप्टेंबर (वार्ता.) - जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद आणि काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना सहकार्य करणे बंद करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडायला हवेत. या दृष्टीने भारत शासनाने वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत १० ते १२ सप्टेंबर या काळात देहली येथे आयोजित केलेला शान-ए-पाकिस्तान हे प्रदर्शन आणि एक शाम पाकिस्तान के नाम ही कव्वाली रहित करावी, या मागणीसाठी कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना, तर सांगली येथे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांना हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदने देण्यात आली.\nहिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करणार - चंद्रकांत जाधव\nशिवसेनाप्रमुख श्री. चंद्रकांत जाधव यांना निवेदन देतांना समितीच्या कार्यकर्त्या\nसातारा, २ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमांतून समिती करत असलेले धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांचे कार्य कौतुकास्पद आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवात राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांना शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्‍वासन सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री. चंद्रकांत जाधव यांनी दिले.\nशहरातील काही धर्मद्रोही संघटना आणि नगरपालिका यांच्या वतीने अनुक्रमे गणपतीदान आणि कृत्रिम तलाव या धर्मद्रोही मोहिमा राबवण्यात येणार आहेत. याला विरोध दर्शवण्यासाठी समितीच्या वतीने जनप्रबोधन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री. चंद्रकांत जाधव यांची समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन धर्मद्रोही मोहिमांविरोधात निवेदन दिले. तेव्हा त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले.\nआय.एस्.आय.एस्.ने ४ जणांना जिवंत जाळले\nसामोरे जाण्याची सिद्धता भारताने केली आहे का \nबगदाद (इराक) - क्रूर जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.ने इराकच्या अनबर प्रांतात ४ बंदीवानांना जिवंत जाळले. याविषयीची ध्वनीचित्रफित आतंकवाद्यांनी प्रसारित केली आहे. कोंबड्या किंवा मांस ज्या प्रकारे भाजले जाते, त्याप्रमाणे नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या या ४ बंदीवानांना साखळदंडाने आडवे बांधण्यात आले. त्यानंतर त्यांच्या खाली आग लावण्यात आली. त्यात त्यांचा भाजून मृत्यू झाला. जाळण्यात आलेले चारही बंदीवान हे इराक शासनाचे समर्थक असून पॉप्यूूलर शिया मिलिशिया ग्रुप या संघटनेचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे.\nसिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रसारकार्याला प्रसारमाध्यमांकडून भरघोस प्रसिद्धी \nनाशिक, २ सप्टेंबर (वार्ता.) - नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थपर्वात अधिकाधिक धर्मप्रसार करण्याची संधी असल्याने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून दोन्ही ठिकाणी व्यापक स्वरूपात धर्मप्रसाराचे कार्य चालू आहे. त्याकरता विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असून त्यांना अन्य दैनिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वृत्तपत्रांतील प्रसिद्धीमुळे प्रदर्शनाकडे भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी जमू लागली आहे.\nअकोला येथे विक्रीसाठी जात असलेले १५ क्विंटल गोवंशाचे मांस शासनाधीन\nराज्यशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कधी करणार \nअकोला, २ सप्टेंबर - राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतरही गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात येत असल्याच्या घटना या दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना १ सप्टेंबर या दिवशी रात्री येथील आकोट फैलमध्ये पोलिसांनी उघडकीस आणून गोवंशाचे ३ लक्ष ५० सहस्र रुपये किमतीचे १५ क्विंटल मांस शासनाधीन केले आहे. एका बोलेरो वाहनामधून हे गोवंशाचे मांस विक्रीसाठी वाहतूक करत असतांनाच पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. या वेळी पोलिसांनी या वाहनाचा चालक आणि त्याचा साहाय्यक असे दोघांना कह्यात घेतले.\nमुद्रितशोधनाच्या चुकीमुळे नागपूर विद्यापिठाने प्रदान केलेल्या ७३ सहस्रांहून अधिक पदव्या परत मागवणार\nनागपूर विद्यापिठाचा भोंगळ आणि गलथान कारभार \nनागपूर, २ सप्टेंबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचा काही दिवसांपूर्वीच १०२ वा पदवीप्रदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आचार्य पदवीधारक, सुवर्णपदके, रौप्यपदके आणि पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांना त्याच वेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रे प्रदान करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. या वेळी वाटप करण्यात आलेल्या आणि वाटप न करण्यात आलेल्या एकूण ७३ सहस्र ८७२ पदव्या मुद्रितशोधनाच्या चुकीमुळे परत मागवणार आहेत.\nकृत्रिम हौद आणि मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी संकल्पना हद्दपार करा \nमहापौर दत्तात्रय धनकवडे यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ\nपुणे येथे महापौर, आमदार यांसह नगरसेवक यांच्याकडे समितीची निवेदनाद्वारे मागणी \nपुणे, २ सप्टेंबर (वार्ता.) - सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण आणि पर्यावरणाचा र्‍हास यांकडे दुर्लक्ष करून खोट्या प्रचाराद्वारे कथित पर्यावरणवादी हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करतात. या मंडळींचा अपप्रचार सामाजिक, तसेच प्रशासकीय पातळीवरही थांबवला जाणे आवश्यक आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तथाकथित प्रदूषणाविषयी कृत्रिम तलाव अथवा गणेशमूर्तीदान या चुकीच्या संकल्पना राबवल्याने होत असलेली श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराखाली आमदार, महापौर, नगरसेवक यांना निवेदने देण्यात आली.\nहिंदु युवकांनी शक्तीला साधनेची जोड देऊन आत्मबळ जागवावे \nमेळाव्यास उपस्थित धर्माभिमानी युवक\nनंदुरबार येथील हिंदूसंघटन मेळाव्यात आवाहन\nनंदुरबार - शक्तीला भक्तीची जोड देऊन आणि साधना करून आत्मबळ वाढवल्याशिवाय हिंदु धर्मावर आणि हिंदूंवर होणारे आघात थोपवता येणार नाहीत. म्हणून सर्व हिंदु युवकांनी शक्ती मिळवण्यासाठी साधनेकडे वळावे, असे आवाहन नंदुरबार येथील हिंदूसंघटन मेळाव्यात करण्यात आले.\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०१५ या दिवशी मंगल भुवन, नंदुरबार येथे सायंकाळी ५ वाजता घेण्यात आलेल्या हिंदूसंघटन मेळाव्याला विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, सार्वजनिक मंडळे आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nपुणे येथे भाजयुमोच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम साजरा \nउपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. अर्चना घनवट\nसनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सन्मान\nपुणे, २ सप्टेंबर - येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे चिटणीस श्री. सचिन डोंगरे यांनी आयोजित केलेला सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम ३० ऑगस्ट या दिवशी महर्षीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमात येथील नामवंत सौ. श्रेया सिद्धार्थ शहा यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अर्चना घनवट आणि सनातन संस्थेच्या सौ. नेहा दाते यांना सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि यश प्राप्त केलेल्या महिलांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमदरशांनी झेंडावंदन करावे, असे न्यायालयाला का सांगावे लागते \n१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मदरशांमध्येही झेंडावंदन झाले पाहिजे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे; तसेच यासंदर्भात उत्तरप्रदेश शासनाने पावले उचलावीत, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.\nगोरीया मठातील अनुयायांसमवेत तेथील भक्तांनी प्रदर्शनाला दिली उत्साहाने भेट \nहिंदु जनजागृती समितीचे श्री. आेंकार जरळी हे प्रदर्शनातील माहिती समजावून सांगतांना\nनाशिक, २ सप्टेंबर (वार्ता.) - श्री सारस्वत गौडीया आध्यात्मिक सेवा संघ यांच्या जलपायीगुरी (प. बंगाल) येथील गोरीया मठातील अनेक शिष्यांसह मठातील शेकडो भक्तांनी १ सप्टेंबर या दिवशी प्रदर्शनाला उत्साहाने भेट दिली.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विषयावरील सचित्र प्रदर्शन सर्वांनी बघितले. त्यानंतर त्यांना अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे महत्त्व ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.\nकाश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष\nश्रीनगर - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात दगडफेक करणारे आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष उडाला. यात आमीर अहमद बट आणि फिरदौस अहमद असे २ युवक घायाळ झाले आहेत. आमीरच्या पोटाला गोळी लागली असून फिरदौस हा अश्रुधुरामुळे घायाळ झाला. दोघांनाही श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.\nहिंदू तेजा जाग रे \nउत्तरप्रदेश के अलिगड जिले में इस वर्ष एक भी मदरसे में स्वतंत्रता दिन नही मनाया गया \nएैसे मदरसों का शासकीय अनुदान क्यो न बंद किया जाए \n६ सहस्र लोकसंख्येच्या गंगामसला (जिल्हा बीड) गावातील सर्व गावकर्‍यांचा सामूहिक आत्महत्येचा ठराव \nजय जय महाराष्ट्र माझा काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यातही जनतेची दुःस्थिती \nमुंबई - ६ सहस्र लोकसंख्या असणार्‍या गंगामसला (बीड) गावातील सर्व गावकर्‍यांचा सामूहिक आत्महत्येचा ठराव ग्रामसभेत संमत केला आहे. गावकर्‍यांना नोकरी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, अशी स्थिती आहे. शेतकर्‍यांना पशूधन सांभाळणे अवघड झाले आहे. शासनाने आता साहाय्य न केल्यास गुरांना सोडून द्यावे लागणार आहे. तशातच जिल्हा अधिकोषाने कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठराव संमत केल्याचे गावकरी सांगत आहेत.\nनांदेड - नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि देगलूरचे तहसीलदार जिवराज डापकर या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (धर्मशिक्षण, धर्माचरण यांच्याअभावी उच्चशिक्षित, उच्चपदस्थ व्यक्ती विनयभंगाचे गुन्हे करण्यास धजावत आहेत. ही दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे - संपादक) तहसील कार्यालयात शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेच्या तक्रारीनंतर देगलूूर पोलिसांकडे या गुन्ह्याची नोंद झाली आहे. स्वामी आणि डापकर यांनी लज्जा वाटेल, असे वर्तन केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तसेच विनयभंगाचे पुरावे असून, योग्य वेळी ते उघड करू, अशी चेतावणीही या महिलेने दिली आहे. या प्रकरणात अधिक तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nबलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांमधील तथाकथित कार्यकर्त्यांनो, सनातनला विरोध करण्यात स्वतःची शक्ती वाया दवडण्यापेक्षा हिंदू संघटनासाठी पुढाकार घ्या \nअलीकडच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती लहान-मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र करून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत, ही सर्वत्रच्या हिंदूंसाठी गौरवास्पद गोष्ट आहे. संस्था आणि समिती भारतीयच नव्हे, तर विदेशातील हिंदूंनाही धर्माचरणाचे महत्त्व सांगत असल्याने आज लाखो हिंदू साधना करून देवतांच्या कृपेविषयी अनुभूती घेत आहेत, तरीही बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांमधील काही तथाकथित नेते आणि कार्यकर्ते सनातनच्या कार्याला उघड किंवा छुपा विरोध करत आहेत, पर्यायाने हिंदु धर्मियांचीच हानी करत आहेत; पण संकुचितपणा आणि हिंदु धर्मरक्षणाच्या मूळ ध्येयापासून दूर गेल्याने त्यांच्या ही चूक लक्षातही येत नाही.\nचतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती\n१. सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात गेल्यावर\nप.पू. डॉक्टरांजवळ अधिवेशन बघण्याची इच्छा व्यक्त करणे आणि\nप्रत्यक्षात १५ दिवसांनी अधिवेशनाच्या सेवेला जाण्याची संधी मिळणे\n१५.५.२०१५ या दिवशी सकाळी मानसपूजा करण्यासाठी सूक्ष्मातून रामनाथी आश्रमामध्ये गेलो. मानसपूजा केल्यावर मी प.पू. गुरुदेवांना म्हटले, आता पुढे अधिवेशन आहे आणि मलासुद्धा अधिवेशन बघायचे आहे. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, अधिवेशनाला ये. मी तो क्षण लिहून ठेवला. प.पू. गुरुदेवांनी असे सांगितले, म्हणजे काहीतरी सत्य आहे, असा मी विचार केला. २.६.२०१५ या दिवशी दुपारी दायित्व असलेल्या साधकांनी विचारले, तू अधिवेशनाच्या सेवेला जाणार का तेव्हा मी लगेच होकार दिला.\n३१ ऑगस्ट या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने तीन महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. त्यातील एक म्हणजे मुंबईत वांद्रे येथे १३ वर्षांपूर्वी झालेल्या हिट ऍण्ड रन प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेला सलमान खान याला उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रविंद्र पाटील यांच्या आईने सर्वोच्च न्यायालयात अभिनेता () सलमान खान याला देण्यात आलेला जामीन रहित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका प्रविष्ट करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.\nहिंदुद्वेष्टा अकबरूद्दीन ओवैसीचा शिरकाव जेव्हा महाराष्ट्रात झाला, तेव्हा उपर छत्री, निचे छाया, भागो हिंदू, ओवैसी आया, अशा घोषणा दिल्या गेल्या. एका भाषणात, तर ओवैसीने प्रत्येक गावात एक बाबरी मशीद उभारू, अशी दर्पोक्ती केली.\n- राष्ट्रीय कीर्तनकार समर्थभक्त यौगेश साळेगावकर, सेलू, जिल्हा परभणी.\n१८ जून ते ३० जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातून शिकायला मिळालेली सूत्रे\nआपत्काळात साधनेच्या स्तरावर भावपूर्ण आणि परिपूर्ण कार्य करणे आवश्यक \nहे भगवंता, श्रीकृष्णस्वरूप परात्पर गुरुमाऊली, आपल्या कोमल चरणांशी नतमस्तक होऊन समर्पण भावाने शरण येऊन या शिबिरात आपणच शिकवलेली अमूल्य सूत्रे आणि दिव्य ज्ञान शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.\nप.पू. डॉक्टर, माझी पात्रता नसतांनाही माझ्यावरील निस्सीम प्रेमामुळे आपण मला शिबिरात येण्याची आणि धर्मकार्यासाठी कायर्र्सिद्ध होण्याची अमूल्य संधी दिलीत, यासाठी मी सदैव आपल्या चरणी कृतज्ञ आहे.\nआजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे साधू-संतांचे महत्त्वही कळत नाही. त्यांच्यासाठी हे विशेष सदर \nखरे साधू-संत आणि तीर्थक्षेत्र\n१. मूळ अर्थ : सात्त्विक वृत्तीचा, शमदमादी गुणांनी युक्त, ईश्‍वरभक्तीपरायण, पुण्यात्मा पुरुष, सज्जन\n२. प्रचलित अर्थ : साधू हा शब्द संत या अर्थीही वापरात आहे.\n१. प्रपंचाविषयीची आसक्ती सोडून ईश्‍वरभजनी लागलेला पुरुष, न गडबडणारा, शांत\n२. संत हे भगवंताचे सचेतन आणि सगुण रूप आहेत. मूर्ती भगवंताचे अचेतन, निर्जीव आणि सगुण रूप आहे. सत्ची साधना करून सद्रूप होणारे ते संत.\n१ इ. स्वामी : संन्यासी, मालक किंवा धनी\nस्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांची पंतप्रधान मोदी यांना चेतावणी\nभारतात विनाविलंब कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा, तसेच लव्ह जिहादच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. या मागण्या त्वरित अमलात आणल्या गेल्या नाहीत, तर राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होणारच आहे; पण धर्माच्या नावाला एक कलंक म्हणून पंतप्रधान मोदी यांची इतिहासात नोंद होईल.\n- स्वामी ब्रह्मानंद सरस्वती, रामजन्मभूमी आंदोलनाचे जनक, हिंदू जागरण मंचाचे संस्थापक संघटनमंत्री\nसंस्कृती त्यागणारे पाकिस्तानसारखे आतंकवादग्रस्त देश आणि सांस्कृतिक राष्ट्रीयता जोपासून यशाकडे वाटचाल करणारे भारतासारखे सांस्कृतिक देश \nपाकिस्तान त्यांच्या देशात स्वतःच्या इस्लामी धर्माची नवी ओळख स्थापन करू इच्छित आहे; पण हे कृत्रिम सांस्कृतिक आवरण ओढून घेतल्यामुळे त्याचा मूळ प्रकृतीशी मेळ बसेनासा झाला आहे. पाकिस्तान आज दुरवस्था आणि आयात केलेला आतंकवाद या समस्यांनी ग्रस्त आहे अन् त्यामुळेच तो आत्मघातकी अशा अस्थिरतेतून वाटचाल करत आहे. भूसांस्कृतिक राष्ट्रवाद सिद्ध करणारा आणि पाकिस्तानच्या नीतीवाद्यांसह भारतीय धर्मनिरपेक्षवाद्यांनाही विचार करायला लावणारा डॉ. गुलरेज शेख यांचा हा लेख पुढे देत आहोत.\nप्रभु श्रीरामाचे स्मरण करून देणारी, प.पू. दास महाराजांच्या स्पर्शाने आणि रामनामाने पावन झाल्याने साधकांना चैतन्याच्या स्तरावर अनुभूती देणारी जपमाळ \nमी माळेकडे पाहिले, तेव्हा भाव लगेच जागृत झाला आणि माळ हातात घेतल्यावर ३ - ४ सेकंदांत एवढा भाव जागृत झाला की, छाती भरून आल्यामुळे मला माळ खाली ठेवावी लागली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.९.२०१५)\n३१.८.२०१५ आणि १.९.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात साधकांकडून एक प्रयोग करून घेण्यात आला. एका पिशवीत एक जपमाळ ठेवली होती. आश्रमातील १८३ जणांंनी हा प्रयोग केला. प्रयोग करतांना साधकांना ही माळ प.पू. दास (रघुवीर) महाराज यांची आहे आणि तिच्या साहाय्याने श्रीरामाचा जप झाला आहे, हे ज्ञात नव्हते.\n३१.८.२०१५ आणि १.९.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात साधकांकडून एक प्रयोग करून घेण्यात आला. एका पिशवीत एक जपमाळ ठेवली होती. आश्रमातील १८३ जणांंनी हा प्रयोग केला. प्रयोग करतांना साधकांना ही माळ प.पू. दास (रघुवीर) महाराज यांची आहे आणि तिच्या साहाय्याने श्रीरामाचा जप झाला आहे, हे ज्ञात नव्हते.\nराजस्थान येथील संत प.पू. श्रीराम महाराज यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी जप करण्यासाठी प.पू. दास महाराजांना पाठवलेली जपमाळ आणि या माळेला प.पू. डॉक्टरांचा हस्तस्पर्श व्हावा, अशी प.पू. दास महाराजांना लागलेली तळमळ \nप.पू. जगद्गुरु, परात्पर गुरुचरणी दास महाराजांचा साष्टांग नमस्कार आणि आपल्या चरणी प्रार्थना करत आहे.\n१. प.पू. श्रीराम महाराज यांनी जपमाळ पाठवणे\n१ अ. राजस्थान येथील प.पू. श्रीराम महाराज यांनी प्रत्यक्ष परिचय\nनसतांना १०८० मण्यांची जपमाळ एका साधकाकडून पाठवून देणे\n१२.१२.२०१४ या दिवशी नांदोडा, तालुका फोंडा, जिल्हा सिंधुदुर्ग येथील एक जुने साधक श्री. प्रकाश जोशी हे पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमात आणि श्रीराम मंदिरात आले. ते प.पू. श्रीराम महाराज (राजस्थान) यांनी दिलेली नामजपाची १०८० मण्यांची माळ मला देण्यासाठी आले होते. प.पू. श्रीराम महाराज यांनी वर्ष २०१० मध्ये रामनाथी मंदिरात १३ कोटी सामूहिक नामजप केला आहे. प.पू. श्रीराम महाराजांनी ना कधी मला पाहिले आहे किंवा ना ते माझ्याशी कधीही बोलले किंवा मला भेटले आहेत.\nसौ. अंजली जोशी यांना एक वर्षाच्या अंतराने दोन वेळा रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाल्यावर रामनाथी आश्रमात आणि स्वतःमध्ये जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती\nअ. पूर्वीच्या तुलनेत आश्रमातील चैतन्यात पुष्कळ वाढ झालेली जाणवली.\nआ. संपूर्ण वास्तू हलकी होऊन तरंगत आहे, असे जाणवत होते.\nइ. प्रत्येक साधकातील प्रीतीतत्त्व आतून जागृत झाले आहे, असे जाणवत होते.\nई. बर्‍याच नवीन साधक-साधिकांना मी ओळखत नसूनही त्यांना पूर्वी कुठेतरी भेटल्याचे जाणवून जुनीच ओळख असल्याप्रमाणे वाटले.\nउ. प्रत्येक साधकात पुष्कळ सहजता आणि आंतरिक जवळीक जाणवत होती.\nऊ. सर्व साधक गंगेच्या प्रवाहासारखे ध्येयाच्या ओढीने पुढे पुढे जात आहेत, असे जाणवत होते.\nपू. नकातेकाकांच्या सांगली जिल्ह्याच्या लेखाच्या (अकाऊंटच्या)तपासणीच्या वेळी जिल्ह्यातील साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र आणि आलेल्या अनुभूती\n१. शिकायला मिळालेले सूत्र\n१ अ. अडचणींना धरून बसले, तर अनेक वर्षे वाया जाणार आणि आपला जन्म ज्यासाठी झाला ते ध्येय आपण गाठणार नाही, याची तीव्रतेने जाणीव झाली. - सौ. निर्मला ढवण, विटा केंद्र\n२ अ. पू. नकातेकाकांशी पुष्कळ जवळचे नाते आहे, असे वाटल्याने मनातील सर्व बोलता येणे : पू. नकातेकाकांशी मनातील सर्व बोलूया, त्यांच्याशी पुष्कळ जवळचे नाते आहे, असे वाटले. प.पू. डॉक्टरांशी बोलतांना ताण जाणवत नाही, त्याचप्रमाणे पू. काकांविषयी वाटले. पू. काकांनी केंद्रातील चुका सांगितल्यावर निराशा आली नाही. चुका सुधारूया. माझी आणि साधकांची स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करूया, असे वाटत होते. त्यानंतर ही स्थिती टिकून आहे. - सौ. स्मिता माईणकर, सांगली\nरामनाथी आश्रमात पू. (सौ.) माई नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजर्‍या झालेल्या अवर्णनीय अशा भावसोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी लाभून प.पू. गुरुदेवांनी दिलेला अनमोल संत संग \nपू. (सौ.) लक्ष्मी नाईक\nप.पू. दास महाराज यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक उपाख्य माई यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त २९.८.२०१५ (नारळीपौर्णिमा) या दिवशी रामनाथी आश्रमात भावपूर्ण वातावरणात सोहळा साजरा झाला. या सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह प.पू. दास महाराज, राजस्थान येथील संत पू. आैंकारानंद महाराज, पू. मेनरायकाका आणि पू. (सौ.) मेनरायकाकू याची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या वेळी संतांचा प.पू. गुरुदेवांप्रती क्षणोक्षणी व्यक्त होत असलेला कृतज्ञताभाव आणि शरणागत भाव यांमुळे हा सोहळा अवर्णनीय असा भावसोहळा झाला.\n१. संतांचा परस्पर परिचय\n३१ जुलै २०१५ ला सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) माई यांना संतपदी विराजमान केले. त्यानंतर नारळीपौर्णिमेच्या दिवशी वाढदिवसानिमित्त गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्यासाठी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई रामनाथी आश्रमात आले होते. या वेळी कु. संगीता मेनराय यांनी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांना राजस्थान येथील संत पू. आैंकारानंद महाराज, पू. मेनरायकाका, तसेच पू. (सौ.) मेनरायकाकू यांचा परिचय करून दिला.\nमहाभारतातील सूर्यपुत्र कर्णाच्या पूर्वजन्माची कथा\n१. पूर्वजन्मी तपश्‍चर्या करून १ सहस्र कवचे प्राप्त करून घेणारा दंभोद्भव नावाचा असुर, म्हणजे कर्ण \nकर्ण पूर्वजन्मात दंभोद्भव नावाचा असुर होता. तेव्हा त्याने तपश्‍चर्या करून १ सहस्र कवचे प्राप्त करून घेतली. ज्याची १ सहस्र वर्षांची तपश्‍चर्या असेल, तोच कर्णाचे कवच तोडू शकणार होता; पण कवच तोडणार्‍याचा तात्काळ मृत्यू होणार होता. यावर तोडगा म्हणून नर-नारायण हे दोन ऋषि आळीपाळीने तपश्‍चर्या करून एकमेकांना जिवंत करत होते. अशा प्रकारे नर-नारायण १ सहस्र वर्षे तपश्‍चर्या करून युद्ध करत होते.\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nआम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे,\nतर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.\nभावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nघडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nदेव भक्ताला तो मागेल ते देतो. गुरु शिष्याला आवश्यक ते देतात. - संत भक्तराज\nदेशाच्या संपत्तीत न्याय्य वाटा, निर्णयप्रक्रियेत स्थान आणि त्यांचे (मुसलमान समाजाचे) सक्षमीकरण हा या देशातील मुसलमानांचा अधिकार आहे. त्यामुळे केंद्रशासनाने मुसलमानांशी केल्या जात असलेल्या भेदभावाची चूक सुधारावी, अशी मागणी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केली आहे. मुसलमान समाजाची शिखर संस्था असलेल्या फोरम ऑल इंडिया मजलिस ए मुशावरात या संघटनेच्या सुवर्णजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या मागणीवर चारी बाजूंनी टीका झाली. मुख्य म्हणजे ते उपराष्ट्रपती असतांना त्यांनी राजकीय पक्षाच्या नेत्याने करावी, तशी मागणी केली, हे कुणाला पटणारे नव्हते आणि नाहीसुद्धा \nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचारपरात्पर ...\nकाश्मीरमध्ये चकमकीत एक सैनिक हुतात्मा, तर १ आतंकवा...\nरा.स्व. संघ आणि भाजप यांच्यातील समन्वय बैठकीस आरंभ...\nहिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयु...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपराष्ट्र्रपतींना प्रश्...\nऔरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण स्वतंत्र भारताच्या ...\nदेशव्यापी संपात १५ कोटी कामगारांचा सहभाग\nमदरशांमध्येही झेंडावंदन झाले पाहिजे \nसंस्कृत भाषेतील व्याकरण आणि शुद्धतेचे महत्त्व यांच...\nनिष्पाप बालकांच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍यांना ...\nविद्यार्थिनींच्या लैंगिक सतावणुकीची चौकशी करण्यास ...\nदेहलीतील मार्गांना देण्यात आलेली मुसलमान आक्रमकां...\nमणीपूर येथील हिंसाचारात ८ ठार, ३१ घायाळ\nकेरळमध्ये संघनेत्याच्या हत्येच्या प्रथम स्मृतीदिनी...\nहिंदु राष्ट्राची निर्मिती करणे, हेच आमचे ध्येय \nशान-ए-पाकिस्तान हा कार्यक्रम रहित करा \nहिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहका...\nआय.एस्.आय.एस्.ने ४ जणांना जिवंत जाळले\nसिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समि...\nअकोला येथे विक्रीसाठी जात असलेले १५ क्विंटल गोवंशा...\nमुद्रितशोधनाच्या चुकीमुळे नागपूर विद्यापिठाने प्रद...\nकृत्रिम हौद आणि मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी संक...\nहिंदु युवकांनी शक्तीला साधनेची जोड देऊन आत्मबळ जाग...\nपुणे येथे भाजयुमोच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा ...\nगोरीया मठातील अनुयायांसमवेत तेथील भक्तांनी प्रदर्श...\nकाश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष...\nहिंदू तेजा जाग रे \n६ सहस्र लोकसंख्येच्या गंगामसला (जिल्हा बीड) गावाती...\nनांदेड - नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिली...\nबलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांमधील तथाकथित कार्यकर्त्...\nचतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची सेवा करतांना आ...\nहिंदुद्वेष्टा अकबरूद्दीन ओवैसीचा शिरकाव जेव्हा...\n१८ जून ते ३० जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती स...\nआजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे साधू-स...\nस्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांची पंतप्रधान मोदी यां...\nसंस्कृती त्यागणारे पाकिस्तानसारखे आतंकवादग्रस्त दे...\nप्रभु श्रीरामाचे स्मरण करून देणारी, प.पू. दास महार...\nराजस्थान येथील संत प.पू. श्रीराम महाराज यांनी हिंद...\nसौ. अंजली जोशी यांना एक वर्षाच्या अंतराने दोन वेळा...\nपू. नकातेकाकांच्या सांगली जिल्ह्याच्या लेखाच्या (अ...\nरामनाथी आश्रमात पू. (सौ.) माई नाईक यांच्या वाढदिवस...\nमहाभारतातील सूर्यपुत्र कर्णाच्या पूर्वजन्माची कथा\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय र...\nदेव भक्ताला तो मागेल ते देतो. गुरु शिष्याल...\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/501603", "date_download": "2018-04-21T03:42:22Z", "digest": "sha1:7IM4XEZF2DEEONT66DBCTPHHHQRTE2QQ", "length": 4844, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती\nमला लग्नासाठी जामीन द्या ; अबू सालेमची न्यायालयाला विनंती\nऑनलाईन टीम / मुंबई :\nरजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रितसर लग्न करायचे आहे, त्यासाठी जामीन अथवा पॅरोलवर सोडा, अशी विनंती 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याने टाडा न्यायालयाला केली.\nमागील वर्षी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झाले असल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्यानंतर स्वतः अबू सालेमनेही मुंब्य्रातील कौसर नावाच्या या मुलीसोबत आपले संबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले होते. याचबरोबर आपल्याला त्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्याकरिता परवानगीदेखील अबू सालेमने न्यायालयाकडे केली होती. मात्र, त्यावेळी त्याची विनंती नामंजूर करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा सालेमने न्यायालयाकडे ही विनंती केली.\nराज्यातील सगळे डॉक्टर्स सामुहिक रजेवर\nखासदार गायकवाड गेले विमानाने अन् परतले रेल्वेने\n12 आक्टोबर पासून सागर व्याख्यान परिषेद\nस्पेलिंग चुकल्याने पहिलीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538838", "date_download": "2018-04-21T03:41:37Z", "digest": "sha1:IOYNYK7JWZ7XY4HWDRGBUTKIUXQHSKCS", "length": 5190, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राम मंदीर वादावर पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » राम मंदीर वादावर पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला\nराम मंदीर वादावर पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nरामजन्मभूमी वादावर पुढची सुनावणी 8फेब्रुवारी 2018ला होणार आहे.सुन्नी वफ्फ बोर्डाने पूर्ण कागदपत्र देण्याची मागणी केल्याने आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.\nराम मंदिर वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीला सुरूवात होणा र होती.ज्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती. त्यामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचाही समावेश आहे. 1992साली बाबरी मशीद पाडली गेली होती. या गोष्टीला बरोबर 25 वर्ष पूर्ण होत असताना सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीस सुरूवात होणार आहे. याप्रकरणी 2010साली अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला होता,हायकोर्टाने अयोध्येमधली विवादीत जागा तीन भागांमध्ये विभागली होती. सुन्नी वक्फ,निर्मोही आखाडा आणि भगवान राम लल्ला,अशी ही विभागणी होती. हायकोर्टाच्या निकालाविरूद्ध 13 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.\nमाजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा\nकुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशी द्या ; पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका\nजातीतील बोगसगिरी आता महागात पडणार\nहिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या ; सदाभाऊंचे राजू शेट्टींना आव्हान\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2014/11/", "date_download": "2018-04-21T03:44:15Z", "digest": "sha1:NVFNGIDFLG73IRNDNOPVJH7MP4INR4NI", "length": 62292, "nlines": 556, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: November 2014", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nबालिश बहु बायकांत बडबडला\nउत्तर म्हणे, 'असें जरि मीं एकाकी लहान, परि सवतें\nयश जोडितों चि असता सारथि तरि, कथन मज न परिसवतें ll १ ll\nहोता परम निपुण, परी त्या ख्यात रणांत सारथि गळाला,\nझांको छिद्र भलतसा; अडले म्हणतात 'सार' थिगळाला ll २ ll\nकर्णादिकांसि देता समरीं वैराटिकेसरी करिता,\nजिष्णुपुढें असुरजनीं कोण्ही वैरा टिके सरी करिता \nमिळवा कोण्ही तरि, हो धैर्याचा मात्र उदधि सारथि जो,\nकुरुभटसमूह पावुनि मज, जेंवि हिमासि सुदधिसार थिजो' ll ४ ll\nऎसे बहुत चि बोले तो बालिश बोल बायकांमाजी,\nचित्रपटकटकसें शिशुभाषण येईल काय कामा जि \nतें परिसुनि एकांतीं पार्थ म्हणे, 'देवि कृष्णसखि \nउत्तरसारथि होवुनि म्यां, त्वां मजवरि कदापि न खिजावें' ll ६ ll\nत्या उत्तरासि सांगे, 'सारथ्य बृहन्नडा करिल; यातें\nसूत करुनि, विजयानें नेले बहु खांडवीं अरि लायातें' ll ७ ll\nकुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला,\nस्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला ll ८ ll\n हें कुरुबळ कल्पांतसिंधुसें गमतें,\nने रथ पुरात, माजें मन नयन हि पाहतां बहु भ्रमतें ll ९ ll\nदुर्योधन, दु:शासन, कर्ण, कृप, द्रोण, भीष्म ज्या कटकीं\nत्यांत मरेन चि शिरतां, काट्यांवरी घालितां चिरे पट कीं' ll १० ll\nLabels: आर्या, बालिश बहु बायकांत बडबडला~, मोरोपंत (१७२९ – १७९४)\nधाव धाव गा श्रीपती\nलावूनियां नेत्रपातीं | हृदयीं चिंतिली कृष्णमूर्ती |\nम्हणे, धांव धांव गा श्रीपती | ये आकांतीं स्वामिया \n मी तंव तुझीच कुमरी | यथार्थ जन्मलें तुझेच उदरीं,\nस्नेहें सुभद्रेचिये सरी | बहिण म्हणें मी पाठींची || १२३ ||\nसहस्त्र व्याघ्रामाजी गाय | सांपडतां जेवीं बोभाय\nतेवीं तूतें मोकलिली धाय | कृष्णा धांवें म्हणउनी || १२८ ||\n माझी कुळस्वामिणी | मानसतुळजापुरवासिनी\nकौरवमहिषासुरमर्दिनी | धांवें धांवें धांवणिया || १३२ ||\nकौरवसभापाणीथडी | नक्रदु:शासनें घातली आढी,\nकाया करोनि कडोविकडी | ओढीताडीं पीडियेलें || १३३ ||\nतयालागीं तूं घालीं उडी | फेडी दीनाचीं सांकडीं\n तांतडी | कृपाळू बा गोविंदा || १३४ ||\nदु:शासन शंख वहिला | स्मरतां संतोषवेद हारविला\nकौरवसागरीं बुडविला | तो कवणातें न काढवे \n | धांवें पांवें मधुसूदना\nविभांडूनि याचिया वचना | समाधान मज द्यावें || १३६ ||\nमाझा स्वधर्ममंदरागिरी | कौरवसमुद्री पडिला फेरीं\nतया बुडतया उद्धरीं | कांसव होई केशवा\nकांसवदृष्टी विलोकावें | मातें पाठीसीं घालावें\nपाय पोटीं न धरावें | धांवे पावें ये काळीं || १३८ ||\nमाझी लाज हे धरित्री | रसातळा नेतो वैरी\n | दाढें धरीं प्रतापें || १३९ ||\nमाझा भाव तो प्रल्हाद | निष्ठुरीं गांजितां पावला खेद,\nशत्रूअहंकारस्तंभभेद | करुनि प्रगटें नरहरी\nकौरव अहंता महीतळीं | वामनरुपिया वनमाळी\nदाटी त्रिपादपायांतळीं | बळिबंधना पावावें || १४१ ||\nमाझा भाव आणि भक्ती | तेचि जमदाग्निरेणुकासती\nकुशब्दशस्त्रीं कौरवदैत्यीं | संत्रासिली अवनिये\nते निवटूनि धराभारा | फेडीं भार्गवपरशुधरा\nद्रौपदी सती वसुंधरा | पांडवद्विजा अर्पी कां || १४३ ||\nलाज हरिली दु:शासनें | तेचि सीता या रावणे\nहरिली ते तुवां रघुनंदनें | प्रतापरुद्रें रक्षावी || १४४ ||\n आठविया | तूंच आमुच्या विसावियां\nकौरवअहंकारकाळिया | पायांतळीं रगडीं कां \n | कौरवीं मांडिली माझी हिंसा\n | प्राणरक्षक मज होई || १४६ ||\n— मुक्तेश्वर (मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल)\nसलग क्रमाने ओव्या न घेता ज्या पाठ्यपुस्तकात होत्या त्याच इथे घेतल्या आहेत.\nLabels: ओवी, धाव धाव गा श्रीपती~, मुक्तेश्वर (१६०९ – १६४५)\nकंसारी संसारगजकेसरी | हासोनि बोले श्रीकृष्ण शौरी |\nपांडुपुत्र हे निर्धारी | भीमार्जुन जाण पां ||\nमागे अपराध केले क्षमा | ते कार्याकारणे पुरुषाधमा |\nलोटली मर्यादेची सीमा | शेवटी फळ भोगी का ||\nसरला सुकृताचा तंतू | आयुष्यतैला झाला अंतू |\nमाझिये हस्ती व्यजनवातू | भीमरूपे उदेला ||\nतो झगटतां सत्वरगती | प्राणदीप पंच ज्योती |\nमालवोनि पडेल क्षिती | गात्र पात्र पालथे ||\nतिघांमाजी जो आवडे | त्यासीच भिडीजे इडेपाडे |\n तोंडे | जल्प करिसी वाचाटा ||\nतू बहुरूपी खेळसी सोंगे | कोणते युद्ध जिंकिले आंगे |\nवेडी बागडी भाविकें भणगे | तुझे शूरत्व त्यांमाजी ||\nपार्थ पृथेचे सुकुमार बाळ | शस्त्राभ्यासी गेला काळ |\nमजसि योग्य परि अळुमाळ | भीम काही दिसतसे ||\nतोही मंद जड आळसी | बहुत आहार निद्रा त्यासी |\nआयुष्य सरले म्हणोनि ऐसी |बुद्धि उदेली तुम्हांते ||\nतिघांते हाणोनि चडकणा | क्षणामाजी मेळवीन मरणा |\nबळे सर्पाचिया सदना | मंडूक वस्ती पावला ||\nमंडूक किंवा तिघे गरुड | आत्ताचि होईल हा निवाड |\nसमय प्राप्त झालिया वाड | बोल टाकी माघारा ||\nऐसे बोलतां चक्रपाणी | उभे ठेले समरांगणी |\nजरासंधे राज्यासनीं | अभिषेकिले सहदेवा ||\n— मुक्तेश्वर (मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल)\nLabels: ओवी, मुक्तेश्वर (१६०९ -१६४५)\nआतां सुमन देतु अवधान l धुमकुसें साहित्याचेन l\nजग भोजें नाचवीन l आनंदाचा l\nआधीचि जगा चंदन आवडे l वरि देवाचें अनुलेपन जोडे l\nतरि कवणां वालभ न पडे l तया सुखाचें \nतैसें आएकतां श्रीकृष्णचरित्र l होय सकळ सुखाचें छेत्र l\nवरि जोडे ब्रम्हसुख पवित्र l ते मर्‍हाटी बोलैन l\nजिथे भाषेचिये रसवृत्ती l सा भाषांचे कुपे कीजेति निगुती l\nते मर्‍हाटी कवण जाणे निरुती l जे रसांचे जीवन l\nते मर्‍हाटी बोल रसिक l वरी दावीन देशियेचे बिक l\nम्हणैन सव्याख्यान श्लोक l मिसें वोवियेचेनि l\nधुमकुसें = गर्दीने, वालभ = आवड, निगुती = नीट, निरुती = योग्य, बिक = महत्व\nLabels: ते मर्‍हाटी बोलैन~, नरेंद्र\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll\nया न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते\nकिति दुर्दैवी, प्राणी असतिल असले l जे अपराधाविण मेले\nअति आक्रोशें, रडते केविलवाणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १ ll\n\"किती वेळ असा, शोक करिसि गे असला l दे निरोप मज जायाला\nहोईल पहा, विफल तुझा आकांत l बाहेर उभे यमदूत\nनच उलटें काळिज त्यांचें\nतुजपासुनियां, नेतिल मज ओढोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll २ ll\nतुज सोडुनि मी, जाइन कां गे इथुन l परि देह परस्वाधीन\nबघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे l मम दोरखंड दंडाचे\nहें शरीर म्यां पोशियलें\nपरदास्यिं देश तो लोळे\nस्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ३ ll\nकां परक्याला, बोल उगिच लावावा l दैवानें धरिला दावा\nलाभेल कधीं, सांग कुणाला जगतीं l या जळत्या घरिं विश्रांती\nहा सर्व ईश्वरी कोप\nहा परवशता, करते भयकर करणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ४ ll\nमज फांशीची, शिक्षा दिधली जाण l न्यायाचा करुनी खून\nया मरणाची, मौज कशी बघ असते l सांगेन तुला मी माते\nकरितील अतां, स्वागत जन मैदानीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ५ ll\nमजसाठिं तिनें, सिंहासन निर्मियलें l त्या एका खांबावरलें\nमी वीर गडी, चढेन गे त्यावरतीं l इतरांची नाहीं छाती\nया दुनियेची, दौलत लोळे चरणीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ६ ll\nया सर्वांचे मजवर भारी प्रेम l देतील खडी ताजीम\nहें वैभव मी, विकत घेतलें साचें l देउनी मोल जिवाचें\nवर जाइन मी, लाथ जगा हाणोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ७ ll\nया देहाची, करुं कशाला चिंता l होईल तें होवो आतां\nकुणि करुणेचे, सागर हळहळतील l कुणि हंसणारे हंसतील\nजाईल पहा, क्षणांत मातिंत मिळुनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ८ ll\nसांगतों तुला, शपथ घेउनी आई l मरणाला भ्यालों नाहीं\nआठवीं मनीं, श्रीगीतेचें सार l कीं नश्वर तनु जाणार\nबघ शांत कसे आहें तें\nतव सेवेला, अंतरलों मी जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ९ ll\nमाउली तुझा, नव्हें नव्हें मी कुमार l पूर्वीचा दावेदार\nतव सौख्याच्या, वाटेवर निर्मियले l दु:खाचे डोंगर असले\nनउ मास भार वाहून\nपरि बनलों मी, खचित अभागी प्राणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १० ll\n'मम बाळ गुणी, वृद्धपणी बहुसाल l आम्हांला सांभाळील'\nतव ममतेचे, बोल ऐकले असले l परि सारें उलटें झालें\nनच बघवे तिकडे मजला\nहा कठिण गमे, प्रसंग मरणाहहूनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ११ ll\nलाभतें जया, वीर-मरण भाग्याचें l वैकुंठपदीं तो नाचे\nदे जन्म मला, मातृभूमिचे पोटीं l पुन:पुन्हां मरण्यासाठीं\nतव शुभ उदरीं, जन्म पुन्हां घेवोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १२ ll\nमग यमदुतें, ओढुनि त्याला नेलें l व्हायाचें होउनि गेलें\nपरि त्या ठायीं, शब्द उमटती अजुनी l 'भेटेन नऊ महिन्यांनी'\nपरि परवशता, सुखकर झाली नाहीं l दे कुंजविहारी ग्वाही ll १३ ll\n— कुंजविहारी (हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी)\nपाठ्यपुस्तकात फक्त पांचच कडवी होती. देशाकरिता आनंदाने फाशी जाणार्‍या एका वीरयुवकाचे हे उद्गगार कवीने अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने चित्रित केले आहेत. आपल्यासारख्या व्यक्तीच्या मरणातूनच राष्ट्राचा पुनर्जन्म होत असतो अशी त्याची श्रद्धा आहे. पुन्हा याच भूमीत आणि याच आईच्या पोटी जन्म मिळावा हीच त्याची शेवटची इच्छा.\nLabels: कुंजविहारी (१८९६ – १९८१), भेटेन नऊ महिन्यांनीं~\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nअजाण आम्ही तुझी लेकरे\nअजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता प्रेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा चंद्र-सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे तुझीच शेत...\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%81%E0%A4%97", "date_download": "2018-04-21T04:12:40Z", "digest": "sha1:EQD5JJH5QEVITUXPBY26ZE3A6HQGNPML", "length": 5914, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉरविक आर्मस्ट्राँग - विकिपीडिया", "raw_content": "\n(वॉरविक आर्मस्ट्रॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै १३, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nइ.स. १८७९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/taxonomy/term/22", "date_download": "2018-04-21T04:18:34Z", "digest": "sha1:VHFOVBSQF7KLOUJ6O2S2FRRK765WZUOB", "length": 8498, "nlines": 75, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "कार्यक्रमाची माहिती | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\n'ऋतु गझलांचा', मराठी गझल मुशायरा - डोंबिवली\nडोंबिवली येथील काव्यरसिक मंडळ या कवितेला वाहिलेल्या संस्थेचे ४२ वे वार्षिक स्नेहसंमेलन दि १६-१७ फेब्रुवारी रोजी आंबेडकर हॉल,नगरपालिका इमारत,डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न होत आहे.\nया निमित्ताने रविवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता 'ऋतु गझलांचा' हा मराठी गझलांचा मुशायरा आयोजीत केला आहे. यात वैभव जोशी, चित्तरंजन सुरेश भट, प्रसाद शिरगावकर, प्रमोद खराडे, संदीप माळवी व संमेलनाध्यक्ष श्री. इलाही जमादार गझला सादर करणार आहेत.\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n'ऋतु गझलांचा', मराठी गझल मुशायरा - डोंबिवली विषयीपुढे वाचा\nमहाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवात झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगाची एक छोटिशी झलक\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमहाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये 'आनंदाचं गांव ' हा माझ्या कवितांच्या कार्यक्रम सादर करायची संधी मला मिळाली आहे\nहलक्या फुलक्या कवितांची आगळी वेगळी मैफील...\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nई-सकाळवर \"कुणीतरी आठवण काढतंय\"\nकुणीतरी आठवण काढतंय च्या नुकत्याच झालेल्या मैफलीची बातमी आणि क्षणचित्राचा व्होडिओ ई सकाळवर प्रसिध्द झाला आहे:\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nई-सकाळवर \"कुणीतरी आठवण काढतंय\"\nआनंदाचं गांव - कळवा, ठाणे येथे\nब्राम्हणसभा कळवा (ठाणे) यांच्या नवरात्रोत्सवामध्ये 'आनंदाचं गांव' हा माझा कवितांचा कार्यक्रम सादर करण्याची संधी मला मिळालेली आहे. कार्यक्रमाचा तपशील असा:\nदिवस: शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर\nवेळ: रात्री ९.३० वाजता\nकार्यक्रमाचा अवधी: सुमारे १ तास सलग\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nआनंदाचं गांव - कळवा, ठाणे येथे विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/liquid-funds", "date_download": "2018-04-21T04:07:14Z", "digest": "sha1:MDA24SDDJKQZICIZVBX7MX3SBMVZ4BQX", "length": 10354, "nlines": 167, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "लिक्वीड फंड | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nअल्प व मध्यम मुदतीसाठी Liquid Fund योजना:\nअशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ्या काळासाठी गुंतवणूक करणे योग्य होते. ज्याच्या बचत व चालू खात्यात जास्तीची रक्कम असते त्यानी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. तसेच पतसंस्था, ट्रस्ट, सोसायटी, कंपन्या, व्यापारी ज्याच्या चालू खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल त्याप्रत्येक वेळी या योजनेत (लिक्वीड फंड) गुंतवणूक करुन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी घ्यावी. प्रत्येक कंपनीचा लिक्वीड फंड असतो, सरासरी उत्पन्न वार्षीक ८% मिळते (साधारणपणे बँक एफ.डी. पेक्षा १/२ टक्का जास्त मिळते - मात्र हे उत्पन्न किती मिळेल याची कोणतीही खात्री दिली जात नाही).\n‹ बॅंक एफङी व ङेट फंङ तुलना Up अल्प मुदतीसाठी ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nबॅंक एफङी व ङेट फंङ तुलना\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.cinemajha.com/actor/ajay-devgan-seen-upcoming-marathi-movie/", "date_download": "2018-04-21T03:46:48Z", "digest": "sha1:E2DA3PZCA7ZYSRSHMGCMEORBDAYRUUH6", "length": 5641, "nlines": 51, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Ajay Devgan to be seen in upcoming Marathi movie - Cinemajha", "raw_content": "\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता निर्माता अजय देवगण प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची निर्मिती करत आहेत. अजय देवगण यांच्या प्रोडक्शन कंपनी ने अनेक चांगले चित्रपट देण्याचा प्रयत्न आज पर्यंत केला आहे. अनेक चांगल्या विषयांवरचे चित्रपट त्यामुळे प्रेक्षकांना अनुभवता येत आहेत . तसेच आशयघन विषयावरील चित्रपटाची निर्मिती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.\nलवकरच अजय देवगण प्रोडक्शन एक वेगळ्या विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे करणार असून नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाविषयी आणखी एक विशेष गोष्ट आहे. ती म्हणजे अजय देवगण आय चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांनसमोर येत आहेत. अजय देवगणच्या चाहत्यांसाठी हि खूप आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी अजय काजोलकडून मराठीचे धडे घेत आहे. काजोल यांच्या आई तनुजा मराठी आहेत तयामुळे काजोल खूपच छान मराठी बोलते.\nया आगामी चित्रपटात नाना पाटेकर, इरावती हर्षे आणि सुमीत राघवन प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण प्रोडक्शन, अभिनव शुक्ला आणि मनिष मिश्रा यांचे वॉटरगेट प्रोडक्शन एकत्र येऊन करणार आहे. तसेच नाना पाटेकर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त काजोल यांच्या उपस्थित झाला सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.\nचित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हडाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. ‘महासत्ता २०३५’ या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://sanjopraav.wordpress.com/2011/07/14/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-04-21T03:58:34Z", "digest": "sha1:H3IMJZEIRK76RWERJ7ZJZBADU6EZUMOZ", "length": 50638, "nlines": 158, "source_domain": "sanjopraav.wordpress.com", "title": "सुनीताबाई | sanjopraav", "raw_content": "\n← माझ्या संग्रहातील पुस्तके ११ ‘समुद्र’\nसुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त. ’पु.लं च्या प्रतिभेमागची खरी शक्ती’ इथपासून ते ’पु.लंच्या दारातलं कुत्रं’ इथपर्यंत विविध विशेषणे सुनीताबाईंना लावली गेली. गंमत म्हणजे यातली बरीचशी त्यांच्या कानावरही गेलेली होती. पु.लंच्या एकूण बहुरुपी व्यक्तिमत्वापुढे सुनीताबाईंची प्रतिमा (आणि प्रतिभा) काळवंडलेली, झाकोळल्यासारखीच राहिली असे खूप लोकांचे –अगदी खुद्द – पुलंचेही मत होते. ’आहे मनोहर तरी..’ नंतर तर त्यात भरच पडली. ’आहे मनोहर तरी…’ चे जसे कौतुक झाले तशी त्यावर सडकून टीकाही झाली. कितीतरी (भाबड्या) लोकांना हा सुनीताबाईंनी हेतुपुरस्सर केलेला मूर्तीभंजनाचा प्रकार वाटला. दरम्यान पुलंना महाराष्ट्रातील रसिकांनी आपले दैवत वगैरे बनवून टाकलेले होतेच. लेखन, संगीत, दिग्दर्शन, अभिनय अशा अनेक कलाक्षेत्रांत लीलया संचार करणारा हा माणूस चार भिंतींच्या आत तुमच्याआमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, एक टिपिकल नवरा आहे – किंवा कुठलाही माणूस, नवरा तसाच असतो- हे काहीसे कटु सत्य वाचकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम ’आहे मनोहर तरी..’ ने केले. सामान्य वाचकांच्या त्या पुस्तकावर उड्या पडल्या त्या पुलं आणि सुनीताबाई यांच्या खाजगी जीवनाबद्दल त्यांच्या मनात असलेल्या कुतुहलामुळेच. ’आहे मनोहर तरी…’ या पुस्तकात इतर बरेच काही आहे, पण त्यातून लक्षात राहिला तो म्हणजे सुनीताबाईंनी पुलंच्या आयुष्यात आणलेला व्यवहारीपणा, त्याला लावलेली शिस्त आणि त्यामुळे पुलंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात पडलेला फरक.\nपुढे जी.ए.कुलकर्णी यांनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रांचा एक मोठा खंड, सुनीताबाईंनी जी.एंना लिहिलेल्या पत्रांचे ’प्रिय जी.ए.’ हे पुस्तक, त्याशिवाय सुनीताबाईंनी स्वतंत्रपणे लिहिलेली ’सोयरे सकळ’, ’मण्यांची माळ’, ’समांतर जीवन’ ही पुस्तके प्रकाशित झाली. यांतून सुनीताबाईंची एक स्वतंत्र, स्वयंप्रकाशी प्रतिमा वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी राहात गेली. मंगला गोडबोल्यांनी लिहिलेले व अरुणा ढेरे यांच्या एका स्वतंत्र लेखाचा समावेश असलेले, सुनीताबाईंच्या मृत्यूनंतर एका वर्षाने प्रसिद्ध झालेले ’सुनीताबाई’ हे पुस्तक नुकतेच माझ्या संग्रहात आले आहे.\nमंगला गोडबोले या काही माझ्या फार आवडीच्या लेखिका आहेत असे म्हणता येणार नाही. त्यांची विनोदी पुस्तके एका विवक्षित वर्गात कितीही लो्कप्रिय झालेली असली तरी ’बडीशेप चघळताना वाचायची पुस्तके’ यापलीकडे त्यांचे फारसे अस्तित्व नाही असे माझे मत आहे. एकूणात चिंचाआवळी भाबडेपणा हाच त्यांच्या पुस्तकांचा स्थायीभाव आहे. त्यातल्या त्यात पु.ल.देशपांड्यांबद्दल लिहिताना तर मंगलाबाई देवघरात निरांजन लावून हातात मीठमोहर्‍या घेऊनच लिहायला बसत असल्यासारख्या वाटतात. असो. या पुस्तकात हा भाबडेपणा त्यांनी टाळला आहे असे त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, पण सुनीताबाईंशी अत्यंत मोजका परिचय असताना त्यांनी सुनीताबाईंचे इतके तपशीलवार चरित्र लिहिणे हे म्हणजे भास्करबुवा बखल्यांना एकदाही न पहाता किंवा त्यांची एकही रेकॉर्ड न ऐकता त्यांच्या गायकीविषयी पुलंनी लिहिलेल्या लेखाइतके विचित्र वाटते. पण हा एक दोष सोडला तर मंगलाबाईंनी हे पुस्तक लिहून एक फार दांडगे काम केले आहे.\nThe borderline between genius and insanity is very thin असे म्हणतात. अलौकिक प्रतिभा आणि वैयक्तिक आयुष्यातले यश, त्यातली शिस्त असा एकत्र मिलाफ क्वचितच बघायला मिळतो. नित्यनूतननिर्मितीचा वर आणि विस्कटलेल्या आयुष्याचा शाप हेच बहुदा एकत्र नांदताना दिसतात. पुलंची एकूण वृत्ती आणि संस्कारांतून त्यांची झालेली जडणघडण यातून एरवी त्यांचे आयुष्य काही उधळले गेले असते असे वाटत नाही, पण ते इतके सार्थ झाले असते असेही नाही. अर्थात अमुक झाले असते तर, तमुक झाले असते तर अशा कल्पनांना काही अर्थ नाही, पण व्यवस्थितपणा, व्यवहारीपणा, गोष्टी वेळच्या वेळी करणे, लक्षात ठेऊन करणे हे अपला स्वभावातच नाही याची जाहीर कबुली पुलंनी दिलेली आहे. सुनीताबाईंनी पुलंच्या जीवनातला हा सगळा व्यवहार काटेकोरपणे सांभाळला. सुनीताबाईंना ओळखणार्‍या लोकांना त्यांच्या परवानगीशिवाय पुलंचे दर्शनसुद्धा कसे अशक्य होते याची कल्पना आहे. सुनीताबाई या स्वत: अत्यंत तत्वनिष्ठ, आदर्शवादी आणि कणखर स्वभावाच्या होत्या. याउलट पुलंचा स्वभाव काहीसा घळ्या म्हणता येईल असा. पुलंच्या या स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेणे हे एकदा सोडून अनेकदा झाले. (’गुळाचा गणपती’ चे उदाहरण सर्वश्रुतच आहे) त्यामुळे पुलंमधली सर्जनशीलता जपायची असेल आणि त्यांच्या हातून अधिकाधिक नवनिर्मिती व्हायची असेल तर त्यांच्यावर आणि त्यापेक्षा अधिक त्यांच्या चाहत्यांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे असे सुनीताबाईंना वाटले असावे. हा अंकुश ठेवणे म्हणजे तरी काय तर त्यांच्या लेखना-वाचनाच्या वेळा सांभाळणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांच्या नाट्यप्रयोगांची, पुस्तकांच्या आवृत्यांची, काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची, प्रवासाची व्यवस्था बघणे आणि यापलीकडे जाऊन पु.ल.देशपांडे फाऊंडेशन चे सतत विस्तारत जाणारे काम बघणे. ही नुसती यादी बघीतली – आणि तशी ती फारच अपूर्ण आहे- तरी सुनीताबाईंच्या कामाची व्याप्ती ध्यानात येते.\nहे सगळे सुनीताबाईंनी आनंदाने, प्रेमाने केले. पुलंच्या आयुष्यात विलक्षण उंची गाठून गेलेले काही क्षण केवळ सुनीताबाईंच्या आग्रहामुळे, काही वेळा अट्टाहासामुळे आले. मग ते कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम करणे असो नाहीतर आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या सरकारस्थापनेच्या गौरवसभेत जाहीर भाषण करण्याला नकार देणे असो. पुलंच्या एका नाट्यप्रयोगाचे पन्नास प्रयोग झाले की त्यांनी दुसरा प्रयोग लिहायला घ्यायचा या सुनीताबाईंच्या आग्रहामुळेच पुलंकडून इतके विपुल लिखाण लिहून झाले हे अगदी सुनीताबाईंच्या टीकाकारांनाही नाकारता येणार नाही. याशिवाय ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीच्या सुनीताबाईंनी जे जे करायचे ते उत्तमच झाले पाहिजे असा सतत आग्रह धरला. म्हणूनच पुलंचे लिखाण, त्यांचे नाट्यप्रयोग, कवितावाचन आणि मुख्य म्हणजे पु.ल. देशपांडे फाऊंडेशनचे सामाजिक कार्य इतके चोख, निर्दोष आणि देखणे झाले. आपले काम उत्तमच असावे, असे प्रत्येकालाच वाटते, पण त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेण्याची किती लोकांची तयारी असते अशी मेहनत सुनीताबाईंनी आयुष्यभर घेतली. मग ते पुलंनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे मुद्रणशोधन असो की पुलंच्या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान क्षणभर विंगेत येणाया पुलंसाठी हातात घोटभर पाण्याचा ग्लास घेऊन उभे राहाणे असो. पुलंच्या प्रयोगांची तिकिटविक्री, ध्वनिक्षेपण यंत्रणा, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था, कलाकारांची येण्याजाण्याची व्यवस्था, त्यांना देण्यात येणारे मानधन यात कुठेही चूक होता कामा नये यासाठीच सुनीताबाईंनी अत्यंत चोख आणि अथक प्रयत्न केले. Behind every successful man there is a woman हे म्हणायला ठीक आहे, पण सुनीताबाईंनी ते आपल्या कणखरपणाने सिद्ध करुन दाखवले.\nसुनीताबाईंच्या या कणखरपणाची कितीतरी उदाहरणे या पुस्तकात आहेत. त्यातली बरीचशी वाचताना ’हे जरा जास्तच होते आहे की काय’ असे वाटते. काही प्रसंग बाकी माणसात इतके आंतरिक बळ येते तरी कुठून असा प्रश्न पडावा असे आहेत. मालेगावच्या महात्मा गांधी विद्यालयचा बोजवारा उडाल्यावर आणि भाऊसाहेब हिरे आणि शंकरराव देव कितीही आदर्शवादी असले तरी मखरात बसलेले मातीच्या पायांचे देव आहेत हे ध्यानात आल्यावर सुनीताबाईंनी त्यांच्या फटकळ स्वभावानुसार तडकाफडकी राजिनामा दिला. मालेगावातल्या गैरव्यवहाराची कबुली देणारी आणि त्याबद्दल माफी मागणारी भाऊसाहेब हिर्‍यांची पत्रे सुनीताबाईंकडे आहेत हे कळाल्यावर त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न आचार्य अत्र्यांनी केला. ती पत्रे मिळवण्यासाठी अत्र्यांनी विनवण्या, पैशाची लालूच दाखवणे आणि नंतर चक्क दमदाटी असले प्रकार केले, पण सुनीताबाई मुळीच बधल्या नाहीत. अत्रे हे त्या काळात फार मोठे प्रकरण होते. त्यांच्यासमोर त्या तुलनेने सर्वार्थाने अगदी लहान असलेल्या सुनीताबाईंचा हा कणखरपणा थक्क करुन टाकणारा आहे. असा खंबीरपणा त्यांनी आयुष्यात बर्‍याच वेळा दाखवला. पुलंच्या प्रत्येक नाट्यप्रयोगाची रॉयल्टी मिळण्याबाबत असो, की पु.ल देशपांडे फाऊंडेशनचा चोख व्यवहार सांभाळण्याबाबत असो, सुनीताबाईंनी कधीही तडजोड केली नाही.\nया पुस्तकाच्या निमित्ताने संसारात नवराबायकोने एकमेकांवर किती अधिकार गाजवावा असा एक प्रश्न वाचकाच्या मनात येतो. खुद्द सुनीताबाईंनाही पुलंच्या हयातीत (आणि विशेषत: पुलंच्या निधनानंतर) ’आपण जरा जास्तच केले की काय’ अशी टोचणी लागली होती. ’मी त्याचा गिनिपिग तर केला नाही ना’ अशी टोचणी लागली होती. ’मी त्याचा गिनिपिग तर केला नाही ना’ असा प्रश्न त्यांनी ’आहे मनोहर तरी..’ मध्ये स्वत:लाच विचारला आहे. सुनीताबाईंच्या या प्रचंड कष्टाळू, झपाटलेल्या आणि ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीचा अतिरेक होतो आहे की काय असे वाटावे असे काही उल्लेख या पुस्तकात आहेत. सुनीताबाईंच्या अतिचिकित्सक वृत्तीमुळे पुलंचे, एकूण मराठी साहित्यविश्वाचे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा आणि पुलं यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्‍या असंख्य रसिकांचे नुकसान झाले की काय असे वाटावे असेच हे उल्लेख आहेत. परदेशात लेखकाच्या निधनानंतर त्याला आलेली (आणि बहुतेक वेळा त्याने इतरांना लिहिलेली) पत्रे प्रकाशित करण्याची पद्धत आहे. मराठीत ’जीएंची निवडक पत्रे’ चे चार खंड आणि ’प्रिय जी.ए., सप्रेम नमस्कार’ यांचे ढळढळीत उदाहरण आहे. पुलंच्या मृत्यूनंतर पुलंना आलेली मान्यवर लोकांची सुमारे अडीच हजार पत्रे प्रकाशित करावी, त्यातून समाजाच्या त्या काळातल्या जडणघडणीवर काही प्रकाश पडावा अशी योजना पुढे आली होती. पण पत्रावर प्रताधिकार कुणाचा – पत्र पाठवणार्‍याचा की पत्र ज्याला पाठवलं त्याचा यावर सुनीताबाईंनी इतका खल केला की शेवटी ती योजनाच बारगळली. कदाचित त्यांना आधी आलेल्या एकदोन कटु अनुभवांमुळे असेल, पण ’पुस्तक छापून आल्यावर एकाही पत्रलेखकानं आक्षेप घेतलेला मला चालणार नाही’ अशी भूमिका सुनीताबाईंनी घेतली. त्यांच्या या अलवचिक धोरणामुळे यातलं एकही पत्र आजवर प्रकाशित होऊ शकलेलं नाही. काही गोष्टी वेळच्या वेळी होण्यात गंमत असते. आता तर पुलं जाऊनही अकरा वर्षे होऊन गेली. आता अशी पत्रे प्रकाशित झाली तरी पुलंना आणि त्यांच्या जबर्‍या लोकसंग्रहाला ओळखणारी पिढीच आता हळूहळू संपत चालली आहे. सुनीताबाईंनी त्यांची ताठर भूमिका किंचित शिथील केली असती तर हा अनमोल ठेवा रसिकांसमोर वेळेत आला असता. असेच काहीसे खुद्द पुलंनी लिहिलेल्या पत्रांबाबतही वाटते. पुलं स्वत: जबरे पत्रलेखक होते. पुलंच्या निधनानंतर ’पुलंची निवडक पत्रे’ काही प्रसिद्ध झाली नाहीत. जी.एंच्या पत्रांच्या प्रसिद्धीबाबबत पुढाकार घेणार्‍या सुनीताबाईंनी याबाबत असे का केले असावे\nपुलंच्या नाट्यप्रयोगांबाबतही असेच झालेले दिसते. ऐन बहरातल्या पुलंच्या नाट्यप्रयोगाचे चित्रीकरण सुनीताबाईंनी करु दिले नाही. चित्रीकरण करताना पुलं कॉन्शस होतील, प्रेक्षकांचा रसभंग होईल, या चित्रीकरणाचा पुढे दुरुपयोग होईल अशा सबबी पुढे करुन सुनीताबाईंनी पुलंच्या प्रयोगांचे चित्रीकरण करण्यास मनाई केली. यामागची निश्चित मानसिकता आजही ध्यानात येत नाही. पुलंच्या आज उपलब्द्ध असलेल्या चित्रफितींचा दर्जा अत्यंत सामान्य आहे. याहून उत्तम दर्जाचे चित्रीकरण करुन पुलंचे हे असामान्य प्रयोग अजरामर करुन ठेवता आले असते. सुनीताबाईंच्या या भूमिकेमागचे, त्यांना असे चित्रीकरण करण्यामागचे ऐतिहासिक महत्त्व त्यावेळी ध्यानात आले नसावे हे कारण आज पटत नाही. त्यांच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्तेच्या स्त्रीला रंगमंचावर घडणारे हे असले काही विलक्षण नाट्य अजरामर करुन ठेवण्याचे महत्त्व नक्की कळाले असणार. मग सुनीताबाईंनी हे चित्रीकरण का करु दिले नाही यावर लेखिकेने सुचवलेले दुसरे कारण – या ना त्या प्रकारे आपला पुलंच्या प्रयोगावरच नव्हे तर आयुष्यावर वरचष्मा असावा असे सुनीताबाईंना वाटले असावे – हेच खरे असावे असे वाटते आणि मग ते कारण आपल्याला अस्वस्थ करुन जाते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना स्वत:लाही आपल्या या वर्तनाचा पश्चाताप झाला असावा असे दिसते आणि मग तर या वरकरणी एकमेकांना अत्यंत अनुरुप अशा जोडप्यामधला हा कळत नकळत जाणवणारा विसंवाद मनाला खिन्न करुन जातो. अगदी कोणतीही पुरुषी मानसिकता बाळगायची नाही असे ठरवले तरीही अशा प्रसंगी पुलंनी किती तडजोडी केल्या असतील, त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना येते आणि अशा कटुतेचे कोणतेही प्रतिसाद आपल्या वागण्यात, जगण्यात आणि लिखाणात उमटू न देणार्‍या त्या पुरुषोत्तमाविषयीचा आदर वाढीला लागतो.\n’ललित’ मध्ये पुलंनी मासिक सदर लिहावं अशा प्रस्तावाला पुलं काहीसे अनुकूलच होते. पण सुनीताबाईंनी नाना शंका, प्रश्न उपस्थित करुन त्या प्रस्तावाला फाटे फोडले. शेवटी ते झाले नाहीच. हे करण्यामागचा सुनीताबाईंचा उद्देश कितीही पवित्र असला – की सदरलेखनात पुलंची प्रतिभा त्यांच्या मते ’वाया’ जाऊ नये – तरी त्यामुळे पुलंच्या लेखनाचा एक वेगळा आणि अनोळखी पैलू कायमचा अंधारात राहिला हे डोळ्यांआड करता येत नाही. माणसांमध्ये रमणार्‍या पुलंच्या लोकसंग्रहावर, लोकसंवादावर सुनीताबाईंनी मर्यादा आणल्या. यात पुलंसारख्या प्रतिभावंत कलाकाराचा वेळ वाया जाऊ नये हा सुनीताबाईंचा हेतू उदात्त असेलही; पण पुलंच्या वैयक्तिक आनंदाचे काय नवनिर्मितीचे समाधान मिळावे म्हणून आपल्या वैयक्तिक खुषीचे असे किती क्षण पुलंना आपल्या मनाविरुद्ध कुर्बान करावे लागले असतील नवनिर्मितीचे समाधान मिळावे म्हणून आपल्या वैयक्तिक खुषीचे असे किती क्षण पुलंना आपल्या मनाविरुद्ध कुर्बान करावे लागले असतील पुलंच्या अवघ्या आयुष्याची ’योजना’ करणाया, त्यांच्या आयुष्याचेच व्यवस्थापन करणाया सुनीताबाई जेंव्हा पुलंच्या सन्मानार्थ दुसर्‍या कुणीतरी आयोजित केलेल्या मेजवानीचा ’मेनू’ ठरवू लागतात, ’भाईला हे आवडतं, हे त्याला सोसत नाही..’ असं सांगू लागतात आणि न राहावून ती मेजवानी आयोजित करणार्‍यांपैकी कुणीतरी धीर एकवटून त्यांना सांगतो की पुलंना आवडते ते त्यांना खाऊ घालणे हा आमचा आनंद आहे, तो कृपया आम्हाला मिळू द्या, त्यांना काय आवडतं, काय नाही हे त्यांना सांगू द्या तेंव्हा आपल्या कडक शिस्तीने पुलंच्या प्रतिभेला नवनवीन पालवी फुटू देणाया सुनीताबाईंची शिस्त ही तुरुंगातील, इस्पितळातील शिस्त वाटू लागते. पुलंविषयीच्या कणवेने मन भरुन येते. पण तो सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला.\nपुलं गेल्यानंतर सुनीताबाईंनीही आवराआवरीला सुरुवात केली होती. पुलंच्या आकाशवाणीवरील भाषणांचे व श्रुतिकांचे ’रेडिओवरील भाषणे व श्रुतिका’ हे पुस्तक त्यांनी पुलंच्या पहिल्या स्मृतिदिनाला मौज प्रकाशनाकडून प्रसिद्ध करुन घेतले. पुलंच्या इतर भाषणांचे ’सृजनहो’ हे पुस्तक त्यानंतर वर्षाने प्रसिद्ध झाले. पुलंचा खाजगी पत्रव्यवहार नष्ट करण्याचे प्रचंड काम त्यांनी काही मदतनिसांना हाताशी घेऊन पूर्ण केले. पुलंसारखी आपली आपल्या शेवटच्या आजारात अवस्था होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याला कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये या आशयाचं ‘ऍडव्हान्स डायरेक्टिव्ह फॉर हेल्थ केअर’ नावाचं इच्छापत्र तयार करुन घेतलं. त्यानंतर सुनीताबाईंनी स्वत:ला जवळजवळ घरात कोंडूनच घेतलं. काही मोजके प्रसंग सोडले तर त्यानंतर त्या घराबाहेर पडल्याच नाहीत. सावरकरांप्रमाणे आपल्याला कुणी या गलितगात्र अवस्थेत बघू नये, आपली जनमानसातली प्रतिमा ढळू नये यासाठीच ही धडपड होती का कुणास ठाऊक पण पुलं गेल्यानंतर जगण्याचे प्रयोजनच संपावे अशी सुनीताबाईंनी स्वत:ची करुन घेतलेली अवस्था समजण्याच्या पलीकडची होती. पहिला जी.ए.कुलकर्णी पुरस्कार स्वीकारायलाही त्या आल्या नाहीत. तो पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला आणि त्याची चित्रफीत दुसया दिवशी रसिकांना दाखवली गेली. त्या चित्रफीतीत अशक्तपणे आपले केस सावरणार्‍या, आपण चांगले दिसतो आहोत की नाही याबाबत कॉन्शस झालेल्या सुनीताबाई बघून मनाला यातना झाल्या. ’परी यासम हा..’ हा लघुपट रसिकांबरोबर बघणारे आणि तो संपल्यावर टाळ्यांच्या गजरात रसिकांकडे वळून त्यांना नम्रपणे नमस्कार करणारे हे जोडपे आठवले. ’ध्यानीमनी’ नाटकाचा प्रयोग पहिल्या रांगेतून बघणारे आणि तो प्रयोग संपल्यावर कितीतरी वेळ टाळ्या वाजवणारे हे जोडपे आठवले. या दोन्ही प्रसंगात वाजणारी एक टाळी माझी होती हेही मला आठवले.\nअसे स्वयंप्रकाशी, तेज:पुंज सार्थ आयुष्य लाभलेल्या सुनीताबाईंचा शेवट पुलंप्रमाणेच करुण व्हावा हे बाकी मनाला पटत नाही. पुलं अखेरपर्यंत प्रकाशात राहिले, त्यामुळे त्यांची प्रकृती, त्यांच्या वेदना, त्यांचे केविलवाणे परावलंबित्व लोकांना माहिती होत राहिले. सुनीताबाईंच्या बाबतीत असे झाले नाही. ऑगस्ट २००८ ला घरच्या घरी सुनीताबाई तोल जाऊन पडल्या आणि मग अगदी शेवटपर्यंत ७ नोव्हेंबर २००९ पर्यंत त्या अंथरुणाला खिळूनच राहिल्या. त्या काळात त्यांना नको ते परावलंबित्व, आर्थ्रायटिसच्या यातना आणि एकटेपण असे कायकाय सहन करावे लागले. इतके संपन्न आयुष्य जगलेल्या सुनीताबाईंचा असा परावलंबी अवस्थेत कणाकणाने शेवट व्हावा हे काही बरे झाले नाही. शेवटपर्यंत आपला दिमाख, तोरा न सोडलेल्या सुनीताबाई तशाच, एखादी वीज चमकून नाहीशी व्हावी तशा, एखादा तारा निखळून पडावा तशा लुप्त व्हायला पाहिजे होत्या असे वाटले.\n’सुनीताबाई’ हे पुस्तक मला आवडलेच, पण या पुस्तकाने मला अस्वस्थ केले. याच पुस्तकात ’ऐसे कठिण कोवळेपणे’ या नावाचा अरुणा ढेरे यांचा सुनीताबाईंवरचा एक सुंदर लेख आहे. अरुणा ढेरे यांना देशपांडे कुटुंबाचा प्रत्यक्ष सहवास बराच काळ लाभला. अरुणाबाईंचा हा लेख म्हणजे या पुस्तकावरचा कळसच आहे.\nअशी पांखरुन छाया, लावोनियां माया\nआनंदाचे आसू लावी कोण ओघळाया\nया आरती प्रभूंच्या या लेखात ढेरे यांनी उधृत केलेल्या ओळी या जोडप्याला किती समर्पक होत्या असे वाटून जाते.\nया पुस्तकात काही दुर्मिळ सुंदर छायाचित्रेही आहेत. त्यातली बरीचशी मंडळी आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. एका पानावर पूर्ण पानभर सुनीताबाईंचे एक कृष्णधवल छायाचित्र आहे. लख्ख गोर्‍यापान वर्णाच्या, साधीशी साडी नेसलेल्या करारी मुद्रेच्या ताठ उभ्या असलेल्या सुनीताबाई. पु.ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची पत्नी यापलीकडे आपल्या तत्वांशी, मूल्यांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या, सच्च्या मनाच्या, संवेदनशील, कष्टाळू, प्रतिभावान आणि रसिक सुनीताबाई. या पुस्तकाचे मुखपृष्ठ याच चित्रावर आधारलेले आहे. सगळे पुस्तक वाचून झाल्यावर मनात विचाराविचारांचा गल्बला होतो, घशाशी काही कढ येतात, ’न मागता दिलेल्या आणि न सांगता परत नेलेल्या या देवाघरच्या माणसां’ बद्दल बरेच काही वाटत राहाते. पण शेवटी लक्षात राहातात त्या या सुनीताबाई.\nLike लोड हो रहा है...\nयह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी\n← माझ्या संग्रहातील पुस्तके ११ ‘समुद्र’\nजुलाई 14, 2011 को 2:24 अपराह्न\nजुलाई 14, 2011 को 11:37 अपराह्न\nजुलाई 14, 2011 को 3:19 अपराह्न\nतुमचा ब्लॉग बघून परत एकदा फार बरे वाटले.\nजुलाई 14, 2011 को 11:37 अपराह्न\nजुलाई 15, 2011 को 5:40 पूर्वाह्न\n‘वरवर पाहता आनन्दी वाटणारा, पण स्वत:च्या ज़ेवणातले पदार्थही बायकोच्या परवानगीशिवाय खाऊ न शकणारा’, ‘वैयक्तिक आनन्दाची राखरांगोळी झालेला’ (पु लं च्या वैयक्तिक आनन्दाचे काय) अशी पु लं ची अत्यंत अतिरंजित आणि अवास्तव प्रतिमा बरेचदा उभी करण्यात येते. हे पुस्तक मी काही महिन्यांपूर्वी घाईघाईत पाहिले आहे, आणि अरुणाबाई ढेरे यांचा लेख एक पवित्रा घेऊन लिहिल्यासारखा, बराच कृत्रिम वाटला होता, अशी अंधुक आठवण आहे. उलट सुनीताबाई स्वैंपाक करत असल्या तरी घराचं दार त्यांनाच उघडायला लावणारा, आपल्या आळसाच्या तत्त्वाशी पक्की निष्ठा राखणारा टोण्या अशीही ओळख सुनीताबाईंनीच ‘मनोहर तरी’ मधे दिली आहे. दार त्याच उघडायच्या हा पतिदेवांच्या आयुष्यावर ताबा ठेवण्याचा भाग नव्हता, तर त्याला एक नाईलाज़ाचेही परिमाण होते असावे. (हा ‘होते असावे’ हा एक सुनीताबाईंनी अनेकदा वापरलेला विचित्र शब्दप्रयोग.)\n‘माझ्या आयुष्यात (पन्नास पूर्ण होताना, १९७६-सुमारास) एक पर्व आले होते’ असा एका ठिकाणी बाईंनी अत्यंत मोघम उल्लेख केला आहे. ते पर्व का आले होते, त्या नक्की कशाला वैतागल्या होत्या, त्या पर्वाचा पुढल्या १०-१५ वर्षांवर काय परिणाम झाला याविषयी काहीच माहिती मिळत नाही.\nसंजीव कुलकर्णी कहते हैं:\nजुलाई 15, 2011 को 11:39 पूर्वाह्न\nआपला स्वभाव आळशी आहे याची पुलंनी कबुली दिली होतीच. किंवा कबुली देऊन ते आळशीपणा करायला मोकळे झाले होते म्हणा. भाईबरोबर राहाताना कधीकधी मला असह्य त्रास होतो, त्याच्यासोबत राहाणं अशक्य आहे असं वाटतं, पण त्याच्याशिवाय राहाणंही मला शक्य नाही असं सुनीताबाई लिहितात तेंव्हा त्या नवरा-बायकोच्या नात्यांमधलं एक मर्म सांगून जातात, असं मला वाटतं.\nजुलाई 19, 2011 को 9:29 पूर्वाह्न\nजुलाई 25, 2011 को 5:03 अपराह्न\nसावरकरांप्रमाणे आपल्याला कुणी या गलितगात्र अवस्थेत बघू नये, आपली जनमानसातली प्रतिमा ढळू नये यासाठीच ही धडपड होती का\nहे वाक्य तुम्हाला सुचलं हे वाचून थोडं आश्चर्य वाटलं. जी एन्सारखा त्यानाही Waste -Land मधून चालल्या सारखं वाटत नसेल का\nत्यांच्या डोळस आणि उत्कट काव्यप्रेमावर अजून लिहिलं पाहिजे…..\nजुलाई 26, 2011 को 11:12 पूर्वाह्न\nअगस्त 8, 2011 को 11:25 पूर्वाह्न\nजुलाई 19, 2012 को 8:26 पूर्वाह्न\nजुलाई 19, 2012 को 10:36 पूर्वाह्न\nअगस्त 27, 2013 को 8:02 पूर्वाह्न\nएक उत्तर दें जवाब रद्द करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_8.html", "date_download": "2018-04-21T03:49:33Z", "digest": "sha1:BTGVDSVMHAB4AEMQYFBS625HNYX6JFSW", "length": 26115, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: शिवसेना: मुंबईकराची गरज", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमुंबईतली शिवसेना हा वेगळा विषय आहे. शिवसेनेच्या स्थापनेला आता अर्धशतकाचा काळ होऊन गेला असून, त्या पाच दशकात अन्य कुठल्या संघटनेला वा पक्षाला सेनेच्या बुरूजांना धक्का लावता आलेला नाही. त्यामुळेच महापालिका पातळीवरच्या मतदानात सेनेची तुलना अन्य मतदानाशी करून चालत नाही. १९६८ सालात प्रथमच सेनेने महापालिका निवडणूका लढवल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा मुंबईत समाजवादी, कम्युनिस्ट वा संपुर्ण महाराष्ट्र समिती असे बिगर कॉग्रेसी पक्ष प्रबळ होते. पण त्यांचा राजकीय अवकाश पालिकेपुरता तरी सेनेने सहज व्यापला होता. पुढल्या काळात शिवसेना राजकारणात आली, तरी तिला त्या मतांचा उपयोग करून विधानसभा वा लोकसभेत यश मिळवता आलेले नव्हते. १९६८, १९७३ वा १९७८ अशा तीन पालिका मतदानात सेनेला पालिकेत चांगले यश मिळत राहिले. त्यातच सेनेचे मुंबईतील वेगळेपण अधोरेखित होते. शिवसेना हा मुंबईतला एकमेव पक्ष असा होता, की ज्याने गल्लीबोळात शाखा उघडल्या आणि दिवसरात्र केव्हाही लोकांना बारीकसारीक गोष्टीसाठी तिथे धाव घेण्याची सुविधा उभी केली. आरंभी किरकोळ नागरी सेवा, अडचणींसाठी शाखेत येणारे नागरिक, पुढल्या काळात रुग्णवाहिका, रक्त पुरवठा अशा इतरही कामासाठी येऊ लागले. नंतरच्या काळात शिवसेनेची शाखा ही मराठीपणा विसरून मुंबईकरांचे आश्रयस्थान होऊन गेली. आज अशी स्थिती आहे, की मुंबईत कुठल्या गल्लीत पोलिस ठाणे नसले तरी चालेल; पण शिवसेनेची शाखा असावी लागते. ही बाब अनेकांना चमत्कारीक वाटेल, पण ते सत्य आहे आणि त्याच्या अनुभवातून मराठीच नव्हेतर अमराठी मुंबईकरही जात असतात. मराठीला प्राधान्य असले तरी मुंबईकर हा सेनेसाठी कायम जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळेच पालिकेत सेनेचे कायम वर्चस्व राहू शकले.\n१९८५ पर्यंत सेनेचे महापौर झाले वा विविध समित्यांची अधिकारपदेही सेनेला मिळालेली होती. पण कधी सेनेला बहूमताने सत्ता मिळाली नाही. १९८३च्या गिरणीसंपाने सेनेचा बालेकिल्ला हादरला होता. राजीव लाटेतही तिथून डॉ. दत्ता सामंत निवडून आले आणि नंतर त्यांचे तीन आमदारही निवडून आले. तेव्हा तर सेनेचा मुंबईवरला प्रभाव संपला, असेच मानले जात होते. पण तीन महिन्यांनी झालेल्या पालिका मतदानात सेनेने सर्वांना थक्क करून टाकले. कारण त्यात सेनेने प्रथमच बहूमताचे दार ठोठावले होते. राजीव लाटेवर स्वार झालेली कॉग्रेस आणि गिरणी संपावर स्वार झालेले दत्ता सामंत; अशा दोघांना धुळ चारत शिवसेना पालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. तेव्हापासून पालिका हा सेनेचा अभेद्य किल्ला होऊन गेला. त्याला अपवाद होता १९९२ सालचा. तेव्हा मुंबईतही विधानसभेत यश मिळवून आपले वर्चस्व सिद्ध करणार्‍या सेनेने विधानसभेप्रमाणेच पालिकाही भाजपाशी युती करून लढवायचा बेत केला होता. पण आजच्याप्रमाणेच कुवतीपेक्षा अधिक जागांवर भाजपाने दावा केला आणि युती होऊ शकली नाही. परिणामी भाजपाने अधिक उमेदवार उभे केले आणि सेनेला अपशकून केला. अपशकून एवढ्यासाठी म्हणायचे, की तेव्हा भाजपाचे दहाबाराही नगरसेवक नव्हते आणि युतीत भाजपा चौपटीहून अधिक जागा मागत होता. उलट तेव्हा कॉग्रेसने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाशी युती करून संयुक्तपणे प्रथमच निवडणूक लढवली. परिणामी सेनेच्या हातून पालिका निसटली. तरीही सेनेचे भरपूर नगरसेवक निवडून आलेले होते आणि भाजपाने अधिकाधिक अनामत रकमा गमवण्याचा विक्रम साजरा केला होता. मात्र तो अपवाद करता सेनेने सतत मुंबई पालिका आपल्या कब्जात ठेवलेली आहे. त्याचे खरे कारण शहरभर पसरलेल्या क्रियाशील गजबजलेल्या शाखा इतकेच आहे.\nगल्लीबोळात चाळी झोपडीत वास्तव्य करणार्‍या गांजलेल्या मुंबईकराला शिवसेनेची शाखा हा मोठा आधार झालेला आहे. देशातील कायदे वा त्याची अंमलबजावणी योग्य रितीने होत असती, तर या शाखांना इतके महत्व आलेच नसते. जे काम पालिकेच्या वा सरकारी कार्यालयात जाऊन सहजगत्या होऊ शकते, त्यासाठी येणार्‍या अडचणी ही सेनेच्या कामाची जमेची बाजू आहे. नागरी सेवा किंवा सुविधांमध्ये असलेल्या अडचणी दूर करायच्या, तर सेनेच्या शाखेत लोकांना धाव घ्यावी लागते. कुठल्या पोराला पोलिसांनी पकडून नेले किंवा शाळेत प्रवेशापासून काही गडबड होत असेल, तिथे धिंगाणा घालण्यासाठी शिवसेनेची फ़ौज सदैव तैनात असते. ही मुंबईत सेनेची जमेची बाजू आहे. अनेकांनी त्याची झुंडशाही अशी संभावना केलेली आहे. पण त्या झुंडशाहीमुळे सामान्य मुंबईकराला भेडसावणार्‍या अनेक समस्यांचा तात्काळ निचरा होऊन जातो, हा लोकांचा अनुभव आहे. शिवसैनिकांची अरेरावी वा गुंडगिरी, धिंगाणा हा नेहमी टिकेचा विषय झालेला आहे. पण त्यातूनच सेनेचा दबदबा तयार झाला आणि त्याच ओळखीमुळे शाखाप्रमुख वा नगरसेवक म्हणजे धाक, अशी एक समजूत तयार झाली. असा शाखाप्रमुख वा नगरसेवक कुठल्या नागरिकाची समस्या घेऊन सरकार दरबारी जातो, त्याची तात्काळ दखल घेतली जाते. मध्यंतरी आपल्या पक्षाच्या चिंतन शिबीरात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचा दाखला दिला होता. सरकार असून पोलिस ठाणे वा सरकारी कचेरीत आपल्या पदाधिकार्‍याला कोणी दाद देत नाही. पण सेनेचा शाखाप्रमुख गेल्यास तात्काळ हालचाली होतात. म्हणून संघटना सेनेसारखी असायला हवी, असे पवार उगाच म्हणालेले नव्हते. मुंबईतली शिवसेना अशी आहे आणि म्हणूनच ती केवळ मराठी अस्मितेचा पक्ष नसते. तर मुंबईकराची ती एक गरज बनलेली आहे. त्याचा लाभ तिला पालिका मतदानात मिळतो.\nशाखेचे वेगळेपण तिच्या गजबजलेपणात आहे. शाखाप्रमुख जिथे नित्यनेमाने उपलब्ध असतो, ती शिवसेनेची शाखा असते. पण जिथे नगरसेवक असतो, तिथे अशी गजबज अधिक व सातत्यपुर्ण असते. सहाजिकच गजबजलेली शाखा हवी असेल, तर तिथला नगरसेवक शिवसेनेचा असावा लागतो. अनेक भागात अमराठी लोकसंख्या असूनही म्हणून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येताना दिसेल. वांद्रे पुर्व येथून आमदार झालेले बाळा सावंत ह्यांनी आसपासच्या परिसरात काम वाढवले आणि त्यांना बेहरामपाड्यातल्या मुस्लिमांच्या मतांवर विधानसभेत मुसंडी मारणे शक्य झाले होते. अशा अनेक शाखा दिसतील, जिथे सेनेचे हिंदूत्व विसरून बुरख्यातल्या मुस्लिम महिला वा टोपीधारी मुस्मिल रहिवासीही कामासाठी जमलेले असतात. हा सेनेचा मुंबईतला वेगळेपणा आहे. त्यानेच मुंबईची महापालिका निवडणूक वेगळी झाली आहे. तिथे राजकारणाच्या भूमिका व विचार बाजूला पडतात आणि मतदाराला गल्लीतल्या सुविधांना प्राधान्य देणे भाग होऊन जाते. शिवसेना हा राजकीय पक्ष आणि लहान गल्लीतली शिवसेना संघटना, यात मुंबईकर मतदार सुक्ष्म फ़रक करत असतो. त्यामुळेच पालिका मतदानात शिवसेना कायम शिरजोर राहिलेली आहे. सर्व खासदार व बहुतांश आमदार निवडून आणणार्‍या पक्षालाही शिवसेनेच्या या कर्तबगारीला मागे टाकणे शक्य झालेले नाही. म्हणूनच स्वबळावर मुंबई पालिका जिंकण्याचा भाजपाचा प्रयास कितपत यशस्वी होतो, ते बघावे लागणार आहे. तो अपेशी झाला, तर दुष्परिणाम भविष्यात भाजपालाच भोगावे लागतील. कारण स्वबळावर सेनेने मुंबई पालिका जिंकली, तर भविष्यात अन्य कुठल्याही मतदानात युतीची गरज सेनेला उरणार नाही. सहाजिकच युती हा विषय कायमचा निकालात काढला जाईल. त्याची दुसरी बाजू अशी, की कॉग्रेसची जागा भाजपा व्यापत जाईल. म्हणजे तोटा कॉग्रेसचा होईल.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/benefits-of-amla-juice-117051700022_1.html", "date_download": "2018-04-21T04:11:43Z", "digest": "sha1:4ZOWZOWAC652RJ4C5PFBJSGIBWDLDSOQ", "length": 7587, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रोज सकाळी रिकामी पोटी घ्या हा ज्यूस आणि फिट ठेवा पोट व किडनी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरोज सकाळी रिकामी पोटी घ्या हा ज्यूस आणि फिट ठेवा पोट व किडनी\nयुरीन इन्फेक्शनची समस्या आता सामान्य झाली आहे. महिला-पुरूष दोघांमध्ये हे आढळून येते. पण या समस्येमुळे महिला जास्त प्रभावित होत आहे. ही समस्या लघवीच्या मार्गातून संक्रमणामुळे होत आहे. याच्या उपचारासाठी बरेच लोक महागडे प्रॉडक्ट्स विकत घेत आहे आणि डॉक्टरांचे चक्कर लावत आहे. पण आवळ्याचा ज्यूस याचा रामबाण इलाज आहे.\n- रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात दहा एमएल आवळ्याचा ज्यूस मिक्स करून याचे सेवन करावे.\n- यामुळे शरीरात उपस्थित सर्व विषारी तत्त्व बाहेर निघून जातील.\n- पोट आणि किडनी स्वच्छ होईल.\n- युरीन इन्फेक्शनची समस्या देखील नेहमीसाठी दूर होण्यास मदत मिळेल.\n- पोटाशी निगडित सर्व आजार दूर होण्यास मदत मिळेल.\nत्याच्या पोटातून काढला चक्क बल्ब\nजाणून घ्या कर्करोगाचे 8 लक्षणे...\nसामान्य 10 सवयी, ज्याने किडनी खराब होते\nकासवाच्या पोटातून काढली 915 नाणी\nपोट सुटत असेल तर प्या दालचिनी चहा\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/all-download-forms", "date_download": "2018-04-21T04:05:11Z", "digest": "sha1:MVZHO4CNHNBK3IDUL5VQ55UJJQDTT5QC", "length": 9235, "nlines": 145, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "एम.एम.युटीलिटी सोबत एकदाच करावयाचे नोंदणीसाठी लागणारे फॉर्म्स: | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nएम.एम.युटीलिटी सोबत एकदाच करावयाचे नोंदणीसाठी लागणारे फॉर्म्स:\n१) हा फॉर्म आपल्या संगणकावर उतरवून घ्या, त्याची प्रिंट काढा.\nयात लिहिल्याप्रमाणे कृती करा.\nनोंदणीसोबतच एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर.\nनोंदणीसोबतच एस.आय.पी. सुरु करावयाची असेल तर.\nयाने तुमच्या बँकेचा वन टाईम मँडेटची नोंदणी होते, ज्यामुळे एकदा का बँकेत नोंदणी झाल\nफॉर्म कुरीअल किंवा पोस्टाने हवे आहेत काय\nतुम्हाला जर फॉर्म प्रिंट काढणे शक्य नसेल तर आम्ही ते तुम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने पाठवून देऊ. ह्यामुळे तुम्ही एखाद्या छोट्याशा खेडेगावात जरी रहात असलात व तुम्हाला म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर ती करणे तुम्हाला अगदी सुलभ होईल. यासाठी तुम्ही मला फक्त एक फोन करा किंवा WhatsApp वर मला तुमचा पत्ता कळवा. मोबाईल 9422430302. किंवा मला sadanand.thakur@gmail.com वर इमेल करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/gallery-2010.html", "date_download": "2018-04-21T04:07:16Z", "digest": "sha1:S2A5D7XZ2F2ITBFMIXXYCW4VC6FRUGPE", "length": 2319, "nlines": 23, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २०१०, दहिकाला उत्सव २०११, नवी मुंबई गोविंदा पथक, दही हंडी, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n| फोटो गैलरी २०१४ | फोटो गैलरी २०१३ | फोटो गैलरी २०१२ | फोटो गैलरी २०११ | फोटो गैलरी २०१० | फोटो गैलरी २००९ | फोटो गैलरी २००८ |\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/news-govinda-pathak.html", "date_download": "2018-04-21T04:07:49Z", "digest": "sha1:EPERZHZYYZ6WWG7XU7MA5GW75DDPER6A", "length": 2170, "nlines": 24, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "टाईम्स ऑफ इंडिया मधील गोविंदा पथक, नवी मुंबई गोविंदा पथक २०१०, दहीकाला उत्सव, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nटाईम्स ऑफ इंडिया - काउंटडाऊन बिगिन्स फोर दही हंडी स्टेक्स\nबेला जयसिंघानी | टी एन एन - पत्रकार\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T04:15:38Z", "digest": "sha1:RETZ2G7TOFKIHFFCBWMDW67JW2C5CA4D", "length": 6309, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामिरेस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरामिरेस सान्तोस दो नासिमेंतो\n२४ मार्च, १९८७ (1987-03-24) (वय: ३१)\nरियो दि जानेरो, ब्राझील\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २२ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २२ मे २०१२\nरामिरेस (पोर्तुगीज: Ramires Santos do Nascimento) हा एक ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू आहे. रामिरेस चेल्सी व ब्राझिलसाठी मिडफील्डर म्हणून खेळतो.\nब्राझील संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ जेफरसन • २ डॅनियल अल्वेस • ३ थियागो सिल्वा (क) • ४ दाव्हिद लुईझ • ५ फर्नांदिन्हो • ६ मार्सेलो व्हियेरा • ७ हल्क • ८ पाउलिन्हो • ९ फ्रेड • १० नेयमार • ११ ऑस्कार • १२ हुलियो सेझार • १३ दांते • १४ माक्सवेल कावेलिनो आंद्रादे • १५ एन्रिके • १६ रामिरेस • १७ लुईझ गुस्ताव्हो • १८ एर्नानेस • १९ विलियान • २० बेर्नार्द • २१ झो • २२ व्हिक्तोर • २३ मैकों • प्रशिक्षक: स्कोलारी\nइ.स. १९८७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2018-04-21T03:56:01Z", "digest": "sha1:MIN6SC33WDURX6HP23VKA7YOJF2SJ37R", "length": 30422, "nlines": 160, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "तुळस अध्यात्म विज्ञान उपयोग | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nतुळस अध्यात्म विज्ञान उपयोग\nतुळस अध्यात्म विज्ञान उपयोग\nतुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे शरीरात प्रवेश केल्यावर तुळस लगेच कामाला लागते.\nबाग असो किंवा छोटीशी बाल्कनी असो, तुळशीचे झाड नाही, असे घर भारतात शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक घरात तुळस मुलीच्या हक्काने राहते आणि घरामध्ये दर वर्षी विवाह प्रसंग तिच्यामुळेच होऊ शकतो. तुळशीला इतके अनन्यसाधारण महत्त्व का आहे, याचे उत्तर पुराणात, आयुर्वेदात व आरोग्यशास्त्रात सापडते.\nयाबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदरनावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच * ‘शालिग्राम’ म्हणतात.\nज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.\nजगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन- O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड- CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ – पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन- O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn- सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.\nतुळशीच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. रामतुळशी व कृष्णतुळशी हे दोन प्रकार सर्वांच्या परिचयाचे असतीलच, पण पास्ता, पिझ्झा वगैरे खाद्यपदार्थांवर बेसिल म्हणून वापरली जाणारी पानेसुद्धा एका प्रकारच्या तुळशीचीच असतात. कापरासारखा वास असणारी तुळशी कर्पूरतुळशी म्हणून ओळखली जाते. याशिवाय लिंबासारखा वास असणारीही एक जात असते. सर्व प्रकारच्या तुळशींना एक प्रकारचा विशिष्ट गंध असतो. त्यामुळे सुगंधी तेल काढण्यासाठीही तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.\nतुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणाच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्यंतिक अवस्था (इमर्जन्सी) असली, की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो.\nथंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.\nलघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन (अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम) करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता, वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो.\nतुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळस उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे काम होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते.\nशरीरात कुठेही जडपणा, जखडलेपण जाणवत असेल तर त्यावर तुळस उपयोगी पडते. डोके जड होऊन दुखत असेल, कफ भरून राहिला असेल, तर डोक्‍यावर पानांचा शेक करण्याचा फायदा होतो. सायनसमध्ये कफ भरला असेल, जडपणा जाणवत असेल तर बाहेरून तुळशीच्या पानांनी शेक करण्याने लगेच बरे वाटते.\nपचनसंस्थेमध्ये कफदोष वाढल्यामुळे पोट जड होणे, सुस्ती वाटणे, तोंडाला चव नसणे वगैरे लक्षणे जाणवतात, अशा वेळी तुळशीची पाने व आले यांचा चवीपुरती साखर टाकून बनवलेला चहा घोट घोट पिण्याने बरे वाटते.\nतुळशीची कार्ये चरकसंहितेमध्ये पुढीलप्रमाणे समजावलेली आहेत,\nपित्तकृत्‌ कफवातघ्नः सुरसः पूतिगन्धहा \nउचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्‍त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीच्या आसपास रोगसंक्रामक जीवजंतूंचे प्रमाण निश्‍चित कमी असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढते, जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. तुळशीची पाने, मंजिऱ्या वाळवून त्याचा धूप करण्याने तुळशीच्या जंतुघ्न गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते.\nतुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत – साधारण चमचाभर रस हवा असला तर 10-15 पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत व सुती कापडाने पाणी टिपून कोरडी करावीत. खलबत्त्यामध्ये पाने टाकून त्यांची चटणी होईपर्यंत नीट कुटावीत. स्वच्छ सुती कापडावर ही कुटलेली चटणी ठेवून त्याची पुरचुंडी करून पिळावी व तुळशीच्या रसाचे थेंब गोळा करावेत. रस काढल्यावर तो शक्‍य तितक्‍या लवकर वापरणे चांगले. रस शिळा झाला तर त्यातील औषधी गुणधर्म कमी होऊ शकतात. सुती कापडातून पिळून रस काढताना कापडालाच बराचसा रस लागून वाया जाऊ शकतो, त्यामुळे थोडासा रस काढायचा असल्यास कुटलेला गोळा डाव्या हाताच्या तळव्याच्या मध्यावर ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून रस काढता येतो. तुळशीचा रस मधाबरोबर किंवा साखरेबरोबर घेतला जातो. मधामुळे तुळशीतील कफसंतुलनाचा गुण अधिक वाढतो, तर साखरेमुळे उष्णता, तीक्ष्णता कमी होण्यास मदत मिळते.\nतुळशीच्या पानांपासून बनविलेला चहा – एक कप चहा बनविण्यासाठी कपभर पाणी घ्यावे, त्यात तुळशीची चार-पाच पाने टाकावीत, किसलेले आले पाव चमचा घालावे, चवीनुसार साखर टाकावी, एक मिनिट उकळल्यावर वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावा.\nतुळशीच्या बियांचा फालुदा – तुळशीच्या बिया पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणाऱ्या, लघवी साफ होण्यास मदत करणाऱ्या व पौष्टिक असतात. या बिया पाण्यात 25-30 मिनिटे भिजवून ठेवल्या तर फुलतात व गुळगुळीत बनतात. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा शरद ऋतूत तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तुळशीच्या बिया दुधाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर घेणे उत्तम असते.\nत्वचारोगात, विशेषतः खाज येणाऱ्या त्वचारोगात तुळशीच्या पानांचा रस लावण्याचा उपयोग होतो.\nतुळशीची पाने वाफवून त्यांचा छातीवर लेप केल्यास कफयुक्‍त खोकला कमी होतो.\nविंचू चावला असता दंशस्थानी तुळशीचा रस लावणे चांगले असते.\nटॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप करण्याने बरे वाटते.\nसायनस, सर्दी, डोके जड होणे वगैरे तक्रारींवर तुळशीच्या पानांचा वाफारा घेण्याचा फायदा होतो.\nतुळशीच्या सान्निध्यात सकाळ-संध्याकाळ काही वेळ बसण्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होण्यास मदत मिळते.\nतुळशीच्या बियांना तकमारिया असेही म्हटले जाते. चमचाभर तुळशीच्या बिया थोड्याशा पाण्यात भिजत घालाव्यात. साधारण तीस मिनिटांनी फुलतात. कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या दुधात चमचाभर साखर किंवा शतावरी कल्प, आवडत असल्यास अर्धा चमचा रोझ सिरप, भिजवलेल्या तुळशीच्या बिया टाकून एकत्र करून नीट हलवून प्यावे.\nतुळशीचे सिरप – तुळशीच्या पानांचा रस काढावा. रसाच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. पाण्याचा अंश उडून गेला की सिरप तयार झाले असे समजून भरून ठेवावे. लहान मुलांना देण्यासाठी तसेच बारा महिने तुळशी उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी हे सिरप उत्तम होय.\nदमा, खोकला, घशामध्ये सतत कफाचा चिकटपणा जाणवणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, जंत होणे वगैरे त्रासांमध्ये हे सिरप अर्धा ते एक चमचा इतक्‍या प्रमाणात घेता येते.\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nदस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे\nहरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T03:58:40Z", "digest": "sha1:OT5JINBMLX55YE425QNXJZODJRPYIJVB", "length": 9715, "nlines": 158, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "नवनाथांची आरती नवनाथ ग्रंथाची आरती दत्तात्रय आरती | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nनवनाथांची आरती नवनाथ ग्रंथाची आरती दत्तात्रय आरती\nनवनाथांची आरती नवनाथ ग्रंथाची आरती दत्तात्रय आरती\nआरती आरती नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ\nजयदेव जयदेव जय नवनाथा | भक्तगण देवूनी सिद्ध करा || धृ ||\nमच्छिंद्र गोरख तैसे जालींद्र्नाथ | कानिफ गहिनीनाथ नागेशासहित |\nचर्पटि भर्तरी रेवण मिळूनी नवनाथ | नवनारायण अवतारा संत ||१||\nभक्ती शक्ती बोध वैराग्यहित | तापत्रय ते हरिती स्मरा एकचित्त |\nनमने चरित्र पठणे दुरितांचा अंत | भक्त जनांसी तारी नवनाथ खचित ||२||\nइह्पर साधुनी देती समस्त नवनाथ | भूत समंधा प्रेता घालवीती सत्य |\nभक्त जणांचे पूर्वा तुम्हीच संकल्प | कृपार्थ होता दावा सदानंद रूप ||३||\nदु:खी दिन दरिद्री लोकांना तारा | देउनि सुख संपत्ती मुक्ती दोहि करा|\nस्मरण करावे आता नित्य नवनाथा | शरणागत मी तुमच्या पायी मम माथा||४||\nनवनाथची आधार सकलांचा आता | आरती ओवाळीता हरली भवचिंता |\nब्रम्ह सनातन शांती देई मम चित्ता | शरण विनायक लोटांगण आता ||५||\nजयदेव जयदेव जय श्रीनवनाथाहो, स्वामी नवनाथा \nभावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव ॥ धृ ॥\nदावीला मूळमार्ग शाबरी विद्येचा \nआगळा महिमा न कळे स्वामी सिद्धांचा ॥ १ ॥\nमच्छीपासूनि झाले स्वामी मच्छिंद्र \nगोरक्ष जन्मले गोवर भस्मात \nकानिफ पैदास गजकर्णात ॥ २ ॥\nजयाचे चरणापासूनी झाले चर्पटीनाथ \nपुढे चौर्‍यांशी सिद्धांचे गणित ॥ ३ ॥\nशाबरीविद्या देऊनि जग उद्धरिले \nविद्येच्या प्रतापे सुरवर जिंकिले \nनाथांच्या सेवेशी शरणागत आले ॥ ४ ॥\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/32", "date_download": "2018-04-21T04:14:59Z", "digest": "sha1:4MLNIHJNZELC4FSJWSWE4PZS2OJPQZOU", "length": 4629, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "ख्रिस्त | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहासरा जो काल होता आज चिंताग्रस्त आहे\nचेहरा पाहून माझा आरसाही त्रस्त आहे\nझेलण्या तूफान सारे काल होतो एकटा मी\nआज माझ्या सोबतीला आसवांची गस्त आहे\nका उभ्या आहेत भिंती काटक्यांनी बांधलेल्या\nपत्थरांनी बांधलेला कोट का उध्वस्त आहे\nबोचणारे सर्व ओझे घेतले पाठीवरी मी\nक्रूस माझे वाहणारा भाबडा मी ख़िस्त आहे\nस्पंद माझे काल त्यांना वाटले मी का कळेना\nराहिलेल्या स्पंदनांवर आज माझी भिस्त आहे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ ईद अनुक्रमणिका चंद्रास मावळू दे... ›\nया सारख्या इतर कविता\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nसीने मे जलन - भावानुवाद\nआले किती गेले किती\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/03/blog-post_16.html", "date_download": "2018-04-21T03:41:37Z", "digest": "sha1:Q57JOYO7KGZ7ZZHOOFHOCLGAV3S5SZR4", "length": 26859, "nlines": 196, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मायावतींचे भवितव्य", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआपल्या दारूण पराभवातून सर्वाधिक धक्का बसला असेल, तर तो बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना बसला आहे. कारण गेल्या दोन दशकात त्यांनी जे मनुवादाचे भूत उभे केले होते, ते आता सामान्य मतदाराच्या मानगुटीवरून उतरले असून, अजून मायावतीच त्यांनी निर्माण केलेल्या भुलभुलैयातून बाहेर पडायला तयार नाहीत. अर्थात त्यासाठी जग वा तोच सामान्य मतदार थांबायला राजी नसतो. एखाद्या भूमिका वा प्रचाराचा जनमानसावर काही काळ प्रभाव पडत असतो. कोणी हे सत्य नाकारू शकत नाही. पण त्या प्रभावाचा लाभ उठवून अधिकाधिक लोकांवरील त्या प्रभावाला विश्वासात परावर्तित करण्यातून प्रभावाचे बळ वाढत असते. उलट तो प्रभाव क्षीण होऊ लागला, मग प्रभाव पाडणार्‍यांचे पितळ उघडे पडू लागत असते. मनुवाद किंवा त्यातून मागास पिछाड्यांची दिर्घकालीन दुर्दशा, हा तसा नवा विषय नाही. दिडदोन शतकापासून भारतीय समाजात जी जातीय वा सामाजिक धुसळण सुरू झाली, त्यातून हा विषय सतत ऐरणीवर येत राहिला आहे. त्याचा सर्वाधिक लाभ मायावतींनी दशकभर उचलला. पण हे करताना त्यांनी थोडे जरी प्रामाणिक प्रयास त्याच दलित पिछड्यांच्या उद्धारासाठी केले असते, तर त्यांचा मतदार वाढत गेला असता. पण सत्तेच्या मागे धावताना मायावतींनी नेहमी आपल्याच आचारविचारांना बेधडक तिलांजली दिलेली होती. मात्र त्याविषयी कोणी शंका घेतली वा सवाल उभा केला, मग त्यांना आपण दलित की बेटी असल्याचे स्मरण व्हायचे. बाकीच्या वेळी त्या एखाद्या राजकन्येसारखी हुकूमत गाजवत राहिल्या. सोनिया गांधी वा राहुल-प्रियंका यांच्यापेक्षा मायावतींचे वर्तन किंचितही भिन्न नव्हते. म्हणूनच त्यांनाही लोकसभेतील दारूण पराभवाने जाग आली नाही आणि विधानसभेतला अभूतपूर्व पराभव त्यांना पत्करावा लागला आहे. पण अजूनही कांगावखोरीतून बाहेर पडण्याची इच्छा त्यांना झालेली दिसत नाही.\nएकविसाव्या शतकाने मायावतींचा उत्तरप्रदेशातील उदय बघितला. त्यांनी सत्तेपर्यंत एकहाती मजल मारून दाखवली. ती त्यांना दलितच नव्हेतर समाजातील कुठल्याही जातीपंथांच्या लोकांनी दिलेली अपुर्व संधी होती. पण तिचा उपयोग जनतेला दिलासा देण्याकरीता करण्यापेक्षा मायावती आपली तुंबडी भरण्यासाठी सत्तेचा वापर करीत गेल्या. आज त्यांच्या भावाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे आणि खुद्द मायावती राजमहालात जीवन जगत असतात. पण याच दरम्यान सामान्य दलिताच्या किंवा सामान्य जनतेच्या झोळीत त्यांनी काय टाकले, त्याचे उत्तर नकारार्थी आहे. त्यामुळेच लोकसभेच्या मतदानात त्यांना जबरदस्त फ़टका बसला. नंतर एक एक करीत त्यांचे निकटचे सहकारी त्यांच्यावर गंभीर आरोप करीत पक्षातून बाहेर पडत गेले. मौर्य नावाचा त्यांच्या पक्षाचा विधानसभेतील विरोधीनेता, काही महिन्यांपुर्वी पक्षातून बाहेर पडला. त्याने केलेल्या आरोपात नवे काहीच नव्हते. बहनजी पैसे घेऊन पक्षाची उमेदवारी विकतात. त्यातून त्यांनी कोट्यवधीची माया जमवली आहे, हा मौर्याचा आरोप नवा नव्हता. तीच मायावतींची ख्याती होती. २०१६ संपण्यापुर्वी एकाच दिवशी मायावतींनी शंभर कोटीहून अधिक रोख रक्कम बॅन्क खात्यात जमा केली. अशा गोष्टी त्यांच्या दलित वा गरीब असण्याची साक्ष झाल्या होत्या. त्याचा स्पष्ट आरोप करायला अनेकजण दबकत होते. कारण मायावतींवर आरोप म्हणजे मनूवादाचा उलटा प्रत्यारोप, ही भिती तयार झाली होती. पण लोकही सत्य जाणून होते. म्हणूनच हक्काच्या जमवलेल्या मतदाराच्या पलिकडे अन्य जातीपातीतून मायावतींना प्रतिसाद दिलेला मतदार त्यांना सोडून गेला. त्याची प्रचिती लोकसभा निकालातून आली. त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार लोकसभा गाठू शकला नाही आणि राज्यसभेत बसलेल्या मायावतींना उरलेली मुदत संपल्यावर त्याही सभागृहात निवडून येणे अशक्य होणार आहे.\nआज विधानसभेत मायावतींच्या पक्षाचे फ़क्त १९ आमदार निवडून आले आहेत आणि राज्यसभेत जाण्यासाठी मायावतींना किमान ४० आमदारांची मते मिळणे गरजेचे आहे. पण तितके आमदार त्यांच्यापाशी नाहीत. म्हणूनच पुढल्या वर्षी मायावती राजकारणात कुठे असतील, अशी शंका आतापासून व्यक्त केली जात आहे. जया भादुरी यांच्यापासून कोणालाही राज्यसभेच्या जागा वाटणार्‍या मुलायमचीही स्थिती दयनीय आहे. त्यांच्या पक्षाला राज्यसभेतही आपल्या जागा गमावण्यापलिकडे काहीही शक्य राहिलेले नाही. पण निदान आज मुलायम लोकसभेत आहेत आणि २०१९ सालातही निवडून येतील, अशी अपेक्षा आहे. पण मायावतींना तितके तरी शक्य होईल काय, असा प्रश्न आहे. कारण मायावती आजही २२ टक्के विखुरलेली मते घेऊन तिसर्‍या क्रमांकावर टिकल्या आहेत. पण विधानसभेत त्यांना ४० जागा निवडून आणणे शक्य झालेले नसेल, तर लोकसभेची एक जागा जिंकणे कितपत शक्य होऊ शकेल थेट जनतेतून निवडून येण्यासाठी हक्काचे मतदार पाठीशी असावे लागतात आणि ठरल्या जागी त्यांचे केंद्रीकरण असायला हवे. मायावतींकडे २०-२२ टक्के विखुरलेली मते असल्यानेच त्यांना अधिकची मते कुठून तरी मिळवावी लागतील. तरच या २२ टक्के मतांचा चेक कॅश होऊ शकतो. आणखी एक बाब अशी, की दलितांच्या सर्व जातींची मते मायावती आपल्या खात्यात टिकवू शकलेल्या नाहीत. मुस्लिमांवर मोठा भरवसा दाखवून त्यांनी मांडलेली गणिते फ़सली आहेत. म्हणूनच आगामी मतदानात त्यांना साथ देणारा कितीसा मुस्लिम त्यांच्याकडे टिकून राहिल, याचीच शंका आहे. इतक्या शिखरावर पोहोचलेल्या मायावतींची ही घसरगुंडी, राजकीय अभ्यसकांसाठी एक धडा आहे. लोकप्रियता मिळवणे जितके कठीण असते, त्यापेक्षाही ती टिकवणे अवघड असते. लोकप्रियतेतून विश्वास संपादन करण्यात उणिव राहिली, मग घसरगुंडी अपरिहार्य असते.\nराजकारणात शिरलेले लोक आपली तुंबडी भरून घेण्याला प्राधान्य देतात, हे कोणी नाकारू शकत नाही. पण राजकीय यशाचे लाभ उठवताना जनतेलाही खुश ठेवावे लागत असते. तिच्या जीवनातही थोडाफ़ार बदल झाल्याचा अनुभव त्या सामान्य लोकांना यावा लागतो. मायावती मुलायमच्या व्यक्तीगतच नव्हेतर कौटुंबिक जीवनात आलेला आमुलाग्र बदल बघणार्‍या सामान्य मतदाराच्या जीवनात, तसूभरही स्थित्यंतर झालेले नाही. मग त्यांना अशा आपल्याच जातीपातीच्या नेत्यांच्या संपन्नतेविषयी शंका येऊ लागतात. असुया सतावू लागते. आपल्या यतना वेदनांचा बाजार मांडून कमाई करणार्‍यांविषयी कमालीचा संताप जनमानसात उफ़ाळू लागतो. त्याचे परिणाम मग मतमोजणीतून समोर येतात. मायावतींना त्याचाच फ़टका बसला आहे. कारण त्यांनी पाठीराख्या मतदाराच्या भावनांची वा गरजांची काडीमात्र फ़िकीर केलेली नाही. म्हणूनच दलित की बेटी पंतप्रधान व्हायला सज्ज होत असताना, पिछड्या मागास जातीपातीच तिला सोडून अन्यत्र वळल्या आहेत. आपण राजकन्या वा सरंजामदारी नसून सामान्य गरीबाइतकेच संवेदनशील आहोत, याची प्रचिती पुन्हा आणून देणे; हाच त्यातला एकमेव मार्ग आहे. मायावतींना तो अनुसरणे कितपत शक्य आहे, त्याची यापुढे परिक्षा होणार आहे. कारण लोकसभा विधानसभा पराभवानंतरचा मार्ग मोठा खडतर आहे. आपली पाळेमुळे शोधत जाण्यातच पुनरुत्थान असू शकते. फ़क्त आरोप वा कांगावखोरी यापुढे कामी येणार नाही. पुन्हा शून्यातून पक्षाची उभारणी व त्यासाठी विश्वासू सहकारी कार्यकर्त्यांची फ़ौज उभी करणे भाग आहे. नाहीतर राहुल गांधी यांच्या मार्गाने अरेरावी करीत उरलासुरला बसपा संपण्याला वेळ लागणार नाही. वास्तवाला सामोरे जाऊन व ते स्विकारूनच त्यात बदल घडवता येतो. वास्तव नाकारून कुठलाही बदल शक्य नसतो. मायावतींचे भवितव्य त्यांच्याच हाती आहे.\nअगदी खरे आहे भाऊ\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nना लडुंगा, ना लडने दुंगा\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nप्रशांत किशोर कुठे आहे\nअब मंदिर कौन बनायेंगे\nउत्तरप्रदेश नंतरचा राजकीय सारीपाट\nयुपीचा मुख्यमंत्री छोटा दत्तकपुत्र \nसहन होत नाही, सांगता येत नाही\nवारू उधळता कामा नयेत\nबळी तोच कान पिळी\nपवारांची खेळी काय असेल\nमहाराष्ट्राचा मोदी काय करील\nसत्तर वर्षात किती बदल झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.cinemajha.com/actor/know-pooja-sawant-afraid/", "date_download": "2018-04-21T03:47:16Z", "digest": "sha1:JD444U47O4RZEKO7M5SO27OKSEIPPTRI", "length": 6077, "nlines": 51, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Do you know what Pooja Sawant is afraid of ? - Cinemajha", "raw_content": "\nआपल्याला आवडणाऱ्या कलाकारांविषयी सगळी माहिती आपल्याला माहित असावी असा प्रत्येक फॅन ला वाटत असतं . हे कलाकार आपल्या खाजगी आयुष्यात कसे राहतात, काय खातात, कुठे फिरतात त्यांची प्रेम प्रकरणं हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता कायम चाहतेमंडळीना वाटत असते.\nअशीच एक गंमतीशीर बातमी अभिनेत्री पूजा सावंत यांच्या चाहत्यांसाठी आहे. सध्या त्यांच्या ‘बसस्टॉप’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडे होत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक गंमतीशीर किस्सा घडला होता. पूजा सावंतला पाण्याची खूप भीती वाटते . स्विमिंग पूल हा विषय आला कि ती प्रचंड घाबरते. ‘बसस्टॉप’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक आसा सीन होता ज्यामध्ये अनिकेत विश्वासरावला पाण्यात धक्का मारून तिला स्वतः पाण्यात उडी मारायची होती. या सीन साठी सर्व तयारी झाली व दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटले ठरल्याप्रमाणे पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले मात्र स्वतः पाण्यात उडी मारण्याऐवजी तिने चक्क पळच काढला. हे दृश्य पाहून संपूर्ण टीम हसू लागली. परंतु विशेष म्हणजे रिटेकमध्ये पूजाने हिम्मत करुन सीन पूर्ण केला.\nया चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अश्या अनेक गंमत झाल्यामुळे हा चित्रपट पाहताना तुम्हाला अतिशय आनंद होणार हे नक्की. या चित्रपटामध्ये पूजा आणि अनिकेतबरोबरच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे हे कलाकार झळकणार आहेत. श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘बसस्टॉप’ २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहेत. तोवर पहा या चित्रपटाचा ट्रेलर .\nचित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हडाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. ‘महासत्ता २०३५’ या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2018-04-21T03:56:40Z", "digest": "sha1:DPYYYRHGILN4EU3UISQRFKZHE3SII733", "length": 4396, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "मुस्लिम द्वेष | Satyashodhak", "raw_content": "\nपुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये\nमहाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख. Advertisements\nशिवश्री प्रदीप इंगोले महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/", "date_download": "2018-04-21T03:49:43Z", "digest": "sha1:JRYBBMBKHE2MJOOATXXUQM5XC7COJXTA", "length": 21034, "nlines": 356, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune. | Marathi News, Dainik Prabhat, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nपुणे: पाच वर्षांनी जलसंधारणाच्या कामाची गरज भासू नये\nहिज्बुल प्रमुख सलाहुद्दीनच्या मुलाविरोधात आरोपपत्र दाखल\nपुणे: 32 वर्षांपासूनच्या दस्तांसाठी “ई-सर्च’ प्रणाली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- उमा पानसरे\nशाहरुख खानमुळे आयुष्य बरबाद झाले\nजलतरण तलावाला समस्यांचा विळखा\nन्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा (अग्रलेख)\nडिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय\nपुणे: तिकीट दरवाढीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात\nअण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- उमा पानसरे\nन्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा (अग्रलेख)\nपेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांकी वाढ\nकर्नाटक निवडणूक : एस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध निवडणूक लढणार\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे निधन\nप्रसुतीनंतरच्या ऑपरेशनपेक्षा अन्य पर्यायांना जास्त पसंती\nचेन्नई सुपर किंग्जची राजस्थान रॉयल्सवर सहज मात…\n25 एप्रिलपासून टीईटीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात\nमांढरदेव खून प्रकरण : संसारात अडथळा ठरत असल्यानेच बानुचा काटा\nअमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध गुन्हेगारास फाशी\nपंतप्रधान मोदीं लंडनहून जर्मनीला रवाना – दौऱ्यात अचानक बदल\nप्रिन्स चार्ल्स यांना प्रमुख नेमण्यास राष्ट्रकुल नेत्यांचा पाठिंबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे निधन\nनेपाळमध्ये विमान धावपट्टीवर घसरले,\nहिज्बुल प्रमुख सलाहुद्दीनच्या मुलाविरोधात आरोपपत्र दाखल\nन्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा (अग्रलेख)\n12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार करणाऱ्यास फाशीसाठी सरकारचा वटहुकूम\nआर्थिक मागण्यांसाठी चंद्राबाबुंचेही लाक्षणिक उपोषण\nपश्‍चिम बंगाल निवडणूकांसाठी भाजपचा स्वामी असीमानंद मोहरा\nपुणे: पाच वर्षांनी जलसंधारणाच्या कामाची गरज भासू नये\nपुणे: 32 वर्षांपासूनच्या दस्तांसाठी “ई-सर्च’ प्रणाली\nडिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय\nपुणे: तिकीट दरवाढीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात\nपुणे: “डीपी’साठी स्वतंत्र कक्ष\nजलतरण तलावाला समस्यांचा विळखा\nअश्‍विनी बोबडे यांचा तडकाफडकी राजीनामा\nपिंपरीत अत्याचारप्रकरणी अल्पवयीनांवर गुन्हा\nमागविला कॅमेरा, आल्या साबणाच्या वड्या\nसेवानिवृत्त अधिकाऱ्याने घेतला स्वच्छतेचा वसा\nथेऊर मंडलाधिकारपदी चंद्रशेखर दगडे, उरुळी कांचनला दीपक चव्हाण\nस्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्ग हवा – सुप्रिया सुळे\nक्रिकेट साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन\nमांढरदेव खून प्रकरण : संसारात अडथळा ठरत असल्यानेच बानुचा काटा\nजाणून घेऊयात नॉस्ट्रडेमस विषयी…\nमहिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ साताऱ्यात मुक मोर्चा\nशिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा वाईचे वैभव ठरेल\nन्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा (अग्रलेख)\nडिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय\nपेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांकी वाढ\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे निधन\n“नाणार’ : होणार की जाणार\nअण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nपुणे: पाच वर्षांनी जलसंधारणाच्या कामाची गरज भासू नये\nहिज्बुल प्रमुख सलाहुद्दीनच्या मुलाविरोधात आरोपपत्र दाखल\nपुणे: 32 वर्षांपासूनच्या दस्तांसाठी “ई-सर्च’ प्रणाली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- उमा पानसरे\nशाहरुख खानमुळे आयुष्य बरबाद झाले\nजलतरण तलावाला समस्यांचा विळखा\nन्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा (अग्रलेख)\nडिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय\nपुणे: तिकीट दरवाढीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- उमा पानसरे\nशिक्षण सर्वांपर्यंत पोहविण्याचा प्रयत्न करणार – विशाल सोळंकी\nप्रसुतीनंतरच्या ऑपरेशनपेक्षा अन्य पर्यायांना जास्त पसंती\nचंदगडमध्ये लग्नमंडपासमोरच दोघांना टेंम्पोने चिरडले\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या\nमुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता\nभाजप सरकारमुळे कट्टरतावादी संघटनांना मोकळे रान\nडीएननगर-वांद्रे-मानखुर्द मेट्रो भूयारी करा\nचौकशी समितीवर न्यायालयाचे प्रश्‍नचिन्ह\nभिवंडीत शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, मृतदेह पेटवला\nशाहरुख खानमुळे आयुष्य बरबाद झाले\nबायोपिकमध्ये संधी मिळाल्याने युविका चौधरी खूष\n“परमाणू’ला रिलीजसाठी मुहुर्त सापडेना\nशनिवारवाड्याचे भूमिपूजन आशुतोष गोवारीकरच्या हस्ते\nदीपिका, प्रियांका चोप्रानंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये एंट्री\nVideo : धम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nन्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा (अग्रलेख)\nपेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांकी वाढ\nभारतीय भाषांमुळे इंटरनेट वापरणारे वाढतील\nक्रेडाईकडून पुण्यात बांधकाम कामगारांना प्रशिक्षण\nडाळींची निर्यात एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान १८% वाढली\nIPL 2018 : कोलकाता समोर आज पंजाबचे आव्हान\nIPL 2018 : रोहीतच्या त्याखेळी साठी त्याला झाली अर्जुन तेंडूलकरची मदत\nIPL 2018 : दिल्लीसमोर आज बंगळुरूचे आव्हान\nसातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब टेनिस स्पर्धा\nयुवा ऑलिम्पिक 2026 च्या यजमानपदासाठी भारत प्रयत्नशील\nएका आठवड्यातच श्रीकांतची पाचव्या स्थानी घसरण\nसातारा : पसरणी घाटात अपघातामुळे वाहतुक ठप्प | Prabhat Online News\nसातारकरांच्या हृदयावर \"प्रभात\" विराजमान | Prabhat Online News\nजाणून घ्या आगळी वेगळी 'अंघोळीची गोळी' | Prabhat Online News\nसातारा: फुलांचा बहर पाडतोय दुष्काळाचा विसर\nमिजवान फॅशन वीकला ‘या’ सेलिब्रेटींनी लावली हजेरी (फोटो फिचर )\nअक्षय्यतृतीयानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात 11 हजार आब्यांची आरास\nIPL 2018 : कोलकाता विरुद्ध दिल्लीमधील सामन्याची क्षणचित्रे\nराष्ट्रकुल स्पर्धा : मनिका बत्राला दुहेरीत कांस्यपदक\nदेशातील काही राज्यांमध्ये निर्माण झालेला नोटांचा तुटवडा हा कर्नाटक मधील निवडणुकांमुळे झालाय हा काँग्रेसने भाजपवर केलेला आरोप योग्य वाटतो का \nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…\nउत्सुकता भविष्याची…(16 ते 22 एप्रिल 2018 पर्यंतचे ग्रहमान)\nउत्सुकता भविष्याची…(9 ते 15 एप्रिल 2018 पर्यंतचे ग्रहमान)\nउत्सुकता भविष्याची…(2 ते 8 एप्रिल 2018 पर्यंतचे ग्रहमान)\nमासिक पाळी – शाप नाही; वरदानच\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…\nअण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला ‘हा’ मोठा...\nडिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय\nमासिक पाळी – शाप नाही; वरदानच\nउत्सुकता भविष्याची…(16 ते 22 एप्रिल 2018 पर्यंतचे ग्रहमान)\nतिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार\nआयपीएलचे यश : पैसा की गुणवत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.hakara.in/omkar-govardhan/", "date_download": "2018-04-21T03:27:13Z", "digest": "sha1:2NDCO4WU6EPKG47I54R2UFG3FSPE55UE", "length": 2192, "nlines": 36, "source_domain": "www.hakara.in", "title": "कॉम्रेड कुंभकर्ण: रामु रामनाथन/ओंकार गोवर्धन - Hakara", "raw_content": "\nमूळ नाटक: रामू रामनाथन\nमराठी अनुवाद: ओंकार गोवर्धन\nचित्र: एमिल नोल्ड, मास्क स्टिल लाईफ १९११\nओंकार गोवर्धन हे चित्रपट व नाट्यक्षेत्रात अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे, स्तानिस्लावस्कीच्या ‘द आर्ट अॉफ द स्टेज’ या पुस्तकाचे त्यांनी केलेले ‘रंगमंचकला’ हे भाषांतर राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे.\nरामू रामनाथन हे नाटककार, दिग्दर्शक आणि संपादक आहेत. कॉटन ५६, पॉलिस्टर ८४, पोस्ट कार्डस फ्रॉम बार्डोली अशी त्यांची काही नाटके महत्वाची मानली जातात.\nTags: नाटक, भारतीय रंगभूमी, मराठी नाटक, राजकीय नाटक, रामायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_10.html", "date_download": "2018-04-21T03:31:57Z", "digest": "sha1:GPXB6Z32SGFLYXYZHLADXSWHK642FU7B", "length": 29348, "nlines": 207, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मराठा मूक मोर्चा आणि ट्रंप", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\n८ नोव्हेंबरला अमेरिकेत मतदान झाले आणि ९ नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा अध्यक्ष निश्चीत झाला. येत्या वर्षी २० जानेवारी २०१७ रोजी डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कारभार सुरू करतील. हे सत्तांतर सुरळीत पार पडावे, म्हणून गुरूवारी मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रंप यांना अध्यक्षीय निवासात आमंत्रित केले. हीच जुनी प्रथा आहे. पण पराभूत डेमॉक्रेट पक्षाच्या पाठीराख्यांना मात्र आलेला निकाल मान्य नाही आणि त्यासाठी जिथे त्या पक्षाचा प्रभाव आहे, तिथे त्यांनी निदर्शनांचा तमाशा आरंभला आहे. अर्थात असा धक्का बसलेले लोक केवळ त्या पराभूत पक्षातच नाहीत. अमेरिकेतील व जगातील बहुतांश राजकीय अभ्यासक, विश्लेषक आणि पत्रकारांनाही या निकालाने हादरा दिला आहे. अमेरिकन मतदाराने ट्रंप यांना निवडावेच कशाला, ह्या यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्यात सगळे गर्क आहेत. जितका शोध चालू आहे तितके त्यांचे कोडे अधिकच गुंतागुंतीचेच होत चालले आहे. अर्थात यात नवे काहीच नाही, कदाचित दहा आठवड्यांनी ट्रंप सत्तासुत्रे हाती घेतील, तेव्हाही अशा लोकांना या कोड्याचे उत्तर सापडणार नाही. अडीच वर्षे म्हणजे नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानकीची अर्धी मुदत संपून गेली, तरी भारतातल्या अनेक अभ्यासकांना मोदी कशामुळे इतकी मते मिळवून निवडून आले; त्याचा शोध कुठे लागला आहे गफ़लत समजून घेण्यात नसून त्यांच्या विचारशैलीत आहे. समोर दिसते ते आधी समजून घ्यावे आणि मग त्याचे विश्लेषण करावे, ही गोष्ट आजकालचे अभ्यासक विसरून गेल्याचा तो परिणाम आहे. म्हणूनच त्यांना मोदींना लोक कशाला निवडून देतात वा ट्रंपच्या हातात सत्तासुत्रे कशाला सोपवतात, त्याचा थांग लागत नाही. फ़ार कशाला गफ़लत समजून घेण्यात नसून त्यांच्या विचारशैलीत आहे. समोर दिसते ते आधी समजून घ्यावे आणि मग त्याचे विश्लेषण करावे, ही गोष्ट आजकालचे अभ्यासक विसरून गेल्याचा तो परिणाम आहे. म्हणूनच त्यांना मोदींना लोक कशाला निवडून देतात वा ट्रंपच्या हातात सत्तासुत्रे कशाला सोपवतात, त्याचा थांग लागत नाही. फ़ार कशाला दोनतीन महिने महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक मोर्चाचे रहस्य किती जाणकारांना नेमके उलगडता आलेले आहे दोनतीन महिने महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक मोर्चाचे रहस्य किती जाणकारांना नेमके उलगडता आलेले आहे कोणी त्याची नेमकी मिमांसा करू शकला आहे काय\nमराठा समाज हा राज्यातला बहुसंख्य किंवा मोठा समाजघटक आहे. तोच जमिनदार व सघन वर्ग आहे. त्याच्यापुढे बाकीचे सगळे समाजघटक दुर्बळ आणि अगतिक आहेत. हे एक गृहीत आहे. सत्तेत कायम मराठे होते. पुर्वापार मराठेच गावचे पाटिल, सरपंच म्हणून मुजोर आहेत. मराठ्यांना कशात काही कमी नाही, हे कायमचे गृहीत आहे. मधल्या सत्तर वर्षात लोकशाहीत काय बदलले आणि मराठा समाजावर त्याचे काय बरेवाईट परिणाम झालेत; त्याची दखल घ्यावी असे कुणा अभ्यासकाला कधीच वाटले नाही. सहाजिकच सत्तर, पन्नास वा वीसतीस वर्षापुर्वीच्या समजुतीच्या आधारावरच, आजच्या मराठ्यांची गणना किंवा मुल्यमापन होत राहिले आहे. तुलनेने ओबीसी किंवा दलित हा गरीब, दुबळा वा पिडीत असतो; असेही गृहीत आहे. या दोन गृहीतामध्ये गुरफ़टून आजच्या मराठा मानसिकतेचे विश्लेषण करायला गेल्यास मूक मोर्चा समजू शकत नाही, की त्याची मिमांसा करता येणार नाही. गेल्या दोनतीन दशकात जे काही पुरोगामी निर्णय महाराष्ट्रात झाले वा धोरणे राबवली गेली, ती प्रत्यक्षात आणणारे नेतेही मराठा होते. तेच मराठा घटकाचे प्रतिनिधीत्व करतात, हे गृहीत आहे. त्यापैकी कुणा नेत्याने कधी मराठा समाजाचे मन आजमावून बघितले नाही, की त्याच्या वेदना यातना वा समस्यांची दखल घेतली नाही. नेत्यांनी त्या गोष्टी बघितल्या नाहीत आणि कायम अभ्यासक वा विश्लेषकाच्या मिमांसेवर आधारीत निर्णय घेतले गेले. मराठा पुरोगामी म्हणून तोच फ़ुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवणारा, हेही तसेच एक गृहीत अशा कोंडीत प्रत्यक्ष खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठ्याची खरी स्थिती काय आहे, ते दुर्लक्षित राहिले. त्याच मूक बहुसंख्येने एक दिवस उठून आपल्यावर लादलेले पुरोगामीत्वाचे ओझे झुगारण्याचा पवित्रा घेतला, त्याकडे जगाने मूक क्रांती मोर्चा म्हणून बघितले. तो तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची क्षमता संपल्याचा हुंकार होता.\nनेहमीच्या पद्धतीने मग यामागे कोणाचे कारस्थान आहे कुठल्या राजकीय शक्ती वा नेत्याची प्रेरणा अशा मोर्चामागे आहे, त्याचा कसून तपास सुरू झाला. पण दोन महिने उलटून गेल्यावरही कुणाला ठामपणे या मूकमोर्चाचा बोलविता धनी शोधून काढता आलेला नाही. कारण जे नसेलच ते शोधून सापडणार कसे कुठल्या राजकीय शक्ती वा नेत्याची प्रेरणा अशा मोर्चामागे आहे, त्याचा कसून तपास सुरू झाला. पण दोन महिने उलटून गेल्यावरही कुणाला ठामपणे या मूकमोर्चाचा बोलविता धनी शोधून काढता आलेला नाही. कारण जे नसेलच ते शोधून सापडणार कसे या मूकमोर्चामागे एका मोठ्या बहुसंख्य समाजघटकाची वेदना यातना आक्रोश आहे. तीच त्याची प्रेरणा आहे. जे दुखते आहे, त्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. याची खात्री झाल्यावर हा मूक समाज आत्मप्रेरीत होऊन रस्त्यावर आला आहे. त्याने कुणा नेत्याला साकडे घातले नाही. त्याने कुणा नेत्याला शरण जाण्याचे पाऊल उचलले नाही. इंग्रजीत ज्याला ‘सायलेन्ट मेजॉरिटी’ म्हणतात, तशी मराठा मूकमोर्चा ही आजवरच्या गृहीताविरोधात उमटलेली प्रतिक्रीया आहे. पण ती समजून घ्यायचे असेल तर आधी जुने कालबाह्य मापदंड फ़ेकून द्यावे लागतील. मराठा म्हणजे सुखवस्तु, मुजोर ही धारणा सोडून प्रतिकुल शेतीमुळे डबघाईला आलेला व आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचलेला मराठा बघावा लागेल. सुखवस्तु मराठा नेते म्हणजेच मराठा, या गृहीतातून बाहेर पडावे लागेल. तरच समोर लाखोच्या संख्येने रस्त्यावर आलेल्या मराठ्याची मिमांसा करता येऊ शकते. पण अभ्यासक जाणकारच आपल्या समजुती व गृहीतातून बाहेर पडायचीच भिती बाळगणारे असले, तर त्या मूक मोर्चाचे नेमके निदान कसे होऊ शकेल या मूकमोर्चामागे एका मोठ्या बहुसंख्य समाजघटकाची वेदना यातना आक्रोश आहे. तीच त्याची प्रेरणा आहे. जे दुखते आहे, त्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. याची खात्री झाल्यावर हा मूक समाज आत्मप्रेरीत होऊन रस्त्यावर आला आहे. त्याने कुणा नेत्याला साकडे घातले नाही. त्याने कुणा नेत्याला शरण जाण्याचे पाऊल उचलले नाही. इंग्रजीत ज्याला ‘सायलेन्ट मेजॉरिटी’ म्हणतात, तशी मराठा मूकमोर्चा ही आजवरच्या गृहीताविरोधात उमटलेली प्रतिक्रीया आहे. पण ती समजून घ्यायचे असेल तर आधी जुने कालबाह्य मापदंड फ़ेकून द्यावे लागतील. मराठा म्हणजे सुखवस्तु, मुजोर ही धारणा सोडून प्रतिकुल शेतीमुळे डबघाईला आलेला व आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचलेला मराठा बघावा लागेल. सुखवस्तु मराठा नेते म्हणजेच मराठा, या गृहीतातून बाहेर पडावे लागेल. तरच समोर लाखोच्या संख्येने रस्त्यावर आलेल्या मराठ्याची मिमांसा करता येऊ शकते. पण अभ्यासक जाणकारच आपल्या समजुती व गृहीतातून बाहेर पडायचीच भिती बाळगणारे असले, तर त्या मूक मोर्चाचे नेमके निदान कसे होऊ शकेल आज मराठा असण्याची लाज वाटावी आणि आपल्या अभिमानाचीच शरम वाटावी, अशी सक्तीच मराठा समाजावर लादली गेल्याने आलेली ही संतप्त प्रतिक्रीया आहे. मराठा असण्यातला अभिमान दाखवायला हा स्वाभिमानी मराठा लाखोच्या संख्येने घराबाहेर पडला आहे. जी कहाणी इथल्या मूक मोर्चाची आहे, तशीच्या तशीच काहीशी स्थिती अमेरिकेतल्या मतदाराची आहे. ट्रंप त्यावर स्वार झालेला विजेता आहे.\nसव्वादोनशे वर्षापुर्वी इंग्रजी सत्तेचे जोखड झुगारून १३ वसाहतींनी आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. तेव्हाची अमेरिका आणि आजची अमेरिका यातला फ़रक ओळखायला हवा. एका ठराविक अभिमान व धारणेवर आधारीत समाज जगत असतो, एकत्र येत असतो. त्यातून त्याच्यात राष्ट्रभावना जोपासली जाते. त्याच पायावर ते राष्ट्र उभे रहाते. त्या परिघाबाहेर असलेल्यांना त्यात स्थान नसते. अशा एकजीव समाज वा राष्ट्रभावनेला राष्ट्र म्हणतात. त्याच्या भौगिलिक सीमा असतात आणि अभिमानाची ठराविक प्रतिके असतात. त्याच प्रतिकांच्या माध्यमातून त्या लोकसंख्येला एकजीव राखता येत असते आणि राष्ट्र म्हणुन जगता येत असते. प्रगती करता येत असते किंवा आव्हानांना र्तोड देता येत असते. तीच प्रतिके खच्ची केली, तर त्या राष्ट्राचा विनाश आपोआप होऊन जात असतो. गेल्या दोनतीन दशकात जगभर अशा कुठल्याही समाजघटकाची वा राष्ट्रवादाची प्रतिके खच्ची करण्याला प्रगतशील मानले जाऊ लागले. किंबहूना त्यासाठी पद्धतशीरपणे खच्चीकरण सुरू झाले. मूक बहुसंख्या त्याकडे गंमतीने बघत होती, म्हणून ते चालून गेले आणि सहनही झाले. पण आता ते असह्य होऊ लागले आहे. तथाकथित पुरोगामी असण्यासाठी आपला अभिमान सोडण्याची सक्ती अतिरेकी झाली आहे. अमेरिका गोर्‍यांचा देश मानला जायचा. आजकाल तिथे गोरा असणे हाच गुन्हा ठरवल्यासारखा कारभार सुरू झालेला आहे. भारतात हिंदू असणे गुन्हा मानला जातो आहे. महाराष्ट्रात मराठा असण्याला गुन्हा ठरवण्याची सक्ती होऊ लागली आहे. मुंबईत मराठीचा अभिमान गुन्हा ठरवला जातो आहे. या सगळ्यातली समानता लक्षात आली, तर सगळीकडे सारख्याच प्रतिक्रीया कशामुळे उमटत आहेत, त्याचा उलगडा होऊ शकेल. त्यासाठी आधी समजुतीची झापडे फ़ेकून द्यावी लागतील. नवी समयोचित मापके शोधून नव्या स्थितीचा अभ्यास करावा लागेल. मगच मराठा मूकमोर्चा किंवा ट्रंपच्या विजयाचे रहस्य उलगडू शकेल.\n पुरोगामी नकोत तसेच मुल धर्मी व बहुसंख्यकांना कमी लेखुन चालणार नाही हे जनतेने दाखवुन दिले\nट्रंप का निवडून आले त्याबाबत जेष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर लिहित आहेत\nजागतिक बातमी - दगडापेक्षा वीट मऊ अशा म्हणीचा अभाव असल्याने त्यांनी वीट बाजूला सारली आणि दगड जवळ केला .\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T04:14:14Z", "digest": "sha1:OOZIGEF6FJMITYWQMVV37I44IR2QSSRL", "length": 4645, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरिकेन आयरीन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहरिकेन आयरीनचा ऑगस्ट २७, २०११पर्यंतचा प्रवासमार्ग\nहरिकेन आयरीन हे ऑगस्ट २०११च्या शेवटी अमेरिकेवर आलेले हरिकेन होते. कॅरिबियन द्वीपांना तडाखा देऊन हे चक्रीवादळ अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यात जमिनीवर आले. हे हरिकेन २०११च्या मोसमातील नववे नामांकित वादळ तर पहिले हरिकेन होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२०११ अटलांटिक हरिकेन मोसम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१७ रोजी ०७:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://indianholocaustmyfatherslifeandtime.blogspot.com/2016/01/sunil-khobragade.html", "date_download": "2018-04-21T03:42:03Z", "digest": "sha1:DTILXUODLNO6Q7KOV4PGPQEDA42CUFVR", "length": 36019, "nlines": 391, "source_domain": "indianholocaustmyfatherslifeandtime.blogspot.com", "title": "Indian Holocaust My Father`s Life and Time: Sunil Khobragade संघीय प्रतिकांती आणि नादान आंबेडकरवादी", "raw_content": "\nSunil Khobragade संघीय प्रतिकांती आणि नादान आंबेडकरवादी\nसंघीय प्रतिकांती आणि नादान आंबेडकरवादी\nहिंदूंमधील उच्चजातीय पुरुषांची संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ख्रिश्चन धर्मियांची स्वतंत्र संघटना काढण्याचे ठरविले आहे. यासाठी संघ परिवाराच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे संयोजक इंद्रेशकुमार तसेच केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंची बैठक घेतल्याचे समजते. रा.स्व.संघाशी संबंधित एकूण संघटना ज्याला संघ परिवार संबोधले जाते, अशांची संख्या आजमितीस जवळपास 60 च्या घरात आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक, कामगारक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, साहित्यक्षेत्र, कीडाक्षेत्र, महिला, युवक, आदिवासी, दलित या सर्व घटकांच्या संदर्भात काम करणाऱया संघटना समाविष्ट आहेत. तरीही ख्रिश्चन धर्मियांसाठी वेगळी संघटना रा.स्व. संघ काढू पहातो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही प्रामुख्याने हिंदुंमधील उच्चजातीय पुरुषांची संघटना आहे. ही संघटना स्वत:ची ओळख हिंदू संघटना म्हणून करुन देते. भारत हे हिंदूंचे राष्ट्र आहे, भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, असा दावा करणाऱया या संघटनेने मुस्लिम धर्माच्या लोकांमध्ये संघाचा विचार पसरविणारी राष्ट्रीय मुस्लिम मंच ही संघटना याआधीच स्थापन केली आहे. आता ख्रिश्चन धर्मियांमध्ये संघविचार पसरविण्यासाठी वेगळी संघटना काढण्याचे प्रयत्न संघाने सुरु केले आहे. यावरुन भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्माचे आणि प्रत्येक संस्थेचे ब्राह्मणीकरण करण्याचा संघाचा मानस स्पष्ट होतो. ज्या धर्माचे अस्तित्व संघाला नको आहे, त्या धर्माच्या धर्मगुरुंशी जवळीक साधून त्यांची संघटना स्थापन करण्याच्या या प्रयत्नाकडे आंबेडकरी जनतेने स्वपरिक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे.\nरा.स्व. संघाचे सर्वोच्च लक्ष्य ब्राह्मणांचे साम्राज्य प्रस्थापित करणे हे असले तरी ही बाब संघ परिवार उघडपणे बोलून दाखवत नाही. व्यवहारात आपल्या संघटनेचे स्वरुप हिंदुंची संघटना म्हणूनच ठसविण्यात संघ परिवार यशस्वी झाला आहे. हिंदू म्हणजे कोणताही विशिष्ट धर्म नव्हे तर हिंदू म्हणजे एक विचार, एक जीवनपद्धती आहे आणि भारतात रहाणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा असला तरी तो हिंदूच आहे, ही रा.स्व. संघाची भूमिका आहे. ही भूमिका संघाचे मानवी मूल्यांवर अतोनात प्रेम आहे म्हणून घेतलेली नाही. किंवा संघ परिवार समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा सर्वोच्च पुरस्कर्ता आहे म्हणूनही संघाने अशी भूमिका घेतलेली नाही. संघाची ही भूमिका ब्राह्मणवर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी घेतलेली भूमिका आहे. ब्राह्मणवर्चस्व अबाधित ठेवायचे असेल तर देशाची राजकीय सत्ता हातात असणे आवश्यक आहे. राजकीय सत्ता कायमस्वरुपी स्वत:कडे ठेवायची असेल तर विरोधकांनाही आपलेसे करावे लागते. ज्यांच्याशी पराकोटीचे तात्विक आणि व्यवहारीक मतभेद असतात, त्यांचा विरोध सौम्य कसा होईल याची तजवीज करावी लागते. मनात असलेली तत्वनिष्ठा प्रगट न करता आपण तडजोडवादी आहोत, लवचिक आहोत याचे प्रदर्शन करावे लागते. त्याहीपुढे समाजात असलेल्या विविध गटांना, समुहांना त्यांची जातीय, सांप्रदायिक आणि धार्मिक ओळख बाजुला ठेऊन सर्वांना एक वर्ग म्हणून नवीन ओळख द्यावी लागते.संघ [अरीवर नेमके हेच करीत आहे.\nमुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी, दलित इ. वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक समुहांची वेगळी संघटना काढण्यामागे या समुहांचा हिंदू म्हणून एक वर्ग निर्माण करण्याचे संघ परिवाराचे उद्दिष्ट आहे. आपल्या या उद्दिष्टात संघ परिवार बऱयाच अंशी यशस्वी झाला आहे. सद्यस्थितीत भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाला आपण हिंदूंचे कसे कैवारी आहोत, हे उर बडवून सांगावे लागते. जन्माने ख्रिश्चन असलेल्या सोनिया गांधींना तसेच त्यांचे पुत्र राहूल गांधी यांना आपण हिंदू आहोत हे दाखविण्यासाठी विविध हिंदू मंदिरात जाऊन पूजा करावी लागते व त्याचे प्रदर्शन करावे लागते. भाजपाचा घोर विरोध करणाऱया लालूपसाद यादव तसेच नितीशकुमार यांनाही बिहारची निवडणूक जिंकण्यासाठी आपण हिंदू आहोत हे ओरडून सांगावे लागते. धर्म म्हणजे अफूची गोळी समजणाऱया कम्युनिस्टांना दुर्गापूजेचे जाहीर कार्यकम आयोजित करावे लागतात. यावरुन जातीय किंवा धार्मिक ओळखीपेक्षा हिंदू म्हणून वर्गवाचक ओळख प्रस्थापित करण्यात संघ परिवार पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसते.\nहिंदू ही वर्गवाचक ओळख निर्माण करण्याच्या संघाच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवाद्यांचे कर्तृत्व तपासल्यास बाबासाहेबांनी अखिल भारतीय स्तरावर सर्व अस्पृश्य जातींना `अनुसूचित जाती' म्हणून मिळवून दिलेली वर्गवाचक ओळख समाप्त करण्याचे स्वघातकी चाळे महाराष्ट्रातील बौद्धांनी चालविले आहेत. अखिल भारतीय स्तरावरील हिंदू धर्मिय अनुसूचित जाती, ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात धर्मांतरीत झालेल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाहनानुसार बौद्ध धर्मात धर्मांतरीत झालेल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती एकसारखी आहे. या जातींना पसारमाध्यमातून आणि व्यवहारात एकत्रितरित्या दलितवर्ग म्हणून संबोधले जाते. मात्र महाराष्ट्रातील बौद्धांना दलितवर्ग म्हणून आपली ओळख निर्माण होणे तुच्छतेचे आणि कमीपणाचे वाटते. यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अखिल भारतीय स्तरावरील हिंदू, मुस्लिम तसेच ख्रिश्चन धर्मातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींपासून तुटला आहे. इतर प्रान्तातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींना महाराष्ट्रातील बौद्ध तुच्छ लेखून हिंदू म्हणून त्यांच्याशी भेदभाव करीत असल्यामुळे महाराष्ट्रातील बौद्धांना अखिल भारतीय स्तरावर परकेपणाने पाहिले जाते. यामुळे आंबेडकरी चळवळीची प्रचंड हानी झाली आहे. रा.स्व. संघाने धर्माच्या पलिकडे जाऊन इतर धर्मियांना जोडण्यात जी लवचिकता दाखविली आहे त्याचा मागमूस महाराष्ट्रातील बौद्धांमध्ये नसल्यामुळे एकेकाळी अखिल भारतातील अस्पृश्य, आदिवासी, अल्पसंख्य समुहांचे नेतृत्व करणारा महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध मायक्रो मायनॉरेटीमध्ये ढकलला गेला आहे.\nभारतामध्ये हजारो वर्षांपासून ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण हा संघर्ष चालत आलेला आहे. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात ब्राह्मणवादाविरुद्ध क्रांती होऊन समतावादी अब्राह्मणी विचार प्रस्थापित झाल्याची नोंद आपल्याला मिळते. याचबरोबर पराभूत झालेल्या ब्राह्मणवादाने स्वत:ला काहीकाळ सुप्तावस्थेत ठेऊन पुन्हा पतिक्रांती करुन समतावादी अब्राह्मणी विचाराला पराभूत करुन स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केल्याचेही दाखले मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ऐतिहासिक चढाई आणि प्रतिचढाईचे स्वरुप विशद करण्यासाठी `भारतातील क्रांती आणि पतिक्रांती' या शिर्षकाचा ग्रंथ लिहिण्याचे योजिले होते. त्यासाठी बरीचशी प्रकरणेही त्यांनी लिहून काढली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध धर्माच्या, सामाजिक समुहाच्या वेगळ्या संघटना काढून त्यांच्यामध्ये ब्राह्मणवादी विचार रुजविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु ठेवले आहेत. या प्रयत्नाचे क्रांती आणि पतिक्रांतीच्या निकषावर मोजमाप केले तर रा.स्व.संघ आपल्या धोरणात लवचिकता दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतात घडवून आणलेली संवैधानिक लोकशाही क्रांती समाप्त करण्याच्या जवळ पोहोचला आहे, तर आधुनिक भारतातील या महत्तम क्रांतीचे नायक असलेल्या बाबासाहेबांचे अनुयायी आपल्या ताठरपणापायी आणि धोरणात्मक नादानपणामुळे पतिक्रांतीचे वाहक ठरत आहेत.\nविश्व हृदय दिवस (29 सितंबर ) , सीने में दर्द संकेतों को समझें\nबकौल कबीर- साधो ये मुर्दों का गाँव पीर मरे,पैगंबर ...\nअब नया शगूफा यह कि कोर्ट में गोडसे का बयान सुन कई ...\nUday Prakash भाजपा मंत्री ने रोहित वेमुला को 'एंटी...\nहिन्दू महासभा के गुंडे हमारे संविधान का अपमान करने...\nऐन बंगाल चुनाव से पहले से पहले बंगाली राष्ट्रपति स...\n31जनवरी, 11बजे प्रातः ,जंतर मंतर ( नई दिल्ली ) में...\nपूर्व टिहरी रियासत में राजा के कारिंदे अथवा चमचे अ...\nमुख्यमंत्री हरीश रावत ने कल मंजूर हुए देश भर के स्...\nप्रणब मुखर्जी ने बाबरी मस्जिद विध्वंस के लिए नरसिम...\nबाबा का बाल बांका कोई कर सके तो कर दें मई का लाल\nइस आन्दोलन से एक शुभ संकेत यह मिल रहा है, बहुजनस्व...\nॐ श‌ब्द ही ब्रह्म है.. ॐ श‌ब्द्, और श‌ब्द, और श‌ब्...\nमेरा ईमान क्या पूछती हो मुन्नी शिया के साथ शिया , ...\nअरुणाचल संकट की वजह खुलेआम गोहत्या\nएक मुकम्मल हिन्दुत्ववादी हमला है रोहित वेमुला हत्य...\nनिर्विरोध मनुस्मृति गरजी भी बरसी भी कि इस नूरा कुश...\nRSS के कट्टर जातिवादी अखिल भारतीय प्रचार प्रमुख ब्...\nPriyankar Paliwal रोहित वेमुला और प्रकाश साव को या...\nवाह रे बजरंगी,इतिहास की ऐसी निर्मम खिल्ली कि स्वाम...\nमोदी का विरोध करने वाले दलित छात्रों को परेशान किय...\nरोहित वेमुला की संस्थानिक हत्या से उपजे कुछ अहम सव...\nगेरुआ गर्भे अश्वडिंब प्रसव जालिम इतना भी जुल्म ना...\nहिंदुत्व को मुल्क और इंसानियत के लिए सबसे बड़ा खतर...\nपीसी भाई, रेखा धस्‍माना और अन्‍य के ऊपर जिंदल के ग...\nपी सी तिवारी को आधी रात के बाद जेल भेज दिया गया......\nजननायक कर्पूरी ठाकुर जी को उनके जन्मदिवस पर नमन\nमायावती हैदराबाद क्यों नहीं गयीॆ\nमनुस्मति तांडव के चपेट में देश नालेज इकोनामी में ...\nइन मेहनतकशों के लिए ....... जगवालों \nमोदी पहले साफकर चुके हैं दलित-मुस्लिम उनकी फासिस्ट...\nतिलका मांझी भारत के प्रथम स्‍वतंत्रता सेनानी हैं\nअंबेडकरवादी चेतना ने मोदी को दी चेतावनी ‘मोदी गो ब...\nएक के बाद एक आंदोलन क्या सरकार की नाकामी या सरकार ...\n“पिपल अफ नेपाल छापिएपछि (बुवालाई) राजद्रोहको मुद्द...\nख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान जैसे नेता मजहब और देश क...\nDilip C Mandal बीजेपी-RSS को सामने ओवैसी चाहिए, सा...\nBhanwar Meghwanshi रोहित तुम जी सकते थे \nआइये रोहित वेमुला के लिए न्याय की मांग करते हुए रा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://relatingtheunrelated.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T03:50:32Z", "digest": "sha1:BBKQ6PV2VITTOYYRJLDPWILBPVGTP6A3", "length": 18203, "nlines": 112, "source_domain": "relatingtheunrelated.blogspot.com", "title": "Relating the Unrelated", "raw_content": "\nघराणेशाहीत एक 'स्वतंत्र घराणे'\nपरवा म्हणजेच २४ एप्रिल रोजी सायनला एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. निमित्त होते 'दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' वितरण. अर्थात आम्ही त्यानंतर आयोजित केलेले उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचे तबला वादन ऐकायला म्हणून गेलो होतो. परंतु आधीचा पुरस्कार प्रदान सोहळा न बघता नुसते तबला वादन ऐकायचे असे करणे आम्हाला पुरस्कार मिळणाऱ्या दिग्गजांचा अपमान होईल असे वाटले आणि त्यामुळे बरोब्बर वेळेत पोहोचणे आम्ही चुकवले नाही. पुरस्कार मिळणाऱ्या लोकांमध्ये अण्णा हजारे, ऋषी कपूर, उस्ताद झाकीर हुसैन, शिवाजी साटम, विश्वनाथ कराड, प्रकाश बाळ, डॉ. आनंद यादव, अनंत दिक्षित आणि इतरांचा समावेश होता. निवेदनाला सुधीर गाडगीळ होते हे मी सांगितलं नाही तरी चालेल. कार्यक्रमाची सुरुवात हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या भाषणाने झाली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी आपले भाषण लगेच संपवले आणि पुढे गाडगीळ ह्यांनी सूत्र हातात घेतली. एकंदर सर्वांना पुरस्कार मिळाल्यानंतर 'थोडाच वेळ बोला' असे सुचित केले होते. कारण पुढे झाकीरभाई वाजवणार होते. नेमके बोलणे आणि स्वतःवर योग्य वेळेस आवर घालणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण समजले जाते. ह्या निकषावर झाकीरभाईंनी बाजी मारली. मराठीत बोलून त्यांनी लता मंगेशकर आणि समस्त मंगेशकर परिवाराचे आभार मानले आणि दोन शब्द - thank you असं म्हणून हशा मिळवला. इतरांना मात्र ते विशेष जमले नाही आणि त्यांना थांबविण्यासाठी गाडगीळ सारखे पुढे येउन त्यांच्या बाजूला उभे राहत होते. परंतु काही वृध्द कलाकार असतात ज्यांना स्वतः बाबत सांगावेसे वाटू शकते. डॉ. आनंद यादव त्यांच्यापैकी. परंतु त्यांना थांबवून जेव्हा इतर लोकांना पुढे करण्यासाठी वेळ खर्च होऊ लागला तेव्हा मात्र एकंदर कार्यक्रमाबाबत चीडच उत्पन्न झाली.\nऋषी कपूरला पुरस्कार देताना कपूर घराण्याचे योगदान ह्याबद्दल भाष्य केले गेले. (सुधीर गाडगीळ ह्यांना हिंदीत बोलू नका असे ओरडून सांगावेसे वाटत होते. परंतु तो वेगळा विषय झाला) इथपर्यंत ठीक. परंतु कपूर घराण्यची पुढची पिढी इथे उपस्थित आहे असे सांगून रणबीर कपूर, त्याची बहिण आणि ऋषी कपूरची बायको ह्या तिघांना व्यासपीठावर बोलावले गेले. रणबीर दिसल्यामुळे साहजिकच लोकं आणि विशेषतः मुली ओरडून दाद देऊ लागल्या) इथपर्यंत ठीक. परंतु कपूर घराण्यची पुढची पिढी इथे उपस्थित आहे असे सांगून रणबीर कपूर, त्याची बहिण आणि ऋषी कपूरची बायको ह्या तिघांना व्यासपीठावर बोलावले गेले. रणबीर दिसल्यामुळे साहजिकच लोकं आणि विशेषतः मुली ओरडून दाद देऊ लागल्या पुढे सारे काही सुरळीत सुरु असताना मध्येच एका दिग्गजाचे भाषण थांबवून पुढे पद्मिनी कोल्हापुरे ह्यांना व्यासपीठावर बोलावले गेले. त्यांच्या बरोबर शिवांगी आणि तेजस्विनी ह्या त्यांच्या बहिणींना देखील पुढे सारे काही सुरळीत सुरु असताना मध्येच एका दिग्गजाचे भाषण थांबवून पुढे पद्मिनी कोल्हापुरे ह्यांना व्यासपीठावर बोलावले गेले. त्यांच्या बरोबर शिवांगी आणि तेजस्विनी ह्या त्यांच्या बहिणींना देखील ( त्यांची नावे त्या दिवशी माझ्यासकट बऱ्याच लोकांना प्रथमच कळली.) निमित्त होते स्टेज वर जाऊन लता मंगेशकर ह्यांचा आशीर्वाद घेणे ( त्यांची नावे त्या दिवशी माझ्यासकट बऱ्याच लोकांना प्रथमच कळली.) निमित्त होते स्टेज वर जाऊन लता मंगेशकर ह्यांचा आशीर्वाद घेणे कशाला पण कपूर घराणे झाले आणि आता कोल्हापुरे घराणे लोकं मात्र अगदी मनापासून टाळ्या वाजवत होते. मध्यंतर झाले. आणि पुढे पद्मिनी कोल्हापुरे हिने स्टेजचा ताबा घेतला. मराठीत बोलण्याचा दोन मिनिटांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मग तिने हिंदीत भाषण सुरु केले. ( ह्याचा अर्थ हे जमले असे नाही…परंतु परिस्थिती थोडी बरी होती) मंगेशकर कुटुंबाची स्तुती करत करत बैजू नामक एका 'मंगेशकराच्या' अल्बमचे प्रकाशन झाकीरभाईंच्या हस्ते करण्यात आले. आणि अशाप्रकारे कार्यक्रमात तिसऱ्या घराण्यचा समावेश करण्यात आला. लोकं मात्र ' हा देखील गातो वाटतं… छान … ह्यांच्या अख्ख्या परिवारात गाणे आहे' वगेरे प्रतिक्रिया देताना दिसत होते. त्यात एक काकू अग्रेसर होत्या. आणि नंतर आम्ही ज्या उद्देशाने गेलो होतो तो झाकीरभाईंच्या तबला सोलो पार पडला. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट. ते स्वतः मध्ये एक तबल्याचे घराणे आहेत ह्याची पुन्हा एकदा साक्ष पटली लोकं मात्र अगदी मनापासून टाळ्या वाजवत होते. मध्यंतर झाले. आणि पुढे पद्मिनी कोल्हापुरे हिने स्टेजचा ताबा घेतला. मराठीत बोलण्याचा दोन मिनिटांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मग तिने हिंदीत भाषण सुरु केले. ( ह्याचा अर्थ हे जमले असे नाही…परंतु परिस्थिती थोडी बरी होती) मंगेशकर कुटुंबाची स्तुती करत करत बैजू नामक एका 'मंगेशकराच्या' अल्बमचे प्रकाशन झाकीरभाईंच्या हस्ते करण्यात आले. आणि अशाप्रकारे कार्यक्रमात तिसऱ्या घराण्यचा समावेश करण्यात आला. लोकं मात्र ' हा देखील गातो वाटतं… छान … ह्यांच्या अख्ख्या परिवारात गाणे आहे' वगेरे प्रतिक्रिया देताना दिसत होते. त्यात एक काकू अग्रेसर होत्या. आणि नंतर आम्ही ज्या उद्देशाने गेलो होतो तो झाकीरभाईंच्या तबला सोलो पार पडला. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट. ते स्वतः मध्ये एक तबल्याचे घराणे आहेत ह्याची पुन्हा एकदा साक्ष पटली आणि नंतर स्टेजच्या मागे जाउन त्यांच्या बरोबर थोड्या गप्पा मारून आणि फोटो काढून आम्ही बाहेर पडलो. उषा मंगेशकर ह्यांनी एका मोबाईल वर फोटो काढणाऱ्याला 'तुमचा फोन घेऊन फेकून देईन' अशी धमकी देणे आणि दुसरीकडे झाकीरभाईंचे पुढे फ्लाईट पकडायची असून सुद्धा शांत स्वभावाने चाहत्यांशी गप्पा मारणे ह्या दोन विरोधी गोष्टी आठवून आम्ही हसत होतो. पुढे साऱ्या कार्यक्रमाला दाद देणाऱ्या त्या काकू चालत होत्या. \" काँग्रेसला कोण मत देईल. तिकडे घराणेशाही चालते… आपल्याला नाही द्यायचा देश एका घराण्याच्या हातात\", असे ते शेजारी चालणाऱ्या दुसऱ्या काकूंना सांगत होते. (प्रसंग २०१४ ह्या वर्षाचा आहे)\nघराणेशाहीत एक 'स्वतंत्र घराणे'\nजया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (\n\"जामिनाचे पैसे कोण भरतय\" पोलिसांनी मला विचारले. \"मी\", मी उत्तर दिले. पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. \" कोण ल...\nघराणेशाहीत एक 'स्वतंत्र घराणे'\nपरवा म्हणजेच २४ एप्रिल रोजी सायनला एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. निमित्त होते 'दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' वितरण. अर्थात आम्ह...\nमी राहत असलेल्या 'San Antonio ' ह्या शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा अर्थात 'public transport service' बेताच्या सोयीचीच होती. तु...\n'स्टेसी' - माझी अमेरिकेतील मैत्रीण\nअमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला, किंवा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्यांची कळी खुलते. मग ते तुम...\nपायल इनामदार - भाग १\nआमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डी...\nकोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो तो तर 'पद' बघून मांडलेला एक खेळ असतो तो तर 'पद' बघून मांडलेला एक खेळ असतो हौशी आत्या आणि लांबच्या मावश्या, हुडकून आणणार उमेद...\nप्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच...\nदोन दिवसांपूर्वी रविवारी माझ्या बायकोने मला भाजी आणायला धाडले तेव्हा ती दिसली. चेहऱ्यावर हास्य आणि तिचा हात हातात धरून शेजारी चालणारा तिचा ल...\nप्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १\n\" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे\", ती मला म्हणाली. हे...\nजया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (\n\"जामिनाचे पैसे कोण भरतय\" पोलिसांनी मला विचारले. \"मी\", मी उत्तर दिले. पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. \" कोण ल...\nघराणेशाहीत एक 'स्वतंत्र घराणे'\nपरवा म्हणजेच २४ एप्रिल रोजी सायनला एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. निमित्त होते 'दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' वितरण. अर्थात आम्ह...\nमी राहत असलेल्या 'San Antonio ' ह्या शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा अर्थात 'public transport service' बेताच्या सोयीचीच होती. तु...\n'स्टेसी' - माझी अमेरिकेतील मैत्रीण\nअमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला, किंवा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्यांची कळी खुलते. मग ते तुम...\nपायल इनामदार - भाग १\nआमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डी...\nकोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो तो तर 'पद' बघून मांडलेला एक खेळ असतो तो तर 'पद' बघून मांडलेला एक खेळ असतो हौशी आत्या आणि लांबच्या मावश्या, हुडकून आणणार उमेद...\nप्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच...\nदोन दिवसांपूर्वी रविवारी माझ्या बायकोने मला भाजी आणायला धाडले तेव्हा ती दिसली. चेहऱ्यावर हास्य आणि तिचा हात हातात धरून शेजारी चालणारा तिचा ल...\nप्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १\n\" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे\", ती मला म्हणाली. हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2014/07/", "date_download": "2018-04-21T03:39:03Z", "digest": "sha1:MSJSU3Q7DMJ6LQJ7DFYS5A3ADA5COB3C", "length": 3371, "nlines": 66, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\n\"हॅलो…मला उद्या जमत नाहीये. माझं कॅन्सल झालंय \"…… कमालीच्या निर्लज्ज आवाजात आणि कोणत्याही प्रकारचा \"गिल्ट\" मनात न बाळगता आशिष दामलेने शनिवारी रात्री आठ वाजता हा फोन केला आणि माझी झोपच उडाली \"…… कमालीच्या निर्लज्ज आवाजात आणि कोणत्याही प्रकारचा \"गिल्ट\" मनात न बाळगता आशिष दामलेने शनिवारी रात्री आठ वाजता हा फोन केला आणि माझी झोपच उडाली उद्या सुरगडचा ट्रेक. जेवणाच्या डब्यासकट सगळी तयारी झालेली. त्यात ह्या ट्रेकचे भिडू दोघंच… मी आणि दामले. आता हा \"आगाशे\" (ह्याचा लॉन्ग फॉर्म भेटल्यावर सांगेन उद्या सुरगडचा ट्रेक. जेवणाच्या डब्यासकट सगळी तयारी झालेली. त्यात ह्या ट्रेकचे भिडू दोघंच… मी आणि दामले. आता हा \"आगाशे\" (ह्याचा लॉन्ग फॉर्म भेटल्यावर सांगेन ) झालाय म्हणल्यावर ट्रेक खड्ड्यात गेला हे उघडंच होतं. पावसाने जोर धरलेला आणि सह्याद्री हिरवाईने सजलेला ) झालाय म्हणल्यावर ट्रेक खड्ड्यात गेला हे उघडंच होतं. पावसाने जोर धरलेला आणि सह्याद्री हिरवाईने सजलेला सुरगडाची ओढ काही स्वस्थ बसू देईना. त्यात सुरुवातीपासूनच सोलो ट्रेकिंगच्या प्रचंड विरोधात असल्याने एकट्यानं जाण्याचा सवालच नव्हता. त्यामुळे हाही ट्रेकपावसात विरघळून जाण्याची शक्यता कोणीही बदलू शकत नव्हतं सुरगडाची ओढ काही स्वस्थ बसू देईना. त्यात सुरुवातीपासूनच सोलो ट्रेकिंगच्या प्रचंड विरोधात असल्याने एकट्यानं जाण्याचा सवालच नव्हता. त्यामुळे हाही ट्रेकपावसात विरघळून जाण्याची शक्यता कोणीही बदलू शकत नव्हतं पण रात्री साडेदहा वाजता अचानक जादूची कांडी फिरावी तसा एक अविश्वसनीय चमत्कार झाला. पलीकडून सौरभ बोलत होता…… \"अरे मी आणि बाबा उद्या सुरगडला जाणार आहोत…प्लीज माहिती देशील का पण रात्री साडेदहा वाजता अचानक जादूची कांडी फिरावी तसा एक अविश्वसनीय चमत्कार झाला. पलीकडून सौरभ बोलत होता…… \"अरे मी आणि बाबा उद्या सुरगडला जाणार आहोत…प्लीज माहिती देशील का \nचलबिचल होत असलेलं मन क्षणार्धात शांत झालं आणि डोळ्यासमोर हिरव्यागार सुरगडाची दृश्य तरळायला लागली. किल्ल्याची नुसती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/marathi-love-stories/", "date_download": "2018-04-21T03:55:37Z", "digest": "sha1:GXAHKO5ZVM46T6NMO5HH3HLBG2PDMORC", "length": 12654, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Real Romantic Love Stories,SMS,Status,Images,Sad Story Collection in Marathi | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nहृदयविकाराशी संबंधित ३६ जनुके शोधण्यात यश\nवैज्ञानिकांनी हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित ३६ नवी जनुके शोधून काढली आहेत.\nValentine’s Week 2018 : पूल… एक स्ट्रेंज कथा (उत्तरार्ध)\n'कमॉन सावी.... वो नही तो तुम सही'\n'नील, आय अॅम नॉट अ पपेट.'\nHappy Chocolate Day: माझिया प्रियाला प्रित कळेना…\n१० वर्षांपूर्वी अमोघ आणि अनन्या पहिल्यांदा भेटले होते..\nLove Diaries : आजही तिची आठवण येते…\nनिरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात.\nLove Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…(उत्तरार्ध)\nभावकीत तोंड दाखवायला जागा राहिली नाही.\nLove Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…\nमनातील गोष्टी ओळखून आपल्याला काय हवं ते शोधण्याचा त्यानं प्रयत्न करावा\nLove Diaries : हूरहूर, त्याची आणि तिचीही… (भाग ३)\nअखेर प्रेमाची ग्वाही मिळाली\nLove Diaries : हुरहूर, त्याची आणि तिचीही…(भाग २)\nआपण प्रेमात पडल्याची खात्री अखेर पटली\nLove Diaries : हुरहूर, त्याची आणि तिचीही…\nLove Diaries : लव्ह लोचा आणि ती… (उत्तरार्ध)\n“तुझ्या नजरेत मी काय पाहिलं कळत नाही, पण...\nLove Diaries : लव्ह लोचा आणि ती…(भाग १)\nमजनूच्या आरोळ्या आणि प्रेमाच्या चारोळ्या\nLove Diaries : ‘सराहा’मुळं जुळलं नातं… (उत्तरार्ध)\nत्याची नजर सारखी सारखी रेहावर जात होती.\nLove Diaries : ‘सराहा’मुळं जुळलं नातं…\nसोशल मीडिया बरंच काही देतं...\nLove Diaries : प्यार का दर्द है…\n.. इतकेच शब्द अमितच्या तोंडातून निघाले.\nLove Diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nतू नाही म्हणाला असतास तर.. ही भीती मला होती\nLove Diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nकाय मस्त मैत्री होती नाही का आपली..\nlove diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nतूझी सो कॉल्ड मैत्रिण आहे ना तूझी काळजी करायला..\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग ३)\nआता मुक्ता आधीसारखी राहिली नाही\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग २)\nमन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था तिची झाली\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग १)\nफोनमध्ये त्याचं नाव तिने माऊली असंच सेव्ह केलं होतं\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अॅंगल\nतूझ्याशिवाय जगू शकणार नाही म्हणणारी 'ती' सुखात नांदत होती\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अँगल\nफोनवर नियमित ती बोलत होती.\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अॅंगल\nनिर्जीव असला तरी दोघांमधील प्रेमाचा तो साक्षीदार होता.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A3", "date_download": "2018-04-21T04:15:03Z", "digest": "sha1:IFRU2JPSEX7AD54A36HOTHQKCSZGC6OQ", "length": 5355, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांढऱ्या शेपटीचे हरीण - विकिपीडिया", "raw_content": "\n(पांढर्‍या शेपटीचे हरीण या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपांढर्‍या शेपटीचे हरीण हे एक मध्यम आकाराचे हरीण असते. त्याचा मूळ निवास अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, दक्षिण अमेरिका व त्याहीपेक्षा दक्षिणेकडे म्हणजे पेरू व बोलिव्हिया या देशास आढळतो. तसेच तो न्यू झीलँड, क्यूबा जमैका पोर्टा रिको, बहामास इत्यादी ठिकाणीही दाखल करण्यात आला आहे. तो अमेरिकेच्या वनात विस्तृतपणे आढळतो.\nउत्तर अमेरिकेत हा जीव रॉकी माउंटन्सच्या पूर्वेस दिसतो पण इतर ठिकाणी त्यांची जागा काळ्या शेपटीच्या हरीणांनी घेतली आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१७ रोजी ०९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1584", "date_download": "2018-04-21T03:56:38Z", "digest": "sha1:FWHZHBDQYBT7BYT7ZYCJPWS5KPWD7GE2", "length": 13580, "nlines": 107, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विंडोज ७ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबरेच दिवस गाजत असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोजची पुढची आवृत्ती (विंडोज ७) लास वेगास मधील तंत्रज्ञान परिषदेत सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली. सध्यातरी बेटा आवृत्ती असणार्‍या विंडोज ७ मध्ये युजर इंटरफेस अधिक आकर्षक बनवण्यासाठी अनेक बदल करण्यात आलेले आहेत. बरीच हवा झालेल्या व्हिस्टाच्या अपयशासमोर विंडोज ७ आता काय गुण दाखवतो हे नजिकच्या काळात पाहुया. तोपर्यंत पाहा विंडोज ७ चे काही स्क्रीनशॉट्स्\nमासॉच्या उकळत्या दुधाने इतक्या वेळा भाजले आहे की आता त्यांचे ताकही डीपफ्रीज करून प्यावेसे वाटते. विनोदाचा भाग सोडला तर विंडोज सातबद्दल फारशी उत्सुकता वाटत नाही. कारण नव्या खिडक्यांसोबत त्यांच्या नवीन अडचणी आणि त्यावर नवीन उपाय शोधणे नको वाटते.\nखरे तर ऑपरेटींग सिस्टीम एकदा सेट झाली की बदलण्याची गरज भासू नये. फक्त त्यात सुधारणा व्हाव्यात. (याच कारणासाठी लिनक्स आणि म्याक इतक्या दणकट बनल्या असाव्यात.) मासॉची दर वर्षाला नवीन ओएस ही कल्पना 'कॉन्ट्रॅडिक्शन इन टर्म्स' वाटते.\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nखरे तर ऑपरेटींग सिस्टीम एकदा सेट झाली की बदलण्याची गरज भासू नये. फक्त त्यात सुधारणा व्हाव्यात. (याच कारणासाठी लिनक्स आणि म्याक इतक्या दणकट बनल्या असाव्यात.) मासॉची दर वर्षाला नवीन ओएस ही कल्पना 'कॉन्ट्रॅडिक्शन इन टर्म्स' वाटते.\nमी विस्टा वापरलेली नाही. मित्राकडे पाहिली आहे. मात्र त्यापेक्षा वरील ओएसमध्ये काय वेगळे आहे हे समजले नाही. स्टार्ट मेनू मध्ये दिसणारे \"सर्च प्रोग्रॅम अँड फाईल्स\" हा पर्याय किंवा मागे डेस्कटॉपवर दिसणारे चंद्रसूर्य, हवामान, घड्याळ, कॅलेंडर वगैरे पायथॉनाधारित स्क्रीनलेटांचे प्रकार मॅक व लिनक्सच्या सिस्टमांमध्ये आधीच होते. (http://www.screenlets.org/index.php/Home)\nया ऑपरेटिंग सिस्टममध्ये आधीच्या वर्जनांपेक्षा सुरक्षितता, स्थैर्य वगैरेंसाठी काही भयानक वेगळे केले आहे काय\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nविस्टापेक्षा फारसे वेगळे कही दिसत नाही. बातमीमध्ये मात्र उपस्थीत प्रेक्षक नविन रुपाने भारावुन गेल्याचे दिले आहे. उपक्रमींपैकी कुणी ही उतरवुन घेतली असल्यास अधिक माहिती कळेल.\nया ऑपरेटिंग सिस्टममध्ये आधीच्या वर्जनांपेक्षा सुरक्षितता, स्थैर्य वगैरेंसाठी काही भयानक वेगळे केले आहे काय\nबातमीतील मजकुरावरुन तरी तसे वाटत नाही.\nयाची यादी इथे मिळाली. त्यावरून क्रांतीकारक असे काही वाटले नाही.\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nस्क्रीनलेट या कोजळावरुन घेतलेले उबुंटूचे काही स्क्रीनशॉटः\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\n यावरून 'काजळरातीनं ओढून नेला' आठवले. :-)\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nउबुंटु वापरुन पाहीले पाहीजे.\nस्क्रीन शॉट मस्त दिसतायत.\nअसेचे (किंवा हेच) चित्र भिंतीवर डकवणे व गूगल ऍपस वापरणे विंडोज मध्येही शक्य असल्याने 'केवळ' स्क्रीनशॉटवरून उबन्टू (किंवा इतर लायनेक्स) कडे आकृष्ट होणे अवघड वाटते. (मॅक किंवा लायनक्सच्या थीम्स देखील विंडोजसाठी उपलब्ध असाव्यात.)\n(तसेच विंडोजच्या नव्यारुपाबद्दलही केवळ स्क्रीनशॉटवरून कयास बांधणे कठीण ठरावे.)\n(त्याला उबन्टूच्या तळपट्टीवर उड्यामारणार्‍या ऍप्लिकेशन्सचे मात्र कौतुक वाटते.)\nतुम्ही हे स्क्रीलेट्स् वापरुन पाहीलेत का इतर कोणी वापरुन पाहीलेत का \nही सुधारणा येण्यासाठी विंडोजकर्त्यांना २००९ ची वाट पाहावी लागली याचे वाईट वाटते. यापूर्वी कसे होते सिस्टम पुन्हा चालू करावयास लागायची काय सिस्टम पुन्हा चालू करावयास लागायची काय :) वरील सोय इतर अनेक ऑपरेटिंग सिस्टमांमध्ये आधीच आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमी व्हिस्टावर दोन वायफाय वापरलेली नाहीत. पण असे करायचे झाल्यास बहुधा एक डिसकनेक्ट करून मग दुसरे जोडावे लागेल. रीस्टार्ट करावे लागू नये पण ग्यारंटी नाही. :-)\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nएक डिसकनेक्ट करुन दुसरे\nमी लॅपटॉपवर एक्सपी पर्यंत विंडोज वापरले. एक्सपीमध्येही नेटवर्क निवडता येत होते असे पुसटसे आठवते. (कदाचित आठवते ते चुकीचेही असू शकते). सध्या उबुंटूवर हवी तितकी वायरलेस नेटवर्कं दिसतात. त्यापैकी (अर्थातच) एक नेटवर्क टिचकीसरशी निवडता येते. त्यामुळे विंडोज ७.० नक्की काय देणार आहे हे समजले नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमाहितीप्रमाणे विस्टामध्ये नेटवरर्क स्विच करण्यासाठी वेगळी सॉफ्ट्ववेअर उपलब्ध आहेत.\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nकर्णा उबंटुच्या वरच्या चित्रांबद्दल जरा सविस्तर माहिती दे ना रे.... आम्ही सुद्धा टाकतो असे...\nसूरज का सातवा घोडा (विंडोज ७) मधील गणकयंत्रामध्ये बर्‍याच सुधारणा करण्यात आल्याचे कळते.\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nज्यांच्याकडे विस्टा आहे त्यांना सूरज का सातवा घोडा अपग्रेड म्हणून फुकट मिळणार असल्याची बातमी आहे. बातमी ऐकून का कुणास ठाउक, विशेष आनंद झाला नाही. :)\n आणि वर फोटोही काढलेत स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pranavunde.blogspot.com/2011/06/blog-post_10.html", "date_download": "2018-04-21T04:04:45Z", "digest": "sha1:KOIGZ44YY4TX3AI2GIUVADLNGGL6F2DW", "length": 2524, "nlines": 64, "source_domain": "pranavunde.blogspot.com", "title": "जीवनशैली: आठवणीतले गाणे .....", "raw_content": "\nमाना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा\nभोगी म्हणुनी उपहसा मी योगी कर्माचा\nदैवजात दुःखांनी मनुजा पराधीन केले\nत्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले\nभूषण रामा एक पत्‍नीव्रत मला नको तसले\nमोह न मजला किर्तीचा मी नाथ अनाथांचा\nरुख्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा\nकिंचीत हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा\nतरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला\nपराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा\nकर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो\nहलाहलाते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो\nजगता देण्या संजीवन मी कलंक आदरीतो\nवत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा\nलाभल॓ आम्हास भाग्य बोलतो मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/debt-fund-schemes", "date_download": "2018-04-21T04:04:29Z", "digest": "sha1:5VEKF6JJJEXRAQXPMZTA3AE4HALAOZMT", "length": 8518, "nlines": 173, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "डेट फंड | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nबॅंक एफङी व ङेट फंङ तुलना\n‹ म्यु.फंडाचे भविष्य Up डेब्ट फंडाचे प्रकार ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nबॅंक एफङी व ङेट फंङ तुलना\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2014/02/04/the-most-dangerous-eight-seconds-in-sports/", "date_download": "2018-04-21T03:53:42Z", "digest": "sha1:DQW3REVK2ESMUNDWEQIY4AGXHPMHT7CV", "length": 29933, "nlines": 181, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "The Most Dangerous Eight Seconds In Sports | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← माझी वाईट्ट व्यसनं : बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ \nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने – १ →\nमी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्‍या आमच्या रुटीन सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ ‘नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो’ साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. ‘वेस्टर्न’ हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर ‘कल्चर’ आठवते नाहीतर ‘म्युझिक’. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली… इट्स रोडीओज विशाल…. दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली ‘वेस्टर्न म्युझिक’ ही संकल्पना अजुन पक्की झाली.\n आमचा अज्ञ प्रश्न आणि अमेलियाची ‘हे येडं कुठून आलं इथे’ अशी प्रश्नार्थक चर्चा.\nकळले तर अजुनही काही नव्हते, पण (आम्हीसुद्धा गेली अडीच वर्षे पुण्यात राहतोय म्हटलं) Ohh Sorry, I heard it ‘Radios’ असं काहीतरी थातुरमातुर बोलून तात्पुरती वेळ मारून नेली आणि लगेचच ‘गुगलबाबाला’ साकडे घातले. गुगलबाबाने लगेचच सांगितले की Rodeo हा मुळ स्पॅनीश शब्द आहे. ज्याचा अर्थ ‘राऊंड अप’ किंवा ‘टू सराऊंड’ असा काहीसा होतो. अधिक खोलात जाण्यासाठी विकीबाबाच्या दारात जाऊन पोचलो, त्याने बरीच माहिती दिली.\nरोडीओ बद्दल तर कळलं पण ते ‘धोकादायक आठ सेकंद’ ते काय प्रकरण आहे हे मात्र कळायला मार्ग नव्हता. शेवटी स्वत:च्याच अज्ञानाची किव करत गुगलवर हेच शब्द सर्चला टाकले. उत्तरात गुगलबाबाचा पहिलाच दुवा होता “बुल रायडींग”\n“बुल रायडींग” – (फोटो आंतरजालावरून साभार)\nथोडी फार माहिती वाचून मी गुगलबाबाला लगेचच ‘बाय-बाय’ केलं, कारण तो अनुभव प्रत्यक्ष याची देही, याची डोळा अनुभवण्यातली रंगत, तो थरार कमी करायचा नव्हता मला. संध्याकाळी सातला शो सुरू होणार होता. फायनल्स होते. सुरूवातीच्या एकुण ९० स्पर्धकांमधून १२ कि १४ जण फायनल्सपर्यंत येवुन पोचले होते. आम्ही संध्याकाळी साडे पाच वाजता हॉटेल सोडले. शो सुरू होण्याच्या आधी डिनर उरकून घ्यायचे आणि मग शो बघायला जायचे अशी योजना होती.\nनेमका मी जाताना त्या गडबडीत माझा कॅमेरा बरोबर घ्यायचे विसरलो. त्यामुळे शक्य तेवढे फोटो मोबाईल कॅमेरा वापरुनच काढलेले आहेत. सगळे मिळून जवळ-जवळ २२ जण होतो आम्ही. त्यामुळे सगळे एकत्र येवून जमा व्हायला, निघायला तसा जरा उशीरच झाला होता. पण तरीही आम्ही तासभर आधी पोहोचलो. ’डेनवर कलोसियम’ जिथे या मॅचेस घेतल्या जातात, मोठ्या दिमाखात झळकत होते. त्या दिवसात नेमका अमेरिकन फ़ुटबॉलचाही ज्वर असल्यामुळे सगळीकडे लोकल फ़ुटबॉल टीम ब्रॉंकोस चे बॅनर्स, पोस्टर्स लागलेले. आम्ही डिनर आटपून घेण्यासाठी म्हणून आधीच बुक केलेल्या रेस्टरॉमध्ये पोचलो. वेळ कमी असल्याने पटापट उरकण्याचे एकमेकाला पुन्हा-पुन्हा सांगत जेवण सुरू झाले. पण तरीही बराचसा वेळ बीअरनेच घेतला. मग जेवण घाई-घाईत… 😛\nजेवण आटपून सगळी गॅंग कलोसियमच्या दारात येवून पोचली. आम्ही गेलो त्यावेळी स्टेडियम फ़ायनल्स पाहायला आलेल्या माणसांच्या जथ्थ्यांनी गच्च भरलेली होती.\nअसो.. आम्ही स्टेडीयममध्ये आपापल्या जागा पटकावल्या. स्टेडियम मात्र लोकांनी खचाखच भरलेले होते.\nस्टेडियमच्या मधोमध उंचावर एकमेकाशी संलग्न असे एक चौकोन तयार करणारे चार मोठे स्क्रीन्स टांगलेले होते. ज्यावर सलग स्टेडियमच्या वेगवेगळ्या भागातली दृष्य़े प्रसारीत केली जात होती. अगदी मैदानात उतरणार्‍या प्रत्येक स्पर्धकाची पुर्वतयारीसुद्धा लाईव्ह पाहता येत होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गेल्या दहा वर्षातील चॅंपीयन्सबद्दल बरीच माहिती पुरवण्यात आली. एवढेच नव्हे तर एका सहा घोडे जोडलेल्या उघड्या टपाच्या बग्गीतून या सर्व माजी विजेत्यांची एक जंगी मिरवणूक त्या अ‍ॅरेनातून काढण्यात आली. कॉमेंटेटर अतिशय अभिमानाने प्रत्येक चॅंपीयनबद्दल माहिती देत होता. त्यांची नावे पुकारताना त्यात एखाद्या डेनवरच्या स्थानिक हिरोचे नाव आले की प्रेक्षकातून उठणारा आनंदाचा, अभिमानाचा हुंकार या खेळाबद्दलचे, खेळाडुंबद्दलचे त्यांचे प्रेम स्पष्ट करत होता. नंतर तर माझ्या असे लक्षात आले की स्पर्धक स्थानिक असो वा बाहेरुन आलेला (इथे अगदी जर्मनीपासून ब्राझीलपर्यंत वेगवेगळ्या देशाचे स्पर्धक हजर होते) असो, प्रत्येकाच्या बहाद्दरीला मिळणारा सन्मान, टाळ्या , प्रोत्साहन सारख्याच पातळीवर होते.\nविकीबाबाने सांगितले होते की पुर्वीच्या काळी इतस्ततः पसरलेली गुरेढोरे एकत्र आणून त्यांना त्यांच्या संबंधीत तबेल्याकडे/मध्ये ढकलण्यासाठी तिथल्या काऊबॉईजनी (गुराख्यांनी – काऊबॉय कसं रुबाबदार वाटतं ना म्हणायला 😉 ) ही पद्धती विकसीत केली होती. ३ किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने असलेले काऊबॉईज घोड्यावर बसून इतस्तत: विखुरलेल्या गुरा-ढोरांना गराडा घालत त्यांना त्यांच्या तबेल्यापर्यंत आणून सोडायचे काम करत. नंतर १८२० ते १८३० च्या दरम्यान काऊबॉईजचे हे स्किल तिकीट लावून लोकांसमोर आणण्याचे शो आयोजीत करणे सुरू झाले. आणि त्याला नाव दिले गेले Rodeo Sport. तसं सोपं वाटतं पण एकेक जनावर घोड्यावरून पाठलाग करत बरोबर तबेल्यात आणून कोंडायचं हे काम खुप कठीण आहे. कारण मोकळी सोडलेली ही जनावरं फार नाठाळ असतात. कधी हुलकावणी देवून सटकतील काही नेम नाही. त्यांना पळवत-पळवत बरोबर तबेल्यात / गोठ्यात (Ranch) मध्ये आणून सोडणं हे किती कौशल्याचे काम आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा का होइना हे Rodeo Sport अनुभवणं आवश्यक आहे.\nरोडीओज हा प्रकार जरी कौशल्याचा वगैरे असला तरी मला त्यात फ़ारसे काही विशेष वाटले नाही. आपल्याकडचे गुराखी यापेक्षा सहज आपली गुरे हाताळतात. 😉\nमला उत्कंठा लागलेली होती त्या “धोकादायक आठ सेकंदांची”…… \nआता थोडंसं त्या ’धोकादायक आठ सेकंदांबद्दल…..”\nया खेळाचे स्वरूप साधारण असे आहे. यात वापरलेले जे बैल असतात ते अक्षरश: राक्षसी म्हणता येतील असे अवाढव्य असतात. स्पर्धक स्वत:चा एक हात एका मजबूत रस्सीने या बैलाच्या पाठीशी जखडून घेतो, दुसरा हात त्याला कायम हवेत मागच्या बाजुला फ़डकवत ठेवावा लागतो. (सतत उड्या मारणार्‍या बैलावर जास्तीत जास्त वेळ जम बसवण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी याचा उपयोग होतो) . या बैलांना आपल्या पाठीवर बसलेल्या स्पर्धकाला, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला खाली पाडण्याचे खास प्रशिक्षण देण्यात आलेले असते. त्यामुळे तो बैल सतत उड्या मारत त्या स्पर्धकाला आपल्या पाठीवरून पाडण्याचा प्रयत्न करत असतो. खेळाच्या नियमानुसार पात्र ठरण्यासाठी स्पर्धकाला कमीत कमी आठ सेकंद त्या बैलाच्या पाठीवर बैठक जमवणे आवश्यक असते. त्यापेक्षा जास्ती वेळ तो त्याचा बोनस आणि जो जास्त वेळ टिकेल तो जिंकला.\n८ सेकंद खुप कमी वाटतात आपल्याला. पण इथे स्पर्धकाची खरोखर अग्निपरीक्षा असते. कारण बैल सारखा हवेत उड्या मारत असतो. कधी-कधी तर या उड्या ६-७ फ़ुटापेक्षा जास्त उंचीच्या असतात. बैलावर खोगीर किंवा पाय अडकवण्यासाठी रिकीब नावाची सोय अजिबात नसते. फ़क्त एक हाताने बैलाच्या पाठीला बांधलेला दोर धरायचा आणि दुसरा हात हवेत ठेवत संतुलन साधण्याचा प्रयत्न करायचा. त्यातुनही स्पर्धक खाली पडल्यावर बैल शांतपणे “मी जिंकलो” असे म्हणून प्रेक्षकांना हात दाखवत मैदानाच्या बाहेर निघून जात नाही. तर तो प्रचंड संतापलेला असतो. स्पर्धक खाली पडल्यावर सुद्धा काही काळ त्याचे उड्या मारणे चालुच असते. अश्या वेळी खाली पडल्या-पडल्या लगेच तोल सावरून सुरक्षीत जागी पळावे लागते. नाहीतर थयाथया तांडव करणारा तो बैल त्याला आपल्या पायाखाली तुडवण्याची शक्यता अधिक असते. हे सगळे घडते ते १० ते १५ सेकंदाच्या कालावधीत. त्यातही त्यातले किमान आठ सेकंद जर स्पर्धक त्या बैलाच्या पाठीवर टिकाव धरु शकला तर ठिक नाहीतर ३-४ सेकंदातच सगळाच “खेळ” आटोपण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ते आठ सेकंद “अतिशय धोकादायक आठ सेकंद” म्हणून ओळखले जातात. हा खेळ म्हणजे निव्वळ प्राणाशी गाठ असते. चपळता, ताकद, एकाग्रता या सगळ्यांचाच कस लावणारा हा खेळ……\nस्पर्धा सुरू झाली. मी… किंबहुना आम्ही सगळेच नाक मुठीत धरुन वगैरे म्हणतात तसे, किंवा प्राण डोळ्यात आणुन म्हणतात तसे पाहात होतो. एकामागुन एक स्पर्धक मैदानात येत होते. बहुतेक जण ४ ते ५ सेकंदात बाद होत होते. कुणीतरी ’रिसेंडे’ म्हणून ब्राझिलियन स्पर्धकाने ती स्पर्धा जिंकली. आपला स्थानिक स्पर्धक जरी हरला असला तरी तिथल्या प्रेक्षकांनी विजेत्याला त्याच्या धैर्याच्या, विजयाच्या सन्मानार्थ दिलेले ’स्टॅंडींग अवेशन’ फ़ार बोलके होते. पंधरा मिनीटे सलग टाळ्यांचा कडकडाट होत होता. भडकत्या ज्वालांच्या साह्याने विजेत्याला मानाचा मुजरा करण्यात आला.\nतो थरारक प्रकार पाहण्याच्या तंद्रीत सगळ्या मॅचेसचे चित्रीकरण करणे शक्य नाही झाले, पण मी त्यातल्या त्यात एक दोन मॅचेस माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड केल्याच. त्याचे चित्रीकरण खालील दुव्यावर पाहता येइल.\nतो सगळाच प्रकार प्रचंड थरारक, विलक्षण होता. त्या राक्षसी बैलांशी बेदरकारपणे झुंजणार्‍या,(हो मी तर त्याला झुंजणेच म्हणेन. भले ते थेट लढणे नसेल. पण झुंज नक्कीच आहे.) त्या बहाद्दुरांना मनोमन मुजरा ठोकतच आम्ही हॉटेलकडे परतलो.\nPosted by अस्सल सोलापुरी on फेब्रुवारी 4, 2014 in सहज सुचलं म्हणुन....\n← माझी वाईट्ट व्यसनं : बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ \nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने – १ →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/large-cap-schemes", "date_download": "2018-04-21T04:04:21Z", "digest": "sha1:FNZBMEV7S5O3CF4TJUXSQDMAMIH5ZBZY", "length": 12934, "nlines": 196, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "लार्ज कँप योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\n‹ निवडक चांगल्या योजना Up कर बचत योजना ›\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/members.html", "date_download": "2018-04-21T04:10:17Z", "digest": "sha1:VWOXCOF6EF3TDR4YC6MTZS2SWEBVUBRX", "length": 3133, "nlines": 46, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "दहिकाला उत्सव २०१०, ह्यूमन टावर, ऐरोली दहिहंडि उत्सव, श्री कृष्ण जन्माष्टमी, बाळ गोपाल गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nश्री. सूर्यकांत बबन मढवी - (अध्यक्ष)\nश्री. सचिन अनंत मढवी - (उपाध्यक्ष)\nश्री. गिरीश हरिश्चंद्र कोटकर - (सचिव)\nश्री. अमोल दत्तात्रय कोटकर - (सह सचिव)\nश्री. महेश चंद्रकांत भोईर - (खजिनदार)\nश्री. समीर काशीनाथ मढवी - (खजिनदार)\nश्री. संजय जनार्दन पाटिल - (सल्लागार)\nश्री. कैलास दामोदर मढवी - (सदस्य)\nश्री. प्रफुल पाटील - (खजिनदार)\nश्री. धनेश चंद्रकांत भोईर - (सदस्य)\nविशेष मार्गदर्शन - श्री. बाळा पडेलकर (माझगाव)\nश्री. प्रणय पाटिल - (प्रशिक्षक)\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B3", "date_download": "2018-04-21T04:14:55Z", "digest": "sha1:V2YXPIKYB23OBHOCVXDXLUXELSOLEVZZ", "length": 11179, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रह्मकमळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nब्रह्मकमळ (शास्त्रीय नाव: Epiphyllum oxypetalum) हे कॅक्टस वर्गातील एक झुडुप आहे. कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, त्याला पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची, पांढऱ्या रंगाची, सुगंधित फुले येतात. ही फुले मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात, व सकाळपर्यंत कोमेजतात. एकाच दिवशी अनेक घरांतील ब्रह्मकमळे एकाच वेळी फुलतात, ही आश्चर्याची गोष्ट समजली जाते. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून करता येते.\nनीलगिरीच्या जंगलात गुलाबी रंगाची ब्रह्मकमळे आढळतात. याची फुले गुलाबी असून, ती दिवसा उमलतात.\nनिवडुंगाच्या (Cactaceae) कुळात जन्मलेले ‘ब्रह्मकमळ’ हे त्यापैकीच होय. वास्तविक निवडुंग म्हटला की, त्याला काटे असतातच अशी आपली समजूत असते. काटे असणारे फडय़ा निवडुंग (Opuntia) आणि त्रिधारी निवडुंग (Euphorbia) कुंपणासाठी वापरले जातात.\nब्रह्मकमळ - या मराठी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कमळाला ‘बेथेलहॅम लिली’ (Bethelham Lily) असे म्हणतात. त्याचे वानसशास्त्रीय गोत्र ‘एपिफायलम’ असून त्याच्या ‘एपिफायलम फायलॅन्थस्’ आणि ‘एपिफायलम क्रिनॅटम’ अशा दोन जाती आहेत. यातील दुसरी जात आपल्या भारतात आढळते. निवडुंगाच्या कुळात जन्मलेली ही जात मूळ परदेशीयच. मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका इत्यादी भागातून ही जात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली.\nशाकीय (Vegitative) पद्धतीने पुनरुत्पादन होणाऱ्या या वनस्पतीचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच या वनस्पतीचे खोड होत. अशा प्रकाराच्या खोडांना पर्णकांडे (Phylloclades) असे म्हणतात. या पर्णकांडाला असणाऱ्या खाचातूनच या कमळाचा उगम होतो. पानासारख्या दिसणाऱ्या या पर्णकांडावरच फुले उमलतात. म्हणूनच या वनस्पतीला लॅटीन भाषेत एपिफायलम (Epiphyllum) असे म्हणतात.\nपांढऱ्या रंगाची, सुमारे ४ ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस वा ऑगस्ट महिन्यात उमलतात. ज्या दिवशी उमलतात त्या दिवशी पाऊस थांबलेला असतो. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. ‘निशोन्मीलित’ अशा या ब्रह्मकमळाची शोभा अवर्णनीय आहे. दले, पाकळ्या, पुंकेसर व स्त्रीकेसर इ. विविध भागांची या ब्रह्मकमळातील रचना कुतूहल निर्माण करणारी आहे. म्हणूनच आकर्षक देहयष्टी नसतानाही या वनस्पतीने मानवी जीवनात विशेष स्थान मिळविले आहे. या बाबतीत त्याचा सुगंधही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. [१]\nमे महिन्यात याच्या कळ्या अशा दिसतात. कळीची लांबी ही चार सें.मी. असू शकते\nसंपूर्ण उमललेले ब्रह्मकमळाचे एक फूल\nसंपूर्ण उमललेले ब्रह्मकमळाचे एक फूल\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ नोव्हेंबर २०१३ रोजी ०१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_80.html", "date_download": "2018-04-21T03:48:56Z", "digest": "sha1:5H6NJ7ET6VBDAW7QSPY5VJGHZBXUTC5W", "length": 26685, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मनसे आणि दिलसे", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदिर्घकाळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात राजकीय भूमिका मांडली आहे. मध्यंतरी त्यांनी नोटाबंदी वा शिवस्मारकाच्या निमीत्तानेही आपले मतप्रदर्शन केलेले होते. पण त्याची फ़ारशी दखल घेतली गेलेली नव्हती. आताही त्यांच्या ताज्या वक्तव्यांवर कुठे ठळक प्रतिक्रीया उमटलेल्या नाहीत. पण म्हणूनच त्यांनी जागरुकपणे काही करण्याची गरज आहे. आठ वर्षापुर्वी मोठा राजकीय प्रभाव मतदानावर पाडत आखाड्यात उतरलेल्या त्यांच्या पक्षाची आजकाल फ़ारशी कोणी दखलही घेत नाही, ही बाब त्यांच्यासाठीच चिंतनीय आहे. गेल्या लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभेत मनसेने दारूण पराभवाचा सामना केलेला असल्याने, त्या वादळातून सावरण्याची गरज आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला कायम सुबत्तेचे वा यशाचे दिवस नसतात. त्यामुळेच मनसेच्या अपयशामुळे तो पक्ष संपला, असे मानायचे कारण नाही. राखेतूनही असे अनेक राककीय पक्ष पुन्हा उभे राहिले आहेत आणि त्यांनी मोठे यश मिळवून दाखवलेले आहे. म्हणूनच मनसेला भविष्य नाही, असे कोणी म्हणू शकत नाही. पण असे नव्याने उभारी घेतलेले पक्ष, केवळ नशिबाने वा परिस्थितीमुळे नव्याने उभे राहिले असेही इतिहास सांगत नाही. त्या त्या पक्षांनी डागडुजी व प्रयास केले आणि त्यांना पोषक स्थिती निर्माण होताच उंच झेप घेतली असेच घडलेले दिसेल. गेल्या दोन वर्षात त्या दिशेने राज ठाकरे यांनी काही विशेष प्रयास केल्याचे कुठे दिसले नाही. आता तर दहा मोठ्या महापालिका व जिल्हा तालुका निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राज यांची वक्यव्ये प्रभाव पाडणारी दिसत नाहीत. ती अन्य पक्षांच्याच भूमिका व टिकांचा केलेला पुनरुच्चार वाटतो. मायावती, ममता वा राहुल, केजरीवाल यांच्या शब्दांची फ़क्त पुनरुक्ती आहे. त्यात कुठे राज ठाकरे डोकावताना दिसत नाही.\nनाही म्हणायला पाकिस्तानी कलावंतांच्या भारतीय चित्रपटातील भूमिकांविषयी राजनी उचललेला मुद्दा निर्णायक महत्वाचा होता. पण त्यावर इतरांनी गदारोळ केल्यावर मनसे बाजूला पडली आणि तोच मुद्दा लढवण्यात मनसे तोकडी पडली होती. उरी येथील जिहादी घातपाती हल्ल्याने भारतीयांच्या मनातला प्रक्षोभ उसळला होता. तेव्हा पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून तात्काळ निघून जावे आणि त्याच्या अभिनयाचा समावेश असलेल्या कलाकृतींना इथे ठाम विरोध केला जाईल, ही घोषणा सर्वात प्रथम मनसेने केलेली होती. मग तिला देशव्यापी प्रतिसाद मिळालेला होता. खरे तर ही शिवसेनेची कायमची भूमिका वा पवित्रा राहिलेला आहे. पण मोदी व भाजपाला डिवचण्यात रमलेल्या शिवसेनेला त्याचे स्मरण राहिले नाही आणि तो मुद्दा आयता मनसेच्या हाती आलेला होता. त्यातही मनसेला प्रोत्साहन दिल्याप्रमाणे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमीत्ताने मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना सामावून घेतले होते. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या निर्माता दिग्दर्शक करण जोहर व राज ठाकरे यांच्यात समोरासमोर चर्चा घडवून आणली गेली. तेव्हा शिवसेनेला डिव़चण्यासाठीच हा खेळ झाल्याचा आरोप चालला होता. कारण कुठलेही असो, मनसेला यातून प्राधान्य मिळाले होते आणि त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. बाकी काही नाही तरी लोकभावनेला हात घालणारी भूमिका योग्य क्षणी राजनी घेतली होती आणि त्याला देशभर प्रतिसादही मिळाला होता. तोच धागा पकडून विविध राजकीय समस्यांवर आक्रमक पवित्रा घेण्याची तीच वेळ होती. पाक कलाकार धरून अनेक विषयात आपला ठसा उमटवण्याची ती अपुर्व संधी मनसेला आलेली होती. पण ती हातून निसटू देण्यात आली. त्या उदासिनतेने हा तरूणांचा पक्ष पराभूत मानसिकतेमध्ये गेला काय, अशीच शंका आली.\nलोकसभा पराभवानंतर मनसेला कमालीची मरगळ आलेली होती. या पक्षाचा कोणी खासदार निवडून येईल अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. पण पाच वर्षापुर्वी दाखवला तितकाही प्रभाव मनसेला यावेळी दाखवता आला नाही आणि अनेक सहकारी व नेत्यांच्याही मनात राजच्या नेतृत्वाविषयी आशंका निर्माण झाल्या. नेता हा नुसता आक्रमक असून चालत नाही, तर हाताशी असलेल्या तुटपुंज्या साधनांनिशी किती यशस्वी झुंज देतो, यावर त्याच्या सहकार्‍यांच्या निष्ठा अवलंबून असतात. राज ठाकरे तिथे कमी पडू लागल्याची ती चाहुल होती. म्हणूनच लोकसभेपासून विधानसभेपर्यंत अनेक सहकारी कार्यकर्ते पक्षातून पांगू लागले होते. ते खरे आव्हान होते. त्यालाच धाडसाने सामोरे जाऊन नवे सहकारी घेऊन हातघाईची लढाई करण्यात नेतृत्वाची कसोटी लागत असते. त्यात आपणच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होत असल्याचा दावा राजनी केला होता. पण प्रत्यक्ष मतदानाचे दिवस जवळ येईपर्यंत राजनी पाऊल मागे घेतले आणि आणखी एका अपयशाची निश्चीती केली. विधानसभेतील पराभव तसा अपेक्षीतच होता. कारण मोदी लाटेचा इतका प्रभाव होता, की युती मोडूनही भाजपाला अधिक यश मिळाले होते आणि शिवसेनेकडेही स्वबळावर लढताना चांगल्या मतांची टक्केवारी वाढलेली होती. राष्ट्रवादी व कॉग्रेस दुबळे होऊन गेलेले होते. या तुलनेत मनसेचा धुव्वा उडाला हे खरे असले तरी, राज्यात तीन टक्केच्या आसपास मते ही नगण्य गोष्ट अजिबात नाही. शिवसेना, भाजपा यांचे आरंभीच्या काळातील भांडवल बघितले, तर तितकेच म्हणजे दोनचार टक्के मतांचेच होते. म्हणजेच मनसे हा आज बस्तान ठोकून बसलेला प्रादेशिक पक्ष असल्याची ग्वाही गेल्या विधानसभेने दिलेली होती. त्यात पाच वर्षापुर्वीचा भपका व आमदारांची संख्या नसली, तरी पक्षाला स्थान असल्याचा तो पुरावा होता. पण पुढल्या दोन वर्षात काय वाटचाल मनसेने केली त्याचे उत्तर नकारार्थी आहे.\nलोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेत आपल्याला मिळालेले अपयश आणि आरंभीच्या मतांतील झालेली घट; याचे आत्मपरिक्षण करून नव्याने पक्ष उभारणीला प्राधान्य देण्याची गरज होती. संघटनात्मक फ़ेरफ़ार करून त्यात नव्याने जान फ़ुंकण्याचे प्रयत्न आवश्यक होते. पण तसे होण्याऐवजी अनेक जुने सहकारी राज ठाकरेंना सोडून जाताना दिसले. पराभूत पक्षाला अनेकजण सोडून जातात. इंदिराजींना व बाळासाहेबांनाही अनेक ज्येष्ठ सहकारी सोडून गेलेले आहेत. पण जाणार्‍यांसाठी रडत हे दोन्ही नेते बसले नाहीत. त्यांनी नव्या पिढीच्या तरूणात नेतृत्वगुण विकसित करून पक्षाला नवी पालवी फ़ोडून दाखवली होती. तशा कुठल्याही हालचाली मनसेमध्ये होताना दिसल्या नाहीत. जाणारे जात राहिले आणि त्यांच्या जागी नव्या नेमणूकाही होत राहिल्या. पण पाक कलाकारांचा विषय सोडल्यास मनसेने गेल्या दोन वर्षात राजकीय पटलावर कुठल्याही विषयाला आवाज दिलेला दिसला नाही. कुठल्याही महत्वपुर्ण आघाडीवर मनसे काही करताना दिसली नाही. विविध विषय येत गेले, त्यावर अध्यक्ष प्रतिक्रीया देत होते आणि कुठल्याही वृत्तपत्राच्या टिप्पणीसारखे मतप्रदर्शन होत राहिले. पण विषय वा प्रसंगाला सामोरे जाणारी कुठलीही संघटनात्मक कृती मनसेने केली, असे दिसल नाही. हे राजकीय पक्षाचे स्वरूप नसते. पक्षाचा जिवंतपणा त्याच्या नित्यनेमाने उमटणार्‍या प्रतिक्रीयेतून जाणवत असतो. त्या आघाडीवर मनसे शांत होती. रझा अकादमीच्या मुंबईतील हिंसक मोर्चानंतर ते आव्हान स्विकारणारा हाच पक्ष, पाच वर्षांनी नुसत्या बोलक्या प्रतिक्रीया देणारा बोलघेवडा होऊन गेला. त्याचे हे स्वरूप शेकाप, जनता दल वा अन्य कुठल्या जुन्या कालबाह्य पक्षासारखे असेल, तर त्याला कुठला मतदार प्रतिसाद देईल आताही पुण्यातली पत्रकार परिषद पक्षाला त्यातून बाहेर काढणारी नाही. म्हणूनच वाटते मनसेने ‘दिलसे’ काही करणे गरजेचे आहे. तरच त्या पक्षाला भवितव्य असेल.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1983", "date_download": "2018-04-21T04:00:41Z", "digest": "sha1:G4J7ZTRDCVM73AUPRKJAWDDBWNPPJ2IG", "length": 8885, "nlines": 75, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारताचे राजकिय प्रतीक आणि भारतीय राज्यांची प्रतीके | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारताचे राजकिय प्रतीक आणि भारतीय राज्यांची प्रतीके\nभारताचे राष्टीय प्रतीक/चिन्ह - अशोक स्तंभ\nसारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वात प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वाळूच्या दगडाचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे.\n४ सिंह पाठीला पाठ लावून गोलाकार चक्रावर उभे आहेत. गोलाकार चक्रावरच्या घंटाकृती कमळावर हत्ती, घोडा, बैल आणि सिंह हे प्राणी अशोक चक्राने विभागलेले कोरले आहे. हे कोरीवकाम एका सलग वाळूच्या दगडी स्तंभात केलेले आहे.\nसमोरून बघितल्यावर ३ सिंह दिसत असल्यामुळे चिन्हात/शिक्क्यात तीनच सिंह दाखवले जातात जे घंटाकार कमळावर ऊभे आहेत. गोलाकार चक्रावर मध्य भागी अशोकचक्र आणि अशोकचक्राच्या उजव्या बाजूला बैल तर डाव्या बाजूला घोडा.\nगोलाकार चक्राच्या खाली देवनागरी लिपीत 'सत्यमेव जयते' (English: Truth Alone Triumph ) हे वाक्य कोरले आहे. हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे.\n२६ जानेवारी १९६० साली भारत गणराज्य देश झाल्या पासून अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे.\nहे चिन्ह भारतीय कामकाजाच्या सरकारी कागदपत्रांवर शिक्कयाच्या रुपात वापरले जाते, त्याचप्रमाणे भारतीय नोटांवरही हे चिन्ह वापरतात. अशोक चक्र हे भारताच्या ध्वजावर रेखाटलेले आहे.\nभारत हा देश विवीधतने नटला आहे. हे प्रत्येकवेळी म्हटले जाते. भारताच्या प्रत्येक राज्याचे प्रतीकपण हेच सांगतात. राज्यांच्या प्रतीकांची अधिक माहिती गोळा करण्याचा मी प्रयत्न करत आहे.\nइंग्रजी इंडियाच्या विकिवर प्रतीकांची चित्रे मिळाली पण अर्थ सापडले नाहीत. मराठी, हिंदित सविस्तर माहिती दिलेली नाही.\nभारतीय राज्यांच्या प्रतीकांच्या चित्रांचे मी संकलन केले आहे.\nभारताच्या अधिकृत संकेतस्थळावर पण काही माहीती मिळाली नाही.\nभारतीय राज्यांच्या प्रतीकांची अर्थांसकट माहिती उपक्रमी वाचकांकडून मिळेल का\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [17 Aug 2009 रोजी 12:01 वा.]\n चांगला संग्रह, चांगली माहिती.\nएक ते चौदा ह्या राज्यांची प्रतीके दिसलीच नाहीत, १५ ते २८ दोनदा आली.--वाचक्नवी\nमाझी चूक झाली. दोन चित्राची लिंक एकाच फोटो लिंकमध्ये टाकल्या गेल्या.\nतुम्ही दाखवल्या आहेत त्या बहुधा, राज्यांच्या मुद्रा असाव्यात; प्रतीके कदाचित वेगळी असतील. उदाहरणार्थ, नागालॅन्डचे प्रतीक येथे आहे.\nतुम्ही दाखवल्या आहेत त्या बहुधा, राज्यांच्या मुद्रा असाव्यात; प्रतीके कदाचित वेगळी असतील\nप्रतिके/चिन्हे आणि मुद्रा हे समान अर्थ आहेत असे मला वाटते. (चूभूद्याघ्या)\nदाखविलेल्या प्रतीकांना इंग्रजीत Seal म्हणतात.\n)समजुतीप्रमाणे, प्रतीक हे सील असू शकते; सील हा एम्ब्लेम असेलच असे नाही. आपल्या राष्ट्रध्वजातला भगवा रंग हा (म्हणे) त्यागाचे प्रतीक आहे, तो कसलीही मुद्रा नाही.--वाचक्नवी\nनागालॅन्डचे प्रतीक येथे आहे.\nनागालॅन्डच्या प्रतीकांसारखे (Emblem) इतर भारतीयांचे प्रतीके आहेत का\nप्रतीके - चिन्हे - मुद्रा\nप्रतीक - चिन्हे - मुद्रा ह्यांची अधिक माहिती ह्या दूव्यावर इंग्रजीत वाचायला मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-21T04:00:51Z", "digest": "sha1:NYDPEXJOISUMJF7XK4P2FWM7GT3AEEA5", "length": 4353, "nlines": 75, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सूरज शर्मा - Latest News on सूरज शर्मा | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n‘लाईफ ऑफ पाय’... जगण्याची कहाणी\nपाय... आपल्यातील बऱ्याच जणांना बोअरिंग आणि किचकट वाटणाऱ्या गणितातला हा ‘पाय’… तीन पूर्णांक चौदा (३.१४)... आणि हेच नाव असलेल्या एका मुलाची ही कहाणी...\n‘लाईफ ऑफ पाय’नं जमवला १९.५ कोटींचा गल्ला\nऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘लाईफ ऑफ पाय’ या सिनेमानं भारतातल्या थिएटर्सच्या गल्ल्यावर पहिल्याच आठवड्यात आपला जम बसवलाय. आत्तापर्यंत या सिनेमानं तब्बल १९.५ करोड रुपयांची कमाई केलीय.\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nथायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nहे पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका...\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nकठुआ गँगरेप : आरोपींच्या विरोधात मिळाला सर्वात मोठा पुरावा\n'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/266", "date_download": "2018-04-21T04:07:07Z", "digest": "sha1:VFUQFKNHLXYJRTIY534THEEXDSGV4Y2O", "length": 21895, "nlines": 177, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "मल्टी कँप कामगिरी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.\nजर का आपण वरील टेबल पाहिलेत तर खालील गोष्टी आपणास समजून येतील:\nया टेबल मध्ये आम्ही काही ठराविक योजनांचीच, ज्यांची मागील कामगिरी अतिशय उत्तम राहिलेली आहे व ज्या योजनेला किमान ५ वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा चांगल्या योजनांचा समावेश हि माहिती देताना केलेला आहे. या टेबलमध्ये आम्ही नियमितपणे माहिती भारत राहू तसेच जास्त योजनांचा समावेशही यथावकाश केला जाईल.\nया टेबल मध्ये तुम्ही एक रकमी गुंतवणुकीतून दीर्घ काळात किती जास्त नफा झाला आहे हे पाहू शकता.\nया टेबल मध्ये तुम्ही एस.आय.पी. व्दारे नियमित थोडी थोडी रक्कम गुंतवत राहून दीर्घ काळात कशी संपती निर्माण करू शकता हे समजून घेऊ शकता.\nजर का आपण एक रकमी गुंतवणूक दीर्घ काळासाठी (किमान १० वर्षे ते २५ वर्षे मुदतीसाठी) केली तर गुंतवणुकीच्या अन्य कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त उत्पन्न आपणास मिळू शकते. जर तुम्ही १० वर्षासाठी गुंतवणूक करणार असाल तर साधारणपणे ७ ते ८ वर्षानंतर जेव्हा कधीही वार्षिक चक्रवाढ परतावा २०% पेक्षा जास्त असेल तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर झालेला नफा एक तर काढून घ्यावा किंवा तो त्याच म्युचुअल फंड कंपनीचे लिक्विड फंड योजनेत वर्ग करावा आणि शेअर बाजार परत खाली आला कि तचे पैसे परत मूळ योजनेत वर्ग करावेत. किंवा २० ते २५ वर्षे काहीच न करता त्यानंतर जेव्हा आपल्या गुंतवणुकीचे मूल्य चांगले वाढलेले असेल तेव्हा पैसे काढून ते अन्यत्र गुंतवावेत. असे केल्याने चांगली संपत्ती निर्माण करता येईल. एकरकमी गुंतवणूक केल्यावर जेव्हा जेव्हा सेन्सेक्स किंवा निफ्टी १% पेक्षा जास्त प्रमाणात खाली येईल तेव्हा अधिक गुंतवणूक त्याच योजनेत करत राहा असे जर तुम्ही दीर्घ कर करत राहिलात तर एक चांगली संपत्ती निर्माण होईल.\nएस.आय.पी. माध्यमातून नियमितपणे गुंतवणूक दीर्घ काळासाठी (किमान १० वर्षे ते २५ वर्षे मुदतीसाठी) करत राहणे हे उत्तम आणि हे करत असताना दर वर्षी आपले उत्पन्न वाढतच असते म्हणून एस.आय.पी. मध्ये सुद्धा दरवर्षी वाढ करत न्यावी. एस.आय.पी. सुरु केल्यावर जेव्हा जेव्हा सेन्सेक्स किंवा निफ्टी १% पेक्षा जास्त प्रमाणात खाली येईल तेव्हा अधिक गुंतवणूक त्याच योजनेत करत राहा असे जर तुम्ही दीर्घ कर करत राहिलात तर एक चांगली संपत्ती निर्माण होईल.\nयोजना निवडताना आमचे मार्गदर्शन घ्या मोफत मिळेल.\nतुमच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेचा विचार करा.\nवय कमी असेल तर मिड कॅप, स्मॉल कॅप व मल्टी कॅप योजना निवडण्यास हरकत नाही.\nवय ४५ पेक्षा जास्त असेल तर लार्ज कॅप व समतोल योजना निवडा.\nवय ५५ पेक्षा जास्त असेल तर समतोल योजनेत गुंतवणूक कारणे श्रेयस्कर राहील.\nनियमित गुंतवणूक, दीर्घकालीन दृष्टीकोन फार महत्वाचा आहे. बाजारात चढ उतार हे तर होणारच, जर तुमचा उद्देश दीर्घकालीन असेल तर अश्या चढ उतराने विचलित होऊ नका. गुंतवणूक करत रहा. चक्रवाढीचा फायदा हा दीर्घ काळातच अनुभवता येतो. नियमितपणे थोडी थोडी गुंतवणूक करत रहा. असे जर तुम्ही आजच सुरु केलेत तर भविष्यातील तुमच्या अनेक गरजा पूर्ण होतील, जसे कि मुलांचे शिक्षण, विवाह, घर घेणे, निवृत्तीनंतर समृद्ध आयुष्य हे सारे उद्देश यातून पूर्ण होतील.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\nमोठ्या, मध्यम व लहान भांडवली कंपन्यामधील गुंतवणूक (Multi Cap Schemes)\nया प्रकारच्या योजनेतील पैसे हे नांवाप्रमाणेच मोठ्या, मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मोठ्या कंपन्याची वार्षीक सरासरी वाढ हि स्थीर असते, तसेच या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्याच्या शेअर्स मधील गुंतवणूकीवर मिळणारा परतावाही स्थीर असतो. या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते. मध्यम आकाराच्या कंपन्यामधील गुंतवणूक हि तुलनेने जास्त जोखीमीची असते व लहान कंपन्यांमधील गुंतवणूकीत सर्वात जास्त जोखीम असते. मात्र सध्या लहान असणा-या कंपन्याच भवीष्यात मध्यम व मोठ्या होत असतात हे तुम्ही जाणताच. हाय रिस्क – हाय रिटर्न या प्रकारात हि गुंतवणूक समजली जाते. गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर दिर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळाल्याचे दिसते. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुकसानही जास्त होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमीत दरमहा (एसआयपीव्दारे) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी मंदीवर मात करुन भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणूकीसाठी तुमचे उदिष्ठ किमान १० वर्षे व शक्यतो १५ वर्षे असावे म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावी, पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुवीधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणूकीला जितक्या लवकर सुरुवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉस्ट सरासरीचा अधीक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एसआयपी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करुन भविष्यातील अनेक गरजा (लग्न, घर घेणे, गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरची तरतुद इ. अनेक गरजा) वेळच्या वेळी पुर्ण करणे सहज सुलभ होते. अशा प्रकारच्या योजनेत शक्यतो तरुण व्यक्ती ज्या दिर्घ काळासाठी गुंतवणूक करु शकत असतात त्यानी अवश्य गुंतवणूक करावी. तसेच ज्या व्यक्तींची जास्त जोखीम स्विकारुन जास्तीचा फायदा मिळविण्याची मानसीक तयारी असेल अशा व्यक्ती याप्रकारच्या योजनेत गुंतवणूक करु शकतात. म्युचुअल फंड आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना नेहमीच काही दशकांचा विचार करावा, एकदा एस.आय.पी. सुरु केल्यावर ती मध्येच बंद करू नये.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/journeying-1170539/", "date_download": "2018-04-21T03:38:54Z", "digest": "sha1:6DB4UOZP7YZFNS5XDOTAMNU3NR2QZ3VM", "length": 16166, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४४. वाटचाल | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमग हृदयेंद्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ‘साधक’ तर झालो, पण खरी साधना होत नाही..\nहृदय परिवारी आणि मनाच्या मंदिरात श्रीसद्गुरूंचंच अखंड ध्यान हवं. त्यांचंच अढळ स्थान हवं, असं बुवा म्हणाले. विचारमग्न हृदयेंद्र त्यावर म्हणाला..\nहृदयेंद्र : साधनामार्गावर पाऊल टाकण्याआधीही हे मनच तर खरं नाचवत असतं. मनाच्याच ओढीनुरूप आपण जगत असतो. मनच आपल्याला खेळवत असतं. त्याची स्पष्ट जाणीव मात्र नसते. साधना सुरू झाली, मग ती कितीही तोडकीमोडकी का असेना, या मनानं निर्माण होणारे अडथळे जाणवू लागतात. ‘साधक’ तर म्हणवतो, ‘भक्त’ तर म्हणवतो, पण खरी साधना होतच नाही, खरी भक्ती होतच नाही.. सारं यंत्रवत् सुरू आहे. अंत:करणापासून नाही, हे जाणवू लागतं. मन आजही जगाच्या प्रभावाखाली आहे, यामुळे असं होतं का, या प्रश्नानं मन खिन्नही होतं..\nकर्मेद्र : ज्या मनाच्या ओढीमुळेच जगाचा प्रभाव टिकून आहे, तेच मन खिन्न कसं होईल का दोन मनं आहेत आपल्याला\nअचलदादा : मनं दोन नाहीत, पण साधनेच्या संस्कारामुळे जी थोडी थोडी जाग येऊ लागते, तिनं मनाला प्रेयाबरोबरच श्रेयाचीही जाणीव होऊ लागते. प्रेय म्हणजे जे प्रिय असतं, भौतिकात जी आसक्ती असते ती सुटत नाही, पण जे श्रेय आहे, माझ्या खऱ्या हिताचं आहे, आध्यात्मिक आहे ते पकडता येत नाही, याचीही जाणीव होते. ही जाणीव म्हणजे जणू आच असते. मनुष्यजन्माचा खरा हेतू तर उमगला आहे. तरीही देहासक्तीनं जगणं काही सुटत नाही, ही जाणीव एका आंतरिक युद्धाला कारणीभूत होते. तुकाराम महाराजांनी या युद्धाचं वर्णन केलंय..\n‘रात्रं दिन आम्हां युद्धाचा प्रसंग\nअंतर्बाह्य़ जग आणि मन\nमग हृदयेंद्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ‘साधक’ तर झालो, पण खरी साधना होत नाही.. ‘भक्त’ तर झालो, पण खरी भक्ती घडत नाही, या जाणिवेनं तळमळ सुरू होते. मग साधनेचं कर्तेपणही आपल्या हाती नाही, हे समजलं की शरणागती येते.. सद्गुरूंच्या आधाराशिवाय जप, तप, व्रत काहीच साधणार नाही, या भावनेनं त्यांच्या आधारासाठी खरी व्याकुळता येते..\nबुवा : तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे.. फार सुंदर आहे.. ते म्हणतात,\n‘‘कैसे करूं ध्यान कैसा पाहो तुज\nवर्म दावीं मज पांडुरंगा\nकैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा\nकोण्या भावे देवा आतुडसी\n काय शब्द योजना आहे.. अगदी आतडं पिळवटून करुणा भाकत आहेत\nबुवा : काय म्हणतात तुकोबा ज्या ध्यानानं केवळ तुझं अवधान येतं, चराचरांत भरलेल्या तुला पाहता येतं त्या ध्यानाचं वर्म, रहस्य सांग रे ज्या ध्यानानं केवळ तुझं अवधान येतं, चराचरांत भरलेल्या तुला पाहता येतं त्या ध्यानाचं वर्म, रहस्य सांग रे सर्व इंद्रियांद्वारे तुझंच सेवन साधणारी जी भक्ती आहे ती कशी करू सर्व इंद्रियांद्वारे तुझंच सेवन साधणारी जी भक्ती आहे ती कशी करू ज्या एका भावबळानं तू गवसतोस तो या अभावग्रस्त अंत:करणात कुठून आणू, सांग रे..\n‘‘कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणूं\nजाणूं हा कवण कैसा तुज\nकैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं\nकैसी स्थिती मती दावीं मज\n.. तुझी कीर्ती कशी गाऊ, तुझ्यावर लक्ष कसं केंद्रित करू, तुला कसं जाणू, भजनात कसा गोवू, चित्तात कसा धारण करू हे सारं साधण्यासाठी माझी आंतरिक स्थिती आणि मनाची बैठक कशी असावी, हे सारं तूच मला दाखव हे सारं साधण्यासाठी माझी आंतरिक स्थिती आणि मनाची बैठक कशी असावी, हे सारं तूच मला दाखव\n‘‘तुका म्हणे जैसें दास केलें देवा\nतैसें हें अनुभवा आणीं मज\n.. हे देवा जगाचा दास असलेल्या मला तू आपला दास बनवलंच आहेस तर आता या साऱ्याचा अनुभवही दे\nअचलदादा : तू दास बनवलं आहेस खरंच, या मार्गाची जाणीवही आपल्या बुद्धीनं झालेली नाही.. त्याच्याच कृपेनं आपण या मार्गात आलो आहोत.. मुक्कामाला नेण्याची जबाबदारी त्यांचीच तर आहे खरंच, या मार्गाची जाणीवही आपल्या बुद्धीनं झालेली नाही.. त्याच्याच कृपेनं आपण या मार्गात आलो आहोत.. मुक्कामाला नेण्याची जबाबदारी त्यांचीच तर आहे चालत राहणं फक्त आपल्या हातात आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसामाजिक : नास्तिकांचं जग\n४१९. ध्येय-साधना : १\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_03_25_archive.html", "date_download": "2018-04-21T04:15:12Z", "digest": "sha1:B3YXDLSV4DCUMRENMGG6AFZYGZVK5ZXJ", "length": 233267, "nlines": 3269, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 03/25/16", "raw_content": "\nप.पू. साटम महाराज, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी\nसनातनचे पू. अशोक पात्रीकरकाका यांचा आज वाढदिवस\nएस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. मिलुटीन पांक्रात्स यांचा आज वाढदिवस\nनंदुरबार येथे दुसर्‍या दिवशीही दंगल \nदेशातील वाढत्या दंगली शासनाच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण करतात \nहोळीच्या दिवशी बाजारपेठ बंद\nनंदुरबार - येथे २२ मार्चनंतर सलग दुसर्‍या दिवशी म्हणजे २३ मार्चलाही हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये दंगल झाली. या वेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत उपअधीक्षक (गृह) शिवाजीराव गावीत आणि त्यांचा अंगरक्षक दोघेही गंभीर घायाळ झाले. २३ मार्चला पोलिसांनी जमावावर अश्रूधुराचा वापर केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. याचा परिणाम होळीच्या सणावर होऊन व्यापार्‍यांनी त्वरित बाजारपेठ बंद केली. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हिंदु आणि मुसलमान या दोघांच्या प्रत्येकी २५० जणांवर सार्वजनिक मालमेत्तेची लूट आणि हानी करणे, पोलिसांवर जीवघेणे आक्रमण करणे या आरोपाखाली गुन्हे नोंदवण्यात आले.\n१. शहरातील माळीवाडा भागामध्ये एका किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये २२ मार्च या दिवशी वादावादी झाली होती. त्याचे पर्यावसान मोठ्या दंगलीत होऊन यात पोलीस निरीक्षक ए.बी. कटके आणि ५ पोलीस कर्मचार्‍यांसह १० हून अधिक लोक घायाळ झाले होते.\nमुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड म्हणतो, मुसलमानांचे कायदे न्यायालयाच्या कक्षेबाहेर \nआतापर्यंतच्या शासनांनी मुसलमानांच्या केलेल्या लांगूलचालनाचे फलित मुसलमान जर त्यांचे कायदे मानणार असतील, तर हिंदूंनी त्यांच्या धर्मातील नियम मानण्यास प्रारंभ केल्यास त्यात चुकीचे काय \nहिंदूंना सातत्याने निधर्मीपणाचे डोस पाजणारे पुरोगामी आणि साम्यवादी या विषयी तोंड उघडणार नाहीत; कारण त्यांच्या लेखी मुसलमानांच्या विरोधात बोलणे म्हणजे निधर्मीपणाच्या विरोधात बोलण्यासारखे आहे \nनवी मुंबई - मुसलमानांचे वैयक्तिक कायदे हे संसदेत कुठलेही विधेयक आणून बनवण्यात आलेले नाहीत, तर मुसलमानांचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणचा आधार घेऊन बनवण्यात आले आहेत. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत, असे मत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मांडले आहे.\n१. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, मुसलमान समाजातील तलाकसारखे काही कायदे या समाजातील महिलांवर अन्याय करणारे असून घटनेने महिलांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारे आहेत.\n२. यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे. लॉ बोर्डाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून संसदेत करण्यात आलेला कायदा आणि धर्माचे अधिष्ठान असलेला कायदा किंवा संकेत हे वेगळे असल्याचे म्हटले आहे.\n३. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा विरोध केला आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांच्यावर आक्रमणाचा प्रयत्न झाला होता \nहिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्ते यांना वेचून ठार मारण्याचा\nजिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांचा कुटील डाव जाणा \nमुंबई - लष्कर-ए-तोयबाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आक्रमण करण्यासाठी गेलेला आतंकवादी पकडला गेला , अशी माहिती २६/११ च्या मुंबईवरील आक्रमणातील सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली याने त्याच्या उलटतपासणीच्या वेळी दिली.\nअमेरिकेतील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या हेडलीची मुंबईच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलट तपासणी घेतली जात आहे. विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देतांना हेडली याने ही माहिती दिली. हेडली म्हणाला की, तोयबाने बाळासाहेबांवर आक्रमणाचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आक्रमणासाठी गेलेल्या आतंकवाद्याला पोलिसांनी अटक करून कट उधळला होता; मात्र पोलिसांनी अटक केलेला आतंकवादी नंतर कोठडीतून पसार होण्यातही यशस्वी ठरला होता. (पोलिसांची अकार्यक्षमता - संपादक) साजिद मीर याच्या सांगण्यावरून मी दादर येथील शिवसेना भवनाची २ वेळा रेकी (अवलोकन) केली होती. बाळासाहेबांची हत्या घडवून आणण्याच्या कटाचा तो भाग होता, असेही हेडलीने सांगितलेे.\nजलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी\nहिंदु जनजागृती समितीची खडकवासला जलाशय रक्षण चळवळ १०० टक्के यशस्वी \nकमिन्स इं.लि. आणि अभिनव महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा सहभाग\nखडकवासला जलाशयाभोवती केलेली मानवी साखळी\nपुणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी राबवण्यात येणारी खडकवासला जलाशय रक्षण चळवळ यंदाच्या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाली. धूलिवंदनाच्या दिवशी रंगाने माखलेली एकही व्यक्ती पाण्यात उतरली नाही. जलाशयाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनीही या चळवळीचे कौतुक केले. मोहिमेच्या अंतर्गत कार्यकर्त्यांनी जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून कुणालाही जलाशयात उतरू दिले नाही. समितीच्या वतीने गेली १४ वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.\nसध्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यातच पाण्याची नासाडी करत जलस्रोत प्रदूषित करणे, हा सामाजिक अपराधच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा जलस्रोत प्रदूषणमुक्त रहावा; म्हणून या मोहिमेत सहभागी झालेले कार्यकर्ते जलाशयाच्या भोवती कडे करून उभे होते. या वेळी या ठिकाणी येणार्‍या तरुणांच्या गटांचे प्रबोधन करण्यात येत होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रबोधनात्मक फलक धरून कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nया चळवळीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आणि माजी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय टेमघरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. भीमराव तापकीर, खडकवासला पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता श्री. एन्.डी. गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. बा.भ. लोहार, युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि गोर्‍हे गावचे सरपंच श्री. सचिन पासलकर, गोर्‍हे गावचे माजी सरपंच कुंडलिक खिरीड, सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.\nजळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शासकीय पथकावर धर्मांध फळविक्रेत्यांकडून दगडफेक \nधर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी\nहिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय होय \nअतिक्रमण हटवण्यासाठी आलेले पोलीस आणि त्यांना विरोध करणारे धर्मांध\nजळगाव - जळगाव महापालिकेने येथील शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते; मात्र धर्मांध फळविक्रेत्यांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या. त्यांना अगोदर समज देण्यात आली. तरीही त्यांचा उद्दामपणा कायम होता. मनपाचे अतिक्रमण पथक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास गेले असता या अतिक्रमणधारकांनी उद्दामपणा करत दगडफेक केली. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हे लक्षात येते असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी ७ धर्मांधांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत.\nजळगाव महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा ही मोहीम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. काही अतिक्रमणधारकांनी आणि हातगाडीवर खाद्य व्यवसाय करणार्‍यांनी स्वतःहून त्यांच्या गाड्या हटवल्या आणि महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर ते स्थायिक झाले. त्याचप्रमाणे शिवाजी रस्त्यावर फळविक्रेत्यांकडून होणारे अतिक्रमणही महापालिकेने हटवले होते. अतिक्रमण हटवल्याच्या प्रकरणी काही फळविक्रत्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला.\nकाँग्रेसकडून 'ट्विटर'वर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'देशद्रोही' म्हणून उल्लेख \nनवी देहली - काँग्रेसने पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत त्यांचा 'देशद्रोही' म्हणून उल्लेख केला आहे. हुतात्मा भगतसिंह यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 'ट्विट' करतांना काँग्रेसने म्हटले आहे की, जेव्हा भगतसिंह इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी लढा देत होते, तेव्हा सावरकर इंग्रजांकडे त्यांचा गुलाम होण्यासाठी दयेची भीक मागत होते. (स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाणीवपूर्वक अपकीर्ती करण्याचा प्रयत्न काँग्रेस सातत्याने करत आहे. या प्रकरणी केंद्रशासनाने काँग्रेसवर कारवाई करावी, अशीच राष्ट्रप्रेमी जनतेची मागणी आहे. - संपादक) या 'ट्विट'समवेत भगतसिंह आणि सावरकर यांची छायाचित्रेही वापरण्यात आली आहेत, ज्यामध्ये सावरकरांच्या छायाचित्रावर 'देशद्रोही' असे लिहिण्यात आले आहे. यापूर्वीही काँग्रेसने तिच्या 'ट्विटर' खात्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर हे नकली देशभक्त होते, अशी टिप्पणी केली होती.\nहिंदु जनजागृती समितीची होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे विविध अपप्रकार रोखण्याविषयीची चळवळ\n१. पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देतांना\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी चळवळ राबवली जाते. यासंदर्भात पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली जातात. यात समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदुत्ववादी यांचाही सहभाग असतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनांचा संक्षिप्त वृतांत येथे देत आहोत.\nपेण येथे पोलीस उपनिरीक्षक आणि\nपेण - येथे पोलीस उपनिरीक्षक धोंडीराम म्हापणकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी होळी आणि रंगपंचमी या काळात अपप्रकार होऊ नयेत, याची दक्षता घेऊ, तसेच आवश्यकता वाटल्यास बंदोबस्तात वाढ करू, असे आश्‍वासन दिले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भारत हे हिंदु राष्ट्र असल्याची घोषणा करावी \nदैनिक सनातन प्रभातचे वाटप करतांना हिंदुत्ववादी\nकराड (जिल्हा सातारा) - छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवे वस्त्र परिधान करून आपले गुरु रामदास स्वामी यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला; मात्र गुरूंनी त्यांना सांगितले, तुझा जन्म भगवे वस्त्र परिधान करण्यासाठी नव्हे, तर विश्‍वावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी झाला आहे. देहलीत पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. आज ४० - ५० वर्षांनंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे नेतृत्व मिळाले आहे. ते गर्वाने स्वत:ला हिंदू म्हणून सांगत आहे. आज संपूर्ण विश्‍वावर ते धर्मध्वज फडकवू इच्छित आहेत. आता नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भारत हे हिंदु राष्ट्र असल्याची घोषणा करावी, असे आवाहन देहली येथील विश्‍व हिंदू परिषदेच्या प्रचारक साध्वी सरस्वतीजी यांनी केले. येथील श्रीकृष्णाबाई घाटावर हिंदु एकता आंदोलनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या. कराडसह पश्‍चिम महाराष्ट्रातील ५० सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.\nकलबुर्गी यांची हत्या सुपारी देऊनच केली गेली \nबेंगळुरू - कर्नाटकमधील धारवाड येथे गेल्या ३० ऑगस्ट या दिवशी झालेली प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या सुपारी देऊन धंदेवाईक अथवा सामान्य गुन्हेगारांकडून केली गेली असावी, असा तर्क राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सी.आय.डी.ने) लावला आहे. हे मारेकरी गोवा अथवा महाराष्ट्रातील असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त 'इंडिया टुडे' या वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nमतांची भीक मागणार्‍या राज्यकर्त्यांना हिंदूंवरील अन्याय उघड्या डोळ्यांनी बघतांना लाज कशी वाटत नाही \nआंदोलनात सहभागी धर्माभिमानी हिंदू आणि\nसातारा, २४ मार्च (वार्ता.) - देशाची सद्य परिस्थिती अत्यंत वाईट असून विविध विद्यापिठांतील विद्यार्थी देशविरोधी घोषणा देऊन शत्रूराष्ट्राचा उदो-उदो करत आहेत. जेएनयू प्रकरणातील कन्हैय्या कुमार, उमर खालिद, तसेच रोहित वेमुला ही त्याचीच उदाहरणे आहेत. भारतातील बहुसंख्य हिंदूंकडे मतांची भीक मागणार्‍या राज्यकर्त्यांना हिंदूंवरील अन्याय उघड्या डोळ्यांनी बघतांना लाज कशी वाटत नाही , असा प्रश्‍न विश्‍व हिंदू परिषदेचे सातारा शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर यांनी उपस्थित केला.\nनाशिक सिंहस्थ कुंभपर्वाच्या विविध कामांत आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला \nमुंबई - गेल्या वर्षी नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभपर्वात त्र्यंबकेश्‍वर देवस्थानने कोणत्याही कामाची निविदा न काढता लक्षावधी रुपयांची कामे केली असल्याने जिल्हाधिकारी अडचणीत आले आहेत, असे जानेवारी २०१६ मध्ये निदर्शनास आले होते. त्यानुसार लक्षावधी रुपयांची थकित देयके समोर येत असल्याने आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप सदस्य माणिकराव ठाकरे, संजय दत्त यांसह आदी सदस्यांनी केला होता; मात्र अपव्यवहार केल्याचा आरोप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. २३ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या लेखी प्रश्‍नोत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.\nत्र्यंबकेश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे थकित रुपयांची देयके समोर येत असल्याने या कामात अपव्यवहार झाला आहे. या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्र्यंबकेश्‍वरचे ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्‍वस्त सौ. ललिता शिंदे यांनी केली आहे, असे वरील सदस्यांनी म्हटले होते. याला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंहस्थ कुंभपर्वाच्या वेळी भाविकांच्या सुविधेसाठी क्युरेलिंग करणे, भूमीगत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे आणि शहरात विविध ठिकाणी पिलर्स उभे करणे, अशी कामे करण्याविषयी त्र्यंबकेश्‍वर देवस्थान समितीला सुचवले होते.\nसमीर गायकवाड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसर्‍यांदा फेटाळला \nकॉ. पानसरे हत्या प्रकरण \nपुढील सुनावणी २९ मार्चला\nकोल्हापूर, २४ मार्च (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जामीन मिळावा, या मागणीसाठी ८ मार्च या दिवशी न्यायालयात दुसर्‍यांदा आवेदन (अर्ज) सादर करण्यात आले होते. या आवेदनावर युक्तीवाद होऊन २३ मार्च या दिवशी त्यावर निर्णय देण्याचे न्यायाधिशांनी घोषित केले होते. समीर यांचे जामिनासाठी असलेले आवेदन फेटाळत असल्याचे न्यायाधिशांनी २३ मार्चला सांगितले. ही सुनावणी न्यायाधीश श्री. एल्.डी. बिले यांच्यासमोर चालू आहे. या वेळी श्री. समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, अधिवक्ता श्री. आनंद देशपांडे आणि अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. न्यायाधिशांनी दिलेल्या निकालाचा अभ्यास करून उच्च न्यायालयात जाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान या प्रकरणाची नियमित सुनावणी २९ मार्च या दिवशी होणार आहे.\nगोमांस भरलेल्या दोन गाड्या पेटवल्या \nपुणे, २४ मार्च (वार्ता.) - हडपसर पोलीस ठाण्यात शासनाधीन केलेल्या गोमांसाच्या दोन गाड्या पोलिसांनी बोपदेव घाटात नेल्या होत्या. पोलिसांनी गोमांस पुरण्यासाठी खड्डा केला होता. त्यामध्ये गाडीतील अर्धे मांस टाकल्यानंतर अज्ञातांनी दोन गाड्या पेटवून ते पसार झाले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण आणले. (गोवंशरक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे \nजनावरांची छुपी वाहतूक करणार्‍यांवर ४ वर्षांत ६० तक्रारी \nमुंबई - जनावरांच्या छुप्या पद्धतीने वाहतुकीविषयी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात वर्ष २०१३ पासून २०१६ पर्यंत एकूण ६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत लेखी प्रश्‍नोत्तरात दिली. या संदर्भात आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. (जनावरांची छुपी वाहतूक करण्याच्या घटना घडूच नयेत यासाठी शासनाने जनावरांची छुपी वाहतूक करणार्‍यांवर कठोर शिक्षा देण्याचा कायदा सिद्ध केला पाहिजे. - संपादक) श्री. फडणवीस म्हणाले की, २०१५ मध्ये दगडफेकीच्या २ तक्रारींच्या अनुषंगाने खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले असून त्यात १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर खटले न्यायप्रविष्ट आहेत. छुप्या पद्धतीने गोमांस विक्री आणि जनावरांच्या वाहतुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत; म्हणून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.\nफर्ग्युसन महाविद्यालयातील हाणामारी आणि धक्काबुक्की प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा प्रविष्ट\nपुणे - फर्ग्युसन महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे सादर करा, अशी मागणी पोलिसांनी केल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी आमच्याकडून टंकलेखनाची चूक झाली आहे. विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आमचे म्हणणे होते, असेही त्यांनी सांगितले. परदेशी यांनी क्षमाही मागितली आहे.\n२३ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड महाविद्यालयात आले असता भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली. आव्हाडांच्या गाडीवर आक्रमण करण्यात आले, तसेच राष्ट्र्रवादी काँग्रेसचे आणि भाजयुमा यांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली.\n२२ मार्चला फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपचा विद्यार्थी नेता आलोकसिंह आला असता आंबेडकरी चळवळीशी संबंधित विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे दोन्ही गटांत बाचाबाची झाली. महाविद्यालय व्यवस्थापनाने कन्हैया कुमारच्या समर्थकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. नंतर काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या.\nराज्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लक्ष ५५ सहस्र विद्यार्थ्यांची गळती \nमुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्यात गेल्या वर्षभरात पहिली ते आठवी इयत्तेतील १ लक्ष ५५ सहस्र विद्यार्थ्यांची गळती झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. अजूनही राज्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे उघडकीस आले आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण देणार्‍या १ लक्ष ५ सहस्र शाळा होत्या. पटावरील विद्यार्थ्यांची संख्या १ कोटी ६१ लक्ष ७२ सहस्र ४२० होती. २०१५-१६ मध्ये ही संख्या घटून १ कोटी ६० लक्ष १६ सहस्र ७५४ झाली आहे. शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवरून हे वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद विभागाच्या माहितीच्या आधारे आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.\nराज्यातील ६६ सिंचन चौकशांचा अहवाल मे मासात सादर होणार \nमुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील ६६ सिंचन प्रकल्पांच्या चौकशांसाठी नियुक्त करण्यात आलेली ४ सदस्यीय समिती मे मासात अहवाल सादर करेल, अशी माहिती शासनाच्या वतीने २३ मार्च या दिवशी विधानसभेत देण्यात आली. शिवसेनेचे आमदार श्री. सुनील प्रभु यांनी हा प्रश्‍न विचारला होता. त्याला शासनाने लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे.\nयासंदर्भात जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन म्हणाले की...\n१. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाच्या आदेशानुसार जलसंपदा खात्याचे जलविद्युत् प्रकल्प आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता आर्.व्ही. पानसे यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.\nदुष्काळी भागातील वीजदेयके मागे घेणार \nमुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - विजेच्या क्षेत्रात संपूर्ण देशात आघाडीवर रहाण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वर्ष २०१७ पर्यंत विजेच्या संदर्भात राज्य स्वयंपूर्ण होईल. मराठवाडा आणि विदर्भ येथील दुष्काळी भागात वीजपंप बंद असतांनाही १५ सहस्र ८०० गावामंध्ये वीजदेयके देण्याच्या प्रकाराची जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने चौकशी करून ही देयके मागे घेतली जातील, अशी माहिती ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील विजेच्या संदर्भातच उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.\nमंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे २२ गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणारा टेम्पो पोलिसांनी पकडला\nमंगळवेढा (जिल्हा सोलापूर) - सांगोला येथील बाजारातून खरेदी करून विजापूर येथील पशूवधगृहाकडे २२ गोवंशियांना घेऊन जाणारा टेम्पो येथील पोलिसांनी पकडला. या टेम्पोत ४ बैल, ७ देशी गायी आणि ११ जर्सी गायी यांचा समावेश होता. याप्रकरणी टेम्पो चालक धर्मांध मुस्तफा महिबूब बागवान आणि वाहक मुतलीन अकील कुरेशी यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.\nहोळी सणाविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे अज्ञान \nकाही दिवसांपूर्वी होळीमुळे एरंडाची झाडे नष्ट होतात, असे पुण्यातील एका तथाकथित पर्यावरणवाद्याने (अधिवक्ता असीम सरोदे) म्हटले होते. खरे तर एरंड, उस, पोफळी, माड या होळीसाठी वापरण्यात येणार्‍या वनस्पतींच्या फांद्या किंवा जेठा (मुख्य देठ) कापल्यावर त्या वनस्पतीला अधिक प्रमाणात फुटवे फुटतात. स्वतःला पर्यावरणवादी म्हणवून घेणार्‍यांना एवढेही ठाऊक असू नये, हे त्यांच्या ढोंगीपणावर शिक्कामोर्तब करणारे आहे. प्रत्यक्ष निसर्गात कधीही न जाता दूरचित्रवाहिनीच्या वातानुकूलित खोलीत बसून अशा प्रकारची हिंदुविरोधी वक्तव्य करणे, हा पराकोटीचा हिंदुद्वेष म्हणावा लागेल. असे हिंदुद्वेषी तथाकथित पर्यावरणवादी आणि बुद्धीभेद करणारे बुद्धीप्रामाण्यवादी यांना सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे, तरच आपण हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकू. - श्री. विठ्ठल जाधव, भोर (जिल्हा पुणे)\nसंभाजीनगर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वाहनफेरी\nसंभाजीनगर, २४ मार्च - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला आहे. यानिमित्त २२ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या वाहनफेरीत ३०० हून अधिक धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.\nसभेच्या प्रचारानिमित्त सिडको भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीची सांगता झाल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. या वेळी शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. अनिल अर्डक यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी धर्मजागृती सभेची आवश्यकता या विषयावर धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.\nबौद्ध धर्म स्वीकारण्यामागे भारतीय संस्कृतीशी द्रोह न करण्याची वृत्ती \nपुणे, २४ मार्च (वार्ता.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांना कोणत्याही परिस्थितीत हिंसा न करण्याची शिकवण दिली. डॉ. आंबेडकर यांची वागणूक संयमपूर्णच होती. बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्णयामागेही भारतीय संस्कृतीशी द्रोह न करण्याचीच वृत्ती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले. राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने येथील जय शिवराय चौकात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी माजी खासदार श्री. प्रदीप रावत, सामाजिक न्यायमंत्री श्री. दिलीप कांबळे, आमदार सौ. मेधाताई कुलकर्णी यांनी केले.\nभारतावर स्वातंत्र्य गमावण्याची वेळ फंदफितुरीमुळे आली. हे संकट भविष्यातही डोके वर काढू शकते. राष्ट्रभावनेचा अभाव हे या फंदफितुरीचे कारण आहे, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानातून त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते, असे श्री. रावत यांनी सांगितले.\nमहिलांना मंदिरप्रवेशासाठी संघ समन्वयकाची भूमिका बजावेल - प्रा. नाना जाधव, प्रांत संघचालक\nपुणे, २४ मार्च - महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश देण्याच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ठाम आहे. हिंदु धर्मामध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. त्यामुळे महिलांना मंदिर प्रवेश द्यावा, यासाठी मंदिर प्रशासन आणि आंदोलकांनी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा. आवश्यकता भासल्यास मंदिर प्रवेशासाठी संघ समन्वयकाची भूमिका निभावेल, असे मत रा.स्व. संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र्र प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संघाच्या शाखांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून वर्ष २०१२ मध्ये संघाच्या ४० सहस्र ९२२ शाखा होत्या, तर यंदा ५६ सहस्र ५६९ इतक्या एकूण शाखा आहेत, असेही त्यांनी सांगितले. (संघाने धर्मशास्त्र समजून घेऊन समन्वयकाची भूमिका धर्माच्या बाजूने निभवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे \nहोळीच्या सणानिमित्त भुजबळ यांनी मागितलेला तात्पुरता जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला \nमुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र सदनसह अन्य आर्थिक अपव्यवहार प्रकरणांमध्ये सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबियांसमवेत होळी साजरी करायची असल्याने त्यासाठी तात्पुरत्या जामिनाची मागणी केली होती. भुजबळ यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्याने भुजबळांना यंदाची होळी-धुळवड आर्थर कारागृहातच साजरी करावी लागली.\nभाग्यनगर येथे गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी कन्हैया कुमारवर बूट फेकले \nदेशद्रोहाचा आरोप असणार्‍यांच्या विरोधातील जनतेचा हा उद्रेक होय \nभाग्यनगर - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यावर येथील उस्मानिया विद्यापिठातील एका कार्यक्रमात बूट फेकण्यात आले. कार्यक्रम चालू असतांना गोरक्षा दलाच्या २ कार्यकर्त्यांनी 'भारतमाता की जय' अशा घोषणा देत कन्हैया कुमारच्या दिशेने बूट फेकले. या प्रकरणी पोलिसांनी पवनकुमार रेड्डी आणि नरेश कुमार या २ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. कन्हैया कुमार सध्या भाग्यनगरचा दौरा करत आहे. २३ मार्चला तो उस्मानिया विद्यापिठाला भेट देण्यासाठी गेला होता. या वेळी त्याला प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी कन्हैयाने डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.\nदुहेरी कायदाप्रणाली देशात शांतता राखील का \nमुसलमानांचे वैयक्तिक कायदे हे संसदेत कुठलेही विधेयक आणून बनवण्यात आलेले नाहीत, तर कुराणचा आधार घेऊन बनवण्यात आले आहेत. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत, असे मत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मांडले आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : मुसलमानों के कानून न्यायालय की कक्षा के बाहर - मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड\nहिंदु राष्ट्र पर बवाल करनेवाले अब चूप क्यो \nकोल्हापूर येथे क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nजिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सावंत (उजवीकडे)\nयांना निवेदन देतांना क्षत्रिय मराठा रियासत\nकोल्हापूर, २४ मार्च (वार्ता.) - एम्.आय्.एम्. या पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशा मागणीचे निवेदन क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनचे श्री. प्रसादसिंह मोहिते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सावंत यांना दिले. या वेळी सर्वश्री जगन्नाथ बावडेकर, स्वप्नील कोळी, विपुल घाटगे, शाहूराज काटे भोसले, दया पाटील, सदाशिव पाटील, अनिकेत पोवार, अजिंक्य पाटील, सचिन भोसले, अवधूत चौगुले, पराग मोहिते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, शिवसेनेचे सर्वश्री पद्माकर कापसे, किशोर घाटगे यांसह अन्य उपस्थित होते.\nमुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही असदुद्दिन यांचे भाऊ अकबरुद्दीन औवेसी यांनी १५ मिनिटात हिंदूंना संपवण्याची भाषा केली होती. इतके सगळे असूनही त्यांच्यावर आजतागायत काहीच कारवाई झालेली नाही. यामुळे अशा प्रकारे देशद्रोही आणि धर्मभेदी खासदार असदुद्दिन औवेसी यांच्यावर पोटा, मोका अथवा नवीन कायद्याची निर्मिती करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.\nमिरज येथे शिवसेनेच्या वतीने निवेदन\n(मध्यभागी) पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना\nमिरज, २४ मार्च (वार्ता.) - भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणारे एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा, अशा मागणीचे निवेदन मिरज येथील शिवसेनेचे मिरज तालुका उपप्रमुख पै. विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री कुबेर राजपूत, गिरीश जाधव, तानाजी सातपुते, पप्पू शिंदे, सागर गस्ते, अमोल रणधीर यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. (देशविरोधी विधाने करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी करणारे पै. विशालसिंह राजपूत आणि शिवसैनिक यांचे अभिनंदन \nएम्.आय्.एम्.चे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून अटक करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी\nफलटण (जिल्हा सातारा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन \nआंदोलनाच्या अंतर्गत उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन\n(उजवीकडे) नायब तहसीलदार श्री. प्रकाश कांबळे\nयांना निवेदन देतांना धर्माभिमानी\nफलटण (जिल्हा सातारा), २४ मार्च (वार्ता.) - भारतमातेच्या जयघोषाच्या संदर्भात एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्याच पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी देशद्रोही वक्तव्य केले होते; मात्र केवळ पठाण यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली. त्याप्रमाणे ओवैसी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी येथे २३ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगरपालिका चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला फलटण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे श्री. रोहित राऊत, मिरगावचे ह.भ.प. जालिंदर महाराज वाघमोडे, मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी प्राचार्य श्री. रवींद्र येवले, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. अलका व्हनमारे यांसह अनेकांनी निषेध व्यक्त केला. या वेळी अमोल सस्ते, आशिष कापसे, अभिजित कापसे, उदय ओझर्डे, प्रदीप जाधव यांसह ५० जण उपस्थित होते.\nआंदोलनानंतर पंतप्रधानांच्या नावे फलटणचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार श्री. प्रकाश कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.\nकम्युनिस्टांचा देश तोडण्याचा डाव हाणून पाडणार \nपुणे, २४ मार्च (वार्ता.) - मोदीविरोध, संघविरोध करणारी डावी मंडळी आता देशविरोधही करू लागली आहेत. फाशी देण्याला विरोध असल्याचे हे लोक सांगतात, मग केवळ आतंकवादी अफजल गुरु, याकूब मेमन यांच्या फाशीलाच आक्षेप का घेतात भारतात आतापर्यंत अनेक जणांना फाशी देण्यात आली आहे. इतर जणांच्या फाशीच्या विरोधात हे लोक का बोलत नाही भारतात आतापर्यंत अनेक जणांना फाशी देण्यात आली आहे. इतर जणांच्या फाशीच्या विरोधात हे लोक का बोलत नाही आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करण्याचा आणि देश तोडण्याचा कम्युनिस्टांचा डाव आहे. तो आम्ही हाणून पाडू, असे सांगत जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील अभाविपचे अध्यक्ष श्री. आलोक सिंघ यांनी कम्युनिस्टांच्या देशविरोधी कृत्यांचा समाचार घेतला. प्रबोधन मंचच्या वतीने पेरुगेट येथील भावे शाळेच्या सभागृहात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जेएन्यू या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. सिंघ यांनी जेएन्यूमध्ये अफजल गुरुच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात घोषणाबाजी होण्याच्या प्रकरणाचा इतिवृत्तांत उपस्थितांना सांगितला. डॉ. शांतीश्री पंडित यांनीही मनोगत व्यक्त केले.\nआयुर्वेद उपचारपद्धतीचे मोल जाणा \nशासनाने नुकतेच आरोग्यासाठी अपायकारक असलेल्या ३४४ प्रतिजैविके औषधांवर प्रतिबंध घातला. त्यावर उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगितीही आणली आहे. पुढील सुनावणीच्या वेळी त्या औषधांवरील ही बंदी रहाते कि जाते, ते कळेलच. यापूर्वीही अनेक प्रतिजैविकांवर मानवी शरीरास अपायकारक म्हणून प्रतिबंध घातलेला आहे. त्याच शृंखलेत आणखी या औषधांची भर पडली आहे. विदेशात ज्या औषधांवर कित्येक वर्षांपासून प्रतिबंध आहे, ती औषधे भारतात सहजरीत्या विकली जातात आणि त्यांचे सेवन केले जाते. यावरून आपली शासकीय यंत्रणा किती उथळ आहे, हेच दिसून येते. हा सर्व प्रकार भारतीयांचे अज्ञान, अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे उपलब्ध करून दिलेली अवास्तव, तसेच चुकीची माहिती आणि रंजक विज्ञापनांचा भडीमार यांमुळे घडतांना दिसते.\nस्वतःचे लष्करी तळ अबाधित राखण्यासाठी आतंकवादी पाकिस्तानला अर्थसाहाय्य पुरवणारी अमेरिका \n१. अमेरिकेला भारतापेक्षा पाकिस्तान अधिक जवळ\nपाकिस्तानात अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. गेली ६६ वर्षे त्या तळांचे भाडे अमेरिका देत आली आहे. भाड्याला ते फॉरेन एड (विदेश साहाय्य) म्हणतात. भारतियांना हे सत्य अजून समजलेले नाही. त्यांना सतत प्रश्‍न पडतो की, अमेरिका या पाकी आतंकवादी लोकांना साहाय्य का करते वेड्यांनो, हे साहाय्य नाही, तर भाडे आहे.\n२. स्वहितार्थ प्रसंगी स्थानिकांचा रोष ओढवून घेणारी अमेरिका \nअमेरिका लोकशाहीची पुजारी म्हणवते; पण स्वहित चांगले जाणते. अमेरिकेला जगावर लक्ष ठेवण्यासाठी तळ लागतात. ती त्या देशाला वाटेल तेवढे भाडे देण्यास सिद्ध असते. अमेरिकेने ओकिनावा बेट दुसर्‍या महायुद्धात जिंकून घेतले.\nपाकच्या विरोधातील रणनीती अधिक व्यापक हवी \nपाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात भारत कित्येक दशके लढत आहे. पाकला रोखण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळी रणनीती अवलंबण्यात आली; मात्र त्याला अपयश आले. पाकच्या विरोधात जसा दोन देशांच्या स्तरावर लढा द्यावा लागेल, त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची कुकृत्ये वारंवार उघड करावी लागतील. असे करतांना पाकला वारंवार त्याच्या कच्च्या दुव्यांची आठवण करून देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण करणे आवश्यक आहे.\nलेखक : कर्नल (नि.) अनिल आठल्ये\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\n येण्या हिंदु राष्ट्र सत्वर ॥\nहोळीच्या दिवशी उधळती रंग \nकुणी लाल, कुणी पिवळा \nसहसाधक खेळती पिवळा सात्त्विक रंग ॥ १ ॥\nचला करू वर्षभर होळी \nयेण्या हिंदु राष्ट्र सत्वर ॥ २ ॥\n- श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०१६)\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nवाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका \nसनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nदोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.\nदैनिक सनातन प्रभातमधील सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचल्यावर वाचकांना लक्षात आलेली भीषणता आणि त्यातही स्थिर राहून साधना करणार्‍या साधकांचे कौतुक वाटणे\nगेल्या काही दिवसांपासून दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्ध होत असलेले सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचनात आले. ते वाचून मनात पुढील विचार आले.\n१. कारागृहातील वातावरण नरकासमान असल्याचे वाटणे : सध्याच्या सर्वच यंत्रणांची कार्यपद्धत कशी आहे , ते पहायला मिळाले. आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याची पद्धत, निरपराध लोकांनाही शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागणे, यावरून हे सर्व नरकासमान कसे आहे , ते पहायला मिळाले. आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याची पद्धत, निरपराध लोकांनाही शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागणे, यावरून हे सर्व नरकासमान कसे आहे , ते लक्षात आले.\n२. साधकांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य वाखाणण्याजोगे : कारागृहातील अधिकार्‍यांची कार्य करण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे कैद्यांचे हाल या सर्व गोष्टी वाचून खरंच सुन्न व्हायला होते. अशा भयंकर वातावरणातही सनातनच्या साधकांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.\nदेहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्त्र आणि त्याविषयीच्या घटनेमागील पार्श्‍वभूमी\nआज तुकाराम बीज त्यानिमित्ताने...\nनांदुरकी वृक्षाचे दर्शन घेतांना भाविक\n१. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी असलेला\nवृक्ष तुकाराम बीज या दिवशी बरोबर दुपारी\nदेहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.\n२. प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र असणे\nप्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी, म्हणजेच ईश्‍वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते, असे म्हटले जाते; कारण ईश्‍वरी बुद्धीला सर्वच माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात, त्या वेळी ईश्‍वर त्यांना त्याचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात, यालाच ईश्‍वरी ज्ञान म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्‍वरी ज्ञानातून तुकाराम बिजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार येथे लिहिले आहेत.\nकार्यकर्त्यांनो, हिंदु धर्मजागृती सभेची सेवा केल्यामुळे २५ गुरुपौर्णिमांचे फळ लाभते, हे लक्षात घेऊन सभेत होणार्‍या गंभीर चुका टाळा \nहिंदु धर्मजागृती सभा म्हणजे हिंदूंचा धर्माभिमान जागृत करणारे यज्ञकुंड हिंदुत्वाचे दर्शन घडवणार्‍या या सभेमुळे राष्ट्र-धर्म प्रेमींपर्यंत अल्पावधीत पोचता येते. विविध ठिकाणी पार पडलेल्या या सभांंना आतापर्यंत समाजातून उदंड प्रतिसाद लाभला आहे.\nसभेची सेवा करतांना कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका पुढे देत आहे.\n१. आयोजनाच्या सेवेतील चुका\n१ अ. पुष्कळ विलंबाने मैदान आरक्षित करणे : सोलापूर येथील श्री. विनोद रसाळ यांनी सभेचा दिनांक निश्‍चित होऊनही पावणेदोन मास उशिरा मैदान आरक्षित (बूक) केले. परिणामी सभेच्या प्रसारादरम्यान स्थानिक लोकांना स्थळ सांगता न आल्याने संभाव्य उपस्थितीपेक्षा ५० टक्के एवढेच धर्मप्रेमी सभेला उपस्थित राहिले.\nसंत तुकाराम महाराजांची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे ते सर्व गोष्टींचा त्याग अगदी सहजतेने करू शकले. तुकाराम महाराजांची थोरवी समजल्यानंतर लोक त्यांचा सन्मान करू लागले. तेव्हा ते दूर अरण्यात जाऊन एकांतात ईशचिंतन करू लागले. एकदा दोन मास ते घरी गेलेच नव्हते. एक दिवस त्यांची पत्नी नदीवरून पाणी आणत असतांना वाटेत तिला तुकाराम महाराज भेटले. ती पटकन त्यांना वाटेत अडवून म्हणाली, तुम्ही घरी येत नाही. आमची वाट काय तेव्हा तुकाराम म्हणाले, पांडुरंग हाच माझा पिता आणि रुक्मिणी हीच माझी माता. तूही त्यांचे पाय धर, म्हणजे ती तुलाही अन्न-वस्त्र पुरवतील. तेव्हा ती म्हणाली, मी हरिचरणांचे स्मरण करीन; पण तुम्ही घरी बसा. तुकाराम महाराज म्हणाले, तू तसे वचन देत असलीस, तर मी घरी येतो. तिने तसे वचन दिले आणि दोघे जण घरी आले. तुकाराम महाराज घरी आले त्या दिवशी एकादशी होती. तुळशी वृंदावनाजवळ बसून त्यांनी आपल्या पत्नीला उपदेश केला. त्या उपदेशाने ती प्रभावित झाली. तिने दुसर्‍या दिवशी सूर्योदयी स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. नंतर दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून मात्र ती विचारात पडली. आदल्या दिवशी एकादशीचा उपवास असल्यामुळे ती आणि मुले भुकेने अगदी व्याकुळ झाली.\nअधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी १५.४.२०१६ या दिवसापर्यंत पुढील प्रक्रिया करा \nसाधक, वाचक, हितचिंतक आणि\nधर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती\nआर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.\n१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती\nप्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो.\nएखाद्याला १२,००० रुपये व्याज मिळत असेल, तर १२,००० रुपयांंवर १० टक्के म्हणजे १,२०० रुपये टी.डी.एस्. कापून घेतला जातो. (एखाद्या खातेधारकाला १०,००० रुपयांपर्यंत व्याज मिळत असेल, तर टी.डी.एस्. कापला जात नाही.)\nभारतातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची शोकांतिका आणि खर्‍या शहाण्यांची व्याख्या \nआपल्याकडचे अतिशहाणे लोक विदेशात स्थायिक होण्यासाठी जातात. देव देतो आणि कर्म नेते, अशी यांची स्थिती आहे. याउलट भारताचे आध्यात्मिक महत्त्व पटलेले विदेशातील लोक देवाला शोधण्यासाठी आणि मनाला शांती मिळवण्यासाठी आता भारतात येत आहेत. तेच खरे शहाणे आहेत.\n- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (८.३.२०१६, सकाळी ८.४३)\nपू. अशोक पात्रीकर यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी अमरावती येथील साधकांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती\nपू. अशोक पात्रीकर डिसेंबर २०१५ मध्ये अमरावती येथे गेले असता त्यांनी २१.१२.२०१५ या दिवशी तेथील साधकांना व्यष्टी साधनेतील अडचणी या विषयावर मार्गदर्शन केले. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.\nमार्गदर्शनाला येण्यापूर्वी मनामध्ये नकारात्मक विचार होते. मार्गदर्शनाला जाऊ नये, असे वाटत होते. - श्री. हेमंत खत्री\n२ अ. पोटदुखी न्यून होऊन मार्गदर्शनाला बसता येणे : २७ दिवसांपासून मला पोटदुखीचा तीव्र त्रास होत होता. मी १० मिनिटेसुद्धा बसू शकत नव्हते. मी पू. पात्रीकरकाकांच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली आणि देवाने मला सुखरूप आश्रमापर्यंत पोचवले. मी पू. काकांच्या मार्गदर्शनात अडीच घंटे बसू शकले. संपूर्ण मार्गदर्शनामध्ये एका लयीत आणि श्‍वासाला जोडून नामजप होऊन उपाय होत होते. - सौ. छाया टवलारे\nपू. पात्रीकरकाकांच्या म्हापसा येथील मार्गदर्शनातील चैतन्यामुळे साधकांची भावजागृती होऊन व्यष्टी साधनेला गती येणे\n१. श्री. बाजी परब, पेडणे\n१. पू. पात्रीकरकाकांचे मार्गदर्शन संपेपर्यंत उत्साह, आनंद आणि चैतन्य मिळत होते.\n२. पू. काकांनी व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन केल्यावर पुन्हा जोमाने व्यष्टी साधना करण्याचा उत्साह निर्माण झाला.\n३. आपण सवलत घेऊन वेळ वाया घालवतो, त्यापेक्षा आपण सातत्याने मनाकडे लक्ष द्यायला हवे, असे मी ठरवले. तसे केल्याने मला अधिक लाभ झाला. माझ्या मनातील प्रतिक्रियांचे आणि सवलत घेण्याचे प्रमाण न्यून झाले.\n४. मधल्या वेळात वैयक्तिक सेवा करतांना मनात विकल्प, अनावश्यक विचार, प्रतिक्रिया येऊ नयेत; म्हणून पू. काकांनी वैखरीतून नामजप करण्यास सांगितले.\nसाधकांत साधनेचा उत्साह निर्माण करणार्‍या पू. अशोक पात्रीकरकाका यांच्या प्रेरणादायी सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती\nगोव्यातील प्रसारसेवा करणार्‍या साधकांना व्यष्टी साधनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पू. अशोक पात्रीकर वेगवेगळ्या ठिकाणी जात असत. त्यांनी गोव्यात एकूण ५ ठिकाणी मार्गदर्शन केले. २५ मार्च २०१६ या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभूती पुढे देत आहोत.\n१. शिकायला मिळालेली सूत्रे\n१ अ. वक्तशीरपणा : पू. पात्रीकरकाका गोव्यातील वेगवेगळ्या भागांत जाण्यासाठी नियोजित वेळेत नेहमीच उपस्थित रहायचे. ते सत्संग वेळेत चालू करून वेळेतच संपवायचे.\n१ आ. तत्त्वनिष्ठ : पू. काका सर्व साधकांचा प्रेमाने आणि आपुलकीने आढावा घेत. एका साधकाचे प्रयत्न व्यवस्थित होत नव्हते. त्याविषयी उत्तरदायी साधकाला यांना या वर्गाला का बोलावलंत असे त्यांनी विचारले. (त्यापेक्षा त्यांनी घरी राहून साधना करावी, असा त्यांचा विचार होता.)\nसाधकांच्या साधनेची सर्वतोपरी काळजी घेऊन त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या सहवासात ६८ टक्के पातळीच्या कु. तृप्ती गावडे यांनी अनुभवलेले क्षणमोती \nपू. (कु.) स्वाती खाडये\nआम्ही नाशिक येथे सिंहस्थपर्वाच्या सेवेला गेलो होतो. तेव्हा पू. ताई साधकांना सेवेत साहाय्य करत होत्या. पू. ताईंची तळमळ साधकांच्या मनात आणि कृतीतही उतरून त्याचा आनंद प्रत्येक साधकाला मिळत होता. नाशिक सिंहस्थपर्वाची सेवेची व्याप्ती पुष्कळ होती. ती सेवा एकट्याने न करता सगळ्यांना सामावून घेऊन करायची होती. साधकांनी सगळ्या सेवा शिकाव्यात, साधकांच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढावी, त्यांची साधना व्हावी, गुरुकार्य वाढावे, यासाठी पू. ताईंनी सगळ्या साधकांना सर्व सेवांमध्ये सामावून घेतले.\n२. साधकांचा वेळ वाया\nजाऊ नये, याची काळजी घेणे\nप्रत्येक जिल्ह्यातून साधक ८ ते १० दिवसांसाठी, तर काही १५ दिवसांसाठी सेवेला आले होते. त्या साधकांचा कुठेही वेळ वाया न जाता त्यांच्या सेवांचे नियोजन करत होत्या.\nविविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता \nसाधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी \nदेवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.\nपू. मिलुटीन पांक्रात्स यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन\n(पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स\nयुरोप मधील एस्.एस.आर्.एफ्.चे पू. मिलुटीन पांक्रात्स यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.\nपू. मिलुटीन पांक्रात्स यांच्या चरणी\n१. मला कळत नाही, ही जाणीव असणे महत्त्वाचे आहे.\n२. एखाद्या प्रसंगाचे विविध पैलू किंवा मिळालेले अनेक दृष्टीकोन समजून घेण्याइतके व्यापक झालो, तरच त्यातून शिकल्याने प्रगती करणे शक्य होते.\n३. साधनेत लहान लहान उद्दिष्टे ठेवून प्रयत्न करा : आपल्यामध्ये पालट व्हावा, असे वाटत असल्यास आपण त्या दिशेने लहान लहान उद्दिष्टे ठेवावीत. उपाय करतांना त्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नियोजन करतांना नियोजनाकडेच लक्ष हवे आणि प्रार्थना करत असल्यास ती भावपूर्ण केली पाहिजे.\n- (पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स, युरोप (ऑगस्ट २०१५)\nतिरुवण्णामलई येथे असणार्‍या अरुणाचल पर्वतक्षेत्राच्या परिसरातील त्रिशुली नावाच्या झाडाची कथा आणि त्यातून आम्हाला शिकायला मिळालेला ईश्‍वरी कार्यकारणभाव\nमहर्षींची शिकवण आणि कार्य \nपू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव\nत्रिशुली झाडाच्या वाळलेल्या पानाची गुंडाळी\n१. अरुणाचल पर्वताच्या अग्नीक्षेत्रात साधना करतांना अनेक सिद्ध त्रिशुली नावाच्या झाडाच्या वाळलेल्या पानाची गुंडाळी दिव्याची वात म्हणून उपयोगात आणणे : महाशिवरात्रीच्या दिवशी तिरुवण्णामलई येथे असणार्‍या अरुणाचल पर्वताला प्रदक्षिणा घालतांना वाटेतच काही झाडांची रोपे घेऊन बसलेल्या एका संन्याशाची भेट झाली. त्याने छोटी छोटी रोपे तेथे विक्रीसाठी ठेवली होती. काही वाळलेल्या पानांच्या गुंडाळ्याही त्याने एका पाकिटात ठेवल्या होत्या. सहजच आम्ही याविषयी कुतुहलाने त्याला विचारले असता, त्याने सांगितले की, या पर्वतरूपी अग्नीक्षेत्रात बरेच सिद्ध लोक साधना करत असतात. साधना करतांना त्यांच्याकडून जी दीपाराधना केली जाते, त्यासाठी ते या त्रिशुली झाडाच्या वाळलेल्या पानाची गुंडाळी दिव्याची वात म्हणून उपयोगात आणतात. दिव्याच्या वातीसाठी अगदी पूर्वापार या झाडाची पाने या सिद्धांकडून उपयोगात आणली जात आहेत. त्याने त्रिशुली झाडाचे रोपही विक्रीसाठी ठेवले होते.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nसाधकांनो आध्यात्मिक त्रासासाठी वेगळा जप करा \nमहर्षींनी ॐ निसर्गदेवो भव ॐ वेदम् प्रमाणम् हरि ॐ जयमे जयम् जय गुरुदेव हा जो जप सांगितला आहे, तो समष्टीसाठी आहे. एखाद्याला वाईट शक्तींमुळे त्रास होत असेल, तर व्यष्टीसाठीचा जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे आवश्यक असते.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nएकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर होतो आणि\nघरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.\nभावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो .... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nजिहादी आतंकवादी हिंदूंच्या रक्ताने प्रतिदिन रंगपंचमी खेळत असतांना हिंदू मात्र धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात एकमेकांवर आणि वाटसरूंवर रंग उडवण्यात दंग असतात - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nव्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; म्हणूनच आपल्याभोवती सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n२२ मार्च या दिवशी देशाची शैक्षणिक राजधानी असणार्‍या पुण्यात धक्कादायक घटना घडली. फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपच्या कार्यक्रमाला विरोध करत डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी देशद्रोही घोषणांचे थैमान घातले. जेएन्यू, अलीगड मुस्लीम विद्यापीठ यांच्या रांगेत फर्ग्युसनने क्रमांक लावावा, ही पुणेकर आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी चिंताजनक गोष्ट आहे. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारखे महापुरुष ज्या महाविद्यालयाने घडवले, त्या महाविद्यालयातून आज देशद्रोह्यांचा सूर ऐकावा लागणे, ही शोकांतिकाच आहे. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या घटनेची लिखित माहिती पोलिसांना दिली. नंतर मात्र टंकलेखनात चूक झाल्याचे सांगत त्यांनी तक्रार मागे घेतली.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nनंदुरबार येथे दुसर्‍या दिवशीही दंगल \nमुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड म्हणतो, मुसलमानांचे कायदे ...\nबाळासाहेब ठाकरे यांच्यावर आक्रमणाचा प्रयत्न झाला ह...\nजलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी\nजळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्...\nकाँग्रेसकडून 'ट्विटर'वर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ...\nहिंदु जनजागृती समितीची होळी आणि रंगपंचमीच्या काळात...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भारत...\nकलबुर्गी यांची हत्या सुपारी देऊनच केली गेली \nमतांची भीक मागणार्‍या राज्यकर्त्यांना हिंदूंवरील अ...\nनाशिक सिंहस्थ कुंभपर्वाच्या विविध कामांत आर्थिक अप...\nसमीर गायकवाड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसर्‍य...\nगोमांस भरलेल्या दोन गाड्या पेटवल्या \nजनावरांची छुपी वाहतूक करणार्‍यांवर ४ वर्षांत ६० तक...\nफर्ग्युसन महाविद्यालयातील हाणामारी आणि धक्काबुक्की...\nराज्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लक्ष ५५ स...\nराज्यातील ६६ सिंचन चौकशांचा अहवाल मे मासात सादर हो...\nदुष्काळी भागातील वीजदेयके मागे घेणार \nमंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे २२ गोवंशियांना पशूव...\nहोळी सणाविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे अज्ञान \nसंभाजीनगर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने...\nबौद्ध धर्म स्वीकारण्यामागे भारतीय संस्कृतीशी द्रोह...\nमहिलांना मंदिरप्रवेशासाठी संघ समन्वयकाची भूमिका बज...\nहोळीच्या सणानिमित्त भुजबळ यांनी मागितलेला तात्पुरत...\nभाग्यनगर येथे गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी कन्...\nहिंदू तेजा जाग रे \nकोल्हापूर येथे क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या ...\nमिरज येथे शिवसेनेच्या वतीने निवेदन\nएम्.आय्.एम्.चे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वा...\nकम्युनिस्टांचा देश तोडण्याचा डाव हाणून पाडणार \nआयुर्वेद उपचारपद्धतीचे मोल जाणा \nस्वतःचे लष्करी तळ अबाधित राखण्यासाठी आतंकवादी पाकि...\nपाकच्या विरोधातील रणनीती अधिक व्यापक हवी \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\n येण्या हिंदु राष्ट्र सत्वर ॥\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nदैनिक सनातन प्रभातमधील सनातनच्या साधकांचे कारागृहा...\nदेहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्...\nकार्यकर्त्यांनो, हिंदु धर्मजागृती सभेची सेवा केल्य...\nअधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्...\nभारतातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची शोकांतिका आणि खर...\nपू. अशोक पात्रीकर यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी अमर...\nपू. पात्रीकरकाकांच्या म्हापसा येथील मार्गदर्शनातील...\nसाधकांत साधनेचा उत्साह निर्माण करणार्‍या पू. अशोक ...\nसाधकांच्या साधनेची सर्वतोपरी काळजी घेऊन त्यांच्याव...\nविविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्...\nपू. मिलुटीन पांक्रात्स यांनी साधकांना साधनेविषयी क...\nतिरुवण्णामलई येथे असणार्‍या अरुणाचल पर्वतक्षेत्राच...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय र...\nसाधकांनो आध्यात्मिक त्रासासाठी वेगळा जप करा \n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/gauri-khan-abram-117040300024_1.html", "date_download": "2018-04-21T04:10:34Z", "digest": "sha1:6PTU64NF33UOPF3VFB3Q7SPSDDXRCC37", "length": 6857, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गौरी खान आणि अबरामचे ‘द ममी’पल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगौरी खान आणि अबरामचे ‘द ममी’पल\nटॉम क्रूझचे चित्रपट ‘द ममी’चे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले आहे पण शाहरुख खानची बायको गौरी आणि तिचा लहान मुलगा अबरामचा आपला एक वेगळाच ‘मम्मी’क्षण आहे.\nइंटीरियर डिजाइनर गौरीने ट्विटरपर अबराम आणि स्वत:चे एक सुंदर फोटो शेयर केला आहे, ज्यात ती\nस्वत:ला ‘ममी’सारख पेपरने गुंडाळून अबरामचे चुंबन घेत आहे.\n'ट्युबलाइट’चा मुहूर्त पक्का २३ जूनला प्रदर्शित होणार\n‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज\nसोनाक्षी सिन्हाला काय म्हणाले होते ज्योतिषी\nऐश्वर्या राय हिच्या वडिलांच्या तेराव्याला बच्चन परिवार (फोटो)\nग्लॅमर आयकॉन कॅटरीना कैफचा हॉट अंदाज\nयावर अधिक वाचा :\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/08/blog-post_29.html", "date_download": "2018-04-21T03:47:08Z", "digest": "sha1:4M7P5REU5SHVLFQBQA3HFEPQCM57R746", "length": 17363, "nlines": 196, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: परतीचे दरवाजे बंद करणारा समाज", "raw_content": "\nपरतीचे दरवाजे बंद करणारा समाज\nही पोस्ट फेसबुकवर दिसणाऱ्या राजकीय पोस्ट्स बाबत आहे. प्रत्यक्ष जग इतके एकेरी नाही याची मला कल्पना आहे आणि ते तसे होऊही नये अशी अपेक्षा आहे.\nभारतात कुठल्याही एका विचाराच्या अनुयायांना आपल्या सहकाऱ्यांवर / बांधवांवर, त्यांच्या सचोटीवर अतिशय अल्प प्रमाणात विश्वास असतो. आणि आपल्या सचोटीच्या कसोट्या फारच लुटुपुटुच्या असल्याने त्या चटकन मोडल्या जातात. उदाहरणार्थ, कांदा लसूण किंवा मांसाहार किंवा मद्यपान किंवा स्नानसंध्या किंवा दाढीमिश्या वाढवणं किंवा कपडे घालण्याची पद्धत वगैरे.\nत्याहून मुख्य म्हणजे एखाद्या मित्र किंवा आप्ताकडून जर अशी तकलादू कसोटी मोडली की त्याला स्वगृही / पूर्वगृही यायचे सगळे दरवाजे कायमचे बंद. आपल्या गटातून बाहेर पडायचे तर परतीचे दरवाजे बंद करूनच. आणि तुम्ही जरी परत यायचं म्हणालात तरी पूर्वगृहीचे कोणी तुम्हाला परतू देणार नाहीत.\nहिंदूंमधून जैन किंवा बौद्ध धर्मात गेलात तर पुन्हा हिंदू व्हायचे दरवाजे बंद. हिंदू, जैन किंवा बौद्ध धर्मातून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात गेलात तर पूर्वीच्या धर्माचे दरवाजे बंद. म्हणजे नवीन विचाराला अनुयायी गमविण्याची भीती जुन्या विचाराकडून अजिबात नाही. असलीच तर ती केवळ अजून नव्या विचाराकडून.\nबुध्दाने अन्यधर्मीयांना शस्त्र हाती न धरता आपल्याकडे खेचले. पण पूर्वाश्रमीच्या हिंदू किंवा जैनांना बौध्द धर्म स्वीकारानंतर परतीचे रस्ते बंद झाले होते.\nमग मुसलमानांनी शस्त्र आणि राजकीय ताकदीच्या जोरावर हिंदू, जैन, बौद्ध आणि अन्यांना आपल्याकडे खेचले. यासाठी बळजबरी झाली की नाही हा भाग वेगळा पण तरीही परतीचे दरवाजे या धर्मांतरीतांसाठी कायमचे बंद झाले.\nमग येशूचे अनुयायी युरोपातून आले. त्यांचं काम तर आपल्या लोकांनी अजूनंच सोपं करून टाकलं. आक्रमकांनी विहिरीत फक्त पाव जरी टाकले आणि त्या विहिरीचं पाणी आपले लोक जर प्याले की लगेच ते बाटले. झाले ते धर्मभ्रष्ट. आणि त्यांचे परतीचे सगळे मार्ग लगेच बंद.\nजे गेले ते विचारपूर्वक गेले की धाक किंवा प्रलोभनामुळे गेले किंवा अपघाताने अगर कपटाने गेले त्याने काही फरक पडला नाही. त्या सर्वांना बाकीच्या सर्वांनी वाळीत टाकले. त्यांना परत यावेसे वाटले तरी त्यांचे स्वागत होण्याची सुतराम शक्यता नव्हती. किंबहुना त्यांनी परत येऊ नये हीच व्यवस्था होती.\nजे गेले ते आपल्या प्रभावाने नव्या विचारात जुन्याचे रंग भरतील अशी खात्री आपल्यापैकी कुणालाच नव्हती. गेलेला कायम हीन आणि हलका अशीच समजूत करून घेण्यात आपण धन्यता मानली होती.\nआता धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळी झाली आहे. धर्मांतराच्या बाबतीत आपले विचार तसेच राहिले आहेत. राजकीय पक्षांच्या बाबतीत गेली बरीच वर्षे आपण इतके कठोर नव्हतो. एखाद्याने राजकीय पक्ष बदलला तर त्याला लगेच मध्ययुगातील फितुरीची संकल्पना लावणारे एखाद दोन पक्ष असले तरी राजकीय पक्षनिष्ठा बदलणे किंवा बदलून झाल्यावर पुन्हा पूर्वपक्षात येणे समाजमान्य होते.\nमात्र भाजपचे सरकार आल्यापासून आणि भाजपने सर्वपक्षीय वाल्यांचा वाल्मिकी करून घेण्याचा सपाटा लावल्यापासून धर्मांतराच्या बाबतीतला आपला कडवेपणा आता राजकीय पक्षांच्या बाबतीतही लागू होऊ लागला आहे.\nआणि यात आपण भाजपचे काम सोपे करीत आहोत. ज्याने भाजपला पाठिंबा दिला त्याला तर आपण झोडतो आहोतंच पण ज्याला भाजपने पाठिंबा/ पुरस्कार / सन्मान दिला त्यालाही आपण झोडतो आहोत. आता भाजपला विहिरीत पाव टाकायचीपण गरज नाही. फक्त एखाद्या विचारवंताला पाठिंबा / पुरस्कार / सन्मान द्यायचा. त्याने नाकारला की प्रसिद्धी आणि सहानुभूती भाजपला मिळणार. आणि त्याने स्वीकारला की अन्य विचारवंत त्याला बाटगा / धर्मभ्रष्ट म्हणून त्याची आपल्या गटातून हकालपट्टी करणार. त्याचे परतीचे सगळे रस्ते बंद करणार. परिणामी त्या व्यक्तीला एकतर सामाजिक जीवनातून संन्यास किंवा भाजपला पाठिंबा देणे हो दोनच उपाय रहाणार.\nआता मांसाहार, मद्यपान, पेहराव, दाढीमिश्या याबरोबरच व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वाला नाकारण्याचा अजून एक तकलादू निकष उभा करण्यात आपण यशस्वी ठरलोय. भाजपने दिलेला पाठिंबा / पुरस्कार / सन्मान.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nपरतीचे दरवाजे बंद करणारा समाज\nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nडिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T04:03:22Z", "digest": "sha1:UR5F7CAU3MVFP7UZB3NS747JXUUKGDQK", "length": 9706, "nlines": 100, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "यंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\nयंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज\n18 Mar, 2018\tठाणे, महामुंबई तुमची प्रतिक्रिया द्या\n पावसाळा सुरू होताच मुंबई, ठाणे, नाशिक भागातील पर्यटक शहापूर विधानसभा क्षेत्रातील कसारा – विहिगावनजीक असलेला सुप्रसिद्ध अशोका धबधबा येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव होता. याबाबत आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांने 32 लाखांचा निधी मंजूर झाला आणि विकासकामे वेगाने होत आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळ्यात अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयीसुविधासह सज्ज होणार आहे. परिणामी अशोका धबधबावरील पर्यटकांना आले अच्छे दिन आले आहेत.\nया ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी लाभत असते परंतु धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी सदर ठिकाणी पायर्‍या, सुरक्षित उतरण्यासाठी रोलिंग, टॉयलेट, चेंजिग रूमस, रस्ता, पार्किंग व अशा अनेक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत होती. त्यामुळे साहजिकच स्थानिक नागरिकांच्या व्यवसायावर व पर्यटनावर परिणाम दिसून येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार व पर्यटकांनी सोशल मीडियामार्फत आपले आमदार पांडुरंग बरोरा यांना केलेल्या आवाहनाची दखल घेत आमदार साहेबांनी तात्काळ संबंधित विभागतील अधिकार्‍यांना संयुक्तरीत्या सोबत घेऊन अशोका धबधबावर कश्या प्रकारे उपाययोजना राबवल्या जातील याबाबत कल्पना दिली होती. याबाबत लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नागरिकांना आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिली होती. बोलल्याप्रमाणे सदर कामासाठी आपले आमदार पांडुरंग बरोरा पाठपुरवठा करून 32 लाखांचा निधी मंजूर करून घेतला.\nगुढीपाडव्याचा मुहूर्तावर अशोका धबधब्याला भेट देऊन सदर ठिकाणी सुरू असलेल्या पायर्‍या, रोलिंग, टॉयलेट, चेंजिग रूम्स, रस्ता, पार्किंग या विकासकामाची पाहणी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली. त्यांच्या समवेत रवींद्र पाटील पाटील, मनोजजी विशे, विनायक सापळे उपस्थित होते. या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांनी आमदार बरोरा यांचे आभार मानले आहेत.\nPrevious विद्यानगर बस सेवा पुर्ववत सुरु करावी\nNext नवाजुद्दीनला वाचवण्यासाठी रिजवानचा बळी\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\nबेस्ट कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीवरून गोंधळ\nकंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘वर्षा’वर ‘जवाब दो’ धरणे आंदोलन\n राज्यातील सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 23 एप्रिलपासून मुख्यमंत्री …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/shukra-115050700021_1.html", "date_download": "2018-04-21T04:10:05Z", "digest": "sha1:6T5MMT4IJJJEN2LU5NKI6QEXKYX2QZLA", "length": 10147, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकदम सोपे 5 उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकदम सोपे 5 उपाय\nपत्रिकेत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा मिळत नाही. तसेच, वैवाहिक जीवनात बर्‍याच अडचणींना समोर जावे लागते. शुक्राचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जातात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या निमित्ताने देखील उपाय करू शकता. पहा लहान लहान 5 उपाय...\n1. दर शुक्रवारी शिवलिंग वर दूध आणि पाणी अर्पित करा. तसेच, ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करा. मंत्राचा जप किमान 108 वेळा करायला पाहिजे. मंत्र जपासाठी रुद्राक्षाच्या माळेचे उपयोग करायला पाहिजे.\n2. एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिरात दुधाचे दान करावे.\n3. शुक्रवारी एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्याचे सामान दान करावे. सौभाग्याचे सामान अर्थात बांगड्या, कुंकू, लाल साडी. या उपायाने लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते.\n4. शुक्रापासून शुभ मिळवण्यासाठी शुक्रवारी शुक्र मंत्राचा जप करावा. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असायला पाहिजे. शुक्र मंत्र: द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:.\n5. शुक्र ग्रहासाठी या वस्तूंचे देखील दान करू शकता ... हिरा, चांदी, तांदूळ, खडीसाखर, पांढरे वस्त्र, दही, पांढरे चंदन इत्यादी . या वस्तूंचे दान केल्याने शुक्र दोष कमी होतात.\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nशुक्रवारी चांगल्या मुर्हूतावर खरेदी करा या वस्तू\nAstro Tips : मंगळामुळे या लोकांना मिळते घर आणि जमिनीचे सुख\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nदेशातल्या बळीराजाचे ज्याकडे डोळे लागले आहेत, तो मान्सून यंदा समाधानकारक होणार असल्याचा ...\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...\nया राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा\nदेशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा पडला आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि ...\nआयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल\nआयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार ...\nतृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु\nतृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2012/12/", "date_download": "2018-04-21T03:43:58Z", "digest": "sha1:PB3ERYEM4LVKXH65N4XGKK24FGLIT7J7", "length": 53807, "nlines": 548, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: December 2012", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nचिमणीला बोलले कावळोबा काळे\nचिऊताई, आपली हुशारयत बाळे\nखूप खूप त्यांना कळतंय जग\nआपणच अडाणी राहिलोत बघ\nनुसती कावकाव, चिवचिव करून\nडोळ्यातलं पाणी ठेवलंय धरून\nशेणाचं, मेणाचं घरपण जपत\nसगळं आयुष्य काढलं खपत\nकालच मोबाईल घेतलाय म्हणे\nमाझंही काळं उजळू लागलंय\nपंखात वारं भरलंय गडे\nपिढीच्या पिढी गेलीय पुढे\nकशाला आपण ओढायचे पाय\nघेतील भरारी खातील साय\nचांगले दिवस लागलेत येऊ\nतरीही उगाच वाटतंय बाई\nराहतील ना शब्द 'बाबा अन आई'\nLabels: कल्याण इनामदार(१९३९ – २००८), पाखरबोली~, बालगीत\nघड्याळ माझें नवें असे;\nसुंदर दिसतें पहा कसें \nदादाचें तर जुनें मुळीं;\n'उगाच वटवट बोलुं नये;\nकटकट कोणा करू नये'\n– तूंच नाहिं कां म्हणत असें \nकिटकिट त्याची सदा असे.\nघड्याळ माझें गुणी मुळीं\nकटकट कधिं ना करी खुळी \nगडबड करितां मार मिळे,\nहेंहि न त्याला कसें कळे \nदादा त्याचा कान पिळी;\nकुरकुरतें, परि ना खळते,\nतें नच खपतें पण त्याला;\nतेव्हां मग तें गप्पा बसें;\nघड्याळ माझें कधि न असें \nपाहुन येई मला हसें.\nलाज तयाला ना त्याची;\nहात असे फिरवुन आधीं\nदादा देतो पुन्हां जरी,\nफिरवित बसतें हात तरी \nघड्याळ माझें परी पहा;\nचाळा त्याला मुळी न हा.\nखेळ रंगला असे जरी\nमधेंच दादा पुरा करी.\nगोष्ट न राजाची सरली;\nबाबा म्हणती, 'छे, झाली.'\nघड्याळ माझें गुणी परी,\nकिती वाजले पहा तरी \nLabels: माझें घड्याळ~, विंदा करंदीकर (१९१८ – २०१०)\nसुटी संपली नी चाललों गांवाहुन दूर;\nआणिक तव नयनीं लोटला अश्रुंचा पूर.\nताप जरी होता तरी पण जागुनियां रात्रीं\nमी निजतां करिशी तयारी मजसाठी सारी;\nआणिक हे लाडू तुला मी 'नको, नको' म्हणतां,\nनकळत मज भरिशी डब्यांतुन तो भरतां भरतां ll १ll\nतेच तुझे लाडू सुखानें मी पुरवुन खातां,\nआज उरे मागें तयांतिल आवडता सरता.\nवाटतसे घाई कशाला मी इतकी केली \nनाहीं तर असते अधिकसे उरले या वेळीं.\nखाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात,\nआणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात.\nतूं असशी जवळीं दूर ना दूर कोंकणांत;\nतूं भरवित असशी तुझ्या मी बसलों ताटांत ll२ll\nछे, चुकलें, गेलें; संपला शिल्लक जो होता.\nछे, चुकलें, आतां भास ना प्रेमळ तो पुढता.\nउजाडेल उद्यां आणखी माधुकरी आली;\nउजाडेल उद्यां आणखी वारावर पाळी.\nउजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;\nउजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं\nमिळेल जो मजला उद्यां, तो मी गिळणें घांस\nमिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास \nLabels: विंदा करंदीकर (१९१८ – २०१०), शेवटचा लाडू~\nथबथबली, ^^^^^^^^^ ओथंबुनी खाली आली,\nजलदाली ^^^^^^^^^^ मज दिसली सायंकाळी.\nरंगहि ते ^^^^^^^^^^^ नच येती वर्णायातें \nसुंदरता ^^^^^^^^^^^ मम त्यांची भुलवी चित्ता ll १ ll\nव्योमपटीं ^^^^^^^^^ जलदांची झाली दाटी;\nकृष्ण कुणी ^^^^^^^^ काजळिच्या शिखरावाणी.\nनील कुणी ^^^^^^^^^ इंद्रमण्यांच्या कांतिहुनी,\nगोकर्णी ^^^^^^^^^^^ मिश्र जांभळे तसे कुणी; ll २ ll\nतेजांत ^^^^^^^^^^^^ धुमाचे उठती झोत,\nचकमकती ^^^^^^^^^ पांडुरही त्यापरिस किती \nजणुं ठेवी ^^^^^^^^^^ माल भरुनि वर्षादेवी\nआणुनिया ^^^^^^^^^ दिगंतराहुनि या ठाया \nकोठारी ^^^^^^^^^^^^ यावरला दिसतो न परी.\nपाहुनि तें ^^^^^^^^^^^ मग मारुत शिरतो तेथें;\nन्याहळुनी ^^^^^^^^^^ नाहिं बघत दुसरें कोणी\nमग हातें ^^^^^^^^^^^ अस्ताव्यस्त करी त्यातें.\nमधु मोतीं ^^^^^^^^^^ भूवरतीं भरभर ओती \nLabels: जलदाली~, बालकवी (१८९० – १९१८)\nपाऊस खुळा, किति पाऊस खुळा \n भिजवि फुला ll धृ.ll\nझोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ll १ll\nकाय करू, उघडा हा राहे छकुला \nपुसूं डोकें, अंग, पाय \nकाकडून गेला किती माझा माकुला \nदेऊं काय, सांग आई, आणुन तुला \nकाय– \"नको तोडूं फूल,\nऊन येतां चमकेल त्याचा डोळुला \nआणि, येऊं मी घरांत \nमग वेडी म्हणतील सगळे तुला \nLabels: कवी गिरीश (१८९३ – १९७४), पाऊस खुळा~\nतुझें जेव्हां जेव्हां सहज मजला दर्शन घडे\nस्मृतींचे पूर्वींच्या फलक पुढतीं राहति खडे\nहृदयी भारावोनी गुणगुणत मी त्यांत रमतों,\nतरंगूनी भावें विनत हृदयें तूज नमतों ll १ll\nकिती होता झा उगम अगदीं सान, नगरीं\nजणू रानातील स्फटिकधवला निर्मळ झरी\nअतां विस्तारें या मन कुतुकुनी येथ खिळतें\nनदीच्या सौंदर्ये अतुल सुख नेत्रांस मिळतें ll२ll\nतुझीं बाळें, तूझे गुरुवर, तुझे सेवक मला\nसदा पूज्य; प्रेमें तूजवर असे जीव जडला\nतुझ्या उत्कर्षातें श्रवुनि हृदया येई भरतें\nतुझ्या त्यांच्या गावें सतत पुरुषार्थास गमतें ll ३ll\nगुरुचें तूं माझ्या असशी मधुर स्वप्न, सुभगे \nमन:सौंदर्याचा सुखमधुर कीं ताजच बघे\nकणांतूनी तूझ्या अतुल दिसते वृत्ती विमला\nगमे ठायीं ठायीं गुरुहृदयिंचा भाव रमला ll ४ll\nतुला होवो वा न स्मरण मम, माते परि मनीं\nस्मृती माझ्यासंगें मधुर तव मी नेइन जनीं\nतुझी थोर सर्वां पटवुन सदा देइन मुखें\nतवशिर्वादानें मिळतिल मला आंतरसुखें ll ५ll\nगिरीश (शंकर केशव कानेटकर)\nLabels: कवी गिरीश (१८९३ – १९७४), माझी शाळा~\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nअजाण आम्ही तुझी लेकरे\nअजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता प्रेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा चंद्र-सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे तुझीच शेत...\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/163", "date_download": "2018-04-21T03:53:38Z", "digest": "sha1:MSDUEVCWKGWMPDODUZ6G7AXCYUAVV75O", "length": 5833, "nlines": 79, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nचाल: भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nभल्या पहाटे केंव्हा त्यांच्या नळास पाणी येते\nझोपेतून ते उठण्या आधी पाणी निघून जाते\nतळमजल्यावर जाउन आणतो रोजच राजा पाणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nतिला विचारी राजा इतके बील कसे चुकवावे\nका वाण्याने महिनो महिने बील असे धाडावे\nत्या राणीच्या हातात होती यादी केविलवाणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nत्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना\nत्या राजाचा उडतो गोंधळ कामाला जाताना\nरोज रोजची सुरूच आहे त्यांची अशी कहाणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nत्या राजाला कळते आता आपली धडगत नाही\nकर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही\nस्टेशन वरती उरून जाते एक उदास विराणी\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ झाली बेभान ही तारा अनुक्रमणिका तुझ्या आजीसा ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537758", "date_download": "2018-04-21T03:35:50Z", "digest": "sha1:MOJXXYJLHMXSMMA7YZVSN2BKCEDNA2TK", "length": 8633, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाटीलबुवासह साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाटीलबुवासह साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळला\nपाटीलबुवासह साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळला\nगेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याच्या तीन साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी गुरूवारी फेटाळल़ा यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनअर्ज दोषारोपपत्र दाखल होताच पाटीलबुवाने मागे घेतला. त्यानंतर बुद्धिबळाच्या पटाची चाल खेळत मुख्य न्यायदंडाधिकाऱयांकडे जामीनासाठी अर्ज सादर केल़ा मात्र सरकारी वकिल सोबिना फर्नाडिस यांनी आपल्या युक्तीवादाने पाटीलबुवाचे सर्व प्रयत्न हाणून पाडल़े\nविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पाटीलबुवा व प्रशांत प्रभाकर पारकर (47, ऱा उंडी), अनिल मारूती मयेकर (51, ऱा काळबादेवी), संदेश धोंडू पेडणेकर (44, ऱा काळबादेवी) यांच्याविरूद्ध भादवि कलम 420, 294, 34 व जादुटोणा विरोधी कायद्यानुसार दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी पाटीलबुवाने जामीनासाठी मुख्यन्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होत़ा तीन दिवस चाललेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यालालयाने गुरूवारी पाटीलबुवाविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या गुह्यांची गंभीर दखल घेत जामीन अर्ज फेटाळून लावल़ा\nपाटीलबुवा यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादामध्ये पोलीसांनी पाटीलबुवावर केवळ संशयाच्या आधारावर गुन्हा दाखल केला असून त्यांना नाहक या प्रकरणात गोवण्यात आल्याचे सांगितल़े त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये तो एकटाच कमावता असून त्याच्या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आली आह़े तसेच पोलीसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता तपास काम संपले असून त्याला जामीन देण्यास हरकत नाही असा युक्तीवाद केल़ा\nमात्र सरकारी वकिल सोबिना फर्नांडिस यांनी पाटीलबुवा यांच्या वकिलांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे खोडून काढत जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदींवर जोरदार अभ्यासपुर्ण युक्तीवाद केल़ा तसेच पाटीलबुवा व त्यांचे साथिदार कशा प्रकारे लोकांना फसवून त्यांच्या जमीनी हडप केल्या हे न्यालायलाच्या निदर्शनास आणून दिल़े तसेच दोषारोपपत्र दाखल झाले असले तरी पोलीस पुढे देखील तपास करू शकतात़ पाटीलबुवाचा गुन्हा हा केवळ एका व्यक्तिविरूद्ध नसून तो समाजाविरूद्ध असल्याचे नमुद करत जामीन देण्याला जोरदार विरोध दर्शवल़ा मुख्यन्यायदंडाधिकाऱयांनी सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानत पाटीलबुवाचा व त्यांच्या अन्य तीन साथिदारांचा जामीन अर्ज फेटाळल़ा\nमहामार्गावरील चार गाडय़ांवर अज्ञाताची दगडफेक\nगावठी हातभट्टी दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात\n‘एलईडी’च्या विशेष बैठकीत विरोधकांचाच उडाला ‘फ्यूज’\nयंदा आंबा उत्पादनात भरघोस वाढ\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A3", "date_download": "2018-04-21T04:13:47Z", "digest": "sha1:5FMDO7M5VWJ52BCCLG424ZLMV5V72EDP", "length": 5684, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुरंग हरीण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकुरंग हरणे (इंग्लिश: Antelope, अँटेलोप ) हे हरणांचे मुख्य उपकुळ आहे. या उपकुळात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.\nकुरंग हरणांचे मुख्य वैशिट्य म्हणजे त्यांची शिंगे. ही शिंगे सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णत: वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. या शिंगाला एकच टोक असते. शिंगाचे आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरेच लहान असते. मात्र, प्रत्येक जातीच्या हरणाच्या शिंगांचे आकारमान ठरावीकच असते. नरांची शिंगे मोठी असतात; माद्यांनाही बहुधा शिंगे असतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१४ रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-21T04:03:37Z", "digest": "sha1:ZAOER2ZGUIZKISRM5KHFFVGDUEFSOIVM", "length": 6982, "nlines": 99, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पंढरपुरात नगरसेवकावर गोळीबार | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\n18 Mar, 2018\tगुन्हे वार्ता, ठळक बातम्या, राज्य तुमची प्रतिक्रिया द्या\nपंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार यांच्यावर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील एका हॉटेलजवळ अज्ञात युवकांनी गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nरविवारी दुपारी एकच्या सुमारास पवार हे स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये आले असता, याठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात युवकांनी पवार यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवार गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत पवार यांना पोलिस व्हॅनमधूनच रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर शहरात तणावची स्थिती होती. सर्व व्यापारीपेठा बंद ठेवण्यात आल्या. अप्पर पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गोळीबारा कुणी आणि का केला या शोध पोलिस घेत आहेत.\nPrevious जिल्हाभर आधारकार्ड नोंदणी केंद्र करा\nNext एम्सच्या 3 डॉक्टरांचा अपघाती मृत्यू\nभांडण रोखणार्‍या तरुणावर तलवारीने वार\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nनाशिक : नाशिक शहरातील सर्व जमिनीवर करवाढ लादणार्‍या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/lokmanas/", "date_download": "2018-04-21T03:57:13Z", "digest": "sha1:GCBEL3KCDC4BSXTLPTPT4YSQEXPCPX32", "length": 14913, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकमानस | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nराजकीय हेतूने प्रेरित याचिका फेटाळणे योग्यच\nआपल्याकडील सीबीआय हीच तपास करणारी सर्वोच्च विश्वासार्ह संस्था आज तरी आहे.\nशेतीच्या परिवर्तनासाठी डॉ. आंबेडकरांच्या सूचना आजही उपयुक्त\nशेती विकसित होऊन शेतकरी आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनला, तर ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडेल.\nही तर सर्वसामान्यांची फसवणूकच..\nआपल्या कार्यशैलीने एअर इंडियाला नफ्यात आणणाऱ्या अधिकाऱ्याची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली\nआता प्रशासकीय कारभार सुधारेल\nनवी मुंबई, पुणे, नाशिक अशा लागोपाठ सातत्याने बदलीवर पाठविले जाणारे कणखर आयुक्त तुकाराम मुंढे हे याचे उत्तम उदाहरण आहे.\nधर्माचे राजकारण अग्रेसर असताना राजधर्माचे पालन कठीण असते.\nसंस्कृती, संस्कार आणि सरकारवरही प्रश्नचिन्ह\nएका घटनेत आरोपी लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे निवृत्त सरकारी अधिकारी.\nनाणार प्रकल्प होणे राज्याच्या हिताचे\nमोदी यांना ते जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व दुसऱ्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवावी\nकुवत कमी, याचा लोकशाहीला क्लेश..\n‘आत्मक्लेश.. आपोआप’ हा अग्रलेख (१२ एप्रिल) वाचला.\nउभ्या झोपडपट्टय़ा हे विकासाचे द्योतकच\n‘दोनांतील अंतर वाढवा’ हा अग्रलेख (११ एप्रिल) ‘विकासविरोधी आहे’\n‘अंधेर नगर’ची जबाबदारी मतदारांचीही\nमुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे नगर जिल्ह्य़ाला कायदाशून्यता, गुंडगिरी आणि कुप्रशासनाचे स्वरूप आले आहे त्यांना-त्यांना नगरमधून त्वरित हटवावे.\nयेडियुरप्पांच्या मते सिद्धरामय्यांचा काँग्रेसी कारभार ‘तुघलकी’ आहे.\nभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भाषा आक्षेपार्ह\n‘शिवसेनेपुढे भाजपचे नमोनम:’ ही बातमी (७ एप्रिल) वाचली.\nपर्यायी पिकाचा प्रयोग फसल्याने उसाला प्राधान्य\nऊस हे पीक निसर्गाच्या टोकाच्या अवस्थेत तग धरून राहू शकते.अगदी आगीतसुद्धा शेतकऱ्याचे नुकसान न होणारे हे एकमेव पीक आहे.\nही तर राज्यघटनेची पायमल्ली\nलोक उपाशी नाहीत; पण सुखाने जगूही शकत नाहीत\nमहागाईच्या मुद्दय़ावरून मोर्चा का निघत नाही\nपरिपूर्णतेची नव्हे, अतिसहिष्णुतेची चिंता\nसंत ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी भाषा ही आत्ताच्या इतकी विकसित तर नक्कीच झाली नव्हती.\nशैक्षणिक अराजकाहूनही मोठे ‘रामराज्य’\nसरकारी पातळीवर असलेली अनागोंदी आणि अनास्था यातून प्रकर्षांने जाणवणारी आहे.\nआरक्षण अंमलबजावणीत जाणीवपूर्वक खोडा\n३१ मार्च रोजी सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदाकरिता अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली.\nगेले पंधरा दिवस अशी यशस्वी टाळाटाळ करणे असे नव्या राजधर्माचे नवे संकेत सर्व स्तरांवर रूढ होत आहेत.\nयंदा ‘मान्सून’ खरोखरच सरासरी गाठेल\nलवकरच ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’(आयएमडी)चा मान्सून अंदाज जाहीर होईल.\nनिधर्मीपणाचे तत्त्वही न्यायालयानेच विस्तारावे\n‘पुढचे पाऊल’ (२८ मार्च) या संपादकीयात काँग्रेस व डावे पक्ष यांना केलेला उपदेश योग्य आहे.\nचेंडू कुरतडण्याची परवानगी नियमांनी द्यावी\nक्रिकेटच्या नियमात बदल हवा. खरोखर संघांचा आणि फलंदाजांचा कस लागायला हवा.\nविरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावे\nनरेंद्र मोदींनी असे कोणते पाप केले आहे\nडेटा ही भविष्यातील सोन्याची खाण\n‘समाज(कंटक) माध्यमे’ हा अग्रलेख (२४ मार्च) वाचला.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/mum-app", "date_download": "2018-04-21T03:51:18Z", "digest": "sha1:RM7K4BDID5RK5M4GWGYUQDI6F3XLZRMP", "length": 10011, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "MUM-APP Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nपावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेचा विरोध भाजपसमोर नवा पेच मुंबई / प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेने विरोध केल्याने अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे नागपूर अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे. संसदीय प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशन मुंबईतच झाले ...Full Article\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\n4900 अधिकारी-कर्मचाऱयांचे 320 कोटी देणे प्रलंबित मुंबई / प्रतिनिधी बेस्ट उपक्रमाच्या 4900 अधिकारी-कर्मचाऱयांची निवफत्तीवेतनापोटी तब्बल 320 कोटींची रक्कम प्रशासनाकडे थकीत आहे. त्यामुळे या निवफत्त कर्मचाऱयांना मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, आजारपणावरील ...Full Article\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nडिझेल दरवाढ आणि कर्मचाऱयांच्या वेतनामुळे दरवाढ अटळ; 10 ते 15 टक्के दरवाढीचा प्रस्ताव एसटीला दररोज 97 लाख रुपयांचा तोटा मुंबई / प्रतिनिधी सततच्या वाढणाऱया डिझेल किमती आणि वेतन करारामुळे ...Full Article\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nपायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद भूमिपुत्रांना भागिदार करून घेणार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक मुंबई / प्रतिनिधी कल्याणमध्ये प्रस्तावित असलेल्या ग्रोथ सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तत्वत: मंजुरी ...Full Article\nअबू जुंदालविरुद्धच्या खटल्याला तूर्तास स्थगिती\nमुंबईतील 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱया अबू जुंदाल विरोधातील खटल्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तूर्तास स्थगिती दिली आहे. जुंदालला सौदीला अटक केल्यानंतर त्याला दिल्लीला आणण्यात आले. ...Full Article\nसिडको महामंडळ भाजपने स्वत:कडे ठेवले महामंडळांवरील नेमणुका लवकरच होणार महामंडळ वाटपाचा वाद मिटला मुंबई / प्रतिनिधी सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे. राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेचे ...Full Article\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे सिडको एमडीच्या दालनात आंदोलन\nनवी मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनात घुसून वाशी येथे महाराष्ट्र भवन बांधण्याबाबत त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसैनिकांनी सिडको व ...Full Article\nशिधावाटपच्या बायोमेट्रीक प्रकियेविरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन\nशिधावाटप यंत्रणेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा हेतू : जितेंद्र आव्हाड ठाणे / प्रतिनिधी शिधापत्रिका बायोमेट्रीक करण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचा ...Full Article\nआरोपी म्हातारे होऊन शरण येण्याची वाट पाहताय का उच्च न्यायालयाचा तपास यंत्रणांना संतप्त सवाल सीबीआय आणि सीआयडीकडून आरोपींना शोधण्यात अपयशी ठरल्याची कबुली मुंबई / प्रतिनिधी अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र ...Full Article\nहोर्डिंगबाज नेत्यांना कल्याणकरांची चपराक कल्याण / प्रतिनिधी कल्याण पूर्वेकडील नेतिवली चौकात मॅक्सभाई नावाच्या कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याने हे पोस्टर दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/regular-income-schemes", "date_download": "2018-04-21T04:05:24Z", "digest": "sha1:RL3WMZTAQICUWG5JN52RJWRWP5RXCXAD", "length": 19173, "nlines": 215, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "नियमीत उत्पन्न | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nतुम्ही नियमीत कर मुक्त (वार्षिक सरासरी १२%) उत्पन्न मिळवू इच्छिता का\nजर तुम्हाला नियमीत करमुक्त उत्पन्न मिळविण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला HDFC Prudence Fund, Dividend Plan, Dividend Payout Option या योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. याची कारणे खालील प्रमाणे\nया योजनेत सन १९९८ पासून दर वर्षी नियमीत डिव्हिडंड दिलेला आहे.\nजानेवारी २०१६ पासून दर महिना प्रती युनिट रु.०.३० या दराने लाभांश दिला जात आहे. जो सरासरी प्रती लाख रु.१०००/- च्या आसपास या प्रमाणे मिळतो.\nगेल्या १८ वर्षात एकूण ६३१% डिव्हिडंड दिला गेला आहे.\nगेल्या १८ वर्षात या योजनेत केव्हाही केलेल्या गुंतवणूकीवर वर्षात दिलेल्या डिव्हिडंडच्या उत्पन्नाची वार्षीक सरासरी १२.६८% पडलेली आहे.\nहे उत्पन्न करमुक्त असल्यामुळे टिडिएस कापला जात नाही.\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\nHDFC Prudence Fund हि एक म्युचुअल फंडाची बॅलन्सड योजना आहे, या योजनेतील किमान ६०% ते ८५% रक्कम हि शेअर बाजारात गुंतवली जाते व उर्वरित १५% ते ४०% रक्कम हि निश्चित व ठराविक दराने उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवली जाते. या योजनेत सन १९९८ पासून नियमित लाभांश (करमुक्त) दिला जात असून गेल्या १८ वर्षात गुंतवणूक रकमेच्या ३ पट एवढा लाभांश या योजनेतून दिला गेलेला आहे व आज गुंतवणुकीचे मूल्य २.६६ पट एवढे झालेले आहे. हि योजना १ फेब्रुवारी १९९४ रोजी सुरु झाली. या योजनेतून गेल्या २२ वर्षात वार्षिक सरासरी १८.९१% चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. जानेवारी २०१६ पासून या योजनेत मासिक (दर महिना) लाभांश देण्याची सुरुवात झालेली असून प्रती युनिट रु.०.३० (तीस पैसे) एवढा लाभांश दिला जात आहे, दी.२९ मार्च २०१६ रोजी या योजनेतील लाभांश पर्यायाची एन.ए.व्ही. रु.२६.६३ एवढी आहे, म्हणजेच जर या योजनेत आपण काही रक्कम गुंतवली तर आपणास प्रती लाख दर महा रु.११२५/- एवढा लाभांश मिळत राहील (वार्षिक सरासरी १३.५०% करमुक्त परतावा)**. आता बँकेतील ठेवीवरील व्याजाचा दर कमी झालेला आहे, महागाई सुद्धा दर वर्षी वाढत असते, बँका व्याज देताना मुळात टी.डी.एस. कपात करत असतात. जर आपण निवृत्त व्यक्ती असाल व आपणास नियमित दर महिना आपल्या गुंतवणुकीवर परतावा मिळावा असे वाटत असेल तर या योजनेत आपल्याकडे असणाऱ्या एकूण पुंजी पैकी ४०% ते ५०% रक्कम आपण या योजनेत गुंतवणे आपल्या हिताचे होईल. मात्र या योजनेत गुंतवणूक करताना आपल्याकडील अतिरिक्त रक्कम जी आपणास पुढील ५-१० वर्षे लागणार नाही एव्हढीच गुंतवावी कारण या योजनेतील ६०% ते ८५% एवढी रक्कम शेअर बाजारात गुंतवली जात असल्यामुळे शेअर बाजार खाली आल्यास गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते, शेअर बाजाराचा मागील इतिहास तपासल्यास दीर्घ मुदतीत अशा योजनेतून भरघोस फायदा झालेला आहे. अधिक माहिती साठी ९४२२४३०३०२ वर संपर्क करा.\n** अनिवार्य सूचना: लाभांश नियमित दर महिना दिला जाईलच अशी हमी या योजनेत दिलेली नाही. दिला जाणारा लाभांश कमी अथवा जादा हि दिला जाऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी ऑफर डाक्यूमेंट नीट वाचून व समजून घेऊन व आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी. म्युचुअल फंडातील गुंतवणूकित शेअर बाजाराची जोखीम असते, मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही.\n‹ क्षेत्रीय योजना कामगिरी Up रिटायरमेंट फंड ›\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://chandrakant-talele.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T04:08:23Z", "digest": "sha1:N4MTT754E2FHBDDTGL6FPRM6AHDT674Z", "length": 33942, "nlines": 134, "source_domain": "chandrakant-talele.blogspot.com", "title": "चंद्रकांतचा ब्लॉग (Chandrakant's Blog)", "raw_content": "चंद्रकांतचा ब्लॉग (Chandrakant's Blog)\nकाही राहिलं तर नाही ना\n(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)\nकाही राहिलं तर नाही ना\nजीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो... “काही राहिलं तर नाही ना” वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते “पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना” वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते “पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना” ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला \nखूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला “सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना”काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”\nलग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते “दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना” भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”\n६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला “साहेब, काही राहिलं तर नाही ना” साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार”\nस्मशानात चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो “मित्रा, काही राहिलं तर नाही ना” तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला, चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”\nएकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.\n(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)\n(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)\nआजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं. इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’ ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता.\nकधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.\nमग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी\nखूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”\nसुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो. लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो. मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.\n‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –\nमाणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच\n(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)\nआजकाल काय नवीन लिहिलस\nगेल्या आठवड्यात कुणीतरी विचारले, काय रे, खूप दिवसात काही नवीन नाही वाचल तुझ्याकडून. सवयीप्रमाणे हसून विषय टाळला. इतरांना टाळता येत, पण स्वताला कसा टाळणार…\nमी १: “आजकाल काय नवीन लिहिलस\nमी २: “काही नाही”\nमी १: “अरे, कधीतरी लिहिलं असशील ना\nमी २: “नाही रे. शेवटची कविता लिहिली त्याला उलटून तीन वर्षतरी झालीत, दैनंदिनीची दैना तर विचारूच नकोस”\nमी १: “का रे, काय झाले\nमी २: “काही विशेष नाही.”\nमी १: “मला वाटलं इतके महत्वाचे टप्पे आलेत आयुष्यात, त्याच काही छानसं टिपण केल असशील.”\nमी २: “हाच प्रश्न दुसऱ्याकुणी विचारला असता तर सांगितले असते कि, सुचत नाही आजकाल. खर सांगू का, तस नाहीये; खरतर वेळच नाही मिळत. काय होत कि, एक काहीतरी कल्पना डोळ्यासमोर येते, sorry, येते म्हणण्यापेक्षा समोर जे असत त्यात काहीतरी वेगळेपण दिसत. त्या कल्पनेभोवती शब्द गुंफायला लागले कि काहीतरी जन्म घेतं; कविता, लेख, रोजनिशी, चारोळी वगैरे. पण शब्द गुंफण्यासाठी त्या गोष्टीचा थोडा विचार करावा लागतो. थोडावेळ त्याबरोबर घालवला कि पुढच आपसूक येत. पण नेमकं तेच जमत नाही आणि मग रोजच्या गडबडीत ती कल्पना हरवून जाते, शब्दरूप होण्याआधी.\nमी १: “म्हणण्यात खंत जाणवते आहे तुझ्या.”\nमी २: “नाही. ते तस होतंय याची खंत नाहीये मला, पण वाईट वाटत कधी कधी. गेल्या काही वर्षात आयुष्यात इतके बदल घडले, ते सारे जगण्यात, अनुभवण्यात वेळ कसा जातोय ते कळलेच नाही. लिहितांना ज्या परिस्थितीबद्दल लिहितो, त्यातून बाहेर येवून ती एका त्रयस्थासारखी पहावी लागते. आयुष्यात मी इतका रममाण झालोय कि त्यातून बाहेर येऊन त्याबद्दल लिहावं अस नाही वाटलं गेल्या काही वर्षांत. आयुष्य पूर्णपणे जगण्यात मी आनंदी आहे, कधी त्याबाहेर येण्याची इच्छा झाली नाही, आयुष्यात इतके कंगोरे आलेत कि त्यांनाच पूर्णपणे वेळ देत येत नाही. मग या सगळ्यात राहून जातं लिखाण”\nमी १: “हे बघ, सुचत कस हे तुझ म्हणण मला पटतंय. गडबडीत कल्पना हरवून जाते हे सुद्धा पटण्या सारखे आहे. पण निव्वळ वेळ नाही म्हणून लिहिण होत नाही हे काही मला पटत नाही. गेल्या महिन्यातला हेंल्थचेकप आठव.”\nडायटीशियन: (रिपोर्ट्स पाहून) \"व्यायाम का करत नाही \nमी २: \" रोजच्या व्यापात नाही जमत हो, वेळच नसतो”.\nडायटीशियन: \"एका आठवड्यात TV, laptop वर साधारणत: किती वेळ टाईमपास करता\nमी २: \"रोज ४५-६० मिनिटे आणि वीकेंडला १-२ मूवि, म्हणजे ७ दिवसात १२-१५ तास\",\nडायटीशियन: (उत्तरावर हसुन) \"हाच वेळ तुम्ही, तर जे तुमच्यासाठी महत्वाच आहे त्यासाठी का नाही घालवु शकत\nडायटीशियन: \"प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न priorityचा असतो, कितीही काम असल तरी भाजी आणताच ना मासिक बिल भरणे राहू देता का मासिक बिल भरणे राहू देता का नाही ना. कारण या गोष्टीना तितकं महत्व देता. आपणच ठरवायचं महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघतो\"\nमी २: \"हो चांगलच आठवतय, आणि तसेही तू कुठे विसरू देणार आहेस… \"\nमी १: \"नाहीच विसरू देणार, लिहिण हे आपल्या \"मी\" असण्याचा भाग आहे. आपल्याला ते आवडत, त्यातून आपल्याला आनंद मिळतो, त्यामुळे त्याला तितकी priority दिली पाहिजे, जे मला तरी दिसतंय कि तू देत नाहीयेस. मी पण तुला हेच सांगेन, तू ठरव महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघेल.”\n\"मायबोली\" वरची नवी कथा \"तीन तिघाडा\"\nआज बऱ्याच दिवसांनी \"मायबोली\" (www.maayboli.com) वर गेलो. आणि \"कथा कादंबरी\"\nमधली \"तीन तिघाडा\" http://www.maayboli.com/node/49162 नाव पहिले. काय आहे म्हणून सहज पहायला गेलो आणि संपूनच परत आलो. खूप दिवसांनी काहीतरी मस्त वाचायला मिळाले,so वाटले कि share करावे आणि जपून ठेवावे. म्हणून ते blog वर mention करून ठेवायचा हा उपद्याप :)\nकुठेतरी मग माझ्या पण शाळेच्या आठवणींचा धागा सुरु झालाय, पण आता बराच उशीर झालाय आणि मित्रा ला भेटायला जायचे आहे, so सध्यातरी इथेच स्वल्पविराम देतो,\nनाती फुलांसारखी असतात. त्यांना उमलू द्यावं लागतं. पाणी बदलावं लागतं. उन दाखवावं लागतं. Basically लक्ष द्यावं लागतं. आपोआप उमलणारी गोष्ट नाही ती.\nत्यांना pause , resume , नाही करता येत सोयीनुसार. काळ हा मोठा factor आहे नात्यात. बऱ्याच काळ काहीही खतपाणी न घातलेले नाते आताही तसच कसं राहील \"बिघडण्यासारखे काहीही घडले का \"बिघडण्यासारखे काहीही घडले का\" हा विचार करण्यापेक्षा \"जिवंत राहण्यासाठी काही केले का\" हा विचार करण्यापेक्षा \"जिवंत राहण्यासाठी काही केले का\" हा विचार करणे जास्त बरोबर नाही का\" हा विचार करणे जास्त बरोबर नाही का अगदीच खूप काही करायची गरज नसते, पण जेवढी असते तेवढी essential असते. एकदा का पाकळ्या कोमजू लागल्या कि फारसं काही करता येत नाही. लक्ष न देता उमलायची, सुगंधायची अपेक्षा करणे चूक नाही का \nरविवारी सकाळी सकाळी टेबलावर ठेवलेला मोबाइल vibrate mode मुळे गुरगुरला. कालची संध्याकाळ जरा हेक्टिकच होती. ३ तासाचा romantic () movie पाहून प्रिया (माझी would be ) ला घरी सोडलं. त्याचा hangover घालवण्यासाठी टॅन्सी, रिमा आणि शेट्टी बरोबर उतू जाई पर्यंत कबाब खाल्ले आणि वरून २ ग्लास रेड वाईन. घरी पोचेपर्यंत ३ वाजले. सुखाने झोपावं म्हणून मोबाइल silent करून उताणा पडलो.\nप्रिया इतक्या सकाळी फोन करणार नाही. रविवारी तर नाहीच नाही. असेल कुणीतरी म्हणून ignore मारला. पण २ वेळा बंद होऊनही तिसऱ्यांदा रिंग वाजली तेव्हा तिरमिरीत अ, भ ने सुरु होणाऱ्या शिव्या (मनात) देत चरफडत उठून फोन घेतला. कृष्णेचा फोन.\n\" एकदम सावध प्रश्न.\n\"मग १९ रिंग्ज वाजेपर्यंत उचलला का नाहीस\" ती almost किंचाळत म्हणाली.\n\"आता उठलास का मग\"\n\"गुड. मी airport बाहेरच्या आपल्या 24-hr cafe मध्ये बसलीये \"\n\" मी उडालोच \"कधी आलीस, कशी काय... \"\nमला वाक्यही पूर्ण करू न देता ती परत ओरडली. \"24-hr cafe अजून कुठे आहे \n\"बर बर. आता सरळ सांगणार का\n\"भेटल्यावर सांगते. माझ्याकडे थोडाच talktime शिल्लक आहे, आणि मी रोमिंगवर आहे. तुझा बाबा आझम 486 जिवंत आहे का अजून \" (माझ्या P4 ला उद्देशून)\n\"हो आहे आजून. पण का\n\"१००० चा online recharge मार माझ्या नंबरवर. घोड्याचे लगाम उचल आणि निघ लवकर\"\n दातबीत घासत बसू नको. चुळ भर आणि निघ. चहा मी पाजते तुला आल्यावर\"\n\"बर बाई. आलोच मी, एक पाऊण तासात\"\n काय बाबांच्या यो बाईक वर येतोस काय कि प्रियाने तुझा इतका brain wash मारलाय कि 220 CC Pulsar तु scooty सारखी चालवायला लागलास कि प्रियाने तुझा इतका brain wash मारलाय कि 220 CC Pulsar तु scooty सारखी चालवायला लागलास \n\" ok ok, sorry. Usually २० मिनीटात येणारा तु ४५ मिनीटे म्हणालास म्हणुन जरा चिडचिड झाली. एकतर इथे मी एकटीच आहे आणि जाग्रणामुळे कंटाळली आहे. ये लवकर\"\nबऱ्याच दिवसांनी अंगात वारं भरल्यासारखी गाडी काढली. गार हवा कानावरून जायला लागली तश्या आठवणी झर झर सरकून गेल्या.\nकृष्णाची पहिली भेट. First year ला. म्हणजे मी नाही भेटलो, तिच भेटली. तेव्हा मुलींशी बोलण्याइतके साहस कुठे होते :)\nमी एका typical, निव्वळ option नाही म्हणून, गरजेपोटी एकत्र आलेल्या एका ग्रुपमध्ये होतो (obviously, तिथे सर्व मुलंच होती). कृष्णा एकदम आली आणि म्हणाली, \"तू गुरु ना first in board\n\"ho\" मी उत्तरलो. माझ्याकडे वळलेल्या नजरांमुळे कावराबावरा होत. त्या नजरांमध्ये माझ्या कौतुकापेक्षा, एक मुलगी (आणि तीही छान दिसणारी) माझ्याशी स्वतःहून बोलतेय याचा हेवा होता.\n\"मी कृष्णा, तू कविता छान लिहितोस\".\nमी उडालोच. Usually \"त्या\" पहिल्या प्रश्नानंतर मला पुढचे नेहेमीचे, कुठला, कसा, कोण, क्लास कोणता वगैरे प्रश्न अपेक्षित होते. मी लिहिलेलं कुणी वाचत असेल, follow करत असेल अस वाटल नव्हतं मला.\n\"भेटू पुन्हा\" ती हात पुढे करत म्हणाली. पुन्हा एकदा conscious होत मी handshake केला, त्याच \"हेवा\" नजरांच्या observation खाली.\n\"च्यायला, सकाळ आहे म्हणून काय नोएन्ट्री मधून यायचे \" ब्रेक लावत समोरून येणाऱ्या काकांवर मी ओरडलो. त्याकडे लक्ष्यही ना देता काका निघूनही गेले. मग मीही चरफडत गाडी start केली. अठराव्या मिनीटाला विजयी मुद्रेने क्रुष्णेसमोर येउन बसलो.\n\"एक Ginger Tea, extra strong, without milk तिने माझासाठी आरोळी ठोकली\" आणि order घेण्यासाठी येत असलेल्या वेटरला अर्ध्य़ातुनच परतवले.\n\"आत्ताच सुहासचा फोन ठेवला. सिडनीला जाऊन बसलाय माझा हिरो गेल्या १५ दिवसांपासुन\". सुहास = क्रुष्णेचा धनी (तिच्याच शब्दात)\n\"मी प्रश्न विचारण्याची वाट पहाणार आहेस कि स्वत:हून बोलणार\n\"सांगते. पण त्याआधी plan ऎक. मी प्रचंड थकलीये. इथेच breakfast करु. मग pride ल जाऊ. २ रूम बुक करु. मग मी पडेन जरा\"\n माझ्या घरी रहा ना\"\n\"नको. आपल्याला रात्री दंगा करता येनार नाही तुझ्याघरी. वरुन मी पिणार. ते तुझ्या घरी चालणार नाही\"\n\"मी Hotel मध्ये एकटी राहू\n\"असा प्रश्नार्थक चेहरा करु नकोस लगेच. मी रिमा आणि शेट़्टीला फोन केलाय. आपण चौघे hotel वर रहाणार. दंगापण करता येइल आणि मला रिमाची सोबत होईल झोपायला. शेट़्टीला जायचे तर जाऊ दे घरी. दुसरी रूम तुझ्यासाठी. तुला काही ईश्यू आहे का\n\"तस अस काही नाही. पुढचे २ दिवस तु माझ्या दिमतीला हवा आहेस. उंडारण्यासाठी. रिमा, शेट़्टी असतीलच. हव तर प्रियालापण बोलव. पण तिला तिची Activa आणायला सांग. तुझ्यामागे मीच बसणार\"\n\"तुला माहीतीयेना मी शेट़्टीच्या मागे कधीच बसत नाही. रिमाच्या Dio वर माझा विश्वास नाहीये आणि मला तुझ्या City मध्ये बसायचे नाहीये. मला बाईकवरच फिरायचे आहे.\"\nआणि काल पुन्हा एकदा कंदिसाच्या प्रेमात पडलो. indian oceanचा हा album पहिल्यांदा ऐकला तेव्हा मनात फारसा भरला नव्हता. त्यातील शब्दांचा अभाव हे कारण असाव. पण नंतर जस जस ते परत परत ऐकत गेलो, ती गाणी, ते संगीत मनात भरत गेल. ते इतकं, की मग त्या band बद्दल शोधलं, वाचलं, त्या गाण्यांचे अर्थही शोधण्याचा प्रयत्न केला. मला त्यातला सर्वात जास्त आवडलेलं \"मा रेवा\" हे गाणं नर्मदा नदीसाठी आहे. कंदिसा हे कोण्या Aramaic भाषेतील प्रार्थना आहे अशी बरीच माहिती मिळाली. रूममध्ये अंधार करून iPod वर शांतपणे डोळे मिटून ते ऐकले की \"ब्रम्हानंदी टाळी लागणे\" काय असेल त्याचा प्रत्यय येतो.\nघरून येतांना उतरत्या दुपारच्या वेळी बसच्या window seat मध्ये बसून त्यातील \"Leaving Home\" ऐकावं . मनात जे चाललेलं असतं तेच जसकाही संगीत बनून घुमू लागतं. येणारे हवेचे झोत, दूरवर दिसणारे डोंगर, मनात चाललेली चक्रे यात संगीत इतकं काही एकरूप होवून जात कि ते संगीत रहातच नाही. वातावरणाचाच ते एक भाग होवून जातं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Emergency-bot-shutoff", "date_download": "2018-04-21T04:15:45Z", "digest": "sha1:A2ZDCCSBO3IMIX33RX33434BNDU5TN3U", "length": 4360, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Emergency-bot-shutoff - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआपत्कालीन बॉट शटडाउन (बंद) बटण\nप्रचालक:बॉट योग्य कार्य करत नसल्यास हे बटण वापरा (थेट दुवा)\nगैर-प्रशासक या पृष्ठावर गैरवर्तन करणार्या बॉट्सची तक्रार करु\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी २०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/29", "date_download": "2018-04-21T03:50:22Z", "digest": "sha1:WG3QNV523VSGXDIT6T2NH52EXRTW44KH", "length": 10464, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 29 of 335 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nपोलिसांना सहकार्य करा त्यांचे बळ वाढेल : विश्वास नांगरे-पाटील\nआजरा : लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांनी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. पोलिसांना सामान्यांकडून सहकार्य मिळाले तरच त्यांचे बळ वाढू शकेल असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. येथील आण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वागत पोलीस उपनिरिक्षक सत्यराज घुले यांनी केले. तर प्रास्ताविक आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस ...Full Article\nवुशू संघटनेच्या महिला स्वःरक्षण कार्यशाळेला प्रतिसाद\nप्रतिनिधी /कोल्हापूर : येथील वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रीक्टच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वः रक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. करवीर तालुक्यातील चिंचवाडमधील विद्यामंदिर प्राथमिक ...Full Article\nवीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी गाताडे, उपाध्यक्षपदी वडगावकर\nप्रतिनिधी कोल्हापूर वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी शैला गाताडे तर उपाध्यक्षपदी सुमन वडगावकर यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या मंडळाच्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच सचिवपदी मिनाक्षी कदम, कार्याध्यक्षपदी ...Full Article\nदलित महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण\nप्रतिनिधी/ कोल्हापूर मौजे गांधीनगर (ता.करवीर) ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कामाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित महासंघ व श्री महिला वुमेन्स फौंडेशन यांच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली. महासंघाचे करवीर तालुकाध्यक्ष अनिल ...Full Article\nसावर्डे बुद्रुक उपसरपंचपदी राजे गटाच्या संगिता विधाते\nवार्ताहर / सावर्डे बुद्रुक सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी म्हाडा पुणे चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे गटाच्या सौ. संगिता नंदकुमार विधाते यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी डॉ. इंद्रजीत ...Full Article\nपन्हाळा / प्रतिनिधी/ अबिद मोकाशी पन्हाळगडावरील तीन दरवाजाच्या तटबंदी येथे असणाऱया स्मशानभूमीमधील असणाऱया गैरसोयी दूर कधी होणार, असा संतप्त सवाल पन्हाळावासियांतून उपस्थित होत आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना ...Full Article\nबुधले वॉरीअर्सचा मकरंद माने चषकाचा मानकरी\nप्रतिनिधी/ कोल्हापूर आर्य क्षत्रिय समाज आयोजित कै. मकरंद माने चषक क्रिकेट स्पर्धेत बुधले अँड बुधले वॉरीअर्सने रेड किंग्जचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला. शास्त्राr नगर येथील मैदानावर ...Full Article\nधनदांडग्यांची पाणीपटी थकबाकी वसुल करा\nप्रतिनिधी/ कोल्हापूर पाणीपटी थकबाकीपोटी जलसंपदा विभागाने महापालिकेचे पाणी उपसा केंद्र सील करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे महापालिकेने स्वतंत्र यंत्रणेद्वारे धनदांडग्यांची पाणी थकबाकी वसुली करुन अशी घटना टाळावी अशी मागणी ...Full Article\nसौ. माधुरी कांबळे ठरल्या पैठणीच्या मानकरी\n– हसुरचंपु येथील होम मिनिस्टर स्पर्धेला उत्स्फू प्रतिनिधी/ गडहिंग्लज हसुरचंपु ता. गडहिंग्लज येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त युवा फौंडेशनच्यावतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गडहिंग्लज ...Full Article\nमहालक्ष्मी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट वार्षिक कामकाज व अहवाल पुरस्कार’\nप्रतिनिधी/ कोल्हापूर सहकार भारती आणि सहकार सुगंध या अखिल भारतीय स्तरावर सहकाराचे प्रतिनिधित्व करणाऱया संस्थांतर्फे आयोजित राज्यव्यापी ‘प्रतिबिंब’ ही वार्षिक अहवाल स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये महालक्ष्मी को. ऑप. ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1390", "date_download": "2018-04-21T03:58:54Z", "digest": "sha1:FKZI4UFGYDRS37QATDXQRZELZGJSHMK5", "length": 10209, "nlines": 92, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लोकायत नावाचे मराठी संकेतस्थळ... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलोकायत नावाचे मराठी संकेतस्थळ...\nआजच्या दिवशी लोकायत नावाचे आणखी एक मराठी संकेतस्थळ जन्माला आले आहे याचा मला विशेष आनंद वाटत आहे. मनोगत, उपक्रम आणि मिसळपावाच्या भावंडात आणखी एकाची भर झाली आहे.\nवैशिष्ट्य म्हणजे यासर्व संकेतस्थळाचा आपापला चाहता वर्ग आहे. ( सकाळचा चहा, बातम्या आणि वर्तमानपत्र बरोबरच आपापली संकेतस्थळे पाहिली नाही तर दिवस सूरु झाला नाही असे वाटतेच वाटते...)\nलोकायतने आपली बांधिलकी मराठी आणि तंत्रज्ज्ञान यासाठी प्रकट केलेली आहे.\nमराठी शाळेच्या भाषिकांना, विद्यार्थ्यांना आणि मराठीप्रेमीजगताला याचा उपयोग होणार असे मला वाटते.\nआजच्या शुभदिवशी आपण एक उडी मारली आहे याचा मला आनंद वाटतो.\nआपण सर्व उपक्रमी या संकेतस्थळाचा नाव आणि लौकिक वाढेल अशी प्रार्थना करु या.\nसकाळचा चहा, बातम्या आणि वर्तमानपत्र बरोबरच आपापली संकेतस्थळे पाहिली नाही तर दिवस सूरु झाला नाही असे वाटतेच वाटते...\nनीलकांत तिथले आद्य लेखक तरी आहेत.\nघोड्याला बोलतं करतं आलं पाहिजे... म्हणजे फ्रॉम द हॉर्सेस माऊथ हो\nलोकायत.कॉम हे मी नोंदवलेले संकेतस्थळ आहे. मात्र ते सुरू करण्यासाठी कैवल्य, प्रसाद, विनायक, चित्तरंजन, कलंत्रीसाहेब, घाटपांडेकाका यांची मदत व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे.\nतुम्हा सर्वांच्या मदतीने हा प्रकल्प पुढे जावा ही विनंती.\nआनंदयात्री [16 Aug 2008 रोजी 07:32 वा.]\nकलंत्रीसाहेबांनी हा धागा टाकुन दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल लोकायत व्यवस्थापन आपले आभारी आहे, धन्यवाद.\nया संकेतस्थळाचा मुख्य हेतू इंटरनेटवर संगणकावर मराठीच्या वापरास चालना देणे हा आहे. येथे साध्या सोप्या मराठीतून संगणक व इंटरनेटच्या वापराबद्दल मार्गदर्शक लेख, नवनवीन तंत्रांची मराठीतून ओळख तसेच आपल्या संगणक व इंटरनेटबद्दलच्या अडचणींबद्दल तज्ज्ञांना प्रश्न विचारण्याच्या सोई उपलब्ध आहेत/ उपलब्ध करुन् देण्याचा मानस् आहे.\nमराठीचा वापर इंटरनेटवर वाढावा यासाठी अनेक लोक काम करीत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल माहिती, त्यांचे प्रकल्प आदींबाबत सविस्तर वृतांत येथे देण्यात येतील. तसेच मराठी फ्रीलांसर्सची सूची येथे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.\nतुम्ही सुद्धा या प्रकल्पात सामील व्हा. सदस्य व्हा. तुमच्या आवडीच्या तंत्रज्ञानासंबधी लेख लिहा. प्रश्न विचारा, इतरांच्या शंकांना उत्तरे द्या.\nलोकायतकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि लोकायतला अनेकोत्तम शुभेच्छा\nअसेच म्हणतो. मुक्तस्त्रोताचा स्त्रोत तेथे अखंड सुरु असेल अशी अपेक्षा आहे. आपल्यातील काही जणांना हे संकेतस्थळ माहित असेलच. :)\nद्वारकानाथ [16 Aug 2008 रोजी 14:59 वा.]\nसचिन हा होतकरु मुलगा आहे. अवकाशवेधाच्या वेळेस त्याच्याशी भ्रमणध्वनिवर बोलण्याचा योग आला होता. त्यानंतर सहजच नावाचे संकेतस्थळ त्यानेच बनविले आहे हे वाचुन खरेच खुपच आनंद झाला. नीलकांत आणि सचिन सारखे मुले ही आपली खरी संपत्ती आहे. अशी मुले आपल्याकडे असल्यावर मराठीचे दिवस चांगलीच असतील यात काय शंका\nसहजच आणि लोकायतचा प्रसार आणि प्रचार करण्याचे माझ्याकडुन मी यथायोग्य प्रयत्न करणारच.\nचाणक्य साहेब यांचे विशेष आभार.\nमाधव शिरवळकरांचे संगणक जगत्‌ नावाचे एक संकेतस्थळ याच विषयावर आहे. --वाचक्‍नवी\nसर्व संबंधितांचे अभिनंदन, धन्यवाद आणि लोकायतला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nहार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा \nया संकल्पनेसाठी कष्ट घेतलेल्या सर्वंचे आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/goa/page/296", "date_download": "2018-04-21T03:47:36Z", "digest": "sha1:ERIAZM6LK4GX4Y46B7QT2O4GM27C5L4V", "length": 9499, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवा Archives - Page 296 of 430 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसकारात्मक विचारांद्वारे निरोगी जीवन जगा\nप्रतिनिधी / पणजी शुद्ध विचार, शुद्ध मन, शुद्ध धन मिळवून शुद्ध आहार सेवन केला तर आपले तनही निरोगी व शुद्ध राहील. त्या अगोदरच आपले नशिबही थोडं घडवा, असा सल्ला देऊन प्रख्यात व्याख्यात्या तथा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिवानी बहेनजीनी गोमंतकीय जनतेला सकारात्मक विचार करून निरोगी आणि आनंदी जीवन जगा, असे कळकळीचे आवाहन केले. येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर ...Full Article\nवेळूस नदीवरील बंधाऱयाचे पाणी सुकल्याने सर्व उपसा योजना बंद\nप्रतिनिधी/ वाळपई सत्तरीतील विविध नद्यांच्या पात्रात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बंधाऱयांपैकी अनेक बंधारे सुकल्यामुळे पाणी पुरवठय़ावर याचा परिणाम झाला आहे. खास करून वेळूस नदीच्या ठिकाणी ...Full Article\nविद्यार्थ्यांनी सुप्त गुणांचा वापर करून कारकिर्द घडवावी\nप्रतिनिधी/ मडगाव आयुष्यात येणाऱया अडथळय़ांवर मात करून आपल्या ध्येयाकडे लक्ष दिल्यास यशस्वी जीवन घडू शकेत. आज वेगाने बदलत असलेल्या जगात आपल्यातील सुप्त गुणांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कारकिर्द ...Full Article\nतियात्रांतून गोमंतकीय संस्कृतीच्या संवर्धनाचे कार्य\nप्रतिनिधी/ फातोर्डा खरे गोमंतकीयत्व हे तियात्रांमध्ये दिसते. तियात्र कलाकारांनी ते जिवंत ठेवले आहे. गोव्याच्या संस्कृतीला पुढे नेण्याचे व संवर्धनाचे काम तियात्र करत आहे. सध्या तरुण कलाकार तियात्रांत काम करत ...Full Article\nसत्तरीचा काजू मौसम अंतिम टप्प्यात\nप्रतिनिधी/ वाळपई सत्तरीचा काजू मौसम सध्यातरी शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. चार महिन्यापूर्वी हा मौसम सुरू झाला होता खरा मात्र गेल्या दहा वर्षात जेवढे मुबलक पीक मिळाले नाही हे पीक ...Full Article\nमडगावात फळ विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई\nप्रतिनिधी/ मडगाव मडगावच्या गांधी मार्केट परिसरात सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या बाजूला बसून फळ विक्री करणाऱया विक्रेत्यांवर आत्ता मडगाव पोलिसांनी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. रस्त्याच्या बाजूला बसून फळांची विक्री केली ...Full Article\nजीएसटी कायदा गोव्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार- मनोहर पर्रीकर\nप्रतिनिधी/ पणजी वस्तू आणि सेवा कर कायदा हा गोव्याच्या आर्थीक स्थितीसाठी ‘गेम चेंजर’ असणार आहे. या कायद्यामुळे राज्याचा महसुलात मोठया प्रमाणात वाढ होणार आहे. जीएसटी कायदा कशा प्रकारे काम ...Full Article\nप्रतिनिधी/ पणजी निवडणूक आयोगाने गोव्यातील एका जागेसह गुजरात, प. बंगाल या राज्यातील मिळून 10 जागांसाठी 8 जून रोजी होणार असलेली राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली आहे. नवी तारीख मागाहून जाहीर ...Full Article\nम्हादईप्रश्नी पुढील सुनावणी जुलै महिन्यात\nप्रतिनिधी/ पणजी म्हादई जलतंटा लवादाचे मुख्य न्यायमूर्ती जे. एम. पांचाळ यांच्या पत्नी आजारी झाल्यामुळे म्हादईप्रश्नी पुढील सुनावणी जुलै महिन्यात ठेवण्यात आली आहे. म्हादई जलतंटा लवादाची सुनावणी 28 मे पर्यंत ...Full Article\nफोंडा शहरासाठी गॅसवाहिनी योजना\nखासदार सावईकर यांच्याहस्ते कामाला प्रारंभ प्रतिनिधी / फोंडा फोंडा पालिका क्षेत्रात घरगुती सरोईच्या गॅस पुरवठय़ासाठी यापुढे सिलिंडर ऐवजी थेट गॅस वाहिनीद्वारे पुरवठा करण्यात येणार असून या महत्त्वपूर्ण योजनेच्या कामाला ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-jokes/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-108082700035_1.htm", "date_download": "2018-04-21T04:09:24Z", "digest": "sha1:NDPIXITXLM4WC535FKLI5A4JMJ6HF3CA", "length": 7467, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोबाईल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपावसामुळे नदीला मोठा पूर आला होता. या वेळी मात्र दिगू पूर्ण तयारीनिशी नदीवर गेला. त्याच्या सुदैवाने गुरूजींचा लहान मुलगा नदीच्या पुरात पडला आणि पुरात वाहू लागला. 'वाचवा, वाचवा मुलाला वाचवा. पुरात वाहतोय हो तो....' मुलाची आई गुरूजीणबाई ओरडू लागल्या.\nदिगूने धाडदिशी पुराच्या पाण्यात उडी ठोकली. आणि जीव धोक्यात घालून मुलाला वाचवून काठावर आणले. दिगूने त्याला गुरूजीणबाईंच्या ताब्यात दिले व म्हणाला, ' बाई हा घ्या तुमचा मुलगा आणि ही घ्या मी मुद्दाम घरून आणलेली टोपी. टोपी पाण्यात बुडाली म्हणून मागच्याप्रमाणे या वेळी मी तुम्हाला बोल लावू देणार नाही हा घ्या तुमचा मुलगा आणि ही घ्या मी मुद्दाम घरून आणलेली टोपी. टोपी पाण्यात बुडाली म्हणून मागच्याप्रमाणे या वेळी मी तुम्हाला बोल लावू देणार नाही\n ठेव ती टोपी तुझ्याजवळच. पुरात बुडताना मुलाच्या हातात मोबाईल होता. मेल्या मी मोबाईल गमावला तुझ्यामुळे. मोबाईल भरून दे मला.\nमोबाईलद्वारे पेमेंटला रिझर्व्ह बॅंकेचा लगाम\nराजकुमारने नष्ट केला आरुषीचा मोबाईल\nमोबाईल इंटरनेट म्‍हणजे काय..\nलहानग्‍यांसाठी मोबाईल हानीकारक नाही\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2451?page=1", "date_download": "2018-04-21T03:58:20Z", "digest": "sha1:LWAAQ2KP65XNMMQ5N7USIFIMWHH5RIZK", "length": 9624, "nlines": 65, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लव जिहाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'लव जिहाद' हा शब्द आपल्याला ठाऊक आहे\nसाधारणपणे गेल्या वर्षभरात केव्हातरी, भारतात काही ठिकाणी, विशेषतः केरळ राज्यात 'लव जिहाद'चे प्रकार वाढत आहेत अशा अर्थाच्या बातम्या वाचल्याचं आठवतं. त्यात मुसलमान तरुण उच्चवर्गातील हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नासाठी धर्मांतर करायला भाग पाडतात असं म्हंटलं होतं. त्याबद्दल केरळ सरकारतर्फे चौकशीही चालू होती म्हणे. त्याचं पुढे काय झालं ते कळलं नाही.\nआत्ता काही दिवसांपूर्वी माधुरी गुप्ता या पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातल्या अधिकारीपदावर काम करणार्‍या महिलेला भारत सरकारनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पकडलं. त्यावरून 'लव जिहाद' प्रकरणाची आठवण झाली. यात माधुरी गुप्ताचे प्रेमसंबंध होते किंवा काय याबाबत अजूनतरी काही कळलं नाही. पण सहा वर्षांपूर्वी तिनी इस्लाम धर्म स्वीकारला होता असं दोन-तीन दिवसापूर्वीच्या लोकसत्ता त छापून आलं होतं.\n'लव जिहाद' मधे अडकणार्‍या हिंदू तरुणींचाही असाच देशविघातक कारवायांसाठी उपयोग करून घेण्याची एखाद्या संघटनेची योजना तर नसावी\n आपण काय करू शकतो\nशरद् कोर्डे [09 May 2010 रोजी 06:10 वा.]\nजननदरातल्या फरकाने हिंदू अल्पसंख्य होऊ शकत नाहीत हे साध्या गणितातून लोकांच्या लक्षात आल्यावर आता नवा मुद्दा म्हणून हे पिलू सोडलेले दिसते.\nज्या साध्या गणिताचा आपण उल्लेख केला आहे ते माझ्या लक्षात येत नाही व माझ्या कधी वाचनातही आलं नाही. पण आपल्याला ठाऊक असेलच. ते गणित त्याच्या गृहीतकांसह मांडून दाखवलंत तर बरं होईल. उपक्रमींपैकी आणखी कोणास ठाऊक असेल त्यांनीही ते सांगावं.\nनितिन थत्ते [09 May 2010 रोजी 09:57 वा.]\nहे गणित ८० च्या दशकात पॉप्युलर होते. म्हणजे गणित काही नव्हते. तर मुस्लिमांचा ग्रोथ रेट हिंदूंच्या ग्रोथ रेट पेक्षा काहीसा जास्त आहे. त्यामुळे 'लवकरच' हिंदू अल्पसंख्य होणार असे सांगितले जात होते. पण तेवढाच ग्रोथ रेट डिफरंस राहिला तरी मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त व्हायला तीनशे वर्षे तरी लागतील असे साधे चक्रवाढीचे गणित कोणीतरी करून दाखवले. (मी स्वतः ही ते करून पाहिले होते). पन आता मला त्या गणितातले आकडे आठवत नाहीत.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nया संदर्भात हा (तिसरा परीच्छेद) लेख आणि ही बातमी वाचनीय आहे.\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nनितिन थत्ते [09 May 2010 रोजी 15:51 वा.]\nकॉनराड एल्स्ट् चा दुवा १९८१च्या सेन्सस वर आधारलेला आहे.\nटाईम्स ची बातमी सप्टेंबर ७, २००४ ची आहे त्यावेळी मीडियात आलेल्या बातम्या जनगणाना आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या माहितीवर आधारल्या होत्या. आयुक्तांनी पूर्ण चित्र स्पष्ट केले नाही म्हणून नंतर चर्चा झाली होती. आणि हा अचानक वाढलेला आकडा काश्मीरची लोकसंख्या ऍड झाल्यामुळे दिसत असल्याचे स्पष्ट झाले होते. (१९९१ च्या जनगणनेत काश्मीर सहभागी नव्हता, २००१ च्या गणनेत काश्मीरची लोकसंख्या धरलेली आहे).\nसंबंधित दुवा ऑक्टोबर २००४ चा.\n(ही गोष्ट विकास यांना माहिती नव्हती याचे आश्चर्य वाटले).\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nशरद् कोर्डे [10 May 2010 रोजी 08:38 वा.]\nलोकांनी सरळ सरळ दिसणारे राज्यकर्त्यांना गैरसोयीचे ठरणारे निष्कर्ष काढू नयेत म्हणून शासनातर्फे दरवेळी नवीन साच्यात माहिती देऊन काही गोंधळ मुद्दाम निर्माण करण्यात येत असावेत अशी शंका येते.\nआधी चर्चा झाली आहे.\nनितिन थत्ते [05 May 2010 रोजी 10:45 वा.]\nया विषयावर ही चर्चा झाल्याचे धुंडाळल्यावर लक्षात आले.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/dahihandi-airoli.html", "date_download": "2018-04-21T04:10:09Z", "digest": "sha1:LU73D5YK6MY5JRWSI4GWSUR6ZINFU7IH", "length": 2843, "nlines": 38, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली गोविंदा पथक २०११, ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाची बातमी, दही हंडी उत्सव २०११, बाळ गोपाल गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n( रजि. क्र. महाराष्ट्र / एफ १८७१३ / ठाणे )\nबातम्यांमधील ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\nडी.एन.ए. - नवी मुंबई\nवार्ताहर - नवी मुंबई\nधावते नवनगर - नवी मुंबई\nमहाराष्ट्र टाईम्स - नवी मुंबई\nदैनिक लोकमत - नवी मुंबई\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2013/08/", "date_download": "2018-04-21T03:41:53Z", "digest": "sha1:LMHO2PSGF7ZPGBUYUZN3IC2QIS5WMU5P", "length": 3628, "nlines": 65, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nविश्रामगड - मानगड…सह्याद्रीचा सर्वांगसुंदर अविष्कार \nसात वाजत आले होते. मुळशीच्या हिरवाईने बहरलेल्या आसमंतामुळे म्हणा किंवा हवेच्या सुखद गारव्यामुळे,\"सह्याद्री एक्स्प्रेस\" आज पंख फुटल्यासारखी धावत होती. आजच्या या पावसाळी सफरीचे भिडू आम्ही दोघंच,मी आणि देवेश. पण आज आम्ही सह्याद्रीतल्या दोन नितांत सुंदर आणि पावसाळ्यातला स्वर्ग मानल्या गेलेल्या विश्रामगड आणि मानगड या रायगड जिल्ह्यातल्या भिडूंना भेटायला निघालो होतो. देवेशला पहाटे साडेचार वाजता अलार्म कॉलचा फोन करतानाच आमच्या संतोषगड - वारुगड ट्रेकचा अनुभव लक्षात ठेवून \"अंघोळीत वेळ घालवून उशीर केलास तर ****** \" असली धमकीच दिल्याने त्या बिचा-यानेही पावसातच भिजू हे कारण पुढे करत त्या पवित्र गोष्टीवर \"पाणी सोडलं होतं \" त्यामुळे आम्ही वेळेवर निघण्याला कारणीभूत असलेली ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती (मी मात्र मुलगी बघायला निघाल्यासारखा चाललो होतो \" त्यामुळे आम्ही वेळेवर निघण्याला कारणीभूत असलेली ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती (मी मात्र मुलगी बघायला निघाल्यासारखा चाललो होतो ). ताम्हीणीत पूर्वेकडे उसळलेला ढगांचा समुद्र,त्यातून डोकं वर काढणारे घनगड आणि तैलबैला आणि डावीकडे जमलेल्या धबधब्यांच्या रांगा हे दृष्य म्हणजे आम्ही योग्य महुर्त साधल्याची निसर्गाने दिलेली पावतीच होती.मग विळे फाट्याला…\nविश्रामगड - मानगड…सह्याद्रीचा सर्वांगसुंदर अविष्का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2014/08/", "date_download": "2018-04-21T03:34:24Z", "digest": "sha1:JG67CJUSU524FZQSY2YBV2CSR34RHLHP", "length": 3779, "nlines": 65, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\n\"श्रीमंत\" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान\nमहाराष्ट्रातअजस्त्ररित्या पसरलेल्या सह्याद्रीच्या अभेद्य डोंगररांगांना कोंदण लाभलंयते अप्रतिम अशा गिरीदुर्गांचं सह्याद्रीतला कोणताही किल्ला हा दुस-याकिल्ल्यासारखा नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या सगळ्याच किल्ल्यांनी आपलंस्वत:चं एक खास असं वैशिष्टय जपलं आहे. कोणाचा कोकणकडा रौद्रभीषण तरकोणाचा बालेकिल्ला प्रेक्षणीय …कोणाचा विंचूकाटा सुप्रसिद्ध तर कोणाचंपरशुराम शिखर अस्मानाला भिडलेलं सह्याद्रीतला कोणताही किल्ला हा दुस-याकिल्ल्यासारखा नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या सगळ्याच किल्ल्यांनी आपलंस्वत:चं एक खास असं वैशिष्टय जपलं आहे. कोणाचा कोकणकडा रौद्रभीषण तरकोणाचा बालेकिल्ला प्रेक्षणीय …कोणाचा विंचूकाटा सुप्रसिद्ध तर कोणाचंपरशुराम शिखर अस्मानाला भिडलेलं महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांचीदुरवस्था मात्र मन विषण्ण करणारी महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांचीदुरवस्था मात्र मन विषण्ण करणारी पण वाळवंटात अचानक पाण्याचा साठासापडावा किंवा भाजून काढणा-या वैशाखवणव्यात थंड वा-याचा झोत सुखावून जावातसं काहीसं आमच्या बाबतीत झालं. पडझड झालेल्या किल्ल्यांची दुरवस्था बघूनहेलावून गेलेल्या मनांना दिलासा दिला तो औरंगाबाद जिल्ह्याने आणिसह्याद्रीच्या लाखमोलाच्या पाच गिरीदुर्गांचा खजिनाच आम्हाला अलगद सापडला पण वाळवंटात अचानक पाण्याचा साठासापडावा किंवा भाजून काढणा-या वैशाखवणव्यात थंड वा-याचा झोत सुखावून जावातसं काहीसं आमच्या बाबतीत झालं. पडझड झालेल्या किल्ल्यांची दुरवस्था बघूनहेलावून गेलेल्या मनांना दिलासा दिला तो औरंगाबाद जिल्ह्याने आणिसह्याद्रीच्या लाखमोलाच्या पाच गिरीदुर्गांचा खजिनाच आम्हाला अलगद सापडला २०१४सालाने आत्तापर्यंत आपल्याला काय दिलं तर काही जोडून येणा-या सुट्टया आणित्यांचीच परिणती म्हणून शिजणारे दुर्गभ्रमंतीचेप्लॅन्स २०१४सालाने आत्तापर्यंत आपल्याला काय दिलं तर काही जोडून येणा-या सुट्टया आणित्यांचीच परिणती म्हणून शिजणारे दुर्गभ्रमंतीचेप्लॅन्स ऑगस्ट महिनाम्हणजे आपल्यासाठी जणू काही वरदानच ठरला आणि दिनांक १४ ते १८ ऑगस्ट जोडूनसुट्टया आल्या. घरी बस…\n\"श्रीमंत\" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7-%E0%A4%8F%E0%A4%95-sankhya-shastra-one/", "date_download": "2018-04-21T04:00:18Z", "digest": "sha1:ZWEEHIG5DNXE5TCNXIU43JSGQPUWS64J", "length": 14733, "nlines": 160, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "संख्या १ एक sankhya shastra one | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nएक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम् ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. (अंकशास्त्र)\nएक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा-एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो, एकच सूर्य जगभर प्रकाश पाडतो व एकच उषा सर्व विश्व प्रकाशित करते. एकापासूनच हा सर्व पसारा झाला आहे. (ऋग्वेद ८-५८-२)\nएककरपद्धति – (अर्थशास्त्र)-सर्व कर काढून टाकून फक्त जमिनीच्या उत्पन्नावरच कर बसविण्याचें तत्त्व म्हणजे सर्व करांचें एकीकरण. (म. श. को.)\nएक खांबी-ज्या कुटुंबांत फक्त एकच कर्ता माणूस राहिला आहे त्यास लावतात. एकटाच कर्ता पुरुष असलेलें घर.\nएक चक्त-सूर्याचा रथ (प्रामाणिक हिंदी कोश)\nएकतत्त्ववाद-या जगांत फक्त एकच सत्य तत्त्व आहे, मग तें भौतिक असो अथवा आध्यात्मिक असो. या तत्त्वज्ञानविषयक मतास एकतत्त्ववाद म्हणतात. (म. ज्ञा. को. विभाग ९)\nएक तिथि-अखंड तिथि म्हणजे सूयोंदयापासून कर्मकालपर्याप्त असलेली म्हणजे पूर्ण.\n तन्नो दन्ती प्रचोदयात् ‌‍ (गणपति अथर्वशीर्षम् ‌‍). ’ नमन तुज एक्दंता (गणपति अथर्वशीर्षम् ‌‍). ’ नमन तुज एक्दंता एकपणें तूंचि आतां’ (ए. भा. १-२)\nएकनाड-पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या जन्मनक्षत्रावरून आद्य, मध्य व अन्य अशा तीन नाडी ठरलेल्या असतात. जन्मनक्षत्रानुसार येणारी नाडी एकच असेल तर अशा स्त्री-पुरुषांचा विवाह होत नाही. त्यास ’ एकनाड ’ आली असें म्हणतात.\nएक परमेश्वर-परब्रह्म वा परमेश्वर (ईश्वर एकच आहे).\nएकवाणी, एकवचनी आणि एकपत्नी-मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र.\nतद् ‌‍ ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकांक्षितम् ‌‍ \nकरिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ॥\n(वा. रा. अयोध्या १९-३०)\nद्वि : शरं नाभिसंधत्ते रामो द्विर्नाभिभाषते \nएकाक्ष-एका डोळ्यानें आंधळा, शुक्ताचार्य.\nएकाक्षरी मंत्र-” ॐ “. हें ईश्वराचें उत्तमोत्तम प्रतीक. यासच एकाक्षर ब्रह्म. शब्द ब्रह्म किंवा ॐ कार म्हणतात. ओमिति ब्रह्म ओमितींद सर्वम् ‌‍ (तैत्तिरीय शिक्षावल्ली) ॐ इत्येतदक्षरमिदम् ‌‍ (मांडुक्य) (आ) द द द म्हणजे दमन, दान आणि दया. प्रजापतीनें अनुक्रमें देव, मनुष्य व असुर या आपल्या तिन्ही अपत्यांस हा एकाक्षरी मंत्र दिला. (बृहदारण्यक अ. ५-२)\nएक देव-देव एकच आहे. एको देव : सर्वभूतेषु गूढ : सर्व व्यापी सर्वभूतान्तरात्मा (श्वेताश्वेतर ६-११)\nएकेरी मार्ग-मृत्यूचा रस्ता. या रस्त्यानें जातां येतें ; पण परत येता येत नाही.\nएक वेद, एक देव व एकच वर्ण-पूर्वी एकच वेद, सर्व वाड्मया-त्मक प्रणव (ओंकार) एकच, नारायण हा एकच देव, एकच अग्नि, एकच वर्ण व एकच भाषा होती. ’ एकवर्णा: समा भाषा एकरूपाश्व सर्वश: ’ (वा. रा. उत्तरकांड ३०-१९)\nएक एव पुरा वेद : प्रणव : सर्ववाड्मय : \nदेवो नारायणो नान्य एकोऽग्रिर्वर्ण एव च ॥\n(भागवत स्कंध ९ अ. १४-४८)\nएकाच वृक्षा (देह) वरील दोन पक्षी-१ जीवात्मा आणि २ परमात्मा. ’ द्वा सुपर्णा सयुजा सखाया ’. (मुंडकोपनिषत् ‌)\nएक शत्रु-अज्ञान हा मनुष्य जातीचा एक महान् ‌‍ शत्रु आहे. ’ एक: शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रुरज्ञानतुल्य: पुरुषस्य राजन् ‌‍ ’ (म. भा. शांति २९-२८)\nएकात्मवाद-आत्मा एक आहे व तो सर्वत्र व्याप्त आहे. हा वेदान्त-शास्त्राचा एक मुख्य सिद्धान्त. मूळ सांख्यशास्त्रकारांना एकात्मवाद मान्य नाहीं. ते आत्मे (पुरुष) अनेक मानतात. ” जन्मादि व्यवस्थात : पुरुष बहुत्वम् ‌‍ ” (सांख्यसूत्र ६-४५)\nएकाचें आश्रयानें असणारे एकवीस गुण-१ रूप, २ रस, ३ गंध, ४ स्पर्शे, ५. एकत्वम् ‌‍, ६ पृथक्वम् ‌‍, ७ परिमाण, ८ परत्व, ९ अपरत्व, १० बुद्धि, ११ सुख, १२ दु : ख, १३ इच्छा, १४ द्वेष, १५ यत्न, २६ गुरुत्व, १७ द्ववत्व, १८ स्नेह, १९ संस्कार, २० अद्दष्ट व २१ शब्द. (शब्द कल्पद्रुम)\nएकाध्यायी गीता-गीतेचा अठरावा अध्याय. ’ अठरावो अध्यावो नोहे हे एकाध्यायी गीताचि आहे हे एकाध्यायी गीताचि आहे जैं वांसरूचि गाय दुहे जैं वांसरूचि गाय दुहे तैं बेळु कायसा\nसंख्या अकरा ११ संकेत शास्त्र\nसंख्या दहा १० संकेत शास्त्र\nसंख्या नऊ९ संकेत शास्त्र\nसंख्या ० शून्य sankhya शून्य ZERO | पंढरीचा वारकरी\n[…] मागील संख्या पहा मुख्य अनुक्रमणिका पहा पुढील संख्या पहा […]\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/01/blog-post_86.html", "date_download": "2018-04-21T03:36:15Z", "digest": "sha1:ABTOIXD42T4KYJU7O52YHMYOVBABPDIH", "length": 26558, "nlines": 173, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: दोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nनुकत्याच संपलेल्या पिंपरी चिंचवड येथील मराठी साहित्य संमेलनात गाजलेला साहित्यिक विषय, म्हणजे ‘जाणता राजा’ शरद पवार यांची मुलाखत त्यात मुलाखतकारांनीच अधिक बोलून पवारांना बोलायला़च वेळच दिला नाही, असे बहुतेक माध्यमांनी स्पष्ट केले आहे. पण तीच तर आजकालची पद्धत आहे ना त्यात मुलाखतकारांनीच अधिक बोलून पवारांना बोलायला़च वेळच दिला नाही, असे बहुतेक माध्यमांनी स्पष्ट केले आहे. पण तीच तर आजकालची पद्धत आहे ना प्रत्येकजण अर्णब गोस्वामी व्हायला धडपडत असतो आणि अर्णब व्हायचे तर ज्याची मुलाखत आहे, त्याला शब्दही बोलू द्यायचा नसतो ना प्रत्येकजण अर्णब गोस्वामी व्हायला धडपडत असतो आणि अर्णब व्हायचे तर ज्याची मुलाखत आहे, त्याला शब्दही बोलू द्यायचा नसतो ना मग त्याच वास्तवाचा प्रभाव साहित्य संमेलनावर पडल्यास गैर ते काय मग त्याच वास्तवाचा प्रभाव साहित्य संमेलनावर पडल्यास गैर ते काय या मुलाखतीत पवारांना खुप कमी बोलण्याची संधी मिळाली, तरी त्यांनी काही महत्वाचे राजकीय व ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केले. त्यापैकी एक म्हणजे मराठी माणसाला हुकलेले देशाचे पंतप्रधानपद या मुलाखतीत पवारांना खुप कमी बोलण्याची संधी मिळाली, तरी त्यांनी काही महत्वाचे राजकीय व ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केले. त्यापैकी एक म्हणजे मराठी माणसाला हुकलेले देशाचे पंतप्रधानपद खुद्द पवार साहेब मागली दोन दशके मोठ्या आतुरतेने त्या पदावर आरुढ व्हायला सज्ज होऊन बसले आहेत. पण तशी संधीच त्यांच्या दिशेने येत नाही आणि आलीच असेल, तर तिला पिटाळून लावण्यात पवारांचा हातखंडा आहे. मात्र पवारांनी मुलाखतीत आपल्या हुकलेल्या संधीचा विषयच येऊ दिला नाही. तर मराठी माणसाला तशी संधी होती, तो इतिहास सांगितला. तब्बल अर्धशतकापुर्वी दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले आणि नव्या पंतप्रधानाची निवड व्हायची होती. त्यावेळी केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा खुप उजळ होती. सहाजिकच कॉग्रेसश्रेष्ठी त्यांच्याच नावाचा विचार करीत होते. पण चव्हाण पडले भिडस्त आणि सभ्य खुद्द पवार साहेब मागली दोन दशके मोठ्या आतुरतेने त्या पदावर आरुढ व्हायला सज्ज होऊन बसले आहेत. पण तशी संधीच त्यांच्या दिशेने येत नाही आणि आलीच असेल, तर तिला पिटाळून लावण्यात पवारांचा हातखंडा आहे. मात्र पवारांनी मुलाखतीत आपल्या हुकलेल्या संधीचा विषयच येऊ दिला नाही. तर मराठी माणसाला तशी संधी होती, तो इतिहास सांगितला. तब्बल अर्धशतकापुर्वी दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले आणि नव्या पंतप्रधानाची निवड व्हायची होती. त्यावेळी केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा खुप उजळ होती. सहाजिकच कॉग्रेसश्रेष्ठी त्यांच्याच नावाचा विचार करीत होते. पण चव्हाण पडले भिडस्त आणि सभ्य कुठलाही दावा करण्यापेक्षा त्यांनी आपल्या समर्थक अनुयायांची बैठक घेऊन त्यावर विचारविनियम केला. त्या गडबडीत संधी कशी निघून गेली, त्याचा संदर्भ पवारांनी सविस्तर कथन केला आहे. तो अर्थातच यशवंतरावांच्या थोरपणाचा नमूना म्हणता येईल. सभ्यपणा व सुसंस्कृतपणा हा चव्हाणांच्या राजकारणाचा पाया होता.\nशास्त्री यांचे निधन झाल्यावर संधी आलेली असताना आपल्यावर पंडित नेहरू व इंदिराजींचे असलेले उपकार चव्हाण विसरले नाहीत. म्हणूनच दावा करण्याच्याही आधी इंदिराजींकडे त्याबद्दल विचारणा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसे केल्यास इंदिराजी आपलेच घोडे पुढे दामटतील, अशी शंका किंवा भिती पवारांनी तेव्हा व्यक्त केली होती. त्यावर यशवंतराव रागावले. पण शेवटी पवार यांचेच शब्द खरे ठरले. कारण चव्हाणांनी विचारणा केल्यावर दुसर्‍या दिवशी इंदिराजींनीच आपण दावा करणार असल्याचे चव्हाणांना कळवले आणि परस्पर मराठी माणसाचा दावा निकालात निघाला. चव्हाणांनी तसे कशामुळे केले तर त्याला सभ्यपणा व सुसंस्कृतपणा म्हणतात. ते शब्द अर्थातच मुलाखतीत पवारांनीच वापरले आहेत. पण तोच सभ्यपणा चव्हाणांच्या पंतप्रधान पदावर आरूढ होण्यास आडवा आला, असेही शरद पवार म्हणतात. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. सत्तापदाला असलेला धोका आमदारही नसताना कोवळ्या वयात पवार ओळखू लागले होते. कारण हा प्रसंग घडला, तेव्हा १९६६ सालात पवार आमदारही झालेले नव्हते. पण पंतप्रधान पदाच्या घडामोडीतही किती बारकाईने लक्ष घालत होते, त्याची साक्ष मिळते. त्यात चव्हाणांनी सभ्यपणा दाखवून पुर्वी इंदिराजींनी केलेल्या मदतीचे स्मरण ठेवले. हाच तो सभ्यपणा असतो ना तर त्याला सभ्यपणा व सुसंस्कृतपणा म्हणतात. ते शब्द अर्थातच मुलाखतीत पवारांनीच वापरले आहेत. पण तोच सभ्यपणा चव्हाणांच्या पंतप्रधान पदावर आरूढ होण्यास आडवा आला, असेही शरद पवार म्हणतात. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. सत्तापदाला असलेला धोका आमदारही नसताना कोवळ्या वयात पवार ओळखू लागले होते. कारण हा प्रसंग घडला, तेव्हा १९६६ सालात पवार आमदारही झालेले नव्हते. पण पंतप्रधान पदाच्या घडामोडीतही किती बारकाईने लक्ष घालत होते, त्याची साक्ष मिळते. त्यात चव्हाणांनी सभ्यपणा दाखवून पुर्वी इंदिराजींनी केलेल्या मदतीचे स्मरण ठेवले. हाच तो सभ्यपणा असतो ना तोच यशवंतरावांनी दाखवायला नको होता, असा पवारांचा आग्रह होता. अर्थात त्याला चव्हाण बधले नाहीत. त्यांनी पंतप्रधानपदावर पाणी सोडून सभ्यपणाला साथ दिली. हाच गुरू शिष्यातला फ़रक आहे. पण पवारांना अजून त्याचा अर्थ उमगलेला नसावा. अन्यथा त्यांनी सभ्यपणा व सुसंस्कृतपणा ‘आडवा’ आला, अशी भाषा केली नसती. की आपण तसे सभ्य सुसंस्कृत नाही हे लोकांना ठाऊक असतानाही पुन्हा ओरडून जाहिरपणे सांगायची गरज पवारांना वाटली नसती.\n२०१२ च्या महापालिका निवडणुका चालू असताना अनेक वाहिन्यांनी बड्या नेत्यांच्या प्रदिर्घ मुलाखती घेतल्या होत्या. त्यापैकी एका मुलाखतीत चव्हाणांच्या पंतप्रधान पदाच्या संधीचा दुसरा किस्सा पवारांनीच कथन केला होता. १९७९ सालात मोरारजींचे जनता सरकार कोसळले आणि विरोधी नेता असलेल्या यशवंतरावांना राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले होते. तर संख्या बघून सांगतो, असे चव्हाणांनी कळवले. नंतर पाठीशी बहुमत नसल्याचे मान्य करून माघार घेतली. पुढे चव्हाण रेड्डी एकत्र जुन्या आठवणी काढत बसले असताना, संजीव रेड्डी यांनी तो प्रसंग आठवून केलेली शेरेबाजी पवारांनी इथे कथन केली. रेड्डी चव्हाणांना म्हणाले, ‘तशी ऑफ़र शरदला दिली असती, तर आधी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन मगच तो बहुमताची जुळवाजुळव करायला गेला असता’. हा किस्सा सांगून पवारांनी विषय हसण्यावारी नेला. पण पिंपरीत ज्या सभ्य सुसंस्कृतपणाचे वावडे पवारांना सतावत होते, त्याचा चार वर्षे जुन्या मुलाखतीशी संबंध असू शकतो का एकदा नव्हेतर दोनदा चव्हाणांनी पंतप्रधान पदाची संधी गमावली. ती सभ्यपणा, सुसंस्कृतपणा इतकीच प्रामाणिकपणामुळे गमावली. आपण त्यांच्या जागी असतो, तर अशा सदगुणांची किंचितही बाधा होऊ दिली नसती, असेच पवारांना अपरोक्ष सुचवायचे असेल काय एकदा नव्हेतर दोनदा चव्हाणांनी पंतप्रधान पदाची संधी गमावली. ती सभ्यपणा, सुसंस्कृतपणा इतकीच प्रामाणिकपणामुळे गमावली. आपण त्यांच्या जागी असतो, तर अशा सदगुणांची किंचितही बाधा होऊ दिली नसती, असेच पवारांना अपरोक्ष सुचवायचे असेल काय चव्हाण आणि पवार यांच्यातला हाच एक सुक्ष्म किंवा मूलभूत फ़रक आहे. एकाला सभ्यपणा हा गुण वाटत होता, तर दुसर्‍याला सुसंस्कृतपणा ही राजकीय अडचण वाटत राहिली आहे. म्हणूनच या गुणांमुळे महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी हुकली, हा दावा गंभीरपणे तपासावा लागतो. हे गुण असल्यामुळे चव्हाणांची संधी दोनदा हुकली यात शंकाच नाही. पण पवारांचे काय चव्हाण आणि पवार यांच्यातला हाच एक सुक्ष्म किंवा मूलभूत फ़रक आहे. एकाला सभ्यपणा हा गुण वाटत होता, तर दुसर्‍याला सुसंस्कृतपणा ही राजकीय अडचण वाटत राहिली आहे. म्हणूनच या गुणांमुळे महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी हुकली, हा दावा गंभीरपणे तपासावा लागतो. हे गुण असल्यामुळे चव्हाणांची संधी दोनदा हुकली यात शंकाच नाही. पण पवारांचे काय त्यांनाही त्यासाठी संधी आलेली होती. ती संधी त्यांनी कशामुळे गमावली, तेही स्पष्ट करायला नको का\n१९९६ सालात म्हणजे वीस वर्षापुर्वी नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजपाचे अल्पमत सरकार स्थापन झाले. पण बहुमताअभावी वाजपेयींना राजिनामा द्यावा लागला. तेव्हापासून दोन वर्षे आघाडीचे प्रयत्न चालू होते आणि पवार लोकसभेतील विरोधी नेता होते. तेव्हा त्यांच्या इतका अनुभवी आणि जाणता नेता बिगर भाजपा गोटात नव्हता. पण इच्छुक असूनही पवार आपला दावा पेश करू शकले नाहीत, की कोणी त्यांचे नाव पुढे केले नाही. तेव्हा नरसिंहरावांना आव्हान द्यायला राजेश पायलट पुढे आले, तर त्यांना विश्वासात घेऊन पवारांनी आपले घोडे पुढे दामटले होते. पण प्रत्यक्षात रावांशी तडजोड करून माघार घेतली. मग तर केसरी यांनीही पवारांना कधी विश्वासात घेतले नाही. मग अन्य बिगरभाजपा विरोधकांच्या आघाडीत पवारांच्या नावाचा विचार कशाला होणार मात्र यावेळी पंतप्रधान व्हायची शरद पवार नावाच्या मराठी माणसाला असलेली संधी सभ्यपणा वा प्रामाणिक सुसंस्कृतपणामुळे गेली नाही. हे गुण आडवे आले नाहीत. त्या गुणांचाच अभाव असल्याने पवार दावा करू शकले नाहीत, की त्यांचे नाव कुणाला पुढे करता आले नाही. ही महाराष्ट्राने पंतप्रधानपद गमावण्याची दुसरी वेळ होती. एकदा गुण आडवे आले आणि दुसर्‍यांदा त्याच गुणांचा अभाव आडवा आला. वीस वर्षात वाजपेयींचा अपवाद करता देवेगौडा, गुजराल आणि दहा वर्षे मनमोहन सिंग हे पवारांच्या तुलनेत अगदी कमजोर उमेदवार होते. त्यांच्यापेक्षा पवार खुपच गुणी, अनुभवी व प्रतिभावान राजकारणी होते. पण पंतप्रधानपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा, यांचा पवारांकडे दुष्काळ असल्याने सर्व पक्षात मित्र असूनही त्यांना तो पल्ला गाठता आला नाही. थोडक्यात सभ्यता व सुसंस्कृतपणा दोनदा महाराष्ट्राला अपशकुनी ठरला. पण एकदम भिन्न मार्गाने. यशवंतराव प्रामाणिक होते आणि पवारांचा त्याच गुणांशी छत्तीसचा आकडा\nमस्त भाऊ खुपच छान निरीक्षण\nआजपर्यंततरी शिवाजीराजांशिवाय कोणी ' जाणता राजा ' होऊ शकलेलं नाही.\nयाला उपहास म्हणतात पदवी नव्हे\nहा हा हा क्या बात क्या बात\nमराठी भाषेचा योग्य उपयोग करून भाऊ तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nरोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’\nपुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान\nआधुनिक पुराणातले मायावी राक्षस\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nरावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडा\n‘जनरल’ (नॉलेजियन) कुबेरांची युद्धनिती\nजिहाद विरुद्ध जिहाद पुकारा\nउठा साहेब, पत्र लिहायला बसा\nसोनिया, राहुल आणि आसाराम\nजाये तो जाये कहॉ\nपाकिस्तान मोदींना घाबरत नाही\nभारताच्या अस्तनीतले विषारी साप\nपाकिस्तानचा इजिप्त होऊ शकेल\nविषय पठाणकोट पुरता नाहीच\nशरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल\nगुलाम अलीची गझल आणि पझल\nमोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2011/08/blog-post_24.html", "date_download": "2018-04-21T03:47:39Z", "digest": "sha1:KSYSU6XD7BN45NF6C4PEOO72WRZ5ATWC", "length": 31458, "nlines": 254, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: इमामाचा देशद्रोही फतवा", "raw_content": "\nशाही इमाम बुखारी यांनी अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात एक फतवा काढला आहे. अण्णांचे आंदोलन इस्लामविरोधी असल्याने या आंदोलनात मुस्लिमांनी भाग घेऊ नये, असे या फतव्यात म्हटले आहे. या फतव्यामध्ये अण्णांच्या आंदोलनाला इस्लामविरोधी ठरविण्यासाठी इमामाने जे कारण दिले आहे ते संताप आणणारे, कीव करण्यासारखे आहे. अण्णांच्या आंदोलनात 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या जात असल्याने हे आंदोलन इस्लामविरोधी असल्याची बांग शाही इमामाने दिली आहे. या देशातील कोणत्याही देशभक्त माणसाच्या संतापाचा भडका उडावा, असा हा फतवा आहे. भारत माता की जय याला जर यांचा विरोध असेल, तर यांना सडेतोडपणे सांगावे लागेल की अरे भारत माता की जय ही या देशाच्या राष्ट्रगीताचा भाग असणारी घोषणा आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात देशातील सामान्यातला सामान्य माणूस जात, पात, पंथ सर्व विसरून देशभक्तीच्या भावनेने सहभागी झाला आहे. अशावेळी देशाच्या जयजयकाराच्या विरोधात इमामाने फूत्कार टाकणे हे संताप आणणारे आहे. लांगूलचालनाचा परिणाम राष्ट्रद्रोहाकडे कसा घेऊन जातो याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हटले पाहिजे. मात्र, इमामाच्या या फतव्याला मुस्लिम समाजातीलच काही लोकांनी धुडकावून लावले, हे बरे झाले. मुस्लिमांच्या उलेमा कौन्सिलने इमामाच्या फतव्याला कडाडून विरोध केला आहे. अण्णांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लोक सहभागी झालेले असून, इमामांचा फतवा चुकीचा आहे, असे या उलेमा कौन्सिलने म्हटले आहे. उलेमा कौन्सिलच्या या मतापाठोपाठ दोन हजार मुस्लिमांनी जनता दलाचे खासदार अली अन्वर यांच्या नेतृत्वाखाली मुद्दाम नॉर्थ एव्हेन्यू पासून रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी होण्याची कृती केली. इस्लामचा चुकीचा अर्थ काढून कोणी मुस्लिमांना गुमराह करत असतील, तर यापुढे या देशात हे चालणार नाही, हेच या मुस्लिमांनी जणू निक्षून जतावले आहे. सगळे मुस्लिम हे आपल्या हातात आहेत, अशा आविर्भावात त्यांच्या आधारे देशद्रोहाच्या टोकाला जाऊन वाटमारी करण्याचा धंदा यापुढे चालणार नाही, असा देशद्रोही धर्मांधांना हा इशारा आहे. यात आणखी एक शंका येते आहे ती कुजक्या राजकारणी, कॉंग्रेसी कारस्थानाची. अण्णांच्या आंदोलनात विक्षेप आणण्यासाठी ही मंडळी मुस्लिम, दलित यांना भडकावून देण्याचे कपटकारस्थान करण्याच्या मागे आहेत की काय काही दलित संघटनांनी विनाकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत अण्णांच्या आंदोलनाच्या विरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता. हा फार्स प्रायोजित असण्याची शक्यता होती. त्याच मालिकेत शाही इमामाचा हा फतवाही अण्णांचे आंदोलन ज्यांना सोयीचे नाही, त्या राजकीय नतद्रष्ट लोकांकडून प्रायोजित असू शकतो. या देशात अल्पसंख्यकांचे विषय संवेदनशील बनवून त्या आधारे भडका उडवून द्यायचा आणि त्या धगीवर राजकीय पोळ्या भाजण्याचा धंदा खूप आधीपासून चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कारस्थान खेळले जात आहे. घटना हा दलित समाजाच्या श्रद्धेचा भाग बनवायचा आणि नको तेव्हा त्या श्रद्धेला आवाहन करून कामाला लावायचे, असा यांचा धंदा आहे. वास्तविक या देशात आजवर कपट कारस्थान करणार्‍या याच लोकांनी राजकीय खुर्ची वाचविण्यासाठी देशाची घटना गुंडाळून आणिबाणी आणली, अनेकदा सोयीनुसार घटनादुरुस्त्या केल्या. कितीतरी वेळा घटनेची पायमल्ली केली आणि आता केवळ अण्णांचे आंदोलन पराभूत करण्यासाठी हे दलित अस्मितेचे कार्ड खेळण्याचा सवंग डाव आखला गेला. अल्पसंख्यकांना भडकवून अण्णांच्या आंदोलनाला अपशकून करण्याचे कारस्थानही या लोकांनी केले असावे. शाही इमामांनी केवळ वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांना विरोध नोंदवून गप्प बसायला हवे होते. तसे न करता इमामांनी, 'मुस्लिम समाजातील लोकांनी अण्णांच्या आंदोलनात भाग घेऊ नये' असे केलेले आवाहन वेगळीच शंका उत्पन्न करणारे आहे. शाही इमामांचा रोख वंदे मातरम्, भारत माता की जय यावर नाही. या दोन घोषणांचा हवाला देत इस्लामी समाजाला या आंदोलनापासून तोडण्याचे हे कारस्थान आहे, असे वाटू लागले आहे. ख्रिश्‍चन संघटनांनी मोर्चा काढून अण्णांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याचे वृत्तही आले आहे. वास्तविक अण्णांचे आंदोलन सर्व जात, पंथ, भाषा यापासून मुक्त आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्व जाती-पंथाचे लोक या आंदोलनात उतरले आहेत. अशावेळी केवळ ख्रिश्‍चन समाजाने वेगळा मोर्चा काढण्याची काही गरज नाही. भ्रष्टाचार हा एक दुर्गुण आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन या सर्वांनाच भ्रष्टाचाराचा त्रास होतो. या देशातून भ्रष्टाचार हद्दपार व्हावा, ही सगळ्यांचीच तीव्र इच्छा आहे. सर्वांनी मिळून लढा दिला तरच तो यशस्वी होईल. त्यातून वेगळी चूल मांडण्याची गरज नाही. अण्णांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी रा. स्व. संघाच्या मंगलोरजवळ पुत्तूर येथे झालेल्या बैठकीत भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर अण्णांचे आंदोलन सुरू झाले. त्याचाही दुरुपयोग करत अण्णांचे आंदोलन हे संघाचे कारस्थान आहे, अशा घाणेरड्या पातळीवर कॉंग्रेसच्या मंडळींनी कुप्रचार सुरू केला होता. आता तसे होऊ नये म्हणून संघाने अत्यंत संयमाने खबरदारी घेतलेली दिसते आहे. अण्णांचे आंदोलन बदनाम करण्याचा तो हुकमी मार्ग बंद झाल्याने इस्लाम, दलित या समाजघटकांना उत्तेजित करून, भडकवून देऊन हे आंदोलन हाणून पाडण्याची एक घाणेरडी खेळी आहे की काय काही दलित संघटनांनी विनाकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत अण्णांच्या आंदोलनाच्या विरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता. हा फार्स प्रायोजित असण्याची शक्यता होती. त्याच मालिकेत शाही इमामाचा हा फतवाही अण्णांचे आंदोलन ज्यांना सोयीचे नाही, त्या राजकीय नतद्रष्ट लोकांकडून प्रायोजित असू शकतो. या देशात अल्पसंख्यकांचे विषय संवेदनशील बनवून त्या आधारे भडका उडवून द्यायचा आणि त्या धगीवर राजकीय पोळ्या भाजण्याचा धंदा खूप आधीपासून चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कारस्थान खेळले जात आहे. घटना हा दलित समाजाच्या श्रद्धेचा भाग बनवायचा आणि नको तेव्हा त्या श्रद्धेला आवाहन करून कामाला लावायचे, असा यांचा धंदा आहे. वास्तविक या देशात आजवर कपट कारस्थान करणार्‍या याच लोकांनी राजकीय खुर्ची वाचविण्यासाठी देशाची घटना गुंडाळून आणिबाणी आणली, अनेकदा सोयीनुसार घटनादुरुस्त्या केल्या. कितीतरी वेळा घटनेची पायमल्ली केली आणि आता केवळ अण्णांचे आंदोलन पराभूत करण्यासाठी हे दलित अस्मितेचे कार्ड खेळण्याचा सवंग डाव आखला गेला. अल्पसंख्यकांना भडकवून अण्णांच्या आंदोलनाला अपशकून करण्याचे कारस्थानही या लोकांनी केले असावे. शाही इमामांनी केवळ वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांना विरोध नोंदवून गप्प बसायला हवे होते. तसे न करता इमामांनी, 'मुस्लिम समाजातील लोकांनी अण्णांच्या आंदोलनात भाग घेऊ नये' असे केलेले आवाहन वेगळीच शंका उत्पन्न करणारे आहे. शाही इमामांचा रोख वंदे मातरम्, भारत माता की जय यावर नाही. या दोन घोषणांचा हवाला देत इस्लामी समाजाला या आंदोलनापासून तोडण्याचे हे कारस्थान आहे, असे वाटू लागले आहे. ख्रिश्‍चन संघटनांनी मोर्चा काढून अण्णांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याचे वृत्तही आले आहे. वास्तविक अण्णांचे आंदोलन सर्व जात, पंथ, भाषा यापासून मुक्त आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्व जाती-पंथाचे लोक या आंदोलनात उतरले आहेत. अशावेळी केवळ ख्रिश्‍चन समाजाने वेगळा मोर्चा काढण्याची काही गरज नाही. भ्रष्टाचार हा एक दुर्गुण आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन या सर्वांनाच भ्रष्टाचाराचा त्रास होतो. या देशातून भ्रष्टाचार हद्दपार व्हावा, ही सगळ्यांचीच तीव्र इच्छा आहे. सर्वांनी मिळून लढा दिला तरच तो यशस्वी होईल. त्यातून वेगळी चूल मांडण्याची गरज नाही. अण्णांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी रा. स्व. संघाच्या मंगलोरजवळ पुत्तूर येथे झालेल्या बैठकीत भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर अण्णांचे आंदोलन सुरू झाले. त्याचाही दुरुपयोग करत अण्णांचे आंदोलन हे संघाचे कारस्थान आहे, अशा घाणेरड्या पातळीवर कॉंग्रेसच्या मंडळींनी कुप्रचार सुरू केला होता. आता तसे होऊ नये म्हणून संघाने अत्यंत संयमाने खबरदारी घेतलेली दिसते आहे. अण्णांचे आंदोलन बदनाम करण्याचा तो हुकमी मार्ग बंद झाल्याने इस्लाम, दलित या समाजघटकांना उत्तेजित करून, भडकवून देऊन हे आंदोलन हाणून पाडण्याची एक घाणेरडी खेळी आहे की काय कोणी कसलीही खेळी करोत की राजकारण करोत आता यापुढे या देशात वंदे मातरम् आणि भारत माता की जय या घोषणांना, राष्ट्रगीतांना केलेला विरोध सहन केला जाणार नाही, हे निक्षून सांगण्याची वेळ आली आहे. ज्यांना वंदे मातरम् आणि भारत माता की जय मान्य नसेल त्यांना या देशाच्या भूमीवर एक क्षणभरही राहण्याचा अधिकार नाही, हे आता कोणताही संदेह मनात न ठेवता अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. देशद्रोहाची भावना भडकवून देऊन आपले राजकीय स्वार्थ साधण्याचा आगीशी खेळ कोणी करत असेल, तर त्यांनाही कायमचा धडा देण्याची वेळ आता आली आहे. मुस्लिम, दलित समाजातील विचारी लोकांनीच त्या त्या वेळी पुढे येऊन मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून त्यांना भडकवून देऊन तोडण्याचे जे कारस्थान खेळले जाते, ते हाणून पाडले पाहिजे. हे लांगूलचालनाचे, हे अस्मिता भडकवण्याचे, हे देशद्रोही सौदा करण्याचे प्रकार करण्याचा विचारही मनात येणार नाही, अशी शिक्षा अशा प्रकारचा खेळ करणार्‍या कुटिल लोकांना भारतातील सामान्य लोकांनी दिली पाहिजे. यापूर्वी लांगूलचालनाच्या असल्या घाणेरड्या प्रयोगांमुळेच स्वातंत्र्याच्या चळवळीत कॉंग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्यास तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षाने विरोध केला. त्याला न जुमानता विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी वंदे मातरम् गायिले. कॉंग्रेस अध्यक्ष मंचावरून निघून गेले. त्याचवेळी त्यांना अडवून, जर तुम्हाला वंदे मातरम् मान्य नसेल तर स्वातंत्र्याच्या चळवळीत तुम्हाला काडीचे स्थान नाही, असे म. गांधींसारख्यांनी सांगितले असते तर पुढे कदाचित देशाची दुर्दैवी फाळणी झालीच नसती. आता तरी त्या चुका पुन्हा होता कामा नयेत. शाही इमामाने कोणत्याही हेतूने केलेले असेना, पण त्यांचा फतवा हा सरळ सरळ देशद्रोहाचे आवाहन करणारा असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला भरण्याची गरज आहे.\n( साभार : तरुण भारत )\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.eshodhan.com/2018/01/blog-post_22.html", "date_download": "2018-04-21T03:30:05Z", "digest": "sha1:WJWMWV7TDBBOKYBX74QSQ37B4ORTAVYK", "length": 23549, "nlines": 90, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मोक्ष प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nआपण खोटाच इतिहास शिकत आलोय\nसरफराज अ. रजाक शेख एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 8624050403 इतिहास हा साधनांच्या आधारे लिहिला जातो. इतिहासाला कथन करणारी...\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भाषणानंतर केलेल्या ...\nये शहादतगाह-ए-उल्फत में कदम रखना है. लोग आसान समझते हैं मुसलमां होना मित्रांनों आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि, दारू, सीगारेट, ...\nमोक्ष प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य\nआमच्यापैकी असा कोण आहे जो या जीवनात सफल होऊ इच्छित नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सर्व याच एकमेव प्रयत्नात असतो की स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाचे जीवन सफल व्हावे. यासाठी आम्ही सर्वांनी जीवनाचे काही उद्देश ठरविले आहेत. ज्यांना प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो. जेव्हा आम्ही उद्देश प्राप्त करतो तेव्हा आमच्या आनंदाला सीमा राहत नाही, सफलताप्राप्तीनंतर आम्ही आनंदविभोर होतो. परंतु, जेव्हा काही कारणांमुळे उद्देश प्राप्त होऊ शकत नाही, तेव्हा या असफलतेमुळे आम्ही अति दु:खी होतो आणि कधी-कधी ईश्वराला यासाठी दोषी ठरवितो.\nमनुष्य जीवन त्याच्या मृत्यूपश्चात समाप्त होत नाही तर त्यानंतरसुद्धा जीवन आहे. सफलतेची ही सर्व धडपड याच जगातील जीवनाला सफल बनविण्यात आणि भौतिक सुखसुविधांना प्राप्त करण्यापर्यंतच सीमित आहे. मृत्यूपश्चात काय होणार आहे याकडे आमचे लक्ष कमीच जाते. खरे तर संपूर्ण जीवनाला सफल बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे.\nउपासनाविधीच्या ज्ञानासह मनुष्याला पूर्ण मार्गदर्शन करणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करणे धर्माचे दायित्व आहे. सर्व धर्मांनी आणि विचारप्रणालींनी ही दायित्वपूर्ती करताना मनुष्यासमोर मोक्ष आणि मुक्तीचा उद्देश प्रस्तुत केला आहे. मानवी इतिहास यावर साक्षी आहे की मुक्तीला मनुष्य जीवनाच्या सफलतेसाठी मापदंड म्हणून वेगवेगळ्या रूपात सांगितले गेले आहे. मुक्तीविषयी प्रत्येक धर्मात मतभेद आणि विरोधाभास आढळून येतो.\nहिंदू धर्मात मरणोत्तर जीवन आणि पुनर्जन्म अशा दोन वेगवेगळ्या धारणा आढळतात. एकीकडे वेदांमध्ये स्वर्ग व नरकाचे वर्णन सापडते ज्याद्वारे मरणोत्तर जीवनात पुन्हा जन्म होण्याची पुष्टी होते तर दुसरीकडे अन्य ग्रंथांत आवागमनीय पुनर्जन्माचे वर्णनसुद्धा सापडते ज्यात मनुष्य आत्मा विभिन्न योनितून अनेकदा जन्म घेऊन आवागमनीय (पुनर्जन्म) उन्नत होऊन ईश आत्म्यामध्ये विलीन होतो आणि हीच मनुष्याची मुक्ती आहे. या दोन्ही धारणांव्यतिरिक्त श्रीमद्भगवदगीतेमध्ये मोक्षप्राप्तीचा एक मार्ग संन्यास घेऊन आणि सत्यज्ञानप्राप्तीसाठी स्वत:ला पूर्णत: समर्पित करणे आहे. तसेच दुसरीकडे या जगाच्या जीवनकर्तव्यांना पूर्ण करताना तुच्छ स्व-इच्छांना त्यागणेसुद्धा मोक्ष आहे, असे सांगितले आहे. वेदांमध्ये आवागमनीय पुनर्जन्म संकल्पना आढळत नाही. वेद अध्ययनाने स्पष्ट होते की वास्तवता दोनच लोक आहेत. एक वर्तमान लोक आणि दुसरे परलोक. परलोकात मनुष्याला उच्च स्थान प्राप्त होणे म्हणजेच मुक्ती होय. जिथे सर्व कामनापूर्ती, प्रत्येक प्रकारचा आनंद व सुख असेल आणि तिथे ईश्वराचे राज्य असेल. वेदांमध्ये स्वर्गाचे अति सुंदर व आकर्षक वर्णन सापडते आणि नरकाचे अति दु:खदायक वर्णन आहे. वेदांनुसार परलोक सफलताच वास्तविक सफलता आणि मुक्ती आहे.\nबौद्ध मतानुसार मुक्ती अथवा निर्वाण म्हणजे मनुष्याने स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना स्वनियंत्रित करावे किंवा त्यांच्यापासून मुक्ती मिळवावी. बुद्धांच्या दृष्टीने स्वर्ग किंवा नरकाचे लौकिक अस्तित्व नाही आणि मनुष्य याच जीवनात त्याच्या चांगल्या व वाईट कर्मांनी स्वर्ग अथवा नरकास प्राप्त करू शकतो. गौतम बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाला स्वीकारले किंवा अस्वीकारलेले नाही. त्याच्यानुसार मनुष्याच्या मुक्तीसाठी कोणत्याही ईश्वराची किंवा देवीदेवतांची कृपा व अनुग्रहाची आवश्यकता मुळीच नाही. बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचासुद्धा अस्वीकार केला आहे. बुद्धमतानुसार मुक्ती व निर्वाणाचा संबंध मनुष्याच्या भौतिक जीवनाशीच सीमित आहे. मरणोत्तर जीवनाविषयी बौद्धमत काहीच मार्गदर्शन करत नाही. धर्मात नैतिकता जर ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारण्यावर आधारित असेल तर त्याचे पालन करणे जास्त काळापर्यंत अशक्य होते आणि हेच बौद्ध धम्माविषयी घडले आहे.\nजैन मतानुसार आत्मा मनुष्य शरीरात कैद आहे आणि या भौतिक शरीरापासून त्याची मुक्तीच मनुष्याची खरी मुक्ती आहे. यासाठी शरीराला इतके काही कष्ट देणे आवश्यक आहे की, ज्यामुळे आत्मा शरीरातून निघून जाईल. कठोर तपश्येनेसुद्धा हे साध्य होते. या मतानुसार श्रेष्ठ व प्रशंसनीय मृत्यू तो आहे ज्यात मनुष्य भुकेने व्याकूळ होऊन मरतो. जैन मत ईश्वराला सृष्टीनिर्माता म्हणून स्वीकारत नाही, परंतु एका मुक्त आत्म्याला मात्र समस्त ईशगुणांनी संपन्न करतो. या मतानुसार प्रत्येक सजीव ही स्थिती प्राप्त करू शकतो आणि करतसुद्धा आहे. अशा प्रकारे जैन मत अगणित ईश्वरांना स्वीकारतो. यांचा विश्वास आहे की प्रत्येक आत्मा कर्माशी जोडलेला आहे आणि यापासून सुटका होणे म्हणजेच आत्म्याला मुक्ती मिळणे आहे.\nशीख धर्म ईश्वरात विलीन होण्यास मुक्ती मानतो. यासाठी जगातील सुखसुविधांना त्यागणे, उपवास करणे व तपस्या करणे आवश्यक नाही. फक्त ईश्वरावर आस्था ठेवून त्याचे चिंतन मनन करून सत्यमय जीवन व्यतीत करणे आहे. शीख धर्म एकेश्वरत्वाचा समर्थक आहे.\n”जे लोक ईश्वराचे चिंतनमनन करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. अशा लोकांना जीवनमृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते.” (गुरुग्रंथसाहिब-11)\nख्रिश्चन धर्मसुद्धा एकेश्वरत्वाचा समर्थक आहे, परंतु याविषयीची परिभाषा यात स्पष्ट सांगितली नाही. प्रेषित इसा मसीह (अ.) यांना ईश्वरसुद्धा मानले गेले आहे. तसेच ईश्वराचा पुत्रसुद्धा आणि पवित्र आत्मासुद्धा. ख्रिश्चन धर्मानुसार पापांपासूुन पूर्णत: मुक्ती खरी मुक्ती आहे. पाप मनुष्याच्या जन्मापासून त्याच्याशी निगडीत आहे. या पापांपासून मुक्तीचा एकमेव मार्ग इसा मसीह (अ.) यांच्यावर आस्था ठेवणे आहे. या धर्मानुसार दोन हजार वर्षांपूर्वी ईश्वरपुत्र ईसामसीह यांनी सुळावर स्वत:चा बळी देऊन सर्व मानवांच्या पापांचे प्रायश्चित्त केले आहे. पाप आणि जीवनाच्या मुक्तीचा एकच मार्ग इसा मसीह (अ.) वर आस्था बाळगणे आहे. ख्रिश्चन धर्माच्या ग्रंथांत प्रेषित इसा मसीह (अ.) यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या मुक्तीविषयीचा उल्लेख मात्र सापडत नाही. तसेच इसा मसीह (अ.) वर आस्था बाळगूनसुद्धा मनुष्य जर पापी कृत्य करीत गेला तरी त्याची मुक्ती होणारच काय याविषयीचे स्पष्टीकरणसुद्धा सापडत नाही.\nयहुदी लोक समजतात की जगात ईश्वराने निवडलेला सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ एकमेव वंश त्यांचाच आहे आणि ईश्वराशी त्यांचा विशेष संबंध आहे. यहुदी म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मोक्ष जन्मापासूनच सुनिश्चित झालेला असतो. त्यांची मान्यता आहे की नरक अन्य धर्मियांसाठी आहे आणि यहुदींना नरकात टाकले जाणार नाही. हे यहुदीमत साडेतीन हजार वर्षांपासून प्रचलित आहे. येथेसुद्धा हे स्पष्टीकरण मिळत नाही की एखाद्या वंशात जन्म घेणेच मुक्ती आहे तर या वंशाबाहेर जन्मलेल्या लोकांचे काय होईल\nइस्लाममध्ये मुक्तीची धारणा सहज, सरळ, स्पष्ट व विवेकपूर्ण अशी आहे. इस्लामनुसार मोक्ष व मुक्ती प्राप्त करण्यासाठी भौतिक जगाचा त्याग करून संन्यास घ्यावे लागत नाही की या जगातील सुखसुविधांना त्यागावेसुद्धा लागत नाही. तसेच स्वत:च्या शरीरालासुद्धा त्रास (इंद्रिय दमन) द्यावे लागत नाही. इस्लामनुसार जन्माच्या आधारावर सर्व मानव समान आहेत आणि स्वर्ग एखाद्या वर्गविशेषासाठी आरक्षित नाही. इस्लाम मानवांना ऊच-नीचतेच्या आधारावर विभाजित करीत नाही, ज्यानुसार उच्चवर्णियांसाठी स्वर्ग आणि दुसर्यांसाठी नरक आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. यात जगातील सर्व मानवी समस्याची उकल व मुक्ती आहे. या जीवनात व पारलौकिक जीवनात सफलताप्राप्तीचे संपूर्ण मार्गदर्शन इस्लाम करतो, ज्याचे जीवंत उदाहरण पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आहे.\nइस्लाम आवागमनीय पुनर्जन्माला पूर्णत: नाकारतो आणि त्यास अस्वाभाविक व अविश्वसनीय मानतो. इस्लामची मौलिक धारणा आहे की मोक्ष व मुक्ती प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य आहे. मग तो कोणत्याही देशाचा, वंशाचा अथवा कोणत्याही काळात जन्मलेला असो, अट फक्त ही आहे की त्याने ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत केले असावे. ईश्वराने पूर्वी अवतरित ग्रंथांचे अवशेष आजसुद्धा उपलब्ध आहेत परंतु त्यांच्यापैकी कोणताच ग्रंथ आज मूळ रूपात उपलब्ध नाही. या सत्याला कोणीही नाकारू शकत नाही की लोकांनी त्या ग्रंथांना स्वत:च्या इच्छेनुसार बनविण्यासाठी त्यांच्यामध्ये अतोनात फेरबदल केले आणि त्यामुळे त्या ग्रंथांची मूळ शिकवण आज लुप्त झाली आहे. आज पवित्र कुरआनच तो अंतिम व सुरक्षित ईशग्रंथ आहे जो ईश्वराच्या वास्तविक व मूळ शिकवणी मानवांपर्यंत प्रस्तुत करत आहे. या ग्रंथाचे 1450 वर्षांपासून पूर्णत: सुरक्षित असणे त्याच्या सत्यतेचे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. यावरून हेच स्पष्ट होते की इस्लाम हाच मानवतेच्या सफलतेचा, शांती, प्रगती व मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व शिकवणी मनुष्यनिर्मित आहेत आणि त्यांचा ईशमार्गदर्शनाशी काहीएक संबंध नाही. ईश्वराला केवळ पूजेसाठी सीमित करून आपल्या जीवनाला ईशमार्गदर्शनापासून पूर्णत: अलिप्त ठेवणे मनुष्याची एक घोडचूक आहे. याच कारणाने आज पूर्ण व्यवस्था अस्तव्यस्त झालेली दिसून येत आहे आणि मनुष्य शांती, प्रगती व मुक्तीच्या मार्गापासून दूर भरकटला गेला आहे.\nजीवन व जीवनाच्या प्रश्नांचा विचार करणारे आणि आपल्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा बाळगणार्या विचारवंतांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी इस्लाम धर्माच्या ज्ञानापासून अपरिचित राहू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2011/04/04/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-04-21T03:57:47Z", "digest": "sha1:BMLZK4TEFJOSNZOWDZF6HDEXT4PFJZ6T", "length": 11242, "nlines": 168, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! नुतन वर्षाभिनंदन !!! | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← ब्लॉग माझा – ३ स्पर्धा : पारितोषिक वितरण समारंभ \nकी घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने….. →\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा \nवसंत अवतरे या धरतीवर,\nउदात्त, उन्नत्त पुजा बांधूनी\nगुढी पाडव्याच्या सर्व मित्र-मंडळींना हार्दिक शुभेच्छा \nविशाल कुलकर्णी आणि कुटुंबीय…\nPosted by अस्सल सोलापुरी on एप्रिल 4, 2011 in आजची मेजवानी, सहज सुचलं म्हणुन....\n← ब्लॉग माझा – ३ स्पर्धा : पारितोषिक वितरण समारंभ \nकी घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने….. →\n4 responses to “गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नुतन वर्षाभिनंदन \nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा \nमन:पूर्वक आभार रवींद्रजी 🙂\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nपिंगबॅक गुढी पाडव्याच्या शुभेच्छ्या मराठीत | Marathi Search Results\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/02/blog-post_63.html", "date_download": "2018-04-21T03:41:16Z", "digest": "sha1:WJ6FWPO3GYFHLS6PRTULOQHFK5MOYECE", "length": 26228, "nlines": 173, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: लाडक्या छकुलीची गोष्ट", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nघरातले लाडावलेले मुल काहीही बरळले तरी त्याचे कौतुकच होत असते. त्यात पुन्हा असे मुल मुळातच कौतुकाचे असेल, तर त्याच्या बेताल बडबडीलाही दाद मिळत असते. भारतीय व प्रामुख्याने राजधानी दिल्लीतील माध्यमांमध्ये नेहरू घराण्याचे कौतुक उपजतच असते. म्हणजे त्याप्रकारचे कौतुक नसेल, तर कोणालाही दिल्लीच्या माध्यमात व पत्रकारितेत स्थान मिळू शकत नाही. सहाजिकच गांधी घराण्यातल्या कोवळ्या अर्भकाचेही सातत्याने अप्रुप सांगत बसण्याला राजकीय अभ्यास मानले जाणे रास्तच आहे. म्हणून तर मागल्या दहापंधरा वर्षात अधूनमधून प्रियंका गांधी या राजकारणात कधी प्रवेश करणार, त्याची चर्चा होत राहिलेली आहे. पण आजवर त्यांनी राजकारणात जी काही लुडबुड केली, त्याचे मूल्यमापन करण्याची कोणाही राजकीय विश्लेषकाला गरज भासलेली नाही. कालपरवा उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकात समाजवादी पक्ष व कॉग्रेसच्या आघाडीसाठी प्रियंकाने प्रयास केल्यावर त्यात कसे यश मिळाले; त्याचा गुणगौरव जोरात झाला. मग पुन्हा प्रियंका व यादव स्नुषा डिंपल एकत्रित उत्तरप्रदेशात रणधुमाळी करण्याच्याही अफ़वा पिकवल्या गेल्या. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही आणि मतदानाच्या तीन फ़ेर्‍यांचा प्रचार संपताना अकस्मात प्रियंका गांधी यांनी अवतार धारण केला. जेव्हा त्यांच्या खानदानी अमेठी व रायबरेली भागातल्या प्रचाराची वेळ आली, तेव्हा प्रियंका प्रकटल्या आणि त्यांनी राजकीय अभ्यासकांना नवे बोधामृत पाजले. त्यात अनेकांना मोदींना सणसणित चपराक बसल्याचाही साक्षात्कार झाला. कारण प्रियंकानी मोदींचे ‘दत्तक‘विधान उरकले होते. मोदींना कोणीही जरा काही बोचणारे बोलले, की मोदींना थप्पड बसल्याचा हा साक्षात्कार तब्बल चौदा वर्षे जुना आहे. त्यामुळे़च प्रियंकाने काहीही बोलले तरी ती चपराक बसणारच होती. म्हणूनच प्रियंकाच्या विधानाचा अर्थ शोधण्याची कोणाला गरज वाटली नाही.\nवाराणशी येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र आहे. असे मोदींनी कशाला म्हणावे तर कॉग्रेस समाजवादी आघाडी झाल्यावर त्याच्या दोन्ही प्रमुख नेत्यांना ‘युपीके लडके’ म्हणून प्रसिद्धी देण्याचा सपाटा लावला गेला. आता हेच दोन्ही उत्तरप्रदेशी मुलगे मिळून त्या राज्याचे कल्याण करून टाकणार, असा प्रचार सुरू झाला. थोडक्यात उत्तरप्रदेशचा तरूण म्हणजे अखिलेश व राहुल, असा आभास उभा करण्याचा तो प्रचार होता. हे दोघे उत्तरप्रदेशचे भूमीपुत्र आहेत आणि त्या राज्याला अन्य कुणा नेत्याची गरज नाही, असे त्यातून सुचित करायचे होते. सहाजिकच त्यालाच उत्तर देण्यासाठी उत्तरप्रदेशातून निवडून आलेले असल्याने, मोदी यांनी स्वत:ला उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र ठरवून आपली भूमिका मांडली. त्यावर उत्तरप्रदेशची वा संपुर्ण भारतीय माध्यमांची छकुली म्हणून परिचित असलेल्या प्रियंकाने आपले बहूमोल मतप्रदर्शन केले. मोदी जिथे जातात तिथे आपले नाते जोडतात. आताही त्यांनी उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र होण्याचे नाटक चालवले आहे, असे प्रियंकाला खोचक बोलायचे होते आणि त्या बोलल्या. उत्तरप्रदेशच्या भूमीला आपले पुत्र नाहीत काय तर कॉग्रेस समाजवादी आघाडी झाल्यावर त्याच्या दोन्ही प्रमुख नेत्यांना ‘युपीके लडके’ म्हणून प्रसिद्धी देण्याचा सपाटा लावला गेला. आता हेच दोन्ही उत्तरप्रदेशी मुलगे मिळून त्या राज्याचे कल्याण करून टाकणार, असा प्रचार सुरू झाला. थोडक्यात उत्तरप्रदेशचा तरूण म्हणजे अखिलेश व राहुल, असा आभास उभा करण्याचा तो प्रचार होता. हे दोघे उत्तरप्रदेशचे भूमीपुत्र आहेत आणि त्या राज्याला अन्य कुणा नेत्याची गरज नाही, असे त्यातून सुचित करायचे होते. सहाजिकच त्यालाच उत्तर देण्यासाठी उत्तरप्रदेशातून निवडून आलेले असल्याने, मोदी यांनी स्वत:ला उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र ठरवून आपली भूमिका मांडली. त्यावर उत्तरप्रदेशची वा संपुर्ण भारतीय माध्यमांची छकुली म्हणून परिचित असलेल्या प्रियंकाने आपले बहूमोल मतप्रदर्शन केले. मोदी जिथे जातात तिथे आपले नाते जोडतात. आताही त्यांनी उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र होण्याचे नाटक चालवले आहे, असे प्रियंकाला खोचक बोलायचे होते आणि त्या बोलल्या. उत्तरप्रदेशच्या भूमीला आपले पुत्र नाहीत काय या भूमीला दत्तकपुत्राची गरज आहे काय या भूमीला दत्तकपुत्राची गरज आहे काय असा सवाल करून प्रियंकाने अखिलेश व राहुल हे पुत्र, मायभूमीचा उध्दार व विकास करतील असे सुचित केले. लगेच मोदींचे दत्तकविधान रद्दबातल करून तथाकथित पत्रकार विद्वानांनी लाडकी छकुली प्रियंका हिच्या शब्दांचे गुणगान सुरू केले. पण त्यातला जो बोचरा सुर होता, तो तिच्यावरही नेमका उलटू शकतो, याचे कोणाला स्मरण राहिले नाही. कौतुकात रममाण झाले, मग विवेकबुद्धी क्षीण होणारच. मग प्रियंका किती निरर्थक बोलली, ते लक्षात तरी यायचे कसे असा सवाल करून प्रियंकाने अखिलेश व राहुल हे पुत्र, मायभूमीचा उध्दार व विकास करतील असे सुचित केले. लगेच मोदींचे दत्तकविधान रद्दबातल करून तथाकथित पत्रकार विद्वानांनी लाडकी छकुली प्रियंका हिच्या शब्दांचे गुणगान सुरू केले. पण त्यातला जो बोचरा सुर होता, तो तिच्यावरही नेमका उलटू शकतो, याचे कोणाला स्मरण राहिले नाही. कौतुकात रममाण झाले, मग विवेकबुद्धी क्षीण होणारच. मग प्रियंका किती निरर्थक बोलली, ते लक्षात तरी यायचे कसे ज्या शब्दांचे बोचकारे या कन्येने मोदींवर काढले आहेत, तेच तिच्या खानदानी व पक्षीय दुखण्यावरची खपलीही काढणारे आहेत. त्याचे काय\nउत्तरप्रदेशच्या भूमीचा उद्धार करण्यासाठी वा विकासाचे पांग फ़ेडण्यासाठी कुणा परप्रांतिय पुत्राला दत्तक घेण्याची गरज नसेल, तर मग तेच राज्य ज्या भारतीय संघराज्याचा घटक आहे, त्या मायभूमीच्या विकासासाठी परकीय महिलेची तरी गरज असते काय एका परदेशी महिलेने जिर्णोद्धारासाठी अध्यक्ष पदावर आणून बसवण्याची गरज कॉग्रेसला कशाला भासते एका परदेशी महिलेने जिर्णोद्धारासाठी अध्यक्ष पदावर आणून बसवण्याची गरज कॉग्रेसला कशाला भासते उत्तरप्रदेशला अन्य प्रांतातला कुणी होतकरू मुलगा दत्तक म्हणून घेण्याची गरज नसेल, तर भारताला स्वातंत्र मिळवून देणार्‍या शतायुषी पक्षाला तरी परदेशी आई दत्तक कशाला घ्यावी लागते, असा तर्कशुद्ध प्रश्न प्रियंकाला विचारला जायला हवा ना उत्तरप्रदेशला अन्य प्रांतातला कुणी होतकरू मुलगा दत्तक म्हणून घेण्याची गरज नसेल, तर भारताला स्वातंत्र मिळवून देणार्‍या शतायुषी पक्षाला तरी परदेशी आई दत्तक कशाला घ्यावी लागते, असा तर्कशुद्ध प्रश्न प्रियंकाला विचारला जायला हवा ना सोनियांची या देशाला वा कॉग्रेस पक्षाला काय गरज होती सोनियांची या देशाला वा कॉग्रेस पक्षाला काय गरज होती या देशात शरद पवार, राजेश पायलट, चिदंबरम वा मनमोहन सिंग यासारखे भूमीपुत्र उपलब्ध नव्हते काय या देशात शरद पवार, राजेश पायलट, चिदंबरम वा मनमोहन सिंग यासारखे भूमीपुत्र उपलब्ध नव्हते काय त्यांना कटाक्षाने बाजूला फ़ेकून कॉग्रेसने सोनिया गांधींना अध्यक्ष पदावर आणुन बसवण्याचे काय प्रयोजन होते त्यांना कटाक्षाने बाजूला फ़ेकून कॉग्रेसने सोनिया गांधींना अध्यक्ष पदावर आणुन बसवण्याचे काय प्रयोजन होते जगात पुढल्या पिढीसाठी दत्तक घेतले जाण्याची पद्धत आहे. पण कॉग्रेसला तर मागल्या पिढीचे आई वा बाप दत्तक घेण्याची गरज कशाला भासली जगात पुढल्या पिढीसाठी दत्तक घेतले जाण्याची पद्धत आहे. पण कॉग्रेसला तर मागल्या पिढीचे आई वा बाप दत्तक घेण्याची गरज कशाला भासली सलमान खुर्शीद यांनी तर एका प्रसंगी सोनियाची आमची माता असल्याचे जाहिरपणे सांगितले होते. मग त्यांना जन्म देणारी कोणी माता नव्हती, म्हणून त्यांनी परदेशातून मातेला आयात केले होते काय सलमान खुर्शीद यांनी तर एका प्रसंगी सोनियाची आमची माता असल्याचे जाहिरपणे सांगितले होते. मग त्यांना जन्म देणारी कोणी माता नव्हती, म्हणून त्यांनी परदेशातून मातेला आयात केले होते काय उत्तरप्रदेशी जनता वा मतदाराला असले प्रश्न विचारण्यापुर्वी, पत्रकारांच्या लाडक्या छकुलीने स्वत:च्या मनाला वा सलमान खुर्शीद यांना असा प्रश्न विचारला असता, तर गोंधळ उडाला नसता ना उत्तरप्रदेशी जनता वा मतदाराला असले प्रश्न विचारण्यापुर्वी, पत्रकारांच्या लाडक्या छकुलीने स्वत:च्या मनाला वा सलमान खुर्शीद यांना असा प्रश्न विचारला असता, तर गोंधळ उडाला नसता ना उत्तरप्रदेशच्या उद्धारासाठी गुजरातचा मुलगा येण्याची गरज नसते. पण देशाधडीला लागलेल्या कॉग्रेस पक्षाचा जिर्णोद्धार करण्यासाठी मात्र इटालीची बेटी भारताला आणावी लागते. यातला तर्क कुणा अभ्यासकाने जर स्पष्ट करून टाकला तर खुप बरे होईल ना\nएकूणच माध्यमांनी आपल्या छकुलीचे कौतुक करायला कोणाची हरकत नाही. पण त्या छकुलीचे बोबडे बोल म्हणजेच काही अलौकीक बोधामृत असल्याच्या थाटात मांडणी करू नये, इतकीच अपेक्षा आहे. आमची छकुली कधी आपल्या पायावर उभी रहाणार आमची बाहुली कधी पुढले पाऊल टाकणार आमची बाहुली कधी पुढले पाऊल टाकणार असल्या बोबड्या बोलांनी खुप कौतुक झाले आहे. पण मागल्या दहा वर्षात त्या लाडावलेल्या छकुलीला एक पाऊल टाकण्याची हिंमत झालेली नाही. मागल्या विधानसभा निवडणूकीत याच छकुलीने अमेठी व राजबरेलीत मुक्काम ठोकला होता. पण आईसह भावाच्या त्या बालेकिल्ल्यातल्या अवघ्या दहा जागाही एकहाती जिंकण्याची किमया तिला करून दाखवता आलेली नाही. दहापैकी दोन की तीन जागा कशाबशा कॉग्रेसला जिंकता आल्या आणि त्यापैकी एक तर अमेठीची राणी जिंकून गेली होती. मग सात जागी छकुलीने प्रचार करून काय मोठा पराक्रम गाजवला होता असल्या बोबड्या बोलांनी खुप कौतुक झाले आहे. पण मागल्या दहा वर्षात त्या लाडावलेल्या छकुलीला एक पाऊल टाकण्याची हिंमत झालेली नाही. मागल्या विधानसभा निवडणूकीत याच छकुलीने अमेठी व राजबरेलीत मुक्काम ठोकला होता. पण आईसह भावाच्या त्या बालेकिल्ल्यातल्या अवघ्या दहा जागाही एकहाती जिंकण्याची किमया तिला करून दाखवता आलेली नाही. दहापैकी दोन की तीन जागा कशाबशा कॉग्रेसला जिंकता आल्या आणि त्यापैकी एक तर अमेठीची राणी जिंकून गेली होती. मग सात जागी छकुलीने प्रचार करून काय मोठा पराक्रम गाजवला होता दहापैकी तीन जागा आपल्याच खानदानी भागात मिळवताना दमछाक झालेल्या छकुलीचे कौतुक कोणी सांगायचे दहापैकी तीन जागा आपल्याच खानदानी भागात मिळवताना दमछाक झालेल्या छकुलीचे कौतुक कोणी सांगायचे त्या दहापैकी सात जागा गमावण्य़ाचा पराक्रम कोणी सांगायचा त्या दहापैकी सात जागा गमावण्य़ाचा पराक्रम कोणी सांगायचा अमेठी व रायबरेलीच्या मतदाराने पाच वर्षापुर्वीच प्रियंकाला चोख उत्तर दिलेले आहे. त्या जिल्ह्यातला विकास करण्यासाठी दिल्लीत वास्तव्य करणार्‍या कुणा राजकन्येच्या आशीर्वादाची गरज नाही. त्यापेक्षा त्याच जिल्ह्यात व तालुक्यात जन्मलेले स्थानिक भूमीपुत्रही काम करू शकतात. हेच प्रियंकाला मिळालेले चोख उत्तर आहे. पण ते बघायला वा ऐकायला आपल्या छकुलीचे कौतुक विसरून पत्रकारांनी मतमोजणीचे आकडे तपासणे भाग आहे. विवेकबुद्धी शाबुत ठेवून समजून घ्यायला हवे. नसेल तर मग प्रियंकाचे दत्तक‘विधान’ कौतुकाचे होऊन जाते आणि मतमोजणीचा निकाल लागला, मग सगळेच पत्रकार भातुकली संपली, म्हणून आपली छकुली कपाटात ठेवून दुसर्‍या कामात रमून जातात.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nएक्झीट पोल आणि पोलखोल\nगड आला पण सिंह गेला\nअनाठायी गर्वाचे घर खाली\nखिशातले राजिनामे बाहेर काढा\nतळे राखी तो पाणी चाखी\nभिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे\nयुपीके लडके और बेटीया\nतामिळी डाव आणि पेच\nआपण यांना पाहिलंत का\nनाटक जुने, प्रयोग नवा\nनिवडणूक नेत्यांची की मतदाराची\nशिवसेनेचा वारीस पठाण पॅटर्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news", "date_download": "2018-04-21T03:48:14Z", "digest": "sha1:E3IDZEWLGRJGTSBWLXJKKM55IKKJC35O", "length": 4244, "nlines": 52, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Get latest news and gossips about your Marathi Stars | Marathi Dhamaal", "raw_content": "\n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nहि मालिका आपल्या रोजच्या जिवनातले सगळे दु:ख विसरून आपणास हसायला शिकवते. हि मालिका जरी मराठी असली तरी चार चौकटीत न राहता ह्यांनी आपल्या मराठीचा झेंडा महाराष्ट्राबाहेर सुद्धा अभिमानाने फडकवला आहे आणि आता हि मालिका भारत दौऱ्यापुढे जाऊन विदेश दौरा करायला जात आहे.\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nहि मालिका आपल्या रोजच्या जिवनातले सगळे दु:ख विसरून आपणास हसायला शिकवते. हि मालिका जरी मराठी असली तरी चार चौकटीत न राहता ह्यांनी आपल्या मराठीचा झेंडा महाराष्ट्राबाहेर सुद्धा अभिमानाने फडकवला आहे आणि आता हि मालिका भारत दौऱ्यापुढे जाऊन विदेश दौरा करायला जात आहे.\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation मराठी चित्रपटासाठी विवेक आणि सलमान येणार का आमने-सामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gavcha-ganesh/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-108083000006_1.html", "date_download": "2018-04-21T04:11:50Z", "digest": "sha1:M6IVJ7NCTHE2TAS2OSIGSC4LMDUTQAEN", "length": 14842, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सांगलीचा ''चोर'' गणपती | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणेशाची विविध रूपे, अवतार आपणास ज्ञात आहेत. दगडूशेठ, एकदंत, पंचमुखी, दशभुजा, त्रिशुंडी, धुंडीविनायक अशा अनेक नावांनी गणपती परिचित आहे. पण, सांगलीतील प्रसिध्द गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टच्या ‍गणेशोत्सवात 'चोर गणपती' चे अनोखे रूप आपणास पहावयास मिळते. चोर गणपती म्हणताच आपण अचंबित झालात ना... हे कसले रूप.. ज्याचे नाव घेतल्याशिवाय आपणाकडे शुभकार्यास सुरूवात होत नाही, तो संकट निवारक गणेश चोर कसा असेल... हे कोडे न उलगडणारे आहे... अशी शंका आपल्या मनात आली असेल.. हो ना.. पण, यात एवढे गोंधळून जाण्यासारखे काहीच नाही. चोर गणपती म्हणजे हळूच, चोर पावलांनी येऊन बसणारा गणपती.\nसांगली नगरीचे आराध्यदेवत असणा-या श्री गणपती मंदिरातील पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण आहे. लाखो भाविकांच्या जनसागरात संपन्न होणा-या या गणेशोत्सवास दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. 1844 पासून सुरू झालेला संस्थान गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यात येतो. 'चोर गणपती' गणपती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण.\nगणपती मंदिरातील संस्थान गणशोत्सवाची सुरूवात 'चोर' गणपतीच्या आगमनाने होते. भाद्रपद प्रतिपदेला मंदिरातील या गाभार्‍यात दोन्ही बाजूस चोर गणपतीच्या मूर्ती विधीपूर्वक बसविल्या जातात. मग येथून पंचमीपर्यत अर्थात पाचव्या दिवसांपर्यत विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येतो. चोर गणपतीचा सभामंडप विद्युत रोषणाईने झगमगून गेलेला असतो.\nतशी या गणपतीची अख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ. या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरूवातीपासून म्हणजे सुमारे दीडशे वर्षापासून त्यांचे जतन करण्यात आले आहे. पण, या मूर्ती पाहिल्यास त्या कागदी लगद्याच्या आहेत, असे जाणवणार देखील नाही. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने या मूर्ती अधिक आकर्षक दिसत आहे.\nचोर गणपती बसताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन जाते. मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागते. खास करून चोर गणपती पहाण्यासाठी भाविक व पर्यटक हजेरी लावतात. पंचमीला उत्सवमूर्तींची जोरदार मिरवणूकीने विसर्जन होताच चोर गणपतीही पुढील वर्षापर्यत गावाला जाता‍त.\nयावर अधिक वाचा :\nसांगलीचा चोर गणपती गणेश महिमा\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_51.html", "date_download": "2018-04-21T03:42:00Z", "digest": "sha1:LDLM7IM5GGTBDT4U2YIBTDUHZSIDUQVB", "length": 26306, "nlines": 182, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राज्यसभेतील बलाबल", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nउत्तरप्रदेशच्या विधानसभा निकालांनी काय साधले, ते अजून तरी भाजप विरोधकांच्या लक्षात आलेले दिसत नाही. वर्षभरात राज्यसभेच्या किमान साठ खासदारांना निवृत्त व्हावे लागणार असून, त्याजागी नवे सदस्य निवडले जातील. आज भाजपाच्या मोदी सरकारची सर्वात मोठी कोंडी राज्यसभेत चालू आहे. कारण तिथे आजही सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉग्रेस बसलेला आहे आणि दुसर्‍या क्रमांकावर भाजपा आहे. बाकी पक्ष कमीअधिक प्रमाणात आहेत. सहाजिकच कुठलाही कायदा वा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करून घेताना, भाजपाची कोंडी केली जात असते. वास्तविक अशा नकारात्मक राजकारणाने त्याच पुरोगामी पक्षांचे नुकसान होत आहे. कारण संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असते आणि त्यात कामकाज ठप्प करण्यासाठीच विरोधक लोकांच्या नजरेत भरत असतात. जनहिताच्या विषयात सरकारची कोंडी करण्यासाठी असे काही केल्यास गैर मानता येणार नाही. पण सहसा तसे होत नाही. पत्रिकेत असलेल्या कुठल्याही विषयाला बगल देऊन, नित्यनेमाने हरकतीचे मुद्दे उपस्थित केले जातात आणि कमकाज बंद पाडले जात असते. त्याविषयी राष्ट्रपतींनीही वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. पण त्यातून काही शिकण्याची तयारी विरोधकात दिसत नाही. नुकत्याच संपलेल्या निवडणूकात उत्तरप्रदेशचे दोन्ही प्रमुख पक्ष भूईसपाट झाले. त्यांनीच आजवर राज्यसभेत आपल्या बळाचा सतत गैरवापर केलेला होता. मायावती व मुलायम यांच्या पक्षाचे लक्षणिय प्रतिनिधी राज्यसभेत असूनही त्यांनी काय दिवे लावले एफ़डीआय विधेयकाच्या विरोधात भाषणे ठोकली व नंतर त्याच प्रस्तावाचे समर्थन केलेले होते. कारण त्यांच्यामागे कॉग्रेसने सीबीआयचा ससेमिरा लावलेला होता. मात्र त्याच दोघांनी मोदी सरकारला सतत त्रास दिलेला आहे. आता त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागणार आहे.\nआगामी वर्षभरात राज्यसभेचे साठ सदस्य निवृत्त होतील आणि तिथे येणार्‍या नव्या सदस्यांमध्ये अर्थातच भाजपाची संख्या लक्षणिय वाढणार आहे. एकट्या उत्तरप्रदेशातील दहा सदस्य निवृत्त होतील, त्यात स्वत: मायावतींचा समावेश आहे. मात्र पुन्हा निवडून यायचे तर आवश्यक तितक्या आमदारांचे पाठबळ मायावतींकडे उरलेले नाही. सहाजिकच त्यांना समाजवादी पक्षासह अन्य बारीकसारीक पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. समाजवादी पक्षाला दहापैकी एक जागा नक्की मिळू शकेल, इतके पाठबळ त्याच्याकडे आहे. पण भाजपाला मात्र जबरदस्त ताकद मिळणार आहे. त्याचे दहापैकी आठ सदस्य नव्याने आरामात निवडून येतील. हीच गोष्ट इतर अनेक राज्यांच्या बाबतीत होणार आहे. बंगालमध्ये डाव्यांसह कॉग्रेसची इतकी नाचक्की होऊ घातली आहे, की त्यांचे जे सदस्य निवृत्त होतील, त्याही जागा नव्याने निवडून आणणे त्यांना शक्य उरणार नाही. पाच जागा रिकाम्या होणार असून कॉग्रेस व डाव्यांना एकत्रित होऊन लढले तरच एक जागा जिंकता येईल. तृणमूलच्या जागा वाढतील तशाच अण्णाद्रमुकच्याही जागा वाढतील. पण क्रमाक्रमाने कॉग्रेस मात्र आपल्या जागा राज्यसभेतही गमावत चालली आहे. कदाचित आणखी दोन वर्षांनी कॉग्रेसला राज्यसभेतही दुसर्‍या क्रमांकाची जागा टिकवणे अशक्य होणार आहे. कारण आता बहुतेक राज्यातून कॉग्रेस नामशेष झालेली असून, राज्यसभेचे सदस्य विधानसभेतील आमदार निवडत असल्याने कॉग्रेसला त्या सभागृहातील आपले संख्याबळ वाढवणे सोडा, टिकवणेही अशक्य होत चालले आहे. पंजाब वगळता हिमाचल, कर्नाटक अशा दोनच राज्यात कॉग्रेसची सरकारे आहेत आणि याच वर्षी होणार्‍या निवडणूकात तिथली सत्ता व बहूमत टिकवले नाही, तर त्या राज्यातून मिळू शकणार्‍या जागाही कॉग्रेसला गमवाव्या लागणार आहेत.\nअर्थात भाजपासाठी रिक्त होणार्‍या साठ जागांमधुन मिळणार्‍या जागा संसदेतील बळ वाढवणार्‍या असल्याने आनंदाची गोष्ट आहे. साधारण साठपैकी २८ जागा भाजपा एकहाती जिंकू शकेल, असे जाणकारांचे मत आहे. पण त्यामुळे भाजपाला राज्यसभेतील बहूमताचा पल्ला गाठता येणे शक्य नाही. तरीही सर्वात मोठा पक्ष होण्याची मजल नक्की मारली जाईल. हे २०१८ सालचे समिकरण आहे आणि त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा राज्यसभेचे एकतॄतियांश सदस्य निवृत्त होणार असल्याने त्यानंतर भाजपाला बहूमताची अपेक्षा बाळगता येईल. कुठल्याही घटनात्मक बदलासाठी दोन्ही सभागृहात बहूमत आवश्यक असते. ठामपणे आपली धोरणे पुढे रेटण्यासाठी मोदींना अजून तीन वर्षाचा कालावधी वाट बघावी लागणार आहे. दरम्यान लोकसभेची पुढली निवडणूक पार पडणार आहे. त्याखेरीज अनेक विधानसभा निवडणूकांनाही सामोरे जावे लागणार आहे. त्यात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा अशा अनेक राज्यांच्याही निवडणुका व्हायच्या आहेत. सहाजिकच त्यातून कॉग्रेसला मागे टाकणार्‍या भाजपाला राज्यसभेतील आपले बळ वाढवणे शक्य होणार आहे. पुढली म्हणजे २०१९ ची लोकसभा लढताना भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी फ़ार मोठी लढाई लढावी लागेल असे नाही. कारण अजून तरी विरोधकांनी त्यासाठी कंबर कसलेली नाही किंवा मागल्या तीन वर्षात विरोधकांचा पराभव कशाला होतो आहे, त्यासाठी काही आत्मपरिक्षणही करण्याची त्यांना गरज भासलेली नाही. आघाडीचे वा सत्ताविरोधी नकारात्मक राजकारण आता कालबाह्य झाल्याचेही भान यापैकी कोणाला आलेले नाही. म्हणूनच पुढली लोकसभाही जिंकणे मोदींना अवघड नाही. कारण त्यांच्यासमोर कोणीही खमक्या प्रतिस्पर्धी अजून तरी उभा ठाकलेला नाही. म्हणूनच मोदींना आज तरी लोकसभेपेक्षा राज्यसभेत मोठा पल्ला गाठण्याचाच हिशोब मांडावा लागतो आहे.\nवास्तविक विरोधकांना लोकसभेचे वेध आतापासून लागले पाहिजेत. ज्यांना मोदी वा भाजपाला आव्हान द्यायचे आहे, त्यांनी तयारी आतापासून करण्याची गरज आहे. लोकसभेचे आव्हान उभे करण्यापुर्वी मोदींनी अनेक विधानसभा प्रचारात सहभागी होऊन आपल्या व्यक्तीमत्वाची अन्य राज्यात ओळख करून दिलेली होती. पण त्यांचे खरे लक्ष तेव्हाही गुजरात विधानसभा तिसर्‍यांदा पुर्ण शक्तीनिशी जिंकण्यावरच होते. तो निकाल २०१२ च्या अखेरीस लागला, तेव्हा विजयाच्या पहिल्याच जाहिरसभेत या नेत्याने अतिशय धुर्तपणे हिंदीतून भाषण केलेले होते. तेव्हा विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापुर्वी किंवा पक्षाने त्यांना राष्ट्रीय उमेदवार करण्यापुर्वीच मोदींनी देशातील नागरिकांना उद्देशून भाषण केलेले होते. मग आता पुढल्या लोकसभेत मोदींना आव्हान देणार्‍या कुठल्याही नेत्याने वा पक्ष आघाडीने, आतापासून आरंभ करायला नको काय पण त्याचा मागमूस कुठे दिसत नाही. विविध पक्षात त्याविषयी चर्चा नाही किंवा हालचालीही दिसत नाहीत. कुठल्या विषय वा धोरणासाठी एकत्र यायचे, त्याचा थांगपत्ता नाही वा प्रयासही होताना दिसत नाहीत. उलट भाजपाच्या तमाम लोकसभा सदस्यांना मोदींनी आपापल्या मतदारसंघात पिटाळण्याचा पवित्रा आधीच घेतला आहे. ही बाब लक्षात घेतली, तर मोदींचे आजचे लक्ष्य लोकसभा नसून राज्यसभेतील बहूमताचे आहे, ही बाब लक्षात येते. ते आज लगेच शक्य नाही. पण येत्या वर्षभरात राज्यसभेचे संख्याबळ बदलले, की तिथले विरोधी नेतृत्व कॉग्रेसच्या हातून अन्य कोणाकडे जावे, त्याची व्युहरचना बहुधा मोदींच्या डोक्यात चालू असावी. किंबहूना त्या वरच्या सभागृहात सरकारला होणारा कडवा विरोध कमी करून, कारभार सुटसुटीत व्हायला हातभार लागेल, अशी व्यवस्था पंतप्रधानांच्या मनात घोळत असावी. राष्ट्रपती निवडणुक संपली, मगच राज्यसभेचे वेध लागतील आणि त्यानंतर राज्यसभेचे रूप मोठ्या प्रमाणात बदललेले दिसणार आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAR/MRAR083.HTM", "date_download": "2018-04-21T04:17:46Z", "digest": "sha1:F3P5UHZ7T4IBJATC4XB7ZIVT7ZJPE5OJ", "length": 8838, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - अरबी नवशिक्यांसाठी | भूतकाळ १ = ‫صيغة الماضي 1‬ |", "raw_content": "\nत्याने एक पत्र लिहिले.\nतिने एक कार्ड लिहिले.\nत्याने एक नियतकालिक वाचले.\nआणि तिने एक पुस्तक वाचले.\nत्याने एक सिगारेट घेतली.\nतिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला.\nतो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती.\nतो आळशी होता, पण ती मेहनती होती.\nतो गरीब होता, पण ती श्रीमंत होती.\nत्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.\nत्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.\nत्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.\nतो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.\nतो आनंदी नव्हता, तर उदास होता.\nतो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.\nमुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील\nएखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...\nContact book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/527166", "date_download": "2018-04-21T03:37:54Z", "digest": "sha1:3IXFWKFHGGETCLJHMDNHJVMLMF5PKCF3", "length": 7405, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाज्या कडाडल्या, दर आभाळाला भिडले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » भाज्या कडाडल्या, दर आभाळाला भिडले\nभाज्या कडाडल्या, दर आभाळाला भिडले\nजिल्हयामध्ये मागील काही दिवसात परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातल्याने बळीराजा सुखावला असला तरी काही पिकांना यांचा फटकाही बसला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. भाज्याचे दर कडाडल्याने ज्या घरात भाज्यांचा ढीग दिसत होता आता तो कुठेतरी कमी झाला आहे. कांद्याने चाळीशी गाठल्याने गृहिणीच्या डोळयात पाणी आले असून वांगी, फ्लॉवर, कोबी,आले, कारले, तोंडली, गवार, पावटा, यांच्या दराने शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांच्या किचनमधून या भाज्या सध्या तरी गायब होत आहेत. आठ दिवसांपासून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्यामुळे जेवणाच्या ताटात भाज्याच्या पंगत गायब झाली असून त्याची जागा आता कडधान्य आणि मांसाहाराने घेतली आहे. मागील काही दिवसात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने मेथी, कोथिबीर, पालक, चाकवत, याचबरोबर वांगी, टोमँटो, भेंडी, गवार, पावटा, दोडका, हिरवी मिरची इत्यादी भाजीपालाची पिके भुईसपाट झाल्याने आवक घटली आहे. तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सणासुदीचे दिवस असल्याने शाकाहाराला प्राधान्य दिले जात असल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारात भाज्या दुरापास्त झाल्या आहेत. हॉटेलमध्ये देखील मेथीच्या भाजी ऐवजी मेथीचं पिठलं येवू लागलं आहे. भाज्यांचे दर ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच चढे राहिले आहेत. मागील आठवडयापासून ते स्थिर असून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. सर्व भाज्यांचे किलोचे दर याप्रमाणे कारले 40 ते 60 रू किलो, गवार 100 ते 120 रू, भेंडी 80 ते 100 रू, तोंडली, 80 ते 100 रू किलो, आहेत. पावटा 120 रू किलो, दोडका 80 रूपये किलो, फ्लॉवर 120 रू किलो, कोबी 80 रूपये किलो दराने विक्री होत आहेत. सर्वसामान्यांची सकाळ कांदा पोहयाने होत असून कांद्याने चाळीशी गाठल्याने पोहयामध्ये कांदा घालताना विचार कारावा लागत आहे. कोथिबीरी छोटी जुडी 15 रूपयांना झाल्यामुळे मसाल्यातून तिला वगळले जात आहे.\nकराडात 73 टक्के मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nपाकच्या शिक्षेचा मनसेकडून निषेध\nशाहूपुरीत महावितरणचा आंधळा कारभार\nसकाळी बोंब तर दुपारी तडजोड सांयकाळी उपोषण स्थगित\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/contact-us.html", "date_download": "2018-04-21T04:08:43Z", "digest": "sha1:FJILX3PBZN2RWRZ4KAYLCHK2SVYDN4TP", "length": 2853, "nlines": 29, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली दहिहंडि उत्सव, ऐरोली गांव गोविंदा पथक २०१०, दहिकाला उत्सव, ह्यूमन टावर्स २००९, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\n( रजि. क्र. महाराष्ट्र / एफ १८७१३ / ठाणे )\nपत्ता - गावदेवी मंदिर, ऐरोली गांव, नवी मुंबई - ४०० ७०८, महाराष्ट्र, भारत.\nसंपर्क प्रमुख - श्री. सूर्यकांत मढवी ( ९८२१४२८४९४ ) / श्री. संजय पाटिल ( ९८६७४२४२९२ )\n* ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक - मोबाईल ऐप्स *\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक - मोबाईल ऐप्स ( अण्ड्रोइड फोन / ट्य़ाबलेट )\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://suhasonline.wordpress.com/2010/01/13/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T03:50:10Z", "digest": "sha1:4Y55CZUGTU6JYCHQAF7T3P7FXQXBDRHJ", "length": 15793, "nlines": 346, "source_domain": "suhasonline.wordpress.com", "title": "तिळगुळ घ्या गोड गोड बोला :) – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nतिळगुळ घ्या गोड गोड बोला :)\nमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nपरक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात\nशब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात\nकेवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात\nतिळगुळ घ्या गोड गोड बोला..\nमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙂\n21 thoughts on “तिळगुळ घ्या गोड गोड बोला :)”\nतुम्हाला आणी तुमच्या कुटुंबाला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…\n‘तिळगुळ (वर्च्युअल) घ्या – गोड बोला’\nवर्च्युअल तिळगुळ मस्त, गोड गोड होता 🙂\nतिळगुळ घ्या गोड-गोड बोला……\nविकास, तुला आणि तुझ्या परिवारला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nतिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nआपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा\nमहेन्द्रजी आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा\nआपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा….तिळगुळ घ्या गोड गोड बोला\n तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.\nतिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.\nतुला पण खूप खूप शुभेच्छा \nतिळगुळ घ्या गोड-गोड बोला……\nतीळ गुळ घ्या….. गोड गोड गोड बोला ..,\nदिलेला तीळ-गुळ सांडू नका अन माझ्याशी कधी पण भांडू नका..\nतीळ गुळ घ्या….. गोड गोड गोड बोला ..,\nदिलेला तीळ-गुळ सांडू नका अन माझ्याशी कधी पण भांडू नका..\nआपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा\nतुला पण खूप खूप शुभेच्छा \nतिळाची वडी लावी जीवा वेड भारी\nप्रेमाच्या नात्यानं एकत्र करी\nप्रेम वाढू द्या आणि वाढवा माणसाला माणूस बनू द्या\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nप्रोजेक्ट शेड बॉल्स… on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nहिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41281750", "date_download": "2018-04-21T04:59:46Z", "digest": "sha1:AJFUOZKFVG6R43IKLUJT25OB7TVGHTNZ", "length": 9754, "nlines": 114, "source_domain": "www.bbc.com", "title": "गाय देणार एड्सपासून बचावाची लस - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nगाय देणार एड्सपासून बचावाची लस\nजैम्स गैलघर आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा गायींची स्व:संरक्षण क्षमता बरीच जास्त असते.\nएड्सचा वायरस संपवण्यासाठी आवश्यक लस बनवण्यात गाय महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते, असं अमेरिकी संशोधकांचं मत आहे.\nअसं म्हणतात की कॉम्प्लेक्स आणि बॅक्टेरियायुक्त पचन यंत्रणेुमळं गायींमध्ये स्व:संरक्षणाची क्षमता अधिक असते.\nया स्व:संरक्षणासाठी त्या स्वत:च्या शरीरात विशेष अॅंटीबॉडीज तयार करतात.\nत्या अॅंटीबॉडीजमुळं HIV ला संपुष्टात आणता येऊ शकतं. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने ही माहिती महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं आहे.\n10 सेकंदात कॅंसरची गाठ शोधणारं हे पेन\nमहिला संशोधकांचे नऊ महत्त्वपूर्ण शोध\nHIV चा जीवाणू खूप भयंकर असतो. तो रूग्णाच्या शरीरात स्वत:ची स्थिती सतत बदलत असतो, ज्यानं त्याला रूग्णाच्या प्रतिकार प्रणालीवर हल्ला करणे सोपं होतं.\nमात्र गायीच्या अॅंटीबॉडीजपासून तयार होणारी एक लस रूग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते आणि HIV च्या संक्रमणापासून लोकांना वाचवू शकते.\nप्रतिमा मथळा गायी रस्त्यावरचं काहीपण खातात पण त्यांची स्व:संरक्षण शक्ती चांगली असते.\nइंटरनॅशनल एड्स वैक्सीन इनिशिएटिव आणि द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्युटने गायींच्या स्व:संरक्षण क्षमतेचा अभ्यास सुरू केला आहे.\nनोबेल विजेतं 'बॉडी क्लॉक' आहे तरी काय\nजग बदलणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांची गोष्ट\n\"HIV विषाणू संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक असलेले अॅंटीबॉडीज गायीच्या शरीरात काही आठवड्यांत तयार होतात. पण मानवी शरीराला यासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. HIVच्या इलाजासाठी ही खूपच महत्त्वपूर्ण बाब आहे. यापूर्वी कुणाला माहिती होतं की HIVच्या उच्चाटनासाठी गाय महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते\" असं डॉक्टर डेविन सोक यांनी बीबीसीला सांगितले.\nप्रतिमा मथळा जनावरांच्या शरीरात तयार होणारे अॅंटीबॉडीज जास्त परिणामकारक असतात\n'नेचर' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार गायीच्या शरीरात तयार होणाऱ्या अॅंटीबॉडीजमुळं HIVचा प्रभाव 42 दिवसांत 20 टक्क्यांपर्यंत कमी केला जातो.\nप्रयोगशाळांतील परीक्षणांमध्ये असं समोर आलंय की 381 दिवसांत या अॅंटीबॉडीज एचआईव्हीला 96 टक्क्यांपर्यंत संपवू शकतात.\nडॉ. डेनिस बर्टन यांच्या मते, \"माणसांच्या तुलनेत जनावरांच्या शरीरात तयार होणाऱ्या अॅंटीबॉडीज जास्त परिणामकारक असतात आणि HIV संपुष्टात आणण्याची त्याची क्षमताही उत्तम असते.\"\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nक्षेपणास्त्र चाचण्या नाहीत; किम जाँग उन यांच्या निर्णयामुळे ट्रंप झाले खुश\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nसोशल: '...तर लोकांनी न्याय कोणाकडे मागावा\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम बनलेल्या किरणची खरी कहाणी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/index.php/user/password", "date_download": "2018-04-21T04:07:22Z", "digest": "sha1:LGQHR6KCZVCZUOSNXTXG6X74UTCVWHU2", "length": 6885, "nlines": 132, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Reset your password | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AF-by-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T03:55:07Z", "digest": "sha1:Z3567HOKZ56ZOLABIZ5O5U7PZMZI5IJE", "length": 6509, "nlines": 128, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "अनुबंधचतुष्टय by धनंजय महाराज मोरे dhananjay maharaj more | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nअनुबंधचतुष्टय by धनंजय महाराज मोरे dhananjay maharaj more\nअनुबंधचतुष्टय by धनंजय महाराज मोरे dhananjay maharaj more\nन. विषय , संबंध , प्रयोजन आणि अधिकारी या चारींचा जो समुच्चय तो . अनुबंधचतुष्टय पहा .\nश्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय ३ रा तिसरा पहिला ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/the-first-formula-of-indian-culture-unity-1220777/", "date_download": "2018-04-21T03:37:34Z", "digest": "sha1:JXTZSVB6JJW4MELYV2HTUHK7RIYSZHB7", "length": 34038, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nभारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र\nभारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र\nअनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय. वेदकाळातले अनेक देव, या आर्याच्या देवांत द्रविडांच्याही अनेक देवांची व देवींची सरमिसळ.. यानंतरही उपनिषदांत सांगितलेला एकेश्वरवाद रुजून\nविष्णू, शिव, शक्ती (देवी), गणपती व सूर्य या देवांचा समावेश असलेला पंचायतन स्वरूपातील उपासनामार्ग पुराणांनी प्रचलित केला, त्याचे हे लघुचित्र\nअनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय. वेदकाळातले अनेक देव, या आर्याच्या देवांत द्रविडांच्याही अनेक देवांची व देवींची सरमिसळ.. यानंतरही उपनिषदांत सांगितलेला एकेश्वरवाद रुजून हे सूत्र सिद्ध झाले, त्याची ‘प्रचार आणि प्रभाव’ हीच कारणे आज शोधता येतात..\nमागील लेखात उपस्थित केलेला प्रश्न असा होता की, भारतात सर्वाना संघटित करणारा एक धर्म उदयास न येताही जे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाले, त्यासाठी आपल्या पूर्वजांनी कोणती खास पद्धत उपयोगात आणली होती\nत्यांनी येथे अशी एक संस्कृती निर्माण केली की, ज्यामुळे भारताबाहेरून आलेले कोणतेही लोकसमूह वा टोळ्या परक्या न राहता येथील लोकांत व संस्कृतीत समाविष्ट होऊन जावेत. यासाठी त्यांनी अशी पद्धत शोधून काढली की, ज्यानुसार प्रत्येक टोळीला इच्छेप्रमाणे स्वत:च्या टोळीधर्मातील काही भाग पाळण्याचे स्वातंत्र्य दिले गेले व सर्व टोळ्यांना पाळण्यासाठी काही समान तत्त्वे व शिष्टाचार निर्माण करण्यात आले. ‘प्रत्येकाला काही स्वत:चे व सर्वासाठी काही समान,’ अशी ही पद्धत अमलात आली. त्यामुळे एका बाजूने स्वायत्तता व दुसऱ्या बाजूने एकात्मता हे भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे महासूत्र बनले. काही उदाहरणांनी हे सूत्र अधिक ठळकपणे लक्षात येईल. पहिले उदाहरण ईश्वर संकल्पनेचे घेऊ.\nवेदांत अनेक देव-देवतांची नावे येतात. त्यात ३३ देवता मुख्य मानल्या आहेत. ऋग्वेदात दोन ठिकाणी देवांची संख्या ३३३९ असल्याचे म्हटले आहे. यापैकी मंत्रोक्त देवता म्हणून २३४ देवांची नामसूची ‘भारतीय संस्कृतिकोशात’ दिली आहे. वेदांत आलेली बहुतांश देवांची नावे निसर्गदेवता व गणदेवता यांची आहेत. आर्याच्या विविध गणांना, म्हणजेच टोळ्यांना समावेशून घेण्यासाठी गणप्रमुखांना देव म्हणून वेदांत स्थान देण्यात आले. इंद्र, अग्नी, सोम, वरुण, सूर्य या ऋग्वेदातील महत्त्वाच्या देवता आहेत. इंद्र हा आर्याचा राष्ट्रीय देव आहे. प्रजापती, विष्णू, रुद्र या देवांना ऋग्वेदात फारसे स्थान नाही. ते तिसऱ्या, चौथ्या दर्जाचे देव. ऋग्वेदातील देवांची ही श्रेष्ठ-कनिष्ठता पुढे यजुर्वेदात बदलली. त्यात प्रजापतीला अग्रस्थान मिळाले. रुद्र या देवाला महत्त्व देण्यात आले. यजुर्वेदातील रुद्र हा धनुष्य-बाण घेऊन शिकार करणारा, चर्मवस्त्र व जटा धारण करणारा आहे, तसेच ऋग्वेदात सर्वश्रेष्ठ असलेल्या इंद्राचा सहायक व आज्ञाधारक असणारा विष्णू यजुर्वेदात इंद्रापेक्षा श्रेष्ठ ठरला. ऋग्वेदात सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ नैतिक नियमांचा पालनकर्ता असणारा वरुण यजुर्वेदात खालच्या दर्जावर गेला. अग्नीचीही तीच गत झाली आहे.\nत्यानंतरच्या पुराणग्रंथांत तर इंद्र हा विष्णूला शरण गेला आहे. तो पूजेतून नंतर अदृश्य झाला आहे. या पौराणिक युगात ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. शिवाय हे तीन देव वेगवेगळे नसून एकच आहेत, असा त्रिमूर्तीचा सिद्धांत मांडण्यात आला. वैष्णव पुराणांनी हे तिघे विष्णूचेच तीन कार्यासाठी घेतलेले अवतार आहेत, असे प्रतिपादन केले. शैव पुराणांनी हे तिन्ही देव एकटय़ा शिवाची (महेशाची) रूपे आहेत, असा सिद्धांत मांडला. वायुपुराणाने वैष्णव व शैव यांच्या एकीकरणाची भूमिका मांडली. त्यांच्याबरोबरच राम व कृष्ण या दोन नव्या देवांना आणण्यात आले. यानंतरच्या देवांना विष्णूचेच अवतार घोषित करण्यात आले. गीतेतील कृष्ण सर्वश्रेष्ठ परमेश्वर ठरला आहे. महाभारतातील कृष्ण म्हणतो की, ‘मी विष्णू आहे, मरिची आहे, इंद्र आहे, वरुण आहे, यम आहे, सूर्य आहे, बृहस्पती आहे, वासुदेव आहे, रुद्रातला शंकर आहे, नागांतील अनंत आहे, दैत्यांतला प्रल्हाद आहे.. महाभारतातच अन्य ठिकाणी शिव (महादेव) हा कृष्णापेक्षा मोठा व सर्वश्रेष्ठ देव दाखविण्यात आला आहे. वैदिक व पुराण काळातील देवांच्या या चढ-उतार व ऐक्याकडे तत्कालीन लोकसमूहांना वा गुणांना एकत्र आणण्याच्या व त्यांच्यात सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे.’\nपुराणांनीच पंचायतन स्वरूपातील उपासना मार्ग प्रचलित केला. विष्णू, शिव, शक्ती (देवी), गणपती व सूर्य या पाच देवांचा त्यात समावेश होतो. देवी भागवतात ब्रह्मा, विष्णू व शिवही श्रीदेवीनेच निर्माण केल्याची कथा आली आहे. पुराणांतील नव्या देवांना वेदांतील देवांशी जोडून दिले. पुराणातील शिवाला वेदातील रुद्राशी, विष्णूला वेदातील सूर्य देवाशी, कृष्णाला वासुदेवाशी, तसेच गणपतीला वेदातील ब्रह्मस्पतीशी जोडण्यात आले. पुराणकाळात गणपती शिवाचा पुत्र म्हणून पूज्य ठरला. पुराणांनी गणपतीला स्वतंत्र दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नंतर बाहेरून भारतात आलेले शक-कुशाण यांची उपास्यदेवता सूर्य होती. पुराणांनी वैदिक सूर्योपासना व शक-कुशाणांची सूर्योपासना यांचा समन्वय घडवून आणला व सूर्याला पंचायतनात समाविष्ट केले. भारतातील सर्व पंथोपपंथांतील सांस्कृतिक ऐक्यासाठी आद्य शंकराचार्यानी ही पंचायतन सुरू केली. या पूजेत या पाचपैकी ज्या पंथाचा जो मुख्य देव असेल त्यास मध्यभागी ठेवून उरलेले देव सभोवताली ठेवले जातात. हिंदू समाजातील सर्व पंथांच्या एकात्मतेसाठी शोधून काढलेली ही नवी पद्धत होती.\nजसजसे आर्याचे प्रभाव क्षेत्र वाढत चालले, तसे विविध अनार्य व अवैदिक लोकसमूह त्यात येत गेले. त्यांच्या पूर्वापार विविध पंथांना वा संप्रदायांना सामावून घेण्यासाठी पुराणांप्रमाणेच विविध उपनिषदांचीही निर्मिती करण्यात आली. अवैदिकांच्या धर्माना व देव-देवतांना मान्यता देऊन त्यांना एका संस्कृतीत आणण्याचे काम उपनिषदांनीही केले. आर्य संस्कृतीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या संप्रदायांसाठी नव्याने उपनिषदे रचण्यात आली. उपनिषदांची संख्या २५० असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत १९१ उपनिषदे उपलब्ध झाली आहेत. त्यातील एक ‘अल्लोपनिषद’ नावाचे उपनिषद आहे. अल्लाह या देवाला भारतीय देवांच्या मांदियाळीत स्थान देऊन तो मानणाऱ्यांना येथील संस्कृतीत सामावून घेण्याचा तो प्रयत्न होता. असेच प्रयत्न करून वेदपूर्वकालीन लोकांना व त्यांच्या संस्कृतींना वैदिक संस्कृतीने आत्मसात करून एक भारतीय समाज व महान भारतीय संस्कृती निर्माण केली.\nशिव हा अनार्य व अवैदिक देव आहे. त्याला नंतर आर्यानी स्वीकारले व महापदास चढविले. वेदपूर्वकालीन लोकांचे देव व पूजा पद्धती आर्यानी स्वीकारली. हिंदू समाजात नंतरच्या काळात मानाचे स्थान मिळालेल्या अनेक देव-देवता मूळच्या द्रविडांच्या होत. आज प्रचलित असलेली देवांची पूजा व त्यासाठी फुले, फळे, जल वाहणे, दीपारती करणे, देवापुढे बळी देणे या प्रथा द्रविड संस्कृतीतून आलेल्या आहेत. आर्यात यज्ञभाग व होमहवन या विधी होत्या, पूजा पद्धती नव्हती. ‘पूजा’ हा शब्द द्राविड आहे. शैवपंथ हा द्रविडी संस्कृतीचा भाग होता; तो नंतर शिवाच्या रूपाने आर्यानी स्वीकारला. गणेश, स्कंध, नाग, नंदी, भैरव, हनुमान, गरुड, सीतलादेवी इत्यादी आर्यानी नंतर स्वीकारलेल्या देवता मूळ द्रविडांच्या होत्या. राम, कृष्ण, विष्णू हे मूळचे द्रविडांचे देव. त्यांचा रंगही आर्याचा नव्हता. सांस्कृतिक ऐक्याची आर्याची ही पद्धत इतकी परिणामकारक व यशस्वी ठरली की, मुळात कोण व कोणते कोणाचे होते हे शोधण्यासाठी आज इतिहास संशोधन करावे लागत आहे.\nसिंधू संस्कृती ही द्रविडांची वा अनार्याची. तीत मातृदेवतेची वा देवाची पूजा होत असे. आर्यानी वेगळे रूप देऊन ही देवीपूजेची पद्धत स्वीकारली. शिवपत्नी पार्वती हिला सर्वशक्तिमान देवी म्हणून संबोधण्यात आले. तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले गेले. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा व भवानी ही तिची सौम्य रूपे, तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही उग्र रूपे मानण्यात आली. देवीवर उपनिषदे व पुराणे स्थापण्यात आली. वेदपूर्वकाळातील लोकांच्या ग्रामदेवतांनाही आर्यानी मान्यता देऊन टाकली.\nउपनिषदांनी असेही तत्त्वज्ञान मांडले की, सर्वाचा परमेश्वर एकच आहे. त्याला ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा अशीही नावे देण्यात आली. प्रत्यक्षात लोक जे शेकडो देव-देवता पूजतात, ते त्या परमेश्वराचीच रूपे होत. सत्य एकच आहे, पण ते जाणण्याचे, त्याकडे जाण्याचे, पाहण्याचे हे भिन्न मार्ग होत. अशा प्रकारे एकेश्वरवादाचा सिद्धांत मांडतानाच, प्रत्येकाने त्या परमेश्वरावरही श्रद्धा ठेवावी व त्याचबरोबर आपला स्वत:चा पूर्वापार देवही मानावा, अशी एकत्वाची व स्वायत्ततेची शिकवण देण्यात आली. याचा एवढा प्रचार करण्यात आला व तो एवढा प्रभावी झाला, की लोकांनाही वाटू लागले की, खरंच मुळात परमेश्वर एकच आहे व आपण मानतो तो देव त्याचीच रूपे व अंश आहेत. शतकानुशतकांच्या अशा प्रचाराने ही श्रद्धा भारतीय जनमानसाचा अविभाज्य भाग व भारतीयत्वाची खूण बनली आहे. सर्व देवांत व त्यांना मानणाऱ्या लोकसमूहात एकत्व निर्माण करण्याचा हा यशस्वी प्रयत्न होता. समान श्रद्धा ठेवायला एक श्रद्धास्थान व आपापले देव मानण्याचेही स्वातंत्र्य मिळाले. हा अनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय\nहा लेख म्हणजे देव मानणाऱ्या कोणा आस्तिकाने ‘संस्कृतिसंवाद’साठी लिहिलेले पुराण नव्हे; बुद्धिवादी, नास्तिक व अधार्मिक माणसाचे इतिहासाचे डोळस आकलन होय\nविद्यापीठांमध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास आवश्यक\n‘दिल माँगे मोर’ भारतीय संस्कृतीचा भाग नाही- राजनाथ सिंह\nभारतीय संस्कृती शालेय जीवनापासूनच रुजविणे आवश्यक – पं. शिवकुमार शर्मा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएशियाटिक सोसायटीत भारतीय संस्कृतीचे धडे\nऐक्याच्या नावाखाली स्वतंत्र आवाज चिरडला गेल्याची, मुस्कतदाबीची शक्यता अधिक आहे. डॉं. आ.ह. साळून्ख्यांनी यावर बहुमोल संशोधन केले आहे. ते स्वतःला बुद्धिवादी म्हणावनार्यांनी कृपया वाचावे, म्हणजे बहुजन समाजाचे शोषण करणारी आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेस कारणी असलेली वेद्संस्कृती नेमके कुणाचे ऐक्य सांगते ते कळेल. आज त्याच संस्कृतीचे दाखले देऊन समाजात फूट पाडली जातीये त्यावर लेखात काही भाष्य नाही.\nअनेक्श्वर्वादी एकेश्वरवादी या संकल्पनेतील शब्द अनेक्श्वर्वादी हा देवतांच्या अनेक स्वरुप साठी किंवा त्यांच्या वेवेगळ्या मूर्थी साठी कदाचित वापरण्यात आला असेल. मुलतः एकेश्वरवादाच प्रचलित , नव्हे कल्पित आहे.गजानन पोळ\nशतकानुशतकांच्या अशा प्रचाराने भारतात चार-धाम स्वयंभू देव निर्माण झाले मंदिरे चाल्व्नार्यांचे स्तोम माजले \nदेव म्हणजे मानवी समुहच होते .त्यातील नायकालाच ईश्वर म्हटले गेले .त्यात स्थित्यंतरेही झाली आहेत हे छान विशद करून सांगितले आहे.एकदा हे समजले कि विचारांच्या खिडक्या खुल्या होतात .हि प्रक्रिया महत्वाची कारण मग भावना दुखावल्या जातात या नावाखाली चिकित्साही टाळली जाते.रामही द्रविडांचा देव होता हे मात्र पटत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीतील तसेच शंबुकवधातील राम आसुरांच्या संस्कृतीत बसत नाही.\nविद्यापीठांमध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास आवश्यक\n‘दिल माँगे मोर’ भारतीय संस्कृतीचा भाग नाही- राजनाथ सिंह\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_05_06_archive.html", "date_download": "2018-04-21T04:13:49Z", "digest": "sha1:HZW6RVW3BKPG4EGTMYEKLHRKNXG6BOQ3", "length": 238700, "nlines": 3030, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 05/06/16", "raw_content": "\nसनातनचे संत पू. दत्तात्रेय\nदेशपांडे यांचा आज वाढदिवस\nउज्जैन सिंहस्थस्थळी वादळी पावसामुळे अनेक मांडव कोसळून १ साधू आणि ५ भाविक यांचा मृत्यू \nसिंहस्थ प्रशासनाने वादळ आणि पाऊस यांच्या दृष्टीने काहीच काळजी घेतली नसल्याचे उघड \n१३५ हून अधिक घायाळ\nचांडाळ योगामुळे आपत्ती आल्याची काही साधू-संतांची प्रतिक्रिया\nइतर संप्रदायांचे मांडव कोसळून मोठ्या प्रमाणात झालेली हानी\nउज्जैन - ५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात एक साधू आणि ४ भाविक मृत्यूमुखी पडले, तर १३५ हून अधिक भाविक घायाळ झाले. एक घंट्याहून अधिक वेळ झालेल्या पावसात साधु-संतांचे अनेक तंबू कोसळले.\n१. जूना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरीजी आणि आखाडाप्रमुख महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे.\nकिन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वरपदी लक्ष्मी त्रिपाठी\nउज्जैन - किन्नरांच्या अधिकारांसाठी काम करणार्‍या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना उज्जैन सिंहस्थपर्वामध्ये किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वर घोषित करण्यात आले. अनुमाने २० लाख किन्नरांच्या सर्वसंमतीने त्यांना या पदासाठी निवडण्यात आल्याचे समजते. या पदाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पदेशांमधून किन्नर पीठाधिश्‍वर, अर्ध पीठाधीश्‍वर आणि महंत यांचीही निवड करण्यात आली आहे.\nकिन्नर आखाड्याचे मुख्यालय उज्जैन येथे असणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, गोरक्षण, स्त्रीभ्रूण हत्येचा विरोध आणि बालविवाहाला विरोध आदींसाठी कार्य करण्यात येईल, असे महामंडलेश्‍वर लक्ष्मी यांनी सांगितले. वर्ष २००८ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या एशिया पॅसिफिक संमेलनामध्ये प्रतिनिधीत्व करणार्‍या त्या पहिल्या किन्नर आहेत.\nनागा साधू सर्वांगावर औषधीयुक्त विभूती अभिमंत्रीत करून लावतात \nउज्जैन, ५ मे (वार्ता.) - बर्‍याचदा विभूतीचा उपयोग प्रसाद म्हणून खाण्यासाठी अथवा कपाळावर लावण्यासाठी केला जातोे; मात्र नागा साधू सर्वांगाला लावत असलेली विभूती ही केवळ यज्ञातील वा पूजेतील रक्षा नसून ती अनेक औषधींनी परिपूर्ण असते, अशी माहिती यमुना किनारी जन्मलेले नागा साधू निर्भयसिंहगिरीजी यांनी सांगितली.\n१. सध्या कुंभमेळ्यातील नागा साधू हे सहस्रो भाविक आणि श्रद्धाळू लोकांचे आकषर्णाचे केंद्र झाले आहे.\n२. स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी, तसेच त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या दर्शनासाठी जात आहेत.\n(म्हणे) धार्मिक शक्ती ब्रिटिशांपेक्षा वाईट \nपुरोगामी पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांची पोपटपंची\nकोल्हापूर, ५ मे (वार्ता.) - तुम्ही दिलेली तलवार ही आई जगदंबेची असून मला लढण्यास बळ देणारी आहे. समाजवादी लोकशाही सध्या संपुष्टात येत असून धार्मिक शक्ती वाढत आहे. ही शक्ती ब्रिटिशांपेक्षा वाईट असून तिला रोखण्यासाठी जागृत होण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी केले. (पुरोगामी संघटना आणि समाजवादी यांचे खरे स्वरूप असहिष्णुता वाढली आहे, असे म्हणून हिंदुत्ववाद्यांना हिणवणार्‍यांना ही चपराकच आहे. हिंदुत्ववाद्यांना अतिरेकी म्हणणारे पुरोगामी कसल्या संघर्षाची सिद्धता करत आहेत असहिष्णुता वाढली आहे, असे म्हणून हिंदुत्ववाद्यांना हिणवणार्‍यांना ही चपराकच आहे. हिंदुत्ववाद्यांना अतिरेकी म्हणणारे पुरोगामी कसल्या संघर्षाची सिद्धता करत आहेत हिंदुत्ववादी त्यांना कसे तोंड देणार आहेत हिंदुत्ववादी त्यांना कसे तोंड देणार आहेत - संपादक) ३ मे या दिवशी येथील आई अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीद्वारे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. संघर्ष समिती आणि विविध पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या वेळी डॉ. सुभाष देसाई यांना आत्मसंरक्षणासाठी तलवार भेट दिली.\nया आवाजी मतदानाने वेळी करण्यात आलेले ठराव असे...\n१. महापौर आणि सर्व नगरसेवकांनी अंबाबाई देवीचे मूळ स्वरूप त्वरित घडवावे. शिवाय असा ठराव सर्वसाधारण सभेत करावा.\nउज्जैन सिंहस्थपर्वात वादळी पावसाने झालेली हानी \nइतर संप्रदायाच्या मांडवाची कोसळलेली कमान\nक्षिप्रा नदीच्या किनारी वाहणारे पाण्याचे लोट तसेच पाण्याची वाढलेली पातळी\nसनातनच्या प्रदर्शनाची झालेली हानी\nगेल्या ६८ वर्षांपासून भारतीय विमाने मिरवत आहेत इंग्रजांचे दास्यत्व \nअसे केवळ भारतातच घडते देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली; पण आपण दास्यत्वाचे प्रतीक\nअसलेला साधा संकेतांक पालटू शकलो नाही, हे सर्वपक्षीय शासनांसाठी लाजिरवाणे आहे \nनवी देहली - बिटिशांनी देश सोडून ६८ वर्षे झाली, तरी आपली विमाने कशा प्रकारे दास्यत्वाचे प्रतीक मिरवत आहेत, याचा अनुभव नुकताच संसदेने घेतला. भारतामध्ये सर्व विमानांवर व्हीटी या अक्षरांचा संकेतांक लिहिलेला आढळून येतो. या दोन अक्षरांचा अर्थ विक्टरी टेरीटोरी (व्हाइसरॉय यांचा प्रदेश) असा होतो. याविषयी भाजपचे खासदार तरुण विजय यांनी नुकतेच राज्यसभेत सूत्र उपस्थित केले. तोपर्यंत लोकांप्रमाणे खासदारांनाही याचा अर्थ माहीत नव्हता. जेव्हा त्यांना याचा अर्थ कळला, तेव्हा त्यांनाही माना खाली घालाव्या लागल्या.\nजॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनला ३६० कोटी रुपयांचा दंड \nभारताने अशा विदेशी उत्पादनांवर बंदी घालावी \nआस्थापनाची टाल्कम पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप\nआस्थापनाच्या विरोधात १२०० हून अधिक खटले \nमिसौरी (अमेरिका) - जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या जागतिक आस्थापनाची टाल्कम पावडर अनेक वर्षे वापरल्यानेच आपल्याला अंडाशयाचा कर्करोग झाला, हा अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील एका महिलेचा दावा सेंट लुइस न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. मिसौरी राज्यातील या न्यायालयाने महिलेला ३६६ कोटी रुपयांची (५.५ कोटी डॉलर्सची) हानीभरपाई देण्याचे आदेशही आस्थापनाला दिले आहेत. या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय आस्थापनाने घेतला आहे.\nश्री विठ्ठलाच्या आणि गुगल लोकेशनच्या चिन्हामध्ये साम्य - आचार्य स्वामी स्वात्मनंद\nश्री विठ्ठलाच्या कपाळावरील गंध आणि गुगल लोकेशनचे चिन्ह\nनवी देहली - मुंबई येथील चिन्मय मिशनचे आचार्य स्वामी स्वात्मनंद यांनी श्री विठ्ठलाच्या कपाळावरील गंध आणि गुगल लोकेशनच्या चिन्हामध्ये साम्य असल्याचे म्हटले आहे. जगातील ठिकाणांची माहिती देणारे हे चिन्ह आणि देवाच्या कपाळावरील टिळा यातील साम्य सतत समवेत असणार्‍या गुगल लोकेशनप्रमाणे चराचरात ईश्‍वर आहे, हे दर्शवते. आपण सतत ईश्‍वराच्या अस्तित्वाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही ते म्हणाले.\nपुणे येथे होत असलेल्या अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या तीन पोलिसांचे निलंबन आणि अटक\nजनतेचे रक्षक, नव्हे तर भक्षक बनलेल्या या पोलिसांचे\nकेवळ निलंबन करून उपयोग नाही, तर कठोर कारवाई व्हायला हवी \nपुणे, ५ मे - येथील हडपसर आणि विमाननगर भागामध्ये अवैध धंदे चालवण्यास पाठबळ देणार्‍या ३ पोलिसांना पुणे पोलीस प्रशासनाने निलंबित केले आहे. त्यांची नावे संतोष भीमय्या भंडारी, पोलीस हवालदार सुरेश काकडे, साहाय्यक फौजदार गुंगा जगताप अशी असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.\n१. भंडारी हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यातहोते. भंडारी हे त्याचे साथीदार सचिन रावसाहेब साळुंके आणि देवीदास पुंडलिक सलगर यांच्या साहाय्याने हडपसर येथील शेवाळवाडी जकात नाक्याजवळ मटक्याचा धंदा चालवत होते. हडपसर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक तासगांवकर यांनी ३ मे या दिवशी तेथे छापा टाकला. त्या वेळी भंडारी यांच्यासह साथीदारांना अटक केली. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी भंडारी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.\nभारताचे परराष्ट्र धोरण विरोधाभास निर्माण करणारे \nबीजिंग - चीनसमवेत चर्चेसाठी पाऊल टाकतानाच अमेरिकेसह चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा भारत प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी विरोधाभास निर्माण होत आहे. असे धोरण कठीण परिस्थिती निर्माण करेल, अशी टीका चिनी प्रसारमाध्यमांनी केली आहे. (चीनही भारताशी संबंध ठेवत असतांनाच पाकिस्तानला साहाय्य करत असतो. त्यामुळे चीनची ही कृतीही विरोधाभास निर्माण करत नाही का \nबांगलादेशातील धर्मनिरपेक्ष स्तंभलेखकांच्या हत्या : चिंतेचा विषय\nभारतातील हिंदूंना असहिष्णु ठरवणार्‍या प्रसारमाध्यमांनी बांगलादेशातील\nबुद्धीवाद्यांच्या हत्यांविषयी कधी आवाज उठवला आहे का \nढाका - बांगलादेशात मागील काही वर्षांमध्ये जिहादी धर्मांधांनी अनेक धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्स (स्तंभलेखक), लेखक, प्राध्यापक आणि पत्रकार यांच्या निर्घृणपणे हत्या केल्या. या सर्व हत्या एकाच पद्धतीने करण्यात आल्या असून सुरीसारख्या धारदार शस्त्राचा यात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र विचार करणार्‍या विचारवंतांसाठी हा चिंतेचा विषय झाला आहे.\nफेब्रवारी २०१३ मध्ये धर्मनिरपेक्ष राजिब हैदरची हत्या करण्यात आल्यानंतर एका पाठोपाठ अनेक बुद्धीवाद्यांना जिहाद्यांच्या बळी व्हावे लागले. मागील वर्षी वशीकुर रहमान या ब्लॉगर ची घरून कार्यालयाकडे निघाले असतांना वाटेत हत्या करण्यात आली. त्यांनी त्यांचे नाव आणि छायाचित्र गुप्त ठेवले होते. असे असतांनाही जिहादींनी त्यांची हत्या केली होती. तज्ञांच्या मते हे घृणास्पद कृत्य करणारे देशाच्या वेगवेगळ्या भागातून असले, तरी त्यांना प्रशिक्षण आणि प्रेरणा एकाच संघटनेकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले दोन्ही युवक मदरशांतील विद्यार्थी होते.\nपुणे-लोणावळा मार्गावर लोकलमधील चोरट्यांना रोखण्यासाठी सशस्त्र बंदोबस्त\nचोरट्यांची पाळेमुळे शोधून काढून ती नष्ट केल्यास\nबंदोबस्त ठेवण्याची आवश्यकताच भासणार नाही \nलोणावळा (जिल्हा पुणे), ५ मे - पुणे-लोणावळा मार्गावर रात्रीच्या वेळी लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांना धमकावून लूटमार करणार्‍या चोरट्यांना रोखण्यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच धावत्या रेल्वेगाड्यांंवर पडणारे दरोडे रोखण्यासाठी आणखी १० ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nलोणावळा ते पुणे या मार्गावर रात्री ११ नंतर प्रवाशांना चोरांनी लुटल्याच्या घटना घडतात. लोहमार्गालगत रहाणार्‍या झोपडपट्ट्यांमधील चोरटे लुटमारीचे गुन्हे करतात. (मग पोलीस तेथे कोम्बिंग ऑपरेशन का राबवत नाहीत - संपादक) रेल्वे स्थानकाजवळ गाडीचा वेग न्यून होत असतो. अशा वेळी चोरटे लोकलच्या डब्यात शिरून प्रवाशांना तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून किंवा त्यांना मारहाण करून भ्रमणभाष आणि रोख रक्कम घेऊन पळून जातात. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मळवली, कान्हेफाटा, वडगांव, कामशेत, आकुर्डी या रेल्वे स्थानकाच्या परिसरात सशस्त्र बंदोबस्त असणार आहे. बंदोबस्तामुळे लुटमारीच्या घटना अल्प झाल्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.\nछत्तीसगढमध्ये लीड इंडिया २०२० या प्रशिक्षण कार्यक्रमाला शुभारंभ \nराजनांदगांव (छत्तीसगढ) - येथील मोहला तालुक्यात असलेल्या शासकीय कन्या उच्च माध्यमिक शाळेत स्वत: वाचा, देशाला वाचवा या मोहिमेअंतर्गत लीड इंडिया २०२० नावाने ५ दिवसीय प्रशिक्षणाला आरंभ झाला. काही वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: वाचा, देशाला वाचवा या मोहिमेचा आरंभ करण्यात आला होता. कार्यक्रमाला मुख्य अतिथीच्या रूपात माजी खासदार प्रदीप गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक मनीष मंजुल यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगतांना म्हटले, ध्येय, व्यवहार, ज्ञान, मूल्य आणि कौशल्य यांच्या विकासावर आधारित या कार्यक्रमात आपल्यात असलेल्या न्यूनतेचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यानेच डॉ. कलाम यांना अपेक्षित असे विकसित भारताचे निर्माण होईल. प्रत्येक नागरिक पुढे गेला तरच देश पुढे जाईल.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाची अल्प प्रमाणात हानी\nसनातनच्या प्रदर्शनस्थळी एका बाजूने काठ्या लावून दुसर्‍या\nबाजूने छतावर साठलेले पाणी काढतांना सनातनचे साधक\nजयघोष करून उत्साहाने आणि जिद्दीने सर्व पूर्ववत करण्यासाठी सेवेला आरंभ करणारे\nसनातनचे साधक आणि संत १. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे अन् २. पू. (कु.) स्वाती खाडये\nउज्जैन - येथील सिंहस्थपर्वात अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पाऊस यांमुळे सहभागी आखाडे, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचा मांडव पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काही आखाड्यांचे मांडव जमीनदोस्त झाले आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसारासाठी उभारलेल्या प्रदर्शनालाही या मुसळधार पावसाची झळ पोचली आहे; मात्र तुलनेत अल्प प्रमाणात हानी झाली आहे.\nस्मार्टफोनच्या साहाय्याने पाककडून भारताच्या सुरक्षा दलाची हेरगिरी \nसुरक्षा दलाची माहिती शत्रूराष्ट्राकडून हस्तगत होते, यासारखी लाजिरवाणी गोष्ट पूर्वीच्या\nकाँग्रेसी राज्यकर्त्यांप्रमाणे केवळ लोकसभेत सांगण्यापेक्षा आताच्या राज्यकर्त्यांनी\nत्यावर ठोस उपाययोजना काढायला हवी \nनवी देहली - पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयने भ्रमणभाषमधील गेमिंग आणि म्युझिक या अ‍ॅप्लिकेशनद्वारे भारताच्या सुरक्षा दलाची माहिती गोळा केल्याची माहिती गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी ३ मे या दिवशी लोकसभेत दिली. (पाक ही माहिती काढेपर्यंत भारतीय गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या \nते पुढे म्हणाले, आयएस्आयएस् भारताच्या माजी सैनिकांना नोकरी आणि आर्थिक साहाय्य देऊन त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे. (पाक असे करत असतांना भारत पाकच्या विरोधात कृती का करत नाही \nउत्तराखंड येथील आगीमुळे हिमनगांवर विपरीत परिणाम होऊन ते वितळण्याची शक्यता \nडेहराडून - उत्तराखंड येथील जंगलात लागलेल्या आगीचा उत्तरेतील हिमनगांवर विपरित परिणाम होऊन ते वितळण्याची शक्यता अभ्यासक आणि शास्त्रज्ञ यांच्याकडून वर्तवली जात आहे. आगीमुळे वनसंपदेच्या होणार्‍या हानीसोबत अन्य समस्याही निर्माण झाल्या आहेत.\n१. वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेचे हिमनग विशेेषतज्ञ डॉ. डी.पी. डोभाल यांच्या मते, आगीतून निघणारा कार्बन डायऑक्साईड ओझोन वायूच्या थराला हानी पोहोचवत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती वाढत आहे. पाऊस पडल्यानंतर कार्बनचे कण हिमनगावर पसरतील. त्यामुळे बर्फ वितळण्याची गती वाढेल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.\n२. हिमनगांवरील बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेच्या वेगाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांचा एक गट तैनात करण्यात येणार आहे.\n३. गंगोत्री हिमनगांवर अभ्यास करणारे पंडित गोविंद वल्लभ पंत हिमालय पर्यावरण आणि विकास संस्थानाचे शास्त्रज्ञ कीर्ती कुमार यांनीही या आगीमुळे हिमनगांचे भवितव्य धोक्यात असल्याचे म्हटले आहे.\nराष्ट्रीय संग्रहालयातील आगीनंतर तेथील पुराणवस्तू आणि कलाकृती यांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह \nदेहली - येथील राष्ट्रीय संग्रहालय हे देशातील सर्वांत मोठे संग्रहालय असून त्यामध्ये पुराणकालापासून आधुनिक काळापर्यंतच्या कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. जनपथ येथे असलेले हे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येते. या संग्रहालयामध्ये दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे येथील कलाकृती आणि पुराणवस्तू यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nया राष्ट्रीय संग्रहालयामध्ये गेल्या ५ सहस्र वर्षांपासून २ लक्ष कलाकृती आणि पुराणवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राचीन शस्त्रास्त्रे, चिलखत आणि रेशीम चित्रे यांचा समावेश आहे. हे संग्रहालय म्हणजे भारताची वैभवशाली परंपरा दर्शवणारा ठेवा आहे. या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये ६० सहस्रांपेक्षा अधिक ग्रंथ आहेत. तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके ठेवण्यात आली आहेत. तळमजल्यावर पुरातत्व दालनामध्ये सुमारे ८०० शिल्पकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. भारतीय लिपी आणि नाणी यांचे एक वेगळे दालन आहे. मध्य आशियातील पुराणवस्तू या संग्रहालयाध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या संग्रहालयामध्ये प्रसिद्ध चित्रकारांच्या सुमारे १७ सहस्र चित्रांचे वेगळे दालन आहे. तसेच यामध्ये विविध भाषांतील सुमारे १४ सहस्र हस्तलिखित नमुने ठेवण्यात आले आहेत.\nअमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात अन्वेषण करण्यासाठी ब्राझीलमध्ये ३ दिवस व्हॉट्स अ‍ॅपच्या वापरावर बंदी \nब्रासिलिया - ब्राझीलमध्ये व्हॉट्स अ‍ॅपवर ३ दिवसांकरता बंदी घालण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात अन्वेषण करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती देण्यास व्हॉट्सअ‍ॅपने सहकार्य न करता तटस्थ भूमिका घेतल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.\nफेसबूकने व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन २०१४ मध्ये विकत घेतले आहे. दोन व्यक्तींमध्ये झालेला संवाद, संदेश पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे फेसबूकचे धोरण असल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो, तेव्हाही आम्हाला व्हॉट्स अ‍ॅपचे संदेश उघड करता येणार नाहीत, अशी फेसबूकची भूमिका आहे. त्यामुळे ब्राझीलने ही बंदी घातली आहे.\nव्हॉट्स अ‍ॅपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढले; मात्र सार्वजनिक किंवा राष्ट्रीय हित मर्यादित होत गेले आहे, असे सांगत न्यायालयाने ब्राझीलमध्ये भ्रमणभाष सेवा पुरवणार्‍या सर्व दूरसंचार आस्थापनांना व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घालण्याविषयी आदेश दिले आहेत.\nआता देहलीतही मिळणार कॅन बंद शुद्ध हवा \nदेश स्वतंत्र होऊन ६८ वर्षांत लोकांना शुद्ध हवाही मिळवून देऊ न शकणारे\nसर्वपक्षीय राज्यकर्तेच या स्थितीला कारणीभूत आहेत \nनवी देहली - चीननंतर आता भारतातही कॅनमधील शुद्ध हवा मिळणार असून त्याचा प्रारंभ देशाची राजधानी देहलीतून करण्यात येणार आहे. वाईटेलिटी एअर या कॅनेडियन आस्थापनेने हे शुद्ध हवेचे कॅन सिद्ध केले असून या कॅनचे मूल्य साडेबारा रुपये इतके असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देहलीला सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राजधानीत सर्वप्रथम अशी हवा देण्याचे आस्थापनेने ठरवले आहे. मागील वर्षीपासून अशा प्रकारे कॅन बंद शुद्ध हवा चीनमध्ये विकण्यात येत आहे.\nदक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी र्‍होड्स याचे भारतीय संस्कृतीनुसार आचरण \nभारतीय संस्कृती श्रेष्ठ असल्याने विदेशातील नागरिक भारतात येऊन तिच्यानुसार आचरण\nकरतात, याउलट भारतातील काही पुरोगामी तिच्यावर टीका करण्यात धन्यता मानतात \nमुंबई - दक्षिण अफ्रिकेचा माजी फलंदाज आणि आयपीएल्मधील मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी होड्स याने स्वत:च्या मुलीसाठी हिंदु शास्त्र आणि परंपरेनुसार पेजावर मठात तिच्या भविष्यासाठी आणि यशासाठी होमहवन केले. या वेळी त्याने भारतीय परंपरेनुसार धोतर परिधान केले होते. तसेच २२ एप्रिलला तिचा पहिला वाढदिवस असल्याने जॉन्टीने कुटुंबासह तमिळनाडूतील एका मंदिरात दर्शन घेऊन मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवाला प्रार्थना केल्याचे समोर आले आहे. या मुलीचा जन्म भारतात झाल्यामुळे तिचे नाव इंडिया असे ठेवले होते.\nगेली ९ वर्षे मुंबई इंडियन्स सोबत जोडले गेल्याने जॉन्टी याला भारताविषयी जवळीक वाटू लागली आहे. येथे संस्कृती, परंपरा, भौगोलिक आणि जैविक विविधता आणि आधुनिकता अशा सर्वांचा समावेश असल्याने येथील लोकांचे संतुलित जीवन मला भावते, असे जॉन्टीने एका मुलाखतीत सांगितले होते.\nगांधी परिवाराला अडकवण्यासाठी केंद्रशासनाने माझ्यावर दबाव आणला - मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेल यांचा दावा\nगांधी परिवाराला वाचवण्यासाठी मिशेल असे\nआरोप करत असतील, अशी शंका आल्यास आश्‍चर्य वाटू नये \nनवी देहली - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणारे ख्रिश्‍चियन मिशेल यांनी केंद्रशासन आणि अन्वेषण यंत्रणा यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अडकवण्यासाठी दबाव आणला होता. केंद्रशासनाने यासाठी माझ्याबरोबर सौदेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गांधी परिवराचे नाव घेतल्यास त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले जातील, असे अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून शासनाकडून सांगण्यात आले होते, असे म्हटले आहे. मिशेल यांनी आंतरराष्ट्रीय लवादाला लिहिलेल्या पत्रात हे सर्व आरोप केले आहेत.\nमिशेल यांनी ऑगस्टा प्रकरणात गांधी परिवारातील कोणत्याही सदस्याची भेट घेतल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यांनी भारतीय दूतावासाला या प्रकरणातील सर्व पुरावे देण्यास सिद्ध असल्याचेही म्हटले आहे.\nक्रूरकर्मा टिपू सुलतानच्या तथाकथित 'शहीद दिना'च्या निमित्त मुंबई येथे काँग्रेसकडून कार्यक्रम\nहिंदूंचा वंशविच्छेदक टिपू सुलतानचा कार्यक्रम वारंवार आयोजित करणार्‍या\nकाँग्रेसवर हिंदूंनी बहिष्कार का घालू नये ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे \nअनधिकृतरित्या स्थापन करण्यासाठी आणलेला टिपू\nसुलतानचा पुतळा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी हटवला \nजे हिंदुत्ववाद्यांच्या निदर्शनास येते, ते पोलिसांच्या\nनिदर्शनास का येत नाही पोलिसांनी ही कृती स्वत:हून का केली नाही \nवरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धनाजी नलावडे यांना निवेदन देतांना (डावीकडे) श्री. नरेंद्र रोकडे\nकाश्मिरी हिंदूंच्या निवासी संकुलासाठी आवश्यक भूमीसाठी गृहमंत्रालयाची जम्मू-काश्मीर शासनाकडे पुन्हा मागणी \nकाश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचे प्रकरण\nकाश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी गृहमंत्रालयाने राज्यशासनावर दबाव\nनवी देहली - केंद्रीय गृहमंत्रालयाने काश्मिरी हिंदूंच्या स्वतंत्र निवासी संकुलासाठी आवश्यक भूमीची जम्मू-काश्मीर शासनाकडे मागणी केली आहे. गेल्या वर्षी मुफ्ती महंमद शासनाने यासंदर्भात भूमी उपलब्ध करून देण्याविषयी केंद्रशासनाला वचन दिले होते; परंतु फुटीरतावाद्यांच्या दबावामुळे हा विषय त्या वेळी मागे पडला. त्यामुळे गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरच्या नव्याने नियुक्त झालेल्या मेहबूबा मुफ्ती शासनाकडे आता वरील मागणी नव्याने केली आहे. याबरोबरच मंत्रालयाने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज शीघ्र लागू करण्यासाठी राज्यशासनावर दबावही आणला आहे.\nजम्मू-काश्मीरच्या राजधानी स्थित्यंतराच्या परंपरेवर शासनाकडून अब्जावधी रुपये खर्च \nजनतेच्या अब्जावधी रुपयांचा चुराडा करणार्‍या अशा परंपरा बंद केल्या पाहिजेत \nजम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १४४ वर्षांपासून राजधानी स्थित्यंतराची परंपरा कायम राखण्यासाठी राज्याच्या निधीतून अब्जावधी रुपये खर्च केले जातात. हिवाळ्यात जम्मू, तर उन्हाळ्यात श्रीनगर अशी राज्याची राजधानी असते. (महाराष्ट्रातही उपराजधानी नागपूर येथे हिवाळ्यात विधीमंडळाचे अधिवेशन घेतले जाते. त्यातही अब्जावधी रुपयांचा चुराडा होतो. हेही थांबवले पाहिजे. - संपादक)\nया वेळी सचिवालय आणि त्याच्याशी संबंधित सर्व विभागांचे स्थलांतर करण्यात, त्याची सिद्धता करण्यात आणि घडी बसवण्यात पुष्कळ कालावधी लागत असल्याने ही परंपरा निरर्थक असल्याचे जम्मू-काश्मीरच्या सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.\nपुन्हा पुन्हा समाजाला वेठीस धरणार्‍या तृप्ती देसाई म्हणतात,\"हाजी अली दर्ग्यात न सांगताच प्रवेश करणार \nमुंबई - आता हाजी अली दर्ग्यामध्ये न सांगताच प्रवेश करणार असल्याची घोषणा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलतांना केली. या वेळी देसाई म्हणाल्या की, दर्ग्यात सहज प्रवेश करता यावा, यासाठी २८ एप्रिलला आम्ही सर्वांना सांगून आंदोलन केले होते; मात्र आता आम्ही गनिमी काव्याच्या पद्धतीने आंदोलन करून दर्ग्यात प्रवेश करणार आहोत. याची सूचना केवळ पोलिसांशिवाय कोणालाही देणार नाही. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी 'हाजी अली सब के लिए' (हाजी अली सर्वांसाठी) या संघटनेकडून २८ एप्रिलला धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात भूमाता ब्रिगेडलाही सहभागी होण्यास सांगण्यात आले होते; मात्र देसाई यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही. या आंदोलनाच्या अंतर्गत दर्ग्यात प्रवेश करण्याची कोणतीही योजना नसतांना देसाई यांनी थेट दर्ग्यामध्ये घुसण्याचा दोन वेळा अयशस्वी प्रयत्न केला. आता देसाई यांनी दर्ग्यामध्ये घुसण्यासाठी स्वत:च्या बळावर गनिमी कावा करणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात 'हाजी अली सब के लिए'चे संस्थापक सदस्य जावेद आनंद यांनी आश्‍चर्य व्यक्त केले असून त्यांची संघटना अशा गनिमी काव्याच्या आंदोलनाला समर्थन देत नसल्याचे म्हटले आहे.\nदुष्काळग्रस्तांकडून टँकरच्या पाण्यात अस्थीविसर्जन \nपंचमहाभूतातील महत्त्वाचे आपतत्त्व म्हणजे पाणी हे ईश्‍वराच्या अधीन असल्यामुळे\nजनतेला धर्माचरणासह ईश्‍वराची उपासना करण्याविना पर्याय नाही \nनगर - लातूरमधील पाणीसंकट आणि मराठवाड्यातील दुष्काळाची चर्चा देशपातळीवर चालू असतांना पश्‍चिम महाराष्ट्रही दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघत आहे. नगर जिल्ह्यात सर्व नदी-नाले कोरडे पडले आहेत. अशा स्थितीत गावातील एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास तिच्या अस्थींचे विसर्जन कुठे करायचे, याची समस्या निर्माण झाली आहे. काही जण या अस्थी कोरड्या नदीतच फेकत असल्याचे किंवा त्यांना भूमीत पुरत असल्याचे दिसून येत आहे, तर ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते टँकरच्या पाण्यात अस्थीविसर्जन करत असल्याचे दिसून येत आहे.\nभूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात करण्यात आलेली तक्रार पोलिसांकडून अद्याप दाखल नाही \nमुंबई - येथील एक सामाजिक कार्यकर्ता इम्रान खान यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तृप्ती देसाई देशाची शांती बिघडवू पहात आहेत. तसेच विविध धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करत आहेत, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे; मात्र पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल करून घेतलेली नाही. (किती हिंदूंनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात अशी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला \nयासंदर्भात इम्रान खान म्हणाले की, तृप्ती देसाई या वेगळ्या धर्माच्या आहेत. त्यामुळे त्यांना इस्लामी समुदायाच्या भावना, नियम आणि चालीरिती यांविषयी काही माहिती नाही. महिलांना मशिदीमध्ये प्रवेश देण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत; मात्र इस्लाममध्ये त्याला अनुमती नाही. देसाई यांच्या इस्लाम धर्मातील हस्तक्षेपामुळे मुसलमान समुदायामध्ये चीड निर्माण झाली आहे.\nइम्रान खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त डी.डी. पडसाळगीकर यांनाही पत्र पाठवून तृप्ती देसाई यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.\nआता पदोन्नतीसाठीही आरक्षण ठेवण्याचे केंद्रशासनाचे आश्‍वासन \nयोग्यतेला तिलांजली आणि लांगुलचालनाला महत्त्व देऊन समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र \nनवी देहली - केंद्रशासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंदाजपत्रकीय मागण्यांवर लोकसभेत चर्चा चालू असतांना काँग्रेस पक्षाने या मंत्रालयासाठी निर्धारित केलेल्या निधीमध्ये कपात करण्याच्या शासनाच्या कृतीवर टीका करतांना अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी नोकरीत देण्यात येणार्‍या आरक्षणासोबतच त्यांना पदोन्नतीसाठीही आरक्षण राखून ठेवण्याची मागणी केली. त्यावर या खात्याचे मंत्री थावरचंद गहलोत यांनी विरोधी पक्षाचे सहकार्य लाभल्यास तशा प्रकारचे विधेयक संमत करण्याची सिद्धता दर्शवली.\nविजय मल्ल्या यांच्या आस्थापनाची कॅसिनो चालू करण्याची मागणी गोवा शासनाने फेटाळली \nपणजी, ५ मे (वार्ता.) - देशातील अधिकोषांचे सहस्रो कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपावरून फरार असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या युबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस् लिमिटेड आस्थापनाने गोव्यातील मांडवी नदीत कॅसिनो जहाज चालू करण्याविषयी अनुमती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. नवीन कॅसिनो जहाजाला अनुमती न देण्याचे धोरण शासनाने ठरवल्यामुळे सध्यातरी नवीन कॅसिनो चालू करण्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे.\nरिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे सार्वत्रिक निवडणूक लढण्याची शक्यता \nवॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हेच सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ३ मे या दिवशी अमेरिकेतील इंडियाना राज्यात झालेल्या 'प्रायमरी' निवडणुकीत टेड क्रूझ या जवळच्या प्रतिद्वंद्व्याला ट्रम्प यांनी पराभूत केले. यामुळे क्रूझ यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या विवादास्पद आणि टोकाच्या भूमिकांमुळे ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आली आहे; परंतु ट्रम्प यांच्या विजयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nइचलकरंजी येथे हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीनंतर मुसलमान संघटनेने शिवजयंतीनिमित्त लावलेला आक्षेपार्ह डिजीटल फलक उतरवला \nइचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ५ मे (वार्ता.) - ८ मे या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या डिजीटल फलकामध्ये 'समस्त जवाहर नगर मुस्लीम समाजा'ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन आक्षेपार्ह फलक लावले होते. ही गोष्ट हिंदुत्ववाद्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुसलमान संघटनेला हा आक्षेपार्ह फलक काढावयास सांगितल्यानंतर मुसलमान संघटनेने हा फलक काढला आहे. (मुसलमान संघटनेने आक्षेपार्ह फलक लावल्यानंतर त्याविषयी तक्रार करणार्‍या सर्व हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन हिंदूंनो तुम्ही संघटित होऊन असा लढा दिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही हिंदूंनो तुम्ही संघटित होऊन असा लढा दिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही \nसर्व शक्यतांचा विचार करूनच पाणी सोडले - जिल्हाधिकारी सौरभ राव\nदौंड आणि इंदापूर यांसाठी पाणी सोडल्याचे प्रकरण\nपुणे, ५ मे - पुण्यासाठी १५ जुलैपर्यंत पाणी संरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. पालिका आयुक्तांची मागणी ३१ जुलैपर्यंतची आहे. १५ जुलैपर्यंत खडकवासला धरणात १.२० अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणी शिल्लक रहाणार आहे. धरणात १ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाण्याचा मृत साठा आहे, तोही उचलणे शक्य आहे. या सर्व शक्यतांचा विचार करून दौंड आणि इंदापूर यांसाठी पाणी सोडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यास प्रारंभ केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.\nमॅपल ग्रुपच्या सचिन अग्रवाल यांच्या अटकपूर्व जामिनामध्ये ८ जूनपर्यंत वाढ\nपुणे, ५ मे - स्वस्तात घर देण्याचे आश्‍वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे छायाचित्र वापरून विज्ञापन करणार्‍या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम अटकपूर्व जामिनामध्ये ८ जूनपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाने त्यांना सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन संमत केला आहे.\nमाहिती सेवा समितीकडून दुष्काळी भागातील जनावरांसाठी पुन्हा चारा वाटप\nपुणे - माहिती सेवा समिती महाराष्ट्रच्या वतीने दुष्काळी भागातील जनावरांसाठी पुन्हा १७२ टन उसाचा ओला चारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे, तसेच पिके जळल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकरी चारा नसल्यामुळे आपली जनावरे कवडीमोल किंमतीत विकू लागला आहे. त्यामुळे माहिती सेवा समिती, बकोरी, पुणे यांच्या माध्यमातून बारामती, पुरंदर या तालुक्यांत पाहणी केली आणि काही दुष्काळी गावांतील गरजू गरीब शेतकर्‍यांना १५ एप्रिल या दिवशी ८० टन उसाचा हिरवा चारा देण्यात आला. तसेच १ मे या दिवशी पुन्हा १७२ टनापेक्षा अधिक चारा शेतकर्‍यांना देण्यात आला.\nमद्यबंदी होण्यासाठी मद्याच्या दुकानासमोर रणरागिणींचे सनदशीर मार्गाने आंदोलन \nप्रशासन आणि पोलीस यांचे असहकार्य \nइचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ५ मे (वार्ता.) - इचलकरंजी येथील शिवाजीनगर या नागरी वस्तीत असलेले देशी मद्याचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी या परिसरातील रणरागिणी आता रस्त्यावर उतरल्या आहेत. २ मेपासून सलग तीन दिवस या भागातील महिलांनी आंदोलन चालूच ठेवले. गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत असतांना ४ मे या दिवशी या भागातील महिलांनी मद्याच्या दुकानासमोर बसून भजनाचा कार्यक्रम करून दुकानाकडे येणार्‍या मद्यपींना समजावण्यासाठी एक वेगळाच उपक्रम राबवला. (प्रशासन आणि पोलीस मद्यबंदी करत नाहीत आणि मद्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने मद्यबंदीसाठी आता महिलांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. चंद्रपूर येथे मद्यबंदीप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांत मद्यबंदी का केली जात नाही \nइचलकरंजी येथे गुन्हेगारांचे फलक हटवल्यामुळे तणाव; शीघ्र कृती दल दाखल\nइचलकरंजी, ५ मे (वार्ता.) - शहरात ठिकठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने डिजिटल फलक लावण्यात आले होते. या फलकांची संख्या वाढतच असतांना त्या फलकांवर नेते, कार्यकर्ते आणि गुन्हे नोंद असणार्‍यांचे, गुंड आणि खंडणी मागणार्‍यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. अशा प्रकारचे फलक पोलिसांनी हटवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात ५ मे या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शीघ्र कृती दल (रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स) शहरात दाखल झालेे आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही शहरात संचलन केले.\nडोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कोपरगाव येथे महिलांनी मंदिरात 'मॅक्सी' घालून न येण्याचे फलक\nठाणे - डोंबिवलीमध्ये काही मंदिरांबाहेर महिलांना मॅक्सी घालून मंदिरात येऊ नये, असे फलक मंदिरांच्या प्रवेश दारावरच लावल्याने डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याविषयी संबंधित मंदिर प्रशासनाने आम्ही श्रद्धाळू आहोत; मात्र अंधश्रद्धाळू नाही. मंदिरांची पवित्रता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. (मंदिराच्या पावित्र्य रक्षणासाठी कृतीशील असलेल्या कोपरगाव येथील मंदिरांच्या व्यवस्थापनांचा अभिनंदनीय निर्णय \nमराठी चित्रपटाच्या चाचेगिरीप्रकरणी (पायरसी) एका धर्मांधाला अटक\nपुणे, ५ मे - 'सैराट' या मराठी चित्रपटाची चाचेगिरी (पायरसी) केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी कासम दस्तगीर शेख याला ४ मे या दिवशी अटक केली आहे. (धर्मांध अशा गुन्ह्यांतही अग्रेसर - संपादक) शेख याच्यावर स्वारगेट पोलिसांनी अनुमती नसतांनाही चित्रपटाची नक्कल (कॉपी) प्रत बाळगणे आणि तिचा प्रसार करणे, याअंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. शेख याचे स्वारगेट परिसरात भ्रमणभाष दुरुस्तीचे दुकान आहे. त्याच्या दुकानातून चित्रपटाची चाचेगिरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खोटा ग्राहक पाठवून कासम शेख याला रंगेहात पकडले. या वेळी पोलिसांनी त्याच्याजवळील साहित्यही शासनाधीन केले आहे.\nभाजप-मगोप युती कायम ठेवण्यासाठी माध्यम धोरण ही पूर्वअट \nगोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न \nभाभासुमंला पाठिंबा दर्शवणारे मंत्री सुदिन ढवळीकर यांचे सूतोवाच\nपणजी - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-मगोप युती कायम ठेवण्यासाठी माध्यम धोरण ही पूर्वअट रहाणार असल्याचे सूतोवाच मगोपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.\nमंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण हे मगोपचे प्रारंभीपासूनचे धोरण आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमं) आंदोलन मगोपच्या भूमिकेशी जुळत असल्याने मगोपचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. प्राथमिक स्तरावर इंग्रजीला प्रोत्साहन दिल्यास भविष्यात मातृभाषांतील लोककला, लोकसंस्कृती, तियात्र, नाटके आदी कला लुप्त होतील. प्राथमिक शिक्षणात इंग्रजीला प्रोत्साहन दिल्यास पुढील २५ वर्षांत कला अकादमीमध्ये केवळ पाश्‍चात्त्य संस्कृतीवर आधारित कार्यक्रम आम्हाला पहायला मिळतील. गोमंतकाची अस्मिता जपण्यासाठी मातृभाषेचे संवर्धन आवश्यक आहे. भाजप शासनाने इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देणे चालूच ठेवल्यास मगोप शासनातून बाहेर पडणार का, या प्रश्‍नाला नकारात्मक प्रतिसाद देतांना मंत्री ढवळीकर म्हणाले की, जनतेने शासनासाठी पाच वर्षांचा कार्यकाळ दिला आहे. मगोपने भाजपप्रमाणे भाभासुमंच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलेले नाही.\nगोव्यातील माध्यमप्रश्‍नी तडजोड नाही - रा.स्व. संघाच्या प्रांतकार्यकारिणी बैठकीत निर्णय\nपणजी, ५ मे (वार्ता.) - प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. हा जागतिक सिद्धांत आहे. त्यामुळे भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनातून संघ माघार घेणार नाही. या आंदोलनात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला आहे. याविषयीचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले आहे.\n२ मे या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत कार्यकारिणीची मुंबई येथे बैठक झाली. ही बैठक संघाची नियमित बैठक असल्याचे सांगून या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती देण्यास गोव्याचे संघचालक आणि भाभासुमंचे (भारतीय भाषा सुरक्षा मंच) प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी नकार दिला.\nकोणत्याही भारतीय नेत्याच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे नाहीत - इटलीच्या न्यायधिशांची स्पष्टोक्ती\nनवी देहली - ऑगस्टा घोटाळ्याच्या संदर्भात इटलीत चालू असलेल्या खटल्यातील न्यायाधिश मार्को मारिया मॅगा यांनी म्हटले आहे की, या लाचखोरीच्या प्रकरणात कोणत्याही भारतीय नेत्याच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे नाहीत. केवळ संशय आहे. ते एका दूरचित्रवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होते.\nमार्को यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांनी दिलेला निकाल आस्थापनाचे अधिकारी आणि मध्यस्थ यांच्याशी संबंधित होता. या दोघांनी भारतातील अधिकार्‍यांना लाच दिली होती. भारतातील कोणत्या अधिकार्‍यांना किंवा कोणत्या नेत्यांना ती देण्यात आली याचा शोध भारतीय अन्वेषण यंत्रणांनी लावावा. निकाल केवळ कागदपत्रांच्या आधारे होता. त्यात माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांना पैसे मिळाल्याचा संशय होता.\nउन्हाळी सट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर \nसध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nमनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा \nकोणत्याही बाहेरच्या किंवा शरिरातील भागावर किंवा क्रियेवर मन एकाग्र करणे यास ध्यान असे म्हणतात. यात शरिरात होणार्‍या निरनिराळ्या संवेदनांकडे तसेच मनात येणार्‍या विचारांकडे साक्षीभावाने पहावे. ध्यानाच्या पुढील अवस्थेत व्यक्ती स्वतःलाही विसरून विचारशून्य अवस्थेत जाऊन आत्मानंद अनुभवते. बुद्धी आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी गायत्रीमंत्र, त्रिबंध प्राणायाम आणि ध्यान हे निश्‍चितपणे उपयोगी पडतात.\nपाण्याचा खाजगी टँकर भरण्यास विरोध केल्याने पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींवर प्राणघातक आक्रमण\nकरंजी (जिल्हा नगर), ५ मे - शासकीय पाणी योजनेच्या उपसा केंद्रावर पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी खाजगी टँकर भरण्यास विरोध केला. त्यामुळे झालेल्या वादावादिमध्ये टँकरचालकासह ६ जणांनी पालवे यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. या हल्ल्यात पालवे हे गंभीर घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. (टँकरमाफियांचा वाढता उद्दामपणा - संपादक)\nउसाचे उत्पादन आणि त्यासाठीचे पाणी यावर मर्यादा आणणार का \nमराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ जाणवू लागला आहे. मराठवाड्याच्या दुष्काळाला ऊस उत्तरदायी आहे, असे म्हणून त्याच्या उत्पादनावर बंदी आणा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचा विचार केल्यास ही मागणी करणार्‍यांविषयी हसावे कि रडावे, अशी स्थिती आहे. ऊस आणि त्याच्यामुळे होणारी आर्थिक उलाढाल विचारात घेता त्याच्यावर बंदी घालणे चुकीचे होईल आणि त्यातच सध्याच्या साखर कारखान्यांची स्थितीही दयनीय आणि मरणासन्न आहे.\nआताच्या दुष्काळामुळे पश्‍चिम महाराष्ट्र वगळता संपूर्ण राज्यातील उसाचे पीक धोक्यात आले आहे. दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्रात उसाचे पीक चांगले येऊन साखर कारखाने जोमाने चालत आहेत. गेल्या १० वर्षांत विदर्भ आणि मराठवाडा या भागातील धरणे पूर्ण भरलेली नाहीत. त्यामुळे जेवढे धरण भरले, तेवढ्या पाण्याचे वाटप योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते; परंतु ते न करता पाण्याचे राजकारण करायचे आणि दुष्काळाचे खापर उसाच्या पिकावर फोडायचे, असा प्रकार सध्या चालू आहे.\nपुरोगामी महिलांनो, मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश करण्यापेक्षा मनमंदिरातील गाभार्‍यात ईश्‍वराला स्थान द्या \nमंदिर प्रवेश नव्हता, तरी......\n१. माँसाहेब जिजाऊ राजमाता झाल्या.\n२. लक्ष्मीबाई झाशीच्या राणी झाल्या.\n३. आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर झाल्या.\n४. लता मंगेशकर भारताच्या गानकोकिळा झाल्या.\n५. कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.\n६. प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या.\n७. सिंधुताई संकपाळ अनाथांच्या माय झाल्या.\n८. मंदिर प्रवेश केला नसूनही गुरुदेवांच्या (प.पू. डॉक्टरांच्या) शिकवणीनुसार साधना करून सनातन गोकुळात ३१ महिला संत झाल्या.\nतृप्ती देसाई, मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश करण्याऐवजी मनमंदिरातील गाभार्‍यात ईश्‍वराला स्थान द्या. तुम्हाला मंदिरांत प्रवेश मिळालाच आहे, आता तुम्ही या महिलांसारखे काहीतरी बनून दाखवा \n- कु. मैथिली पाटील, कोल्हापूर (वय २० वर्षे) (१६.४.२०१६)\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या खांद्यावर हात ठेवून भाजपच्या नगरसेविकेने छायाचित्र काढले\nभाजपकडून हे अपेक्षितच नाही \nमुंबई - भाजपच्या नगरसेविका आणि मुंबई महानगरपालिकेच्या महिला अन् बालविकास समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या खांद्यावर हात ठेवून छायाचित्र काढले आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. हे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळांवर फिरत आहे.\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव \nमहर्षींची कृपा आणि सनातनच्या संतांनी केलेला जप यांमुळे सनातनच्या साधकांचे तीव्र आपत्काळातही रक्षण \nसनातनच्या प्रदर्शनस्थळाची हानी ३० टक्क्याने उणावली \n१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७ मध्ये महर्षींनी हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे अन् याच कालावधीत उज्जैनमध्ये महाकालेश्‍वराचे स्थान असलेल्या ठिकाणी महाकुंभ होत आहे, असे सांगून आपत्काळाविषयी सूचित केले होते, तसेच ५.५.२०१६ या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे दोन घंटे आधी समजल्यानंतर सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे नामजप चालू केला. नामजप करण्यासाठी दोन घंटे एवढा अल्प कालावधी मिळाला, तरीही महर्षींच्या कृपेमुळे आणि संतांनी केलेल्या नामजपातील आध्यात्मिक शक्तीमुळे सनातनचे प्रदर्शन असलेल्या मांडवाची हानी ३० टक्के उणावली. पावसाने माजवलेल्या हाहाःकारामुळे इतर काही संप्रदायांचे मांडव पूर्ण कोसळले, तसेच जीवित आणि वित्त हानी झाली. सनातनच्या प्रदर्शनाची हानी तुलनेने कमी होणे, हा महर्षींची कृपा आणि संतांनी केलेला नामजप यांचा प्रत्यक्ष लाभ आहे. अध्यात्मशास्त्राप्रमाणे कृती केल्यास कसा लाभ होतो, याची प्रत्यक्ष अनुभूतीच संत आणि तेथे सेवेसाठी उपस्थित असलेले साधक यांना या वेळी घेता आली. सध्याच्या तीव्र आपत्काळात जसजसा उपायांसाठीच्या नामजपाचा कालावधी वाढत जाईल, तसतसे साधकांचे रक्षण होण्याचे प्रमाण ५० टक्के, ७० टक्के असे १०० टक्के होईल, हेच यातून स्पष्ट होते.\nसोनपूर (बिहार) सेवाकेंद्रातील भिंतीवर चैतन्यामुळे पिवळी छटा दिसणे आणि सेवाकेंद्रातील साधक करत असलेली सेवा पाहून सनातनच्या दोन संतांनी सोनपूर सेवाकेंद्र हे रामनाथी आश्रमाप्रमाणे आहे, असे सांगणे\nसोनपूर (जिल्हा सारन, बिहार) येथील सनातन सेवाकेंद्रातील एका खोलीमध्ये घड्याळ लावलेली भिंत आणि घड्याळ यांवर पिवळी छटा स्पष्टपणे दिसते; पण इतर भिंतींवर तसा पिवळेपणा दिसत नाही.\nनोव्हेंबर २०१४ मध्ये सनातनच्या पू. (सौ.) अंजलीताई गाडगीळ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळेकाका येथे सेवाकेंद्रात आले होते. तेव्हा तेथील साधक आणि ते करत असलेली सेवा पाहून दोन्ही संतांनी सांगितले, सोनपूर सेवाकेंद्र हे रामनाथी आश्रमाप्रमाणे आहे.\n- श्री. राकेश श्रीवास्तव, सोनपूर, जिल्हा सारन, बिहार.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nप्रत्येक कृतीतून साधना व्हावी, अशी तळमळ असणारा आणि प.पू. डॉक्टरांनी सर्व काही दिले असल्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञताभावात रहाणारा कु. कन्हैय्या श्रीवास्तव \nबाबा (प.पू. डॉक्टर), या घोर आपत्काळातही आपण आम्हाला या हिंदु राष्ट्रात (रामनाथी आश्रमात) ठेवले आहे. आपण आम्हाला व्यष्टी आणि समष्टी साधना कशी करायची , हेही शिकवले आहे; पण व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यात आम्ही न्यून पडतो. माझ्या मनात प्रत्येक क्षणी मी जी कृती करतो, तिच्यातून माझी साधना होत आहे ना , हेही शिकवले आहे; पण व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यात आम्ही न्यून पडतो. माझ्या मनात प्रत्येक क्षणी मी जी कृती करतो, तिच्यातून माझी साधना होत आहे ना , याचे भान असू दे.\nबाबा, तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, असे नाडीपट्टीतही लिहिले आहे. मला तुमच्या चरणांवरचेे फूल व्हायचे आहे. मला तुमच्या सेवेत विलीन व्हायचे आहे. बाबा, मला प्रत्येक क्षणी तुमचे अस्तित्व जाणवू दे. बाबा, मन स्थिर कसे ठेवावे , हे आपणच शिकवले. माझ्या मनात येणार्‍या प्रत्येक चुकीच्या विचारावर आणि दोषांवर मात कशी करायची , हे आपणच शिकवले. माझ्या मनात येणार्‍या प्रत्येक चुकीच्या विचारावर आणि दोषांवर मात कशी करायची , हे आपणच शिकवले. गुणांची वृद्धी कशी करावी हेही शिकवलेत. हे सर्व शिकवल्यामुळे आणि हे पत्र लिहून घेतल्यामुळे आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता \nकु. कन्हैय्या श्रीवास्तव (वय ११ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०१६)\nमायेपासूनच्या अलिप्ततेमुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात गुरुसेवेत रमलेला अवघ्या १२ वर्षांचा कु. कन्हैया श्रीवास्तव \nपू. (सौ.) बिंदा सिंगबाळ\nकु. कन्हैया (आशीष) श्रीवास्तव (वय १२ वर्षे) हा मूळचा सोनपूर (बिहार) येथील आहे. मागील ९ - १० मासांपासून तो रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. त्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.\n१. कन्हैयाचे डोळे फार बोलके आहेत.\nत्याच्याकडे पाहून भाव जाणवतो.\n२. आसक्ती अल्प असणे\nसर्वसाधारपणे लहान मुलांना आपण वेगवेगळा खाऊ खावा, नवनवीन कपडे घ्यावेत, असे वाटत असते; परंतु कन्हैयाला कसलीच आसक्ती नाही. वडिलांनी खर्चासाठी दिलेले पैसेही तो आवश्यकता असतांनाच व्यय करतो.\nईश्‍वरी ज्ञान प्राप्त होण्याची प्रक्रिया \nजिवाचा भौतिक जगताशी संपर्क तुटणे आणि सूक्ष्म विश्‍वाशी संपर्क जोडला जाणे, या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिवाला ईश्‍वरी ज्ञान प्राप्त होते.- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१५)\nसहजभावात असल्याने समाजातील लोकांशीही जवळीक साधणारे पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा (वय ८१ वर्षे) \nदेवद आश्रमातील साधक श्री. गोपाळ जोरी यांना पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्यासमवेत कुडाळ, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत प्रवासाला जाण्याची संधी मिळाली. चैत्र अमावास्या (६.५.२०१६) या दिवशी पू. देशपांडेआजोबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. गोपाळ जोरी यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथेे देत आहोत.\nपू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्या चरणी सनातन परिवाराचा वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार \n१. पू. देशपांडेआजोबांना मराठी, हिंदी आणि कन्नड या भाषा येतात, तसेच इंग्रजी अन् संस्कृत या भाषांचाही त्यांचा अभ्यास आहे.\nपू. आजोबा माझ्या मनाची स्थिती जाणून घेऊन मला दृष्टीकोन देतात. एकदा मी त्यांच्या खोेलीतील प्रसाधनगृह स्वच्छ करत होतो. तेव्हा ते अल्पाहार करत होते. त्या वेळीही ते मध्येच येऊन मानसिक ताणातून बाहेर येण्यासाठी कसे प्रयत्न करावेत , हे मला सांगत होते. एकदा पू. देशपांडेआजोबा म्हणाले, तू दुःखी असलास, तर मीही दुःखी होतो.\n३. पू. आजोबांनी त्यांना मिळणार्‍या निवृत्तीवेतनामधून पैसे साठवून अर्पण करण्यासाठी ठेवले असल्याने ते पैशांचा वापर स्वतःसाठी करतांना दिसत नाहीत.\nसंशोधनात्मक आणि शिकण्याची वृत्ती असलेले अन् साधकांवर प्रेमाने उपचार करणारे वैद्य अशोक शिंदे \nलोटे, चिपळूण, जि. रत्नागिरी येथील परशुराम रुग्णालयात नोकरी करणार्‍या वैद्य अशोक शिंदे यांच्या सहकार्याने सनातनचे काही साधक तेथे पंचकर्म उपचार घेत आहेत. या कालावधीत वैद्य अशोक शिंदे यांनी साधकांना पुष्कळ साहाय्य केले. ४.५.२०१६ या दिवशी वैद्य शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे आणि देवद आणि मिरज येथील आश्रमांतील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.\n१. साधकांची सेवा करायला मिळावी,\nयासाठी रुग्णालयात अधिक वेळ थांबणे\nवैद्य शिंदेकाका यांचा रुग्णालयातील सेवाकाल सकाळी ८ ते रात्री ८ किंवा रात्री ८ ते सकाळी ८ असा १२ घंट्यांचा असतो; परंतु ते या वयातही तरुणांप्रमाणे उत्साहाने रुग्णांची सेवा करतात. रुग्णालयात आम्ही प्रारंभी ७ - ८ साधक होतो. नंतर ही संख्या २२ पर्यंत गेली. त्यामुळे काकांना साधकांसाठी अधिक वेळ द्यावा लागत होता, तरीही काका मला साधकांची सेवा करायला मिळत आहे. साधकांचा सत्संग मिळत आहे, याच भावाने रुग्णालयात अधिक वेळ थांबायचे. कधी-कधी ते रात्रीची ड्युटी करून दुसर्‍या दिवशी दुपारी १२-१ वाजेपर्यंत थांबत आणि रात्री ८ पूर्वीच रुग्णालयात येण्याचा प्रयत्न करत.\nबैठक घेणार्‍या साधकाने बैठकीत आसंदीवर बसावे \nआश्रमातील, तसेच प्रसारातील उत्तरदायी साधक समष्टी कार्याच्या संदर्भात अथवा अन्य कारणांसाठी साधकांची बैठक घेतात. बर्‍याच वेळा बैठक घेणारे साधक आसंदीवर बसण्याऐवजी अन्य साधकांसह खाली भूमीवर बसतात. त्यामुळे बैठकीत उपस्थित असलेल्या साधकांना त्यांचा तोंडवळा दिसत नाही. यापुढे सर्वत्रच्या उत्तरदायी साधकांनी बैठकीत आसंदीवर बसणे अपेक्षित आहे.\n- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०१६)\n६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेली अमरावती येथील बालसाधिका कु. संस्कृती गजानन बावणे हिचा चैत्र अमावास्या (६.५.२०१६) या दिवशी तिथीनुसार पाचवा वाढदिवस आहे.\nकु. संस्कृती हिला अनेक शुभाशीर्वाद \nचिपळूण येथील परशुराम रुग्णालयातील वैद्य अशोक शिंदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nवैद्य अशोक शिंदे यांचा सत्कार करतांना श्री. माधव साठे (डावीकडे)\nलोटे (रत्नागिरी) - सेवाभावी वृत्ती ठेवून साधक रुग्णांवर उपचार करणारे लोटे, चिपळूण येथील परशुराम रुग्णालयातील सनातनचे साधक वैद्य अशोक शिंदे यांचा ४ मे या दिवशी वाढदिवस होता. रुग्णालयात आयुर्वेदिक उपचारांसाठी दाखल झालेल्या साधकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यात प्रसाराची सेवा पहाणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यासुद्धा संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापूरच्या सौ. विजया वेसणेकर यांनी वाढदिवस कसा साजरा करावा आणि त्यामागचे शास्त्र विशद केले. त्यानंतर कर्नाटकच्या सौ. जयश्री हेगडे यांनी वैद्य अशोक शिंदे यांचे औक्षण केले. त्यानंतर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. रूपाली कुलकर्णी आणि श्री. सुरजित माथूर यांनी वैद्य अशोक शिंदे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्येे सांगितली. त्यानंतर कु. दीपाली मतकर यांनी वैद्य अशोक शिंदे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याची घोषणा करून वाढदिवसाच्या कार्यक्रमातील आनंदात भर टाकली. हे ऐकल्यावर उपस्थित सर्व साधकांचा भाव जागृत झाला. वैद्य शिंदे यांचा सत्कार कल्याण येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव साठेकाका यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन केला. या कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्य अलमान, वैद्य हिप्परकर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि परिचारिका उपस्थित होत्या.\nदैनिक सनातन प्रभातचा रंगीत\nप्रसिद्धी दिनांक : ८ मे २०१६\nपृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये\nविशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मे या\nदिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी \nफाशीची शिक्षा देण्याची मागणी करा \nकाश्मिरी आतंकवाद्यांनी केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही, असे देशद्रोही फुत्कार जम्मू आणि काश्मीरचे अपक्ष आमदार इंजिनीअर रशीद यांनी सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २ आतंकवाद्यांच्या कुटुंबियांना भेट दिल्यावर काढले.\nहिंदू तेजा जाग रे \n : कश्मीरी आतंकवादियों का त्याग व्यर्थ नहीं जाएगा - जम्मू-कश्मीर के विधायक इंजीनियर रशीद\nऐसे राष्ट्रद्रोही जनप्रतिनिधियों को फांसी दिलाने की मांग करो \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून\nघेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nप्रारंभ - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) प. ४.४७ वाजता\nसमाप्ती - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) उ.रा. १.०० वाजता\nकोणत्याही राजकीय पक्षापेक्षा संघटित हिंदूंचे सामर्थ्य खूप जास्त आहे. हे लक्षात ठेवून देशाला रसातळाला नेणार्‍या राजकीय पक्षांपासून देशाचे रक्षण करा \nअक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातनच्या\nग्रंथांचे वितरण करण्यासाठी सुवर्णकारांना संपर्क करा \n९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने सुवर्णकारांच्या पेढीवर (दुकानावर) जातात. या दिवशी सोने खरेदी करणार्‍यांना सुवर्णकार ग्रंथ किंवा एखादी भेटवस्तूही देतात. यासाठी साधकांनी सुवर्णकारांना संपर्क करून त्यांना सनातनच्या अलंकारविषयीचे ग्रंथ, अध्यात्म, तसेच राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ-लघुग्रंथ यांची माहिती सांगून ते त्यांना खरेदी करण्यास सांगू शकतो आणि अक्षय्य तृतीयेला येणार्‍या ग्राहकांना भेट देण्याविषयी सूचवू शकतो.\n- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०१६)\nसनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका \nसनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nस्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांमधील राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम यांच्या अभावामुळे देश रसातळाला गेला आहे : आग लागू द्यायची आणि मग ती विझवायचा प्रयत्न करायचा, अशी आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांची वृत्ती : आग लागू द्यायची आणि मग ती विझवायचा प्रयत्न करायचा, अशी आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांची वृत्ती त्यामुळेच देश रसातळाला गेला आहे. हिंदु राष्ट्रात लहानपणापासूनच राष्ट्रप्रेमाचे आणि धर्मप्रेमाचे संस्कार केले जातील. त्यामुळे पुढे राष्ट्रद्रोहाची आणि धर्मद्रोहाची आग भारतात लागणार नाही \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nमी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.\nज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.\nभावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nआयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत,\nअसे न मानता प्रयत्न करीत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nघरी गेल्यावर वातावरणात होणार्‍या पालटाशी संघर्ष करण्यात शक्ती वाया जाऊ नये, यासाठी नामजपात वाढ करावी \nसनातनच्या आश्रमात सात्त्विकता आणि चैतन्य असल्याने साधक आश्रमात रहातात, तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप करावा. घरी तसे वातावरण नसल्याने वातावरणात होणार्‍या पालटाशी संघर्ष करण्यात शक्ती वाया जाऊ नये, यासाठी नामजपात वाढ करावी, उदा. एखाद्या साधकाला ३ घंटे नामजप करायला सांगितला असल्यास घरी असतांना न्यूनतम ४ घंटे नामजप करावा. प्रत्येक साधकाने आपल्या त्रासाची तीव्रता आणि जाणवणारे परिणाम यांनुसार नामजपात वाढ करावी. पू. मेनरायकाका आणि पू. मेनरायकाकू यांच्या नामजपाच्या वेळेत हा नामजप केल्यास अधिक लाभ होईल. कोणाला तसे करणे शक्य नसेल, तर शक्य असेल त्या वेळी नामजप करावा.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nहाफिज सईदचा घातक वार\nपाकिस्तानातील मंदिरे आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे वक्तव्य करून हाफिज सईद या शत्रूराष्ट्राच्या अत्यंत धूर्त म्होरक्याने भारतावर निशाणा साधून बाण मारला आहे. अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या, तरी हे आश्‍चर्य वगैरे काही नसून त्याच्या आतापर्यंत केलेल्या वाराप्रमाणेच हाही एक घातक वार आहे, हे भारताच्या राजकर्त्यांनी, माध्यमांनी आणि जनतेने जाणून घेतले पाहिजे. २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आणि पाकमधून भारतातील आतंकवादाची सूत्रे हालवणारा जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद हा क्रूर आतंकवादी एका दिवसात चमत्कार झाल्याप्रमाणे धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आणि निर्मळ होण्याचा चमत्कार व्हायला, हे काही सत्ययुग नव्हे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मतली शहरातील एका सभेत एवढेच बोलून तो थांबलेला नाही, तर पुढे जाऊन तेेथे रहात असलेल्या हिंदु बांधवांच्या पवित्र स्थळांचे रक्षण करण्याचे दायित्व तेथील मुसलमानांचे असल्याचे त्याने सांगितले. भारताचा शत्रू क्रमांक एकच्या रांगेत असणारा आणि भारताविरोधात सतत गरळ ओकणारा हाफिज सईद पाकिस्तानातील मंदिरांच्या संरक्षणासाठी अचानक बोलू लागणे, यामागील गौडबंगाल समजून घेतले पाहिजे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nउज्जैन सिंहस्थस्थळी वादळी पावसामुळे अनेक मांडव कोस...\nकिन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वरपदी लक्ष्मी त्रिपा...\nनागा साधू सर्वांगावर औषधीयुक्त विभूती अभिमंत्रीत क...\n(म्हणे) धार्मिक शक्ती ब्रिटिशांपेक्षा वाईट \nउज्जैन सिंहस्थपर्वात वादळी पावसाने झालेली हानी \nगेल्या ६८ वर्षांपासून भारतीय विमाने मिरवत आहेत इंग...\nजॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनला ३६० कोटी रुपयांचा दंड \nश्री विठ्ठलाच्या आणि गुगल लोकेशनच्या चिन्हामध्ये स...\nपुणे येथे होत असलेल्या अवैध धंद्यांना पाठबळ देणार्...\nभारताचे परराष्ट्र धोरण विरोधाभास निर्माण करणारे \nबांगलादेशातील धर्मनिरपेक्ष स्तंभलेखकांच्या हत्या :...\nपुणे-लोणावळा मार्गावर लोकलमधील चोरट्यांना रोखण्यास...\nछत्तीसगढमध्ये लीड इंडिया २०२० या प्रशिक्षण कार्यक्...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रद...\nस्मार्टफोनच्या साहाय्याने पाककडून भारताच्या सुरक्ष...\nउत्तराखंड येथील आगीमुळे हिमनगांवर विपरीत परिणाम हो...\nराष्ट्रीय संग्रहालयातील आगीनंतर तेथील पुराणवस्तू आ...\nअमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात अन्वेषण करण्...\nआता देहलीतही मिळणार कॅन बंद शुद्ध हवा \nदक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी र्‍होड्स याचे ...\nगांधी परिवाराला अडकवण्यासाठी केंद्रशासनाने माझ्याव...\nक्रूरकर्मा टिपू सुलतानच्या तथाकथित 'शहीद दिना'च्या...\nकाश्मिरी हिंदूंच्या निवासी संकुलासाठी आवश्यक भूमीस...\nजम्मू-काश्मीरच्या राजधानी स्थित्यंतराच्या परंपरेवर...\nपुन्हा पुन्हा समाजाला वेठीस धरणार्‍या तृप्ती देसाई...\nदुष्काळग्रस्तांकडून टँकरच्या पाण्यात अस्थीविसर्जन ...\nभूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात कर...\nआता पदोन्नतीसाठीही आरक्षण ठेवण्याचे केंद्रशासनाचे ...\nविजय मल्ल्या यांच्या आस्थापनाची कॅसिनो चालू करण्या...\nरिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे सार्वत्रिक न...\nइचलकरंजी येथे हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीनंतर मुसल...\nसर्व शक्यतांचा विचार करूनच पाणी सोडले \nमॅपल ग्रुपच्या सचिन अग्रवाल यांच्या अटकपूर्व जामिन...\nमाहिती सेवा समितीकडून दुष्काळी भागातील जनावरांसाठी...\nमद्यबंदी होण्यासाठी मद्याच्या दुकानासमोर रणरागिणीं...\nइचलकरंजी येथे गुन्हेगारांचे फलक हटवल्यामुळे तणाव; ...\nडोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कोपरगाव येथे महिलांनी...\nमराठी चित्रपटाच्या चाचेगिरीप्रकरणी (पायरसी) एका धर...\nभाजप-मगोप युती कायम ठेवण्यासाठी माध्यम धोरण ही पूर...\nगोव्यातील माध्यमप्रश्‍नी तडजोड नाही \nकोणत्याही भारतीय नेत्याच्या विरोधात प्रत्यक्ष पुरा...\nउन्हाळी सट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष स...\nपाण्याचा खाजगी टँकर भरण्यास विरोध केल्याने पाथर्डी...\nउसाचे उत्पादन आणि त्यासाठीचे पाणी यावर मर्यादा आणण...\nपुरोगामी महिलांनो, मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश करण...\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या खांद्यावर ह...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल ...\nमहर्षींची कृपा आणि सनातनच्या संतांनी केलेला जप यां...\nसोनपूर (बिहार) सेवाकेंद्रातील भिंतीवर चैतन्यामुळे ...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nप्रत्येक कृतीतून साधना व्हावी, अशी तळमळ असणारा आणि...\nमायेपासूनच्या अलिप्ततेमुळे खेळण्या-बागडण्याच्या वय...\nईश्‍वरी ज्ञान प्राप्त होण्याची प्रक्रिया \nसहजभावात असल्याने समाजातील लोकांशीही जवळीक साधणारे...\nसंशोधनात्मक आणि शिकण्याची वृत्ती असलेले अन् साधकां...\nबैठक घेणार्‍या साधकाने बैठकीत आसंदीवर बसावे \nकु. संस्कृती बावणे ६१ टक्के आध्यात्मिक स्...\nचिपळूण येथील परशुराम रुग्णालयातील वैद्य अशोक शिंदे...\nहिंदू तेजा जाग रे \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण...\nकोणत्याही राजकीय पक्षापेक्षा संघटित हिंदूंच...\nसनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्र...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nघरी गेल्यावर वातावरणात होणार्‍या पालटाशी संघर्ष कर...\nहाफिज सईदचा घातक वार\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T03:46:00Z", "digest": "sha1:4HMXF3ZRJWAD7VGL4QQH6XSEZRRTVROE", "length": 4040, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "डॉ. यशवंतराव मोहिते | Satyashodhak", "raw_content": "\nTag: डॉ. यशवंतराव मोहिते\nसमाज क्रांतीचा द्रष्टा – श्री शाहू राजा\n१७ जुलै १९६८ रोजी मुंबईत पहिल्यांदाच राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी केली गेली. त्यावेळी महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स यशवंतराव मोहितेंनी केलेले अद्वितीय भाषण. पुढील लिंक वर पहा : समाज क्रांतीचा द्रष्टा: श्री शाहू राजा Advertisements\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते\nयशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/vaibhav-tatwawadi", "date_download": "2018-04-21T03:55:50Z", "digest": "sha1:FMRZ3SO46FYVZ4LRUYSQBX57ZCNMD6ZK", "length": 2122, "nlines": 46, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Vaibbhav Tatwawdi | Marathi Dhamaal", "raw_content": "\nजन्म ठिकाण: नागपूर, महाराष्ट्र, भारत\nकॉफी आणि बरंच काही\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation खरंच प्राजक्ता आणि ललितमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.blogspot.com/2013/09/blog-post_28.html", "date_download": "2018-04-21T04:19:54Z", "digest": "sha1:XAX27KL3WREQNM4TGGEGQPRDHKOYKL67", "length": 34683, "nlines": 251, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: सायबर सेल", "raw_content": "\nमोबाइल कॅमेरे ‘झूम’ आणि व्हिडीओ क्लिप्स शूट करकरून ते शेअर करणार्‍या काही तरुण मुलांचे विकृत हात आणि नजरा कोण आणि कसे रोखणार\nतिला एका जवळच्या मित्रानं हळूच सांगितलं तुझा फोटो पोर्नसाईटवर आहे.तिला धक्काच बसला.\n शक्यच नाही असं तिला वाटलं, पण तरी तो म्हणतो म्हणून तिनं लगेच ‘ती’ साईट उघडलीच. एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठय़ा हुद्यावर ती काम करत होती. त्यामुळे पॉर्नसाईटचा अँड्रेस टाईप करत असतानाही कुणीतरी मुद्दाम आपली थट्टाच चालवली आहे, असा तिचा भ्रम होता. पण त्या साईटचं कव्हर पेज उघडलं आणि भूमिका उडालीच. तिचा नग्न फोटो त्या पेजवर होता. त्या खाली अलि मजकूरही लिहिलेला होता. आता मात्र ती पुरती हादरली होती. हा फोटो कोणी कोणी पाहिला असेल, कंपनीत, जवळच्या नातेवाईकांनी पाहिला तर किती नाचक्की होईल कुणाला काय सांगायचं\nया प्रश्नांनी ती अर्धमेलीच झाली. पण स्वत:ला सावरून तिनं मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार केली. अशा प्रकारच्या तक्रारींना सरावलेल्या सायबर सेलने झटक्यात या गुन्ह्याचा छडा लावला.\nआणि समोर आलं ते सत्य भयानकच होतं. त्याच कंपनीत काम करणार्‍या तिच्याच एका तरुण सहकार्‍यानं तिचा तो फोटो मॉर्फ करून (म्हणजेच फोटोत अदलाबदल करुन ) तो पॉर्नसाईटवर अपलोड केला होता. चौकशी केल्यावर पोलिसांना त्यामागचा हेतू समजला. त्यानं तिला प्रपोज केलं होतं, ती नाही म्हणाली. त्या नकाराचा बदला घ्यायचा, तिला मनस्ताप द्यायचा म्हणून त्यानं हा उद्योग केला होता.\nएकाच वेळी नोकरीला लागले.\nएकाच कॉलेजातही होते.ती मात्र हुशारीच्या जोरावर पटकन प्रमोशन मिळवू लागली, सगळीकडे दिसू लागली. तिला पगारवाढही त्याच्यापेक्षा जास्तच मिळाली. आणि त्याला वाटू लागलं की, आपण मागे पडतोय म्हणून ती आपल्याला डिवचते. त्यानं तिच्या फेसबुक पेजवरून तिचा फोटो डाऊनलोड केला. आणि एका ‘तसल्या’ साईटवर तो तिच्या नंबरवर डकवून टाकला. तिला घाणेरडे फोन यायला लागले. सायबर पोलिसांनी नीट शोधलं, तेव्हा तो सहकारी सापडला.\nमुलुंडमध्ये झालेली एक घटना नुकतीच वर्तमानपत्रांच्या बातम्यांचा विषय ठरली. एका एक्स-रे लॅबमध्ये त्या लॅबच्याच कर्मचार्‍याने आपला मोबाइल चेंजिंग रूममध्ये लपवून ठेवला होता. एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांच्या देहाचं शुटिंग तो त्या मोबाइलमध्ये करत होता. मात्र एका सतर्क महिलेला संशय आला आणि तिने या कर्मचार्‍याचं भांडं फोडलं. पोलिसांनी त्याला अटक केली, त्याचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी धाडला. तपासादरम्यान, पोलिसांनी निरीक्षण नोंदवलं की, हा आरोपी सराईत नाही. कारण त्याने क्लीप काढण्यासाठी दडवलेला मोबाइल चपखलपणे दडवला नव्हता. म्हणून तो लक्षात आला. पण सराईत गुन्हेगार बेमालूम असे मोबाइल कॅमेरे लपवून ठेवू शकतात.\nठाण्याच्या एका मॉलमधल्या लेडीज टॉयलेटमध्ये असा प्रकार सुरू होता. कुणी महिला टॉयलेटमध्ये जाण्यासाठी निघाली की सफाई कर्मचारी तिला अडवे, टॉयलेटची साफसफाई सुरू असल्याचे सांगे. त्यानिमित्ताने आत जाई आणि मोबाइल लपवून यायचा. त्यानं काही महिलांच्या व्हिडिओ क्लिप्सही तयार केल्या होत्या. मात्र हा प्रकारही उघड झाला आणि पोलिसांनी त्या कर्मचार्‍याला अटक केली.\nकाही महाभाग तर असेही आहेत की, जे चालता बोलता महिलांचे फोटो काढतात. सायबर पोलिसांच्या नजरेत असे अनेक बिलंदर आहेत जे रस्त्यावरून चालणार्‍या, बस-ट्रेनची वाट पाहात स्टॉप-स्टेशनवर ताटकळणार्‍या, समोर बसून प्रवास करणार्‍या, भाजी मार्केटमध्ये खरेदी करणार्‍या, दारासमोरच्या व्हरांडयात केर काढताना खाली वाकलेल्या महिलांचे नेमके क्षण आपल्या मोबाइलमधून क्लीक करतात.\nपिकनिकमध्येही तेच. धबधबा असो की समुद्रकिनारा. की फक्त पाऊस, भिजलेल्या मुलींचे, समुद्रकिनारी असलेल्या मुलींचे फोटो काही जण काढतात. काही जण तर व्हिडिओ शूटही करून ठेवतात.\nप्रेमात पडलेल्या काही जोडप्यांमध्ये सध्या एक नवीन फॅड आहे. आपल्या पहिल्यावहिल्या नाजूक क्षणांचे फोटोच नाहीतर व्हिडिओ शुटिंगही मोबाइलवर करून ठेवण्याचे. पण सायबर पोलीस असंही सांगतात की, पुढे एकमेकांचं नाहीच पटलं तर त्याच व्हिडीओ क्लिप्स वापरून काही मुलं मुलींना ब्लॅकमेलही करतात. त्यातून त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचेही प्रकार सर्रास सुरू होतात. अशा काही केसेसमध्ये सायबर पोलिसांनी अटक करून गुन्हेही दाखल केलेले आहेत.\nटेक्नॉलॉजीच्या चुकीच्या आणि चावट वापरातून उद्भवणारी अशी अनेक प्रकरणं सध्या सायबर पोलिसांकडे येऊन धडकताहेत. शाळा-कॉलेजात रोजच्या रोज शिक्षा करणारी शिक्षिका, अल्पावधीतच कर्तबगारीने आपल्या पुढे निघून गेलेली सहकारी, प्रेमसंबंध नाकारणारी तरूणी या अशा विकृतीची शिकार बनतात. उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमधले अनेक आरोपी हे त्या मुलींच्या परिचयातले आहेत.\nनिदान हे आरोपी सापडतात तरी.\nपण आता एवढे सोपे हे प्रकरण उरलेले नाही. आपल्याला रोजच्या रोज फेसबुकवर फॉलो करणार्‍या लाखो-करोडो अपरिचितांचं काय त्यांच्या नजरा रोज आपले फोटो छोटे-मोठे करून पाहतात, काही जण तर ते सेव्ह करून ठेवतात. काही विकृत तर एक खेळ खेळतात, एक नाव मनात धरून त्याचा सर्च मारायचा आणि त्यातून जे प्रोफाईल दिसतील त्या मुलींचे फोटो ‘पाहत’ बसायचे.\nकाही जणांच्या हातात असतातच मोबाइल. हे मोबाइल ८ ते १0 पिक्सल किंवा त्याहूनही अधिक क्षमतांचे कॅमेरे असलेले असतात. ते प्रचंड झूम होऊ शकतात. असे कॅमेरे झूम करकरुन, वाईड अँगलने कुणी लांबून आपला फोटो काढला तर ते कळणारही नाही. व्हिडीओ शूट करत असेल तर लक्षातही येण्याची शक्यता नाही.\n थ्रिल मॅनलिनेस आणि शान\nबाइक चालवताना तंग कपडे घातलेल्या मुली, पावसाळी पिकनिकच्या जागा, समुद्रकिनारे, तिथं बसलेले कपल्स, ट्रेन-बस, प्लॅटफॉर्म, एसटी स्टॅण्डस या ठिकाणी काही मुलं असं विकृत चित्रण करतात. काही जण त्याचा दुरूपयोग करतात, काही आपल्यापुरतं काही दिवस फोनमधे ठेवतात.\nकाही आपल्या मित्रांबरोबर व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल्सवरून हे सारं शेअरही करतात.\nअसं शेअर करणं ही सध्याच्या काळात मोठी फॅशन काही तरुण मुलांमध्ये आहे. इतके दिवस ते फक्त ‘तसले’ चावट फोटो पहायचे, नट्यांचे मॉर्फ केलेले फोटो पहायचे, एडल्ट जोक्स, हॉट व्हिडीओ क्लिप्स एकमेकांना फॉरवर्ड करायचे.\nपण आता ते तसं ‘उधारी’चं काही तरुणांना नकोय, कारण त्यांच्या हातात आहेत मोबाइल कॅमेरे.\nकुठंही क्लिक करता येऊ शकतील असे.\nमग ते आपल्याला आवडलेल्या, हॉट किंवा फनी वाटलेल्या, किंवा निव्वळ भंकस घटकाभर म्हणून मुलींचे फोटो त्यांच्याही नकळत काढतात. ते व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतात. सगळा ग्रुप त्याच्यावर चावट-अलि चर्चा करत बसतो दिवसभर. आणि आपण कसा भारी फोटो शेअर केला, तो फोटो स्वत: काढला, कसा काढला, यात ‘शान’ मारत काढणारा त्यादिवशी ग्रुपमध्ये भाव खाऊन जातो. ज्याच्या मोबाइलमध्ये असा साठा जास्त, तो ‘पठ्ठय़ा’ भारी असा एक अत्यंत भयाण ट्रेण्डही सध्या मुलांच्या काही ग्रुप्समध्ये आहे. त्यातून त्यांना घटकाभराचं ‘रिअल’ थ्रिल मिळतं, असंही काही जण सांगतात.\nपुढे अशा मुलींनी काढलेल्या काही फोटोंचं खासगीत प्रदर्शन भरतं. त्यात आंबट चर्चाही घडते. आणि चढाओढही लागते. काही जण तेवढय़ापुरती गम्मत म्हणून शूट करतात, मग डिलीटही करून टाकतात.\nकाही जण आपण काढलेल्या क्लिप्स-फोटो कुणाला दाखवतही नाहीत, पण ते एककटे सतत ‘तेच’ पाहत असतात, असाही एक पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनीच कशाला पण घराघरात पालकांनी आपल्या लेकाच्या मोबाइलमधलं मेमरी कार्ड तपासलं तरी काही मुलांच्या मोबाइलमध्ये हॉट क्लिप्सबरोबर अशा काही ‘रिअल’ गोष्टी सापडू शकतील.\nसायबर पोलिस काय म्हणतात डोळे उघडे ठेवा\nमुलींची खबरदारी घ्यायची कशी\n१) सध्या फेसबुकवर सगळी खासगी माहिती देण्याची चढाओढच सुरू आहे. सकाळी\nउठल्यापासून झोपेपर्यंत दिवसभरात काय काय केलं ही सर्व माहिती विथ फोटो फेसबुकवर काही जणी टाकतात. ते टाळा. आपली सिक्युरिटी सेटिंग अधिक मजबूत करा. पिकनिक असो की हनिमून, घरी परतण्याआधी फेसबुकवर माहितीसह फोटो यातूनच विकृतांना खाद्य मिळतं, त्यामुळे खासगी तपशील चव्हाट्यावर देणं थांबवा.\n२) फेसबुकमध्ये कुणाच्याही प्रोफाईलमधल्या फोटो ऑप्शनवर क्लिक केलं तर ते फोटो स्वत:च्या कॉम्प्युटरवर सेव्ह करण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. एखाद्या तरूणीचा साधा फोटो आणि त्याखाली तिचा मोबाइल नंबर जाहीर केल्याची अनेक प्रकरणे सायबर पोलिसांनी तपासली आहेत. त्यामुळे रोजच्या रोज आपले प्रोफाईल फोटो बदलणं, जास्तीत जास्त फोटो अपलोड करणं महागात पडू शकतं. अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्याआधी विचार करा.\n३) आपल्याला किंवा दुसर्‍या एखाद्या मुलीला कुणी शूट करतोय असा जरा जरी संशय आला तर लागलीच त्याला हटका, मोबाईल दाखव म्हणून आरडाओरडा करा.\n४) जिथे कुठे चेंजिंग रूमचा वापर करावा लागेल तिथे सतर्क रहा, चेंज करण्यासाठी घाई न करता थोडा वेळ ती रूम नीट पाहा. कुठे काही संशयास्पद दिसले तर विचारा.\n५) आरसे पहा, आरशाला अंगठा टेकवून पहा. तसं करताना आरसा आणि अंगठा यात काही गॅप आहे, असं वाटलं तर जरा सावध व्हा.\n६) सार्वजनिक शौचालय, बस-रेल्वेस्टेशन इथली शौचालयं वापरताना काळजी घ्या.\n७) आपले खासगी क्षण मोबाइल कॅमेर्‍यात कुणी शूट करत असेल तर त्याला विरोध करा.\n८) कुणी कितीही इमोशनल ब्लॅकेमल केलं तरी खासगी क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिप काढू देऊ नका.\n९) काढले असतील आणि त्यावरुन कुणी ब्लॅकमेल करत असेल तर त्या ब्लॅकमेलिंगला बळी पडून करणार्‍याच्या मनासारखं वागू नका. थेट पोलिसांकडे तक्रार करा.\n१0) पोलीस तुमचं नाव गुप्त ठेवतील याची खात्री बाळगा.\n११) बदनामी टाळण्यासाठी अनेक मुली वारंवार ब्लॅकमेलिंगला बळी पडून स्वत:चं शोषण ओढवून घेतात, ते टाळा. हिमतीनं पोलिसांत तक्रार करा.\nसायबर पोलिस सेल म्हणजे काय\n२000 साली माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कायद्याची निर्मिती झाली. त्याच वर्षी देशभरातल्या मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण्यात आले. त्यानुसार १८ डिसेंबर २000 रोजी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यान्वित झाला. हा सेल गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करतोय. मुंबई पोलीस आयुक्तालयात या सायबर सेलचं सुसज्ज कार्यालय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा प्रत्येक गुन्हा या सेलकडून तपासला जातो. त्यासाठी या सेलमध्ये तज्ज्ञ, प्रशिक्षित अधिकारीवर्ग आहे.\nसायबर पोलिस स्टेशन म्हणजे काय\n२00९ साली मुंबई पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्याची स्थापना केली. वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्याच्या आवारात सायबर पोलिसांचं ठाणं आहे. इथेही प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. सायबर सेल आणि सायबर पोलीस ठाणं यांच्या काम करण्याच्या पद्धती सारख्या आहेत. मात्र फक्त पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करून घेण्याचा अधिकार आहे.\nकिरकोळ, साध्या, सोप्या प्रकरणांमध्ये सायबर पोलीस तांत्रिक मदत देऊन पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यालाच करायला लावतात. मात्र प्रकरण गंभीर, संवेदनशील, गुंतागुंतीचं असेल तर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याचा संपूर्ण तपास सायबर सेल, पोलीस ठाण्याकडून केला जातो. सायबर पोलीस आधी तक्रारीतली तथ्यता पडताळतात. त्यानंतर आरोपीने वापर केलेल्या ईमेल अकाउन्टचा पाथ, आयपी, आयएसपी शोधून प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहोचतात. त्याने ज्या कॉम्प्युटरवरून गुन्हा केलाय तो ताब्यात घेऊन त्यातून पुरावे गोळा करतात. हा संपूर्ण तपास अत्यंत गोपनीयपणे केला जातो.\nइंटरनेट किंवा मोबाइलच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक, बदनामी, ईल मजकूर-फोटो-क्लीप, धमक्या यापैकी कोणत्याही तक्रारीसाठी थेट सायबर सेल किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करता येऊ शकते. मात्र प्रसंगी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार करता येऊ शकते. तांत्रिक मदतीसाठी सायबर पोलिसांकडे ही तक्रार येते. बाकीचा तपास स्थानिक पोलीसच करतात.\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nप्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते Name of Sh...\nपैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो\nचेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना\nमुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२\nदोषी नेत्यांसाठी वटहुकुमाची ढाल\nशेअर बाजारात गुंतवणूक हवीच You should invest in sh...\nउत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budg...\nमातृत्वं उलगडणारं पुस्तक, Motherhood discovers thi...\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार, ...\nबाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/170", "date_download": "2018-04-21T03:56:03Z", "digest": "sha1:Z57ET4PI7V7OCNIXFOPM5LWBMVWPTVEQ", "length": 4964, "nlines": 81, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "चोरायण | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nस्वये श्री रामप्रभु ऐकती\nस्वये श्री डॉन प्रभु ऐकती\nआहेत दोघे एक कुळाचे\nचेले गाती चरित बॉसचे\nबॉसच आले खु उतस्र्नी\nवृत्त तयांचे सगळे वाचुन\nमंत्री पुन्हा ते येती निवडुन\nहे कसे कोणा नच माहिती\nस्वये श्री डॉन प्रभु ऐकती\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ चांदण्यात घोरताना अनुक्रमणिका जेवणात ही कढी अशीच राहुदे ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/171", "date_download": "2018-04-21T03:55:09Z", "digest": "sha1:T5U6CXM7Z6WPF3VTU6VQK5ND2JD6KMRN", "length": 5017, "nlines": 88, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "तोच चंद्रमा विराट | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: तोच चंद्रमा नभात\nदेह घेर हा अफाट\nगेली आज ती कुठे\nपाव तोच तेच वडे\nभूक ती गेली कुठे\nतरीही मस्त खाउनी हा\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ तू तेंव्हा जोशी अनुक्रमणिका दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/samorchyabakavrun/", "date_download": "2018-04-21T03:56:53Z", "digest": "sha1:DRLDD4GXNEKPHET5R24TXVSUXDUBOOUB", "length": 14555, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समोरच्या बाकावरून | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसंघराज्यवादाच्या तत्त्वांची (सरकारी) पायमल्ली\nलोकसंख्यावाढीचा दर नियंत्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात झालेली प्रगती.\nसुशासित आणि कार्यक्षम राज्यांनी आधीच त्यांच्या वाटय़ाचे अंशत: गमावलेले आहे\nहे एकटय़ाला जमणारे नव्हे\nखेदाने कबूल करावे लागते की, चीनचे आर्थिक सामर्थ्य मोठे आहे.\nबदलासाठी नवे शब्द, नव्या कल्पना\nआर्थिक विकासाचे मोजमाप करणे अडचणीचे असते.\nनि:संदिग्ध आणि सुस्पष्ट कौल\nपहिल्या घटनेत सत्ताधारी पक्षाचा अहंकार दिसला, तर दुसरीत जनमताची ताकद.\nसन २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकार ६,२४,२७६ कोटी रुपये कर्जाऊ घेणार असल्याचे म्हटले आहे.\nकिमान शासन, कमाल नुकसान\nखुल्या उदार अर्थव्यवस्थेचा (शासनप्रणाली केंद्रानुवर्ती असो वा संघराज्यीय) मार्ग वेगळा असतो.\nप्राधान्य-क्षेत्रांसाठी कर्जे, ही संकल्पनाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमुळे रुजली.\n२७ वर्षांपूर्वी भारतात नियंत्रित अर्थव्यवस्था होती.\nआरोग्य क्षेत्रावर झालेला सरकारी खर्च अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा फक्त ४३२० कोटी रुपयांनीच जास्त होता.\nनिष्णात डॉक्टर, बेफिकीर रुग्ण\nअर्थसंकल्प हा योग्य प्रासंगिक क्षण होता, ज्याद्वारे सुधारणांचा आखीव-रेखीव कार्यक्रम जाहीर करता आला असता.\nनवे रोजगार : ७० लाखांची बढाई\nसन २०१७-१८ या वर्षांत भारतात ७० लाख नव्या वेतनपटावरील (पेरोल) रोजगारांची निर्मिती होईल\n(पुन्हा) देवांचे सोहळे, आबाळली बाळे..\n‘शिक्षण हक्क कायदा’ लागू झाल्यामुळे आता शाळाबाह्य मुलांचे प्रमाण (देशभरात) कमी होऊन ३.१ टक्क्यांवर आले आहे.\nसत्य, सत्योत्तर सत्य आणि पुन्हा सत्य\nविलंबाने सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन संपता संपता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अडचणीत आले.\nजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर विविध गटांच्या व्यक्तींची व राजकीय पक्षांची मते वेगवेगळी आहेत.\nइब्लिस वर्षांला निरोप देताना..\nकाही विधाने किंवा काही घडामोडी तर अशा असतात की, त्यांना उचापतखोर किंवा इब्लिसच म्हणावे.\nआपल्या ‘अर्थव्यवस्थे’तही महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा आहे, तो ‘रोजगारनिर्मिती’ हाच.\nआता (तरी) कारभार पाहा..\nआणखी एक नवा पायंडा आहे तो निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक नियम वाकवण्याचा.\nभाजपच्या २२ वर्षांनंतरचा गुजरात..\nनकारात्मक प्रचार एखादा सत्ताधारी पक्ष करीत असल्याचे चित्र आजवर कुणीही पाहिलेले नसेल.\nगुजरातसाठी सरदार सरोवर धरण प्रकल्प म्हणजे केवळ आणि केवळ ‘आश्वासन’च उरला आहे.\nगरीबांना केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व..\nगरिबी हटविण्याचा इंदिरा गांधी यांनी दिलेला नारा ही केवळ घोषणा नव्हती.\nशिवगंगा मतदारसंघातील अनेक खेडी ३० वर्षांपूर्वी रस्त्याने जोडलेली नव्हती. ‘\nचांगले काही करा, हानी तरी नको\nबनावट नोटा आता नाहीत की काय\nजीएसटीच्या डोलाऱ्याला डागडुजीचे उत्तर\nजीएसटीमुळे सरकारवर होणारी टीका केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8.html", "date_download": "2018-04-21T04:56:07Z", "digest": "sha1:ZXPCTAQB3EFY5QKN4EBXBB2JEOJMPKX3", "length": 11185, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "कोलकाता नाईट रायडर्स - Latest News on कोलकाता नाईट रायडर्स | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nकोलकाता नाईट रायडर्सला मोठा दिलासा\nकोलकाता नाईट रायडर्सचे दोन शिलेदार अर्थात क्रिस लिन आणि आंद्रे रसेल ८ एप्रिलला होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यापर्यंत फिट होणार असल्याची माहिती केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी दिलीये.\nIPL 2018 सुरु होण्यापूर्वी केकेआरच्या टीमला दुसरा झटका\nआयपीएल २०१८ च्या मोसमाला अद्याप सुरुवातही झाली नाहीये. मात्र, सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला दुसरा एक झटका बसला आहे.\nआयपीएल ११ : वानखेडेवर बंदी घातल्यानंतर शाहरुखने 'वानखडे'ला खरेदी केले\nआयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.\nआयपीएलमध्ये गंभीर आता या टीमकडून खेळणार\nआयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी सगळ्या ८ टीम्सनी मिळून १८ खेळाडूंना कायम ठेवलं आहे.\nअव्वल स्थानासाठी कोलकाताचा मुंबईशी सामना\nऐतिहासिक ईडन गार्डनवर आयपीएल १०च्या हंगामातील अखेरचा लीग सामना रंगणार आहे. कोलकाता नाईटरायडर्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेत. मात्र आजचा हा सामना दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे.\nकोलकात्याचा बंगळुरुवर धमाकेदार विजय\nकेकेआर आणि आरसीबी यांच्यात रंगलेल्या आजच्या सामन्यात कोलकात्याने ८ विकेट राखून विजय मिळवलाय.\nकोलकात्याकडून बंगळूरुचा ८२ धावांनी पराभव\nख्रिस वोक्स, नॅथन कॉल्टर आणि ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने आरसीबीला तब्बल ८२ धावांनी हरवले, आयपीएलच्या इतिहासात इतक्या कमी स्कोरमध्ये पहिल्यांदाच एखादा संघ बाद झाला असेल.\nकोलकात्याचा दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय\nमनीष पांडे आणि युसुफ पठाणच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय मिळवलाय.\nआयपीएल २०१७ - कोलकात्याचा हैदराबादवर विजय\nऱॉबिन उथप्पाने झळकावलेल्या शानदार हाफ सेंच्युरीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादवर १७ रन्सनी विजय मिळवला.\n...तर काय कोलकात्याचा पराभव आधीच ठरला होता\nकोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. या विजयासह मुंबई आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.\nगंभीरला हरवल्यानंतर रोहितने केलंय मोठ विधान\nआयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील कालचा मुकाबला चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्याला हरवत या हंगामातील पहिला विजय साजरा केला.\nआज गुजरात लायन्स आणि नाईट रायडर्सचा मुकाबला\nआयपीएलच्या दहाव्या पर्वातला तिसरा सामना आज सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. गुजरात लायन्स विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स असा हा सामना आज रात्री 8 वाजता रंगणार आहे.\nगुजरातचा कोलकत्यावर 6 विकेट्सनी विजय\nआयपीएलच्या कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.\nगौतम गंभीर आणि धोनीबाबत चर्चांना उधाण\nशनिवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पुण्याविरुद्धच्या मॅचनंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.\nआयपीएलमध्ये शॉन टॅट करणार कमबॅक\nऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर शॉन टॅट आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे.\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nकठुआ गँगरेप : आरोपींच्या विरोधात मिळाला सर्वात मोठा पुरावा\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\n'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2018-04-21T04:31:53Z", "digest": "sha1:XGCVCB6IVTFRJSDZEX43UX5GA2EFG7EH", "length": 5609, "nlines": 84, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "लिथुएनियन लिटाज", "raw_content": "\nसन २००७ मधील २० लिटांची नोट पुढील बाजू\nसन २००७ मधील २० लिटांची नोट मागील बाजू\nलिथुएनियन लिटाज हे लिथुएनिया देशाचे अधिकृत चलन होते. १ जानेवारी २०१५ रोजी हे चलन बरखास्त करून लिथुएनियाने युरोचा स्वीकार केला.\nब्रिटिश पाउंड · बल्गेरियन लेव्ह · चेक कोरुना · डॅनिश क्रोन · युरो · हंगेरियन फोरिंट · लिथुएनियन लिटाज · पोलिश झुवॉटी · रोमेनियन लेउ · स्वीडिश क्रोना\nबेलारूशियन रूबल · मोल्डोवन लेउ · रशियन रूबल · युक्रेनियन रिउनिया\nआल्बेनियन लेक · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क · क्रोएशियन कुना · मॅसिडोनियन देनार · सर्बियन दिनार · तुर्की लिरा\nआइसलॅंडिक क्रोना · नॉर्वेजियन क्रोन · स्विस फ्रँक\nसध्याचा लिथुएनियन लिटाजचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/174", "date_download": "2018-04-21T04:09:11Z", "digest": "sha1:2W7ZCNVE3BPYWCMY33GYD7KCOYR3CU53", "length": 4504, "nlines": 74, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "पेटवा पेटवा | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा\nइतका मोठा झाला घोडा\nतरी sense या नाही थोडा\nगच्च गचांडी पकडुन याच्या\nयेवढेच हो आपल्या हाती\nदिसेल तेथे बुकलुन काढू\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ नाच रे चोरा अनुक्रमणिका माधुरीचा राम ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/you-are-in-a-such-good-shape-donald-trump-gives-compliment-to-french-presidents-wife-431213", "date_download": "2018-04-21T04:05:44Z", "digest": "sha1:2P5HRQ5KLTJESKPX6AHNBBHT53S3ZPHQ", "length": 12738, "nlines": 113, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा\nडोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा\nBy: एबीपी माझा वेब टीम अधिक माहिती: compliment Donald Trump french presidents wife अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी प्रशंसा फ्रान्स\nअमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता असल्याने या महासत्तेचा प्रमुख नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. या प्रमुखाच्या निर्णय प्रक्रियेकडेही साऱ्या जगाचं लक्ष असतं. पण यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. ते कारण म्हणजे, ट्रम्प यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची केलेली प्रशंसा. (AFP PHOTO)\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्ट्रोवर्सीचे बादशाह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा केली. (AFP PHOTO)\nत्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला ”ब्युटिफूल” म्हणजे सुंदर आणि ”इन सच अ गूड शेप” म्हणत ब्रिगिट मॅक्रोन यांच्या फिगरविषयी धक्कादायक वक्तव्य केलं. (AFP PHOTO)\nट्रम्प यांचा कॉम्प्लिमेंट देतानाचा फेसबुक लाईव्ह व्हिडीओ गुरूवारी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. (AFP PHOTO)\nया व्हिडीओत उभय नेते आणि त्यांच्या पत्नी ले इन्वेलाईद्समधील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर चर्चा करत असताना दिसत आहेत. (AFP PHOTO)\nया भेटीत ट्रम्प आणि मॅक्रोन दाम्पत्य एकमेकांचा निरोप घेत होते. त्यावेळी ट्रम्प यांनी ब्रिगित मॅक्रोन यांना ही कॉम्पिमेंट दिली. ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेनं एरवी राजकीयदृष्ट्या धक्कादायक वक्तव्य करणारे, ट्रम्प आता फिजिकल अपीअरन्ससंदर्भात वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. (AFP PHOTO)\nअधिक माहिती: compliment Donald Trump french presidents wife अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी प्रशंसा फ्रान्स\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nसोन्याच्या जेजुरीत 'यळकोट यळकोट, जय मल्हार'चा गजर\nबाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रसंगांचे रांगोळीतून दर्शन\nनेहरु सेंटरमधील हे चित्र नेमकं कसलं आहे\nनंदुरबारमध्ये भर उन्हाळ्यात नदीला पूर\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: नए घर में चमके वाटसन,चेन्नई ने रॉयल्स पर दर्ज की शानदार जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443414", "date_download": "2018-04-21T03:30:10Z", "digest": "sha1:ZZGSQP2AXIHIN4ZDIEMMFSVKDRESPQMD", "length": 4073, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य सोमवार दि. 2 जानेवारी 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 2 जानेवारी 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 2 जानेवारी 2017\nमेष: आर्थिक बाबतीत उत्तम पण मित्रमंडळींकडून फसवणूक.\nवृषभ: ज्या क्षेत्रात असाल त्यात ठसा उमटवाल.\nमिथुन: स्वभावात ताठरता ठेऊ नका अन्यथा मतभेद होतील.\nकर्क: सर्वतऱहेच्या अपघातापासून जपा.\nसिंह: एखादे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता.\nकन्या: काही बाबतीत अतिरेक, मनस्ताप निर्माण करेल.\nतुळ: अधिकारपदाची नोकरी मिळण्याचा योग.\nवृश्चिक: स्थावर इस्टेटीबाबतीत अनुकूल काळ.\nधनु: भावंडांशी गोड बोलूनच कामे करून घ्या.\nमकर: प्राप्ती व खर्च यांचा ताळमेळ चुकेल.\nकुंभ: काही सवयी बदलल्यास कामे सुरळीत होतील.\nमीन: नवीन व्यवसायात उतरताना सावधगिरी बाळगा.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 29 ऑगस्ट 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 19 जानेवारी 2018\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/31", "date_download": "2018-04-21T03:30:30Z", "digest": "sha1:W5AV5RBAI5AFSSHXD53ZJAUA5RJUFIJC", "length": 9828, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 31 of 335 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nचंदगड आगाराच्या बसने दोघांना चिरडले\nप्रतिनिधी / चंदगड चंदगड आगाराच्या रविवारी सकाळी 6.30 वाजता सुटणाऱया चंदगड-कोल्हापूर बसवरील बसचालक साजीद काशिम मदार रा. चंदगड याचे नियंत्रण सुटून चंदगडच्या ग्रामीण रूग्णालयाजवळ झालेल्या अपघातात अर्जुन इराप्पा पाटील (वय.61) हे ठार झाले तर गणपती कृष्णा कांबळे (वय.52) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बेळगावच्या केएलई रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्जुन इराप्पा पाटील आणि गणपती कृष्णा कांबळे हे नेहमीप्रमाणे चंदगड ...Full Article\nराजर्षी शाहूंच्या फक्कड चहाची शतकपूर्ती\nप्रतिनिधी/ कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळे यांना 11 मार्च 1918 रोजी टाऊन हॉल येथे स्वखर्चाने हॉटेल सुरु करुन दिले. हॉटेल सुरु झाल्यानंतर महाराजांनी सर्वांसमवेत चहा ...Full Article\nज्येष्ठांसाठी आता ‘स्वतंत्र आरोग्य केंद्र’\nनागरिकांसाठी आता शहरामध्ये ‘स्वतंत्र आरोग्य केंद्र’ ची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या जागेत हे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून रविवारी केएमएचे अध्यक्ष डॉ.रविंद्र शिंदे यांच्या हस्ते ...Full Article\nअंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\n-पंकजा मुंडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी प्रतिनिधी/ कोल्हापूर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरमहा 18 हजार वेतन मिळावे, सेवानिवृत्तीनंतर 3 हजार रुपये पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी ...Full Article\nसिंगापूरमधील मुलाखतीत राहुल गांधींची कोंडी\nव्हिडीओत फेरफार, प्रश्नकर्त्याचा न्याxxयालयात जाण्याचा इशारा वृत्तसंस्था/नवी दिल्ली संयुक्त राष्टसंघाच्या मानवाधिकार परिषद बैठकीत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. ‘टेररिस्तान’, व ‘लीग ऑफ टेरोरिझम’ हे दोन ...Full Article\n‘बेटी बचाओ’त गगनबावडय़ाचा झेंडा\nविठ्ठल बिरंजे/ कोल्हापूर बेटी बढाओ, बेटी पढाओ या अभियानाने डोंगरी तालुक्यात भरारी घेतली आहे. आरोग्य सेवेत दुर्लक्षीत राहिलेल्या गगनबावडा तालुका प्रथम स्थानावर आहे. जिल्ह परिषदेने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पाहणी ...Full Article\nराज्याचा अर्थसंकल्प विकासाचे पाऊल\nप्रतिनिधी/ कोल्हापूर महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पुरोगामी, लोकाभिमुख, शेतकरी धार्जिणा असून राज्याच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पातून कोल्हापूर जिल्हय़ासाठी भरघोस निधी मिळणार आहे अशी ...Full Article\nआजरा अर्बन बँकेच्या निपाणी शाखेचा आज शुभारंभ\nप्रतिनिधी/ निपाणी आजरा (जि. कोल्हापूर) येथील दि आजरा अर्बन को-ऑप बँक आजरा या मल्टी-स्टेट दर्जा प्राप्त केलेल्या बँकेच्या निपाणी शाखेचा शुभारंभ रविवार दि. 11 रोजी होत आहे. निपाणीच्या आमदार ...Full Article\nमहेश फळणीकरच्या आजऱयातील घराची झडती\nप्रतिनिधी/ आजरा सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी आजरा येथे महेश फळणीकर याच्या घराची झडती घेतली. दुपारी साडेतीन वाजता येथील गणपत ...Full Article\nइचलकरंजीत महिलामहोत्सवास जल्लोषात सुरूवात\nप्रतिनिधी/ इचलकरंजी राजकारणात महिलांना निर्णय घेण्याकरीता, पुर्ण स्वातंत्र्य दिल्यास त्या राजकारणात खर्या अर्थाने यशस्वी होतात. महिलांनी प्रत्येक परिस्थितीस सामोर्य गेले पाहिजे,असे प्रतिपादन माजी खासदार व माजी समाजकल्याण मंत्री जयवंतराव ...Full Article\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2013/08/29/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-04-21T03:57:14Z", "digest": "sha1:7FH6QSBULUK7LCMMRLHY5SVDQRDM377F", "length": 23929, "nlines": 260, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "निळाई… | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← शतशब्द कथा : म्हैलादिन\nसमर्थाचिया सेवका …. →\nमाझं निळ्या रंगाचं वेड नक्की कधीपासुनचं आहे कोण जाणे पण आहे एवढं खरं…\nमग ते निळे आकाश असो, निळा सागर असो, निळ्या डोळ्यांचा राज कपूर असो किंवा माझ्या आवडत्या सुशिंच्या कथेतला निळ्या डोळ्यांचा बॅरीस्टर अमर विश्वास असो. हा निळा रंग माझं सगळं आयुष्य व्यापून राहीलेला आहे हे मात्र खरं \nग्रेसची एक कविता आहे… ‘निळाई’ \nअसे रंग आणि ढगांच्या किनारी\nनिळे ऊन लागे मला साजणी\nनिळे घाटमाथे निळ्या राउळांचे\nनिळाईत माझी भिजे पापणी\nग्रेसना पण निळाईचे आकर्षण होते का हो या ‘निळाई’च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये. सन १९०० ते १९०४ या कालावधीत पिकासोने असंख्य चित्रे केवळ निळ्या रंगात चितारलेली आहेत. त्याच्या आयुष्यातील हे काम ‘ब्ल्यु पिरियड‘ या नावानेच ओळखले जाते. मागच्या वर्षी ‘कास’च्या पठारावर पसरलेली नेमोफिला (Nemophila (Baby blue Eyes)) ची पठारावर नजर जाईल तिकडे पसरलेली निळी चादर पाहताना वेड लागल्यासारखे झाले होते. वेड लागण्यावरून आठवले ‘प्राण्यांची भाषा जाणण्याची जी कला असते ना तिला काय म्हणतात माहीतीये या ‘निळाई’च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये. सन १९०० ते १९०४ या कालावधीत पिकासोने असंख्य चित्रे केवळ निळ्या रंगात चितारलेली आहेत. त्याच्या आयुष्यातील हे काम ‘ब्ल्यु पिरियड‘ या नावानेच ओळखले जाते. मागच्या वर्षी ‘कास’च्या पठारावर पसरलेली नेमोफिला (Nemophila (Baby blue Eyes)) ची पठारावर नजर जाईल तिकडे पसरलेली निळी चादर पाहताना वेड लागल्यासारखे झाले होते. वेड लागण्यावरून आठवले ‘प्राण्यांची भाषा जाणण्याची जी कला असते ना तिला काय म्हणतात माहीतीये …. निळावंती आणि ही कला जर नीट जमली नाही, व्यवस्थीत वापरली नाही तर वेड लागते असे एक मिथक आहे. निळावंतीशी कधी संबंध नाही आला माझा पण ही आसमंताची ‘निळाई’ मला कायमच वेड लावत आलेली आहे. गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात पुन्हा एकदा या निळाईच्या मोहजालाचा विलक्षण अनुभव आला.\nपर्थमधला आमचा दिनक्रम साधारणपणे सकाळी ९ ते ५ ऑफीस आणि त्यानंतर साडे सहा – सातच्या दरम्यान कुठेतरी एकत्रीत रात्रीचे जेवण असा असतो. यावेळी एक दिवस गुरुपोर्णिमेचा असल्याने मी संध्याकाळी गृपबरोबर जेवण घ्यायचे टाळले. राहत्या हॉटेलवरच काहीतरी शाकाहारी जेवण घ्यायचे असे ठरवल्याने ती संध्याकाळ मला स्वतःसाठी देता आली. तिथेच जेवण करायचे असल्याने थोडा उशीर झाला तरी चालेल असे ठरवून कॅमेरा घेवून भटकंतीसाठी बाहेर पडलो. बाहेर पडण्यापुर्वी माझ्या रुमच्या बाल्कनीतून सहज एक नजर बाहेर टाकली. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले होते. इथे दिवस तसा लवकरच मावळतो. त्यामुळे आकाशात संध्येची चाहूल लागायला सुरूवात झालेली होती.\nबघ निघाला माघारी रवी\nहॉटेलच्या समोरच अगदी मधला एक रस्ता सोडला की समोरच पसरलेला अथांग सागर आहे… निळाशार त्यामुळे माझी ती संध्याकाळ तिथेच जाणार हे निश्चीत होते. किनार्‍यावर आलो तेव्हा समोर पसरलेला सागर आणि आकाशाच्या पांढुरक्या तपकिरी रंगाला हलकेच व्यापत चाललेली निळाई समोर आली.\nअजुन बर्‍यापैकी उजेड होता. त्यामुळे नभांगणातल्या श्वेत ढगांची हळुहळु आसमंत व्यापत चाललेल्या निळाईशी स्वतःचे अस्तित्व राखण्याची शेवटची केविलवाणी धडपड चालु होती.\nनकोच मजला सर्व नभांगण\nक्षितीजाशी एक रेघ हवी\nतुझीच सत्ता, तुझी निळाई\nसोबत मजला तुझी हवी\nएकमेकाशी मस्ती करत दोघांचा मस्त दंगा चाललेला होता.\nअचानक पुन्हा त्या श्वेतरंगाने आक्रमक पवित्रा घ्यायचे स्विकारले असावे. त्या निळाईवर विजय स्थापीत करण्यासाठी त्याने बहुदा आपले, आपल्यात सामावलेल्या रंगांचे सामर्थ्य आजमावण्याचा निर्णय घेतला. क्षितीजाच्या एका कडेपासून हळुवारपणे सप्तरंगाची एक रेघ आसमंतात उमटायला सुरूवात झाली.\nअसली विलक्षण जुगलबंदी पाहताना मला मात्र संमोहनाचा भास होत होता. क्षितीजाच्या या टोकापासून निघालेल्या त्या सप्तरंगी रेघेचे रुपांतर आपल्या मनमोहक शस्त्रात करण्यासाठी श्वेतरंगाने दुसर्‍या टोकाकडूनही हालचाल सुरू केली होती.\nथोड्या वेळातच अशी परिस्थिती निर्माण झाली की हा श्वेत रंग आपल्या रंगांच्या जोरावर त्या निळाईवर विजय मिळवतो की काय असे वाटायला लागले.\nकाही काळापुरता का होइना पण त्याने विजय मिळवला देखील. क्षणभर माझ्या लाडक्या निळाईला विसरून मी रंगांच्या त्या मनमोहक आविष्काराकडे भान हरपून बघत राहीलो.\nसखे ही कसली चाहूल \nमी झालो कसा मश्गुल \nआकंठ जणु प्रत्यंचाच ती…\nहा सोडून मोह स्वप्नांचा\nमनाला पडली कसली भूल …… \nभान हरपून त्या वेड लावणार्‍या इंद्रधनुकडे पाहात राहणे एवढेच सद्ध्या आपल्या हातात उरलेले आहे याची नकळत जाणिव झाली आणि मी सगळी अवधाने सोडून त्या नवलाईत हरवत राहीलो….\nपण किती वेळ चालणार ही मस्ती शेवटी हळु हळू त्या निळाईने आपले निर्विवाद साम्राज्य पसरायला सुरूवात केली.\nनिळ्या अंबराची मिठी ही निळी\nखुळ्या जिवाची दिठी ही निळी\nनिळाई…निळाई… स़खी ही निळी\nनिळ्या सागराची गाजही निळी\nगंमत म्हणजे ही सगळी स्थित्यंतरे अवघ्या एका तासात झाली होती. मावळतीकडे निघालेला सहस्त्ररश्मी अजुनही आपले अस्तित्व दाखवून होता. पण गंमत म्हणजे तेजोमणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या भास्करालाही या निळाईने अगदी निष्प्रभ करून टाकले होते. त्या निळ्या रंगाच्या शितल किमयेपुढे तो सुद्धा आपला स्वभावच जणू विसरून बसला होता.\nत्या श्यामल निळाईत हरवताना नकळत मला जाणवले की माझ्या ही नकळत मी देखील त्या निळाईचा एक पदर पांघरून घेतला होता.\nधुक्याची निळी भूल लागे कुणा\nतुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ\nPosted by अस्सल सोलापुरी on ऑगस्ट 29, 2013 in केल्याने देशाटन, माझी फ़ोटोग्राफी\n← शतशब्द कथा : म्हैलादिन\nसमर्थाचिया सेवका …. →\n ग्रेस असते तर त्यांना पण तुझा हेवा वाटला असता 🙂 ती कविता तू (निसर्गाबरोबर) जगलायेस….. अक्षरशः\nधन्यवाद रे अभि 🙂\nखरोखर हरवून टाकणारं वातावरण होतं ते ….. \nसप्टेंबर 20, 2013 at 3:53 सकाळी\nप्रतिबिंब तुझे माझ्या डोळ्यात\nमाझ्या डोळ्याचं पारणं फेडतोस\nनिळ्या अंबराची मिठी ही निळी\nखुळ्या जिवाची दिठी ही निळी\nनिळाई…निळाई… स़खी ही निळी\nनिळ्या सागराची गाजही निळी..\nऑक्टोबर 1, 2013 at 9:27 सकाळी\nप्रथम परितोषिक – शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय + मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १०० ची सवलत.\nद्वितीय परितोषिक – मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १५० ची सवलत.\nतृतीय परितोषिक – मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये ५० ची सवलत.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2018/01/29/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T03:48:41Z", "digest": "sha1:5NQHLHFFZIR7DLWCNRHOIX6NVRQXGNME", "length": 17275, "nlines": 161, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "एक पहाट रेंगाळलेली… | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← घनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमाई री मैं कासे कहूँ … →\nफुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले\nनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले\nरंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लडबडले\nगालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले\n(कविवर्य ना. धों. महानोर)\nदातावर दात वाजणे, हाताला बोटे आहेत याची जाणीव नसणे, वाऱ्याची बारीक झुळूक जरी आली तरी सुया टोचल्याचा आभास होणे हे सगळे अनुभव म्हणजे थंडी \nनेरे गाव मागे सोडून धोदाणीच्या दिशेने जाताना मध्येच शांतीवनला जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला एक छोटा रस्ता डोंगराच्या दिशेने जात राहतो. बहुदा सांगटोली गावाकडे जातो तो रस्ता. पहाटेच्या अंधुक उजेडात त्या रस्त्याला लागायचे. समोर लांबचलांब पसरलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून विहरत येणारा गार-गार वारा अंगाशी झोंबायला लागतो. आसमन्तातुन विविध पक्षांची प्रसन्न किलबिल कानावर यायला सुरुवात होते. मग मीही कानातला हेडफोन काढतो. खिश्यातला मोबाइल काढून त्यावर सुरेलपणे झरणारा पंडितजींचा भटियार बंद करतो आणि शांत चित्ताने निसर्गाची नादमधुर साद कानात साठवत पुढे पुढे जात राहतो.\nसकाळची शांत वेळ, मंद, मधुर रानफुलांचा वातावरणात पसरलेला आणि समीराने सर्वत्र उधळलेला मंद सुगंध, पूर्वेला उजळु लागलेले भास्कररावांचे रंग, तळ्याचा शांत काठ, त्या काठावरील शिवशंभोच्या देवळातील घंटांचा लांबवर ऐकू येणारा सुमधुर नाद आणि त्यात तो भारदस्त भैरवातील कोमल ‘रे्’; भक्तिरसात चिंब झालेला, एक धीर-गंभीर वातावरण निर्माण करणारा. ‘ग म रे सा’ हा स्वर-समूह एखाद्या भक्कम आधार-स्तंभासारखा उभा. सगळया स्वरांचा आनंद घेत घेत, ‘सा रे् ग, रे् ग म प, ग म ध् ध् प, ध् ध् प म प’ त्यानंतर ‘ग म रे् सा’ जणू वाट बघत, भेटीच्या उत्कंठेने आतुर झालेला\nयासाठी फक्त शास्त्रीय संगीतच ऐकायला हवे असे नाही. बाकी सगळी इंद्रिये काही काळापुरती अडगळीला टाकायची आणि सगळी शक्ती कानात एकवटुन निसर्गाला कान द्यायचा. कुठल्यातरी एका अलवार क्षणी निसर्गराजा समेवर येतो, आपलीही तार जुळते आणि सुरु होते एक अवर्णनीय अशी नितांतसुंदर मैफील. पहाटेचे चित्र विचित्र पण मंजुळ आवाज ऐकण्याचा आनंद,त्ये सुख… त्याची सर कुठल्याच संगीताला नसते हो. वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट , अगदी चिमणीचा चिवचिवाटही मन प्रसन्न करून जातो. मधूनच राघू आपले अस्तित्व जाणवून देतो. मैना आपल्या मंजुळ व कर्णमधुर आवाजाने मन उल्हसित करते. वसंतात कोकिळ पक्षी आपल्या कुहू-कुहूने रवीराजाच्या आगमनाची दवंडी पिटत असतो. पानाच्या सळसळीमधून वाहत्या वाऱ्याचा कानाला एक निसटता स्पर्श करत होणारा आवाज एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. हिरव्या गवतावरून वहाणारा वारा एक अगदी हळुवार ध्वनी उत्पन्न करून जातो. त्याचप्रमाणे सळसळणाऱ्या पानांचा ध्वनीही सुखावत असतो.\nपानगळीच्या दिवसात, पहाटेच्या नीरव शांततेत झाडाची सुकलेली पाने ओघळताना होणारा आवाज ऐकलायत कधी पायाखालचा वहिवाटीचा रस्ता सोडून नकळत जंगलातल्या वळणदार अनवट पाऊलवाटेवर उतरताना पायाखाली सुकलेल्या गवताची होणारी चरचर ऐकलीय कधी पायाखालचा वहिवाटीचा रस्ता सोडून नकळत जंगलातल्या वळणदार अनवट पाऊलवाटेवर उतरताना पायाखाली सुकलेल्या गवताची होणारी चरचर ऐकलीय कधी त्या तृणपर्णावर इतका वेळ तोल सावरून बसलेले दंवाचे थेंब, आपल्या पावलाने त्यांच्या शांत समाधीत आणलेल्या व्यत्ययामुळे विचलीत होवून आपली जागा सोडत नकळत तुमच्या पावलावर ओघळतात तेव्हा त्यांचा तो कोमल, मुलायम स्पर्श अनुभवलाय कधी\nमग हळूहळू भास्करराव डोके वर कढ़ायला लागतात. आसमंताला जाग येवू लागते आणि निसर्गाचा अंमल संपून माणूस नावाच्या प्राण्याचा दिवस चालू होतो.\n© विशाल विजय कुलकर्णी\nPosted by अस्सल सोलापुरी on जानेवारी 29, 2018 in प्रासंगिक, सहज सुचलं म्हणुन....\n← घनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमाई री मैं कासे कहूँ … →\nOne response to “एक पहाट रेंगाळलेली…”\nजानेवारी 30, 2018 at 12:16 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/maldives-president-abdulla-yameen-india-visit-1227506/", "date_download": "2018-04-21T03:34:42Z", "digest": "sha1:A4UFOIPPQGRCOXORHZHDWZ77AALWHGKG", "length": 32418, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मालदीवशी संधान : व्यवहार्य बदल! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमालदीवशी संधान : व्यवहार्य बदल\nमालदीवशी संधान : व्यवहार्य बदल\nमालदीवमध्ये लोकशाही पुनस्र्थापनेचे प्रयत्न फोल ठरल्यावर आता आहे\nमालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन व नरेंद्र मोदी\nमालदीवमध्ये लोकशाही पुनस्र्थापनेचे प्रयत्न फोल ठरल्यावर आता आहे त्या स्थितीत त्या देशाशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न भारत करतो आहे, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे चीन भारताशी चीनने आगळीक केल्यास, त्याला उत्तर देण्यासाठीच्या व्यूहरचनेचा मालदीव हा महत्त्वाचा भाग ठरू शकतो. मालदीवशी अनेक करार आपण नुकतेच केले. या घडामोडीतून अलिप्ततावादाची आणि नैतिकतेची झूल बाजूला ठेवून व्यावहारिकतेला प्राधान्य देण्याच्या भारताच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन घडते.\nहिंदी महासागरातील छोटा द्वीपसमूह असलेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांच्या भारतभेटीने (१० व ११ एप्रिल) भारतातील वृत्तपत्रे अथवा वृत्तवाहिन्यांतील चर्चेची जागा व्यापली नाही. या भेटीमध्ये दोन्ही देशांनी दक्षिण आशिया उपग्रह, पर्यटन, मालदीवमधील ऐतिहासिक मशिदींचे संवर्धन, आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतुकीतील कर आकारणी आणि संरक्षण सहकार्याचे करार केले. या भेटीने दोन्ही देशांतील सकारात्मक बदलाला अधिक चालना मिळाली. लोकशाहीच्या प्रश्नावरून पाश्चात्त्य जगताच्या दबावाचा सामना करण्यासाठी मालदीवलादेखील भारताच्या मदतीची गरज आहे, तर हिंदी महासागरावरील प्रभुत्वाच्या रणनीतीत भारतासाठी मालदीवचा सहभाग महत्त्वाचा आहे. मालदीवसोबतच इतर छोटय़ा शेजारी देशांच्या संदर्भात भारतीय धोरण व्यावहारिकतेकडे झुकत आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने भारताने केला.\nगेल्या वर्षी मार्च महिन्यात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्या अटकेमुळे मालदीवला न जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता निर्माण झाली आणि मालदीवने चीनच्या पाठिंब्याचे निशाण नाचवण्याचा प्रयत्न केला. परकीय व्यक्ती अथवा संस्थेने मालदीवमध्ये १०० कोटी डॉलर किंवा अधिकची गुंतवणूक केली, तर त्यांना जमीन देण्याविषयीची दुरुस्ती यमीन सरकारने गेल्या २२ जुलै रोजी संविधानात केली. याचा पुरेपूर फायदा चीनला होऊ शकतो. या दुरुस्तीला नशीद यांच्या पक्षाच्या १० खासदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळेच व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातच भारताने परराष्ट्र सचिवांना मालदीवला पाठवून संबंध पूर्ववत करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील ऑक्टोबरमध्ये मालदीवला भेट दिली तसेच मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांनीदेखील भारताचा दौरा केला. मालदीवमधील दडपशाहीसाठी पाश्चिमात्य देशांनी यमीन यांना फटकारले तरी भारताने त्याविषयी फारशी प्रतिकूल भूमिका घेतली नाही. याउलट, फेब्रुवारीमध्ये राष्ट्रकुल परिषदेच्या बैठकीत मालदीवमधील लोकशाहीविषयीच्या चर्चेत भारताने मालदीवला लोकशाही संवर्धनासाठी अधिक वेळ देण्याची भूमिका मांडली. अर्थातच यामुळे मालदीवला अधिक हुरूप मिळाला. पाकिस्ताननेदेखील मालदीवला पाठिंबा दिला. त्यामुळे यमीन यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इस्लामाबादला मंत्री पाठविला आणि भारताच्या भूमिकेचे स्वागत करण्यासाठी राजनयाचे शिष्टाचार बाजूला ठेवून स्वत: दिल्लीला भेट दिली. २१ एप्रिलला राष्ट्रकुल परिषदेची पुढील बैठक आहे आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी त्या बैठकीत कोणत्याही र्निबधांपासून मालदीवचे संरक्षण करावे, अशी यमीन यांची अपेक्षा आहे. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या पंतप्रधानांसोबत (नरेंद्र मोदी) उभे राहून जगाला आपल्या लोकशाहीविषयीच्या प्रेमाची ग्वाही देण्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच दिल्लीतील संयुक्त पत्रकार परिषदेत, यमीन यांनी ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा उच्चार केला आणि भारत, मालदीवचा सर्वात महत्त्वाचा मित्र आहे हे स्पष्ट केले. मालदीवमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेची स्थिती आहे. त्यामुळे आपला खुंटा मजबूत करण्यासाठी यमीन प्रयत्नशील आहेत. मालदीवसंदर्भात चीनचा कोन ध्यानात ठेवून मालदीवशी संबंध दृढ करण्यासाठी स्वत:हून चालून आलेल्या या संधीचा पूर्णत: फायदा करून घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे.\nया भेटीतील एक मुद्दा म्हणजे मालदीवमधील वाढता मुस्लीम कट्टरतावाद आणि दहशतवाद. कडव्या मूलतत्त्ववादाची झळ मालदीवमधील पर्यटन क्षेत्रालादेखील बसली आहे. सीरियातील नागरी युद्धात सहभागी होणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये मालदीवच्या नागरिकांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. भारतासाठीदेखील ही नवी डोकेदुखी आहे. त्यामुळेच कडव्या मूलतत्त्ववादाविषयीच्या माहितीचे आदानप्रदान, सुरक्षा दलांचे प्रशिक्षण आणि सक्षमीकरण यासाठी भारताने मालदीवला मदत करण्यावर सहमती झाली आहे.\nया भेटीत सर्वात महत्त्वाचा द्विपक्षीय संरक्षणविषयक सहकार्य करार झाला. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला या कराराद्वारे संस्थागत स्वरूप देण्यात आले. यामध्ये दोन्ही देशांच्या संरक्षण सचिवांमध्ये नियमित बैठक होणे अपेक्षित आहे. याशिवाय मालदीवमधील सागरी बंदरांचा विकास, लष्करी प्रशिक्षण आणि क्षमता विकसन आणि सागरी निगराणी यांचा या संरक्षण सहकार्यात समावेश आहे. या प्रसंगी मोदी यांनी ‘उथुरु थिला फालहू’ प्रकल्पाच्या विकसनाचा विशेष उल्लेख केला. या प्रकल्पामध्ये भारताला अधिक रस आहे, कारण चीनदेखील या प्रकल्पाद्वारे मालदीवच्या संरक्षण क्षेत्रात प्रवेशासाठी उत्सुक आहे आणि भारताच्या हिंदी महासागरातील रणनीतीसाठी चीनची उपस्थिती अडथळा आहे.\nमालदीवने संरक्षण क्षेत्रात दिलेल्या सवलतींची परतफेड म्हणून यमीन यांना वैयक्तिकरीत्या रस असलेल्या इहवान प्रकल्पाच्या विकासासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. मालदीवच्या अतिउत्तरेतील इहवानधिपोलु बेटावर बंदर उभारून त्यास सागरी मालवाहतूक आणि क्रूझ पर्यटनाचे हिंदी महासागरातील केंद्र बनविण्याचा मालदीवचा प्रयत्न आहे. सागरी शक्ती बनण्याच्या दृष्टीने हिंदी महासागराचे भौगोलिक स्थान भारतासाठी अनुकूल; मात्र चीनसाठी प्रतिकूल आहे. सागरी महाशक्ती बनण्यासाठी प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती बदलण्याचे धोरण जर्मन अभ्यासक वूल्फगँग वेगनर यांनी प्रतिपादित केले होते. चीनचा ‘वन रोड वन बेल्ट’ प्रकल्प याचे सद्य:कालीन उदाहरण होय.\nचीनने भारताच्या शेजारी देशांत प्रभुत्वासाठी प्रयत्न करू नयेत अशी आशा धरणे जागतिकीकरणाच्या काळात भाबडेपणाचे ठरेल. त्यामुळेच राष्ट्रीय हितासाठी एकीकडे चीनला आर्थिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे आणि दुसऱ्या बाजूला सामरिकदृष्टय़ा त्याचे हिंदी महासागरातील प्रभुत्व मर्यादित राखण्यासाठी प्रयत्न करणे, ही भारतासाठी तारेवरची कसरत आहे; परंतु चीनने भारतीय सीमेवर दबाव आणला तर त्यांची नस दाबण्यासाठी हिंदी महासागरातील भारताची वाढती उपस्थिती अत्यावश्यक आहे.\nहिंदी महासागरातील शक्ती बनण्याची आपली क्षमता प्रत्यक्षात उतरवून खऱ्या अर्थाने ‘नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर’ बनायचे असेल, तर भारताला या क्षेत्रातील इतर देशांशी व्यावहारिकतेच्या पातळीवर संबंध वृद्धिंगत करण्याची गरज आहे. या संदर्भात मालदीवमधील इहवान आणि उथुरु थिला फालहू प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यासोबतच भारताला आपल्या क्षमतांच्या जोडीला तांत्रिक मदतीची गरज आहे. त्या संदर्भात १२ एप्रिलला भारताने अमेरिकी संरक्षणमंत्र्यांच्या दिल्लीभेटीत लॉजिस्टिक एक्स्चेंज कराराला तत्त्वत: दिलेली मान्यता महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय भारताच्या सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कालपासून मुंबईत सुरू झालेली ‘भारतीय सागरी परिषद’ एक महत्त्वाचे पाऊल आहे. या परिषदेत मालदीवदेखील सहभागी होणार आहे. अलिप्ततावादाची आणि नैतिकतेची झूल बाजूला ठेवून व्यावहारिकतेला प्राधान्य देण्याच्या भारताच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन या घडामोडीतून घडते.\n‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाद्वारे छोटय़ा शेजारी राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शेजारी राष्ट्रांमधील घटनांकडे एक तर पूर्णत: दुर्लक्ष अथवा त्यामध्ये जरुरीपेक्षा दखल देण्याचा प्रयत्न भारताने केला. नेपाळ हे त्याचे मासलेवाईक उदाहरण आहे. त्याचीच पुनरावृत्ती मालदीवमध्ये गेल्या काही वर्षांत झाली. अर्थात नेपाळ आणि मालदीवमध्ये ठेच लागल्यानंतर शेजारी देशांविषयीच्या धोरणात व्यावहारिकतेला प्राधान्य देण्यात येत आहे. मधेशींचा विरोध डावलून, नेपाळच्या नवीन संविधानातील दुरुस्तीचे केलेले स्वागत आणि त्यानंतरची नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांची दिल्लीभेट भारताच्या व्यावहारिक बदलाचा भाग आहे. तसेच, परराष्ट्र सचिव जयशंकर अथवा स्वराज यांचा मालदीव दौरा आणि राष्ट्रकुलातील मालदीवविषयीची भूमिका म्हणजे भारताच्या धोरणातील डोळस बदल आहे. थोडक्यात, शेजाऱ्यांच्या अंतर्गत बाबीत प्रत्येक वेळी नाक न खुपसणे, त्यांना जागतिक व्यासपीठावरून न फटकारणे तसेच भारताच्या राष्ट्रीय हितांचे ध्यान ठेवणे यांचे संतुलन करण्याचा प्रयत्न चालू आहे. जागतिक व्यवस्थेला वळण देण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने ही केवळ एक सुरुवात आहे आणि अजूनही आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.\nगरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी\nVIDEO: हे आहे मोदींच्या फिटनेसचे रहस्य, दररोज एक ते दोन किलो ‘हा’ पदार्थ खातात\nबलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी\nपाकिस्तान युद्ध लढू शकत नाही म्हणून पाठिवर वार करतो – नरेंद्र मोदी\nकुठे पोहोचायचे ते ठिकाण दुष्टीपथात असून आमचा निर्धार पक्का आहे – नरेंद्र मोदी\nखासदारकीच्या शेवटच्या काळात सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ही बातमी वाचून तुम्हालाही सचिनचा अभिमानच वाटेल\nलेखक दिल्लीस्थित सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीज् संस्थेत सीनिअर रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nचंद्राबाबूंचा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय, स्वाभिमानावरुन राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांना चिमटे\nकेंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, तब्बल १० कोटी प्रेक्षकांनी पाहिले शाळकरी मुलांचे सामने\nBhavathan \"कर\" साहेब , तुम्ही सांगाल काय Society for Policy Studies ला पैसे कोण पुरवते काही आठवड्या पासून पाहतो आहे आपण BJP चे मुख पत्र बनला आहात , थोडेसे नेपाल बद्दल लिहा न काही आठवड्या पासून पाहतो आहे आपण BJP चे मुख पत्र बनला आहात , थोडेसे नेपाल बद्दल लिहा न मोदीची अक्कल गहन पडली आहे तिथे मोदीची अक्कल गहन पडली आहे तिथे पठाणकोट च्या तोंडावर पडलेल्या गोष्टीचे काय\nगरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी\nVIDEO: हे आहे मोदींच्या फिटनेसचे रहस्य, दररोज एक ते दोन किलो ‘हा’ पदार्थ खातात\nबलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2011/12/20/%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T03:51:34Z", "digest": "sha1:CEHKM35XO4BNOM62AQUHGAVLZKHBKXAO", "length": 23134, "nlines": 195, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "जा री जा री ओ कारी बदरीया……. | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२\nरॉंग नंबर : भाग ५ →\nजा री जा री ओ कारी बदरीया…….\nकधी कधी कसं होतं ना एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची – श्रोत्याची अवस्था “देता किती घेशील दोन कराने” (इथे “ऐकता किती ऐकशील दोन कानाने” असे वाचायलाही हरकत नाही 😉 ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते.\nआता हेच बघा ना. श्री. एस.एम.श्रीरामलु नायडू या यंडु गुंडू वाटणार्‍या नावाच्या माणसाने १९५५ साली युसुफसाब उर्फ दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांना घेवून ‘आझाद’ नावाचा एक तद्दन मसालापट काढला. त्याला बॉलीवुडमध्ये ’पोषाखीपट’ असे गोंडस संबोधन आहे. अगदी टिपीकल हिंदी किंवा दाक्षिणात्य मसालापटात शोभणारी कथा….\nवडीलांच्या मृत्युनंतर त्याच्या मित्राच्या घरी वाढलेली नायिका ‘शोभा’ , त्या मित्राचा लहानपणीच परागंदा झालेला मुलगा, प्रत्येक चित्रपटात असायलाच हवा असा संकेत असणारा एक श्रीमंत खलनायक ‘सुंदर’ तर तारुण्यात पदार्पण केल्यावर ही शोभा अचानक गायब होते. खुप शोध घेतला जातो. त्यानंतर अचानक ती परतुन येते. आल्यावर आपल्याला ‘आझाद’ नावाच्या एका श्रीमंत माणसाने आपल्याला वाचवल्याचे सांगते. पुढे जावून ती आझादशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर करते. त्यात ‘आझाद’ हाच शहरातील बुरख्याआड वावरून रॉबीनहुडगिरी करणारा कुप्रसिद्ध ( तर तारुण्यात पदार्पण केल्यावर ही शोभा अचानक गायब होते. खुप शोध घेतला जातो. त्यानंतर अचानक ती परतुन येते. आल्यावर आपल्याला ‘आझाद’ नावाच्या एका श्रीमंत माणसाने आपल्याला वाचवल्याचे सांगते. पुढे जावून ती आझादशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर करते. त्यात ‘आझाद’ हाच शहरातील बुरख्याआड वावरून रॉबीनहुडगिरी करणारा कुप्रसिद्ध () दरोडेखोर असल्याचा गौप्यस्फोट. मग शोभाच्या पालकांसमोर तिचे लग्न एका दरोडेखोराशी कसे लावायचे हा कुटप्रश्न आणि शेवट सगळं गोड ) दरोडेखोर असल्याचा गौप्यस्फोट. मग शोभाच्या पालकांसमोर तिचे लग्न एका दरोडेखोराशी कसे लावायचे हा कुटप्रश्न आणि शेवट सगळं गोड असे अगदी साधे आणि टिपीकल कथानक असलेला हा चित्रपट \nपण दैवानेच सुबुद्धी दिली असेल कदाचित म्हणून या चित्रपटाला संगीत देण्याचे काम त्याने रामचंद्र चितळकर उर्फ़ ’सी. रामचंद्र’ नावाच्या अफ़लातून माणसाकडे सोपवले आणि सुप्रसिद्ध गीतकार राजेंद्रकृष्ण यांना बरोबर घेवून कै. आण्णांनी इतिहास घडवला.\nराधा ना बोले ना बोले ना बोले रे…..: गायिका लता मंगेशकर , गीतकार राजेंद्रकृष्ण\nकितना हंसी है मौसम, कितना हंसी सफर है… ( गायक : लतादीदी आणि सी. रामचंद्र, गीतकार : राजेंद्रकृष्ण)\nअपलम चपलम चपलाई रे : (गायिका लतादीदी आणि उषाताई मंगेशकर : गीतकार राजेंद्रकृष्ण)\nकितनी जवाँ है रात : (गायिका लतादीदी, गीतकार राजेंद्रकृष्ण)\nकभी खामोश रहते है : (पुन्हा लतादीदी आणि राजेंद्रकृष्ण)\nदेखो जी बहार आयी, बागो में खिली कलिया (पुन्हा लतादीदी आणि राजेंद्रकृष्ण)\nमरना भी मोहोब्बतमें किसी काम ना आया : रघुनाथ जाधव आणि पार्टी यांनी गायलेली ही मस्त कव्वाली म्हणजे आण्णांच्या वर्सटॅलिटीची कमाल होती.\nआझादची जवळ जवळ सगळीच गाणी गाजली. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या निमीत्ताने आठवत राहीली. कधी कै. आण्णांच्या निमीत्ताने, कधी कै. राजेंद्रकृष्ण यांची स्मृतीप्रित्यर्थ , कुठल्या ना कुठल्या कारणाने ही गाणी पुन्हा पुन्हा आपल्या कानांवर पडत राहीली. त्यातल्या त्यात “राधा ना बोले ना बोले, कितना हंसी है मौसम, अपलम चपलम, कितनी जवा है रात” ही गाणी तर प्रचंड लोकप्रिय झाली. पण या सर्व अत्युत्तम गाण्यांच्या गोंधळात या चित्रपटातील एक अतिशय सुंदर गीत कधी आणि कसे काळाच्या ओघात हरवून गेले कळालेच नाही.\nलतादीदींनीच गायलेले स्व. राजेंद्रकृष्णजींचे हे गीत कै. आण्णांनी ‘शिवरंजनी’ रागात बांधलेले होते. या गाण्याचे चित्रीकरणही मोठे सुंदर आणि मोहक होते. खुर्चीवर बसलेला देखणा ‘आझाद’, शेजारीच बसलेले ‘चरणदास’ आणि ‘शांता’ (शोभाचे पालक) आणि तिच्या सख्या आणि या सगळ्या आपल्या माणसांसमोर धुंद होवून नाचणारी निरागस, अल्लड, अवखळ शोभा उर्फ मीनाकुमारी. (नंतरच्या आयुष्यात अतिशय थोराड वाटायला लागलेली मीनाकुमारी तिच्या सुरुवातीच्या चित्रपटात इतकी गोड दिसत असेल यावर विश्वासच बसत नाही. पाहा.. आझाद, बैजुबावरा, कोहिनूर) . एक अवखळ, अल्लड प्रेमिका साक्षात पावसाळी नभांना (कारी बदरिया) सांगते…\nजा री जा री ओ कारी बदरीया\nमत बरसो री मेरी नगरीया\nपरदेस गये है सावरिया…\nजा री जा री……\nमाझ्या विरहावर अजुन मीठ चोळायला इथे येवु नकोस. माझा साजण परदेशी गेलाय. त्याच्या विरहाने मी आधीच अर्धी झालेय त्यात तू त्रास देवू नकोस. तू जाच कसा इथून \nकाहें घिर घिर शोर मचायें री…\nमेरा नरम करेजवा जलाये री\nमेरा मनवा जलें, कोइ बस ना चले\nहाय…., तक तक के सुनी डगरीया\nजा री जा री…..\nपावसाच्या काळ्या नभांना ती रागेजुन म्हणते, का उगाच पुन्हा पुन्हा गर्जना करून मला त्रास देतो आहेस. माझ्या नाजुक हृदयावर एवढे भारी आघात करतोयस साजण दुरगावी गेल्याने माझे मन जळतेय, कुठ्ल्याचा उपायाचा काहीच परिणाम होत नाहीये. त्याच्या वाटेकडे डोळे लावून लावून मी आधीच त्रासलेय. तेव्हा तू जाच कसा इथून साजण दुरगावी गेल्याने माझे मन जळतेय, कुठ्ल्याचा उपायाचा काहीच परिणाम होत नाहीये. त्याच्या वाटेकडे डोळे लावून लावून मी आधीच त्रासलेय. तेव्हा तू जाच कसा इथून मीनाकुमारी मुळातच तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. या गाण्यातले तिच्या चेहर्‍यावरचे विविध विभ्रम, मग त्यात प्रियाबद्दलचे प्रेम, ती अनामिक ओढ, तक्रार करतानाही प्रियाच्या आठवणीने डोळ्यात दाटलेले ते लाजरेपण, त्याच्या विरहाने आलेलं एकाकीपण या सगळ्या भावना ती केवळ आपल्या चेहर्‍यावरील विभ्रम आणि डोळ्यातील भावांच्या साह्याने सादर करते.\nशेवटी हळुच त्या पावसाळी नभालाच सुचवते की जा, तू त्या गावी जा जिथे माझा साजण आहे. त्याला माझ्या हृदयाची वेदना सांग. त्याला म्हणावे “तुझी ही प्रिया तुझ्या विरहाने वेडीपिशी झालेय. तिच्या डोळ्यातील आसवांना खंड नाहीये. जा लवकर जा माझ्या साजणाला माझा निरोप दे….\nजैय्यो जैय्यो री देस पिया कें\nकहियो दुखडे तू मेरे जियांकें\nकहियो छम छम रोये, अंखिया ना सोये\nहुयी याद में पी की बावरीया…\nजा री जा री ओ कारी बदरिया…..\nलतादीदींची सगळीच गाणी अप्रतिमच असत. पण खासकरून कै. आण्णांसाठी लतादीदींनी गायलेली सर्व गाणी म्हणजे त्यांच्या गानप्रतीभेचा उत्तुंग आविष्कारच होती. आण्णांसाठी लतादीदी जेवढ्या आत्मियतेने गायल्या तेवढ्या त्या एक ‘मदनमोहन’ सोडला तर कुणासाठीच गायल्या नसतील.\nहे गाणं इथे पाहता, ऐकता येइल.\nतू नळीवर इथे ” जा री जा री ओ कारी बदरीया………………...\nगाणं आवडलं तर नक्की कळवा \nPosted by अस्सल सोलापुरी on डिसेंबर 20, 2011 in आजची मेजवानी, माहीतीपर लेख, रसग्रहण - कविता व गाणी, सहज सुचलं म्हणुन....\n← मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२\nरॉंग नंबर : भाग ५ →\n3 responses to “जा री जा री ओ कारी बदरीया…….”\nगाण आवडायचा प्रश्नच येत नाही विशालदा… लेख ही तुम्ही छान लिहिला आहे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/d8/node/12", "date_download": "2018-04-21T04:04:36Z", "digest": "sha1:NY7V2ZXEORRHLHGQOB7FP353RVGERUK2", "length": 8728, "nlines": 136, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Disclaimer | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/balacitravani-will-merge-into-balabharati-1301073/", "date_download": "2018-04-21T03:52:49Z", "digest": "sha1:JJ4JVFF3RD54O73CZDN3MMXCOHUTIC3X", "length": 15601, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "balacitravani will merge into balabharati | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nके.जी. टू कॉलेज »\nबालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार\nबालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार\nबालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली.\nबालचित्रवाणीच्या गेल्या चार वर्षे प्रलंबित प्रश्नावर आता अखेर तोडगा निघाला असून ‘जे चालत नाही ते दुकान कशाला चालू ठेवायचे’ असे म्हणून बालचित्रवाणी ही संस्था बालभारतीत विलीन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिली.\nबालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली. बालचित्रवाणीचे काय होणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात प्रलंबित आहे. त्याबाबतच्या विविध चर्चावर तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी पडदा टाकला.\n‘आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दूरदर्शन वाहिनीवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काहीच उपयोग नाही,’ अशी टिपणी करून राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच बालचित्रवाणी आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) मध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती, तावडे यांनी दिली. बालभारतीची ई-लìनग शाखा म्हणून बालचित्रवाणी काम करणार आहे.\nतावडे म्हणाले, ‘बालचित्रवाणी हे युनिट आता ई-लìनग साहित्य निर्मितीचे युनिट म्हणून जगविणे गरजेचे आहे. त्याला योग्य अधिकार दिले पाहिजेत. बालचित्रवाणीच्या सध्याच्या नियमात ते बसत नाही. त्यामुळे बालचित्रवाणी बालभारतीत विलीन करण्यात येणार आहे. सुरुवातीला बालभारतीच्या निधीवर उभा राहिल्यानंतर हा ई-लìनग विभाग स्वत:चे उत्पन्न मिळवू शकेल. काळानुरूप शिक्षण बदलले पाहिजे. कालांतराने, अजून २० वर्षांनी बालभारतीचा छपाई विभाग बंद होईल आणि ई-लìनगच चालेल. त्यामुळे आपण पुढे जाऊन विचार केला पाहिजे. एखाद्या संस्थेबाबत उगाचच भावनिक होऊन त्या संस्थेचे नुकसान करण्यापेक्षा काळानुरूप ती बदलावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही महिन्यांपासून थकलेले कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे आदेश देण्यात आले असून ती प्रक्रिया सुरू आहे. तेथील कर्मचारी टिकविणे, त्यांना बदलत्या काळानुसार प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे.’\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\n‘न चालणारे दुकान बंद करा’\n‘आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दूरदर्शन वाहिनीवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काहीच उपयोग नाही,’ अशी टिपणी करून राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच बालचित्रवाणी आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) मध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती, तावडे यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/why-invest-thru-us", "date_download": "2018-04-21T04:04:44Z", "digest": "sha1:2WWZCIUKWWNHL5IKLNX3EFMAFU5A5NHN", "length": 9618, "nlines": 152, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "गुंतवणूक आमच्या मार्फत का करावी? | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nगुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\nआमचे मार्फत गुंतवणूक का करावी\nएकदाच नोंदणी करा व नंतर कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत सारे व्यवहार कागदपत्र विरहीत करा. व्यवहार ऑनलाईन अथवा आम्हाला फोन करूनही करता येतील. २४/७ तपशील पाहण्याची सुविधा. मोबाईल App दिले जाते. ऑनलाइन सारे व्यवहार करण्याची सुविधा. गुंतवणुकीसाठी योग्य तेच मार्गदर्शन केले जाते. योजने ची सर्व माहिती दिली जाते, ज्यामुळे सारे फायदे तोटे, जोखीम आदीची माहिती दिली जाते. तुमचे वय, व्यवसाय/नोकरी, उत्पन्न, कर्ज, जबाबदाऱ्या, जोखीम घेण्याची क्षमता आदी बाबी विचारात घेऊनच आम्ही आपणास योजना निवडण्यासाठी मदत करतो.\nतुम्ही येथे तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. योग्य प्रतिक्रिया येथे प्रसिद्ध केल्या जातील.\nप्रतिक्रिया नोंदवताना कृपया सभ्यतेचे पालन करा. असभ्य भाषेतील असू नये किंवा तुमच्या उत्पादनाची जाहिरात करू नये, ती तशी असल्यास डिलीट केली जाईल.\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉगीन कारणे अत्यावश्यक आहे.\nBook traversal links for गुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\n‹ करिअर Up तुमची गुंतवणूक वर्ग करा ›\nगुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/spruha-umesh-are-now-happy-in-singapore", "date_download": "2018-04-21T03:38:37Z", "digest": "sha1:C3ELPTGI5WUGIIHYW67SFAKDD6SZ2SBZ", "length": 4797, "nlines": 55, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Spruha-Umesh Are Now 'Happy' in Singapore | Marathi Dhamaal", "raw_content": "\nआता ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ सिंगापूर\nसोनल प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाला महाराष्ट्रात तसेच भारतात रसिक प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. उमेश कामत-स्पृहा जोशीची जोडी मालिकेमुळे एवढी लोकप्रिय झाली की त्यांचं एकत्र नाटक आल्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’च्या प्रचंड यशानंतर १५ मे रोजी सिंगापूरमध्ये पहिला प्रयोग होणार आहे. रिफ्रेशिंग केमिस्ट्री पाहण्यासाठी सिंगापूरवासी पण नक्कीच आतुर असतील यात शंका नाही. अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’या नाटकाचं लिखाण मिहिर राजदा यांनी केले आहे. सिंगापूर रहिवाशींना पण उमेश कामत-स्पृहा जोशीची रंगमंचावरील केमिस्ट्री पाहण्याचा अनुभव मिळेल.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation करण जोहरच्या 'सैराट' रिमेकमध्ये श्रीदेवीची मुलगी साकारणार 'आर्ची'ची भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=9", "date_download": "2018-04-21T03:29:49Z", "digest": "sha1:IDK3LEDHSL7NRS3PBQBHQ6THKGLBLMOZ", "length": 7374, "nlines": 165, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलहान मुलांचे फोटो काढण्या इतका आनंददायी दुसरा प्रकार नाही. असेच भटकत असताना अचानक ही चिमुरडी दिसली. डोळ्यातील भाव स्पष्ट येण्यासाठी थोडेसे ओवरएक्स्पोज करुन हे चित्र काढले.\nमराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...\nछायाचित्र : चतुर कावळा\nमुंबईच्या कचरा घेउन जाणार्‍या 'क्लिन् अप' गाडीवरच्या कचर्‍यावर ताव मारणारे कावळे.\n..... या नावाचा माणूस पंढरपूरपासून पुण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या घरातल्या भाऊबंदकीबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या भणंग आयुष्याबद्दल काहीतरी सांगत असतो,\nशशश्रुंग- एक असा देश जिथे लैंगिक भूक ही नैसर्गिक गरज असल्याने अतिशय सामान्य बाब, गोपनीय नसलेली, जशी आपल्या समाजात पोटाची भूक ही अतिशय सामान्य बाब.\nशशश्रुंग- एक असा देश जिथे मृत्यू ही आनंददायक घटना आहे.\nकॅमेरा रॉ फ़ाईल्स -२\nआमच्या १४ विद्या आणि ६४ कला ह्या संस्थेतर्फे, संस्थापक श्री. संजय पेठे ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे श्री. करंदीकर ह्यांचा दुर्मिळ १५००+ भातुकलीचा संसार अमेरिकेला चालला आहे.\nहे बदक छानपैकी ऊन शेकत बसले होते. मी जवळ जाताच सावध झाले.\nशटर स्पीड : १/२५०\nरॉ मधे खेचला आणि कलर करेक्शन, शार्पनेस टाकला.\nप्रतिक्रीया आणि सुधारणा कळवावी.\nएका संध्याकाळी काढलेला ह्या टेकडी चा फोटो. प्रतिक्रिया कळवा.\nसुर्य मावळत होता आणि माझ्या मागे होता.\nकॅमेरा निवडीबाबत मदत -\nसर्वप्रथम मी माझी त्रुटी मान्य करतो की मला या प्रस्तावामधे लिहायला फार कमी मराठी शब्द सापडतील.\nमाझ्याकडे पॅनासोनिक डीएम् सी एफ् झेड् २८ हा सूपर झूम आणि ब्रिज या प्रकारामधला कॅमेरा आहे. यामधे DSLR सारखी बरीच Functions आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5", "date_download": "2018-04-21T04:14:05Z", "digest": "sha1:CFKRQGS4LBLVEUH4QG67W2ZJCH6RXXLC", "length": 3566, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मडगांव - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमडगांव (Margao) हे दक्षिण गोव्यातील एक शहर आहे.\nहे शहर दक्षिण गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१४ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahaganpatiwai.org/index.php/2017-02-21-09-41-55", "date_download": "2018-04-21T03:28:40Z", "digest": "sha1:WYG7OTM3QMTVMZU7Q34WSO6ZTLREZ3YG", "length": 6476, "nlines": 21, "source_domain": "mahaganpatiwai.org", "title": "मुख्य पान", "raw_content": "\nवाडा वा प्रासाद वास्तुशैली\nगणपती घाटावरील महागणपतीचे मंदिर हे वाईतील पर्यटकांचे खास आकर्षण होय.गणपतीच्या विशाल व भव्य मूर्तीमुळे ते ‘ढोल्या गणपती ‘या नावाने अधिक परिचित आहे.हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी जवळजवळ कृष्णानदीच्या पात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणाऱ्या पुरांपासून संरक्षण व्हावे,म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडिल मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले (कापले) जाऊन पाण्याचा दाब कमी होतो व मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात अर्द्या मीटर उंच चौथ-यावर-गजाननाची रेखीव बैठी एक मीटर व ८० सेमी.उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मुर्ती आहे. तिची स्थापना शके १६९१ वैशाख शु .१३ रोजी करण्यात आली .\nमूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्यामुळे याला कदाचित ढोल्या गणपती हे नामाभिधान प्राप्त झाले असावे . ती एकसंध काळ्या दगडात खोदली असून हा दगड कर्नाटकातून आणला असून प्रथम तो थोडा मऊ असावा व पुढे हळूहळू कठीण झाला असावा. सध्या मुर्त्तीला रंग दिलेला असल्यामुळे तिचे मूळ रूप दिसत नाही. गणपती उकिडवा दोन्ही मांड्या पसरून पाय रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीने यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यांत गळ्यातील हार,बाजूबंद व पायांतील तोडे स्पष्ट दिसतात. मुर्तीची मागील अर्ध चंद्राकृती प्रभावळ ३ मी. ६३ सेमी. उंचीची आहे. गणपतीच्या चारी हातांत (डावीकडून) मोदक ,परशू,पळी आणि दात ही आयुधे आहेत. गणपतीच्या दोन्ही पायांदरम्यान त्याचे वाहन उंदीर प्रतीकात्मक रीत्या दर्शवले आहे. संकष्टी व विशेष समारंभाच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध त्रयोदशीला (देवाचा प्रतिष्ठापना दीन )आणि भाद्रपदात गणेश चथूर्तीपासून सात दिवस किंवा गणेश जयंती या प्रसंगी गणपतीची खास अलंकारयुक्त सजावट करतात. भव्य मूर्तीत सात्त्विकतेबरोबर प्रसन्न मुद्रा दिसते.\nगर्भगृहाचे छत तत्कालीन स्थापत्यशैलीची जणू एक किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून ते वास्तुशास्त्रज्ञांनी वसाहतकालीन मंगलोरी कौलांच्या बंगल्यातील छताप्रमाणे तंबूसदृश वर निमुळते केले आहे. अशा प्रकारची छते (विताने) प्रमुख द्वारावरील जो पाचरीसारखा दगड बसवितात त्या केवळ की-स्टोनच्या(कळीचा दगड) साह्याने तग धरून असतात. ही छते तासलेल्या पाषाणाला खाचा पाडून खोबणीत दुस-या-दगडाचे कुसू अडकवून तयार करीत आणि त्यांना घोटलेल्या चुन्याचे सांधीत.\nमहागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरामध्ये सर्वांत उंचअसून त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची सु.२४ मीटर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2011/12/blog-post_10.html", "date_download": "2018-04-21T03:36:06Z", "digest": "sha1:QNTX6BL5LDSDUEWHXRTUUXCQ3P3PBRUZ", "length": 25199, "nlines": 267, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: चाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण", "raw_content": "\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nजीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-\nअरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं\nवंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं\nशहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.\nकधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका.\nया सा-या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटांत येऊ शकू. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले.\nअसे मानले जाते की सर्वात आधी अखंड भारताची संकल्पना आचार्य चाणक्य यांनी मांडली होती. त्या काळात भारताला आर्यावर्त असे नाव होते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. आर्यावर्त म्हणजे सुसंस्कृत लोकांचा देश. ( ब्रिटीशांनी आर्य बाहेरून आले असा चुकीचा तर्क मांडला. ( अधिक महितासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... शिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा )असे करून भारतीयांमध्ये फूट पाडायची त्यांची नीती होती. आता अलीकडच्या संशोधनातून ब्रिटीशांचा तो तर्क खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्य नावाचे कुणी बाहेरून या देशात आलेच नव्हते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. 'कृण्वन्तो विश्वम् आर्यं' साऱ्या जगाला सुसंस्कृत करू या.) तेव्हा भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात म्हणजे सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी ख्रिस्ती, इस्लाम आदी धर्मांचा उदय झालेला नव्हता. भारतात छोटी छोटी गणराज्ये नांदत होती. अखंड भारतातील संस्कृती एक होती. भारत हे एक राष्ट्र होते, मात्र गणराज्ये अनेक होती. या सा-या गणराज्यांना जोडून राजकीय दृष्ट्या अखंड भारत निर्माण करण्याचे स्वप्न आचार्य चाणक्य यांनी पाहिले होते.\nजेव्हा सम्राट सिकंदराने भारतावर आक्रमण केले तेव्हा आचार्य चाणक्य यांनी कूटनीतीने त्याला परत जाण्यास भाग पाडले. आचार्य चाणक्य यांच्यामुळेच सिकंदराला भारत जिंकता आले नाही. त्या काळी भारतातील सर्व गणराज्यांमध्ये सर्वाधिक शक्तीशाली गणराज्य होते मगध. मगधची राजधानी होती पाटलीपुत्र. या शहराला आता पाटना असे नाव आहे. ही नगरी आता बिहार या राज्याची राजधानी आहे. मगध गणराज्याच्या सम्राटाचे नाव धनानंद होते. तो राजा सदैव भोग विलासात लिप्त होता. प्रजेची त्याला काहीही काळजी नव्हती. तो अन्य छोट्या छोट्या गणराज्यांकडून मनमानी पद्धतीने कर वसूल करायचा. आचार्य चाणक्य यांनी मगध सम्राटाला सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही.\nसाधारण शिक्षक असलेल्या चाणक्य यांच्यासमोर संपूर्ण भारताच्या भवितव्याची चिंता होती. म्हणून त्यांनी एका सामान्य बालकास तक्षशीला विद्यापीठात शिक्षण दिले. तोच बालक पुढे महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनला. चंद्रगुप्ताने धनानंद याचे कुशासन मोडून काढले आणि अखंड भारताची स्थापना केली.\nकाय आहे चाणक्य नीती \nचाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. याशिवाय चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो.\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2014/09/", "date_download": "2018-04-21T03:34:02Z", "digest": "sha1:ZQCAHU5KJLLBTARNPGXFYYD4PPKJ37BF", "length": 3666, "nlines": 67, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\n\"श्रीमंत\" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग २ : : अंतुर आणि लोंझा\n\"श्रीमंत\" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान\nनियोजित पिल्यान परमाने आज आम्हाला ट्रेकचा पहिला टप्पा म्हणजे चाळीसगाव गाठायचं होतं. हा मार्ग नाशिक - मालेगाव मार्गे चाळीसगाव असा आहे. मुंबई - आग्रा हायवेवर लोण्याच्या गोळ्यावरून गाडी चालत असल्याचा भास होत होता. चांदवड गावाच्या बाहेर हायवेलाच हॉटेल भैरवनाथ मध्ये खुमासदार मिसळ,रस्सावडा,कांदाभजी आणि गरमागरम चहा हाणला तेव्हा कुठे आत्मा थंड झाला इंद्राई किल्ल्याजवळच्या वडबारे गावाच्या फाट्यानंतर मुंबई - आग्रा हायवे उताराला लागला आणि त्यानंतर गाडीने उजवीकडे चाळीसगावच्या दिशेने मोर्चा वळवला आणि इथेच लोण्याचा गोळा हा भाजलेल्या पापडात बदलला इंद्राई किल्ल्याजवळच्या वडबारे गावाच्या फाट्यानंतर मुंबई - आग्रा हायवे उताराला लागला आणि त्यानंतर गाडीने उजवीकडे चाळीसगावच्या दिशेने मोर्चा वळवला आणि इथेच लोण्याचा गोळा हा भाजलेल्या पापडात बदलला आपण इतका वेळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होतो ही सुखावणारी जाणीव आता कंबरदुखीमध्ये परिवर्तित होत होती. राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्ग ( आपण इतका वेळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होतो ही सुखावणारी जाणीव आता कंबरदुखीमध्ये परिवर्तित होत होती. राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्ग () हा प्रवास विलक्षण तापदायक होता. चाळीसगाव वरून आम्ही अंतुर किल्ल्याच्या जवळ असलेल्या त्यातल्या त्यात मोठया म्हणजे नागद गावाकडे निघालो. आज १५ ऑगस्ट. स्वातंत्र्यदिनाची तयारी अतिशय उत्साहात सगळीकडे सुरु होती. छोटया…\n\"श्रीमंत\" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग २ : : अंतुर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2011/09/blog-post_27.html", "date_download": "2018-04-21T03:31:49Z", "digest": "sha1:YHYYYCYF4FKVSJIOBBHBO4C6EOISQQTG", "length": 16801, "nlines": 255, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: नक्षलवाद : कोट्यवधींचा ऍक्शन प्लॅन केवळ कागदावरच ( विशेष लेख )", "raw_content": "\nनक्षलवाद : कोट्यवधींचा ऍक्शन प्लॅन केवळ कागदावरच ( विशेष लेख )\nराष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...\nपूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nवीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण \n🖋 सिद्धाराम भै. पाटील जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nहासन हास्यास्पद का ठरला \n2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषि...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nधन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया \nगुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. ...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nमहाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र \nमला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अस...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nहताश स्वार्थों का असफल बंद\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2011/07/29/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2018-04-21T03:55:59Z", "digest": "sha1:UUBEQWGJ7HQ6MSKRH2NSDXS6USNNZLPV", "length": 69418, "nlines": 309, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "मला खात्री आहे : भाग ३ | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← मला खात्री आहे : भाग २\nमला खात्री आहे : अंतीम →\nमला खात्री आहे : भाग ३\n“माय गॉड, याची अवस्था तर एखादे भुत बघीतल्यासारखी झालेय.”\nत्याचा अवतार अगदी बघवत नव्हता. केस अस्ताव्यस्त झालेले. डोळे लाल भडक. त्यात कसलीतरी अनामिक भीती भरलेली… त्याने चोरट्या नजरेने आधी इकडे तिकडे आणि मग हळुच राणेंकडे बघीतले. मग थरथरत्या आवाजात म्हणाला.\n“अहं हळु बोला, त्याला सगळं ऐकु जातं. त्याच्यापासून काहीच लपत नाही. तो…तो परत आलाय\nमला खात्री आहे : मागील भाग\n“अहं हळु बोला, त्याला सगळं ऐकु जातं. त्याच्यापासून काहीच लपत नाही. तो…तो परत आलाय\n“आल्यापासुन त्याचं असंच चाल्लय राणेसाहेब. मध्येच थोडा वेळ नॉर्मल होतो नंतर लगेच परत असा काहीतरी विचित्र बोलायला लागतो. सुकुमार, चल हे साहेब तुला सुरक्षीत ठिकाणी घेवुन जायला आलेत. तिथे तो नाही येवु शकणार. हे साहेब अडवतील त्याला.”\nसुकुमारने मान वर करून राणेंकडे पाहीले. क्षणभर पाहातच राहीला आणि अचानक खदखदा हसायला लागला… हसता हसता अचानक थांबला आणि राणेंना खुण करुन जवळ बोलावले. राणे त्याच्याजवळ गेले. त्याने राणेंच्या कानाजवळ आपले तोंड आणले…\n“मी नाही सांगणार जा तो मारेल मला \nतसे राणे एकदम सुन्न होवून गेले. ही केस भलत्याच स्तरावर चालली होती. असे नक्की काय घडले होते तिथे की बापटच्या डोक्यावर असा विचित्र परिणाम झाला असावा. की हा माणुस नाटक करतोय\nआश्लेषा सुन्न होवून त्यांच्याकडे पाहात उभी होती.\n“इथे आल्यापासुन त्याचं हेच चाललय साहेब. म्हणुनच मी म्हटलं त्याला वैद्यकीय उपचारांची नितांत आवश्यकता आहे. ”\n“त्याला कसलातरी प्रचंड धक्का बसलाय. सर्वात आधी त्याला एका मानसोपचार तज्ञाकडे नेणं गरजेचं झालय. कारण तिथे नक्की काय झालय आणि हा ‘तो’ कोण आहे यावर फक्त सुकुमारच प्रकाश टाकू शकतो. आपण असे करु या आमच्या डिपार्टमेंटच्या मानसोपचारतज्ञाकडे त्याला घेवुन जावुया. मी डॉ. निंबाळकरांशी बोलतो. त्यांचा संमोहनविद्येचाही चांगला अभ्यास आहे. आपण त्यांची मदत घेवून बघु.”\nराणेंनी बापटच्या चेहर्‍याकडे बघत ऐकवलं. पण त्याच्या चेहर्‍यावर काहीही भाव नव्हते. त्याचा भावहिन चेहरा पाहील्यावर राणेंची थोडी निराशाच झाली. तो जर नाटक करत असेल तर संमोहनतज्ञाबद्दल ऐकल्यावर त्याची थोडी तरी चलबिचल होइल असे त्यांना वाटले होते. पण एकतर त्याच्यावर खरोखरीच काहीतरी वाईट प्रसंग गुदरलेला होता किंवा तो अगदीच निर्ढावलेला तरी होता.\nराणेंनी त्याला कुठलीही संधी द्यायची नाही असेच ठरवले होते, त्यामुळे राणे त्याला थेट डॉ. निंबाळकरांकडेच घेवून गेले. सोबत आश्लेषा होतीच. ती पोरगी बिचारी मैत्रीपायी नाहकच या सगळ्या भानगडीत अडकली होती. तोही प्रश्न राणेंच्या डोक्याला कुरतडत होता.\n“सुकुमारला अशा विचित्र परिस्थितीत तिची आठवण कशी काय राहीली तीचीच आठवण का आली तीचीच आठवण का आली त्यांच्यात खरोखर केवळ निखळ मैत्री आहे की आणखी काही. ह्म्म्म, या आश्लेषाला बोलतं करायलाच हवं पण ते तिला तिळमात्रही संशय येवु न देता.”\nराणेंनी बापटला डॉ. निंबाळकरांच्या स्वाधिन केलं. त्याआधी डॉक्टरांना सर्व प्रकरण नीट समजावून सांगितले , अगदी त्या रक्तरंजीत चिठ्ठीसहीत.\n“तुम्ही थोडा वेळ वाट पाहा बाहेर. मला सुकुमारशी थोडं एकांतात बोलायचय. तुम्ही कुठे फ़िरुन आलात तरी चालेल तासभर. निघा आता…”\nडॉक्टरांनी दोघांनाही अक्षरश: बाहेर हाकलुन लावले. ही संधी चांगली होती. तसेही दुपार व्हायला आली होती. राणेंना बराच वेळ एक संशय येत होता की बहुदा आश्लेषा सुकुमारच्या प्रेमात असावी.\n“चला तिथे त्यांना तासभर तरी लागेल आता. तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेवु या. निदान कॉफीतरी घेवु जवळच्या एखाद्या कॉफी हाऊसमध्ये.”\nराणेंनी सुचवले. थोडा विचार करुन आश्लेषा कॉफीला तयार झाली. तसेही सुकुमारच्या अशा अवस्थेत काही पोटाला लागणार नव्हतेच. त्यापेक्षा कॉफी बरी. असाही तासभर वेळ घालवायचा होताच. दोघे जवळच्याच एका बरिस्तामध्ये शिरले.\n“सुकुमार, तुमच्याकडे आला तेव्हा त्याची अवस्था कशी होती म्हणजे कपडे वगैरे फ़ाटलेले होते, काही जखमा वगैरे म्हणजे कपडे वगैरे फ़ाटलेले होते, काही जखमा वगैरे\n“नाही सर, कपडे मळलेले होते, पण फ़ाटलेले नव्हते. तो प्रचंड घाबरलेला होता. खुप थकलेला होता. कित्येक मैल चालत आल्यासारखा. त्याची अवस्था पाहून मी त्याला फ़ारसे प्रश्न नाही विचारले. आला की सरळ झोपलाच. पाणी सुद्धा प्यायला नाही.”\n“आश्लेषा, तुम्ही सुकुमारला कॉलेजच्या दिवसांपासुन ओळखताय ना तसा तो खुप हुशार होता असे मी ऐकलेय त्याच्या स्टाफ़कडून. कॉलेजलाईफमध्ये सॉलीड फेमस असेल ना तो तसा तो खुप हुशार होता असे मी ऐकलेय त्याच्या स्टाफ़कडून. कॉलेजलाईफमध्ये सॉलीड फेमस असेल ना तो\nराणेंनी सुकुमारची प्रशंसा करत अलगद आश्लेषाच्या आवडीच्या विषयाला हात घातला आणि आश्लेषा बोलायला लागली.\n तो अजुनही तेवढाच हुशार आहे. शैलीच्या आकस्मिक मृत्युने थोडासा भांबावलाय इतकेच. नाहीतर तो खुप स्ट्राँग आहे तसा….”\n“पण वाटत नाही. एवढ्या लवकर त्याचा तोल गेला म्हणजे…………”\nराणे व्यवस्थितपणे आगीत तेल ओतायचे काम करत होते. त्यांना हवा तो परिणाम झालाच आनि आश्लेषा तावातावाने त्यांच्या कॉलेजलाईफबद्दल बोलायला लागली……\nथोड्यावेळाने दोघे परत डॉक्टरांकडे आले. तोपर्यंत डॉक्टरांचे कामही संपलेले होते.\n“राणे, त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्युचा सॉलीड शॉक बसलाय. त्यामुळे तो काय मनाला येइल ते बडबडतोय. सद्ध्या मी त्याला हिप्नोटाईज करुन झोपवलय. त्याला विश्रांतीची अतोनात आवश्यकता आहे. त्याचं खुप प्रेम असावं आपल्या पत्नीवर. तिच्या मृत्युने तो खुपच डिस्टर्ब झालाय.”\nडॉक्टरांच्या चेहर्‍याकडे बारकाईने बघत राणेंनी आश्लेषाच्या चेहर्‍याकडे नजर टाकली. तिचा चेहरा एवढासा झाला होता. का कुणास ठाऊन पण राणेंना वाटले की डॉक्टर काहीतरी लपवताहेत त्यांच्यापासुन. राणेंनी लगेचच निर्णय घेवुन टाकला.\n“मॅडम, तुम्ही त्याला आपल्याबरोबर घेवुन जा. मी आत्ताच त्याला अटक करत नाहीये. पण इथल्या पोलीस चौकीचा एक कॉन्स्टेबल कायम तुमच्याबरोबर असेल. काहीही समजा, पण जोपर्यंत तो निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी रिस्क घेणार नाही. त्याला या अवस्थेत तकॉन्स्गरज आहे म्हणुन मी ही रिस्क घेतोय. पण प्लीज, गैरफायदा घेवु नका.”\nतसा आश्लेषाचा चेहरा फुलला.\n“थँक्स अ लॉट सर. मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा मी त्याला घेवुन पोलीस चौकीला हजर होइन. ”\n“इथे नाही, त्यासाठी तुम्हाला त्याला घेवुन माथेरानला यावे लागेल. मी माथेरान पोलीस चौकीला असतो.”\n“मी येइन साहेब, तुम्ह्मी सांगाल तिथे येइन. मला फक्त सुकुमार यातुन बरा व्हायला हवा आहे.”\n“ठिक आहे, दोन दिवस आराम करा. सोमवारी त्याला घेवुन माथेरानला पोहोचा. थोडा वेळ थांबा इथे. मी इथल्या पोलीस स्टेशनशी बोलुन एक कॉन्स्टेबल तुमच्या बरोबर देंण्याची व्यवस्था करतो. एक लक्षात ठेवा, तुमच्यावर नजर ठेवणे एवढेच कारण नाहीये. जर सुकुमार खरोखर निर्दोष असेल तर आता धोका त्यालाही आहे. कारण दोन मृत्यु घडलेत आणि त्या दोन्ही मृत्युंचा तो एकुलता एक साक्षीदार आहे. यातला सुकुमारला माहीत असलेला हा जो कोणी ‘तो’ आहे, तो खरोखरच असेल तर तो सुकुमारच्या मागावर असणार. सुकुमार जरा यातुन सावरला की मला त्याचा जबाब घ्यायचा आहे. त्यासाठी सोमवारी तुम्ही त्याला घेवुन माथेरानला येताय…\nराणेंच्या त्या साध्या बोलण्यातही एकप्रकारची जरब होती. आश्लेषाने मान डोलावली.\nतिला सुकुमारपाशी सोडून राणे डॉक्टर निंबाळकरांच्या केबिनकडे निघाले. त्यांना खात्री होती की डॉक्टर नक्की काही तरी लपवताहेत.\n“सुकुमारने तुम्हाला नक्की काय-काय सांगितले डॉक्टर\n“राणे, मीही खरेतर थोडा विचारात पडलोय. मघाशी त्या मुलीसमोर मी बोललो नाही खरा. हि केस खरोखर खुप विचित्र आहेत. दोन शक्यता संभवतात. लहानपणापासुन मनात कसलीतरी भीती बसलेली असावी. पण मला ही सगळी स्किझोफ्रेनियाची लक्षणे वाटताहेत. हा आजार त्याला लहानपणापासुन असावा. मधल्या काही काळात तो मनाच्या कोपर्‍यात खोलवर दाबला गेला असावा बहुतेक. त्याला संमोहित करताना मी त्याला त्याची बालपणच्या काळात घेवुन गेलो. हे तेव्हापासुनच आहे. त्याने संमोहित अवस्थेत सांगितल्याप्रमाणे हा जो कोणी ‘तो’ आहे, तो त्याला लहानपणीदेखील भेटायचा. त्रास द्यायचा. कदाचित यावेळी तो शिशुपालला स्वत:च्या लहानपणीच्या ’तो’ बरोबर रिलेट करतोय. एकदा तर सुकुमार त्यातुन मरता मरता वाचलाय. कुठल्यातरी भीतीने, धक्क्याने त्याच्या मेंदुवर विलक्षण परिणाम केलाय खरा. पण सुदैवाने त्यामुळे तो वेडा होण्याच्या ऐवजी दोन भागात विभागला गेलाय.”\nराणे भंजाळल्यासारखे त्यांच्याकडे बघत होते.\n“डॉक्टर खरं सांगायचं तर तुम्ही जे सांगताहात, मला त्यातलं काहीही कळलं नाही.”\nडॉक्टरांनी एक थंड सुस्कारा सोडला.\n“ठिक आहे राणे. सुकुमारने मला सांगितलेली माहिती मी तुम्हाला सगळं स्पष्टच सांगतो….. संमोहित अवस्थेत तो बोलायला लागला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आधी त्याला सहा महिन्यापुर्वीच्या त्या दिवसात घेवुन गेलो, जेव्हा शिशुपाल त्याला प्रथम भेटायला आला होता…..\nत्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफीसात काम करत बसलो होतो. त्या युनिक केमिकल्सवाल्याशी फोनवर थोडं वाजलंच होतं माझं. अरे गेले दहा वर्षे त्याच्याकडून हायड्रोजन पेरॉक्साईड घेतो आम्ही. पण पठ्ठ्या ५% डिस्काऊंट वाढवुन द्यायला तयार नाही तशात मकरंद दार वाजवुन आत आला. त्याच्या बरोबर असलेल्या शिशुपालला पाहून मी हादरलोच.\n अचानक , इथे कसा काय कुठे होतास इतकी वर्षे कुठे होतास इतकी वर्षे\nशिशुपालने तिरक्या नजरेने मकरंदकडे पाहीलं. ते लक्षात येवुन मी मकरंदला बाहेर जायला सांगितलं.\n“सुकुमार, मी परत आलोय्…परत जायला\n“मी समजलो नाही शिशुपाल. अरे, एकतर इतक्या दिवसांनी भेटला आहेस. लगेच जायच्या गोष्टी कसल्या करतोयस थोडा वेळ थांब. मी माझं इथलं काम आटोपतो. मग दोघे मिळुनच घरी जाऊ. शैलीला केवढा आनंद होइल तुला भेटून.”\n“बस कर यार हा साळसुद चांगुलपणा, मला कंटाळा आलाय आता. तुलाही पक्के माहिती आहे की माझ्या येण्याने शैलीला अजिबात आनंद होणार नाहीये. झालातर वैतागच होइल. तुम्ही लोकांनी माझ्या साधेपणाचा गैरफ़ायदा घेतलात. तुझ्या सांगण्यावरुन शैलीने माझ्याशी प्रेमाचे खोटेच नाटक केले. आधी हवी तेवढी माझ्या पैशांवर ऐश करुन घेतलीत आणि ……\n“शिशुपाल अरे केवळ गंमत होती ती. आम्हाला वाटले नव्हते ते तु इतके गंभीरपणे घेशील म्हणुन. पण तू ते खरेच धरुन चाललास पण शेवटी कुठे ना कुठे ते थांबवायला हवे होते ना म्हणुन मग शेवटी नाईलाजाने सांगुन टाकले तुला. आणि त्यावेळी तूही ते अगदी खिलाडू वृत्तीने स्विकारले होतेस मग आत्ता अचानक असा सुर का म्हणुन मग शेवटी नाईलाजाने सांगुन टाकले तुला. आणि त्यावेळी तूही ते अगदी खिलाडू वृत्तीने स्विकारले होतेस मग आत्ता अचानक असा सुर का\n’काय करायला हवं होतं मी तिथे इतक्या सगळ्या लोकांसमोर तुम्ही माझी टिंगल उडवलीत. इतक्या वर्षाच्या आपल्या मैत्रीचाही विचार केला नाहीत. तुम्ही मित्र म्हणून केलेली माझी थट्टा-मस्करी एकवेळ चालवुन घेण्यासारखी होती. पण चार चौघात तुम्ही चौघांनी मिळून ज्या पद्धतीने चार चौघात माझे हसे केलेत ते मी अजुनही विसरलेलो नाहीये सुकुमार. निदान माझ्या जिवलग मित्रांकडुन ही अपेक्षा नव्हती मला. आपलेआपण असताना तुम्ही काहीही केले असते तरी मी ते मित्राखात्यात खपवुन घेतले असते. तसेही माझ्यास दिसण्यावरुन कायमच तुम्ही माझी थट्टा करायचात, मी कधीच मनावर घेतले नव्हते. पण हा प्रसंग काळजावर खुप मोठा चरा उमटवून गेलाय सुकुमार. मी खुप प्रयत्न केला ते सगळे विसरण्याचा. पण नाही जमले. मी शैलीलाही विसरु शकत नाही आणि तुम्ही केलेला अपमान , ती अवहेलनाही विसरु शकत नाही.’\nशिशुपालच्या स्वरात अतिशय खिन्नता होती, पण हळुहळु त्याचा स्वर तीव्र होत चालला होता. मी थोडा चरकलोच. कारण शिशुपाल जितका साधा होता तितकाच पझेसिव्हही होता आणि गर्भश्रीमंत असल्याने तितकाच हट्टीदेखील होता. त्याने जर मनावर घेतले असते तर आपला पैसा वापरून तो आमच्यावर सुड उगवु शकत होता. तसे झाले असते तर आम्हाला ते खुप जड गेले असते. म्हणुन मी थोडा त्याला चुचकारण्याचा प्रयत्न केला.\n“अरे मित्रा, तु एवढे गंभीरपणे घेशील या सर्व गोष्टी याची कल्पना असती तर आम्ही अशाप्रकारे तुझी मस्करी केलीच नसती. एक काम करु… आपण सगळे पुन्हा एकदा भेटुयात. मी सगळ्यांना तुझी माफ़ी मागायला सांगतो. सॉरी यार… पण या गोष्टी इतक्या थराला जातील असे वाटले नव्हते.”\n“आता वेळ निघुन गेलीय सुकुमार मी तेच सांगायला आलोय. गेल्या काही वर्षात मी खुप मनस्ताप सहन केलाय. आता नाही सहन होत हे. मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय.”\n“आत्महत्या……अरे काय बोलतोस काय तु हा वेडेपणा आहे..शिशुपाल अरे साधी थट्टा होती ती.”\n“पण माझं शैलीवरचं प्रेम ही थट्टा नव्हती सुकुमार, रादर अजुनही माझं तिच्यावर तेवढंच प्रेम आहे. म्हणुनच मी हा निर्णय घेतलाय. अहं.. घाबरु नकोस मी आत्महत्या जरी करणार असलो तरी पोलीसांसाठी काही नोट वगैरे ठेवुन जाणार नाहीये.”\nमी नकळत एक सुटकेचा नि:श्वास टाकला तसा तो जोरात हसला.\n“अहं, तरी तुमची सुटका होणार नाहीये. मी परत येइन, खात्री बाळग. मी नक्की परत येइन. तुम्हा सगळ्यांना एकेक करुन बरोबर घेवुन जाईन. पण इतक्या सहजासहजी नाही. गेली काही वर्षे जे काही मी भोगलेय ते सगळे तुम्हाला भोगायला लावेन. खात्री बाळग… मी माझा एकेक शब्द पुरा करून दाखवीन.”\nतो दार उघडुन निघुन गेला तरी मी त्याच्या रिकाम्या जागेकडे बघतच राहीलो. थोडा अस्वस्थ झालो होतो खरा. पण काय करु शकत होतो. आणि त्याचं परत येण्याची भाषा करणं वगैरे थोडंसं हास्यास्पदच वाटलं मला. मी थोड्या वेळाने विसरुनही गेलो.\nपण खरा धक्का दोन दिवसानंतर बसला जेव्हा पोलीसचौकीतुन फोन आला.\n“नमस्कार साहेब, मी सब इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय. आपण सुकुमार बापट का\n“हो, मी सुकुमारच बोलतोय साहेब. काय काम होते माझ्याकडे\n“बापटसाहेब, अ‍ॅक्चुअली आम्हाला काल माहीमच्या किल्ल्यापाशी एक डेड बॉडी सापडलीय. त्या व्यक्तीच्या खिश्यात एक चिठ्ठी सापडलीय की जर माझे काही बरे वाईट झाले तर माझा मृतदेह माझ्या मित्राच्या हवाली करण्यात यावा. माझ्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी त्याने करावेत अशी माझी इच्छा आहे. साहेब, चिठ्ठीवर तुमचे नाव आहे. प्रेत खुप वाईट अवस्थेत सापडले आहे. माश्यांनी खाल्लाय मृतदेह. तुम्हाला चौकषीसाठी इथे यावे लागेल.”\nमाझ्या काळजात लक्क झालं. पहिला संशय आला तो……………..\nमाझा संशय खरा ठरला. तो मृतदेह शिशुपालचाच होता. पण त्याने स्वतःवर अंत्यसंस्कार करायचे काम माझ्यावर का सोपवले हे मात्र मला कळले नाही. शिंदेंनी बराच वेळ जबाब घेतला माझा. शिशुपालने आत्महत्या का केली असावी त्याला ओळखणारे तुम्हीच की आणखीही कोणी आहेत त्याला ओळखणारे तुम्हीच की आणखीही कोणी आहेत परवा शिशुपाल तुम्हाला कशासाठी भेटला होता परवा शिशुपाल तुम्हाला कशासाठी भेटला होता (आयला हे पोलीस फारच फास्ट असतात. काल मेलेला माणुस परवा मला भेटला होता ही बातमी लगेच यांच्यापर्यंत पोचलीसुद्धा (आयला हे पोलीस फारच फास्ट असतात. काल मेलेला माणुस परवा मला भेटला होता ही बातमी लगेच यांच्यापर्यंत पोचलीसुद्धा) पण समहाऊ मी त्यांची खात्री पटवण्यात यशस्वी झालो.\nशिशुपालच्या अंत्यसंस्काराला आम्ही सगळेच जमलो होतो. मी सगळ्यांना शिशुपालच्या भेटीबद्दल, विशेष्तः त्याच्या त्या चेतावणीबद्दल सांगितलं. सगळे थोडावेळ गंभीर झाले. पण शिशुपालची मृत्युनंतरही परत येवुन आम्हाला त्रास देण्याची कल्पना कुणालाच पटत नव्हती.\n“अरे रागाच्या, संतापाच्या भरात बोलुन गेला असेल तो. असं कधी होतं का कुठे\nआश्लेषाने तर सरळसरळ उडवून लावलं. पण शैली मात्र घाबरली होती. कारण शिशुपालची अशी अवस्था होण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आम्ही दोघेच जबाबदार होतो. तो एक साधा विनोद होता आमच्या दृष्टीने (खरेतर आता त्याला एक साधा विनोद म्हणणेही कसेसेच वाटत होते. त्या साध्या () विनोदाने शिशुपालचे प्राण घेतले होते.) पण मस्करीची कुस्करी झाली होती. खरेतर आमचे चुकलेच होते. एक जवळचा मित्र होता शिशुपाल. थट्टा आपल्या-आपल्यात झाली असती तर चालली असती. पण आम्ही तर त्याला सगळ्या कॉलेजसमोर फजीत केले होते. एका अर्थी आम्हीच त्याच्या मृत्युला कारणीभूत ठरलो होतो. दिवस हळु हळू जात होते. हा हा म्हणता ४-५ महिने उलटून गेले. पण शैली दिवसेंदिवस खचतच चालली होती. तिच्या नोकरीच्या ठिकाणाहून देखील वारंवार तक्रारी यायला लागल्या होत्या. कामात वारंवार चुका होणे, लक्ष नसणे , भलतीकडेच हरवलेली असणे असे प्रकार तिच्या बाबतीत घडायला लागले होते. मग सगळ्यांचे म्हणणे पडले की मी तिला घेवून कुठेतरी बाहेर फिरुन यावे. मुर्ख लेकाचे ) विनोदाने शिशुपालचे प्राण घेतले होते.) पण मस्करीची कुस्करी झाली होती. खरेतर आमचे चुकलेच होते. एक जवळचा मित्र होता शिशुपाल. थट्टा आपल्या-आपल्यात झाली असती तर चालली असती. पण आम्ही तर त्याला सगळ्या कॉलेजसमोर फजीत केले होते. एका अर्थी आम्हीच त्याच्या मृत्युला कारणीभूत ठरलो होतो. दिवस हळु हळू जात होते. हा हा म्हणता ४-५ महिने उलटून गेले. पण शैली दिवसेंदिवस खचतच चालली होती. तिच्या नोकरीच्या ठिकाणाहून देखील वारंवार तक्रारी यायला लागल्या होत्या. कामात वारंवार चुका होणे, लक्ष नसणे , भलतीकडेच हरवलेली असणे असे प्रकार तिच्या बाबतीत घडायला लागले होते. मग सगळ्यांचे म्हणणे पडले की मी तिला घेवून कुठेतरी बाहेर फिरुन यावे. मुर्ख लेकाचे अरेर गेला तो शिशुपाल, आता त्याच्या त्या मुर्खपणाच्या धमक्यांना महत्त्व देवुन मी विनाकारण माझ्या रजा वाया घालवायच्या, पैसे जाणार ते वेगळेच. मला ते पटत नव्हते.\nपण शेवटी मेजॉरीटीचे म्हणणे मला ऐकावेच लागले. त्या घटनेनंतर ४-५ महिन्यांनी गृपच्या सल्ल्यावरून मी शैलीला कुठेतरी आउटींगला घेवुन जायचे ठरवले. पैसे खर्च करायची इच्छा नसताना सुद्धा. तिलाही या सगळ्यातून चेंज हवा असल्याने (आणि माझ्याकडून अशी ऑफर येणे दुर्मीळच असल्याने) ती लगेच तयार झाली……\n” इथपर्यंतची लिंक तर जुळली. पण पुढे तिथे, माथेरानला नक्की काय झालं सुकुमार\n त्या शिशुपालमुळे हा नाहक खर्च गळ्यात पडला होता माझ्या. शनिवारी एका दिवसात शैलीने चक्क सातशे रुपये खर्च केले. पण शैली खुश होती. तिच्या डोक्यातुन शिशुपालाचे विचार कुठच्या कुठे गायब झाले होते. त्यामुळे मी ही जरा निवांत झालो होतो. शैलीच्या आनंदासाठी एवढा पैसा खर्च करणे…., पण ठिक आहे. तिला त्याचा उपयोग झालाय ना. मग नो प्रॉब्लेम पैसे काय कुठल्यातरी टेंडरमध्ये मिळवता येतील. आपल्याला काय अवघड आहे पैसे काय कुठल्यातरी टेंडरमध्ये मिळवता येतील. आपल्याला काय अवघड आहे त्याच खुशीत मी चक्क दुसर्‍या दिवशी म्हणजे रवीवारी चार पॉइंटसाठी एक घोडेवाला ठरवायचे मान्य केले. शैली प्रचंड खुश होती. क्षणभर मलाही वाटून गेले की आपल्या तथाकथीत काटकसरीपायी आपण आयुष्याला एका मोठ्या आनंदाला मुकत तर नाही आहोत\nत्या रात्री शैली एखाद्या नववधुसारखी लाजत होती. खुप जुन्या आठवणी निघत होत्या. मी सवयीप्रमाणे आरशासमोर उभा राहून दाढी करत होतो. एकदम शैली म्हणाली………\n“आपण खुप चुकीचं वागलो ना रे सुकु. आपण शिशुपालच्या बाबतीत एवढा अतिरेक करायला नको होता. आपला जवळचा मित्र होता तो.”\n“जाऊ दे गं. जे झालं ते झालं. आता पुन्हा त्याची आठवणही नको.” मी तिची समजुत काढत म्हणालो…….\n असं कसं विसरता येइल सगळं\n“अरेच्चा शैलु, तुझा आवाज असा कसा काय वाटतोय फाटल्यासारखा अचानक\nमी वळून शैलीकडे बघीतलं. पण शैलीचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. ती रुमच्या दरीच्या बाजुला असलेल्या खिडकीकडे पाहात होती … डोळे विस्फारून\nखिडकीत काचेच्या बाहेरच्या बाजुला तो उभा होता…..\n“शिशुपाल्………आमचा परवाच आत्महत्या केलेला जिवलग (\nमी अक्षरश: स्पेल बाऊंड झाल्यासारखा खिडकीकडे ओढला गेलो. काचेतून बाहेर बघीतले तर तो अधांतरी तरंगत होता त्या भयाण दरीत. मला काय चाललेय, काय होतेय काहीच कळत नव्हते. त्याने खिडकीवर हळूच टकटक केली. मी भारावल्यासारखे खिडकी उघडली…\n फ़क्त ती भयाण अंधारी दरी………..\nमी नकळत एक हाक मारली. त्या दरीतून माझ्याच आवाजाचे कितीतरी प्रतिध्वनी उमटले. पण शिशुपाल काही परत दिसला नाही.\n“सुकु……., इकडे…तो इकडे आहे\nमागुन शैलीचा आवाज आला आणि मी गर्रकन मागे वळलो.\nतो तिथेच होता. तिथल्या आरामखुर्चीवर आरामात मागे पुढे डोलत होता. शैली घाबरुन ताठ उभी राहीलेली. पुढच्याच क्षणी ती भीतीने कापायला लागली.\n“मी म्हणालो होतो ना, मी परत येइन तुम्हाला सुखा-सुखी जगु देणार नाही….. मी परत आलोय सुकुमार. यावेळी मी फक्त शैलीसाठी आलोय. तेव्हा फक्त तीलाच घेवुन जाईन. पुढच्या वेळी तुझा….., अहं..एवढ्या लवकर नाही. आधी त्या दोघांचा नंबर आहे. तुला शेवटी नेइन. आपली माणसं आपल्या डोळ्यासमोर कुणी हिरावून नेताना काय वाटतं तुम्हाला सुखा-सुखी जगु देणार नाही….. मी परत आलोय सुकुमार. यावेळी मी फक्त शैलीसाठी आलोय. तेव्हा फक्त तीलाच घेवुन जाईन. पुढच्या वेळी तुझा….., अहं..एवढ्या लवकर नाही. आधी त्या दोघांचा नंबर आहे. तुला शेवटी नेइन. आपली माणसं आपल्या डोळ्यासमोर कुणी हिरावून नेताना काय वाटतं ते तुला कळायला नको ते तुला कळायला नको\n“शिशुपाल…. शैली माझी होती आणि माझीच राहील. तू काहीही करु शकणार नाहीस. तू तीला इथुन कुठेही घेवुन जाऊ शकणार नाहीस.”\nमी रुमच्या दारापाशी त्याला आडवा उभा राहुन जोरात ओरडलो. पण माझा माझ्या स्वतःच्या शब्दांवरच विश्वास नव्हता. खरेतर माझा आवाज इतका कातर झाला होता की मलाच ओळखु येत नव्हता. तसा शिशुपाल खदखदा हसायला लागला.\n“अरे दरवाजा बंद करुन काय होणार आहे सुकुमार मी येतानाही त्या दरीकडच्या खिडकीतून आलोय. जातानाही तिथुनच जाणार आहे. फरक एवढाच की येताना एकटाच आलो होतो, जाताना आम्ही दोघे असु… मी आणि माझी लाडकी शैली मी येतानाही त्या दरीकडच्या खिडकीतून आलोय. जातानाही तिथुनच जाणार आहे. फरक एवढाच की येताना एकटाच आलो होतो, जाताना आम्ही दोघे असु… मी आणि माझी लाडकी शैली चल शैली निघायचं ना… चल शैली निघायचं ना…\nहसतच शिशुपालने आपले हात शैलीकडे पसरवले. तसे शैलीने एक किंचाळी फोडली आणि दुसर्‍याच क्षणी ती कोसळली. शिशुपाल हसतच होता. मी शैलीकडे झेपावलो.पण……\n“अहं, उगीच धडपड करु नकोस. ती आता तिथे नाहीये. तिथे फक्त तिचा देह आहे. शैली इथे आहे माझ्यापाशी… ही बघ\nमी पाहीले तर शैली खरोखर शिशुपालच्या शेजारी उभी होती. मग माझ्या मिठीतली शैली… ती कोण होती का खरोखरच शैलीचा आत्मा तिचा देह सोडून बाहेर पडला होता. मी एकदम माझ्या मिठीतल्या तिच्या देहावरुन नजर काढून शिशुपालकडे नजर टाकली. तर…\nते दोघेही तिथे नव्हते. ते …\nते खिडकीतुन बाहेर पडत होते. माझी शैली त्या शिशुपालबरोबर त्या दरीत चालली होती. मी वेगाने त्यांच्यामागे खिडकीकडे झेपावलो आणि खिडकीतुन बाहेर त्यांना पकडण्यासाठी उडी मारली. त्या अंधार्‍या दरीत मी कोसळायला लागलो……………\n“हे सुकुमारचं स्टेटमेंट होतं राणे संमोहनावस्थेतलं. पण त्याला यापुढचं काहीही आठवत नाही. तो दरीत कोसळला होता तर वाचला कसा आश्लेषापर्यंत कसा पोहोचला त्याला काहीही आठवत नाहीये.”\nडॉक्टरसाहेब….त्यामुळेच मला हे सगळंच संशयास्पद वाटत होतं. पण आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा कबुलीजबाब त्याने संमोहनाच्या प्रभावाखाली दिलाय म्हणजे तो खोटा असुच शकत नाही. पण जर खरा मानावा तर मग त्या खोलीत सापडलेला शिशुपालचा म्रुतदेह काही वेगळेच सांगतोय. मुळातच माझा या भुत्-प्रेत वगैरे गोष्टींवर विश्वास नाहीये. पण तरी एकवेळ गृहित धरुन चाललं की शिशुपाल मृत्युनंतर खरोखर भुत झालाय, म्ह्मणजे तो आधीच मेलाय हे मान्य करणे आले. पण तसे असेल तर त्या खोलीत सापडलेलं ते शिशुपालचं प्रेत ते नक्की काय आहे ते नक्की काय आहे तो शिशुपाल असेल तर मग आधी मेलेला ज्याला या मित्रांनी मिळून अग्नी दिला तो शिशुपाल कोण तो शिशुपाल असेल तर मग आधी मेलेला ज्याला या मित्रांनी मिळून अग्नी दिला तो शिशुपाल कोण डॉक्टर…. माझं डोकं फिरायची वेळ आलीय आता डॉक्टर…. माझं डोकं फिरायची वेळ आलीय आता मला खरेच काहीही कळत नाहीये. काय खरे, काय खोटे\nहा एक गोष्ट करता येइल. ज्या पोलीस चौकीने सुकुमारला शिशुपालच्या मृत्युची बातमी दिली होती, जिथुन त्याने त्या तथाकथीत शिशुपालचं प्रेत ताब्यात घेतलं होतं तिथुन आधी त्या गोष्टीची खातरजमा करायला हवी.\n“राणे, ते तर तुम्ही करालच पण माझं बोलणं अजुन संपलेलं नाहीये. आठवतं..मी सुरुवातीला काय म्हणालो होतो…”\n“डॉक्टर प्लीज आता मी क्विझ्-क्विझ खेळण्याच्या मनस्थितीत नाहीये हो. तुम्ही कोडी घालु नका. स्पष्ट सांगा. ही केस संपेपर्यंत बहुदा मलाच वेड लागणार आहे.”\nराणे डोकं धरुन म्हणाले. ही केस अनपेक्षीतरित्या खुपच गुंतागुंतीची होत चालली होती.\n“राणे, मी तुम्हाला म्हणालो होतो की मला ही सगळी ल़क्षणे स्किझोफ्रेनियाची वाटताहेत. हा त्रास त्याला लहानपणापासुनचा आहे.”\nतसे राणेंचे डोळे चकाकले…\n“अरे हो…. हे मी विसरलोच होतो. पण डॉक्टर तुम्हाला हा संशय कशामुळे आला\n मी त्याच मुद्द्याकडे येतोय राणे. सुकुमारचा हा जबाब संपल्यानंतर मी त्याला ट्रान्समधुन बाहेर काढले आणि नेहमीच्या पद्धतीने झोपवले. झोपेतुन जागा झाल्यावर मी त्याला पाणी देवु केले तर त्याने अतिशय विचित्र नजरेने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला……\n मी इथे कसा काय आलो मला तर सुकुमारने त्याच्या हॉटेलच्या रुमवर भेटायला बोलावलं होतं. मी रुमचा दरवाजा वाजवला आणि शैलीनेच दरवाजा उघडला. मला बघून ती एकदम घाबरली आणि जोरात किंकाळी मारुन बेशुद्ध पडली.\n“मला प्रथम हे सांगा. तुम्ही कोण” इति डॉ. निंबाळकर\n सुकुमारने मला भेटायला बोलावलं होतं हॉटेलवर. हं..सगळे गैरसमज संपवून टाकु म्हणे. इतकं सोपं आहे ते. आधी चार चौघात माझा अपमान केला. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे माझ्या प्रेमाची इतकी निर्घुण थट्टा केली होती त्या दोघांनी मिळून. कसं शक्य आहे विसरणं…..\nकॉलेजमेट्स त्या कुत्सित नजरा….\nत्यांच्या डोळ्यातला तो उपहास…\nती आश्लेषातर म्हणाली होती…. ‘कौआ चले हंसकी चाल…..\nएवढा सगळा अपमान, तोही चारचौघात झालेला, केवळ एक गैरसमज म्हणुन विसरणे शक्य तरी होते का\nमी खरेतर आज सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच असा पक्का निर्धार करुन आलो होतो आणि शैलीने बेशुद्ध पडून मला चांगलीच संधी दिली होती. ती बेशुद्ध असे पर्यंतच सर्व उरकुन घ्यायला हवे होते. म्हणजे तिला काही कळायच्या आत सर्व होवुन गेले असते. मला माझ्या अपमानाचा सुड घेण्याची चांगली संधी दैवाने दिली होती.\nबेशुद्ध पडलेल्या शैलीला सावरण्यात सुकुमार थोडासा बेसावध झाला होता, मी ती संधी साधली आणि त्याला कंबरेला धरुन मागे खेचले. त्याला काहीही कळायच्या आत खिडकीपर्यंत ओढत नेले आणि उघड्या खिडकीतुन थेट बाहेरच्या दरीत भिरकावून दिले. त्याला दरीत भिरकावून मागे वळतो तोच माझ्या डोक्यात कसलातरी जोराचा फटका बसला आणि मी बेशुद्ध झालो. तो आत्ताच शुद्धीवर येतोय. डोकं प्रचंड दुखतय माझं. तुमच्याकडे एखादी पेनकिलर आहे का\nडोके दाबत सुकुमार (किं शिशुपाल) बोलत होता. डॉक्टर निंबाळकर विचारात पडले होते. पण अधिक माहिती काढण्याच्या हेतुने त्यांनी विचारले..\n“पण हॉटेलमधल्या वेटरने किंवा रिसेप्शनवरच्या ऑपरेटरने तर पोलीसांना सांगितले की त्या रात्री कोणीच सुकुमारला भेटायला आले नव्हते.”\n“हं फालतु वेटर तो, त्याची नजर चुकवणे काय अवघड होते. त्यात रात्रीची वेळ असल्याने तो आधीच बेसावध , अर्धवट झोपेत असावा. त्याचे लक्ष नाही बघून मी गपचुप आत शिरलो होतो. त्याने हटकले असतेच तर सांगितले असते मला सुकुमारने बोलावलेय म्हणुन. सुकुमार नाही म्हणु शकलाच नसता. पण मला शक्यतो सर्व गुप्तपणे आटपायचे होते. मी सुकुमार आणि शैलीला या जगातुन संपवायच्याच हेतुने आलो होतो. त्यामुळे मी गुपचुप त्या रात्रपाळीवर असलेल्या वेटरची नजर चुकवुन थेट सुकुमारच्या खोलीवर पोचलो होतो. सुकुमारला तर मी संपवलं पण शैली वाचली………… माझ्या डोक्यावर कोणी तो फटका मारला कुणास ठाऊक माझ्या डोक्यावर कोणी तो फटका मारला कुणास ठाऊक प्रचंड दुखतेय डोके\n“राणे, वेड तुम्हालाच नाही तर ते लागायची पाळी माझ्यावर सुद्धा आलीय शिशुपाल आणि सुकुमार ही एकाच व्यक्तीची दोन रुपे आहेत म्हणावे तर शिशुपालला भेटलेली , ओळखणारी माणसे आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे आश्लेषादेखील त्याला ओळखतेय. सुकुमारच्या असिस्टंटनेही त्याला ओळखलेय. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्याचे प्रेतही तिथेच सापडलेय. काय गोंधळ आहे देवच जाणे शिशुपाल आणि सुकुमार ही एकाच व्यक्तीची दोन रुपे आहेत म्हणावे तर शिशुपालला भेटलेली , ओळखणारी माणसे आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे आश्लेषादेखील त्याला ओळखतेय. सुकुमारच्या असिस्टंटनेही त्याला ओळखलेय. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्याचे प्रेतही तिथेच सापडलेय. काय गोंधळ आहे देवच जाणे माझे शास्त्रही अपुरे पडतेय इथे राणे.”\n“डॉक्टर, खरंच तर शिशुपालचा आत्मा नसेल शिरला सुकुमारच्या अंगात\n“कमॉन राणे. असं काहीही नसतं.”\n“मग हे काय आहे डॉक्टर माझाही विश्वास नाहीये असल्या गोष्टींवर. पण मग या सगळ्या अनाकलनीय प्रकारांमागे नक्की काय आहे माझाही विश्वास नाहीये असल्या गोष्टींवर. पण मग या सगळ्या अनाकलनीय प्रकारांमागे नक्की काय आहे\n“सुकुमार खरोखरच एखाद्या मानसिक रोगाने आजारी आहे की मग या जगात खरोखर पिशाच्च, भुत-प्रेत अशा योनीही अस्तित्वात आहेत\nराणे आणि डॉक्टर बराच वेळ एकमेकांकडे नि:शब्द होवुन पाहात राहीले.\nPosted by अस्सल सोलापुरी on जुलै 29, 2011 in कथा : गुढ / विस्मय/ रहस्य\n← मला खात्री आहे : भाग २\nमला खात्री आहे : अंतीम →\n7 responses to “मला खात्री आहे : भाग ३”\nपिंगबॅक मला खात्री आहे : अंतीम « \" ऐसी अक्षरे मेळविन \nखूपच छान .. शेवटची twist जबरी होती 🙂\nसप्टेंबर 12, 2011 at 10:57 सकाळी\nअंतिम भागाऐवजी इथे comment केली 😦\nसप्टेंबर 12, 2011 at 10:55 सकाळी\nतुम्ही वाचलेत, तुम्हाला आवडले आणि आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत हे महत्वाचे. कुठे दिली तो मुद्दा दुय्यम आहे अमित खुप खुप आभार्स 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3385", "date_download": "2018-04-21T03:53:29Z", "digest": "sha1:GCTF73ZKSJJUOUQPOUC3CPNGUMVQWDYW", "length": 28397, "nlines": 83, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सातारा गावाची घडण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएस्.एस्.सी.पर्यंतचे माझे शिक्षण सातारा ह्या ऐतिहासिक गावी झाले. माझ्या आठवणीतल्या सातारा गावाची रचना कशी होत गेली असावी ह्याविषयीचे माझे काही विचार स्थूलमानाने मांडत आहे. माझे एक नातेवाईक कै. गो.रा.माटे ह्यांनी सुमारे १५-२० वर्षांपूर्वी 'असा घडला सातारा' नावाचे एक पुस्तक लिहिले होते. खाली मांडलेले विचार त्यातहि नाहीत असे मला वाटते. अर्थत् मी हे केवळ स्मरणाने लिहीत आहे. प्रस्तुत पुस्तक आता मला उपलब्ध होणे जवळजवळ दुरापास्त आहे.\nछत्रपति शाहू ह्यांनी राजधानीचा दर्जा देईपर्यंत सातार्‍याला इतिहासात काही खास स्थान नसावे. गाव राष्ट्रकूटकालीन एका किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. ह्या किल्ल्यालाहि सातारचा किल्ला ह्याशिवाय अन्य नाव नसावे. बहुधा काही खास वस्तीहि नसावी. शाहूने हे गाव निवडण्यामागे दोन प्रमुख कारणे म्हणजे द़क्षिण आणि पश्चिम बाजूला उंच डोंगरांचे नैसर्गिक संरक्षण आणि सातारच्या किल्ल्यावर अन्य बहुसंख्य किल्ल्यांपेक्षा तुलनेने बरीच सपाट जागा असणे हे असावे.\nऔरंगजेबाच्या दक्खन मोहिमेत २१ एप्रिल १७०० ह्या दिवशी मुघल सैन्याने किल्ला काबीज केला आणि त्याला बादशाहाचा एक मुलगा अझमशाह ह्याच्यावरून अझमतारा नाव देण्यात आले. (लवकरच परळीचा किल्ला, आजचा सज्जनगडहि बादशाही सैन्याने जिंकला आणि त्याचे नामकरण नवरसतारा असे करण्यात आले. दोनहि किल्ले काही वर्षांनंतर पुनः मराठ्यांनी परत मिळविले.) नंतरच्या काळात हे नाव बदलत जाऊन अजिमतारा असे झाले. इतिहासानभिज्ञ लोकांनी त्याला आता अजिंक्यतारा असे 'विजयी' नाव दिले आहे.\nशाहू आला तेव्हा तेथे मूळची वस्ती, रस्ते इत्यदि फार थोडे असावेत. किल्ल्याच्या पायथ्याशी शाहूने आपल्या स्वत:साठी एक वाडा बांधला. १९व्या शतकातच आगीने जळून गेलेला रंगमहाल नावाचा वाडा तोच असावा. वरील नकाशात पूर्वेकडून दक्षिणपश्चिमेच्या दिशेने किल्ल्याच्या पायथ्यापायथ्याने जाणारा रस्ता आणि त्याच्या जवळचे अन्य लहान रस्ते तेव्हाच निर्माण झाले असावेत. रंगमहाल आणि कचेरीची जागा 'अदालकीचा वाडा' (बहुधा 'अदालतीचा' वाडा) ह्या रस्त्यावरच आहेत. हा दुसरा वाडा अजूनहि उभा आहे. पहिल्यापहिल्या पेशवाईच्या दिवसात पेशव्यांचा मुक्काम खूपदा सातार्‍यात होत असे तेव्हा पेशवे अदालकीच्या वाड्यातच रहात असत. शाहूच्या कारकीर्दीच्या पहिल्यावहिल्या दिवसात एवढीच सातारची व्याप्ति असावी.\nतदनंतर छत्रपतींच्या वास्तव्यामुळे त्यांचे अष्टप्रधान आणि सातारा गादीशी संबंधित असलेले सरदार ह्यांचे वाडे उभे राहिले. फडणीस वाडा, पंतसचिव वाडा असे त्यांपैकी काही अजूनहि उभे आहेत\nअष्टीच्या लढाईत पेशवे सैन्याचा पराभव झाल्यामुळे त्यावेळचे छत्रपति प्रतापसिंह इंग्रजांच्या आश्रयाला आले आणि इंग्रजांनी नीरा आणि वारणा ह्यामधील मुलुख त्याच्या ताब्यात देऊन इंग्रजी देखरेखीखाली नव्या राज्याची स्थापना केली. हे राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत टिकून राहिले. नंतरच्या काळात इंग्रजांना वाटले तेव्हा वारस नाही ह्या सबबीखाली झाशी सारखेच सातारचे राज्यहि जप्त झाले.\nह्या काळात सातार्‍यात इंग्रज रेसिडेंट असे आणि इंग्रज पलटणहि सातार्‍यात तैनात होती. वरील नकाशात उजव्या कडेला वरच्या बाजूला काही रस्ते मिळत आहेत. त्यास पवईचा (पाणपोईचा) नाका म्हणतात. नाक्याच्या पूर्वेस आणि उत्तरेस कँपमध्ये हे इंग्रज राहात असत. नंतर रेसिडेंट गेला आणि पलटणहि गेली, फक्त सातारा कँप हे नाव आणि काही इंग्रजी पद्द्धतीचे बंगले टिकून आहेत. पवई नाक्याच्या जवळच डाव्या बाजूला इंग्रजांची दफनभूमि होती. त्यातील अनेक कबरींवरचे लेख मी पूर्वी वाचलेले होते, उदा. वेण्णेच्या पुरात वाहून गेलेल्या २२ वर्षांच्या तरुणचा स्मृतिलेख. आज दफनभूमीची भिंत उभी आहे पण एकूणएक लेख गायब झाले आहेत. संगमरवर किंवा घडीव दगडांसाठी त्यांच्या चोर्‍या झाल्या असाव्यात.\nमराठ्यांचा इतिहास प्रथम सुसंगतपणे लिहिण्यचे काम ग्रँट डफने सातार्‍यात रेसिडेंट असताना केले. त्यावेळी छत्रपतींच्या दप्तरखान्याचा त्याने खूप उपयोग केला. बादशाही मुलखात चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याचा अधिकार बहाल करणारी सनद त्याने स्वतः पाहिली होती पण ऐतिहासिक महत्त्वाचा हा दस्तऐवज तेव्हापासून कोठे गहाळ झाला आहे तेच कळत नाही.\nह्या काळात सातार्‍याची गाव म्हणून खूप सुधारणा झाली. अठरा कारखाने निर्माण झाले. पैकी उष्टारखाना, फरासखाना, हत्तीखाना आमच्या वेळेपर्यंततरी व्यवस्थित उभे होते. त्यांचा वापर बदलला होता. उदा. माझी म्युनिसिपल शाळा नं. १३ फरासखान्यात भरत असे. हत्तीखान्यात एक हत्ती असे.\nह्या सुधारणांपैकी विशेष म्हणजे नवीन रस्त्यांची आखणी आणि बांधणी. उष्टारखान्यापासून राजवाड्यापर्यंत जाणारा दोनअडीच किलोमीटर लांबीचा सरळ आणि रुंद रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूंस पायी चालणार्‍यांसाठी रुंद फूटपाथ (ते रस्त्यापासून खालच्या पातळीवर होते), त्याच्या अखेरीस उद्यान, त्याच्यापासून उत्तरेकडे काटकोनात निघणारा प्रतापगंज रस्ता, ४५ अंशाच्या कोनात पूर्वेकडे निघणारा सदाशिव पेठ रस्ता, राजपथावर पाण्यासाठी कमानी हौद,पश्चिमेस पंतसचिव श्रीपतराव ह्यांनी बांधलेले श्रीपतरावचे तळे अशा गोष्टींवर खास आखणी असल्याची छाप स्पष्ट दिसते. ह्या प्रमुख रस्त्यांना धरून आणखी रस्ते आणि पेठा वाढत्या गावाला सामावून घेण्यासाठी निर्माण झाले.\nह्याच काळात छत्रपतींच्या राहण्यासाठी राजपथाच्या दुसर्‍या टोकाला राजवाडा आणि राजपथावर दिवाण महाजनी ह्यांचा वाडा असे वाडे बांधण्यात आला. अजूनहि ते शिल्लक आहेत. शेजारीच कचेर्‍यांसाठी तीन मजली नवा राजवाडा आणि थोडे पलीकडे भवानीदेवीसाठी जलमंदिर देऊळ तयार झाले. ह्या दोहोंचे १८५८ साली बार्टन नावाच्या प्रवाशाने घेतलेले फोटो त्याचे आताच्या काळातले वंशज आणि माझे इंटरनेटमित्र निकोलस बामर ह्यांनी मला पाठविले ते माझ्या संग्रहातून खाली दाखवीत आहे.\nदोन्ही वास्तु आज तशाच ओळखता येतात. जलमंदिर रस्त्याची सुशोभित भिंत थोड्या पडझड अवस्थेत तशीच आहे. जलमंदिराबाहेरची बाग मात्र आता नाही, तेथे आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय आणि त्याचा दवाखाना उभा आहे.\nत्याच काळातला आजहि स्पष्टपणे दिसणारा अवशेष म्हणजे गावातील अनेक ओढ्यांवरचे पूल. सातारा दोन डोंगरांच्या बेचक्यात असल्याने डोंगरावरून वाहात येणारे अनेक ओढे सातार्‍यामधून पुढे वेण्णा नदीकडे जातात. ह्या सर्ब ओढ्यांवर एकाच प्रकारचे पूल बांधण्यात आले. ह्या पुलांच्या कठड्यांच्या कातीव दगडांच्या आकारावरून ते एकाच वेळचे काम आहे हे कळते.\nहेच डोंगराचे पाणी कास तलावातून डोंगराच्या उताराने खापरी नळातून गावात आणले होते आणि कमानी हौदासारख्या हौदांमध्ये खेळविले होते. ह्याच कामासाठी महारदरे नावाचे तळे यवतेश्वर डोंगराच्या पायथ्यापाशी बांधण्यात आले होते. खापरी नळाचे अवशेष अजून पाहावयास मिळतात. ह्या पाण्यासाठी ठिकठिकाणी बांधलेले उच्छ्वास अद्यापि जागेवर आहेत.\nसातार्‍यातून दक्षिणेकडे गाडीरस्ता करण्याच्या हेतूने नकाशातील उजव्या खालच्या कोपर्‍यापाशी एक बोगदा खोदण्यात आला. कात्रज बोगद्याच्या काळातला हा बोगदा अद्यापि पूर्ण वापरात आहे.\nसातार्‍यातील १९व्या शतकातील सुधारणांचा हा एक धावता आढावा.\nअरविंद कोल्हटकर्, जुलै २२, २०११.\nसातार्‍याविषयी माहिती आवडली पण थोडी त्रोटक वाटली. सातारा बघण्याचा कधी योगच आला नाही.\nअभिषेक पटवर्धन [23 Jul 2011 रोजी 09:17 वा.]\nमिपण सातार्‍याचाच...माहिती त्रोटक आहे आणि कुठे कुठे थोडी चुकीचीदेखील आहे. आजिमतारा पर्यंतचा ईतिहास बरोबर आहे..पण अजिंक्यतारा हे त्या किल्याला दिलेलं नाव आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकल्यावर त्याचं नाव बदलुन अजिंक्यतारा असं ठेवलं. तसाही हा किल्ला सामरीक दॄष्ट्या फारसा महत्वाचा कधिच नव्हता. पेशवाईच्या काळातही किल्ल्यावर फारशी वस्ती नवतीच\nमाझ्यामाहिती प्रमाणे महारदर्‍यातुन गावाला फारसा पाणिपुरवठा होत नसावा. गावाचा महारवाडा तळ्यापासुन जवळ होता आणि महादर्‍याचं पाणि महारवाडा वापरत असे.तुमच्याकाळात नसेल पण हत्तीखान्यातही माझ्या आठवणीत शाळा होती आणि अजुनी आहे. सातारा शाळांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. शेतकी शाळेत दुरदुरहुन मुलं येतं. माझ्री स्वताच्याशाळेने (न्यु इंल्गिश स्कुल) १९९९ साली १०० वर्ष पुर्ण केलि. शिवाय कर्मवीर भाउराव पाटीलांची रयत शिक्षणची कमवा-शिका योजना सातार्‍याची शान समजली जात असे.\nअरविंद कोल्हटकर [25 Jul 2011 रोजी 17:31 वा.]\n'पण अजिंक्यतारा हे त्या किल्याला दिलेलं नाव आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकल्यावर त्याचं नाव बदलुन अजिंक्यतारा असं ठेवलं...`\nह्याला काही आधार आहे काय मी सरदेसाईकृत रियासतीचे सर्व भाग, ग्रेंट डफकृत इतिहास आणि जदुनाथ सरकारांचे `Anecdotes of Aurangzeb`ही पुस्तके चाळली. अझमतारा- अजिमतारा ह्याला आधार आहे पण बहुतेक ठिकाणी किल्ल्याचा उल्लेख `सातारचा किल्ला`असा मिळतो, अजिंक्यतारा असे नामकरण झाल्याचा उल्लेख मिळाला नाही अथवा हे नावही कोठे वापरलेले नाही. माझे आजोबा चिंतामणराव कोल्हटकर ह्यांच्या `बहुरुपी`ह्या गाजलेल्या आत्मचरित्रवजा पुस्तकात `मंगळाईचा किल्ला`हेहि जुने नाव वापरलेले आहे. जुना इतिहास पुसून काढण्यासाठी नवी नावे द्यायचा प्रघात अगदी अलीकडचा आहे. अशी `गिमिक्री`तत्कालीन राज्यकर्ते आणि राजकारण दोन्हीच्या स्वभावात बसत नाही. दिल्लीकर बादशहा जरी निष्प्रभ झालेला होता तरी त्याला तोंडदेखला का होईना, पण सलाम करण्याचीच संस्कृति होती (अर्थात् शिवाजी-संभाजीनंतर.) तेव्हा कोण हे नवे नामकरण करणार\nमहारदरे हे बांधीव तळे आहे, शेजारचा हत्तीतलाव मात्र पावसाच्या पाण्याची साठवण करणारा नैसर्गिक साठा आहे. महारदर्‍याचे पाणी नैसर्गिक उताराने आणून चिमणपुर्‍यातील २ हौद, नंतर श्रीपतरावचे तळे, तेथून धनिणीची बाग अशा मार्गाने फरासखान्याजवळच्या उच्छ्वासानंतर जलमंदिराबाहेरच्या ओढ्यात सोडलेले होते. ५५-६० सालापर्यंततरी उच्छ्वासात वेगाने वाहणारा पाण्याचा प्रवाह दिसत असे आणि ओढ्यात ते पाणी धबधब्यासारखे पडतांना दिसे.\nलेख त्रोटक असण्याचे कारण म्हणजे सातार्‍याचा एक `uniqueness` दाखविणे हा त्याचा हेतु होता. १९व्या शतकाच्या पहिल्या भागात सातारा गाव नगररचना शास्त्राच्या विचाराने कसे आखले गेले ह्याची कोठे जाणीव नाही असे मला वाटले आणि तेच दर्शविण्यासाठी मी ते लिखाण केले.\nअरविंद कोल्हटकर, जुलै २५, २०११.\nह्या निमित्तानं होणार्‍या चर्चेतून विस्तृत माहिती मिळेल असं वाटतं.\nशिवाजी महाराजांच्या निधनानंतर दख्खन काबीज करण्यासाठी स्वतः औरंगजेब दक्षिणेत सत्तावीस वर्षे राहिला.संभाजी, राजाराम, ताराबाई ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्याला बराच लढा दिला. ह्या दरम्यान कधीतरी सातार्‍याचा किल्ला औरंगजेबानं जिंकावा म्हणुन कुठल्यातरी मठाधिपतीनं एक् मोठा यज्ञ केला होता आणि किल्ला खरोखरच काही दिवसातच मुघलांच्या ताब्यात आला असं जालावर कुठतरी वाचलं होतं. सातारा किंवा तिथला किल्ला ह्याबद्दलची माझ्याकडे असलेली रोचक माहिती इतकीच.\nऔरंगजेबाने किल्ला जिंकल्यावर त्याच नाव आझमगड ठेवल्याचं वाचलं आहे. बखरी आणि रियासत कर्‍हाडच्या घरी असल्याने लगेच चाळून बघता आल्या नाहीत.\nझाशी सारखेच सातारचे राज्यहि जप्त झाले.\nजे जप्त झाले ते औंधचे संस्थान असावे.\nता. कर्‍हाड जि. सातारा\nअरविंद कोल्हटकर [28 Jul 2011 रोजी 21:43 वा.]\nप्रतापसिंहावरची इंग्रजांची मर्जी उतरली तेव्हा त्यास बनारसला पेन्शनीत पाठविले आणि त्याचा भाऊ अप्पासाहेब ह्याला गादीवर बसविले. तो निपुत्रिक वारल्यानंतर डलहौसीने राज्य खालसा केले.\nप्रतापसिंहाच्या वतीने वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते इंग्लंडला गेला आणि १४ वर्षे तेथे होता पण त्याच्या प्रयत्नास काही यश आले नाही.\nऔंध संस्थान स्वातन्त्र्यापर्यंत तसेच होते. छोटे पण प्रागतिक संस्थान अशी त्याची ख्याति होती. उदा. तेथे प्राथमिक स्वरूपाची लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. किर्लोस्करवाडी, ओगलेवाडी असे कारखाने त्यामुळेच तेथे आले. व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनात संस्थानाच्या कारभाराचा प्रशंसेने उल्लेख आलेले आहेत कारण माडगूळ गाव संस्थानातच होते आणि त्यांचे प्राथमिक शिक्षणहि तेथेच झाले.\nअधिक तपशीलासाठी रियासतीचा अखेरचा खंड पहावा.\nअरविंद कोल्हटकर, जुलै २८, २०११.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/47?page=14", "date_download": "2018-04-21T03:54:20Z", "digest": "sha1:XUJ7VPW4M4SPM7TRWBQPIUMYJI4R5GXQ", "length": 6967, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विरंगुळा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nझोपेत पडणारी स्वप्नं जागेपणी आठवतात तेव्हा ती निरर्थक, विस्कळित व असंबद्ध वाटतात. तरीदेखील स्वप्नांबद्दल माणसांना नेहमीच एकप्रकारचे कुतूहल वाटत आले आहे.\nआजपावेतो ४१ भारतरत्न बहाल करण्यात आली. इतक्या वर्षात,देशातील व देशाबाहेरील व्यक्तींना. म्हणजे तसा हा दुर्मिळ मान. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी की एका पंचक्रोशीतील तीघांना हा मान मिळाला आहे. हे कोण व कोठले \nगेल्या वेळी प्रकाशित केलेली छायाचित्रे काही तांत्रीक अडचणी मुळे दिसू शकली नाहीत.\nतिच छायाचित्रे पुन्हा प्रकाशित करतोय.\nसर्वांना घरच्या मोगर्‍याची भेट \nआज सकाळी ऑफिसच्या बाहेर घेतलेले हे प्रकाशचित्र. . . .\nनाशिकच्या काळाराम मंदीरात एकाग्र चित्ताने पठण करत असलेले साधुबाबा.\nचित्राविषयी अभिप्राय/ सुचना/ टिका जरूर लिहा\nउपक्रमींचा (ओसरू लागलेला) लेखन उत्साह\nकाही दिवसांपूर्वी मला असे जाणवले की पूर्वी जितक्या सातत्याने मी उपक्रमवर लिहीत असे तितक्या सातत्याने हल्ली मी उपक्रमवर लिहीत नाही.\nभावनिक ठेव (इमोशनल बँक अकाउंट)\nनेहमी रागावणारा माणूस रागावला तर त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. बर्‍याच वेळा उशीरा येणारा कर्मचारी वरिष्ठांची बोलणी खातो.\nलाइफ इज फॉर शेअरिंग\nग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरातीचे वेगवेगळे मार्ग कंपन्या नेहमीच शोधत असतात. टी-मोबाईल कंपनीने नुकतीच एक मजेदार शक्कल लढवली.\nप्राचिन मराठीतील काही उतारे\nसंत, पंत आणि तंत या लेखानंतर काही उतारे द्यावयाचे होते त्याला आता सुरवात करू.\nअमृतराय [१६९८- १७५३] कटावा करिता प्रसिद्ध. त्यांनीच तो मराठीत सुरु केला म्हणावयास हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2015/05/11/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T03:58:35Z", "digest": "sha1:EDZDDQGLGJYKDCS2ZRKOZIU7FZHUXGPC", "length": 27572, "nlines": 235, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "पायवाटा जाग्या झाल्या … | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ….\nकरवंदं, उंबरं… मोदक आणि अर्थातच कोकण \nपायवाटा जाग्या झाल्या …\nपुलंच्या कुठल्यातरी प्रवासवर्णनात (बहुतेक ‘पूर्वरंग’च असावे) एका ठिकाणच्या निसर्गाचे वर्णन करताना पु.ल. म्हणतात…\n“उंच उंच आणि घनदाट वृक्षांच्या रायांतून चिंतन मनन करीत हिंडण्यासाठी पायवाटा काढल्या होत्या. थोडा चढ थोडा उतार, थोडे वळण, थोडे सरळ. या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात….\nअसल्या पायवाटांतून पाखरांची किलबिल ऐकत , उंच वृक्षराजांच्या छत्राखाली चालताना आपल्या जोडीला फक्त सुंदर विचार चालत असतात. उपनिषदांची, आरण्यकांची महान निर्मीती या असल्याच चालण्यातून झाली असावी.”\nहे अचानक आठवण्याचं कारण म्हणजे ‘पायवाटा’, मायबोलीकर हर्पेनच्या कृपेने भेटलेल्या अनेक देखण्या आणि बोलक्या पायवाटा. म्हणजे बघा २०१३ मध्ये हर्पेनने काही प्रचि टाकले होते माबोवर… तळजाई टेकडीवरच्या जंगलाचे. अर्थात हर्पेनने टाकलेले फोटो ऐन पावसाळ्यातले होते, त्यामुळे हिरवेगार होते. आल्हादक होते. तेव्हाच ठरवले होते की एकदा का होइना तळजाईच्या जंगलाला भेट द्यायची. पण पायी घरापासून अवघ्या ५-१० मिनीटाच्या अंतरावर असलेल्या तळजाईला जायला मला २०१४ उजडावे लागले. मी गेलो ते सुद्धा नेमका उन्हाळ्याच्या दिवसात. त्यामुळे हर्पेनने पाहिलेली तळजाई आपल्याला दिसेल का असा प्रश्न , शंका मनात होती. पण प्रत्यक्षात तळजाईच्या जंगलात फिरताना असं जाणवलं की असं काही नसतं हो. निसर्ग “तुमच्या डोळ्यात” असतो. सौंदर्य तुमच्या नजरेत असतं. आणि मग तळजाईच्या प्रेमात पडलो. ऋतुंचे भेद जाणवणं डोळ्यांना कळेनासं झालं ….\nमग त्यानंतर प्रत्येक शनीवार-रवीवार सकाळी-सकाळी उठून तळजाईला जाणे आणि दोन तीन तास मनसोक्त भटकणे हे नित्याचेच होवून बसले. त्यामुळेच जेव्हा हा धागा टाकायचा असे ठरवले तेव्हाच हे ही ठरवले की हिरवीगार तळजाई, पावसाच्या दिवसातली तळजाई हर्पेनने दाखवलीय, आपण जरा पावसाळ्याच्या प्रतिक्षेतली तळजाई दाखवुयात. कस्सें..\nहळुहळू नवी पालवी फुटतेय झाडांना. नवे अंकूर फुटताहेत. पण हिरवाईचा प्रसन्न, देखणा आविष्कार अजून लांब आहे. त्यातही तळजाईचे हे जंगल म्हणजे वैविद्ध्याचा आणि वैचित्र्याचा एक देखणा अनुभव आहे असे म्हणले तर ते गैर ठरु नये. इथे एकाच वेळी तप्त ग्रीष्माने त्रस्त शुष्क जंगलही दिसते आणि त्याचवेळी हिरवाईचा साज ल्यालेली, पशुपक्ष्यांनी , त्यांच्या किलबिलाटाने भरलेली मनोरम वनराणीही जागोजागी भेटत राहते.\nसगळीकडे शुष्क, तप्त ग्रीष्माचे साम्राज्य. अधुनमधुन नकळत डोकावणारी किंचीतशी हिरवळ. पण शुष्कतेतही एक निराळेच रौद्र सौंदर्य असते हे मला या जंगलाने शिकवले.\nया शुष्क, कंटकमयी रस्त्यातून पुढे जात नव्या वाटा शोधायचे वेड मला कधी लागले ते कळालेच नाही. मग मी रुळलेले रस्ते सोडून जंगलातल्या अनवट पायवाटा शोधायला सुरूवात केली. गंमत म्हणजे या काटेरी मार्गावरच पुढे हिरवाई स्वागताचे, आमंत्रणाचे ध्वज घेवून सहर्ष उभी राहिलेली आढळली.\nया वर्षी बहुदा वसंताची चाहूल थोडी लवकरच लागली. आपल्यालाही आणि त्या जंगलालाही. जिथे इतके दिवस काटे-कुटे, शुष्क गवत, सुकलेले बुंधे पाहायची सवय लागली होती तिथे आता हिरवाईची तोरणे दिसायला लागली. अर्थात अजून पावसाला वेळ आहे. पण त्याच्या भेटीतली आतुरता निसर्गाच्या विविध छटांमध्ये दिसायला लागलेली आहे.\nपुलदे म्हणतात त्याप्रमाणे पाऊलवाटा खरोखर माणसाला अंतर्मुख करतात हो. मुळात तुम्ही एकदा का पायाखालचा रुळलेला रस्ता सोडून पायवाटेवर उतरलात की आपोआपच एक प्रकारची धडधड, हुरहूर सुरू होते. मग अगदी त्या पायवाटासुद्धा रोजच्या सरावातल्या असोत वा पुर्णपणे नव्याने भेटणार्‍या असोत. कारण पायवाट ही कायमस्वरूपी नसते हो. ती सीतेसारखी स्थीर एकपतीव्रता मुळीच नसते, तर एखाद्या,नुकत्याचा तारुण्याता पदार्पण केलेल्या कायम नाविन्याचे वेड, उत्सुकता असलेल्या अवखळ, मनस्वी चंचलेसारखी असते. तिला रोज भेटणार्‍या अनेक चाहत्यांसवे ते नेतील तिकडे ती जात राहते आणि ती जाईल तिकडे तिचे वेडे दिवाणे येत राहतात, जात राहतात.\nमला कधी-कधी कंटाळा येतो पायवाटा शोधत फिरण्याचा. मग मी काही दिवस नुसताच रुळलेल्या रस्त्याने तळजाईच्या जंगलात फिरायला येणारे लोकांचे थवे बघत, तर कधी एकटाच त्या वाटांवर मनमुराद हिंडत राहतो.\nइथे तसे फिरायला येणारे बरेच जण असतात, तरीही तुमचा एकांत, तुमची प्रायव्हसी भंग होत नाही.\nपण हे नेहमी जमेलच असे नाही. कारण जंगल हे निळावंतीसारखे असते. जितके आत-आत, पुढे-पुढे जात राहाल तसतसे ते तुम्हाला अधिकाधीक मोहात पाडायला लागते. स्वतःच्याही नकळत आपण त्या इंद्रजालात फसत, अडकत जातो.\nत्या दिवशी माझ्या बाबतीत असेच झाले. रुळलेल्या वाटांवरून फिरता – फिरता नकळत जंगलात , आत शिरलो आणि त्यांच्या इंद्रजालात अडकलो झालं…\nचांगला नेहमीचा, पायाखालचा रस्ता सोडून जंगलाच्या अंतर्भागात शिरलो. त्या दिवशी थोडा लवकरच आलो होतो. तीन-चार किलोमीटर चालल्यावर मध्येच अचानक अंतर्भागात शिरलो. भास्कररावांच्या येण्याची वेळ झालेली होती किंवा कदाचित हजेरी लावली होतीसुद्धा त्यांनी. कारण जंगलाच्या त्या दाट, दुर्गम झाडीतही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले मिळतच होते.\nथोडीशी भीतीही वाटायला लागली होती. कारण एकतर फिरायला येणार्‍यापैकी त्या भागात कोणी दिसायला तयार नाही. त्यात जंगल अगदी दाट. पुढे जावे तर रस्ता सापडेना, मागे यावे तर पुढं जे काही दिसत होतं ते स्वर्गसुख अर्ध्यातच सोडून यायलाही जीव मानेना. शेवटी जिवाचा हिय्या करून तसाच चालत राहीलो त्या शुष्क, काळवंडलेल्या काटेरी जंगलातूनी पुढे-पुढे सरकत राहीलो. अचानक एके ठिकाणी अंधार संपला आणि जणु काही प्रकाशाकडे जाणारी पायवाट समोर उभी ठाकली.\nत्या वाटेवरून तसाच पुढे सरकत राहीलो. जंगलातले रुळलेले, रहदारीचे रस्ते मागे सोडलेले असल्याने नक्की कुठे आहोत हे कळत नव्हते. पण समोर उगवतीचा भास्कर दिसत असल्याने आपण पूर्वेकडे म्हणजे ‘अरण्येश्वर’ आणि सहकार नगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या दिशेने जातोय हे कलून चुकले होते. त्यामुळे जरासा निर्धास्त झालो होतो. तर मध्येच एका ठिकाणी समोरचा रस्ताच बंद झालेला.\nत्यातुन कसाबसा मार्ग काढून बाहेर पडलो आणि समोर जणुकाही, ” तुझ्या जिद्दीला सलाम रे मित्रा” असे म्हणत निसर्गरागाा फुलांच्या पायघड्या घालून स्वागताला सज्ज होता.\nहि तर निव्वळ सुरुवात होती. इथून पुढे स्वर्गसुखाचा अनुभव ललाटी लिहीलेला होता बहुतेक सटवाईने 🙂\nअचानकच अंधार सरला आणि मित्र सामोरी आला, आपल्या तेजाची, पावित्र्याची जणू पताका नाचवीत आला.\nरान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या\nसूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या\nएक अनोखे लावण्य आले भरास भरास\nभान हरपल्यासारखी अवस्था झालेली होती. तर तो वेडा “देता किती घेशील दो कराने” म्हणत माझ्या ओंजळीत तेजाचे दान अगदी भरभरून टाकतच होता, टाकतच होता. सगळ्या दिशा उजळल्या होत्या. सगळीकडे प्रकाशच प्रकाश फाकला होता.\nआणि ते अदभुत अनुभवत असतानाच अचानक लक्षात आलं की आपण नकळत जंगलातल्या मुख्य रस्त्याला येवून पोहोचलो आहोत आणि मी सुटकेचा श्वास टाकला. 🙂\nतळजाईच्या जंगलातल्या या प्रवासात पायवाटांच्या सोबतीने काही नेहमीचे सोबतीही सातत्याने भेटत राहतात.\nप्रचि ३८ : म्हातार्‍या\nमग मंडळी, कधी द्यायची भेट तळजाईला फार नाही पण ज्यांना पहाटे उठणे शक्य आहे त्यांच्यासाठी सकाळी ५ ते १० इतका वेळ असतो आणि मला वाटते तो भरपूर आहे आपल्या छोटेखानी गटगसाठी.\n एखाद्या पावसाळी सकाळी, तळजाईच्या साक्षीने ……\nPosted by अस्सल सोलापुरी on मे 11, 2015 in माझी फ़ोटोग्राफी\n← ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ….\nकरवंदं, उंबरं… मोदक आणि अर्थातच कोकण \n4 responses to “पायवाटा जाग्या झाल्या …”\nअबब, किती ही छायाचित्रे असे मी म्हणणार नाही. आपण टिपलेल्या प्रत्येक छायाचित्रातून जंगलाचे स्वरूप व्यवस्थित आले असणार असे वाटते. तरीही कुठे तरी थोडी काटछाट करायला हरकत नव्हती.\nती छायाचित्रेच ‘नायक’ आहेत लेखाचा. बाक़ी सर्व निव्वळ सपोर्टिंग एक्टर्स 😉\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/12/blog-post_42.html", "date_download": "2018-04-21T03:55:24Z", "digest": "sha1:62QAJIASXEA3A2DWIN5HU5NTRK7RQX4A", "length": 27145, "nlines": 195, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: भिवंडीने शिकवलेल धडा?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआपल्यापाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातले सज्जड पुरावे आहेत आणि आपण लोकसभेत त्यानुसार बोललो, तर भूकंप होइल, असे राहुल गांधी चार दिवस सांगत आहेत. मात्र आपल्याला बोलू दिले जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. अर्थात त्यांना बोलू दिले तर मोदींना संसदेतून पळ काढावा लागेल, असाही राहुलचा दावा आहे. लागोपाठ अशा बोलण्याची मोदींनी फ़ारशी दखल घेतली नाही. पण दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी राहुलच्या विधानाची गंभीरपणे दखल घेतली. खरेच राहुल यांच्यापाशी मोदी विरोधातला काही गंभीर पुरावा आहे काय आणि तशी काही कागदपत्रे असतील, तर राहुलनी लोकसभेतच त्याचा बोभाटा करण्याचा अट्टाहास कशाला करायचा; असाही केजरीवाल यांना पडलेला प्रश्न आहे. तसे त्यांनी ट्वीटर या सोशल माध्यमातून सांगूनही टाकलेले आहे. केजरीवाल यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ स्फ़ोटक सहकारी आशिष खेतान, यांनीही तशीच शंका घेऊन असेल तो पुरावा, मिळेल तिथे जाहिर करून टाकण्याचा आवाहन राहुलना केलेले आहे. मात्र राहुल पुरावा कुठला व कशासंबंधी, त्याविषयी अवाक्षरही न बोलता, नुसते लोकसभेतच बोलायचा हट्ट धरून बसले आहेत. पण आतली गंमत लक्षात घेण्यासारखी आहे. मोदी लोकसभेत वा संसदेत यायला घाबरतात, असा राहुलचाच दावा आहे आणि दुसरीकडे त्यांना मोदींच्या उपस्थितीतच आपल्याकडचे पुरावे सादर करायचे आहेत. त्यांचे पुरावे बघून वा ऐकून मोदी पळ काढतील, अशी राहुलना खात्री आहे. त्यासाठी राहुलची खुप टिंगलटवाळी झालेली आहे. पण ते शंभर टक्के खरे बोलत आहेत. त्यांच्यापाशी पुरावे नसते, तर मोदी लोकसभेत आले असते ना आणि तशी काही कागदपत्रे असतील, तर राहुलनी लोकसभेतच त्याचा बोभाटा करण्याचा अट्टाहास कशाला करायचा; असाही केजरीवाल यांना पडलेला प्रश्न आहे. तसे त्यांनी ट्वीटर या सोशल माध्यमातून सांगूनही टाकलेले आहे. केजरीवाल यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ स्फ़ोटक सहकारी आशिष खेतान, यांनीही तशीच शंका घेऊन असेल तो पुरावा, मिळेल तिथे जाहिर करून टाकण्याचा आवाहन राहुलना केलेले आहे. मात्र राहुल पुरावा कुठला व कशासंबंधी, त्याविषयी अवाक्षरही न बोलता, नुसते लोकसभेतच बोलायचा हट्ट धरून बसले आहेत. पण आतली गंमत लक्षात घेण्यासारखी आहे. मोदी लोकसभेत वा संसदेत यायला घाबरतात, असा राहुलचाच दावा आहे आणि दुसरीकडे त्यांना मोदींच्या उपस्थितीतच आपल्याकडचे पुरावे सादर करायचे आहेत. त्यांचे पुरावे बघून वा ऐकून मोदी पळ काढतील, अशी राहुलना खात्री आहे. त्यासाठी राहुलची खुप टिंगलटवाळी झालेली आहे. पण ते शंभर टक्के खरे बोलत आहेत. त्यांच्यापाशी पुरावे नसते, तर मोदी लोकसभेत आले असते ना आपल्यापाशी पुरावे आहेत म्हणूनच मोदी संसदेत यायला घाबरतात, असे राहुलने आता म्हणायला हवे ना आपल्यापाशी पुरावे आहेत म्हणूनच मोदी संसदेत यायला घाबरतात, असे राहुलने आता म्हणायला हवे ना पण मुद्दा असा, की लोकसभेतच पुरावे देण्याचा हट्ट कशाला पण मुद्दा असा, की लोकसभेतच पुरावे देण्याचा हट्ट कशाला राहुल भिवंडीमध्ये काही धडा शिकल्याचा तो परिणाम आहे काय\nकेजरीवाल यांना असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण बेताल बोलल्यानंतर थोडी घासाघीस करून माफ़ी मागण्याची त्यांची ख्याती आहे. कोणावरही कुठलेही बेताल आरोप करण्यातूनच केजरीवाल यांनी नाव कमावले आहे. पण त्यापैकी काहींनी त्यांना कोर्टात खेचले. मग नाक घासून आरोप मागे घेण्य़ाची सवय केजरीवाल यांनी अंगी बाणवली आहे. अजून तितकी माफ़ीची सवय राहुल गांधी यांनी स्वत:ला लावून घेतलेली नाही. तीच त्यांची अडचण आहे. म्हणून त्यांना अशा जागी आरोप करायचे आहेत, की त्यांनी सादर केलेल्या पुराव्याची कुठली न्यायालयीन छाननी होऊ शकणार नाही. किंवा तसा कायदेशीर प्रयत्नही कोणाला करता येणार नाही. संसद व कायदेमंडळात जे बोलले जाते किंवा आरोप केले जातात, त्याची कोणी तशी छाननी करू शकत नाही. म्हणजे कितीही बदनामीकारक असले तरी कायदेमंडळाच्या दफ़्तर वा कामकाजातून ते शब्द काढून टाकण्याची मागणी होऊ शकते व विषय निकालात निघतो. त्यासाठी बदनामीची कोणी फ़िर्याद करू शकत नाही. आजकाल राहुलना कोर्टाची खुप भिती वाटते. म्हणून त्यांना संसदेच्या विशेषाधिकाराचे संरक्षण हवे आहे. कुठल्याही खटल्याचे भय नसले, मग बेताल बेछूट आरोप करायला त्यांना कोणी रोखू शकत नाही ना म्हणून त्यांना लोकसभेतच आरोप करायचे आहेत. कारण त्यांच्यापाशी जे मोदी विरोधातले पुरावे आहेत ते कायदेशीर कसोटीवर टिकणारे नाहीत वा सिद्ध तर त्याहूनही होणारे नाहीत. पण त्यामुळे सगळीकडे चर्चा होऊन मोदींची आणखी काहीकाळ बदनामी तर होऊ शकते ना म्हणून त्यांना लोकसभेतच आरोप करायचे आहेत. कारण त्यांच्यापाशी जे मोदी विरोधातले पुरावे आहेत ते कायदेशीर कसोटीवर टिकणारे नाहीत वा सिद्ध तर त्याहूनही होणारे नाहीत. पण त्यामुळे सगळीकडे चर्चा होऊन मोदींची आणखी काहीकाळ बदनामी तर होऊ शकते ना त्यासाठीच राहुलना लोकसभेत बोलायची संधी हवी आहे. काही बिघडत नाही. हा हट्ट म्हणजे भिवंडीने राहुल गांधी व कॉग्रेसला काही धडा शिकवला असा अर्थ होतो. निदान ही मंडळी काही धडा तर शिकले, असाही अर्थ होतो.\nतीन वर्षापुर्वी लोकसभा प्रचाराच्या निमीत्ताने राहुल देशभर फ़िरत होते आणि सभा गाजवत होते. त्यांची अशीच एक सभा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये झालेली होती. तिथेही त्यांनी रा. स्व. संघावर सनसनाटी आरोप केलेले होते. मोदींनी आपल्या प्रचारात कुठे महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख केल्याने खवळलेल्या राहुलनी, मोदींना शह देण्यासाठी संघावर गांधींचे मारेकरी असल्याचा आरोप केलेला होता. तसा तो आरोप नवा नाही अनेकदा सेक्युलर टिमकी वाजवण्यासाठी तो आरोप सातत्याने झालेला आहे आणि कुणा संघवाल्याने त्याची सहसा दखलही घेतलेली नव्हती. पण भिवंडीच्या त्या आरोपानंतर एक संघ स्वयंसेवक कोर्टात गेला आणि त्याने राहुलच्या विरोधात संघाची बदनामी केल्याचा खटला दाखल केला. मग पुरावे देण्याची वेळ आली आणि संघ किंवा त्याचा स्वयंसेवक नरेंद्र मोदी यांनी पळ काढण्यापेक्षा राहुल गांधीच जीव मुठीत धरून पळत सुटले. त्यांनी आधी हायकोर्टात धाव घेऊन आपल्या विरोधातला खटलाच फ़ेटाळून लावण्याची मागणी केली. ती मागणीच फ़ेटाळली गेली आणि राहुलना याचिका मुठीत धरून सुप्रिम कोर्टात धाव घ्यावी लागली. तेव्हा कोर्टाने त्यांची याचिका नाकारत, त्यांना संघाची माफ़ी मागावी वा खटल्याला सामोरे जावे असे दोन पर्याय दिले. तेव्हा संघाने गांधीहत्या केल्याचा कुठलाही पुरावा देणे शक्य नसल्याने, आपल्याला संघटनेवर आरोप करायचा नव्हता, अशी सारवासारव करणारे निवेदन देऊन राहुलनी कायद्याच्या कचाट्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रिम कोर्टाने तो मानला नाही. राहुलचे निवेदन फ़िर्यादीला मान्य आहे काय, ही विचारणा केली. तर त्याने राहुलची बिनशर्त माफ़ीच हवी, असा हट्ट धरला आणि या महोदयांची कोंडी झाली कोर्टात संघाची माफ़ी मागितली तर अब्रुच जाणार होती. म्हणून राहुलनी निवेदन मागे घेऊन खटल्याला सामोरे जाण्याची पळवाट घेतली.\nगेल्याच महिन्यात त्या खटल्याच्या पहिल्या सुनावणीला हजेरी लावण्यासाठी राहुलना बाकी कामे बाजूला ठेवून भिवंडीच्या कोर्टात यावे लागले होते. थोडक्यात बिनबुडाचे आरोप करण्याची किंमत किती मोजावी लागते; त्याचा राहुलना भिवंडीने शिकवलेला तो एक धडा होता. आजवर मतदाराने राहुलना अनेक धडे शिकवले. पण त्यातला एकही धडा शिकायला त्यांनी साफ़ नकार देत कॉग्रेस बुडवली आहे. पण धडा शिकण्यास साफ़ नकार दिलेला आहे. यावेळी मोदींच्या विरोधातला भक्कम पुरावा आहे, असा दावा करणार्‍या राहुलना तसा उघड आरोप केल्यास बदनामीचा आणखी एक खटला होण्याच्य भितीने पछाडलेले असावे. म्हणूनच जिथे खटला भरला जाण्याची अजिबात भिती नाही, अशाच जागी त्यांना मोदींवर आरोप करायचे आहेत आणि पुरावेही द्यायचे आहेत. तशी जागा त्यांच्यासाठी फ़क्त लोकसभाच असू शकते. म्हणून पुन्हा पुन्हा राहूल आपल्याला लोकसभेत बोलू दिले जात नाही, असे सांगून गळा काढत आहेत. आपल्या आरोप व पुराव्यांमुळे मोदी पळून जातील, असेही सांगत आहेत. पण प्रत्यक्षात बिनबुडाचे आरोप करण्याच्या आपल्या इच्छेपासून राहुलच जीव मुठीत धरून पळत आहेत. कारण आपले पुरावे कोर्टात कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नाहीत, याची खुद्द राहुलना पक्की खात्री आहे. किंबहूना यावेळी त्यांनी कपील सिब्बल यांचा सल्ला मानलेला असावा. म्हणूनच आरोप खुल्या पत्रकार परिषदेत वा जाहिरसभेत करण्यापेक्षा सुरक्षित लोकसभेत आरोप करण्याचा त्यांचा हट्ट आहे. पुरावे व मोदींचे पलायन बाजूला ठेवून, आपण या तरूण नेत्याचे स्वागत करायला हवे. आरोपामुळे मोदी पळण्याचा विषय दुय्यम आहे. निदान हा उनाड नेता भिवंडीच्या अनुभवानंतर काही धडा शिकतोय, ही बाब समाधानकारक नाही काय कॉग्रेससाठी ही आशादायक बाब आहे. राजकीय आयुष्यात राहुल पहिला काही धडा शिकल्याचा हा पुरावा, अधिक मोलाचा नाही काय\n मोदीजी चहा करतना दूध कमी घालत होते\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआना-जाना लगाही रहता है\nअम्माच्या मृत्यूचे रहस्य नरेंद्र मोदी उलगडणार\nराहुल बाबा काय करी\nउंदिर पोखरून डोंगर काढला\nएका फ़ाशीने काय होणार\nसंसद ठप्प होण्यातले दोषी\nलौटके बुद्दू घरको आय\nमेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है\nहे काम केले असते तर\nन्या. काटजू शुद्धीवर आले\nट्युशन फ़ी आणि अनुदान\nझोपी गेलेला जागा झाला\nमराठा मोर्चा आणि नंतर\nज्यांचे दात त्यांचेच ओठ\nअतिशहाणा त्याचा बैल रिकामा\nकोण खरे, कोण खोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/shankar-mahadevan", "date_download": "2018-04-21T04:01:01Z", "digest": "sha1:IOT4DRFH734WLUCRVOX3XRSQK3KXTS4M", "length": 1865, "nlines": 39, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Shankar Mahadevan | Marathi Dhamaal", "raw_content": "\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation राधिका, श्रिया नंतर ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुन’ मध्ये कोणाचा नंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538261", "date_download": "2018-04-21T03:32:57Z", "digest": "sha1:BOYGBMBFUUK6K4G2OH4MSSKE7534VO35", "length": 9133, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑनलाईन परवाने सुरळीतपणे मिळण्यात अडथळे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऑनलाईन परवाने सुरळीतपणे मिळण्यात अडथळे\nऑनलाईन परवाने सुरळीतपणे मिळण्यात अडथळे\nराज्य वाहतूक विभागाने वाहन परवाना तसेच नव्या वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना आवश्यक अर्ज घरबसल्या भरून या सेवांचा लाभ घेता येणार आहे, अशी खात्याची योजना असली तरी ऑनलाईन परवाने सुरळीतरीत्या मिळणे कठीण होत आहे. ही योजना सुरू होऊन दोन वर्षे होत असताना तांत्रिक चुका आणि खात्याच्या गलथान कारभाराचीच चर्चा असून ऑनलाईनसाठीही एजंटांचाच आधार घ्यावा लागत आहे.\nमोठा गाजावाजा करून ही योजना 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयात पूर्णपणे कागदाविना काम होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, नागरिकांना प्रत्यक्षात वेगळाच अनुभव येत आहे. ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होणारे फॉर्म भरूनही कोणतीच हालचाल होत नाही. शेवटी वेगवेगळ्या कामांसाठी कार्यालयात जावून लेखी अर्ज भरण्याचीच वेळ नागरिकांवर येत आहे. सारे काही सुरळीत होण्यासाठी शेवटी एजंटांचाच आधार घ्यावा लागत आहे.\nवाहतूक विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यावर भर दिला आहे. या अन्वये सर्व आरटीओ कार्यालये एकमेकांशी जोडली गेली आहेत. यामुळे ऑनलाईन स्वरुपात शिकावू व पक्का वाहन परवाना तसेच नूतन वाहनांची नोंदणी करून घेतली जात आहे. खात्याच्या www.rto.kar.nic.in या वेबसाईटवर जाऊन संबंधित कामासाठीचा अर्ज नागरिकांनी भरल्यानंतर मात्र वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. सदर अर्ज भरून महिनाभर प्रतीक्षा केली तरी पुढील कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांना पुन्हा जुन्याच पद्धतीने वाहन परवाने व नोंदणी करावी लागत आहे.\nऑनलाईन अर्ज भरल्यास वाहन चाचणीसाठी ठरावीक वेळ दिली जाईल. तसेच चाचणीत उत्तीर्ण होणाऱयांना वाहन परवाना देण्यात येईल. किंवा वाहन नोंदणीसाठीही याच वेबसाईटवर फॉर्म भरणाऱयांना एखादा ठरावीक क्रमांक हवा असल्यास तो निवडून त्यासाठी निर्धारित रकमेचा डीडी आरटीओ खात्याकडे दिल्यानंतर तातडीने नोंदणीची प्रक्रिया होईल, यासारखी आश्वासने आणि एकंदरच घोषणा हवेतच विरून गेल्या आहेत.\nही सुविधा खात्याच्या नव्या मोबाईल ऍपवरसुद्धा उपलब्ध आहे. यासाठी संबंधितांनी 1800-425-425-425 या क्रमांकावर आपल्या मोबाईलवरून मिसकॉल दिल्यास तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही जाहीर करण्यात आले होते. पण या नंबरवर कॉल किंवा मिसकॉल काहीही केल्यास उत्तरच मिळत नाही.\nसुरुवातीच्या टप्प्यात म्हैसूर, मंगळूर, कोलार, बेळगाव, तुमकूर, बागलकोट, मंडय़ा, कारवार, हासन, बळ्ळारी, शिमोगा व बिदर आदी जिल्हय़ांसाठी ही योजना उपलब्ध झाली आहे. बेळगावसह उर्वरित सर्व जिल्हय़ात अशीच परिस्थिती आहे, अशी माहिती वाहतूक खात्यातील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. याकडे वाहतूक विभाग केव्हा लक्ष देणार, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.\nबेळगाव-उधमपूर थेट रेल्वेसाठी प्रयत्न करा\nघर कोसळून दाम्पत्य ठार\nकर्नाटक महिला व्हीलचेअर बास्केटबॉल संघाला कांस्यपदक\nमुश्किल वक्त, मराठा सक्त\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.blogspot.com/2013/09/21-ganapati-leaves-flowers-purane.html", "date_download": "2018-04-21T04:15:27Z", "digest": "sha1:HDQUWGUGH4A46RF4WBUUJHQI6U2F55XW", "length": 19233, "nlines": 228, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: २१ गणपती - 21 Ganapati, leaves, flowers, Purane, demons, idols, names, likings, maharashtra. India", "raw_content": "\nआपल्या भारतीय संस्कृतीत गणपतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती हे अति प्राचीन दैवत आहे, वैदिक देव आहे, आदिदेव आहे. कोणत्याही शुभकार्यारंभी अग्रपूजेचा प्रथम मान गणपतीलाच मिळाला आहे. श्रीगणेश हा सुख देणारा, दु:ख हरण करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा, कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेला देव आहे. दरवषीर् कोट्यवधी लोक अष्टविनायकांचं, साडेतीन पिठांचं आणि पुराणोक्त गणेशाचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या गणरायांच्या २१ नाव, रूप, त्याला आवडणारी फुलं, फळं, नैवेद्य आदींविषयी...\nमहाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती\n१. मयुरेश्वर-मोरगाव, पुणे, २. सिद्धिविनायक-सिद्धटेक, अहमदनगर, ३. बल्लाळेश्वर-पाली, रायगड, ४. वरद विनायक-महाड, रायगड, ५. चिंतामणी-थेऊर, पुणे, ६. गिरिजात्मक-लेण्यादी, पुणे, ७. विघ्नेश्वर-ओझर, पुणे ८. श्री महागणपती-रांजणगाव, पुणे, ९. मंगलमूतीर्-चिंचवड, पुणे, १०. कसबा गणपती-पुणे, ११. सिद्धिविनायक-सारसबाग, पुणे, १२. गणेश-कढाव, रायगड, १३. टिटवाळा-महागणती- ठाणे, १४. पुळ्याचा गणपती-रत्नागिरी, १५. हेदवीचा दशभुज-रत्नागिरी, १६. वक्रतुंड-आवास, रायगड, १७. मोदकेश्वर-नाशिक, १८. मुद्गल गणेश-परभणी. १९. चिंतामणी-कळंब, यवतमाळ, २०. श्रीसिद्धिविनायक-प्रभादेवी, २१. श्री सिद्धिविनायक-सीताबडीर्, नागपूर.\nदेशातील प्रसिद्ध २१ गणपती\nॐकार गणेश-प्रयाग, महोत्कट-काश्मीर, विघ्नराज-आंध्र प्रदेश, श्वेता गणेश-केरळ, गणेशजी-बंगाल, मंगलमूतीर्-मध्य प्रदेश, ढुंढीराज-काशी, बदरी गणेश-हिमालय, गणेश बर्फ लिंग-हिमालय, नरक विमोचन गणेश-आसाम, ब्रह्मागणेश-बिहार, सीतामढीचा गणेश-बिहार, षड्भूज गणेश-पंजाब, बली गणपती-राजस्थान, दुर्गकूट गणेश-गुजराथ, पंचमुखी गणेश-मध्य प्रदेश, खांडोळ्याचा गणेश-गोवरा, गोकर्णाचा गणेश-कर्नाटक, भदाचलम गणेश- आंध्र, कावेरीकांत विनायक- मदास, कल्पगणपती- ओरिसा.\nजगातील प्रसिद्ध २१ गणपती\nपंचगणपती, नृत्यगणपती, सोळा हातांचा गणपती आणि हेरंब गणेश-नेपाळ, गणेश-कंबोडिया, द्वारपाल गणेश-तिबेट, महापियेन गणेश-ब्रह्मादेश, गुढविद्या गणेश-चीन, गणेशमूतीर्-मेक्सिको, गणेश-तुर्कस्तान, गणेश- सिलोन, गणपती-बानिर्ओ, गणेश-अफगाणिस्तान, गणपती-बाली बेट, बोरीचा गणपती-इण्डोनेशिया, गणेश-जावा, लेखक गणेश-सयाम, गुरू गणेश-कंबोडिया, गणपती-रोम, इटली, श्री गणेश-जपान, योद्धा गणेश- इराण.\nगणपतीला आवडणाऱ्या २१ वस्तू\n१) मोदक, २) नारळ, ३) चंदकोर, ४) ओम् ५) खेटव, ६) स्वस्तिक, ७) एकदंत, ८) विडासुपारी, ९) दूर्वा, १०) नागबंद, ११) मुद्गर, १२) शूल, १३) खट्वाग, १४) परशु, १५) पाश, १६) मोर, १७) अनंत फूल, १८) अंकुश, १९) कमळ, २०) उंदीर, २१) केवडा.\n१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष. ४ गजवक्र, ५. लंबोदर, ६. विकट, ७. विघ्नराजेंद, ८. धुम्रवर्ण, ९. भालचंद, १०. विनायक, ११. गणपती, १२. गजानन, १३. ओंकार, १४. मयुरेश्वर, १५. धुम्रकेत, १६. महोदर, १७. विघ्नराज, १८. ब्रह्माणस्पती, १९, जगदीश, २०. श्रीगणेश, २१. अदिदेव.\nदुर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेरी, शमी, अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मारवा, पिंपळ, अगस्ती.\nजास्वंदी, पांढरं कमळ, तांबडं कमळ, जाई, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ, उंडी, सुपारी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, चवई, नांदुरकी, गोविंद, मोहोर, शतपत्र.\nफुलपात्र, तांब्या, ताम्हण, उदबत्ती घर, पंचामृत पात्र, समई, निरांजन, पूजेचे ताट, नैवेद्य पात्र, धुप पात्र, वस्त्र, चौरंग, देव्हारा, गंध, शेंदूर, हळद, कुंकू, अक्षता, तेल, तूप, अत्तर, दुर्वा, लाल फुलं, उदबत्ती, धूप, पंचामृत, पाच फळं, मोदक, पेढे, पान, सुपारी, नारळ.\nगणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण, पद्म पुराण उत्तर, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, लिंंग पुराण उत्तरार्ध, वराह पुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्माांड पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण ब्रह्माखंड, स्कंद पुराण अवंतीखंड, स्कंद पुराण प्रभासखंड.\nठार मारलेले २१ राक्षस\nनारांतक, देवांतक, मधु, कैटभ, त्रिपुरासूर, सिंदुरासूर, व्यामोसूर, लोभासूर, मोहासूर, मदासूर, कमलासूर, विघ्नासूर, मत्सरासूर, देभासूर, अनसासूर, क्रोधासूर, मायासूर, कामासूर, मेषासूर, मलकासूर.\n१. बाल गणपती, २. तरुण गणपती, ३. भक्ति विघ्नेश्वर, ४ वीरू-विघ्नेश, ५. शक्ति गणेश. ६. लक्ष्मी-गणपती, ७. उच्छिष्ट गणपती, ८. महागणपती, ९. उर्ध्व गणपती, १०. पिंगळा गणपती, ११. हेरंब गणपती, १२. प्रसन्न गणपती, १३. ध्वज गणपती, १४. उन्मत-उच्छिष्ट गणपती, १५. विघ्नराज, १६. भुवनेश गणपती, १७. नृत्य गणपती, १८. हरिदा गणपती, १९ भालचंद, २०. शर्पकर्ण, २१ एकदंत.\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nप्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते Name of Sh...\nपैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो\nचेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना\nमुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२\nदोषी नेत्यांसाठी वटहुकुमाची ढाल\nशेअर बाजारात गुंतवणूक हवीच You should invest in sh...\nउत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budg...\nमातृत्वं उलगडणारं पुस्तक, Motherhood discovers thi...\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार, ...\nबाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T03:55:25Z", "digest": "sha1:ZWGWCZTTSFTZWMHS6PBQKI5YOPUW6MX4", "length": 8007, "nlines": 144, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "सोळा विद्या | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nधार्मिक पौराणिक वेदांत संख्या\n४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान),\n५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो),\n९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो,\n१४ उपकोसलविद्या-उपकोसल नामक शिष्याला सांगितलेली\n१५ सद्विद्या-सत्यब्रह्माचें परोष ज्ञान,\nवेदान्तांत (उपनिषदांत) सांगितलेल्या विद्यांपैकीं या सोळा मुख्य विद्या होत. (श्रीतत्त्वसारायण रामगीता अ. १७)\nसंकलक : धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.) EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nदस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे\nहरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/uncategorised/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A6-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-sankhya-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-zero/", "date_download": "2018-04-21T03:55:44Z", "digest": "sha1:QCZQ3DXX43FJA3MDPVQYFUGTVPI2IZJG", "length": 8756, "nlines": 137, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "संख्या ० शून्य sankhya शून्य ZERO | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nसंख्या ० शून्य sankhya शून्य ZERO\nसंख्या ० शून्य sankhya शून्य ZERO\nशून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे. हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे. ” शून्यांतील सारें चराचर ” हें शून्य़ ” अ-गणित ” ब ” अ-क्षय्य ” आहे. (ज्ञा. अभंग) शून्याला वृद्धि क्षय होतच नाहींत म्हणून अक्षय्य.\nशून्यकान-कान नाहीं असा प्राणी– सर्व (प्राकृत ग्रंथांत त्यास चक्षु :-श्रवा म्हणतात.)\nशून्यचरण-चरण नाहीं असा प्राणी-सर्प (प्राकृत ग्रंथांत त्यास पादोदर किंवा उरग म्हणतात.\nशून्य जिव्हा-जिव्हा नाहीं असा प्राणी-बेडूक (दु. श. कोश)\nशून्यवाद-जग हें केवळ शून्यापासून-अभावापासून उत्पन्न झालें. त्यास बौद्धांचा शून्यवाद म्हणतात. (बौद्धदर्शन)\nशून्यशिर-शिर नाहीं असा प्राणी-खेंकडा.\nमागील संख्या पहा मुख्य अनुक्रमणिका पहा पुढील संख्या पहा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nउपदेश पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे\nमांगवाडी गावांत मातंग समाजाला 2018 सालातही मंदिर प्रवेश नाही.\nसंख्या शास्त्र | पंढरीचा वारकरी\n[…] संख्या ० शून्य sankhya शून्य ZERO […]\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_02_15_archive.html", "date_download": "2018-04-21T04:14:01Z", "digest": "sha1:UUE6TSRBEH4GAR4UQQ7DVBBP2L6X7NIY", "length": 235063, "nlines": 3586, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 02/15/16", "raw_content": "\nदेश प्रजासत्ताक झाला तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष अष्टमी या तिथीचा इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार २६ जानेवारी असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारतीय प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे माघ शुक्ल पक्ष अष्टमी या दिवशी साजरा करा \nया वर्षी माघ शुक्ल पक्ष अष्टमी ही तिथी आज आहे.\nआंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना हाफीज सईदचा पाठिंबा \nजवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील देशद्रोहाचे प्रकरण\nजिहादी आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांची बाजू घेणार्‍या सर्व नेत्यांवर\nराजनाथ सिंह यांनी कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे \nप्रयाग/नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याचा पाठिंबा आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, या विद्यार्थ्यांना हाफीजचा पाठिंबा मिळणे हे दुर्दैवी आहे आणि या संदर्भात संपूर्ण देशाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. सिंह यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले की, देशद्रोहाच्या घटनेविषयी राजकीय लाभ उठवण्याचा कुणी प्रयत्न करू नये. याविषयी संघटित व्हावे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.\nदेशद्रोही घोषणा देणारे बहुतांश विद्यार्थी काश्मिरी \nजवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात महंमद अफझलच्या स्मरण दिवसाच्या कार्यक्रमातील बहुतेक विद्यार्थी जम्मू-कश्मीरचे होते. त्यांनीच देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. देहली पोलीस त्यांची माहिती गोळा करत आहेत. यात १२ हून अधिक विद्यार्थी सहभागी होते. त्यात अटक करण्यात आलेला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि सरचिटणीस रामा नागा यांचाही समावेश आहे.\nअखंड शरणागत भावात रहाणार्‍या वरळी (मुंबई) येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) संतपदी विराजमान \nपू. (श्रीमती) आनंदी पाटील आजी यांचा सन्मान करतांना पू. (कु.) अनुराधा वाडेकर\nमुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वरळी येथील हिंदु धर्मजागृती सभा १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता चालू होणार होती. सभेला काही अवधी राहिला असतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अखंड शरणागत भाव असणार्‍या वरळी (मुंबई) येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून १४ फेब्रुवारी या दिवशी संतपदी विराजमान झाल्या.\nनेहरूंनी इंग्रजांना चंद्रशेखर आझाद लपल्याची माहिती दिली होती \nक्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या पुतण्याचा खळबळजनक खुलासा\nनेहरू आणि देशद्रोह यांचा परस्परांशी संबंध आहे,\nअसे कुणी म्हटल्यास त्यात आश्‍चर्य ते काय \nमुरादाबाद (उत्तरप्रदेश) - २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी जवाहरलाल नेहरूंनीच इंग्रजांना थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद हे कंपनी बाग येथे लपले असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चंंद्रशेखर आझाद यांना इंग्रजांनी घेरले. परिणामी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःच्या बंदुकीत राहिलेली शेवटची गोळी स्वत:ला मारून घेत भारतमातेला स्वत:चेे प्राण अर्पिले. उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथे आलेले चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करतांना हा खळबळजनक खुलासा केला. चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. (मोदी शासनाने सुजीत आझाद यांची मागणी मान्य करून या प्रकरणी सत्य शोधले पाहिजे \nसुजीत आझाद पुढे म्हणाले की,\n१. सत्तेसाठी नेहरूंनी रचलेल्या या षड्यंत्रासाठी त्यांना शिक्षा मिळायला हवी. त्यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार परत घ्यावा.\n२. इंग्रजांच्या कागदपत्रांतून चंद्रशेखर आझाद यांच्या नावाआधी जोडलेले आतंकवादी आणि गुंड हे शब्द काढून टाकले पाहिजेत. (देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६९ वर्षांत सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने हे का केले नाही \n३. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांसारखेच आंदोलन आताही करण्यात येईल, अशी चेतावणीही आझाद यांनी या वेळी दिली.\nनेहरू विश्‍वविद्यालयामध्ये राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांना फासावर लटकवा \nजवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात भारतविरोधी घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यांना देहलीतील रामलीला मैदानावर फाशी द्यायला हवी, असे सुजीत आझाद यांनी कठोर शब्दांत सुनावले. (सुजीत आझाद यांची मागणी हे राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात जनतेत असलेल्या रागाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. - संपादक)\nठाण्यातील प्रदर्शनातून हुसेन यांची चित्रे वगळली \nहिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाचा परिणाम \nठाणे - कळवा येथील आर्ट फेस्टीव्हल २०१६मध्ये पिकासो ते एम्.एफ्. हुसेन हे चित्रप्रदर्शनाचे दालन उघडण्यात येणार होते. या दालनात हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न आणि अश्‍लील चित्रे काढून त्यांचा अवमान करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही चित्रकार म.फी. हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येणार होता. या प्रदर्शनाच्या माध्यामातून चित्रकार हुसेन यांचे उदात्तीकरण करण्यात येणार होते. यावर आक्षेप घेत समितीने हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती, तसेच अन्य समविचारी संघटनांसमवेत पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करण्यात आली होती.\nव्हॅलेंटाईन डेला इस्लामी देशांत कोणतेही स्थान नाही - पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन\nपाककडून भारतीय राज्यकर्ते काही बोध घेतील का \nइस्लामाबाद - व्हॅलेंटाईन डे पाश्‍चात्त्य देशांत साजरा केला जातो. त्याला इस्लामी देशात कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केले. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी विद्यार्थ्यांना हा दिवस साजरा न करण्याचे आवाहन केले. आपल्या संस्कृतीशी त्याचा संबंध नाही; म्हणून तो साजरा करू नये. त्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रत करावे, असेही त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त पेशावरच्या जिल्हा परिषदेने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात एकमताने प्रस्ताव संमत केला.\nहिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन करण्याचा उपस्थित धर्माभिमान्यांचा निर्धार\nहिंदूंना जागृत करण्यासाठी मुंबईतील प्रभादेवी\nआणि जोगेश्‍वरी येथे हिंदु धर्मजागृती सभा\nजोगेश्‍वरी : (डावीकडून) सौ. नयना भगत, डॉ. उपेंद्र डहाके आणि श्री. नरेंद्र सुर्वे\nप्रभादेवी : श्री. सुमित सागवेकर, दीपप्रज्वलन करतांना\nसौ. सुनीता पाटील आणि वैद्य उदय धुरी\nमुंबई - इसिसचे भयावह संकट आज हिंदुस्थानच्या भूमीवर घोंगावत आहे. दंगली, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आदी माध्यमांतून स्थानिक धर्मांधांनी हिंदूंना जगणे कठीण केले आहे. त्यात भर म्हणून विद्रोही आणि जातीयवादी हे पुरोगामीपणाच्या नावाखाली हिंदूंमध्ये उभी फूट पाडत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मांतर आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांना उत आला आहे. भ्रष्टाचार, लोकसंख्यावाढ, गुन्हेगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आदी संकटांनी आज भारतवर्ष त्रस्त आहे. भारतमातेसमोरील या सर्व संकटांवर एकमेव उत्तर आहे आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्र या हिंदु राष्ट्राच्या म्हणजेच धर्माधिष्ठित राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूंना जागृत करून हिंदूसंघटन करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभा १४ फेब्रुवारी या दिवशी मुंबईतील प्रभादेवी आणि जोगश्‍वरी येथे चैतन्यमय वातावरणात पार पडल्या.\nखासदारांचे वेतन आणि भत्ते दुप्पट करा - बहुतांश खासदारांची मागणी\nआता आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत येथील\nलोकप्रतिनिधींनी पगारवाढ मागितल्यास आश्‍चर्य वाटायला नको \nनवी देहली - खासदारांचे वेतन आणि भत्ते दुप्पट करण्याच्या केंद्रशासनाच्या प्रस्तावाची त्वरित कार्यवाही करण्याची मागणी संयुक्त संसदीय समितीच्या अनेक सदस्यांनी केली आहे. संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते या विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त समितीच्या १० फेब्रुवारी या दिवशी पार पडलेल्या बैठकीत बहुतांश खासदारांनी ही मागणी केली. या संयुक्त समितीला संसदेकडून अधिकार मिळाले असल्यामुळे खासदारांचे वेतन आणि भत्त्यांची समीक्षा करण्यासाठी स्थापन करण्यात येणार्‍या कोणत्याही स्वतंत्र यंत्रणेचा अहवाल या संयुक्त संसदीय समितीद्वारे आला पाहिजे, असेही या खासदारांनी नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअतीक अहमद या माजी नगरसेवकाच्या कथित हत्येवरून शेकडो समर्थकांनी केली तोडफोड \nमध्यप्रदेशातील रीवा शहराला आले बंगालच्या मालदासारखे स्वरूप \nमाजी मुसलमान नगरसेवकाच्या समर्थकांच्या असहिष्णुतेवर आता कोणीही बोलत नाही \nरीवा (मध्यप्रदेश) - १३ फेब्रुवारीच्या रात्री येथील माजी नगरसेवक अतीक अहमद उपाख्य रॉकीचा मृत्यू झाला. त्यामुळे क्रोधित झालेल्या अहमदच्या ३०० समर्थकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी अहमद यांना कारागृहात डांबून त्यांना बेदम मारल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप समर्थकांनी लावला.\n१. मिळालेल्या माहितीनुसार अहमद त्यांच्या सहकार्‍यांसह एक घर बळजोरीने रिकामे करत होते. त्यामुळे घटनास्थळी येऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कारागृहात डांबले.\nतीन वेळा तलाक बोलून अतिरिक्त जिल्हा न्यायाधिशाने दिला पत्नीला घटस्फोट \nस्वतः शरीयतनुसार वागणारे समाजाला भारतीय कायद्यानुसार न्याय काय देणार \nअलीगड (उत्तरप्रदेश) - येथील जिल्हा न्यायालयातील ५९ वर्षीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश महंमद जहीरुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या ४७ वर्षीय पत्नी आफशा खान हिला तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिला आहे. विशेष म्हणजे आफशा यांचा सिद्दीकी यांच्याशी १६ ऑगस्ट २०१५ या दिवशी विवाह झाला होता.\nया संदर्भात आफशा यांनी भारताचे मुख्य न्यायाधीश आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर झालेला अन्याय अशा व्यक्तीने केला आहे ज्याच्याकडे समाजाला न्याय देण्याचे दायित्व आहे. आफशा यांनी पतीवर लैंगिक अत्याचाराचाही आरोप केला आहे. यासंदर्भात एका इंग्रजी दैनिकात न्यायाधीश सिद्दीकी यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या दोघांमध्ये तोडजोड होऊ न शकल्याने मी शरीयत कायद्यानुसार घटस्फोट दिला आहे.\nकडुनिंबाने बरा होतो स्वादुपिंडाचा कर्करोग \nभारतीय संस्कृतीनुसार वापरण्यात येणार्‍या नैसर्गिक संपत्तीचे विज्ञानाला लक्षात येत असलेले महत्त्व \nहोस्टन - कडुनिंबापासून काढलेला अर्क स्वादुपिंडाच्या कर्करोगावर (पॅन्क्रिअ‍ॅटिक कॅन्सरवर) उपचार करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो, असे अमेरिकेतल्या एका संशोधनात आढळून आले आहे. तसेच या औषधाचा निरोगी, आरोग्यपूर्ण पेशींवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असा निष्कर्षही त्या संशोधनातून निघाला आहे. एका विज्ञानविषयक नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. इतर कोणत्याही कर्करोगापेक्षा स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. निदान झाल्यापासून जेमतेम पाच वर्षांत ९४ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कर्करोग झपाट्याने शरिरात पसरतो आणि सध्या या कर्करोगावर प्रभावी उपचार करण्यासासाठी उपाययोजना उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवी औषधयोजना सापडणे महत्त्वाचे आहे.\nप्रभादेवी आणि जोगेश्‍वरी येथील हिंदु धर्मजागृती सभेतील मान्यवरांचे विचार\nहिंदूंच्या राष्ट्रव्यापी एकत्रीकरणातून निर्माण होणार्‍या प्रभावी\nसंघशक्तीमुळेच हिंदु राष्ट्र येईल - वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती\nआज प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूला भारत हे हिंदु राष्ट्र व्हावे, असे वाटते; पण हे हिंदु राष्ट्र कसे स्थापन होणार, असा प्रश्‍न सर्वांच्या मनात आहे. बंधूंनो, आम्ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी यज्ञ प्रज्वलित केला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभे करून हवन द्यायचे आहे. हिंदूंच्या राष्ट्रव्यापी एकत्रीकरणातून निर्माण होणार्‍या प्रभावी संघशक्तीमुळे धर्मनिरपेक्ष राज्यकर्त्यांनाही भारत हे हिंदु राष्ट्र आहे, असे राज्यघटनेद्वारे घोषित करावेच लागेल.\nसनातनवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांचे गुन्हे दिसूनही\nत्यांच्यावर बंदी का नको - सौ. सुनीता पाटील, सनातन संस्था\nसध्या स्वतःचा खुनी इतिहास ज्ञात नसलेले काही राजकीय पक्ष आणि अंनिससारख्या संघटना सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ज्या काँग्रेसने शीखविरोधी दंगली घडवून सहस्रो निरपराध शिखांची कत्तल केली, तिच्यावर बंदी का नको \nकर्णावतीत अभिनेते शाहरुख खान यांच्या गाडीवर दगडफेक \nजय श्रीराम आणि शाहरुख खान हाय हाय या घोषणा दिल्या \nया घटनेवरून भारतात असहिष्णुता वाढल्याचा कांगावा कुणी केला, तर आश्‍चर्य वाटायला नको \nकर्णावती (अहमदाबाद) - रईस या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुजरातची राजधानी कर्णावती येथे आलेले अभिनेते शाहरुख खान यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. १४ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता ही घटना घडली.\n१. शाहरुख खान मुक्कामाला असलेल्या हॉटेलबाहेर त्यांची गाडी उभी होती. या वेळी दुचाकीवरून तोंडावर कापड बांधून आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीवर दगड फेकत जय श्रीराम आणि शाहरुख खान हाय हाय, अशा घोषणा दिल्या.\n२. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.\n३. या मासाच्या आरंभीच गुजरातच्या भुजमध्ये रईस या चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते; परंतु विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्माभिमानी कार्यकर्त्यांनी खान यांच्या चित्रीकरणाला विरोध केला. त्यामुळे भूजमध्ये होणारे चित्रीकरण रहित करण्यात आले होते.\n४. शाहरुख खान यांनी काही दिवसांपूर्वी देशात असहिष्णुता असल्याचे राष्ट्रद्रोही वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.\nडेन्मार्कमध्ये महिलेने बांधली मशीद \nकोपेनहेगेन - डेन्मार्कच्या कोपनहेगेनमधील शेरिन खानकान या महिलेने महिलांसाठी मरियम मशीद बांधली आहे. त्यात सर्व इमामही महिलाच आहेत. विशेष म्हणजे मशिदीत महिला आणि पुरुषही सोबत नमाज पढू शकतील. शेरिन प्रसिद्ध समालोचक आणि लेखिका आहेत. मशिदीत महिलांच्या प्रवेशासाठी त्या आंदोलन करत होत्या. शेरिन म्हणाल्या, इस्लाम महिलेला इमाम बनण्याची मुभा देतो. शेरिनच्या या प्रयत्नाला शहरातील मुसलमान समुदायातील बहुतांश लोकांनी आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आरंभी मोठ्या इस्लामिक केंद्रांनी त्याला विरोध केला होता. डॅनिश इस्लामिक सेंटर यात आघाडीवर होते.\nहवेच्या प्रदूषणामुळे जगभरात प्रतिवर्षी ५५ लाख लोकांचा मृत्यू\n५० टक्के मृत्यू केवळ चीन आणि भारत या देशांमध्ये \nवॉशिंग्टन - हवेच्या प्रदूषणामुळे जगभरात प्रतिवर्षी अनुमाने ५५ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे एका अभ्यास पाहणीतून समोर आले आहे. या पाहणीनुसार भारत आणि चीन हे दोन देश सर्वाधिक हवेचे प्रदूषण असणारे असून ५० टक्के मृत्यू हे केवळ चीन आणि भारत या देशांमध्ये होत आहेत.\n१. या अभ्यास पाहणीनुसार हवेच्या या प्रदूषणामुळे वर्ष २०१३ या वर्षात चीनमध्ये १६ लाख, तर भारतात १४ लाख लोकांचा मृत्यू झाला.\nसिरियात सौदीचे सैन्य घुसल्यास महायुद्ध होईल \nरशियाची सौदी आणि अमेरिका यांना चेतावणी\nमास्को - सिरियामध्ये सौदी अरबचे सैनिक घुसल्यास महायुद्ध होऊ शकते, अशी चेतावणी सौदी अरबच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अमेरिकेला रशियाचे पंतप्रधान दमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे. एकीकडे सौदी अरबकडून सिरियाच्या बंडखोरांना धन आणि शस्त्रास्त्रे देण्यात येत आहेत, तर दुसरीकडे रशियाचे सैन्य सिरियाच्या अल् असद शासनाच्या बाजूने लढतांना बंडखोरांसह इसिसच्या आतंकवाद्यांशीही लढा देत आहे. त्यामुळे सिरियात उत्पन्न झालेल्या स्थितीविषयी अमेरिका आणि अरब देशांना चेतावणी देतांना मेदवेदेव म्हणाले, याविषयी अमेरिका आणि आमच्या अरब सहकार्‍यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. त्यांना नेहमीसाठी युद्ध हवे आहे का ते अशा प्रकारचे युद्ध जिंकतील, असे त्यांना वाटते का ते अशा प्रकारचे युद्ध जिंकतील, असे त्यांना वाटते का या संदर्भात चर्चा करण्यासाठी जगातील प्रमुख राष्ट्रांनी जर्मनीतील म्युनिक येथे होणार्‍या चर्चेसाठी एकत्र आले पाहिजे, असेही रशियाने सुचवले आहे.\nविद्यार्थ्याच्या धर्माला परीक्षांमध्ये गुप्त ठेवण्यासाठी उत्तरप्रदेश शैक्षणिक बोर्डाने काढला आदेश \nउत्तरपत्रिकेवर ओम इत्यादी धार्मिक चिन्ह लिहिण्यास मज्जाव \nलखनऊ (उत्तरप्रदेश) - अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देतांना स्वत:च्या उत्तरपत्रिकेवर ओमसारखे धार्मिक चिन्ह लिहिण्याची सवय असते; परंतु उत्तरप्रदेश माध्यमिक शिक्षा परिषद या उत्तरप्रदेशच्या शैक्षणिक बोर्डाने परीक्षांमध्ये अशाप्रकारच्या धार्मिक चिन्हांचा उपयोग करणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून थांबवले जाईल, असे म्हटले आहे.\n१. परिषदेने विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेत ओम अथवा ७८६ सारखे धार्मिक चिन्ह किंवा संख्या यांचा उपयोग न करण्याविषयी सांगितले आहे.\n२. असे करण्यामागे विद्यार्थ्यांचा धर्म गुप्त ठेवणे, असे कारण परिषदेने सांगितले आहे.\n३. परिषदेने परीक्षा अधिक्षकांना याची खात्री करण्याचा आदेशही दिला आहे.\nबिहारमध्ये गेल्या १० दिवसांत भाजपच्या उपाध्यक्षांसह तीन नेत्यांची हत्या\nपाटलीपुत्र (पाटणा) - भाजपचे बिहार राज्याचे उपाध्यक्ष विश्‍वेश्‍वर ओझा यांची भोजपूर जिल्ह्यातील सोनवर्षा भागात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. राजकारणातील शत्रू माझी हत्या करतील, असे ओझा यांनी ९ ऑगस्ट २०१५ या दिवशी म्हटले होते. गेल्या दहा दिवसांत हत्येची ही तिसरी घटना आहे. विश्‍वेश्‍वर ओझा यांच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल होते. ११ फेब्रुवारी या दिवशी छपरामध्ये भाजपचे स्थानिक नेते केदार सिंह यांची गोळ्या घालून हत्या झाली. वैशाली येथे लोक जनता पक्षाचे नेते ब्रिजनाथी सिंह यांची हत्या झाली होती.\nअल-कायदा आणि अन्य संघटना यांचे ९७ आतंकवादी पाकिस्तानच्या कह्यात \nपाकिस्तानच्या विरोधात सक्रीय असणार्‍यांवर कारवाई करणारा\nपाक भारताच्या विरोधात कारवाया करणार्‍यांवर कारवाई करील तो सुदिन \nकराची (पाकिस्तान) - एक मोठी कार्यवाही करत पाकिस्तानी सैन्याने अल-कायदा आणि लष्कर-ए-झांगवी या जिहादी आतंकवादी संघटनांच्या ९७ आतंकवाद्यांना अटक केली असल्याचा दावा लेफ्टनंट जनरल आसिम बाजवा यांनी केला आहे.\n१. यात लष्कर-ए-झांगवीचे नईम बोखारी आणि साबिर खान तसेच अल-कायदाचा उपप्रमुख फारूख भट्टी यांचाही समावेश आहे.\nपाकिस्तानमध्ये शासनाने १०० वर्षे प्राचीन जैन मंदिर पाडले \nभारतातील मानवाधिकारवाले, पुरस्कार वापसी करणारे आता गप्प का \nलाहोर (पाकिस्तान) - पाकमधील पंजाब प्रांताची राजधानी असलेल्या लाहोर शहरात १०० वर्षे प्राचीन जैन मंदिर पाडण्यात आले आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारून शासनाने हे मंदिर पाडले. एका मेट्रो योजनेच्या दृष्टीने शासनाने ही कारवाई केल्याचे समजते.\n१. उच्च न्यायालयाने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारतींपासून २०० फूट अंतरामध्ये कोणतेही नवीन बांधकाम करण्याच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे.\nपाकला एफ् - १६ विमाने देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे भारत नाराज \nभारत शासनाने अमेरिकेच्या राजदूताला समन्स पाठवले \nअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मैत्री असणार्‍या भारत शासनाला अमेरिकेची चपराक \nनवी देहली - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या शासनाने संसदेतील अनेक सदस्यांचा विरोध होऊनही पाकिस्तानला एफ् - १६ जातीची लढाऊ विमाने देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी दर्शवली आहे, तसेच अमेरिकेच्या राजदूतांना समन्सही पाठवण्यात आले आहे.\nअमेरिका शासनाचे प्रवक्ता मार्क टर्नर यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या साहाय्यामुळे आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला बळ मिळते. अमेरिकेच्या संसदेतील सदस्यांचे म्हणणे होते की, अनेकदा सांगूनही पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कसारख्या आतंकवादी संघटनांवर ठोस कारवाई केली नसल्याने त्याला विमाने देऊ नयेत, तसेच पाक शासनामधील काही अधिकार्‍यांच्या साहाय्याने आतंकवादी मुक्तपणे पाकिस्तानात फिरत असतात, असेही त्यांनी शासनाला कळवले होते; मात्र अमेरिका शासनाने पाकिस्तानला साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसाधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांना अनुभवायला मिळालेला आनंद आणि व्यक्त केलेली कृतज्ञता पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nपाकिस्तानात १२ जिहादी आतंकवाद्यांना देण्यात आली मृत्यूदंडाची शिक्षा \nपाक सैन्यदलाचे प्रमुख जनरल राहील शरीफ यांनी दिली पुष्टी \nआतंकवादाच्या विरोधात आम्ही काहीतरी करतो, हे दाखवण्याचा पाकचा डाव \nइस्लामाबाद (पाकिस्तान) - पाकिस्तानच्या सैन्यदलाचे प्रमुख राहील शरीफ यांनी पाकमधील १२ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याच्या सूत्राला पुष्टी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सैन्य न्यायालयाने आतंकवादाशी संबंधित जघन्य अपराधांमध्ये दोषी सिद्ध झालेल्या १२ जणांना ही शिक्षा दिली. (असे असले तरी, १९९३ बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम अथवा मुंबईच्या २६/११ च्या आक्रमणाचे मुख्य सूत्रधार जकीउर रेहमान लखवी आणि हाफिज सईद यांवर पाक काहीच कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या \nईशान्यपूर्वेकडील राज्यांतील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने ओडिशामधील राऊरकेला,\nहाथीवाडी, कलुंगा, संबलेश्‍वर येथे हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन\nहाथीवाडी येथे हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन करतांना\nश्री. रमेश शिंदे (उजवीकडे), त्यांच्या बाजूला श्री. प्रकाश मालोंडकर\nराऊरकेला (ओडिशा), १४ फेब्रुवारी - अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मेघालय, आसाम आणि मिझोराम या ईशान्यपूर्वेकडील राज्यांमधील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी संबलपूर येथील हिंदूसंघटन बैठकीत सांगितले. श्री. शिंदे यांनी ईशान्यपूर्व भागातील राज्यांना भेटी दिल्यानंतर ओडिशामध्ये आले होते. या वेळी ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर उपस्थित होते.\n१. या बैठकीत देशातील हिंदूंच्या चिंताजनक स्थितीविषयी ते म्हणाले, आज अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतांना परदेशात जाण्यासाठी पारपत्र काढण्यासारखेच कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्यात दिलेल्या समयमर्यादेपर्यंतच राज्यात रहाता येते. आपण भारतातील एका राज्यात जात आहोत कि विदेशात \nइसिसला अफजलखानासारखे गाडून टाकू - पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती\nपुणे - हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांध अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गाडून टाकले, त्याप्रमाणे संपूर्ण विश्‍वाला इस्लाममय करू पहाणार्‍या इसिसलाही आम्ही गाडून टाकू, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. १३ फेब्रुवारी या दिवशी बालाजीनगर, धनकवडी येथील एलोरा पॅलेस चौकात करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्या भारतातील वातावरण आतंकवादी विचारांना पोषक बनू लागले आहे. देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी भारत मुर्दाबाद अशा देशद्रोही घोषणा देत आंदोलन केले. काश्मीरमध्येही फुटीरतावाद्यांच्या मागण्यांना बळी पडून अमरनाथ यात्रेचा कालावधी ५९ दिवसांवरून ४८ दिवसांवर आणण्यात आला. खरे तर ढोंगी धर्मनिरपेक्षतेमुळे देशात अतिरेकी विचारांचे थैमान वाढत आहे. ते थोपवण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.\nया प्रसंगी शिवसेनेचे भारती विद्यापीठ शाखाप्रमुख श्री. कुणाल धनवडे, श्री. अनिल बटाणे, शिवसेनेचे श्री. विनायक वाळके, हिंदुत्ववादी श्री. नितीन चुरगुडे आणि शिवसेनेचे बालाजीनगर प्रमुख श्री. सारंग धारणे उपस्थित होते.\nऔंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) जवळील जागेची गुरुत्वीय लहरींच्या वेधशाळेसाठी निवड\nपुणे - गुरुत्वीय लहरींच्या वेधशाळेसाठी देशभरातील २२ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातून राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथील एकूण तीन ठिकाणे अंतिम सूचीत समाविष्ट करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्रातील जागेला शास्त्रज्ञांची सर्वाधिक पसंती आहे, अशी माहिती इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे (आयुकाचे) संचालक प्रा. सोमक रायचौधरी यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथजवळील जागा या केंद्रासाठी शास्त्रीयदृष्ट्या योग्य असल्याचा निष्कर्ष आयुकाच्या समितीने काढला आहे. भारतातील तिन्ही जागा भूशास्त्रीयदृष्ट्या अमेरिकेतील वेधशाळांपेक्षा दहा पटींनी स्थिर असल्यामुळे भारतातील वेधशाळेतून अधिक दर्जेदार नोंदी होऊ शकणार आहेत.\nसोलापुरात गोहत्यार्‍यांवर पोलिसांची मोठी कारवाई\nलक्ष ५० सहस्रांचे मांस जप्त\nसोलापूर, १४ फेब्रुवारी - शहर पोलिसांनी १० फेब्रुवारी या दिवशी शुक्रवार पेठेतील खाटिक गल्ली आणि लष्कर परिसरातील कुरेशी गल्ली येथे कारवाई करून कत्तलीसाठी आणलेल्या १३४ गोवंशियांची मुक्तता केली. कुरेशी गल्लीत दोन टेम्पोमधून ६ लक्ष ५० सहस्र रुपये किमतीचे गोवंशाचे मांस जप्त केले. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात ७ धर्मांधावर गोवंश हत्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तसेच जेलरोड पोलीस ठाण्यातही गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.\nनवी मुंबईत ४०० लिटर दूध चोरणार्‍या राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍याला अटक\nराष्ट्र्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची गुन्हेगारी मानसिकता जाणा \nनवी मुंबई - येथील ऐरोली परिसरात व्यावसायिक वादातून ४०० लिटर दूध चोरल्याप्रकरणी राष्ट्र्रवादी काँग्रेसचा स्थानिक पदाधिकारी विठ्ठल बांगर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे एका दूध विक्रेेत्यासमवेत व्यावसायिक वाद होते. गेल्या काही दिवसापासून त्या विक्रेत्याच्या दुकानातून दुधाची चोरी होत होती; मात्र चोराचा शोध लागत नव्हता. क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेर्‍यांच्या चित्रीकरणाद्वारे विठ्ठल बांगर हेच दूध चोरत असल्याचे लक्षात आले. विठ्ठल बांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचे विश्‍वासू म्हणून ओळखला जातात; मात्र विरोधकांनी पोलिसांना हाताशी धरून खोटा गुन्हा प्रविष्ट केल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.\nनागपूर येथे अपूर्व किल्ले महोत्सवाचे आयोजन\nनागपूर - येथे नूतन भारत युवक संघाच्या अमृत महोत्सवप्रसंगी नूतन भारत युवक संघ आणि दुर्ग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २५ किल्ले एकाच ठिकाणी सिद्ध करण्यात आलेले होते. दुर्ग प्रतिष्ठान ही संस्था नागपूरमध्ये किल्ले सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेचे सचिव श्री. अतुल गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने हे किल्ले सिद्ध केले २४ जानेवारी ते ३० जानेवारी २०१६ या कालावधीत बजाजनगरस्थित बास्केट बॉल मैदानावर या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या.\nकार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला पू. श्री सद्गुरुदास महराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांनी या उपक्रमास भरभरून आशीर्वाद दिले. या प्रसंगी शिवमुद्रा या ढोलपथकाच्या चमूने आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.\nहिंदूंच्या एकजुटीमुळे बांगरवाडी (जिल्हा पुणे) येथे उरुसाच्या निमित्ताने होणार्‍या शक्तीप्रदर्शनाला आळा हिंदूंच्या संघटनशक्तीचा विजय \nजुन्नर (जिल्हा पुणे), १४ फेब्रुवारी (वार्ता.) - जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी या गावात पीर मुन्सीबाबा पुण्यतिथीनिमित्त भरणार्‍या उरुसाच्या वेळी मुसलमानांकडून शक्तीप्रदर्शन केले जात होते, तसेच स्थानिकांना नाहक त्रास होईल, अशी कृत्ये केली जात होती. मुन्सीबाबा पुण्यतिथी कार्यक्रमाच्या बहाण्याने जाणीवपूर्वक केल्या जाणार्‍या शक्तीप्रदर्शनाला बांगरवाडीतील जागृत हिंदूंमुळे आता मात्र चाप बसला आहे. प्रत्येक वर्षी उरुसाला प्राप्त होणारे वाढते स्वरूप लक्षात घेऊन स्थानिक हिंदूंनी संघटितरित्या उरुसातील अपप्रकारांच्या विरोधात लढा दिला.\nडायघर, ठाणे येथे हिंदु धर्मजागृती सभा \nदिनांक : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१६\nवेळ : सायंकाळी ४ वाजता\nस्थळ : प.पू. स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण, डायघर गाव, कॅफेनगर, कल्याण फाटा, पो. पडले, ठाणे.\nसंपर्क : ९२२१०६७७७७, ९३२४८६८९०६\nचंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूमागील देशद्रोह्याचा शासनाने शोध घ्यावा \nजवाहरलाल नेहरूंनी इंग्रजांना क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या ठिकाणाची माहिती दिल्यामुळेच इंग्रजांनी त्यांना घेरले. परिणामी आझाद यांनी स्वत:ला गोळी मारून घेतली. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी केली आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : जवाहरलाल नेहरू ने अंग्रेजों को क्रांतीकारक चंद्रशेखर आझादजी का ठिकाना बताया था - सुजीत आझाद (आझादजी के भतीजे) - क्या सरकार इसकी जांच करेगी \nइशरत जहाँचे नाव असलेल्या रुग्णवाहिका जाळू \nरुग्णवाहिकांना आतंकवाद्यांचे नाव दिले जाणारा जगातील एकमेव देश भारत \nठाणे - इशरत जहाँच्या नावाने ठाण्यात फिरणारी रुग्णवाहिका दिसेल तिथे जाळण्यात येईल, अशी चेतावणी मनसेने दिली आहे. ठाण्यात मुंब्रा फाऊंडेशनच्या वतीने इशरत जहाँच्या नावाने रुग्णालय सेवा चालू आहे. मनसेने त्याला आता विरोध केला आहे. मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही चेतावणी दिली आहे.\nहेडलीने इशरत जहाँ आतंकवादी असल्याची साक्ष दिल्यानंतर परत चर्चेचे वादळ उठले. या निमित्ताने आतंकवादी इशरत जहाँला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काय काय साहाय्य केले, तेही आता समोर येत आहे.\nधर्मपालन करून धर्मांधांना खडसावणार्‍या सौ. भाग्यश्री नलावडे यांनी अनुभवली धर्मशक्ती \nपुणे - येथील चतुश्रुंगी मंदिरात येणार्‍या स्त्रियांना मंदिराच्या पायरीवर बसून मेंदी काढण्याचा माझा व्यवसाय आहे. एकदा मी सनातनच्या साधिका सौ. वर्षा ठकार यांना मंदिरात सनातन संस्थेचा फलक लिहितांना पाहिले, तेव्हा मला पहिल्यापासूनच अध्यात्माची आवड असल्याने मी त्यांना फलकाविषयी प्रश्‍न विचारू लागले. तेव्हा त्यांनी मला तुम्हाला देवीने व्यवसाय आणि देवीची सेवा करण्याची अमूल्य संधी दिली आहे, असेे सांगितले. सनातनचे सात्त्विक मेंदी हे पुस्तक दिले. मला त्यातील सर्व माहिती खूपच आवडली आणि मी मेंदी काढायला येणार्‍या स्त्रियांना मेंदी काढतांना कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व सांगू लागले. मला आंतरिक आनंदाची अनुभूती येऊ लागली आणि देवीची मनापासून कृतज्ञता वाटली.\nगिरीष प्रभुणे यांना वासुदेव बळवंत फडके जीवन गौरव पुरस्कार घोषित \nसांगली, १४ फेब्रुवारी (वार्ता.) - सांगली नगर वाचनालय आणि फडके स्नेह मंडळाचे शरद फडके यांच्या वतीने देण्यात येणारा आद्य क्रांतीवर वासुदेव बळवंत फडके जीवन गौरव पुरस्कार यंदा पुणे येथील श्री. गिरीष प्रभुणे यांना घोषित करण्यात आला आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि १२ सहस्र रुपये रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार १७ फेबुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता नगर वाचनालय येथे देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. शरद फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nतंबाखू सेवनात महिला पुढे \nजळगाव - महिलांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक असून ६० टक्के पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग होतो, तर महिलांमध्ये हे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे तंबाखूला दूर ठेवणेच महत्त्वाचे आहे, असे आवाहन डॉ. गोविंद मंत्री यांनी केले. येथील एका महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तंबाखूमुळे होणार्‍या आजारांवरील व्यय सुमारे १ लक्ष कोटीपेक्षा जास्त आहे. (व्यसनाधीन होणार्‍या महिलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने कृतीशील पावले उचलावीत \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nआबालवृद्धांना सदासर्वकाळ आवश्यक असणारी तातडीची सेवा म्हणजे वैद्यकीय सेवा अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत आवश्यकतांप्रमाणे निरामय आरोग्य ही देखील मनुष्याची आत्यंतिक निकड आहे. याच हेतूने खेडोपाड्यांतील जनतेला वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा, आजारांवर तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्यकेंद्रे यांचे जाळे विणले; मात्र हे जाळे अद्यापही तकलादू अवस्थेतच असल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असणार्‍या शासकीय रुग्णालयांची स्थिती तर स्वतःच अत्यवस्थ असल्यासारखी आहेत. ११ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रुग्ण दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्त केलेल्या एका पाहणीतही शासकीय रुग्णालयांमधील सुविधांविषयी ३० टक्के रुग्णही समाधानी नाहीत, असा निष्कर्ष समोर आला आहे.\nप.पू. नाना महाराज तराणेकर यांचे भाग्यनगर येथील अनुयायी श्री. श्रीपाद पूरकर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित \nश्री. श्रीपाद पूरकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. नागेश गाडे\nसौ. स्नेहल पूरकर (उजवीकडे) यांना भेटवस्तू देतांना श्री. नागेश गाडे\nरामनाथी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) - प्रेमभाव, सहजता आणि आज्ञापालन आदी गुणांचा समुच्चय असलेले प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे अनुयायी,भाग्यनगर येथील श्री. श्रीपाद पूरकर (वय ५५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका कार्यक्रमात घोषित करण्यात आलेे. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी भेटवस्तू देऊन श्री. पूरकर यांचा सत्कार केला. या वेळी त्यांच्या धर्मपत्नी सौ. स्नेहल पूरकर, तसेच सनातनचे साधक उपस्थित होते.\nश्री. पूरकर यांनी सपत्नीक रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.\nश्रीगुरु आणि संत यांच्याप्रती अत्यंत भाव असलेले श्री. श्रीपाद पूरकर \n१. सनातनचे ग्रंथ पहातांना ग्रंथांची अभ्यासपूर्ण पहाणी करणे आणि ग्रंथ अन् प.पू. डॉक्टर यांच्याप्रती भाव जाणवणे\nश्री. श्रीपाद पूरकर यांना वाचनाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ खरेदी केले आहेत. त्यांच्या घरी ग्रंथालय आहे. आश्रमामध्ये येण्यापूर्वी त्यांनी सनातनच्या ग्रंथांची सूची मागवून घेतली होती आणि त्यातील काही ग्रंथ खरेदी करण्यासाठी निवडले होते. त्यांनी निवडलेला प्रत्येक ग्रंथ उघडून पाहिला. ते विभागात आल्यानंतर त्यांना बसायला आसंदी देत असतांना ते म्हणाले, तुम्ही मला परके समजू नका. आपण एकाच घरातील आहोत. मी आसंदी घेतो. तुम्ही देऊ नका.\nविभागामध्ये सायंकाळी सर्वजण सामूहिक प्रार्थना करतात. साधक सामूहिक प्रार्थना करत असतांना त्यांनीही ग्रंथ पहाण्याचे थांबवून सामूहिक प्रार्थना केली.\n२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले सर्व ग्रंथ पाहून ते पुष्कळ भारावून गेले. सामान्य व्यक्ती अशा प्रकारचे ग्रंथ एवढ्या अल्प कालावधीमध्ये लिहू शकत नाही. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुषच आहेत, असे ते म्हणालेे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची त्यांना पुष्कळ ओढ लागलेली असून त्यांच्याविषयी कळल्याने ते स्वतःला पुष्कळ भाग्यवान समजत आहेत.\nप्रेमभाव, सहजता आणि अल्प अहंभाव असलेले श्री. श्रीपाद पूरकर \nश्री. श्रीपाद नारायण पूरकर हे भाग्यनगर येथील पिनार एनव्हायरो या आस्थापनामध्ये सीइओ आणि प्रेसिडेंट या पदावर आहेत. ते प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे अनुयायी आहेत. प.पू. नाना महाराज असतांना १५ वर्षे ते त्यांच्या सान्निध्यात होते. त्या वेळी त्यांची प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी भेट झाली होती. महाराजांच्या सत्संगामुळे श्री. पूरकर यांच्यामध्ये अध्यात्माची आवड निर्माण झाली. तेे रा.स्व. संघात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच व्यवसायानिमित्त २४ देशांमध्ये जाऊन आले आहेत.\n२६.१.२०१६ या दिवशी श्री. श्रीपाद नारायण पूरकर देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये आले होते. देवद आश्रमातील साधिकांना त्यांच्याविषयी जाणवलेली आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.\n१. इतरांचा विचार करणे\nश्री. श्रीपाद पूरकर हे भाग्यनगर येथून देवद येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचणार होते; परंतु काही कारणामुळे त्यांना पोहोचण्यास विलंब झाला. त्यांच्याजवळ भ्रमणभाष नसल्यामुळे आमचा एकमेकांशी संपर्क होत नव्हता. त्या वेळी त्यांनी आश्रमाचा लॅन्डलाईनचा क्रमांक शोधून काढून तेथे संपर्क केला आणि विमानतळावरील चौकशी काऊंटरचा क्रमांक संपर्कासाठी दिला. ते १२.३० पर्यंत पोहचणार होते; परंतु त्या वेळीही वेळेवर पोहोचण्यास त्यांना अडचण आली. तेव्हा त्यांनी पुन्हा संपर्क करून पोहोचण्यास विलंब होत असल्याचे कळवले. तसेच त्यांनी विचारले, महाप्रसाद वाढणार्‍या साधकांना माझ्यासाठी थांबावे लागणार असेल, तर मी बाहेरच महाप्रसाद घेऊन येऊ का यातून त्यांचा इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, इतरांशी जुळवून घेणे आणि जवळीकता, हे गुण शिकायला मिळाले. - कु. शशिकला आचार्य\nआनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे याची प्रचीती देणार्‍या पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी \nश्रीमती आनंदी पाटील यांच्या नाती, नातजावई आणि त्यांची मुले (पतवंडे)\n(डावीकडून उभे) कु. आराध्या महेश घाणेकर, श्री. महेश घाणेकर, श्री. मच्छिंद्र म्हात्रे,\nकु. मंत्र मच्छिंद्र म्हात्रे, श्री. रवींद्र म्हात्रे, सौ. राखी रवींद्र म्हात्रे, सौ. दीपा मच्छिंद्र म्हात्रे,\nसौ. कपिला महेश घाणेकर (मध्यभागी बसलेल्या) श्रीमती आनंदी पाटील\n(त्यांच्या उजवीकडे) कु. साईल मच्छिंद्र म्हात्रे आणि (डावीकडे) कु. रुतिका रवींद्र म्हात्रे\nवयाच्या ९५ व्या वर्षीही मुंबईच्या श्रीमती आनंदी पाटीलआजी यांनी संतपदी विराजमान होऊन सनातन कुटुंबावर एकप्रकारे आनंदाची उधळणच केली आहे. आजींचा आनंद सर्वांनाच अनुभवता यावा, यासाठी त्यांची रामनाथी आश्रमात परात्पर गुुुरु डॉ. आठवले यांच्या समवेत झालेली भावस्पर्शी भेट, पू. आजींच्या निवडक भावमुद्रा, कुटुंबियांसमवेत पू. आजी यांचा भावछायाचित्रात्मक वृत्तांत येथे देत आहोत.\nप.पू. डॉक्टर आणि श्रीमती आनंदीबाई पाटील यांच्या भेटीच्या वेळचा साधिकांनी अनुभवलेला भावसोहळा \n१. पाटीलआजींना पाहिल्यावर त्यांच्याकडे खेचले जात आहे,\nअसे वाटणे आणि त्या लवकरच संतपद गाठतील, असे वाटणे\nश्रीमती आनंदीबाई पाटीलआजी कुटुंबियांसहित आश्रम पहाण्यासाठी रामनाथीला आल्या. तेव्हा माझा त्यांच्याशी प्रथम संपर्क आला. आजींकडे पाहिल्यावर पुष्कळ जवळीक असल्याचे वाटून आपोआप त्यांच्याकडे खेचली जात आहे, असेे जाणवले. आजींनी माझा हात त्यांच्या हातात घेऊन प्रेमाने माझी चौकशी केली. तेव्हा माझ्या मनाला फार आनंद जाणवत होता. त्यांचा स्पर्शही पुष्कळ मृदु जाणवला. त्या वेळी माझ्या मनात आजींची साधनेची वाटचाल संतपदाकडे होत असून लवकरच आजी पू. आजी होतील, असा विचार आला. आश्रमातील अनेक साधकही त्यांच्याकडे पाहून या कोण आहेत कोणी संत आहेत का कोणी संत आहेत का , असे विचारत होते. यावरून आश्रमातील साधकांनाही त्यांच्याविषयी तसेच जाणवत आहे, असे माझ्या लक्षात आले.\nसतत भावावस्थेत असलेल्या आणि संतांप्रती उत्कट शरणागत भावाचे दर्शन घडवून सर्वांना भावसोहळ्याचा आनंद प्रदान करणार्‍या वरळी, मुंबई येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) \nश्रीमती आनंदी पाटीलआजी आणि\nपू. सौरभ जोशी यांच्या भेटीतील भावस्पर्शी क्षण\nवरळी, मुंबई येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) या नातेवाइकांसह रामनाथी येथील सनातन आश्रमात आल्या होत्या. तेव्हा श्रीमती आजींचा ईश्‍वराप्रती असलेला आणि क्षणोक्षणी व्यक्त होणारा भाव बघायला मिळाला, तसेच संतांचे दर्शन होताच त्यांच्या चरणी नतमस्तक होत असतांना त्यांच्यातील कृतज्ञता आणि शरणागत भावाचे दर्शन साधकांना घडले. याद्बारे साधकांना भावसोहळ्याचा अवर्णनीय आनंद अनुभवता आला. तो शब्दबद्ध करणे कठीण आहे, तरीही तो सर्वांना अनुभवता यावा, यासाठी गुरूंच्या कृपेने शब्दबद्ध करण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.\nनावाप्रमाणेच आनंदी असणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर आध्यात्मिक त्रासावर मात करणार्‍या श्रीमती पाटीलआजी \n१ अ. आजी नावाप्रमाणेच नेहमी आनंदी असतात.\n१ आ. सतत नामजप चालू असणे : वयाच्या ९५ व्या वर्षी आजी ६ ते ८ घंटे एका जागी बसून नामजप करतात, तसेच दिवसभर त्यांचा सतत नामजप चालू असतो.\n१ इ. वयस्कर असूनही भावपूर्णरित्या घराची स्वच्छता करणे : त्यांना कोणताही शारीरिक त्रास नाही. अजूनही त्या घरातील लादी स्वतः स्वच्छ पुसतात. लादी चकचकीत दिसली की, देव त्याच्यावर बसतात, असा आजींचा भाव आहे.\nभावजागृती आणि आनंद यांची अनुभूती देणारी प.पू. डॉक्टर अन् श्रीमती आनंदी पाटीलआजी यांची भेट \n१. आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.\n१ अ. आजींचे बोलणे ऐकतांना आजी बहुतेक संतपदाला जाणार, असे विचार माझ्या मनात येत होते.\n१ आ. प.पू. डॉक्टर प्रत्येक ठिकाणी सूक्ष्मातून स्वतःसमवेत असतात, असे जाणवणे : मी ज्या ज्या ठिकाणी जाते, त्या त्या ठिकाणी प.पू. डॉक्टर माझ्यासमवेत सूक्ष्मातून असतात आणि त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती ते सातत्याने मला देतात. मला ते संत आणि साधक यांच्या माध्यमातून भेटतात आणि प्रेम देतात, हे आठवून माझी भावजागृती होत होती. ते निर्गुणातून अखंड माझ्या समवेत होतेच, आहेत आणि आता निर्गुणातून सगुणात प्रगट होत आहेत, असे विचार येऊन माझी भावजागृती होत होती.\nपू. श्रीमती आनंदीबाई पाटीलआजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती\n१. श्रीमती आजींना आलेल्या अनुभूती\n१ अ. नामजप करतांना अनेक सर्प दिसणे, त्यांनी आजींना घाबरवण्याचा प्रयत्न करणे आणि नामजप चालू असल्याने आजींना कोणताही त्रास न होणे : एकदा आजी त्यांच्या मधल्या नातीच्या घरी नामजपाला बसल्या होत्या. तेव्हा त्यांना मनुष्याचा तोंडवळा आणि मागची बाजू सापासारखे असणारे आणि सरपटणारे अनेक सर्प दिसू लागले. आजी जिथे जातील, तिथे ते मनुष्यरूपी सर्प आजींच्या मागे यायचे आणि आजींकडे बघत रहायचे. ते आजींना फार घाबरवायचे. एकदा तर एकाने आजींना दंशही केला; पण त्या वेळी आजींचा नामजप चालू असल्यामुळे त्यांना दंश केल्याचे जाणवले, पायामध्ये कळही आली; पण दुसरा कोणताही तीव्र त्रास त्यांना झाला नाही. नंतर आजी स्वतःच्या घरी गेल्या, तरी ते सर्प आजींच्या मागे तिकडेही आले आणि आजींना मानसिक त्रास देऊ लागले. आजींच्या सततच्या प्रार्थना आणि नामजप यांमुळे शेवटी माघार घेऊन ते नष्ट झाले.\nसतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेल्या वरळी, मुंबई येथील पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी \n१. अत्यंत कष्ट सोसून कुटुंबाचा भार वाहणे\nआजींनी जीवनात पुष्कळ हालअपेष्टा सहन केल्या आणि कष्टही केले. आजींचे यजमान त्यांचा मुलगा ८ वर्षांचा असतांनाच गेले, तरीही आजींनी मुलांचे संगोपन फार चांगल्या पद्धतीने केले. आजींनी स्वतः कष्ट केले आणि मुलेे अन् त्यांची कुटुंबे यांचेही पालनपोषण वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत केले. आजींनी मिठाईच्या कारखान्यात कामाला जाऊन मुलांच्या कुटुंबासाठी आर्थिक साहाय्य केले.\n२. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा\nआजींना स्वच्छता फार आवडते. पायाला जरा जरी कचरा लागला, तरी त्या लगेच झाडू घेऊन घर स्वच्छ करतात. अंथरुणे आणि कपडे यांच्या घड्या घालतात. नामजपाला बसण्यापूर्वी तेथील लादी पुसतात. वैशिष्ट्य म्हणजे आजींनी घरात केर काढला की, घर एकदम लख्ख दिसते. ते बघून अतिशय प्रसन्न वाटते, तसेच कपडे आणि अंथरुणे यांच्या घड्यांकडे बघून वाटते की, जणू त्या घड्या आनंदाने हसत आहेत आणि म्हणत आहेत, आजींचे हात आम्हाला लागले. त्यामुळे आम्ही धन्य झालो.\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nसंत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान\nअ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.\nभावार्थ : माया समजून घेऊन म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.\nआ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.\nभावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nव्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्‍वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nसंस्कृती म्हणजे विद्वत्तापूर्ण चर्चा नसून कायम स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवणे \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nनरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया प्रकल्पाच्या मुंबईतील केंद्राचे उद्घाटन एका शानदार कार्यक्रमाद्वारे झाले आहे. त्या निमित्ताने मेक इन इंडिया सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या प्रथम दिनी महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचे करार झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विदेशी आस्थापने भारतात याव्या आणि त्यांनी येथे गुंतवणूक करावी, यासाठी अक्षरशः पायघड्या घातल्या जात आहेत. एकूण ६८ देशांचे ५ सहस्र प्रतिनिधी मेक इन इंडियात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये १९० आस्थापने भाग घेत आहेत.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nआंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना हाफीज सईदचा पाठिंबा ...\nअखंड शरणागत भावात रहाणार्‍या वरळी (मुंबई) येथील श्...\nनेहरूंनी इंग्रजांना चंद्रशेखर आझाद लपल्याची माहिती...\nठाण्यातील प्रदर्शनातून हुसेन यांची चित्रे वगळली \nव्हॅलेंटाईन डेला इस्लामी देशांत कोणतेही स्थान नाही...\nहिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन करण्याचा उपस्...\nखासदारांचे वेतन आणि भत्ते दुप्पट करा \nअतीक अहमद या माजी नगरसेवकाच्या कथित हत्येवरून शेकड...\nतीन वेळा तलाक बोलून अतिरिक्त जिल्हा न्यायाधिशाने द...\nकडुनिंबाने बरा होतो स्वादुपिंडाचा कर्करोग \nप्रभादेवी आणि जोगेश्‍वरी येथील हिंदु धर्मजागृती सभ...\nकर्णावतीत अभिनेते शाहरुख खान यांच्या गाडीवर दगडफेक...\nडेन्मार्कमध्ये महिलेने बांधली मशीद \nहवेच्या प्रदूषणामुळे जगभरात प्रतिवर्षी ५५ लाख लोका...\nसिरियात सौदीचे सैन्य घुसल्यास महायुद्ध होईल \nविद्यार्थ्याच्या धर्माला परीक्षांमध्ये गुप्त ठेवण्...\nबिहारमध्ये गेल्या १० दिवसांत भाजपच्या उपाध्यक्षांस...\nअल-कायदा आणि अन्य संघटना यांचे ९७ आतंकवादी पाकिस्त...\nपाकिस्तानमध्ये शासनाने १०० वर्षे प्राचीन जैन मंदिर...\nपाकला एफ् - १६ विमाने देण्याच्या अमेरिकेच्या निर्ण...\nसाधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थ...\nपाकिस्तानात १२ जिहादी आतंकवाद्यांना देण्यात आली मृ...\nईशान्यपूर्वेकडील राज्यांतील हिंदूंची स्थिती अत्यंत...\nइसिसला अफजलखानासारखे गाडून टाकू - पराग गोखले, हि...\nऔंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) जवळील जागेची गुरुत्वी...\nसोलापुरात गोहत्यार्‍यांवर पोलिसांची मोठी कारवाई\nनवी मुंबईत ४०० लिटर दूध चोरणार्‍या राष्ट्र्रवादी क...\nनागपूर येथे अपूर्व किल्ले महोत्सवाचे आयोजन\nहिंदूंच्या एकजुटीमुळे बांगरवाडी (जिल्हा पुणे) येथे...\nडायघर, ठाणे येथे हिंदु धर्मजागृती सभा \nहिंदू तेजा जाग रे \nइशरत जहाँचे नाव असलेल्या रुग्णवाहिका जाळू \nधर्मपालन करून धर्मांधांना खडसावणार्‍या सौ. भाग्यश्...\nगिरीष प्रभुणे यांना वासुदेव बळवंत फडके जीवन गौरव प...\nतंबाखू सेवनात महिला पुढे \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nप.पू. नाना महाराज तराणेकर यांचे भाग्यनगर येथील अनु...\nश्रीगुरु आणि संत यांच्याप्रती अत्यंत भाव असलेले श्...\nप्रेमभाव, सहजता आणि अल्प अहंभाव असलेले श्री. श्रीप...\nआनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे \nप.पू. डॉक्टर आणि श्रीमती आनंदीबाई पाटील यांच्या भे...\nसतत भावावस्थेत असलेल्या आणि संतांप्रती उत्कट शरणाग...\nनावाप्रमाणेच आनंदी असणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धे...\nभावजागृती आणि आनंद यांची अनुभूती देणारी प.पू. डॉक्...\nपू. श्रीमती आनंदीबाई पाटीलआजी यांना आलेल्या वैशिष्...\nसतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेल्या वरळी, मुंबई ये...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-songs/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%82-113062700012_1.htm", "date_download": "2018-04-21T04:14:07Z", "digest": "sha1:CPDUC6OBPDYCUQXJLG4R3FDGLT5H25WT", "length": 6428, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आला पाऊस मातीच्या वासात गं | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआला पाऊस मातीच्या वासात गं\nआला पाऊस मातीच्या वासात गं\nमोती गुंफित मोकळ्या केसात गं \nआभाळात आले, काळे काळे ढग\nधारा कोसळल्या, निवे तगमग\nधुंद दरवळ, धरणीच्या श्वासात गं \nकोसळल्या कश्या, सरीवर सरी\nथेंब थेंब करी नाच पाण्यावरी\nलाल ओहळ वाहती जोषात गं \nवारा दंगा करी, जुई शहारली,\nचाफा झुरतो, फुलांच्या भासात गं 3 \nहे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_06_07_archive.html", "date_download": "2018-04-21T04:15:18Z", "digest": "sha1:56UJEJKXPT2W3JFAUYDXATDOTPYIC6NT", "length": 240927, "nlines": 3123, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 06/07/16", "raw_content": "\nआज महाराणा प्रताप जयंती\nश्री महालक्ष्मी मंदिरातील पवित्र मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय शिवसैनिकांनी तोडले \nशौचालय पाडण्याच्या हिंदूंच्या मागणीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचा दणका \nमनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय शिवसैनिकांनी असे तोडले.\nपोलीस निरीक्षकांशी चर्चा करतांना आमदार श्री. राजेश क्षीरसागर\nकोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिरात असणार्‍या मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय शिवसैनिकांनी तोडले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हिंदुत्ववाद्यांनी हे अनधिकृत शौचालय पाडण्याची मागणी प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती. जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनीही ते पाडण्याचा आदेश दिला होता. तथापि हा आदेश धाब्यावर बसवण्यात आला. प्रशासन एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देऊन मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडत असल्याचे, तर दुसरीकडे मंदिरातील अनधिकृत शौचालयाला मात्र अभय देत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. हिंदूंनी वारंवार मागणी करूनही पवित्र मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय पाडण्याविषयी प्रशासन चालढकलपणा करत असल्यामुळे शेवटी शिवसैनिकांनी दणका देत सदर अनधिकृत शौचालय तोडून टाकले. यात शौचालयचा ७५ टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा नोंद केलेला नाही. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली.\nमनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाविषयी शासनाने कोणतीच कृती न केल्याने कारसेवा करून अवैध बांधकाम तोडावे लागले - आमदार राजेश क्षीरसागर\nकोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि कोल्हापूरचे आयुक्त यांच्याशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मनकर्णिका कुंडाविषयी लोकांच्या तीव्र भावना असून सदर कुंडावरील खाजगी तत्त्वावर उभारण्यात आलेल अवैध शौचालय पाडावे, यांसाठी चर्चा केली होती. तसेच या संदर्भात शासकीय यंत्रणेकडून १५ एप्रिल २०१६ पर्यंत न पाडल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने कारसेवा करून शौचालय पाडतील, असे सांगितले होते. यानंतर वेळोवेळी संबंधित यंत्रणेचा पाठपुरावा केला होता, तरीही शासनाकडून कोणतीही ठोस कृती झाली नाही. त्यामुळे आज शिवराज्याभिषेकदिनाच्या दिवशीच गनिमी काव्याने मोजके पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन पहारी, कुदळ आणि हातोडे आदींच्या साहाय्याने शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम तोडले, अशी माहिती कोल्हापूर येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.\nगैर-मुसलमान देशांमध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक जिहादी आक्रमणे होण्यात भारत प्रथम \nभारतात जिहादी आतंकवाद न्यून झाल्याचे वक्तव्य करणारे केंद्रीय\nगृहमंत्री यांनी आता यावर जनतेला उत्तर द्यायला हवे \nजागतिक स्तरावर झालेल्या जिहादी आक्रमणांपैकी ५५ टक्के घटना घडलेल्या ५ देशांत भारत \nवॉशिंग्टन - वर्ष २०१५ मध्ये जगात जेवढी आतंकवादी आक्रमणे झाली, त्यातील ५५ टक्के आक्रमणे भारत, पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान आणि नायजेरिया या देशांमध्ये घडली, अशी माहिती अमेरिकेतील अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली आहे. (या ५ देशांत केवळ भारतच गैरमुसलमान राष्ट्र आहे, हे यातून लक्षात येते देशातील मुसलमान जिहादच्या विचारसरणीला बळी पडणार नाहीत, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर या अहवालाच्या आकडेवारीवरून विश्‍वास ठेवावा का, असा प्रश्‍न पडतो देशातील मुसलमान जिहादच्या विचारसरणीला बळी पडणार नाहीत, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर या अहवालाच्या आकडेवारीवरून विश्‍वास ठेवावा का, असा प्रश्‍न पडतो - संपादक) अमेरिकेच्या आतंकवादविरोधी शाखेचे समन्वयक जस्टिन सिबरेल यांनी या विषयी सांगितले की, आतंकवादी आक्रमणात बळी पडलेल्या व्यक्तींपैकी ७४ टक्के व्यक्ती पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान, नायजेरिया आणि सिरिया या देशांतील होत्या.\nइसिसचा इस्लामशी संबंध मान्य करायला हवा - प्रा. अकील अहमद, बीबीसी\nइसिसला इस्लामी न मानणार्‍यांना घरचा अहेर \nलंडन - इसिस ही आतंकवादी संघटना ज्यू धर्माचा प्रसार करत नसून ती इस्लाम धर्माशी जोडलेली आहे, हे अडचणीचे वाटणारे सत्य मान्य करण्याची वेळ आली आहे, असे परखड विधान बी.बी.सी. या वृत्तवाहिनीच्या धर्म आणि नीतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अकील अहमद यांनी केले आहे.\nप्रा. अकील अहमद यांनी मांडलेली सूत्रे\n१. इसिसला इस्लामशी काही देणेघेणे नसल्याचे अनेक जण म्हणतात; पण तसे मुळीच नाही. हे कदाचित चुकीचे असेल; परंतु ते जे काही सांगतात ती इस्लामी सिद्धांताच्या कुठल्यातरी प्रकारावर आधारित विचारधारा आहे.\n२. इसिसवाले मुसलमान आहेत, ही वस्तुस्थिती असून अशा प्रकारच्या गोष्टी आपण मान्य करायला हव्यात. बहुसंख्य मुसलमान त्यांच्याशी सहमत नसल्यामुळे अनेक पत्रकारांना हे समजून घेण्यात अडचण येते.\nस्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत भारताने केलेली प्रगती \nजगात स्वीडन रहाण्यासाठी सर्वोत्तम देश : १६३ देशांमध्ये भारत ७०व्या क्रमांकावर \nलंडन - जगात रहाण्यासाठी सर्वोत्तम देश कोणते, यासाठी १६३ देशांत केल्या गेलेल्या सर्वेक्षणात स्वीडनने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या सूचीमध्ये भारत ७०व्या, तर चीन ६७ व्या स्थानावर आहे. सर्वांत शेवटी लिबियाचा क्रमांक आहे. ब्रिटीश शासनाचे सल्लागार सायमन एनहिल्ट यांनी या संदर्भातील अहवाल सिद्ध केला आहे. प्रतिवर्षी अशा प्रकारचा अहवाल बनवला जातो. त्यात नागरिकांच्या भल्यासाठी कोणता देश अधिक जागरूक आहे, यासह विज्ञान, संस्कृती, शांतता, आरोग्य, समानता, पर्यावरण सुरक्षा अशा अनेक विषयांचा परामर्श घेतला जातो. याशिवाय त्या त्या देशातील सरकारांनी स्वत:च्या देशातील नागरिकांसाठी केलेली कामेही लक्षात घेतली जातात.\nप्रकृती बिघडल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू जोधपूरमधील रुग्णालयात दाखल \nजयपूर - कथित लैंगिक शोषणाच्या आरोपावरून जोधपूरच्या कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना प्रकृती बिघडल्याने जोधपूरच्या गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती समजताच पू. बापूजींचे भक्त मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गोळा झाले.\nपू. बापूजींच्या भक्तांकडून चालवण्यात येणारे कॉल सेंटर \nपू. बापूजी यांच्या देश-विदेशातील लाखो भक्तांना त्यांच्याविषयीची प्रत्येक माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या भक्तांकडून सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून माहिती पुरवण्यात येते. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉलसेंटरही बनवली आहेत. यात शेकडो युवक काम करत आहे. त्यात माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायिक तज्ञही सहभागी आहेत. देशभरातील सर्व कॉल सेंटरचे मुख्यालय जोधपूरमध्ये आहे. प्रतिदिन सुमारे ७० लाख लोकांना निरोप आणि सूचना पाठवल्या जातात. पू. बापूजी यांना न्यायालयात कधी नेण्यात येणार आहे, त्यांच्या जाण्याचा मार्ग कोणता आहे, न्यायालयातून ते परत कधी येणार आहेत आदी माहिती पुरवली जाते. त्यामुळे पू. बापूजी यांचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी लोक न्यायालयाबाहेर गोळा होतात.\nबनावट मद्य विकणार्‍या ४ मद्यालयांच्या अनुज्ञप्ती रहित \nअसे बनावट मद्य दुकानांपर्यंत पोचेपर्यंत प्रशासन काय करत असते \nदुर्लक्ष करणारे आणि मद्यालयांमध्ये बनावट मद्य ठेवणारे यांवर कठोर कारवाई करा \nपणजी, ६ जून (वार्ता.) - भारतीय बनावटीचे बनावट मद्य इतर ब्रॅण्डच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करणार्‍या ४ मद्यालयांच्या अनुज्ञप्त्या अबकारी खात्याने रहित केल्या आहेत. घोगळ, मडगाव, बाणावली आणि चिंचोणे या भागातील ही मद्यालये आहेत. ३० मार्च या दिवशी या मद्यालयावर छापे मारल्यानंतर या मद्यालयांत अवैध मद्य सापडले होते. या वेळी एकाच ब्रॅण्डच्या ३६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त केलेल्या बाटल्यांमधील मद्याच्या चाचणीत मद्याच्या दर्जात तफावत आढळून आली. हे मद्य खरेदी करण्याविषयी आवश्यक असलेली देयके आणि वाहतूक अनुज्ञप्ती मद्यालय मालकांकडे नव्हती. दोन महिने चौकशी केल्यानंतर अबकारी खात्याने या मद्यालयांच्या अनुज्ञप्ती रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. (एवढी चौकशी करायला दोन महिने कशाला लागतात ही आहे अबकारी खात्याची कार्यक्षमता ही आहे अबकारी खात्याची कार्यक्षमता - संपादक) अनुज्ञप्त्या निलंबित केलेल्या आस्थापनांच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.\nचेन्नईचा महंमद नासीर हा इसिसचा झेंडा आणि बोधचिन्ह यांचा रचनाकार \nभारतीय मुसलमान तरुणांवर इसिसचा प्रभाव पडणार नाही, असे वारंवार\nसांगणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे \nनवी देहली - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आतंकवादी महंमद नासीर याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यात म्हटले आहे की, इसिसकडून वापरण्यात येणार्‍या झेंड्याची संरचना नासीर यानेच केली होती, तसेच इसिसचे बोधचिन्हही (लोगो) त्यानेच बनवला आहे. नासीर याने चेन्नई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. डिसेंबर २०१५ मध्ये तो सिरियात जाणार होता; मात्र त्याला सुदानमध्ये पकडण्यात आले आणि तेथून त्याचे भारतात हस्तांतरण करण्यात आले. नासीरच्या विरोधात त्याचे वडीलच मुख्य साक्षीदार आहेत.\nदुबईच्या विमानात प्रवाशाने अल्लाहू अकबर म्हटल्याने प्रवासी भयभीत \nबर्मिंगम (ब्रिटन) - येथे येणार्‍या दुबईच्या अमिरात एअरलाईन्सच्या बोईंग विमानात प्रवास करणारा ३८ वर्षीय शहराज सरवर याने अल्लाहू अकबर असे मोठ्याने म्हटल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरल्याची घटना घडली. या वेळी विमानात ३४७ प्रवासी होते. प्रवासामध्ये सरवर याचे वागणे संशयास्पद होते. त्याने सीट बेल्ट बांधण्यासही नकार दिला होता, तसेच एकदा उशी आणि एकदा केक प्रवाशांना फेकून मारले होते. तो स्वतःच्या हातावर डोके आपटून घेत होता.\nनिधर्मीवादाविना (सेक्युलॅरिझम) देशाला पर्याय नाही - अब्दुल कादर मुकादम यांची मुक्ताफळे\nसांगली - हा देश टिकून रहायचा असेल, तर सेक्युलॅरिझमविना देशाला पर्याय नाही. ही प्रणाली जर पराभूत झाली, तर देशाची शकले पडतील, अशी मुक्ताफळे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम यांनी उधळली. ते शांतिनिकेतन येथे सेक्युलर मुव्हमेंटच्या राज्यस्तरीय अधिवेशनात उद्घाटन सत्रात बोलत होते.\n* या वेळी अब्दुल कादर मुकादम म्हणाले... १. धर्मवाद अजूनही संपला नसल्याने आपण निधर्मवादी म्हणू शकत नाही. धर्माने समानता दिली नाही, तिथे सर्वधर्मसमभाव या सूत्राने कसा लढा देता येईल (जगाच्या पाठीवर हिंदु धर्मात जेवढी समानता आहे, तेवढी कुठेच नाही (जगाच्या पाठीवर हिंदु धर्मात जेवढी समानता आहे, तेवढी कुठेच नाही याउलट मुसलमान धर्मात स्त्रियांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते, याचे जरा अब्दुल मुकादम यांनी परीक्षण करावे, मग लक्षात येईल. मुळात या देशाची राज्यघटना जेव्हा सिद्ध झाली, तेव्हा सेक्युलरहा शब्दच अस्तित्वात नव्हता. हा शब्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घुसडला याउलट मुसलमान धर्मात स्त्रियांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते, याचे जरा अब्दुल मुकादम यांनी परीक्षण करावे, मग लक्षात येईल. मुळात या देशाची राज्यघटना जेव्हा सिद्ध झाली, तेव्हा सेक्युलरहा शब्दच अस्तित्वात नव्हता. हा शब्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घुसडला त्यामुळे मुकादम यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मगच तोंड उघडावे त्यामुळे मुकादम यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मगच तोंड उघडावे \n२. मुसलमानांची मते जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने इतकी वर्षे समान नागरी कायदा केला नाही, तर त्याविरुद्ध हयातभर ओरडणारे सत्तेवर येऊनही काही कसे करत नाहीत \n(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घालायला हवी \nआम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांची हिंदुद्वेषी मागणी\nसनातन संस्थेसारख्या राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी झटणार्‍या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी\nघालण्याची मागणी करणारी आप कधीतरी जिहादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करते का \nपणजी - सनातन संस्था एक धोकादायक संघटना आहे. हिंदुत्ववादी म्हणवणारी ही संघटना धर्मद्रोही संबोधून काही हिंदूंनाच लक्ष्य करण्याचे काम करते. प्रा. कलबुर्गी आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे या संघटनेचा हात असल्याचा दाट संशय आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील उदारमतवादी विचारवंतांना लक्ष्य केले जात आहे. भारत हा निधर्मी, आधुनिक आणि स्वतंत्र देश असल्याने कलबुर्गी अन् दाभोलकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी सनातन संस्थेसारख्या संस्थेवर बंदी घालणे आवश्यक आहे, असे आम आदमी पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे आशिष खेतान यांनी म्हटले आहे. आशिष खेतान यांनी पणजी येथे पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेच्या वेळी एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना आशिष खेतान यांनी हे वक्तव्य केले.\nऑपरेशन ब्लू स्टारला ३२ वर्षे झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा \nजिहादी आतंकवाद रोखू न शकणारे राज्यकर्ते खलिस्तान्यांना पुन्हा डोके वर काढण्यापूर्वी ठेचतील का \nअमृतसर - ६ जून १९८४ मध्ये येथील सुवर्ण मंदिरात खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला ३२ वर्ष झाल्याच्या विरोधात या मंदिरात खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याविषयी राज्यात शांतता भंग होऊ नये म्हणून कडोकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. या दिवशी खलिस्तानवादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. याच वेळी काही धर्मांध शीख संघटनांनी मोर्चा काढूनही खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या. पोलिसांनी कारवाई करत १५० हून अधिक शिखांना कह्यात घेतले, तसेच नरजकैद केले. अकाल तख्तचे जत्थेदार गुरबचन सिंह यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनीही शांतीचे आवाहन केले आहे.\n(म्हणे) गांधीना फाळणी संमत नव्हती \nनागपूर - मोहनदास गांधी यांनाही फाळणीचा निर्णय संमत नव्हता, तसेच नेहरू आणि पटेल यांनीसुद्धा फाळणीस विरोध केला होता, असे वक्तव्य भाजपच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी केले. (असे होते, तर गांधींनी फाळणीच्या विरोधात सत्याग्रह किंवा उपोषण का केले नाही , तसेच पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यास कशाला सांगितले , तसेच पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यास कशाला सांगितले - संपादक) येथील लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.\nचारी यांच्या भाषणातील ठळक सूत्रे\n१. भारत आणि पाकमध्ये कोणतीही भिंत नाही, ती मनुष्यनिर्मित आहे. (शेषाद्री यांचे पाकप्रेम - संपादक) २. दोन्ही देशात चर्चा व्हावी, यासाठी जवळपास सर्वच पंतप्रधानांनी प्रयत्न केले. (असे असले, तरी काहीच हाती आले नसून त्यामुळे आपल्याच देशाची सर्व प्रकारची हानी झाली आहे. - संपादक)\n३. पाकमधील काही शक्तींना वाटते की, चर्चा व्हायला नको.\n४. सर्व सूत्रांवर बोलण्यास भारत सिद्ध आहे. (आता बोलण्यापेक्षा पाकिस्तानच्या विरोधात प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे. - संपादक)\nराज्यसभा निवडणुकीत मते देण्यासाठी आमदारांनी पैसे मागितल्याच्या कृत्याचे देवेगौडा यांच्याकडून समर्थन \nलोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करणारे राजकारणी \nसर्वस्वाचा त्याग करणार्‍या धर्माचरणी हिंदूंचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही \nबेंगळुरू - काही दिवसांतच राज्यसभेवर निवडून देण्यासाठी खासदारांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदार असतात. कर्नाटकातील जनता दल (निधर्मी) पक्षाच्या मतदारांनी निवडणुकीतील उमेदवारांना मते देण्यासाठी ५ ते १० कोटी रुपये मागितले. (राज्यसभेवर उद्योजक आणि कर्जबुडवे निवडून कसे येतात याचे गुपित आता लपून राहिले नाही. - संपादक) याविषयी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने माजी पंतप्रधान आणि जनता दल (निधर्मी) पक्षाचे सर्वेसर्वा एच्.डी. देवेगौडा यांना प्रश्‍न विचारले असता त्यांनी आमदारांचे समर्थन केल्याचे स्टिंग ऑपरेशन नुकतेच उघडकीस आले आहे. (असे देवेगौडा महाशय भारताचे पंतप्रधान होते, असे म्हणायलाही जनतेला लाज वाटते \nअण्णा हजारे यांना पत्रांद्वारे धमकी देणार्‍यास अटक\nकूर्मगतीने चालणारी पोलीस यंत्रणा \nनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्रांद्वारे धमकी देणारा समाधान निवासगृहाचा (लॉज) मालक ज्ञानेश पानसरे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ४ जून या दिवशी अटक केली आहे. अण्णा हजारे यांना एका वर्षात अनेक वेळा धमकी देणारी पत्रे आली होती. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बल्लाळ यांना आलेल्या धमकीच्या पत्रातील हस्ताक्षर आणि हजारे यांना मिळालेल्या पत्रांमधील हस्ताक्षर एकसारखे असल्याचे आढळले होते.\nषड्यंत्र रचून हिंदूंचा विनाकारण बळी देण्याचा प्रकार थांबवावा \nजळगाव येथील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी\nनायब तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी\nजळगाव - पुणे येथील निरपराध हिंदुत्ववादी श्री. सारंग अकोलकर यांच्या घरी अवैधरित्या, तसेच त्यांच्या घरातील कोणालाही कल्पना न देता सीबीआयने धाड टाकली. बनावट चावीने कुलूप उघडून घरफोडी करून साहित्य कह्यात घेतले. अकोलकर यांच्या घरातील कुटुंबियांनी वेळोवेळी सहकार्य केलेले असतांनाही सीबीआय अशा प्रकारे कृती करून डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात सारंग अकोलकर यांना विनाकरण गुंतवण्याचे षड्यंत्र रचत आहे. हिंदूंचा विनाकारण बळी देण्याचा प्रकार थांबवावा, यासाठी येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. संजय समदाणे यांनी निवेदन स्वीकारले.\nज्यांना देशाविषयी अभिमान नाही, त्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था\nअमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे हिंदु धर्मजागृती सभा\nडावीकडून कु. माधवी चोरे, तलवार उंचावतांना श्री. सुनील घनवट,\nपू. नंदकुमार जाधव आणि धर्माभिमानी श्री. पंकज राऊत\nअमरावती - कन्हैय्या कुमार, अरविंद केजरीवाल यांसारख्या देशद्रोह्यांना देशाविषयी अभिमान नसल्याने ते सातत्याने देशविरोधी वक्तव्ये करत असतात. आपले जवान दिवस-रात्र एक करून आणि स्वतःचा जीव संकटात घालून आपले रक्षण करतात; परंतु सातत्याने भारतीय सैनिकांविषयी वाईट शब्द बोलणार्‍यांनी लक्षात ठेवावे की, राज्यकर्त्यांनी अनुमती दिली, तर पाकिस्तानातसुद्धा आपले जवान भगवा फडकवतील. ज्यांना देशाविषयी अभिमान नाही, त्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही, असे रोखठोख प्रतिपादन पू. नंदकुमार जाधव यांनी येथे केले. ५ जून २०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ग्रामपंचायतीच्या मैदानामध्ये हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. तेव्हा ते बोलत होते.\nमहाराष्ट्राचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ८९.५६ टक्के निकाल; उत्तीर्णतेत मुली अग्रणी\nपुणे, ६ जून - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. ६ जून या दिवशी निकाल जाहीर झाला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही परीक्षेत मुलीच पुढे आहेत. राज्यात एकूण ९१.४१ टक्के विद्यार्थिनी, तर ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा १८ जुलै या दिवशी घेण्यात येणार आहे.\nअवैधरित्या ४ गायींची कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट\nतुळजापूर (जिल्हा धाराशिव) - येथून अवैधरित्या ४ गायींची कोंबून आणि निर्दयपणे वाहतूक करणार्‍या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. हिंदु धर्माभिमान्यांच्या तत्परतेमुळे या गायींची मुक्तता करण्यात आली. (अशा सतर्क आणि तत्पर धर्माभिमान्यांचे अभिनंदन \nऔषधोपचारासह भजन-कीर्तन, जप, संगीत आदी आध्यात्मिक उपचार रुग्णांसाठी अधिक परिणामकारक \nअध्यात्म, नामजप आदींना थोतांड म्हणणार्‍या बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराक \nअमृतसर - मादक द्रव्ये, मद्य आदी गोष्टींची सवय, नैराश्य इत्यादी वाईट सवयी अथवा रोगांवर केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत. कालांतराने त्या सवयी पुन: पुन्हा लागतात. यांच्यापासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी औषधोपचारापेक्षा रुग्णाची दृढ इच्छाशक्ती अधिक परिणामकारक असते. इच्छाशक्ती वृद्धींगत करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आणि सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. यासाठी पंजाबच्या अमृतसर शहरात असलेल्या स्वामी विवेकानंद डी-एडिक्श्‍न सेंटरमध्ये (व्यसनमुक्ती केंद्रामध्ये) अशा स्वरूपाचे उपचार केले जातात. वाईट सवयी लागलेल्या रुग्णांवर संगीत थेरेपीद्वारे उपचार केले जातात. यात भजन, कीर्तन, गाणे आणि संगीत यांचा समावेश करण्यात येतो.\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी \nनवी देहली - काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. राज्यातील ३८ पैकी १५ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जोगी येत्या ६ जूनला नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. जोगी यांच्या पत्नी रेणू या काँग्रेसच्या आमदार आहेत. (स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ न रहाणारे राजकारणी जनतेशी कधीतरी एकनिष्ठ रहातील का \nहॅकिंग आणि डेटा चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रशासनाची शासकीय अधिकार्‍यांना स्मार्टफोन न वापरण्याची सूचना \nनवी देहली - हॅकिंगच्या वाढत्या घटना आणि डेटा चोरीच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी केंद्रशासनाने महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांना विभागातील संवेदनशील गोष्टींवर तसेच कार्यालयीन कामाविषयी बोलतांना स्मार्टफोनचा वापर न करण्याविषयी सूचना दिली आहे. याबरोबरच चार्जिंग करण्यासाठीही स्मार्टफोन शासकीय संगणकांना जोडू नयेत असेही सांगण्यात आले आहे.\nकाही दिवसांपूर्वीच गृहमंत्रालय आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या झालेल्या एका विशेष बैठकीत कोणत्याही महत्त्वाच्या चर्चा स्मार्टफोनद्वारे न करता थेट भेटून किंवा दूरभाषद्वारे कराव्यात, असे अधिकार्‍यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. तसेच आर्एक्स् या यंत्रेणेचा वापर करण्यावरही भर देण्यात आला. (विविध मंत्रालयांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आर्एक्स् ही विशेष यंत्रणा भारतात वापरली जाते.) भारताच्या संकेतस्थळावर चीन आणि पाकिस्तान या देशांच्या हॅकर्सनी घुसखोरी केली होती म्हणून या घटना थांबवण्यासाठी मोदी शासन अधिक सतर्क झाले आहे.\nआर्ओ प्रक्रिया केलेले पाणी सतत पिणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण \nआर्ओ प्रक्रिया केलेल्या पाण्याने शरिराला आवश्यक असलेले कॅल्शियम\nआणि मॅग्नेशियम हे धातू ९२ ते ९९ टक्के होतात नष्ट \nलुधियाना - जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधनकर्त्यांनी केलेल्या संशोधनानंतर जागतिक स्वास्थ्य संघटनेने (डब्ल्यूएच्ओने) चेतावणी दिली आहे की, रीव्हर्स ऑस्मॉसिस (आर्ओ) ही प्रक्रिया केलेले पाणी सतत पीणे, हे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली आर्ओ नावाची प्रक्रिया केलेल्या पाण्याने त्यातील बॅक्टेरिया मरण्यासह शरीराला आवश्यक असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या धातूंचे प्रमाण ९२ ते ९९ टक्के नष्ट होते. परिणामी पाण्याने शरिराला लाभ होण्यापेक्षा हानीच अधिक होते.\n१. त्यामुळे एशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांनी आर्ओ प्रक्रिया केलेल्या पाण्यावर संपूर्णत: बंदी घातली आहे.\n२. अशा प्रकारच्या पाण्याने हृदयासंबंधी रोग, थकवा, अशक्तपणा, स्नायूंचे विकार आदी गंभीर परिणाम होतात.\nठाणे येथे विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे रवींद्र फाटक विजयी\nठाणे - ठाणे विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रवींद्र फाटक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. १९९२ पासून सलग चार वेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते. रविंद्र फाटक १५१ मतांनी विजयी झाले. त्यांना ६०१ मते मिळाली. डावखरेंना ४५० मते मिळाली.\nनांद्रे (जिल्हा सांगली) येथील दर्ग्यातील धर्मांध मौलाना जमीर अहमद मुजावर याला बलात्कार केल्याच्या प्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा \nसांगली, ६ जून (वार्ता.) - स्वत: धर्मगुरु असून दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणारा नांद्रे येथील दर्ग्यातील धर्मांध जमीर अहमद मुजावर (वय २४ वर्षे) याला ६ जून या दिवशी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम ३(२) अन्वये, तसेच भा.द.वि. ३७६ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी सरकारी अधिवक्ता सुरेश भोसले यांनी काम पाहिले, तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी युक्तिवाद केला. (नेहमीच अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारी क्षेत्रात मात्र आघाडीवर असतात. तसेच नेहमी हिंदु धर्मगुरूंना कथित प्रकरणावरून अटक केल्यावर आरडाओरडा करणारे तथाकथित निधर्मी आणि पुरोगामी मंडळी या प्रकरणात मात्र आरोपीला शिक्षा झाल्यावर काहीच बोलत नाहीत, यावरून त्यांचाही दुतोंडीपणा लक्षात येते \nगरीब कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकणार्‍या तपास अधिकार्‍यांना निलंबित करा - हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nजिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी\nसांगली, ६ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जाणीवपूर्वक निर्दोष आणि निरपराधी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा छळ केला जात आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी १ जून या दिवशी पहाटे ६ वाजता सौ. कांचन दिलीप अकोलकर यांच्या घरावर अवैधपणा छापा टाकला. घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील साहित्य जप्त केले. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून ही कारवाई करण्यात आली. सारंग अकोलकर यांचे नाव अकारण या प्रकरणात गोवण्यात येत आहे. त्याच्या वृद्ध आई-वडिलांची स्थिती हालाखीची असून ते केवळ १० बाय १० च्या खोलीत रहात होते; मात्र प्रसिद्धीमाध्यमांच्या सतत होणार्‍या छळाला कंटाळून ते गोवा येथे रहाण्यास गेले. त्यामुळे हिंदूंना जाणीवपूर्वक बळी देण्याचे प्रकार थांबवावेत, तसेच गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर अवैध छापा टाकणार्‍या तपास अधिकार्‍यांना निलंबित करावे या मागणीसाठी ६ जून या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.\nशबरीमाला मंदिराच्या मुख्य उत्सवात हत्तींच्या वापरावर उच्च न्यायालयाची बंदी\nमंदिरांच्या संदर्भातील सर्व निर्णय हे धर्माचार्यांनीच घ्यायला हवेत \nकोची - केरळ राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या शबरीमाला मंदिराच्या मुख्य उत्सवात हत्तींच्या वापरावर केरळ उच्च न्यायालयाने ३ जूनपासून बंदी घातली आहे. केवळ वार्षिक उत्सवात एका हत्तीचा वापर करण्यास अनुमती दिली आहे. वरील निर्णय देण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने मंदिराच्या दोन मुख्य पुजार्‍यांचे मत घेतले. पुजार्‍यांनी उत्सवात हत्तींचा वापर करण्याची आवश्यकता नाही आणि तशी परंपराही नाही, असे सांगितले. मात्र केरळ राज्यातील १ सहस्र २०० मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणार्‍या त्रावणकोर देवस्थान बोर्डाने या मताशी असहमती दर्शवली. त्यावर उच्च न्यायालयाने मंदिर व्यवस्थापनाला वार्षिक उत्सवात एका हत्तीचा वापर करण्यास अनुमती दिली.\nशबरीमाला मंदिरात दोन मास उत्सव चालतो. त्यातून त्रावणकोर देवस्थान बोर्डाला २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या उत्सवाला लक्षावधी भाविक शबरीमाला मंदिरात येतात. या मंदिरातील हत्ती हे भाविकांचे प्रमुख आकर्षण असते.\nअखलाखच्या परिवाराला दिलेली हानीभरपाई उत्तरप्रदेश सरकारने परत घ्यावी \nनवी देहली - उत्तरप्रदेशच्या दादरी येथील बिसाहडा गावात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गोमांस असल्याच्या संशावरून गोरक्षकांनी केलेल्या आक्रमणात ठार झालेला अखलाक यांच्या परिवाराला राज्यशासनाने हानीभरपाई दिली आहे. अखलाकच्या घरात गोमांस असल्याचे त्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाल्याने अखलाकच्या परिवाराला देण्यात आलेली हानीभरपाई परत घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जयभगवान गोयल यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी १९ जणांवरील आरोप मागे घेण्यात यावेत. अखलाकच्या घरातून केवळ गोमांसच नव्हे, तर गायीचे शिर आणि पायही सापडले होते.\nगोतस्करांना मारहाण केल्याच्या प्रकरणी बजरंग दलाच्या १० कार्यकर्त्यांना अटक\nराजस्थान सरकारच्या पोलिसांची मोगलाई \nउदयपूर / जयपूर - राजस्थानच्या प्रतापगड येथे गोतस्करांना पकडून मारहाण केल्याच्या प्रकरणी बजरंग दलाच्या १० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कार्यकर्त्यांनी गोतस्करी करणारे ट्रक पकडून १०२ गोवंशांची सुटका केली होती आणि वाहन चालकांना मारहाण केली होती.\n(बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना गोतस्करीची माहिती मिळते ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही वर अशा सतर्क आणि गोप्रेमींनाच पोलीस अटक करतात. ही मोगलाईच होय वर अशा सतर्क आणि गोप्रेमींनाच पोलीस अटक करतात. ही मोगलाईच होय - संपादक) सुटका करण्यात आलेल्या गोवंशापैकी ४ जणांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता.\nपवित्र गंगाजल पोस्टाच्या माध्यमातून विकणे महापाप - स्वामी अच्युतानंद महाराज\nहरिद्वार - गंगाजल पोस्टाच्या माध्यमातून घरोघर पाठवण्याची योजना केंद्रशासनाने आखली आहे. त्याचा येथील संतांकडून विरोध केला जात आहे. भूमा निकेतनमध्ये पत्रकारांशी बोलतांना भूमापीठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थ महाराजांनी म्हटले की, गंगा नदी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. गंगाजल अशा पद्धतीने विकणे पापच नाही, तर महापाप आहे. जर केंद्रशासनाने ही योजना मागे घेतली नाही, तर येथील संत जंतरमंतर वर आंदोलन करतील, महामंडलेश्‍वर स्वामी प्रेमानंद महाराज आणि महंत विनोद गिरी महाराज यांनी म्हटले की, गंगाजल विकणे निंदनीय आहे.\nमातृसदनाचे परमाध्यक्ष स्वामी शिवानंद सरस्वती यांनीही या योजनेचा विरोध केला आहे.\nबिहारमधील १२ वीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी म्हणतो, राज्यशास्त्र हा पाककृतीचा विषय \nबिहारमध्ये शिक्षणक्षेत्राचे तीन तेरा वाजल्याचा पुरावा \nपाटलीपुत्र (बिहार) - बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्डाच्या (बीएस्ईबीच्या) १२ वीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र) हा शब्दही नीट उच्चारता येत नसून तो राज्यशास्त्राला पाककृतीचा विषय म्हणून सांगत आहे, तर अशीच गत विज्ञान विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीची आहे. तिला या विषयातील संकल्पनाही माहिती नाहीत. (शिक्षणक्षेत्राचा खालावलेला स्तर उंचावण्यासाठी बिहार शासन काय पावले उचलणार - संपादक) या विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे व्हीडीओ सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर बोर्डाने हे विद्यार्थी खरेच हुशार आहेत का, याच्या चौकशीचा आदेश दिला आहे.\nहिंदूंवर होणार्‍या अन्यायाला केवळ शिवसेनाच वाचा फोडते \nकोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील पवित्र मनकर्णिका कुंडावर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या विरोधात अनेक वेळा हिंदुत्वनिष्ठांनी तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह १०० शिवसैनिकांनी शौचालय तोडले.\nहिंदू तेजा जाग रे \n : शिवसेना ने महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुर के पवित्र कुंड पर बना अवैध शौचालय तोडा.\nहिन्दुआें पर होनेवाले अत्याचारों के विरोध में केवल शिवसेना कृतीशील \n'लव्ह जिहाद'ला विरोध करण्यासाठी हिंदु युवतींनी आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे आवश्यक \nश्री कचनेर क्षेत्र (जिल्हा संभाजीनगर) येथे 'स्वराज्य ग्रुप' आयोजित हिंदु धर्मजागृती सभा\nडावीकडून श्री. नागेश जोशी आणि कु. प्रियांका लोणे\nसंभाजीनगर, ६ जून (वार्ता.) - हिंदु युवती धर्माचरण करत नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या मुलांसमवेत पसार होतात, ही हिंदूंसाठी खेदाची गोष्ट आहे. हिंदु मुलींचे 'लव्ह जिहाद'ला बळी पडणे टाळायचे असेल, तर त्यांनी धर्माचरण करून आपले आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने श्री कचनेर क्षेत्र येथील बडजातेनगर येथे 'स्वराज्य ग्रुप'ने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. (धर्मजागृती सभेचे आयोजन करणार्‍या 'स्वराज्य ग्रुप'चे अभिनंदन अशा संघटना या हिंदु धर्माची शक्ती आहेत. - संपादक) या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी उपस्थित होते. या सभेला २२५ हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती.\nगंगाखेड (जिल्हा परभणी) येथे अहल्याबाई होळकर यांनी बांधलेला घाट नगरपालिकेने केला उद्ध्वस्त, नागरिकांमध्ये संताप \nपरभणी, ६ जून - गंगाखेड नगरपरिषदेकडून गोदाकाठावर एका सभागृहाचे काम केले जात आहे. त्यासाठी पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर यांनी प्रचंड मेहनत घेऊन बांधलेला गोदाकाठावरील घाट नगरपालिकेने उद्ध्वस्त केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (आता कुठे आहे पुरातत्व खाते - संपादक) सभागृह बांधण्याच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार थांबवावे आणि हे बांधकाम दुसर्‍या ठिकाणी करून घाटाचे संरक्षण करावे, अशा मागण्या सर्व समस्त हिंदू आणि गंगाखेडवासीय यांच्याकडून केली जात आहे. (या प्रकरणी राज्यशासनाने लक्ष घालून पुरातन वास्तू जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि संबंधितांवर कारवाई करावी, ही इतिहासप्रेमींची अपेक्षा - संपादक) सभागृह बांधण्याच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार थांबवावे आणि हे बांधकाम दुसर्‍या ठिकाणी करून घाटाचे संरक्षण करावे, अशा मागण्या सर्व समस्त हिंदू आणि गंगाखेडवासीय यांच्याकडून केली जात आहे. (या प्रकरणी राज्यशासनाने लक्ष घालून पुरातन वास्तू जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि संबंधितांवर कारवाई करावी, ही इतिहासप्रेमींची अपेक्षा \nएन्आयए साध्वी प्रज्ञासिंह यांच्या जामिनाला विरोध करणार नाही \nमुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून निर्दोष ठरवण्यात आल्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. ६ जूनला झालेल्या सुनावणीच्या वेळी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने जामिनाच्या अर्जाला आपण विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शासकीय सुधारगृहातून मुलाला पळवले \nसिंधुदुर्ग - ओरोस (सिंधुदुर्गनगरी) येथील शासकीय सुधारगृहात (मुले) असलेला कुमार ईशान या दहा वर्षीय मुलाला २ जून या दिवशी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी बाल सुधारगृहाच्या कर्मचारी अलका अ‍ॅन्थोनी डिसोझा यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nबालकल्याण समिती अध्यक्ष यांच्या आदेशाने कुमार ईशान याला १ जून या दिवशी रात्री ८ वाजता ओरोस येथील शासकीय मुलांचे सुधारगृह या संस्थेच्या कह्यात देण्यात आले होते. त्यानंतर हा मुलगा या संस्थेच्या कह्यात असतांना अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेले.\nअमेरिकेतील विमानतळांवर भारतीय नागरिकांना विशेष सूट\nवॉशिंग्टन - भारतीय प्रवाशांचा अमेरिकेतील प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी केंद्रशासनाने अमेरिकेशी करार केला आहे. ग्लोबल एन्ट्री प्रोग्राम या नावाने ओळखला जाणारा इंटरनॅशनल एक्स्पडिटेड इनिशिएटिव्ह हा करार करणारा भारत हा ९ वा देश ठरला आहे. भारतानेही अमेरिकेहून भारतात येणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी दीर्घकालीन व्हिसा आणि अमेरिकी नागरिकांसाठी इलेक्ट्रिक-टुरिस्ट व्हिसासारखे उपक्रम हाती घेतले आहेत. सद्यस्थितीत अमेरिकेत भारतीय वंशाचे ३० लाख नागरिक वास्तव्यास आहेत.\nक्वेटा (पाकिस्तान) येथील मुसलमानाचे धर्मासाठी १०० अपत्ये जन्माला घालण्याचे लक्ष्य \nआम्ही पाच आणि आमचे ५० या मनोवृत्तीच्या लोकांना महिला म्हणजे मुले जन्माला घालण्याचे\n या विरोधात कोणत्याही देशातील तथाकथित पुरोगामी पुढे येत नाही \nक्वेटा (पाकिस्तान) - येथील सरदार जान महंमद खिलजी नामक ४६ वर्षांच्या व्यक्तीने १०० अपत्ये जन्माला घालण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अधिकाधिक विवाह करून अनेक मुलांना जन्म देणे आणि धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी तरुणांची संख्या वाढवणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते मी आनंदाने पार पाडत आहे, असे प्रतिमास २० सहस्र रुपये कमवणार्‍या खिलजीचे म्हणणे आहे.\nमहंमद दिवसातून ५ वेळा नमाज आणि कुराणाचे वाचन करतो. जान महंमद खिलजी मेडिकल टेक्निशियन आहे. आतापर्यंत त्याचे ३ विवाह झाले आसून १४ मुली आणि ११ मुले मिळून त्याला एकूण ३५ मुले आहेत. आता तो चौथ्या विवाहासाठी प्रयत्न करत आहे. त्याचा पहिला विवाह २६ व्या वर्षी झाला. त्याच्या सर्वांत मोठ्या मुलाचे वय १५ वर्षे आणि सर्वांत लहान मुलगी काही आठवड्यांची आहे.\nपाकच्या प्रसारमाध्यमांनी त्याच्याविषयीचे वृत्त प्रकाशित केल्यावर सामाजिक संकेतस्थळावर तसेच प्रत्यक्ष भेटून अनेकांनी त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. आता यातून योग्य मुलीची निवड करून लवकरच तो लग्न करणार आहे.\nमहंमद अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने बनावट तिकिटावर विमानतळावर १० दिवस काढले \nभारतीय विमानतळांच्या सुरक्षेचे धिंडवडे \nनवी देहली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाग्यनगर येथील महंमद अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने खोट्या तिकिटांच्या आधारे १० दिवस वास्तव्य केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना जानेवारी मासांत घडली. अब्दुल्ला गुरुग्राममधील एका आस्थापनात कामाला आहे.\nविमानतळावर साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍याच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने विमानतळ सुरक्षारक्षकांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर महंमद याला अटक करण्यात आली. महंमदने ११ जानेवारीला संयुक्त अरब अमिरातीसाठी एतिहादच्या बोगस तिकिटावर विमानतळामध्ये प्रवेश मिळवला होता. देहली पोलिसांनी २० जानेवारीला त्याला अटक केली होती.\nमहंमदचे तिकीट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर त्याला सोडून देण्यात आले. यानंतर त्याने एका घंट्यात तिकिटाची पुन्हा एकदा प्रिंट काढून दुसर्‍या प्रवेशद्वाराने विमानतळावर प्रवेश मिळवला. पुढील १० दिवस त्याने विमानतळावर वास्तव्य केले.\nकेरळ विधानसभाध्यक्षाच्या निवडणुकीत भाजप आमदाराने साम्यवादी पक्षाच्या उमेदवाराला मत दिले \nतिरूवनंतपुरम् - केरळ विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत राज्यातील एकमेव भाजपचे आमदार असलेले ओ. राजागोपाल यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पी. श्रीरामकृष्णन् यांना मत दिले. तेच या निवडणुकीत विजयी झाले.\nकेरळमध्ये हिंदूंची पिछेहाट का होते - डॉ. सी.आय. आयसॅक\nहा लेख वर्ष २००४ मधील असला, तरी केरळमधील हिंदूंची आज म्हणजे १२ वर्षांनंतरची वस्तुस्थिती ही अशीच आहे. हिंदूंवर होणार्‍या या अन्याय आणि अत्याचाराला कोणी वाचा फोडली नाही, तर केरळची उत्तर-पूर्व भारतातील काही राज्यांसारखी दयनीय स्थिती व्हायला वेळ लागणार नाही. त्याचाच वेध घेणारा हा लेख \n१. केरळमध्ये अल्पसंख्यांक राजकीयदृष्ट्या पुष्कळ प्रभावशाली \nशिक्षण हे समाजावर नियंत्रण ठेवणारे सर्वांत शक्तीशाली क्षेत्र आहे. सध्या केरळमध्ये शिक्षणक्षेत्र हे अल्पसंख्यांकांच्या (मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या) नियंत्रणाखाली आहे. केरळमध्ये अल्पसंख्यांक राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहेत, तर आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत.\nमोगल आक्रमक अकबराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारणारा वीर योद्धा महाराणा प्रताप \nमहाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने...\n१. अकबराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारणे\nख्रिस्ताब्द १५६८ मध्ये अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची फार मोठी कत्तल केली. चितोड जिंकून तो देहलीला परत गेला. त्या वेळी चितोडने प्रचंड अग्नीदिव्य केले. चितोडमधील सर्व राजपूत स्त्रियांनी जोहार करून आत्मबलिदान केले. त्या वेळी मेवाडचा राजा उदेसिंग हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा महाराणा प्रताप सूडाने पेटला. त्याने अकबराविरुद्ध मेवाडमध्ये धर्मयुद्ध पुकारले. ख्रिस्ताब्द १५७२ मध्ये मेवाड राज्याचा अधिपती म्हणून त्याने स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला.\nस्वामी विवेकानंदांनी एकदा म्हटले होते की, तुम्ही वर्तमानपत्र वाचत नसाल, तर तुम्हाला माहिती मिळणार नाही आणि वाचत असाल, तर खरी माहिती मिळणार नाही. स्वामीजींचे हे वाक्य सध्याच्या दूरदर्शन वाहिन्यांना शतप्रतिशत लागू पडते. सध्या अनेक वाहिन्यांवर साम्यवादी, डाव्या विचारसरणीचे आणि निरीश्‍वरवादी पत्रकार, वृत्तविश्‍लेषक आणि संपादक यांचा सुळसुळाट झाला आहे. काही वाहिन्यांवर, तर विशिष्ट चेहरे पहिले की, दर्शकही आता वाहिन्या पालटू लागले आहेत किंवा दूरदर्शन संच बंद करू लागले आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे अहंकारी, बेताल, वस्तुस्थितीला सोडून बोलणारे, इतरांना महत्त्व न देणारे आणि आपलेच घोडे पुढे दामटण्याची सवय असलेले कथित निवेदक किंवा पत्रकार \nमित्रांचा मुलांवर कसा परिणाम होतो \nवाचकांच्या विशेष मागणीवरून बालवाचकांसाठीचे नियमित सदर \nउन्हाळी सुट्टीच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुट्टीतील परिपाठ हे सदर प्रसिद्ध करण्यात आले. यातून विविध बोधकथा, लेख आदी माध्यमांतून सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी माहिती दिली गेली. आता सुट्टीचा कालावधी संपत आला असला, तरी वाचकांच्या विशेष मागणीवरून हे सदर नियमित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सदर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण होण्यास साहाय्यभूत ठरो, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nशिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान\nजागोजागी बाँबस्फोटात हिंदू मारले जात असतांना कोणाला काहीच वाटत नव्हते. अमरसिंग यांच्यासारखे नेते २० कोटी मुसलमान ८० कोटी हिंदूंना भारी पडतील, असे सांगतात. दहशतवादी अफझल याला फाशी दिली जात नाही. हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. हिंदू आता हा अन्याय सहन करणार नाहीत - श्रीमती हिमानी सावरकर, राष्ट्रीय अध्यक्षा, अभिनव भारत\nगुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक\nगुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.\nकलियुगातील मानवाला निष्काम कर्मयोगाद्वारे सत्ययुगात नेणारे अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आणि त्यांचे समष्टी रूप असलेल्या सनातन संस्थेद्वारेे होणारेे हिंदु राष्ट्र स्थापनेकडील मार्गक्रमण\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...\nदेवद आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे थोर संत प.पू. पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या अवतारी कार्याचे महत्त्व विशद केले आहे. या लेखांतून त्यांनी भगवंताने केलेली सृष्टीची सुंदर व्यवस्था, काळाच्या प्रभावामुळे त्यात होत गेलेली स्थित्यंतरे, धर्मग्लानीची अवस्था असल्याने हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, इतर पंथियांचे हिंदु धर्मावरील वाढते आक्रमण यांविषयीचा उहापोह केला आहे. अशा काळाच्या पार्श्‍वभूमीवर धर्मग्लानी दूर करण्याचे ईश्‍वर नियोजित कार्य प.पू. डॉक्टरांकडून कशा प्रकारे केले जात आहे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कसे मार्गक्रमण होत आहे, याचे अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन त्यांनी केले आहे.\nया भागात आपण प.पू. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या सनातन संस्थेकडून होणारे धर्मप्रसारकार्य, धर्मरक्षणार्थ चालू केलेल्या मोहिमा, निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याचे कठीण कार्य करण्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्र-धर्माप्रती प्रेम जागवण्यासाठी चालू केलेले अनेकविध उपक्रम, संघटितपणा अन् संतांचे आशीर्वाद यांमुळे कार्याला मिळत असलेले सुयश, तसेच हिंदु धर्मविरोधी शक्तींनी सनातनविरुद्ध आखलेलेे षड्यंत्र आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी अवतरलेल्या भगवंताच्या कार्याची साकार होणारी प्रक्रिया यांविषयी सविस्तर समजून घेणार आहोत. या सर्व लेखांच्या माध्यमातून प.पू. पांडे महाराजांनी अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचे कार्य कशा प्रकारे साकार होत आहे, याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करून प.पू. डॉक्टरांचे, अवताराचे कार्य उलगडून सांगितले आहे.\nउच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि शिक्षकांकडूनही आदर संपादन करणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आदर्श विद्यार्थी कु. अनुज जयंत करोडदेव (वय १४ वर्षे) \n१. जन्मापूर्वी कु. अनुजच्या जन्मापूर्वी\nत्याच्या आईला आलेली अनुभूती\nआधुनिक वैद्यांनी प्रसूती पुष्कळ कठीण होणार असल्याने ९ मास आराम करायला सांगणे आणि देवाच्या कृपेने प्रसूती नैसर्गिक होणे : गरोदरपणात आधुनिक वैद्यांनी प्रसूती पुष्कळ कठीण होणार आहे, असे सांगून ९ महिने आराम करायला सांगितले. त्या वेळी मी सतत पोटावर हात ठेवून कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करत असे. तसेच माझ्याकडून चांगले बाळ जन्माला येऊ दे आदी प्रार्थना व्हायच्या. नंतर देवाच्या कृपेने प्रसूती नैसर्गिक झाली.\n२. वयाच्या ८ व्या वर्षी अनुजला आलेली अनुभूती\nऔषधोपचार करूनही बरा न होणारा डोळेदुखीचा त्रास प.पू. पांडे महाराज यांच्या सांगण्यानुसार श्री गणपतीचे स्तोत्रपठण आणि नामजप केल्यावर बरा होणे : वर्ष २०१० मध्ये त्याचे डोळे लाल होऊन दुखत असत. तेव्हा आधुनिक वैद्यांनी अ‍ॅलर्जी असे निदान करून औषधोपचार केले; तरीही त्याला डोळेदुखीचा त्रास होत असे. आम्ही देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात गेल्यावर प.पू. पांडे महाराज यांनी त्याला गणपतिस्तोत्र आणि श्री गणपतीचा नामजप करायला सांगितले. तसे केल्यावर त्याचा डोळेदुखीचा त्रास बरा झाला.\nव्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या आणि तत्त्वनिष्ठ असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुधा बिलावर \n१. व्यष्टी साधनेचे गांभीर्य\n१ अ. पहाटे लवकर उठून व्यष्टी साधना आणि सारणी लिखाण पूर्ण करूनच अल्पाहार घेणे : काकू व्यष्टी साधनेत कधीही सवलत घेत नाहीत. त्या पहाटे लवकर उठून व्यष्टी साधना आणि सारणी लिखाण पूर्ण करूनच अल्पाहार घेतात. त्याविना त्यांची दिवसभरात सेवा मन लावून होत नाही आणि त्याचा त्यांना त्रासही होतो.\n१ आ. घरातल्या अन्य सदस्यांनाही व्यष्टी साधनेचे महत्त्व सांगणे : काकू घरातल्या अन्य सदस्यांनाही व्यष्टी साधना किंवा सारणी लिखाण केल्याविना अल्पाहार घेऊ नका, असे सांगायच्या; पण कोणी ते मनावर घेतले नाही. याविषयी काकूंचा आग्रह मात्र नसायचा. काकू आमचा व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावाही घ्यायचा. काकू समष्टी सेवेसंदर्भात जे सांगायच्या, ते सर्व जण उत्सुकतेने ऐकायचे.\n१ इ. नातेवाइकांकडे गेल्यावर सनातन संस्थेविषयी आणि उपायांविषयी सांगणे : काकू नातेवाइकांकडे गेल्यावरही मायेतील अधिक बोलण्यापेक्षा त्यांना सनातन संस्थेविषयी आणि उपायांविषयी सांगतात. त्या वेळी काकू अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा व्यष्टी साधना अधिक करण्याचा प्रयत्न करतात.\nगुरूंचे मन जिंकण्याची तळमळ असलेले, सतत कृतज्ञता आणि शरणागत भावात रहाण्याचा प्रयत्न करणारे श्री. ज्ञानदेव पाटील \n१. पावन वास्तूमध्ये रहाण्याचे\nभाग्य मिळाल्यामुळे केलेली प्रार्थना\nप.पू. गुरुमाऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि तीन साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झालेल्या वास्तूमध्ये रहाण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे, या कृतज्ञतेच्या भावात अखंड रहाता येऊ दे. आम्हाला गुरु-चरणसेवेचा आनंद अनुभवता येऊ दे आणि चैतन्याच्या महासागरात अंघोळ करून जीवनमुक्त होता येऊ दे, अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना \n२. व्यष्टी चांगली होण्याकरता\nसमष्टी संकल्प करून गुरूंचे\nमन जिंकण्यासाठी केलेली प्रार्थना \n२ अ. साधकांनी एकत्रितपणे ठरवलेल्या उद्दिष्टातून समष्टी संकल्प होऊन ते कार्य देवाला पूर्ण करावे लागणे आणि कार्य पूर्ण झाल्यावर कृतज्ञतेचा भाव न राहिल्याने प्रगती न होणे : एखादा उपक्रम करायचा ठरल्यावर तो उपक्रम चांगला होण्यासाठी सर्व साधक एकत्र येतात आणि देवाला प्रार्थना करून नियोजन करतात. त्या वेळी समष्टी संकल्प होऊन कार्यपूर्तीचा ध्यास लागतो आणि देवाला ते कार्य पूर्ण करावे लागते. कार्य होण्यापूर्वी तळमळीने प्रार्थना होते, सतत देवाला हाक मारली जाते; मात्र कार्य झाल्यानंतर कृतज्ञतेचा भाव न रहाता सूक्ष्म अहं जागृत होतो. कार्य चांगले होण्यासाठी मी कसे प्रयत्न केले, हे समष्टीमध्ये सांगितले जाते. त्यामुळे साधनेत आपला तोटा होतो. आपल्याला सतत वाटत रहाते की, मी एवढे केले; मात्र माझी प्रगती होत नाही. या ठिकाणी मी नाही केले, देवाने करवून घेतले, असा भाव असेल, तरच केलेल्या सेवेतून साधना होऊन प्रगती होते.\n६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. ज्ञानदेव पाटील यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये\n१. प्रगतीची पूर्वसूचना मिळणे\nश्री. पाटीलकाका गुहागर येथे सेवेला येतात. प्रसारसेवेच्या निमित्ताने वर्षभरापूर्वी मला त्यांच्या सहवासात सेवा करायला मिळाली. त्यांच्या बोलण्या-वागण्यातून पाटीलकाका लवकरच ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठतील, असे वाटायचे.\nआणि चैतन्य यांचा प्रभाव पडणे\nएखाद्या वर्गणीदाराकडे किंवा विज्ञापनदात्याकडे गेल्यावर काकांचा विनम्र स्वभाव आणि बोलण्यातील चैतन्य यांमुळे व्यक्ती आकृष्ट होतात आणि विज्ञापन किंवा वर्गणी देऊन ग्रंथही विकत घेतात, असा मला अनुभव आहे.\nएकदा आम्ही दोघे विज्ञापनाची सेवा करत असतांना गुहागर येथील एका सोनाराकडे गेलो होतो. प्रारंभी त्यांनी नकारात्मकता दर्शवली; परंतु काकांनी त्यांना सुवर्णालंकारांच्या संबंधीचे ग्रंथ दाखवले आणि माहिती सांगितली. त्या वेळी त्यांनी दोन ग्रंथ घेतले आणि विज्ञापनही दिले. इतकेच नव्हे, तर दुकानात खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहकांनीही काकांचे बोलणे ऐकून ग्रंथ घेतले.\nप.पू. डॉक्टरच करतील उद्धार \nएका साधिकेने माझी एक चूक लक्षात आणून दिली. तेव्हा चुकीविषयी चिंतन करतांना सुचलेले काव्य प.पू. गुरुदेवांच्या कृपेने हे काव्यरूपी विचार सुचले. त्यांच्या चरणी कृतज्ञता \nचुकांचा झाला ढिगारा ॥ १ ॥\nटेकडीचा झाला पर्वत ॥ २ ॥\nपर्वताची उंची किती वाढणार \nकसा फोडू हा पर्वत \nविचार का केला नाही आधी \nआता घे प.पू. डॉक्टरांचा आधार ॥\nतेच करतील तुझा उद्धार ॥ ४ ॥\n- सौ. निलीमा सप्तर्षि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१५)\nश्री. विनोद काटे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये\nभावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणे\nश्री. काटेकाका तळमळीने आणि भावपूर्ण साधना करतात. गुरुपौर्णिमेच्या वेळी आणि इतर विशेष प्रसंगी ग्रंथप्रदर्शन लावणे, अर्पण गोळा करणे आणि फलक लिहिणे या सेवा ते प्रामुख्याने करतात. ज्या व्यक्तीकडे ते अर्पण आणण्यासाठी जातात, तेथून ते अर्पण घेऊनच येतात. त्यांना दुसर्‍यांदा त्या व्यक्तीकडे जावे लागत नाही. विज्ञापनाची सेवाही ते परिपूर्ण करतात.\nशास्त्र समजल्यावर तत्परतेने कृती करून दृढतेने आणि समर्पण भावाने सेवा करणारे नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनोद काटे \nसमजल्यावर तत्परतेने कृती करणे\nश्री. काटेकाकांना नामस्मरणाचे महत्त्व कळल्यावर त्यांनी कर्मकांड सोडून नामस्मरणावर भर दिला. जोडीला विज्ञापने आणणे, समाजातील व्यक्तींकडून अर्पण गोळा करणे, सनातन प्रभातचे वर्गणीदार बनवणे, अंक वितरण करणे, ग्रंथ प्रदर्शनाची सेवा इत्यादी सेवा तळमळीने आणि समर्पण भावाने करण्यास आरंभ केला.\nत्यानंतर प्रत्येक वेळी आमची भेट झाल्यावर ते साधनेव्यतिरिक्त अन्य कुठल्याच विषयावर बोलत नसत.\nआणि इतरांचे मन जिंकणे\nलघुलेखक या पदापासून नागपूर येथील रेल्वे ट्रिब्यूनल बेंचच्या न्यायाधिशांचे स्वीय साहाय्यक या पदापर्यंत श्री. काटेकाकांंनी रेल्वेमध्ये चाकरी केली. त्यांचे इंग्रजी विषयावरील प्रभुत्व, प्रामाणिकपणे अन् निष्ठेने कार्यालयीन काम करणे आणि चांगली वर्तणूक या गुणांमुळे बदलीच्या प्रत्येक ठिकाणी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर आत्यंतिक प्रसन्न होते. रेल्वेचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून त्यांना चाकरीच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून पुष्कळ पारितोषिकेही मिळाली आहेत.\nसर्वसामान्य व्यक्ती आणि संत\n१. केवळ संतच स्थिरचित्त असणे : शरीर पूर्णपणे स्वस्थ असणार्‍या अनेक व्यक्ती आपण समाजात पाहू शकतो; पण चित्त (मन) स्थिर असणारे केवळ संतच असू शकतात.\n२. सर्वसामान्य व्यक्ती आणि संत यांच्या कृतींमधील भेद : सर्वसामान्य व्यक्तीच्या कृतींचा प्रमाणभूत म्हणून ऋषींनी वापर केलेला नाही; कारण सर्वसामान्य व्यक्तीच्या कृती या तिची शारीरिक अन् मानसिक स्थिती, वातावरण आणि काळ यांनुसार पालटू शकतात; पण नित्यस्वरूपी स्थिर असणार्‍या ब्रह्माशी एकरूप झालेल्या संतांच्या कृती नेहमीच एकसारख्या असतात. त्यांची गती, प्रमाण आणि गुणवत्ता यांमध्ये कधीही पालट होत नाही.\n- श्री. अमर जोशी, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nप्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांतील मान्यवर हिंदुत्वनिष्ठांची भाषणे प्रसारणासाठी उपलब्ध \nजिल्हासेवक, हिंदु जनजागृती समितीसेवक आणि प्रसिद्धी समन्वयक यांना सूचना \nवर्ष २०१२, २०१३, २०१४ आणि २०१५ या वर्षांत झालेल्या अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांत हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्र आणि धर्म या विषयांवर उद्बोधक भाषणे केली. ही भाषणे लव्ह जिहाद, धर्मांतर, गोरक्षा, हिंदूंवरील आघात, काश्मीरची समस्या, मंदिरांवरील आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचा सहभाग, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विचारमंथन, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज आवश्यक, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेज आवश्यक अशी विषयवार एकत्रित करण्यात आली आहेत. अशी एकूण ५० घंट्यांची संकलित भाषणे प्रसारणासाठी उपलब्ध आहेत. ही भाषणे स्थानिक दूरचित्रवाहिनीवर कोणी दाखवण्यास इच्छुक असल्यास वरीलपैकी कोणकोणत्या विषयांवर, प्रतिदिन किती, एकूण किती कालावधीचे आणि कधी प्रसारण करणार, या संदर्भातील मागणी प्रसिद्धी समन्वयकांना शेअर केलेल्या Old_Adhiveshan_Videos या गुगल शीटमध्ये १०.६.२०१६ पर्यंत नोंद करावी.\nकाही अडचण असल्यास जिल्हासेवकांमार्फत श्री. अमोल घाडगे यांना ९४२२०२९२५७ या क्रमांकावर किंवा सौ. विद्या शानभाग यांना ८४५०९०६३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nदोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nविविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे कारण\nविविध नाड्या आणि संहिता यांत विविध ऋषींनी सांगितलेली माहिती असते. नाडी आणि संहिता यांचे वाचन करणार्‍यांकडे येणारे बहुतेक सर्वच सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍न विचारतात आणि त्यांना ऋषींकडून उत्तरही मिळते. त्यासंदर्भात मला वाटायचे, ऋषि एवढे ज्ञानी असूनही सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍नांची उत्तरे का देतात , असा प्रश्‍न मनात येण्याचे कारण म्हणजे मी कोणाला कधीच मायेतील प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. आज या प्रश्‍नाचे उत्तर माझ्या लक्षात आले. ईश्‍वर जसा मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देतो, तसेच ऋषीही देतात; कारण सगुण-निर्गुण नाही भेदाभेद , असा प्रश्‍न मनात येण्याचे कारण म्हणजे मी कोणाला कधीच मायेतील प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. आज या प्रश्‍नाचे उत्तर माझ्या लक्षात आले. ईश्‍वर जसा मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देतो, तसेच ऋषीही देतात; कारण सगुण-निर्गुण नाही भेदाभेद हे तत्त्व त्यांच्यात भिनलेले असते आणि ते माझ्यात नाही; म्हणून मी केवळ साधनेत प्रगती करू इच्छिणार्‍या साधकांच्याच साधनेविषयक प्रश्‍नांची उत्तरे देतो.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nवाटाड्या देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे\nअसतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.\nभावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nएका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nईश्‍वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्‍चितच पळून जातील;\nपण त्यासाठी श्रमाची कास धरा.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nकोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, उद्रेक होतो. त्यात पीडितांचा दोष नसतो. दोष परिस्थितीचा असतो. बर्‍याचदा जनताद्रोही व्यवस्थेचाही तो परिणाम असतो; कारण कोणतेही असले, तरी मानवाच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा असते. तिचा कधी कधी अंत होऊ शकतो, हे आजच्या कोल्हापूर येथील घटनेने सिद्ध झाले. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडावर शौचालय बांधून त्याचे पावित्र्य भंग करणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा यापूर्वी अनेकदा निषेध करण्यात आला आहे. अनेकदा निवेदने, निषेध आंदोलने यांद्वारे ते शौचालय तेथून हटवण्याची मागणीही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. तरीही कृतीशून्य राहिलेल्या देवस्थान समितीचा निषेध म्हणून ६ जून या दिवशी १०० शिवसैनिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शौचालयाचे बांधकाम फोडले. सहनशीलतेचा उद्रेक झाला की, असेच होते.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nश्री महालक्ष्मी मंदिरातील पवित्र मनकर्णिका कुंडावर...\nमनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाविषयी शासनाने कोण...\nगैर-मुसलमान देशांमध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक जिह...\nइसिसचा इस्लामशी संबंध मान्य करायला हवा \nस्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत भारताने केलेली प्रगती ...\nप्रकृती बिघडल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू ...\nबनावट मद्य विकणार्‍या ४ मद्यालयांच्या अनुज्ञप्ती र...\nचेन्नईचा महंमद नासीर हा इसिसचा झेंडा आणि बोधचिन्ह ...\nदुबईच्या विमानात प्रवाशाने अल्लाहू अकबर म्हटल्याने...\nनिधर्मीवादाविना (सेक्युलॅरिझम) देशाला पर्याय नाही ...\n(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घालायला हवी \nऑपरेशन ब्लू स्टारला ३२ वर्षे झाल्याच्या पार्श्‍वभू...\n(म्हणे) गांधीना फाळणी संमत नव्हती \nराज्यसभा निवडणुकीत मते देण्यासाठी आमदारांनी पैसे म...\nअण्णा हजारे यांना पत्रांद्वारे धमकी देणार्‍यास अटक...\nषड्यंत्र रचून हिंदूंचा विनाकारण बळी देण्याचा प्रका...\nज्यांना देशाविषयी अभिमान नाही, त्यांना भारतात रहाण...\nमहाराष्ट्राचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ८९.५६ टक्...\nअवैधरित्या ४ गायींची कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनच...\nऔषधोपचारासह भजन-कीर्तन, जप, संगीत आदी आध्यात्मिक उ...\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची काँग्र...\nहॅकिंग आणि डेटा चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्...\nआर्ओ प्रक्रिया केलेले पाणी सतत पिणे म्हणजे मृत्यूल...\nठाणे येथे विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप ...\nनांद्रे (जिल्हा सांगली) येथील दर्ग्यातील धर्मांध म...\nगरीब कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकणार्‍या तपास ...\nशबरीमाला मंदिराच्या मुख्य उत्सवात हत्तींच्या वापरा...\nअखलाखच्या परिवाराला दिलेली हानीभरपाई उत्तरप्रदेश स...\nगोतस्करांना मारहाण केल्याच्या प्रकरणी बजरंग दलाच्य...\nपवित्र गंगाजल पोस्टाच्या माध्यमातून विकणे महापाप \nबिहारमधील १२ वीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थ...\nहिंदू तेजा जाग रे \n'लव्ह जिहाद'ला विरोध करण्यासाठी हिंदु युवतींनी आध्...\nगंगाखेड (जिल्हा परभणी) येथे अहल्याबाई होळकर यांनी ...\nएन्आयए साध्वी प्रज्ञासिंह यांच्या जामिनाला विरोध क...\nओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शासकीय सुधारगृहातून...\nअमेरिकेतील विमानतळांवर भारतीय नागरिकांना विशेष सूट...\nक्वेटा (पाकिस्तान) येथील मुसलमानाचे धर्मासाठी १०० ...\nमहंमद अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने बनावट तिकिटावर ...\nकेरळ विधानसभाध्यक्षाच्या निवडणुकीत भाजप आमदाराने स...\nकेरळमध्ये हिंदूंची पिछेहाट का होते \nमोगल आक्रमक अकबराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारणारा वीर य...\nमित्रांचा मुलांवर कसा परिणाम होतो \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nशिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण...\nजागोजागी बाँबस्फोटात हिंदू मारले जात असतांना...\nगुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक\nकलियुगातील मानवाला निष्काम कर्मयोगाद्वारे सत्ययुगा...\nउच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि शिक्...\nव्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या आणि तत्त्वनिष्...\nगुरूंचे मन जिंकण्याची तळमळ असलेले, सतत कृतज्ञता आण...\n६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे लोटे, जिल्हा रत्नागिरी...\nप.पू. डॉक्टरच करतील उद्धार \nश्री. विनोद काटे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये\nशास्त्र समजल्यावर तत्परतेने कृती करून दृढतेने आणि ...\nसर्वसामान्य व्यक्ती आणि संत\nप्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अखिल भारतीय हिंदू...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nविविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्‍...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-islam-marathi/paigambar-muhammad-116121200014_1.html", "date_download": "2018-04-21T04:14:09Z", "digest": "sha1:46DZSY5RA333TDITDRCQ7FGOH7A5KA6O", "length": 16902, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ईद-ए-मिलाद : हजरत मोहम्मद पैंगबरांचा जन्मदिन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nईद-ए-मिलाद : हजरत मोहम्मद पैंगबरांचा जन्मदिन\nपैगंबर इस्लामी हजरत मोहम्मद यांचा जन्म हिजरी रबीउल अव्वल महीनयाच्या 12 तारीखेला साजरा करण्यात येतो. सन 571 ला अरबस्थानात झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या उक्तीप्रमाणे लहानपणीच लोक त्यांना पाहून म्हणत असत की ''हा मुलगा मोठेपणी थोर माणूस होईल.'' एका अमेरिकन ख्रिश्चन लेखकाने (मायकॅल एच होर्ट) त्याच्या पुस्तकात जगातल्या 100 महामानवाचा उल्लेख केला आहे. त्यात हजरत मोहम्मद यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.\nया पुस्तकात त्या लेखकाने म्हटले आहे, की ''ही एकमेव व्यक्ती इतिहासात होऊन गेली जी दोन्ही पातळ्यांवर (आध्यात्मिक व भौतिक) अतिशय यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे इंग्रजी इतिहासकार टॉम्स कारलाईलने पैगंबरांना सर्व ईश्वराच्या दूतांमधले श्रेष्ठ म्हणून गौरविले आहे. अशा या हजरत मोहम्मदांमध्ये कोणते गुण आहेत. ते आपण पाहू....\nत्यांनी माणसाच्या मनात हा विश्वास निर्माण केला की, ह्या सृष्टीचे चक्र ज्या सिद्धांतावर आधारित आहे, त्यावरच माणसाचे जीवनचक्र अवलंबून असावे. कारण मानव हाही ह्या विश्वाचाच एक भाग आहे. त्याविरुद्ध आचरण करणे हा प्रत्येक वाईट गोष्टीचा पायाच होय.\nअल्लावरची श्रद्धा म्हणजे मनात रुजवलेली सात्त्विकतेची बी आहे, या बीला आयुष्यभर इमानदारीचाच फुलोरा येतो. असा माणूस न्यायाधीश, पोलिस वा त्यापारीही असला तरी त्याच्या क्षेत्रात मनातल्या ईश्वराशी प्रामाणिक असेल तर त्या राष्ट्राच्या राजकारणात, विदेशी धोरणात तसेच युद्धविषयक धोरणात त्याचे परावर्तन दिसतेच.\nसमाजाविषयी ते म्हणत, ''ज्यांनी खराब वस्तू विकली व त्या वस्तुच्या गुणवत्तेबाबत ग्राहकाला अंधारात ठेवल्यास त्यावर देवाचा कोप होतो व त्याचे पूर्वजही त्याचा धिक्कार करतात. याशिवाय त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. खाली त्यापैकी काही विचार दिले आहेत.\nस्वत:शी प्रामाणिक असणे म्हणजे तुझी मैत्री व वैर त्या अल्लासाठीच असावी. तुझ्या मुखी देवाचे नाव असावे व तू दुसर्‍यांसाठी त्याच गोष्टी निवडण्यास ज्या तू स्वत:साठी निवडशील.''\n''सर्वात योग्य व श्रेष्ठ व्यक्ती (इमानदार) तीच आहे, जिचे वागणे सर्वांसोबत सारखे व न्यायाचे आहे.''\nयोग्य 'मुजाहिद' तो आहे जो देवांच्या आज्ञेसाठी स्वत:च्या अंतरात्माशी लढेल व योग्य 'मुहाजिर' (अल्लाच्या प्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग करणारा) तोच जो ती कामे करणार नाहीत जी अल्लाला मान्य नाहीत.'\n'मुसलमान सगळ्या प्रकारचा असू शकतो पण खोटारडा किंवा विश्वासघातकी कधीच नसतो. ''जो स्वत: पोटभर खातो पण त्याचा शेजारी उपाशी आहे असा माणूस स्वत:चे इमान राखत नाही. 'ज्याने लोकांना दाखवण्यासाठी रोजे ठेवले, उपास केले किंवा नमाज केला त्याने गुन्हा केला आहे.''\n''चार अवगुण असे आहेत ते कोणत्याही व्यक्तीत असल्यास तो कपटाने वागणरा असतो - विश्वासून राहणारा, सतत खोटे बोलणारा, केलेला वायदा न पाळणारा, भांडणात मर्यादा ओलांडणारा.''\n''जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण व संयम ठेवतो त्याचे जीवन अल्ला इमानदारीने भारून टाकतो.'' ''स्वर्गात ते अन्न नाही पोहोचत जे हरामाच्या कमाईचे असते. असे अन्न खाण्यापेक्षा आगीत जळून जाणे योग्य.''\n- मोहम्मद इब्राहिम कुरैशी\nस्वच्छता करणार्‍यावर भेटीचा पाउस\nआयएसच्या वळणावर तालिबान, जारी केला आत्मघाती हल्ल्याचा व्हिडिओ\nइस्लामाबादमध्ये बनणार पहिले हिंदू मंदिर\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/bhushan-patil", "date_download": "2018-04-21T03:53:20Z", "digest": "sha1:HES7EQHSK7YYR7OANC3YRA5CLQNLF5BV", "length": 1997, "nlines": 43, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Bhushan Patil | Marathi Dhamaal", "raw_content": "\nजो़डीदाराचे नाव: ग्रेस नोरोन्हा\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n खरंच जितू आणि आमिर खान एकत्र काम करत आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-3-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98/", "date_download": "2018-04-21T04:04:39Z", "digest": "sha1:2WBHRZE44MD2TDJ46NLVE6IOD3X4ETAX", "length": 8250, "nlines": 100, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "एम्सच्या 3 डॉक्टरांचा अपघाती मृत्यू | Janshakti", "raw_content": "\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nबर्‍हाणपूरात जमावाकडून 24 वाहनांची तोडफोड\nपेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले\nपीसीएमसी : विषय समित्यांवर भाजपचा वरचष्मा\nभाजपच्या माया कोडनानी दोषमुक्त\nखरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन\nपेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त\nएम्सच्या 3 डॉक्टरांचा अपघाती मृत्यू\n18 Mar, 2018\tगुन्हे वार्ता, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमृतांमध्ये अकोल्याच्या डॉक्टरचा समावेश\nमथुरा : यमुना एक्स्प्रेस वे वर भरधाव कारने डम्परला धडक दिली. या अपघातात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका महिला डॉक्टरसह अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे रहिवासी असलेल्या डॉ. हर्षद वानखेडे यांचाही समावेश आहे. मथुरेतील सुरीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.\nवाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले आणि…\nटोयोटा इनोव्हा कार आग्राच्या दिशेने निघाली होती. सुरीर ठाण्याच्या हद्दीत कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डम्परला धडकली. त्यानंतर दुभाजकावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला. यात तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. मृत डॉक्टरांमध्ये डॉ. हर्षद वानखेडे (34), यशप्रीत काठपाल (25), डॉ. हेमबाला (24) यांचा समावेश आहे. मृतदेह सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. जखमींमध्ये डॉ. कॅथरीन हालम, महेश कुमार, जितेंद्र मौर्य, अभिनव सिंह यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हर्षद वानखेडे यांच्या वाढदिवसासाठी सात जणांचा हा ग्रुप आग्रा येथे चालला होता. हर्षद हे स्वत: गाडी चालवत होते. अपघात झाला तेव्हा सर्वजण निद्रावस्थेत होते, असे एका जखमी डॉक्टरने सांगितले. हर्षद यांना झोप न आवरल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.\nPrevious पंढरपुरात नगरसेवकावर गोळीबार\nNext मुंबईतील शक्तीप्रदर्शनाचे पुण्यात नियोजन\nभांडण रोखणार्‍या तरुणावर तलवारीने वार\nनागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण\n…तर मग युतीचा विषयच संपला-मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया\nमाजी मुख्य न्यायाधीश सच्चर कालवश\nनवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे शुक्रवारी निधन झाले. …\nमहाराष्ट्र दिन साजरा करा महाश्रमदानाने : आमीर खान\nऐन लग्नसराईत लाल मिरचीच्या भाववाढीचा बसतोय ठसका\nगहुंजेसाठी पाणी उपसा सुरूच\nमहिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली\nसंतप्त शेतकऱ्यांचा वीज अभिरंत्रास घेराव\nविकासकामांसाठी सईदा अंसारींचे उपोषण\nअखेर कमलजीतने जिंकली कुस्ती\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर द्यावे\nउद्योजकांनी अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी पुढे यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post_9.html", "date_download": "2018-04-21T03:49:56Z", "digest": "sha1:AHZDFP4J3FZ6KBLEBQMQV2DNM3DSVHYJ", "length": 23269, "nlines": 203, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आनंद आणि क्रौर्य (भाग २)", "raw_content": "\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nपहिल्या भागावर प्रतिसाद देताना ब्रह्मेंनी प्राण्यांच्या बाबतीत रमणे कंटाळणे या बाबतीत ठाम विधान करता येत नाही असे मत मांडले. हे मला पूर्णपणे मान्य आहे. वानर वंशातील प्राणी, डॉल्फिन सारखे काही मासे यांच्या खेळांचा आणि सिंहाच्या पिलांचा शिकार खेळण्याचा उल्लेख ब्रह्मेंनी केला आहे. आणि पुढे या खेळांचं स्वरूप आदिम जमातीच्या सर्व्हायवल स्किलसारखं असावं ही पुस्ती देखील जोडली आहे. यावर दुमत होण्याचे काही कारण नाही.\nकिंबहुना त्या मुद्याबाबत माझी संपूर्ण वाक्यरचना, \"आनंद आणि कंटाळा ह्या संवेदना प्राण्यांना नसतात, केवळ माणसांनाच असतात\" असा ठाम निष्कर्ष सांगणारी नसून तुलनात्मक वेगळेपण सांगणारी असायला हवी होती. पूर्ण पोस्ट वाचल्यावर तशी ती आहे हे देखील कळून येते. पण तिसऱ्या परिच्छेदातील शेवटचे वाक्य सुटे वाचले तर मात्र एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो. तो टाळण्यासाठी आणि तुलनात्मकता अधोरेखित करण्यासाठी मी त्या वाक्यात \"माणसांइतक्या तीव्र\" हे शब्द नवीन जोडले आहेत. आता ते संपूर्ण वाक्य, \"त्यामुळे आहार, निद्रा किंवा मैथुन यासारख्या नैसर्गिक प्रेरणांच्या पूर्तीमुळे होणारे सुख किंवा त्या पूर्ण न होण्यामुळे होणारे दुःख सोडल्यास प्राण्यांना आनंद, कंटाळा या सारख्या जाणीवा, माणसांइतक्या तीव्र नसाव्यात.\" असे बदलून माझ्या मनातील आणि संपूर्ण पोस्टच्या भावार्थाशी सुसंगत केले आहे.\nप्राण्यांना भावना असतात की नसतात\nक्रोध, तिटकारा किंवा किळस, भीती, हर्ष, खेद आणि आश्चर्य ह्या सहा मानवी मूलभूत मानवी भावना आणि अपमान किंवा तिरस्कार, मत्सर किंवा हेवा आणि सहानुभूती किंवा अनुकंपा यासारख्या गुंतागुंतीच्या तीन मानवी भावना त्यांना स्पर्श करतात का करत असल्यास किती खोलवर रुजलेल्या असतात\nप्राणी शिकू शकतात का जर शिकत असतील तर कश्याप्रकारे शिकत असतील\nप्राण्यांनी शिकण्याच्या बाबतीत Edward Thorndike यांनी सांगितलेला Connectionism (The Law of Effect) हा सिद्धांत बरोबर आहे की Wolfgang Kohler यांनी आपल्या दोन मित्रांबरोबर मांडलेला Gestaltism सिद्धांत बरोबर आहे\nमानवी वस्त्यांजवळ राहणारे प्राणी, पाळण्यायोग्य प्राणी, पाळलेले प्राणी, यांच्या वर्तनावर माणसांच्या संपर्कांचा काय परिणाम होतो ते मानवी स्वभावाचे काही पैलू आत्मसात करतात का\nया सारखे मुद्दे मी पहिल्या भागात मांडले नव्हते. या बाबतीत मी थोडेफार वाचन केलेले असले तरी या पोस्टशी संबंधित नसल्यामुळे हे विषय मी टाळले होते आणि मूळ विषयाशी त्यांचा संबंध नसल्यामुळे पुढील भागात देखील हे मुद्दे माझ्या पोस्टमध्ये येतील असे मला वाटत नाही.\nJane Goodall बाईंनी चिंपांझी बरोबर राहून त्यांच्या स्वभावाचे केलेले विश्लेषण मला माहिती आहे. त्यात त्यांनी माणसांची अनेक स्वभाव वैशिष्ट्ये चिंपांझी मध्ये आढळतात म्हणून माणसाला प्रगत प्राणी मानले तर चिंपांझी त्या प्रगतीच्या सर्वात जास्त जवळ येऊ शकणारे प्राणिसृष्टीतील एकमेव प्राणी आहेत हा त्यांचा निष्कर्ष मला माहिती आहे. त्याचबरोबर त्यांनी निरीक्षणाखाली असलेल्या चिम्पाझींना क्रमांक न देता नावे दिली. त्यांच्यात मिळून मिसळून राहून त्यांच्याशी नाते प्रस्थापित केले, त्यामुळे निष्कर्ष काढण्याची त्यांची पद्धत अशास्त्रीय होती. त्यांनी चिंपांझीना खाणे आयते देऊन त्यांच्यातील आक्रमकता वाढवली, यासारखे त्यांना स्वतःला देखील अंशतः मान्य असलेले आक्षेपदेखील मला माहीती आहेत. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणाचे महत्व कमी होत नसले तरी मानवी संपर्कात आल्यावर जंगली प्राण्यांच्या वर्तनावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढता येतो.\nडिस्कव्हरी आणि ऍनिमल प्लॅनेटवर सिंहाशी मैत्री करणारी माणसे मी पाहिली आहेत. त्यांचे प्राण्यांबरोबरचे कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले भावविश्व् मलादेखील आश्चर्यचकित करते. प्रकाश आमटेंचे \"नेगल\" मी वाचले आहे. त्यांचे प्राण्यांबरोबरचे भावसंबंध माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या करून गेले आहेत. त्याच वेळी मला हे देखील जाणवते की हे दृष्ट लागतील आणि काळजाला हात घालतील असे भावसंबंध व्यक्तीआधारित आहेत. त्यावरून आपण वाघ सिंहांचा माणसांशी, इतर शाकाहारी प्राण्यांशी किंवा त्यांच्याच प्रजातीतील इतर प्राण्यांशी असलेल्या भावसंबंधांबाबत भाष्य करू शकत नाही. त्यातून प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या मानवी भावनांच्या अस्तित्वाबद्दल आणि त्यांच्या तीव्रतेच्या सारखेपणाबद्दल व्यक्तिनिरपेक्ष भाष्य करणे कठीण आहे अश्या मताचा मी आहे.\nसापेक्ष कालप्रवाहाची सापेक्ष जाणीव म्हणजे काय हा मुद्दा स्पष्ट करण्याआधी मानव आणि प्राण्यांतील फरकाबद्दलचे असलेले माझे गृहीतक कुठून आले ते स्पष्ट करण्यासाठी मी अजून एक उदाहरण घेतो. झाडांच्या फांद्यावर उड्या मारणे, समुद्रात वेगाने पोहत हवेत उड्या मारणे, हे अनुक्रमे माकडांना आणि डॉल्फिनला आहार, निद्रा आणि मैथुन यातून मिळणाऱ्या सुखाव्यतिरिक्त आनंद देत असेल; हे जरी मान्य केले, तरी त्यांना त्या आनंदाचा कंटाळा येत नसावा असे वाटायला भरपूर वाव आहे. कारण ज्याप्रमाणे आनंद देणाऱ्या गोष्टींचा देखील नंतर कंटाळा येऊन माणूस नवीन आनंददायक गोष्टींच्या मागे धावतो त्याप्रमाणे इतर प्राण्यांचे वर्तन दिसून येत नाही. त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करून ते तितकेच आनंदी होऊ शकतात असे मला वाटते. आनंदादायक क्रियेच्या / कलेच्या वारंवारतेमुळे मानवाला त्या क्रियेचा / कलेचा येणारा कंटाळा हा एक भाग झाला. त्याशिवाय माणसात संगीताचा कान असलेले आणि नसलेले, नृत्याचा आनंद लुटू शकणारे आणि दोन्ही पायाने डावरे, चित्रकलेत गुंग होणारे आणि रेषांचा गुंता करण्यात प्रवीण रंगांधळे, शिल्पकलेत देहभान विसरणारे आणि शिल्पकलेत दगड असणारे असे विविध प्रकार दिसतात त्याप्रमाणे माकडात, डॉल्फिनमध्ये किंवा इतर कुठल्याही प्राण्यांत असे वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदात रममाण होऊ शकणारे आणि एकाच क्रियेत कंटाळा येणारे प्राणी दिसत नाहीत.\nम्हणून मला असे वाटते की अतृप्त आनंद आणि अनंत कंटाळ्याची जाणीव ज्या तीव्रतेने सर्व माणसांना होते त्याच तीव्रतेने ती इतर प्राण्यांना होत नाही. आपोआप निघून चाललेल्या क्षणांची त्यांना माणसाइतकी चिंता नसते. असे का होत असावे याचा विचार करताना मी, \"कालप्रवाह सापेक्ष असणे\" याची जाणीव केवळ मानवाला होत असावी हे पहिले गृहीतक मांडले आहे. आणि “ती जाणीव व्यक्तीसापेक्ष असूनही सर्व मानवात आढळते”, हे दुसरे गृहीतक मांडले आहे. याचा विचार करून पहिली पोस्ट वाचल्यास कदाचित वाचकाला आनंद आणि क्रौर्य या माझ्या मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यायला सोपे जाऊ शकते.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2015_12_01_archive.html", "date_download": "2018-04-21T04:12:44Z", "digest": "sha1:LO3ORV4S27T2WUQ6ZPRR6PFAKWVADY3Y", "length": 218517, "nlines": 3967, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 12/01/15", "raw_content": "\nसनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा आज सोळावा वर्धापनदिन\nअभय वर्तक यांना गोळ्या घाला - डॉ. भारत पाटणकरांच्या विद्रोही मित्राची फेसबूकवर चिथावणीखोर प्रतिक्रिया\nपोलीस अधीक्षकांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी\nडॉ. पाटणकर आणि खंडागळे यांना अटक करा - सनातन संस्थेची मागणी\nमुंबई - 'मी तर म्हणतो वर्तकलाच गोळ्या घालाव्यात, जाऊ द्यात १० जण आत हसत हसत', अशी पोस्ट २८ नोव्हेंबर २०१५ या दिवशी सकाळी राम खंडागळे नावाच्या इसमाने डॉ. भारत पाटणकर यांच्या फेसबूकवर टाकली आहे. अशा प्रकारे डॉ. पाटणकर यांच्या फेसबूक अकाऊंटवरून सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना गोळ्या घालण्याचे आवाहन त्यांच्याच विद्रोही मित्राने केले आहे. डॉ. पाटणकर यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केलेल्या वृत्तावर ही पोस्ट दिली आहे.\nभारत पाटणकर यांच्या फेसबूकवरून मला दिलेल्या खुनाच्या धमकीमुळे पुरोगाम्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था\nजनसंवाद सभेत उपस्थितांशी संवाद साधतांना श्री. अभय वर्तक\nकोल्हापूर येथे जनसंवाद सभा\nकोल्हापूर - सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना '२५ लाख रुपये देतो', असे सांगणार्यांना शोधा, म्हणजे खरे खुनी सापडतील. अशाच प्रकारचे आमिष डॉ. दाभोलकर खुनाच्या प्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल यांना राकेश मारिया यांनी दाखवल्याचे त्यांनी सांगितले होते. याचा अर्थ पोलिसांना खरे खुनी माहीत आहेत आणि या सर्वांमागे कोणीतरी वेगळी व्यक्ती कार्यरत आहे. संघर्ष यात्रा, निवेदने, याचिका हा सर्व देखावा आहे, हे मला गोळ्या घालण्याच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या फेसबूकवरून दिलेल्या धमकीवरून स्पष्ट होते. या धमकीमुळे पुरोगाम्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे, असे प्रतिपादन सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. पुरोगाम्यांनी काढलेली संघर्ष यात्रा आणि निर्धार सभा यांच्या पार्श्वुभूमीवर येथे घेण्यात आलेल्या सनातनच्या जनसंवाद सभेत ते उपस्थितांशी संवाद साधत होते. या सभेला ५५० जिज्ञासू नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनीही या वेळी उपस्थितांशी संवाद साधला.\nभक्तांनी मंदिरात श्रद्धेने दान केलेल्या गायी दलालांकडून पाठवल्या जातात पशूवधगृहात \nहे आहेत मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम \nकाँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांसह आता गोमाताही असुरक्षित \nकर्नाटकमधील काँग्रेस शासनाच्या कह्यात असलेल्या मले महादेश्‍वर मंदिरातील प्रकार \n* मंदिर प्रशासन करते गायींचा लिलाव \n* लिलावात विक्री केलेल्या गायी दलाल घेऊन जातात तमिळनाडूतील पशूवधगृहात \nहनुरू (चामराजनगर, कर्नाटक) - येथील प्रसिद्ध मले महादेश्‍वर मंदिरातील श्री मादप्प देवाच्या चरणी भक्तांनी संकल्प करून दान म्हणून दान केलेल्या गायी दलालांकडून कालांतराने पशूवधगृहात पाठवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nअसहिष्णुतेच्या सूत्रावरून माकपचे खासदार महंमद सलीम यांचा राजनाथ सिंह यांच्यावर आरोप\nअसे तथ्यहीन आरोप करणार्या दायित्वशून्य खासदारांवर शासनाने कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा \nगदारोळानंतर संसदेचे कामकाज स्थगित\nनवी देहली - असहिष्णुतेच्या सूत्रावरून लोकसभेत चालू असलेल्या चर्चेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार महंमद सलीम यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर केलेल्या आरोपामुळे संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. (देशासमोर शत्रूराष्ट्र पाककडून सीमेवर सातत्याने होणारा गोळीबार, महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आदी महत्त्वाचे प्रश्न असतांना 'असहिष्णुते'चा कांगावा करत त्यावर चर्चा करण्यात संसदेचा वेळ वाया दवडून जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणारे साम्यवादी \n(म्हणे) सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, तर भारताचाही पाकिस्तान झाला असता \nलेखक कांचा इलया यांची बौद्धिक दिवाळखोरी\nमुंबई - सरदार वल्लभभाई पटेल जर भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर भारतातील लोकशाही व्यवस्था कोलमडून पडली असती आणि या देशाचीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे विधान करून लेखक कांचा इलाया यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे.\nआजारी वडिलांच्या सोयीसाठी मुलाने केलेल्या ट्विटनंतर रेल्वेने लगेच केले साहाय्य \nकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची तत्परता \nजोधपूर - शासकीय कार्यालयातील कामाच्या गतीविषयी काही न बोललेच बरे, अशा बहुतेकांच्या प्रतिक्रिया असतात. त्यातही भारतीय रेल्वेविषयीच्या तक्रारी हा बहुतेक करून सर्वांच्या चर्चेचा विषय असतोे; पण विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या तत्परतेविषयी सध्या जोरदार चर्चा चालू आहे. कर्नाटकहून राजस्थानात रेल्वेने जाणार्‍या पंकज जैन यांच्या एका ट्विट रेल्वेमंत्री सुरेश प्रभु साहाय्याला धावून आले. रेल्वेत एवढ्या गतीने आपल्याला साहाय्य मिळेल, यावर विश्‍वासच नव्हता, अशी प्रतिक्रिया जैन यांनी व्यक्त करून प्रभु यांचे आभार मानले आहेत.\nशबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य \n'केरळमधील शबरीमला देवस्थानात प्राचीन काळापासून १० ते ५० वर्षे वयोगटातील (या वयोगटातील महिलांना मासिक पाळी असते.) महिलांना प्रवेशबंदी आहे. या संदर्भात एका महिलेने विचारले असता, 'त्रावणकोर देवस्वम मंडळा'चे शासकीय पदाधिकारी श्री. गोपालकृष्णन् यांनी 'महिला भाविक रजस्वला आहेत कि नाही, हे पडताळणारे यंत्र निर्माण झाले की, त्याद्वारे 'स्कॅन' करून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाईल', असे विधान केले होते. या उत्तराच्या निषेधार्थ केरळमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनी निकिता आझाद यांनी सोशल मीडियावर 'हॅपी टू ब्लीड' ही चळवळ चालू केली आहे. 'एबीपी माझा'सारख्या दूरचित्रवाहिन्यांनी या संदर्भात स्त्रीमुक्तीचा टाहो फोडला. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.\nगुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्यांची प्रकरणे एन्.आय.एकडे वर्ग\nकर्णावती (गुजरात) - भरुचमधील भाजप नेत्यांच्या दुहेरी हत्याकांडांची तपासणी यापुढे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन्.आय.ए) करणार आहे. या हत्याकांडाची चौकशी एन्.आय.एने करावी, अशी विनंती गुजरात पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केली होती. एन्.आय.एने त्यास संमती दिली असून गुजरात पोलिसांना याविषयीची सूचना देण्यात आली आहे.\nया हत्यांचा तपास सध्या गुजरात पोलिसांचे आतंकवादविरोधी पथक करत आहे. आतापर्यंत या प्रकरणी ७ हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.\nकुर्ला येथील चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या मुसलमान कुटुंबाला प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर काढले \nकुर्ला - येथील पीव्हीआर् सिनेमागृहात चित्रपटाचा खेळ चालू होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे राष्ट्रगीतास आरंभ झाला; पण राष्ट्रगीतासाठी चित्रपटगृहातील एक मुसलमान कुटुंब उभेच राहिले नाही. राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या या कुटुंबाला राष्ट्रगीत संपल्यानंतर इतर प्रेक्षकांनी घेरले. त्यांच्यात झालेल्या वादावादीनंतर त्या कुटुंबाला चित्रपट न पाहताच चित्रपटगृह सोडणे भाग पडले.\nभारतीय अभिजन वर्गाने पश्‍चिमी (अ)सभ्यता आणि (अ)संस्कृती यांच्यासमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आहे - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी\nजोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही, ही मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी - ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर,\nअमीर यांना ऑनलाईन कानफटात मारणार्‍या संकेतस्थळाला भरघोस प्रतिसाद\nअसहिष्णुतेविषयीच्या वक्तव्यनंतर अमीर खान यांच्या विरोधातील जनक्षोभ कायम\nनवी देहली - देशात असुरक्षित, असहिष्णु वातावरण असल्याचे देशद्रोही विधान अमीर खान यांनी केल्यानंतर देशभरात त्यांना जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. आता तर संतप्त जनतेने अमीर खान यांना कानफटात मारण्यासाठी एक संकेतस्थळ चालू केले आहे. SlapAamir.com (स्लॅपअमीर डॉट कॉम) नावाच्या या संकेतस्थळाला जनतेचाही भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ८० लाखांच्या वर लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे,\n६८ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या राज्यकारभाराचे फळ त्यांना यासंदर्भात काहीही वाटत नाही, हे लक्षात घ्या \nप्रतिदिन आम्ही महिलांना बरोेबरीचा अधिकार देण्याच्या गोष्टी करतो; मात्र शाळेत शौचालय नसल्यामुळे देशातील ६० टक्के मुली शाळेत जाणे टाळतात, अशी धक्कादायक माहिती ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सशी (मानवी विकास निर्देंशांक) संबंधित एका अहवालात देण्यात आली आहे.\nगोरक्षकांवरील वाढत्या आक्रमणांच्या विरोधात वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nवल्लभगढ (हरियाणा) येथे उपविभागीय न्यायदंडाधिकारी श्री. महावीर प्रसाद (उजवीकडे)\nयांना निवेदन देतांना (डावीकडून) सौ. सरोज गुप्ता, श्रीमती कुसुम कुलश्रेष्ठ, सौ. उषा रखेजा\nवल्लभगड (हरियाणा) - देशभरात सध्या गोरक्षकांवर होणार्‍या आक्रमणांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अनेक राज्यांत गोहत्याविरोधी कायदा पारित करण्यात आला असला, तरी गोरक्षणाचे कार्य करणार्‍यांना मात्र कुठलीही सुरक्षा नसल्याने गोतस्करी करणार्‍यांपासून त्यांना धोका निर्माण झाला आहे.\nसमीर गायकवाड किंवा नागोरी आणि खंडेलवाल यांना लाखो रुपये देऊ करणारा अदृश्य हात हाच संभाजी ब्रिगेडच्या संग्राम साळोखेचा बोलविता धनी - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, हिंदू विधीज्ञ परिषद\nहिंदूंनी अटकेपार झेंडे फडकावल्याची साक्ष देणार्‍या\nशनिवारवाड्यावर पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र स्थापनेची सिंहगर्जना \nपुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेत दीड\nसहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ \nपुणे, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या नागोरी आणि खंडेलवाल यांना गुन्हा मान्य करण्यासाठी ५० लक्ष रुपये देऊ केले होते. पोलीस अशा प्रकारे चुकीच्या लोकांना दाभोलकर हत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असतांना दाभोलकर कुटुंबियांनी पोलिसांविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या चौकशीची मागणी केली नाही. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचीच पुरोगाम्यांची वृत्ती आहे. समीर गायकवाड यांना २५ लक्ष रुपये देऊ करणारा किंवा नागोरी आणि खंडेलवाल यांना ५० लक्ष देऊ करणारा अदृश्य हात हाच संभाजी ब्रिगेडच्या संग्राम साळोखेचा बोलविता धनी आहे, असे सडेतोड प्रतिपादन करत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी पुरोगाम्यांचे पितळ उघडे पाडले. हिंदूंनी अटकेपार झेंडे फडकावल्याची साक्ष देणार्‍या शनिवारवाडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील ९६ व्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. अधिवक्ता पुनाळेकर यांनी त्यांच्या भाषणात पुरोगाम्यांची ढोंगी विचारसरणी आणि कृती यांचा खरपूस समाचार घेतला. या सभेमुळे पुन्हा एकदा हिंदूंच्या हृदयात हिंदु राष्ट्र स्थापनेचा दीप प्रज्वलित झाला. हिंदूंची धर्मचेतना जागृत करणार्‍या या सभेला दीड सहस्राहून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.\nआपल्याला आत्मज्ञान नसेल, तर आपण दुसर्‍याला प्रकाश दाखवू शकत नाही - गुरुवर्य श्री. श्री. भट\nप.प. टेंबेस्वामी पुरस्काराने रमल ज्योतिषशास्त्र तज्ञ श्री. चंद्रकांत शेवाळे सन्मानित\nडावीकडून सौ. शेवाळे, डॉ. नामजोशी,\nश्री.श्री.भट आणि पुरस्कार स्वीकारतांना श्री. शेवाळे\nडोंबिवली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - ज्योतिष हे प्रत्यक्ष अनुभवायचे शास्त्र आहे. त्याचा प्रत्यय स्वत:लाच घ्यावा लागतो. आपल्या आत्म्याशी एकरूप होण्यासाठी प्रत्येकाने अभ्यास करायला हवा, आपले धर्मग्रंथ वाचायला हवे. आत्मज्ञान नसेल, तर आपण दुसर्‍याला प्रकाश दाखवू शकणार नाही. त्यामुळे स्वत: आत्मज्ञान घ्यावे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन ज्योतिष संशोधन मंडळाचे संस्थापक गुरुवर्य श्री.श्री. भट यांनी केले. ते ज्योतिष संशोधन मंडळ आणि श्रीपाद वेदवेदांग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील ज्ञानेश्‍वर सभागृह येथे २९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.\nसंतप्त ग्रामस्थांकडून निषेध सभा आणि २ घंटे गाव बंद ठेवून निषेध \nश्री शनिशिंगणापूर येथे महिलेकडून श्री शनिदेवाला तेल अर्पण केल्याचे प्रकरण\nदोषी सुरक्षारक्षकांना निलंबित करणार\nसोनई, ३० नोव्हेंबर - शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर दर्शनासाठी महिलांना प्रवेशबंदी असतांना २८ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी एका महिलेने थेट चौथर्‍यावर जाऊन श्री शनिदेवाला तेल अर्पण केले. ही घटना इतिहासात प्रथमच घडली. या घटनेची वाच्यता होऊ नये, यासाठी विश्‍वस्त मंडळाने झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु २९ नोव्हेंबर या दिवशी गावकर्‍यांनी केलेल्या आवाहनानुसार निषेध सभा घेण्यात आली. या सभेत गावकर्‍यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि २ घंटे गाव बंद ठेवण्यात आले. या निषेध सभेत 'ढिसाळ सुरक्षाव्यवस्था आणि विश्‍वस्त मंडळाच्या मनमानीच्या विरोधात तत्काळ राजीनामे द्यावेत', अशी मागणी करण्यात आली.\nश्री महालक्ष्मी मंदिरातील आर्द्रता अहवाल लवकरच सुपुर्द करणार \nकोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यातील आर्द्रता नियंत्रणाविषयी अभ्यास करणार्‍या समितीने अहवाल सिद्ध केला आहे. तो २ दिवसांत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.\n१. श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची अभिषेक आणि अन्य कारणांमुळे झीज झाली होती. त्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या मूर्तीला पूर्ववत स्वरूप देण्यासाठी देवस्थान समिती, पुरातत्व विभाग, श्रीपूजक यांच्या सहकार्याने मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा अशास्त्रीय निर्णय घेतला होता.\nशिर्डी येथील श्री साई संस्थानने विमानतळासाठी निधी देण्याचा प्रस्ताव अमान्य - संस्थानची त्रिसदस्य समिती\n* निधी देण्यास शिर्डीतील सर्वपक्षियांचा तीव्र विरोध\n* संस्थानचा निधी वापरत असल्याविषयी ग्रामस्थांचा संताप\nशिर्डी, ३० नोव्हेंबर - येथील काकडी विमानतळासाठी शासनाने श्री साईबाबा संस्थानकडे ११० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला होता. संस्थानच्या त्रिसदस्य समितीने नगर येथे झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव अमान्य केला आहे. या वेळी समाधी शताब्दी आणि प्रलंबित विकासकामांना पुरेसा निधी नसल्याचे कारण देण्यात आल्याचे संस्थानच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून कळते. (शिर्डीमधील प्रलंबित विकासकामेही शासनाने करणे अपेक्षित आहे. त्यासाठीही संस्थानचा निधी वापरला जाणे चुकीचे आहे. संस्थानचा निधी हा भक्तांच्या उद्धारासाठी आणि धर्मशिक्षणासाठी व्यय होणे अपेक्षित आहे. - संपादक) शासनाने आतापर्यंत श्रीसाईबाबा संस्थानच्या तिजोरीतून जलशिवार योजनेसाठी ३४ कोटी आणि जिल्हा रुग्णालयासाठी ४३ कोटी रुपये घेतले आहेत.\nअशी झाली शनिवारवाडा (पुणे) येथील हिदु जनजागृती सभा \nसभेपूर्वी वेदमंत्रपठण करतांना श्री. प्रसाद जोशी गुरुजी आणि त्यांचे सहकारी पुरोहित\nशंखनाद करून सभेला प्रारंभ करतांना श्री. शशांक सोनवणे\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतांना\nअधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, त्यांच्या मागे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पू. (कु.) स्वाती खाडये\nआमदार सौ. मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करतांना\nपू. (कु.) स्वाती खाडये, समवेत अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर\nधर्मजागृती सभेत उपस्थित प.पू. आबा उपाध्ये आणि पू. श्रीमती निर्मला दातेआजी\nसभास्थळी लावलेल्या प्रदर्शनाचा लाभ घेतांना हिंदू\nउत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांचे असंबद्ध विधान (म्हणे) समलैंगिक संबंधांमुळेच संघाचे लोक विवाह करत नाहीत \nलक्ष्मणपुरी (लखनौ) - समलैंगिक संबंधांमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक विवाह करत नाहीत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी एका कार्यक्रमात केले. यावर भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी आझम खान यांचे मानसिक संतुलन ढळले असून त्यांची वेड्यांच्या इस्पितळात रवानगी करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे, तर संघाचे विचारवंत राकेश सिन्हा म्हणाले, आझमसारख्या लोकांच्या तोंडाला लागू नये. त्यांनी पॅरिस आक्रमणाचे समर्थन केले आहे आणि भारताच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांकडे जाण्यासारखी विधाने केली आहेत, अशा व्यक्तींचा विचार करण्यात अर्थ नाही.\nआय.एस्.आय.एस्.चा भारताला कितपत धोका \nभारतातील काही मुसलमान तरुण आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.कडे आकर्षित होत आहेत. तरुणांना त्यापासून परावृत्त करणे महत्त्वाचे आहे. पूर्वी आपल्याकडील भरकटलेल्या तरुणाईला नक्षलवाद, माओवाद, लष्कर-ए-तोयबा, हुर्रियत, सिमी, इंडियन मुजाहिदीन, तालिबान, अल् कायदा, लष्कर-ए-दावा आदी संघटना आणि त्यांचे आचार-विचार आकृष्ट करत असत; पण आता युवावर्ग आय.एस्.आय.एस्.च्या नादी लागत आहे. आय.एस्.आय.एस्.पासून भारताला कितपत धोका आहे,\nमुंबईत ४३४ ठिकाणी १ सहस्र ३८१ सीसीटीव्ही बसवले\nमुंबई - २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रमुख घोषणांमध्ये सीसीटीव्हीला प्राधान्य देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यामध्ये १ सहस्र ३८१ सीसीटीव्ही छायाचित्रक दक्षिण मुंबईत बसवण्यात आले आहेत. सप्टेंबर २०१६ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. सीसीटीव्ही बसवण्याचे काम एल्.अ‍ॅन्ड टी. आस्थापनाच्या वतीने करण्यात येणार आहे. मुंबईत ६ सहस्र सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारण्याची योजना आहे आणि याचे नियंत्रण कक्ष मुंबई पोलीस मुख्यालयात असेल.\nसंस्कृती संवर्धनासाठी संस्कृत आवश्यक \nसंस्कृत ही सर्वांत प्राचीन, परिपूर्ण, चैतन्यमय आणि देवभाषा आहे. जगातील सर्व भाषांची ती जननी आहे, अशी मान्यता आहे. भारतातील कुठलीही भाषा जरी अभ्यासली, तरी त्यातून संस्कृतचा सुगंध येतो, इतकेच नव्हे, तर पाश्‍चिमात्य भाषेतील प्रचलित शब्दही संस्कृत भाषेतीलच आहेत, असे पश्‍चिमी लोक मानतात. ही देवभाषा आज मरणपंथाला लागली आहे. जगामध्येच काय; पण भारतातही आज केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या मोजक्याच लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान आहे आणि त्यावर प्रभुत्व असणारे लोक पुष्कळच अल्प आहेत.\nरेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती अन् अडचणी आणि अपघात\nया लेखमालिकेचे संकलन ख्रिस्ताब्द १९९९ आणि २००० या वर्षभराच्या कालावधीत गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांमधील कात्रणांच्या आधारे केले आहे. त्यामुळे या लेखमालिकेत भारतीय रेल्वे खात्याविषयी उद्धृत केलेल्या बहुतांश घटना गोवा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणच्या असल्या, तरी त्या प्रातिनिधिक आहेत. सर्वच ठिकाणी रेल्वे वाहतुकीची परिस्थिती अल्प-अधिक प्रमाणात याच प्रकारची आहे, हे ही लेखमालिका वाचून वाचकांच्या सहज लक्षात येईल.\nभारतात पाकची हेरगिरी, ५ जणांना अटक\nदेशाच्या अंतर्गत सुरक्षेचे तीनतेरा \nनवी देहली - भारतात पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी आय.एस्.आय.च्या ५ जणांना जम्मू आणि कोलकता येथून अटक करण्यात आली. या सर्वांकडून राष्ट्र्ीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये सुरक्षा दले आणि हवाई दलाच्या तैनातीसंबंधीच्या माहितीचा समावेश आहे.\n१. जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी कैफेतुल्ला खान उपाख्य मास्टर राजा आणि सीमा सुरक्षा दलाचा कर्मचारी अब्दुल रशीद यांना २९ नोव्हेंबर या दिवशी जम्मू येथील रेल्वे स्थानकावरून देहली पोलिसांनी अटक केली, अशी माहिती देहलीचे संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी दिली.\n१९०८ मध्ये लो. टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे राममूर्ती सर्कस खेळ करीत होती. एका खेळाला लो. टिळक निमंत्रणावरून गेले. प्रा. राममूर्तींनी लोकमान्यांचा सत्कार केला. आभार मानतांना टिळक म्हणाले, आताच प्रा. राममूर्तींचा उल्लेख इंडियन सँडो असा केलेला तुम्ही ऐकलात. (सँडो नावाचा युरोपातील एक मल्ल त्या काळी प्रसिद्ध होता. - संकलक) हिंदभूमीत भीम, भीष्म आदी शक्तीपुरुष बरेच झाले असूनही आपल्या आजच्या शक्तीसंपन्न पुरुषाला शक्तीदर्शक परकीय नाव आम्ही उगीच का द्यावं \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nकाश्मीर विश्‍वविद्यालयात पसरत आहे जिहादी आतंकवादाचे विष \nनवी देहली - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या व्यतिरिक्त काश्मीर विश्‍वविद्यालयाचे युवक हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनाशीही जोडल्या जात असून आतंकवादी होणार्‍यांमध्ये या विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे, असे गुप्तचर संस्थेच्या एका अहवालात म्हटले आहे. यासाठी विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनाला उत्तरदायी समजण्यात येत आहे. या युवकांमध्ये आतंकवादाचे विष भरण्याचे काम करणार्‍या आतंकवाद्यांचा छडा लावण्याचे आदेश केंद्रशासनाने राज्यशासनाला दिले आहेत.\nपाकिस्तानी गुप्तहेरांचा भारतातील सुळसुळाट कधी थांबेल \nभारतातील महत्त्वाची गोपनीय माहिती चोरल्याप्रकरणी पोलिसांकडून आय.एस्.आय. या पाकच्या गुप्तचर संस्थेच्या ५ हस्तकांना अटक करण्यात आली. या सर्वांकडून राष्ट्र्ीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.\nहिंदू तेजा जाग रे \nपाकिस्तान की गुप्तचर संस्था आइएसआइ के लिए गुप्त सूचनाएं चुराने के आरोप में देश में ५ लोग गिरफ्तार\nक्या एैसे राष्ट्र से मित्रता करना आत्मघात नही \nमिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आठवा \nआपल्या शत्रूंना उमगले आहे की, आपण सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलणी करू शकतो. आता आपण मर्दासारखे लढूही शकतो, हे शत्रूला दाखवूया \n१. जिहादमुळेच अमेरिकेला दोन शतकांपूर्वी\nअरबी प्रदेशात घुसावे लागले \nसध्या सिरीया आणि इराक या परिसरात जे रणकंदन माजले आहे, त्याला आय.एस्.आय.एस्. ही जिहादी संघटना कारणीभूत आहे आणि त्याला अर्थातच पाश्‍चात्त्य प्रगत देश उत्तरदायी आहेत; कारण या श्रीमंत देशांचा डोळा तिथल्या अरबी वा मुसलमान प्रदेशातील भूगर्भात दडलेल्या खनिज तेलावर आहे.\nसंकल्प आणि ध्येय यांचे महत्त्व \n(पू.) श्री. संदीप आळशी\nदेवाने आपल्याला अफाट शक्ती असणारे मन हे वरदानस्वरूपात दिले आहे. कोणत्याही कर्मामागे ते कर्म करण्याचा आपल्या मनाचा संकल्प महत्त्वाचा असतो; कारण ते कर्म यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे बळ संकल्पात असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १६ व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन, हा संकल्प केला होता. या संकल्पाच्या बळावरच पुढे ते अंदमानातील भीषण शिक्षा भोगतांनाही स्थिर राहू शकले आणि स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत अविरत झुंजत राहिले.\nपू. (सौ.) सखदेवआजी करत असलेल्या आज्ञापालनाची काही उदाहरणे\n१. दोन दिवस नामजप करायला सांगितल्यावर\nन झोपता सलग ४८ घंटे नामजप करणे\nवर्ष २०१४ मध्ये एका राज्यात प्रसार करण्यात येणार्‍या अडथळ्यांच्या निवारणासाठी, तसेच एका संतांसाठी पू. आजींना दोन दिवस नामजप करण्यास सांगितले होते. ३ - ४ दिवसांनी मी सहज पू. आजींना त्यांना झोप लागण्याविषयी विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, त्या दोन दिवसांत मी झोपलेच नाही. मी का , असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, दोन दिवस नामजप करायला सांगितला होता ना; म्हणून मी सलग २ दिवस नामजप केला. तिसर्‍या रात्री मी झोपले.\nबहिणीने भावाला भाऊबिजेच्या दिवशी पाठवलेले भावपूर्ण पत्र\nभावाचे बीज रोवले जाऊ दे तुझ्या मनी \nज्याचा होऊ दे भाववृक्ष ॥\nतळमळीने सेवा करणारे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. कृष्णा धोंडू तटकरीकाका (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nश्री. कृष्णा तटकरी यांचा सत्कार करतांना कु. दीपाली मतकर\nमकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन आणि श्रीगणेश जयंती यांच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा \nजिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना\nजानेवारी २०१६ मध्ये मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन, तर ११ फेब्रुवारी या दिवशी श्रीगणेश जयंती आहे. यासाठी ग्रंथ, सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ, तसेच प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.\n१. ग्रंथ (मकरसंक्रांत, श्रीगणेश जयंती यांसाठी)\n१. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील\nआजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोकसुरे\nकृष्णाची बासरी लपवणारी राधा : हे चित्र काढतांना मी राधाभावात होते. त्या वेळी\nसकाळी आकाशवाणीवर (रेडिओवर) राधा प्यारी दे डारो (डालो) ना बंसी मोरी (प्रिय राधे,\nमाझी बासरी मला देऊन टाक ना ) हे मीरेचे भजन ऐकले होते. त्यानंतर श्रीकृष्णाच्या कृपेने\nहे चित्र सुचले. (१०.११.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायं. ५ ते रात्री ८)\nसाधनेत देवदर्शन होण्यापेक्षा मनोलय आणि बुद्धीलय होऊन निर्गुणाकडे प्रवास होणे महत्त्वाचे \nपू. (सौ.) अंजली गाडगीळ\n१. सांप्रदायिक व्यष्टी साधना करणार्‍या अनेक व्यक्ती\nसाधकांना तुम्हाला देवदर्शन झाले आहे का \nप्रश्‍न विचारतात; परंतु दर्शनापेक्षाही कृपेला अधिक महत्त्व असणे;\nकारण दर्शन क्षणभंगूर असणे, तर कृपा चिरंतन टिकणे\nबरेच जण साधकांना विचारतात, तुम्ही इतकी वर्षे साधनेत आहात, तर तुम्हाला कधी देवदर्शन झाले आहे का यावर दृष्टीकोन असा आहे, देवदर्शन झाले म्हणजेच आपली अध्यात्मात प्रगती झाली आहे, असे नसते, तर दर्शनापेक्षाही कृपेला अधिक महत्त्व असते.\nसनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा \nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव \nसनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली. कारागृहात असतांना तेथील कर्मचारी, प्रशासन, पोलीस आणि इतर कैदी इत्यादींनी केलेला छळ, तसेच त्यांच्या संदर्भातील अनुभव आणि साधनेच्या बळावर त्या वातावरणाला कारागृहातील साधकांनी अन् समाजाला त्यांच्या कुटुंबियांनी स्थिर राहून कसे तोंड दिले, हे या लेखमालेतून क्रमशः प्रकाशित करत आहोत. यामुळे साधनेचे महत्त्वही वाचकांच्या मनावर ठसेल. त्यामुळे असा कठीण प्रसंग स्वतःवर आल्यास ईश्‍वराने आपले रक्षण करावे, यासाठी साधना करणे किती आवश्यक आहे, हेही लक्षात येईल.\nसमाजाचा सनातनवर असलेला विश्‍वास दर्शवणारी काही उदाहरणे \n१. माझ्या नोकरीच्या ठिकाणी एका ग्राहकासमवेत जात असतांना त्यांच्याशी सनातनवर होत असलेल्या आरोपांविषयी चर्चा झाली. ते म्हणाले, सनातनला उगाचच फसवत आहेत. यात राजकारण्यांचा डाव आहे, असे वाटते. गोव्यातील काही राजकारण्यांना सनातन आवडत नाही; कारण सनातन आपले पितळ उघडे पाडते, असे त्यांना वाटते. त्यांचे सनातनविषयीचे मत पूर्णपणे सकारात्मक होते.\n२. पंचाग वितरणाच्या सेवेनिमित्त एका घरी गेल्यावर घरातील व्यक्तीने विचारले, समीर गायकवाडचे काय झाले मी त्यांना म्हटले, त्याच्याविरुद्ध काहीही ठोस पुरावे नसतांना प्रसिद्धीमाध्यमे सर्व चुकीचे दाखवत आहेत आणि उगाचच सनातनवर आरोप करत आहेत. तेव्हा ते म्हणाले, बरोबर आहे. सनातन एवढे चांगले कार्य करते, तरी सनातनवर उगाचच आरोप करतात. असे म्हणून त्यांनी सनातन पंचांगही घेतले.\nतिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे सप्तर्षि जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या हस्ते सनातनच्या तमिळ भाषेतील २०१६ या वर्षीच्या पंचांगाचे अनावरण\nतिरुवण्णामलई (तमिळनाडू) - तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे सप्तर्षि जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या हस्ते सनातनच्या तमिळ भाषेतील २०१६ या वर्षीच्या पंचांगाचे अनावरण २५.११.२०१५ या दिवशी कार्तिक दीपम् महोत्सवाच्या वेळी करण्यात आले. या वेळी सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ या उपस्थित होत्या.\nतमिळ भाषेतील पंचांगाचे अनावरण करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्. शेजारी असलेल्या\nश्रीविष्णूच्या मूर्तीला घातलेल्या जानव्यालाही पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी पंचांग अडकवून ठेवले \nपंचांगाचे अनावरण करतांनापू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा असलेला भाव \nसप्तर्षी जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी\nसनातनच्या तमिळ भाषेतील २०१६ या वर्षीचे नूतन पंचांग प्रथम\nदेवाला दाखवून आणि त्याच्या चरणी अर्पण करून मग केले त्याचे अनावरण \nतमिळनाडू राज्यातील तिरुवण्णामलई येथील प्रसिद्ध असणार्‍या कार्तिक दीपम् महोत्सवाच्या (त्रिपुरारी पौर्णिमा, २५.११.२०१५ या) दिवशी सायंकाळी ६ वाजता अण्णामलई या प्रत्यक्ष शिवच असणार्‍या पर्वतावर कार्तिक दीप लावला जातो. सर्व भाविकांचे त्या क्षणाकडे लक्ष असते. तेथे दीप प्रज्वलीत झाल्यानंतरच गावातील घराघरांत, दुकानांत, तसेच अगदी मार्गांवरही दीप लावले जातात. हे दृश्य पाहून खरंच, अण्णामलई हे अग्नीक्षेत्र असल्याचे भासते आणि तेजाने उजळलेल्या या दीपज्योतींकडे पाहून ईश्‍वरी राज्यातील पहाटही अशीच प्रसन्न असेल, असे वाटते.\nप्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा \nआपत्कालात सर्व अवयवांचे रक्षण होण्यासाठी प्रतिदिन सकाळी देवीकवच म्हणावे , असे महान दत्तयोगी प.पू. सदानंदस्वामींनी प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साधकांना सांगणे : पुण्यातील महान संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साडे तीन सहस्र वर्षांपूर्वीचे महायोगी श्री सद्गुरु सदानंदस्वामी बोलतात आणि ते या गुरुवाणीच्या माध्यमातून भक्तांना वेळोवेळी संदेशही देत असतात. हल्लीच त्यांची गुरुवाणी ऐकण्याचे सद्भाग्य आम्हाला प्राप्त झाले. त्यांना साधकांच्या आरोग्याविषयी प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, आता हा पृथ्वीवरील अनाचार वाढतच जाणार आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n, हे ज्ञात नसलेले, म्हणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करतात ' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nकठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nआश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.\nभावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nमहिलांनो, पाश्‍चात्त्यांची बंधने झुगारा \nशनिशिंगणापूरला एका महिला श्री शनैश्‍वराच्या चौथर्‍यावर गेल्याचे सूत्र पुष्कळ गाजले. त्यावर तथाकथित स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या महिलेचे पुष्कळ कौतुक केले. एका सामाजिक कार्यकर्तीने तर ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी हे क्रांतीचे पाऊल असल्याच्या वल्गना केल्या. कुटुंबाची, समाजाची पर्यायाने धर्माची सर्व बंधने झुगारली म्हणजे आपण मुक्त झालो आणि त्या मुक्त जीवनाचा आनंद उपभोगत आहोत, असे स्त्रीमुक्तीवाद्यांना, महिलांना वाटते. आम्हाला मनुष्य म्हणून पुरुषांच्या बरोबरीने जगू द्या अशी कळकळीची विनंती या महिला करतांना आढळतात. इथे या महिलांच्या लक्षात येत नाही की, स्त्रीसुलभ प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन पुरुषांशी बरोबरी करणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता अन् आवश्यकता यांच्या विरोधातील असल्याने त्याचा त्यांना लाभ नव्हे, तर त्रासच होणार आहे.\nसमलिंगी संबंधांना विरोध करणारे ३७७ कलम हे योग्य असल्याचे मत देहली येथील सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. यामुळे देशातील कोट्यवधी जनतेने सुस्कारा सोडला असेल, यात शंका नाही. देहली उच्च न्यायालयाने वर्ष २००९ मध्ये समलैंगिक संबंधांना मुभा देणारा निकाल दिला होता. त्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. संघ परिवार आणि भाजप यांनी समलैंगिक संबंधांच्या बाजूने जाणार्‍या निकालावर आक्षेप घेतला होता.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nसनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा आज सोळावा वर्...\nअभय वर्तक यांना गोळ्या घाला - डॉ. भारत पाटणकरांच...\nभारत पाटणकर यांच्या फेसबूकवरून मला दिलेल्या खुनाच्...\nभक्तांनी मंदिरात श्रद्धेने दान केलेल्या गायी दलाला...\nअसहिष्णुतेच्या सूत्रावरून माकपचे खासदार महंमद सलीम...\n(म्हणे) सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, तर भारताचा...\nआजारी वडिलांच्या सोयीसाठी मुलाने केलेल्या ट्विटनंत...\nशबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य क...\nगुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्यांची प्रकरणे एन्.आ...\nकुर्ला येथील चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अवमान करणा...\nभारतीय अभिजन वर्गाने पश्‍चिमी (अ)सभ्यता आणि (अ)संस...\nजोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही,...\nअमीर यांना ऑनलाईन कानफटात मारणार्‍या संकेतस्थळाला ...\n६८ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर सर्वपक्षीय राज्यकर्...\nगोरक्षकांवरील वाढत्या आक्रमणांच्या विरोधात वल्लभगड...\nसमीर गायकवाड किंवा नागोरी आणि खंडेलवाल यांना लाखो ...\nआपल्याला आत्मज्ञान नसेल, तर आपण दुसर्‍याला प्रकाश ...\nसंतप्त ग्रामस्थांकडून निषेध सभा आणि २ घंटे गाव बंद...\nश्री महालक्ष्मी मंदिरातील आर्द्रता अहवाल लवकरच सुप...\nशिर्डी येथील श्री साई संस्थानने विमानतळासाठी निधी...\nअशी झाली शनिवारवाडा (पुणे) येथील हिदु जनजागृती सभा...\nउत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांचे असंबद्ध विधान \nआय.एस्.आय.एस्.चा भारताला कितपत धोका \nमुंबईत ४३४ ठिकाणी १ सहस्र ३८१ सीसीटीव्ही बसवले\nसंस्कृती संवर्धनासाठी संस्कृत आवश्यक \nरेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती अन...\nभारतात पाकची हेरगिरी, ५ जणांना अटक\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nकाश्मीर विश्‍वविद्यालयात पसरत आहे जिहादी आतंकवादाच...\nहिंदू तेजा जाग रे \nमिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आठ...\nसंकल्प आणि ध्येय यांचे महत्त्व \nपू. (सौ.) सखदेवआजी करत असलेल्या आज्ञापालनाची काही ...\nबहिणीने भावाला भाऊबिजेच्या दिवशी पाठवलेले भावपूर्ण...\nतळमळीने सेवा करणारे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील श...\nमकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन आणि श्रीगणेश जयंती यां...\nआजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्या...\nसाधनेत देवदर्शन होण्यापेक्षा मनोलय आणि बुद्धीलय हो...\nसनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी ...\nसमाजाचा सनातनवर असलेला विश्‍वास दर्शवणारी काही उदा...\nतिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे सप्तर्षि जीवनाडीचे वा...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nमहिलांनो, पाश्‍चात्त्यांची बंधने झुगारा \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n२९ मार्च २०१७ ते\n२२ मार्च २०१७ ते\n१५ मार्च २०१७ ते\n८ मार्च २०१७ ते\n१ मार्च २०१७ ते\n२२ फेब्रुवारी २०१७ ते\n१५ फेब्रुवारी २०१७ ते\n८ फेब्रुवारी २०१७ ते\n१ फेब्रुवारी २०१७ ते\n२५ जानेवारी २०१७ ते\n१८ जानेवारी २०१७ ते\n११ जानेवारी २०१७ ते\n४ जानेवारी २०१७ ते\n२८ डिसेंबर २०१७ ते\n२१ डिसेंबर २०१७ ते\n१४ डिसेंबर २०१७ ते\n७ डिसेंबर २०१७ ते\n३० नोव्हेंबर २०१७ ते\n२३ नोव्हेंबर २०१७ ते\n१६ नोव्हेंबर २०१७ ते\n९ नोव्हेंबर २०१७ ते\n२ नोव्हेंबर २०१७ ते\n२६ ऑक्टोबर २०१७ ते\n१९ ऑक्टोबर २०१७ ते\n१२ ऑक्टोबर २०१७ ते\n५ ऑक्टोबर २०१७ ते\n२८ सप्टेंबर २०१७ ते\n२१ सप्टेंबर २०१७ ते\n१४ सप्टेंबर २०१७ ते\n७ सप्टेंबर २०१७ ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post_21.html", "date_download": "2018-04-21T04:00:38Z", "digest": "sha1:P4UAHCJVFSASWUPUBSOCFRYER74L3AQU", "length": 37938, "nlines": 231, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधला टीकालेख", "raw_content": "\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधला टीकालेख\nमाझे फेसबुक मित्र श्री मुकेश माचकर यांनी, ऑक्सफॅमने दिनांक १६ जानेवारी २०१७ ला प्रसिद्ध केलेल्या संपत्तीच्या असमान वाटपावर टीका करणारा, श्री राजेश घासकडवी यांनी लिहिलेला बिगुल या संस्थळावरचा लेख फेसबुकवर शेअर केला. त्यावर माझा मित्र आल्हाद महाबळ याने मला,\nEconomically, Income is a function of Assets. मालमत्तेतून कुठलंही उत्पन्न जर मिळत नसेल तर त्या मालमत्तेला विक्रीला मिळू शकणारी संभाव्य किंमत यापलीकडे अर्थ नसतो. श्रीमंती उत्पन्नाने ठरते. मालमत्तेच्या संभाव्य किंमतीमुळे नाही. त्यामुळे माझ्या मते श्रीमंती मोजायला उत्पन्न न मोजता मालमत्ता मोजणं हे मुळातच चूक आहे.\nAnand More हे लॉजिक बरोबर आहे की गंडलंय\nअसा प्रश्न विचारला. त्यावर विचार करताना आणि मग संदर्भ शोधताना हे लिखाण झालं.\n“गरिबी हटाओ” हा देशोदेशीच्या सत्ताधाऱ्यांचा कायमस्वरूपी कार्यक्रम असतो. पण यासाठी गरिबी म्हणजे काय हे ठरवणे आवश्यक असते.\n'साधनांचा तुटवडा', ही गरिबीची ढोबळ व्याख्या झाली. पण या व्याख्येने जगातला प्रत्येक माणूस गरीब ठरू शकतो. म्हणून गरिबीपेक्षा दारिद्र्य हा शब्द महत्वाचा ठरतो. ज्याच्याकडे सामान्य जीवन जगण्याच्या साधनांचादेखील तुटवडा असतो तो दरिद्री. मग सामान्य जीवन म्हणजे काय ते ठरवणे महत्वाचे ठरते. दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी आयुर्मान, जन्माच्या वेळेचा मृत्यूदर, साक्षरता, प्रौढ शिक्षण, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हे वेगवेगळे मानक वापरता येतील असे १९७० च्या दशकात मॉरिस डेव्हिड मॉरिस यांना वाटले.\nदारिद्र्य निर्देशांकासाठी त्यांनी PQLI (Physical Quality of Life Index -- भौतिक जीवनमानाची गुणवत्ता) हे एकक वापरण्यास सुचवले. यात साक्षरता, बालमृत्यू आणि आयुर्मान यांना वापरून समाजाचा दारिद्र्य निर्देशांक काढला जातो. पण यातील बालमृत्यू आणि आयुर्मान या दोन मुद्द्यांची सरमिसळ होत असल्याने १९९० मध्ये भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक यांनी HDI (Human Development Index मानवी विकास निर्देशांक) हे एकक वापरण्यास सुचवले. यात जन्मवेळचा मृत्युदर, प्रौढ साक्षरतेचे प्रमाण आणि जीवनमानाचा स्तर या तिघांना वापरायचे ठरले. २०१० मध्ये याच्या सूत्रात अजून सुधार केला गेला. याच्या जोडीला १९९७ मध्ये HPI (Human Poverty Index मानवी दारिद्र्य निर्देशांक) काढला जाऊ लागला. विकसनशील आणि विकसित देशांसाठी याची सूत्रे वेगवेगळी होती. शेवटी २०१० मध्ये HPI वापरणे बंद करून MPI (Multidimensional Poverty Index) काढणे सुरु झाले. त्यामुळे सध्या दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी HDI आणि MPI दोन्ही वापरले जातात.\nदारिद्र्य निर्देशांक मोजला जाण्याची सुरवात १९७० पासून कशी झाली आणि त्याची गणना करण्याच्या पद्धतीत कश्या प्रकारे सुधार होत गेला ते मी वर थोडक्यात सांगितलं. पण दारिद्र्य निर्देशांक कसा काढावा ते ठरायच्याआधीपासून समाजातील विषमता निर्देशांक मोजण्यास सुरवात झालेली होती.\n१९०५ मध्ये मॅक्स लोरेंझ या अमेरिकी अर्थतज्ञाने, समाजात झालेले उत्पन्नाचे आणि संपत्तीचे वाटप दाखवणारा आलेख कसा तयार करायचा ते दाखवले. त्याची आकृती खाली देतो.\nयात आडव्या X अक्षावर लोकसंख्या दाखवली असते. साधारणपणे लोकसंख्येचे पाच भाग केले जातात. आणि उभ्या Y अक्षावर उत्पन्न दाखवले जाते. याचे कितीही भाग करता येऊ शकतात. पण आपण उत्पन्नाचेही पाच भाग केले असे समजूया. आता जर उत्पन्नाची विषमता नसेल तर समाजातील पहिल्या २०% लोकांकडे २०% उत्पन्न असेल, ४०% लोकांकडे मिळून ४०% उत्पन्न असेल, ६०% लोकांकडे मिळून ६०% उत्पन्न, ८०% लोकांकडे ८०% आणि १००% लोकांकडे मिळून १००% उत्पन्न जमा होईल. म्हणजे उत्पन्नाची समानता दाखवणारी रेघ ४५ अंशाचा कोन करेल. पण वस्तुस्थिती अशी नसते.\nबहुतेक समाजात उत्पन्नाचे आणि संपत्तीचे वाटप असमान किंवा विषम असते. म्हणजे लोकसंख्या उत्पन्न आणि संपत्तीच्या दृष्टीने एकाच पातळीवर नसून तिची एक उभी उतरंड तयार होते. आता जर आपण या अश्या उतरंडीवाल्या समाजाच्या लोकसंख्येचे पाच भाग केले तर त्याला आपण तळाचे २०% लोक, मधले अमूक टक्के लोक आणि सगळ्यात वरती असलेले शीर्षस्थ २०% लोक अशी मांडणी तयार होते. आणि या लोकांत त्या समाजाचे उत्पन्न कसे विभागलेले असते तर शीर्षस्थ लोकांकडे जास्तीत जास्त उत्पन्न व संपत्ती जमा होऊ शकते तर तळाकडच्या २०% लोकांकडे कमीत कमी उत्पन्न आणि संपत्ती असते. म्हणजे या समाजातील उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटपाची रेघ, ४५ अंशाचा कोन करणारी न राहता ती एक अंतर्वक्र रेष तयार होते. जितकी विषमता जास्त तितकी वक्रता जास्त. हा झाला लॉरेन्झ कर्व्ह.\nमग १९१२ मध्ये इटालियन सांख्यिकी तज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ कोरॅडो जिनी याने लॉरेन्झ साहेबांचा आलेख वापरून संपत्ती आणि उत्पन्नाच्या वाटपाचे किती विचलन (Deviation) किंवा पांगापांग (Dispersion) झाली आहे ते सांगणारा निर्देशांक कसा काढायचा त्याची पद्धत सांगितली. वरच्या आकृतीमधील जो भाग A या अक्षराने दाखवला आहे त्याचे (A+B) म्हणजे ४५अंशाच्या रेषेखालच्या एकूण भागाशी असलेले गुणोत्तर म्हणजे जिनी निर्देशांक. समीकरण मांडायचे झाल्यास;\nजितका A चा आकार लहान तितकी विषमता कमी आहे असे मानता येते. म्हणून जिनी निर्देशांक शून्याजवळ जाणारा असतो तर जितका A चा आकार मोठा तितकी विषमता जास्त म्हणून जिनी निर्देशांक एकजवळ जाणारा असतो.\nही पद्धत इतकी सोपी आणि प्रभावी आहे की विषमता निर्देशांक काढण्याच्या या पद्धतीला वापरून समाजातील विविध प्रकारच्या विषमता काढता येणे शक्य झाले. आणि या निर्देशांकाचा बोलबाला झाला. याचा अर्थ असा नाही की जिनी निर्देशांक सुयोग्य आहे. यातही त्रुटी आहेतच. परंतू मुद्दा जिनी निर्देशांकाच्या अचूकतेचा नसल्याने जिनीशिवाय इतर कुठले निर्देशांक वापरता येऊ शकतात हा मुद्दा मी बाजूला ठेवतो आहे.जिनी निर्देशांकाच्या गणनेमध्ये अनेक संख्याशास्त्रीय त्रुटी आहेत. त्यातील या लेखाच्या दृष्टीने महत्वाची त्रुटी म्हणजे, तो तो एकावेळी एकाच विषमतेचे मापन करू शकतो. म्हणजे जर उत्पन्नाच्या विषमतेचा जिनी निर्देशांक काढला तर त्यामुळे संपत्तीच्या निर्देशांकाबद्दल काहीही कळंत नाही. याचाच अर्थ असा होतो की, ज्या समाजात उत्पन्नाची विषमता नगण्य असेल त्या समाजात संपत्तीची विषमता देखील नगण्य असेलच असे नाही. ती किती आहे ते समजून घेण्यासाठी संपत्तीच्या वाटणीचा वेगळा जिनी निर्देशांक काढावा लागेल.\nआता कोणी असे म्हणेल (जे तू पण म्हणतो आहेस) की संपत्तीचे असमान वाटप झाल्यास काय फरक पडतो तुझेच शब्द वापरायचे झाल्यास,\n“मालमत्तेतून कुठलंही उत्पन्न जर मिळत नसेल तर त्या मालमत्तेला विक्रीला मिळू शकणारी संभाव्य किंमत यापलीकडे अर्थ नसतो. श्रीमंती उत्पन्नाने ठरते. मालमत्तेच्या संभाव्य किंमतीमुळे नाही. त्यामुळे माझ्या मते श्रीमंती मोजायला उत्पन्न न मोजता मालमत्ता मोजणं हे मुळातच चूक आहे.”\nपरंतू माझ्या मते अनुत्पादक संपत्ती इतकी उपद्रवशून्य नसते.\nकारण संपत्ती केवळ उत्पन्नकारक नसते तर ती अधिकारकारक देखील असते. संपत्ती सत्तेला बळ देते. सत्तेला आणि तिच्या निर्णयाला नैतिक अधिष्ठान देऊ शकते. सत्ताधारी कुठे झुकतील, ते ठरवते. इतकेच काय पण कररचना कशी होईल, तेदेखील संपत्ती ठरवते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थोडक्यात, आज अनुत्पादक वाटणारी संपतीदेखील भविष्याच्या दिशेवर अफाट परिणाम घडवून आणू शकते.\nहे मुद्दे २००८च्या आर्थिक पडझडीमुळे ऐरणीवर आले आहेत. Occupy Wall Street च्या चळवळीचा जन्म यातूनच झाला होता. ओबामांच्या काळात उत्पन्नाची विषमता कमी झाली असली तरी संपत्तीची विषमता वाढली आहे. आणि हे सर्व केवळ अमेरिकेतच नव्हे तर पूर्ण जगात होत आहे. म्हणून हा मुद्दा महत्वाचा ठरतो.\nमोठमोठ्या कंपन्या रोजगार निर्मिती करतात या ताकदीपायी त्यांना करातून सूट हवी असते. त्या सरकारे उलथवतात, त्या सामान्य लोकांच्या आयुष्याशी सहज खेळू शकतात. त्यांनादेखील स्खलनशील आणि स्वार्थलोलुप माणसेच चालवतात, आणि जर या कंपन्यांवर मूठभर लोकांचीच मालकी राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेचा डोलारा फार कमकुवत होतो. म्हणून उत्पन्नाच्या विषमतेच्या प्रश्नाइतकाच संपत्तीच्या विषमतेचा मुद्दा ऑक्सफॅमला महत्वाचा वाटत असावा.\nया बद्दल ऑक्सफॅमच्या ब्लॉगवरची १ नोव्हेंबर २०११ ची ही पोस्ट पहाता येईल.\nया पोस्टमध्ये उद्घृत केलेला जेम्स ग्लॅटफेल्डर यांचा मूळ लेख, तुला पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सच्या वेबसाईटवर इथे वाचता येईल.\nआणि जर वाचायचा कंटाळा आला असेल तर जेम्स ग्लॅटफेल्डर यांनी या विषयावर एक छोटेखानी (१४ मिनिटाचे) भाषण दिले आहे ते ऐकून पहा.\nया भाषणात त्यांनी मॅक्स वेबर यांच्या Potential Power या संकल्पनेला उद्घृत केले आहे. या संकल्पनेमध्ये “Probability of imposing one's own will despite the opposition from others” किंवा, “इतरांचा विरोध असूनही आपली मते इतरांवर लादता येण्याची शक्यता” हिचा विचार केला जातो. आणि संपत्ती अश्या ताकदीची जन्मदात्री असते. त्यामुळे उत्पन्नाच्या विषमतेइतकीच संपत्तीची विषमता मिटवणे देखील महत्वाची असते.\nबिगुलमधल्या लेखात श्री. घासकडवी म्हणतात की ऑक्सफॅम जिनी निर्देशांक सोडून भलतेच आकडे वापरते आहे. पण मला तसे वाटत नाही. हे खरे आहे की ऑक्सफॅमला जिनी निर्देशांकाबद्दल फार कमी प्रेम आहे आणि ते ऍटकिन्सन निर्देशांक किंवा पाल्मा निर्देशांक वापरण्यावर भर देतात. पण माझ्या मते, जिनी निर्देशांक आणि ऑक्सफॅमच्या डेटात श्री. घासकडवींना दिसलेला फरक, निर्देशांकाच्या गणना पद्धतीत केलेल्या फरकाने आलेला नसून वेगवेगळे निर्देशांक काढल्यामुळे आलेला आहे. श्री. घासकडवी उत्पन्न विषमतेच्या जिनी निर्देशांकाबद्दल बोलत आहेत तर ऑक्सफॅम संपत्तीवाटप विषमतेच्या निर्देशांकाबद्दल बोलत आहे. जगभरात कदाचित उत्पन्न तफावत कमी होत असेल पण संपत्तीच्या वाटणीत विषमता वाढते आहे आणि हे भविष्यकाळासाठी धोक्याचे आहे हा मुद्दा श्री. घासकडवींच्या लेखात मला दिसला नाही.\nत्याशिवाय, अमेरिकेत आणि युरोपमध्ये चीनपेक्षा जास्त गरिबी आहे असा श्री. घासकडवींनी लिहिलेला मुद्दा मला मला ऑक्सफॅमच्या या रिपोर्टमध्ये दिसला नाही. पण ऑक्सफॅमच्या रिपोर्टचा सूर असा आहे की चीन आणि इतर विकसनशील देशातील संपत्तीच्या वाटपातील विषमतेपेक्षा अमेरिका आणि युरोपातील संपत्तीचे वाटप विषम झालेले आहे. आणि ते खरे असावे असे मला ब्रेक्झिट किंवा ट्रम्पविजय सारख्या घटनांतून दिसणाऱ्या जनभावनेमुळे जाणवते.\nश्री. घासकडवींनी लेखाचा समारोप करताना नुकत्याच डॉक्टर झालेल्या आणि वर्षाला लाख डॉलरचे उत्पन्न असलेल्या व्यक्तीचे उदाहरण घेतले आहे. २०१५ मध्ये टाईमच्या जेकब डेव्हिडसनने लिहिलेल्या लेखातपण अश्याच अर्थाचे एक उदाहरण आहे. या आक्षेपाला ऑक्सफॅमने दिलेले उत्तर असे आहे,\nत्याशिवाय श्री. घासकडवींच्या लेखात नसलेल्या दुसऱ्या आक्षेपाला उत्तर देताना ऑक्सफॅम म्हणते,\nम्हणून मला असे वाटते की श्री. घासकडवी यांनी ऑक्सफॅमच्या संपत्ती वाटपातील विषमतेच्या डेटाला उत्पन्न विषमतेच्या डेटाशी जोडल्याने त्यांचे निष्कर्ष ऑक्सफॅमच्या संदर्भात नकारात्मक आले आहेत. आणि आज होणाऱ्या संपत्तीच्या असमान वाटपाने भविष्यात होऊ शकणाऱ्या उपद्रवाची पूर्ण कल्पना न आल्याने अनेकांना श्री. घासकडवींचे निष्कर्ष चटकन पटू शकतात.\nत्याशिवाय ऑक्सफॅम, क्रेडिट स्वीसचा डेटा वापरते; स्वतःचा डेटा नाही हा आक्षेप आणि ऑक्सफॅमच्या निष्पक्षतेवर काही प्रश्नचिन्ह उभी आहेत हे मला मान्य आहे पण तरीही मला या रिपोर्टच्याबाबतीत ऑक्सफॅमवर विश्वास ठेवावासा वाटतो.\nमला या रिपोर्ट बद्दल जे काही सांगायचे होते ते सांगून झाले आहे. आणि मला वाटतं तुझ्या अनुत्पादक संपत्तीविषयी तू विचारलेल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मी देऊ शकलो असेन. पण एक मुद्दा आणखी जाणवतो तो फॉर्च्यून मासिकातल्या २०१५ मधील या लेखात आला आहे यात मायकेल कझिन या डाव्या विचारसरणीच्या संपादकाला उद्घृत करीत लेखक क्रिस मॅथ्यूस विचारतो की, “जर खरेच १% लोकांकडे इतकी संपत्ती आहे तर मग बाकीचे ९९% लोक रस्त्यावर येऊन लढा देताना का दिसत नाहीत\nयाची मला दोन उत्तरे दिसतात. एक म्हणजे ब्रेक्झिट आणि ट्रम्पविजय या दोन घटना लोक रस्त्यावर आल्याच्या द्योतक आहेत. आणि लोकांनी याऐवजी जाळपोळ का केली नसावी यासाठी मला वाटतं हा व्हिडीओ योग्य कारणे सांगतो.\n“आपण जे आहे ते समजून न घेता जे असायला हवं तेच होतंय असं समजून आपले निर्णय घेत असतो. त्यामुळे लोकांना खरी विषमता जितकी आहे तितकी जाणवत नसावी आणि जितकी विषमता असणे त्यांना योग्य वाटते तितकी विषमता आहे अश्या समजुतीने त्यांचे निर्णय होत असावेत.\" हे या व्हिडीओचे सार आहे. मी सार दिले असले तरी तू व्हिडीओ पूर्ण पहाशील अशी मला खात्री आहे.\nहे सगळं लिहिण्याच्या गडबडीत माझा या आठवड्याचा दाढीवरचा लेख बारगळला. त्याचे पाप तुझ्या माथ्यावर.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/subodh-and-prajakta-coming-together", "date_download": "2018-04-21T03:56:50Z", "digest": "sha1:CMX6Y7OU2KUQSYB7CPAQMDGSGNAYHAEE", "length": 4860, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Subodh Bhave and Prajakta Mali sharing screen together first time | Marathi Dhamaal", "raw_content": "\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\nमराठी अभिनेता सुबोध भावेसाठी हे वर्ष फारच व्यस्ततेचे होते. यावर्षी सुबोधचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 सिनेमे रिलीजच्य़ा वाटेवर होते. त्यापैकी काही रिलीज झाले असून काही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे तर काहींचे चित्रीकरण नुकतेच सुरु झाले आहे. सुबोधने नुकताच फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे त्यात त्याने प्राजक्ता माळीसोबत प्रथमच स्क्रिन शेअर करणार असल्याचे सांगितले आहे.\nप्राजक्ता माळी मालिकांतून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे तर सर्वगुणसंपन्न असा अभिनेता म्हणून सुबोधची ख्याती आहे. अशावेळी या दोघांची जोडी कशी जमून येते हे पाहणे औत्सुक्याचे राहील. अजून या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटासह अजून दोन असे सिनेमे आहेत ज्यांच्या प्रदर्शनची तारीख लवकरच समोर येईल.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nउर्मिला आणि आदिनाथ ‘आई-बाबा’ होणार\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation भेटा ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’ यांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/star-profile-marathi/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9F-116082300012_1.html", "date_download": "2018-04-21T04:08:02Z", "digest": "sha1:YE5BQFIVAOEIKPYTUYU62M737OFUDOY2", "length": 7158, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या कलाकारांनी करवले आहे हेअर ट्रान्सप्लांट! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया कलाकारांनी करवले आहे हेअर ट्रान्सप्लांट\nवयामानाने आणि टेन्शनमुळे टक्कल पडणे अगदी स्वाभाविक आहे. ही समस्या सामान्य आहे तर यापासून खास लोकं म्हणजे बॉलीवूड स्टार कसे वाचू शकतात. सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसेल तरी बॉलीवूडमधील अनेक स्टार्सनी कोट्यवधी रुपये खर्च करून हेअर ट्रान्सप्लांटची मदत घेतली आहे. पाहू कोणते आहे ते स्टार ज्यांनी आपला लुक बदलला आहे:\nकाळवीट शिकारप्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता\nअमिताभ बच्चन स्वच्छ भारतचा नवा चेहरा\nसलमान खानलाही हनीमूनला सोबत नेणार\nमोदींच्या कार्यक्रमात आमीर, शाहरूख, सलमान एकत्र येणार\nयावर अधिक वाचा :\nबॉलीवूड स्टार हेअर ट्रान्सप्लांट\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/prarthana-behere", "date_download": "2018-04-21T03:37:24Z", "digest": "sha1:QOGVY7HEN64UT3RHCVMYCGA3W544HC4T", "length": 2169, "nlines": 49, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Prarthana Behere | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 5 इंच (5'5\")\nजन्म ठिकाण: अहमदाबाद, गुजरात, भारत\nकॉफी आणि बरंच काही\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘नटसम्राट’ जोडी पुन्हा एकदा एकत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/186", "date_download": "2018-04-21T03:56:24Z", "digest": "sha1:RAMLFFQ4ACXPJEIEJWMN7STB5HQR2KD5", "length": 6437, "nlines": 97, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "प्रेमाचा रिंगटोन! | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमाझ्या आठवणींनी तुझं हृदय\nव्हायब्रेट होत राहू दे\nतुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा\nरिंगटोन वाजत राहू दे\nबरेच दिवस मला तू\nभेटली नाहीस तरी चालेल\nपण जाशील तिथे माझ्या आठवणींचं\nनेटवर्क कव्हरेज असू दे\nतुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा\nरिंगटोन वाजत राहू दे\nअन सखे एकटीच तू\nमी नसलेली उजाड स्वप्नं\nपण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यांत,\nमाझाच मिस्ड कॉल दिसू दे\nतुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा\nरिंगटोन वाजत राहू दे\nदूर दूर राहून असं\nथकुन जाशील तू सखे\nवणवण सारी सारी करून\nविझून जाशील तू सखे\nतुझी बटरी रीचार्ज होऊ दे\nतुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा\nरिंगटोन वाजत राहू दे\nजमेल तसं प्रेम आपलं\nकॉप अप करता यायला हवं\nझीरो बलन्स झाला तरी\nमोकळं बोलता यायला हवं\nमोकळं बोलून, कॉप अप करून\nप्रेम 'मोबाईल' राहू दे\nतुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा\nरिंगटोन वाजत राहू दे\n(कॉपीपेस्ट व्यावसायिकांना विनंती, ही कविता स्वतच्या कष्टाने इतरांना पाठवण्यास माझी काही हरकत नाही, मात्र असं करताना मूळ कवीचं, म्हणजे माझं नाव कवितेखाली ठेवल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन)\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ पसारा... पसारा... अनुक्रमणिका बायको जेंव्हा बोलत असते ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2014/04/30/%E0%A4%85%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T03:58:19Z", "digest": "sha1:LWTKX5PGHFFZPVUAGKSKRCFICLK7OA5I", "length": 9851, "nlines": 149, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "अय साला कोई शक्क…? : दिव्य मराठी | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← प्रिय मलाला … (मित्रांगण त्रैमासिक)\nअय साला कोई शक्क…\nरविवार , दि. १६ फ़ेब्रुवारी २०१४ रोजी “दिव्य मराठी” या वृत्तपत्राच्या मुंबई पुरवणीसाठी मिथुनदांवर लिहीलेला हा लेख….\nमुळ लेख खालील दुव्यांवरून उतरवून घेता येइल.\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on एप्रिल 30, 2014 in प्रिंट मिडीयातील माझे लेखन...\n← प्रिय मलाला … (मित्रांगण त्रैमासिक)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-21T03:53:20Z", "digest": "sha1:GKGZ3XQCCNYJL3FCJCHCVD72AIBYTDMD", "length": 11996, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "दादोजी कोंडदेव | Satyashodhak", "raw_content": "\nझालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने काय साधले तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nलाल महालातले कुत्रे हुसकले आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची\nलाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी\nदादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नती च्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११)\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\nदादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार\nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २\nजदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते.\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/96-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T03:56:21Z", "digest": "sha1:ZEGMCSIIYYXVJ2O57X24DGY3CTOYRZKU", "length": 12762, "nlines": 140, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "कुलदेवतेची उपासना कशी करावी | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nकुलदेवतेची उपासना कशी करावी\nकुलदेवतेची उपासना कशी करावी\n96 कुळी मराठा ईतर लेख धार्मिक\nआपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.\nकुलदेवता या शब्दाचा अर्थ \n‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.\nछत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना \nकुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले.\nशीघ्र ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे अावश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो; म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम १ ते २ घंटे अन् जास्तीत-जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी महालक्ष्मीदेवी असेल, तर श्री महालक्ष्मीदेव्यै नम: असा नामजप करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.\nब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.\nकुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे \nकुलदेवता ठाऊक नसेल, तर ‘श्री कुलदेवतायै नमः ’ असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी आणि सत्संगातील अनेकांनी ही अनुभूतीघेतली आहे. ‘श्री कुलदेवतायै नमः ’ असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी आणि सत्संगातील अनेकांनी ही अनुभूतीघेतली आहे. ‘श्री कुलदेवतायै नमः ’ हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘कुलदेवता’ या शब्दातील ‘दे’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे देवतेचे तारक तत्त्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.\nसंकलक : ह.भ.प. धनंजय महाराज मोरे B.A./D.J./D.I.T\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nदस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/868", "date_download": "2018-04-21T03:46:09Z", "digest": "sha1:TNAK7TCVY2XFFCXBU4YZF2GOEPRW6DIE", "length": 39125, "nlines": 160, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लैंगिक छळणुकीला समाजाचे प्रोत्साहन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलैंगिक छळणुकीला समाजाचे प्रोत्साहन\nस्त्रियांच्या लैंगिक छळणुकीसाठी बहुधा पुरुषांच्या मानसिकतेला जबाबदार धरले जाते. पण तशी मानसिकता निर्माण व्हायला सामाजिक वातावरण बर्‍याच अंशी कारणीभूत असते हे सहसा कोणाच्या लक्षांत येत नाही.\nबहुतेक माणसांची मानसिकता समाजांतून वेळोवेळी मिळणार्‍या संदेशांतून निर्माण होत असते. त्यांना त्यापलीकडे जाऊन स्वतंत्र बुद्धीने आचरण करणे जमत नाही. आपला समाजही मोठा विचित्र आहे. त्यांत एकीकडे सामाजिक स्थैर्यासाठी पुरुषांनी अत्यंत नैसर्गिक असलेली कामेच्छा नियंत्रणांत ठेवावी अशी (रास्त) अपेक्षा असते तर दुसरीकडे हे नियंत्रण झुगारून द्यायला प्रवृत्त करणारे प्रभावी संदेशही कळत नकळत प्रसृत होत असतात. झगमगाटी दुनियेंत वावरणार्‍या स्त्री-पुरुषांच्या 'सेक्सी'पणाचे जाहीर कौतुक होत असते व त्यांच्या लैंगिक स्वैराचाराच्या कौतुकमिश्रित चर्चा चविष्टपणे होत असतात. फॅशन व कलेच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणार्‍या, पुरुषांचे लक्ष वेधून घेणार्‍या व त्यांना उद्दीपित करणार्‍या वेषभूषेला मान्यता मिळते. निर्माण होणार्‍या बहुतेक चित्रपटांत छेडछाडीच्या स्वरुपांतील पुरुषी आक्रमकपणा स्त्रियांवर छाप पाडण्यांत यशस्वी झाल्याचे दाखवलेले असते. त्याचा महिला प्रेक्षकांकडूनही कधी निषेध होत नाही. वागणुकींतील साधेपणाचा व सभ्यपणाचा उपहास होतो. त्यांत भर म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे समर्थन काही एकांगी बुद्धिवंतांकडून केले जाते. यांतून स्वतःला सिद्ध करू पाहणारे काहीजण प्रेरणा घेतात. त्यांत स्त्रियांची लैंगिक छळणूक होते.\nद्वारकानाथ [26 Nov 2007 रोजी 10:53 वा.]\nकाही उदाहरणे दिली असती तर विषय समजला असता. कारण मी तरी असे काही होते हे ऐकले नाही.\nशरद् कोर्डे [28 Nov 2007 रोजी 09:14 वा.]\nऑफिसमध्ये काम करणार्‍या बर्‍याच पुरुषांमध्ये काही करून स्त्री सहकार्‍यांना स्पर्श करण्याची प्रवृत्ति दिसून येते. अशाच एका प्रकरणांत एका मुलीने तक्रार केल्यावरून मी हस्तक्षेप करून एकाची रोमियोगिरी थांबवली होती. (त्यासाठी मला फील्डिंग लावावी लागली होती).\nमी सरकारी नोकरींत असतांना एकदा माझ्या ऑफिसच्या टायपिस्ट्च्या टेबलाच्या खणांत \"तू ही मेरी जिंदगी\" असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. चौकशी केल्यावर ती एका शिपायाने ठेवल्याचे आढळून आले. (नंतर त्याबद्दल त्याने माफी मागितली).\nआजूबाजूला नजर टाकली तर प्रत्येकाला अशी अनेक उदाहरणे सापडतील. आजकाल कॉलेजमध्ये शिकणार्‍या मुलांमध्ये आपल्या गटांतील मुलींच्या अंगचटीला जाण्याचा \"चान्समारूपणा\" वाढला आहे. (चित्रपटांत दाखवलेली छेडछाड अशाच प्रकारची असते)\nइतका कोरडेपणा शक्य नाही.\nद्वारकानाथ [28 Nov 2007 रोजी 09:48 वा.]\nस्पर्श करणे ही नैसर्गिक भावना आहे. एखाद्या गोलमटोल मुलीला पाहुन आपल्यालाही स्पर्श करण्याची इच्छा होऊ शकते. एखाद्याच्या ईच्छेविरुद्ध स्पर्श, बोलणे, हावभाव करणे, धक्का इत्यादी छळवणुक समजली जावी.\nकामभावना ही नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळे तीचे संयमन जवळजवळ अशक्यच आहे.\nअवांतर : एका वर्तमानपत्रात सासुसुनेच्या भांडणात सुनेला असा सल्ला दिल्याचा आठवतो कि अधुनमधुन सासुला स्पर्श करत जा, त्यामुळे मनाचा विरोध मावळत जाईल.\nऑफिसमध्ये काम करणार्‍या बर्‍याच पुरुषांमध्ये काही करून स्त्री सहकार्‍यांना स्पर्श करण्याची प्रवृत्ति दिसून येते.\nस्पर्शा-स्पर्शातला फरक बाईला नेमका कळतो. उदा.सह सांगायचे तर माझ्या एका बॉसला बोलताना हाताला स्पर्श करायची सवय होती पण ती कधी कोणाला गैर किंवा आक्षेपार्ह वाटली नाही कारण केवळ टच अँड गो असा प्रकार असे पण इतर स्पर्श असे असतात असे नाही.\nऑफिसात हे प्रकार पाहिलेले/ अनुभवलेले आहेत. परंतु एक आवर्जून सांगावेसे वाटते की तरूण मंडळी चिठ्ठ्या ठेवणे, मित्रमंडळात बढाया मारणे एवढेच प्रकार करतात पण हा जो स्पर्श प्रकार आहे तो ४०+ मंडळींना करताना पाहिलेले आहे. हा माझा व्यक्तिगत अनुभव झाला.\nप्रकाश घाटपांडे [28 Nov 2007 रोजी 12:22 वा.]\nस्पर्श होता तुझा विसरलो भान मी या प्रथम तुज पाहता ....गाण्यातील गीतकाराला अभिप्रेत असलेला स्पर्श .......\nस्पर्श ही अनुभूती आहे. इथे आठवणीतील गाणीत अनेक स्पर्श आहेत.\nस्पर्श ही अनुभूती आहे. तिथे काय बोलणार\nबरच काही बोलण्यासारख आहे. इथे थोडे लैंगिक छळवणुकीचा उल्लेख आहे. तो बहुतेकांनी वाचलाच असेल.\nद्वारकानाथ [29 Nov 2007 रोजी 05:26 वा.]\nतरुणमुलांचे आकर्षण हे शरीराच्या गरजेप्रमाणे असल्याकारणे विनाकरण स्पर्श टाळणे त्यांना शक्य होत असावे. ( बुद्धाला घराचा त्याग करणे तरुण असल्यामुळेच शक्य झाले असावे.).\n४० वर्षांनंतर मात्र आपली मनोवृती बदलत असावी आणि विरोधी लिंगाप्रती स्पर्शाची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत असावी.\nएकदा डॉक्टर्स लोकांच्या परिसंवादात भाग घेण्याचा योग आला. तेथे एका भगिनीने (तक्रार) केली की सध्या यजमानाच्या वागणुकित लक्षणीय बदल झाला आहे तेंव्हा हे समजले.\nमला मात्र हे गृहीतक मान्य नाही की स्पर्शाची आवश्यकता फक्त पुरुषातच असते.\nबुद्धाला घराचा त्याग करणे तरुण असल्यामुळेच शक्य झाले असावे.\nत्यागाचा आणि वयाचा संबंध लावणे पटले नाही. असे असेल तर गांधीजींनी तारुण्यातच पंचा का जवळ नाही केला कपड्यांचा त्याग भारतात आल्यावर कशाला कपड्यांचा त्याग भारतात आल्यावर कशाला सांगायचा मुद्दा असा कि गरज, त्याग भावना यांचा वया सोबत संबंध लावणे पटले नाही. (गांधींचे नाव उदाहरणा दाखल दिले आहे. तर कोणताही हेतु (खास करुन विषयांतर) नाही.)\nतसेच ज्यांनी तक्रार केली त्या कोणाच्या भगिनी वा यजमान कोणाचे हे समजण्यात जरा गोंधळ होतो आहे. स्पष्टच सांगायच झालं तर स्त्रीचा संबंध एकतर माता, भगिनी अथवा अर्धांगिनी एवढाच लावणे यात सुद्धा अश्या समस्यांचे मुळ आहे.\n४० वर्षांनी मनोवृत्ती बदलते कि नाही माहित नाही. व्यक्तिशः आम्ही ते ४० नंतरच बोलु शकतो, पण ४० कडे झुकलेले अथवा ४० नंतरचे काही लग्न झालेले तसेच लग्न न झालेले कंडनायक आम्ही पाहिले आहेत. या सर्व प्रकाराला मी वयाचे परिमाण न लावता वृत्ती तसेच विकृतीचे परिमाण लावेन. मग व्यक्ति ४० च्या आतली असो वा बाहेरची. विकृती ती विकृतीच.\nगांधीजींनी यावर काही प्रयोग केले होते असे ऐकुन आहे. त्यावर काहि भाष्य/लेखन करता येइल का\nप्रकाश घाटपांडे [29 Nov 2007 रोजी 08:20 वा.]\nत्याची व्याख्या कशी स्पष्ट करणार ती संकल्पनाच आहे. जी प्रकृती समाजाला मान्य नाही ती विकृती म्हणुन समजण्यात सुद्धा आता \"वेगळेपण\" गणण्यात आले आहे. आपल्या हस्तमैथुन हे विकृतीतच गणले होते ना ती संकल्पनाच आहे. जी प्रकृती समाजाला मान्य नाही ती विकृती म्हणुन समजण्यात सुद्धा आता \"वेगळेपण\" गणण्यात आले आहे. आपल्या हस्तमैथुन हे विकृतीतच गणले होते ना त्याची प्रेरणा नैसर्गीक असल्याने त्याला आता लैंगिक प्रकृती म्हणुन वैद्यकीय जगतात मान्यता आहे. म्हणुन तर भोंदु वैद्यांचे फावते ना त्याची प्रेरणा नैसर्गीक असल्याने त्याला आता लैंगिक प्रकृती म्हणुन वैद्यकीय जगतात मान्यता आहे. म्हणुन तर भोंदु वैद्यांचे फावते ना आज देखील भारतात \"पलंगतोड\" \"शिलाजित\" औषध हे वैद्य सर्रास विकतात. यांचा ग्राहक वर्ग ४०+ हाच आहे. शाकाहारी मित्राच्या \"शि-यात हळूच अंड टाकुन बघाव म्हणुन मी केलेला उद्योग हा माझ्या दृष्टीने जरि प्रयोग होता तरी ते समजल्यावर त्याला ती माझी विकृतीच वाटली . निदान त्यावेळी तरी.\nगांधीजींनी यावर काही प्रयोग केले होते असे ऐकुन आहे. त्यावर काहि भाष्य/लेखन करता येइल का\nत्यांचे ते \"सत्याचे प्रयोग\" या नावाने प्रसिद्ध आहेत. अधिक माहीती विकास देउ शकतील असे वाटते. पण हे सत्याचे प्रयोग त्यांच्या पेक्षा इतरांना उदा. वल्लभभाई पटेल यांना अडचणीत आणत. त्यांनी लिहिलेले ती दैनंदिनि नंतर प्रकाशात आली होती असे ऐकले होते. पण गांधीजी मात्र प्रयोगाशी प्रामाणिक होते.\nमला भुभु चे गारगार नाक व त्याने कानाला चाटताना झालेला मिशांचा व जिभेचा स्पर्श मला आनंददायक वाटतो. माझे अंग शहारुन जाते. पण हीच गोष्ट काहींना मात्र \"किळसवाणी\" वाटते.\nएकुणच ४०+ हा मुद्दा वेगळ्या चर्चेचा आहे. त्यावर जास्त लिहुन विषयांतर करत नाही. पण..\n१. ४०+ लोकांच्या मानसिक समस्या ह्या लैंगिकतेकडे झुकलेल्या असतात असा आमचा एकुण प्रतिसाद वाचुन ग्रह झाला आहे.\n२. संकेतस्थळांवर ४०+ लोक कसे आणि का वावरतात हा सुद्धा एक मुद्दा आहे. कदाचित तज्ञांकडे याचा विदा उपलब्ध असेलच.\nबाकि सापेक्ष गोष्टी या नेहमीच वादग्रस्त ठरतात. जर एखाद्या ठिकाणी ४ टवाळखोर येउन स्त्रीयांची खोड काढु लागले अथवा आजच्या जगात समलैंगिक छेडछाड करु लागले आणि या लोकांची संख्या जास्त झाली तर त्यांच्यासाठी हि सर्वमान्य कृतीच झाली ना ते याला विकृती म्हणतील का ते याला विकृती म्हणतील का हे तर फारच लांबच झालं. जर एखादा संकेतस्थळावर अनेक टवाळ एकत्र येउन टवाळक्या करु लागले आणि ते बहुसंख्य झाले तर ती त्या संकेतस्थळावरची सर्वमान्य प्रकृतीच ठरेल ना\nत्यामुळे सापेक्षते बद्दलच बोलायच झालं तर ज्या कृतीला बहुजन समाज मान्यता देतो ती त्या समाजाची प्रकृती म्हणता येइल. पण एखादी विकृती सर्वमान्य बनवण्यासाठीचे कोणतेही प्रयत्न हे विकृतच म्हणता येइल. मग त्याला तुम्ही अंड्याचा प्रयोग म्हणा अथवा इतर काही.\nअवांतरः भुभुच्या नाक, मिशा आणि त्याचा जिभेचा तुमच्या कानाल स्पर्श इथवरच थांबलात ते बरे झाले. :)\nअत्र्यांच्या \"कशी आहे गंमत\" या पुस्तकात \"महात्माजी आणि ब्रह्मचर्य\" हा लेख वाचायला मिळेल. त्यात विस्ताराने लिहिले आहे.\nमला स्वतःला त्या लेखातील अत्र्यांची बरीच मते एकांगी वाटली. पण एक माहिती म्हणून वाचायला हरकत नाही.\nद्वारकानाथ [29 Nov 2007 रोजी 14:09 वा.]\nविचार आणि आचार असा निकष लावला तर गांधींचे स्त्री-पुरुष संबंधातील विचार हे निरागस अथवा १२ /१३ वर्षाच्या मुलाच्या वयाच्या तोडीचे असावेत. उदा. कामभावनाबद्दल त्यांनी असे लिहिले आहे की स्वभावत: स्त्रीया कामभावनाचे नियमन चांगले करु शकतात. कारण या कामभावनेतुन अपत्यप्राप्ती होत असते आणि त्यातील कष्ट जाणवुन त्यांच्यावर कामभावनेचा पगडा कमी असतो. गांधींच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्यावर ब्रह्मचर्य पालन हा उपाय शोधला. कदचित अहिंसा याच्या प्रयोगाचाही यावर प्रभाव असावा.\nइतरत्र लिहिल्याप्रमाणे मात्र ते प्रामाणिक असल्यामुळे त्यांच्या प्रयोगावर मात्र भाष्य करण्यासाठी मी स्वताला पात्र समजत नाही.\nएकंदरीतच गांधींच्या विचाराचा आणि प्रयोगाचा कामेच्छाचे स्वरुप समजण्यासाठी उपयोग होणार नाही.\nदुसरे म्हणजे हा विषय समजण्यासाठी आपण एका अभ्यासूची भुमिका स्विकारायला हवी. म्हणजेच कोणतेही पूर्वग्रह नसताना यावर विचार करायला हवा.\nसर्वप्रथम कामभावना या प्रेरणा आहेत हे स्विकारायला हवे. या प्रेरणेचा उपयोग जीवसृष्टिचे सातत्य ठेवण्यात आहे याचा स्विकार डोळस पणे करायला हवा. दुसरे म्हणजे स्त्री आणि पुरुष हे यात प्रेरक आणि पुरक आहेत हे मान्य करायला हवेत. तिसरे म्हणजे यात निसर्गाच्या उर्जाचक्राचा विचार आहे.\nहो सगळ्यात महत्वाचे, आपण एका प्राण्याच्या रुपात आहोत आणि संस्कृतीच्या चौकटीत याचा विचार केला तर दिशाभुल होण्याचीच शक्यता आहे.\nबाकी सगळं ठिक हो पण\n\"हो सगळ्यात महत्वाचे, आपण एका प्राण्याच्या रुपात आहोत आणि संस्कृतीच्या चौकटीत याचा विचार केला तर दिशाभुल होण्याचीच शक्यता आहे.\"\nबापरे.. मग म्हणजे हे चालणारं पशुवत आचरण योग्य म्हणताय की राव तुम्ही. संस्कृती आहे म्हणून आचरणाला नियम आहेत.संस्कृतींच्या चौकटीतच याचा विचार केला पाहिजे\nद्वारकानाथ [30 Nov 2007 रोजी 08:54 वा.]\nआपण आचरण योग्य अथवा अयोग्य असा विचार केला तर या भावनेचा मागोवा घेता अशक्यच आहे. म्हणून या भावनेचे स्वरुप समजून घेण्यासाठी आपणही प्राणी आहोत हे मनाला पटले पाहिजे, तरच आपण याबद्दल काही समजावून घेऊ शकू.\nप्राणी आणि पशूयात काही भेद आहे हे आपण मान्य करालच.\nशेवटी एक छोटासा प्रश्न, या कामभावनेला नेमके समाजावून कश्यासाठी घ्यायचे आहे\nग्रीन गॉबलिन [26 Nov 2007 रोजी 11:37 वा.]\nज्यांना करायची असते त्यांना कोणत्याना कोणत्या कारणांची गरज असते. विशेषत: आपल्या दुष्कृत्यांचे खापर दुसर्‍याच्या माथी फोडण्याचे.\nएखाद्याने खड्ड्यात उडी मारायला सांगितलें तर चूक आणि मूर्खपणा उडी मारणार्‍याचा असतो. मारायला सांगणार्‍याचा नाही. उदाहरणे मलाही वाचायला आवडली असती.\nशरद् कोर्डे [28 Nov 2007 रोजी 09:28 वा.]\nएखाद्याने खड्ड्यात उडी मारायला सांगितलें तर चूक आणि मूर्खपणा उडी मारणार्‍याचा असतो. मारायला सांगणार्‍याचा नाही.\nहे जितके खरे आहे तितकेच समाजाकडून मिळणार्‍या संदेशांचा बहुतेक माणसांच्या मनावर परिणाम होत असतो हेही खरे आहे. त्याप्रमाणे वागतांना आपल्या वागणुकीच्या परिणामाची जबाबदारी आपल्यावरच येणार आहे याचे भान सर्वसामान्यांना रहात नाही.\nप्रकाश घाटपांडे [26 Nov 2007 रोजी 12:19 वा.]\nलैंगिक छळवणुक कशाला म्हणायचे यावरच वाद होतील. कायदेशीर दृष्ट्या बोलायचे झाले तर प्रत्येकाने हा गुन्हा आयुष्यात केलेला आहे. तो नोंदला गेला नसेल एवढेच. लैंगिकता ही मानसिकता असल्याने मानसशास्त्रिय दृष्ट्या ही छळवणुक व्यक्तिसापेक्ष बनते. इतकी की एकाच्या दृष्टीने असलेली छळवणुक दुसर्‍याच्या दृष्टीने आनंद असतो. मनोविकार तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. परंतु ते बोलत नाहीत. कारण समाजाला ते पचेलच असे नाही उगा रिस्क कशाला घ्या\nयाबाबत \"डिसक्लोजर\" या सिनेमातील (लेखक मायकेल क्रिच्टन - कोमा, जुरॅसिक पार्क वगैरे) एक अमेरिकन कायद्यासंदर्भात एका वकील स्त्रीचे वाक्य आहे: \"sexual harassment is not about sex, it is about power\" . या वाक्यात वास्तवीक सर्व काही समजू शकते आणि कोठेही लागू होऊ शकते.\nएकीकडे सामाजिक स्थैर्यासाठी पुरुषांनी अत्यंत नैसर्गिक असलेली कामेच्छा नियंत्रणांत ठेवावी अशी (रास्त) अपेक्षा असते तर दुसरीकडे हे नियंत्रण झुगारून द्यायला प्रवृत्त करणारे प्रभावी संदेशही कळत नकळत प्रसृत होत असतात.\n आपले मुद्दे बरोबरच वाटले...\nप्रकाश घाटपांडे [27 Nov 2007 रोजी 03:34 वा.]\nत्यांत भर म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे समर्थन काही एकांगी बुद्धिवंतांकडून केले जाते.\nहे वाक्य मात्र प्रत्येक पिढीत स़ंक्रमणित होत गेले आहे. त्यावर उतारा म्हणुन \" स्वातंत्र्य व स्वैराचार यातील सीमारेषा पुसट आहे\" हे वाक्य पण तसेच संक्रमणित होत गेले आहे. प्रत्येक पिढित हे असेच होत रहाणार हेच आमचे भाकित\nअवांतर- असली भाकिते सांगायला ज्योतिषी कशाला हवेत हा विचार काहींच्या मनात येउन गेला हे आम्ही जाणतो\nयामागची प्रेरणा काय याचे एका वाक्यात उत्तर देणे अवघड आहे कारण हा वेगवेगळ्या प्रेरणांचा एकत्रित परिणाम आहे. लहानपणापासून आपल्याकडे सेक्स म्हणजे काहीतरी घाणेरडे असा समज पसरवला जातो. याबाबत खुली चर्चाही अशक्य. अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या नैसर्गिक प्रेरणेला नेहेमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा घटनांमधून ही प्रेरणा बाहेर येते. याचा अर्थ परदेशात असे प्रकार होत नाहीत असा नाही. पण आपल्याकडे असे प्रकार होण्यामागे याचा सहभाग आहे असे मला वाटते.\nयात संस्कृतीचाही भाग आहे. आपल्याकडे स्त्री-पुरूष स्पर्श जवळजवळ निषिद्ध समजला जातो. परदेशात याच्या उलट प्रकार आहे. आपल्याकडे जसे मित्र मित्र हातात हात घालून किंवा गळ्यात हात घालून फिरतात, तसे परदेशात दिसले (दिसत नाहीतच) तर त्यांचे १००% समलिंगी संबंध आहेत असे गृहीत धरले जाते. हा त्यांच्या संस्कृतीचा दोष आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Nov 2007 रोजी 13:21 वा.]\nकामेच्छा नियंत्रणांत ठेवणे कठीण काम आहे. वरवर दिसणारे नियंत्रण वेगळे आणि मनात चाललेली खळबळ वेगळी असावी.\nआपल्या संस्कृतीत स्त्री-पुरुष असा भेद असल्यामुळे स्त्री- विषयक आसक्ती सतत कुठून तरी डोकावत असते.\nस्पर्श करणे ही नैसर्गिक भावना आहे. एखाद्या गोलमटोल मुलीला पाहुन आपल्यालाही स्पर्श करण्याची इच्छा होऊ शकते. एखाद्याच्या ईच्छेविरुद्ध स्पर्श, बोलणे, हावभाव करणे, धक्का इत्यादी छळवणुक समजली जावी.\nया मुद्याशी सहमत आहे. त्याचबरोबर राजेंद्र म्हणतात तसे आपल्याकडे स्त्री-पुरूष स्पर्श जवळजवळ निषिद्ध समजला जातो. परदेशात याच्या उलट प्रकार आहे. अशा अभावामुळेच आपल्याकडे स्त्रीचा लै. छळ होत असावा किंवा आडमार्गे स्वैराचाराचा प्रयत्न होत असावा, असे आमचेही मत आहे.\nव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे समर्थन काही एकांगी बुद्धिवंतांकडून केले जाते. यांतून स्वतःला सिद्ध करू पाहणारे काहीजण प्रेरणा घेतात. त्यांत स्त्रियांची लैंगिक छळणूक होते.\nहे पटले नाही. लैंगिक छळवणूक वरील गोष्टींमुळे होते असे वाटत नाही , त्याची कारणे सुप्त महत्त्वाकांक्षा/इच्छा असावी. उलट स्वैराचार हा ज्याला/जिला (स्वतःच्या इच्छेने) करायचा असतो ते या समाजात वरिष्ठ भूमिका असलेल्या लोकांनी केलेल्या कदाचित काहीश्या स्वैर आचरणाचा स्वतःची कृती योग्य आहे हे ठरवायला वापर करत असतील असे वाटते. हेही खरे आहे की समाजमान्यता कशाला आहे ते काळाप्रमाणे पालटते आहे. पण आपल्या स्वैर वागण्यामुळे आपले किंवा इतरांचे नक्की काय आणि कितपत नुकसान होणार याचा विचार आल्यास बरेच लोक मागे फिरतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker?page=125", "date_download": "2018-04-21T03:45:49Z", "digest": "sha1:4OBKU3DGQT2J3QGZUOST72UYDG5MTE7X", "length": 5573, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख वाहन अपघात आणि सुरक्षा सुविधा अनु 14 10 वर्षे 28 आठवडे आधी\nलेख स्त्रियांची शा(उ)लिनता आरागॉर्न 39 10 वर्षे 28 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मास्तरांची छडी भास्कर केन्डे 7 10 वर्षे 28 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव समजा लेखनामध्ये प्रत्यय वापरणे बंद केले तर जनहितवादी 29 10 वर्षे 28 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव गैरसमजूती-अंधश्रद्धा रोजच्या व्यवहारात. लिखाळ 25 10 वर्षे 28 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ६ धनंजय 23 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख पोलिसांचे खच्चिकरण भास्कर केन्डे 9 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख मराठी साहित्यातील स्त्रीवाद (प्रतिसादात्मक लेख) नंदन 13 10 वर्षे 29 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव युनिकोड फाँट ची माहिती हवी आहे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 13 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख पुणे गणेश दर्शन अभिजित 17 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त) धनंजय 12 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख बीबीसीचे भारतप्रेम आरागॉर्न 24 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख तर्कक्रीडा:४८ : आठव्या शतकातील चित्रकला यनावाला 5 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख संवादकला -१: सभाधीटपणा सन्जोप राव 29 10 वर्षे 29 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव वाहन चालक रहदारी चे नियम पाळत नाहीत, कारणे व उपाय. जनहितवादी 28 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ५ धनंजय 8 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १ धनंजय 23 10 वर्षे 29 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मिठाईची तीर्थक्षेत्रे... विसोबा खेचर 44 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख संगीतकार दत्ता डावजेकर अभिजित 5 10 वर्षे 29 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव दत्ता डावजेकर केशव 0 10 वर्षे 29 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव अलगतावादाची चोरपावले शरद् कोर्डे 18 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख कॆफिन निनाद 8 10 वर्षे 29 आठवडे आधी\nलेख मॅथ्यु फ्लिंडर्स इशा 37 10 वर्षे 29 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव महाराष्ट्राचे दैवत कोणते विकि 29 10 वर्षे 29 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव आईची मुलं निनाद्२९ 7 10 वर्षे 29 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/gallery-2013.html", "date_download": "2018-04-21T04:08:21Z", "digest": "sha1:P46ZDCTCH7MVKYSFV3DZ5PGGM6KBAM5F", "length": 2296, "nlines": 23, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "फोटो गैलरी २०१३, ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २०१३, नवी मुंबई गोविंदा पथक, दही हंडी २०१३, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, भारत", "raw_content": "\n| फोटो गैलरी २०१४ | फोटो गैलरी २०१३ | फोटो गैलरी २०१२ | फोटो गैलरी २०११ | फोटो गैलरी २०१० | फोटो गैलरी २००९ | फोटो गैलरी २००८ |\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/trailers/index/20", "date_download": "2018-04-21T03:56:21Z", "digest": "sha1:RZI7YX4TLBTFZHF7EDHEHUQSGMTQHFE2", "length": 5580, "nlines": 78, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Watch Marathi Movies trailer Videos | Marathi Dhamaal", "raw_content": "\nप्रदर्शनाची तारीख : 4-11-2016\nदिग्दर्शक : राजेश मापुसकर\nकलाकार : जितेंद्र जोशी\nप्रदर्शनाची तारीख : 21-10-2016\nदिग्दर्शक : आशुतोष राज\nकलाकार : भारत गणेशपुरे, आशुतोष राज, निखिल वैरागर, सागर कारंडे, अभिजित चव्हाण, अरुण कदम, अंकुर वाढावे, गिरीजा जोशी, शीतल अहिरराव, सोनाली विनोद\nप्रदर्शनाची तारीख : 21-10-2016\nदिग्दर्शक : भिमराव मुडे\nकलाकार : अमृता पत्की, विजय चव्हाण, कमलेश सावंत, विजय गोखले, श्वेता पेंडसे, जयवंत वाडकर, राजेश रणशिंगे, मिलिंद गुणाजी\nप्रदर्शनाची तारीख : 14-10-2016\nदिग्दर्शक : शैलेश काळे\nकलाकार : अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, अनुजा साठे\nप्रदर्शनाची तारीख : 14-10-2016\nदिग्दर्शक : नितीन कांबळे\nकलाकार : मिलिंद शिंदे, छाया कदम, सुनील सिरसाट, नम्रता जाधव, प्रेम किरण, रवींद्र बेर्डे\nप्रदर्शनाची तारीख : 7-10-2016\nदिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी\nकलाकार : दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर आणि वंदना गुप्ते\nजाऊ द्या ना बाळासाहेब\nप्रदर्शनाची तारीख : 7-10-2016\nदिग्दर्शक : गिरीश पांडुरंग कुलकर्णी\nकलाकार : गिरीश कुलकर्णी, मोहन जोशी, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी\nमिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड\nप्रदर्शनाची तारीख : 23-9-2016\nदिग्दर्शक : दिनेश अनंत\nकलाकार : स्मिता गोंदकर, राजेंद्र शिसतकर\nप्रदर्शनाची तारीख : 23-9-2016\nदिग्दर्शक : अमोल शेटगे\nकलाकार : अमृता खानविलकर, नेहा महाजन, सचित पाटील, गश्मीर महाजनी आणि शशांक केतकर\nप्रदर्शनाची तारीख : 16-9-2016\nदिग्दर्शक : विजय मौर्या\nकलाकार : पर्ण पेठे, चेतन चिटणीस, मनमित, वंदना गुप्ते, अंनशुमन जोशी,\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation आता ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ सिंगापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2015/11/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T03:32:24Z", "digest": "sha1:X32JD3YOHMXHHPUHFIFXKLP7YD6BJPDR", "length": 31828, "nlines": 219, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पाकप्रेमी हुतात्मे, फ़ोर्डप्रेमी महात्मे", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपाकप्रेमी हुतात्मे, फ़ोर्डप्रेमी महात्मे\nपाकिस्तानात जाऊन मणिशंकर अय्यर यांनी भारताच्या पंतप्रधानाला हटवायची मागणी करावी, याचा अनेकांना राग आलेला आहे. पण त्यात नवे असे काय आहे मणिशंकर अय्यर हे कॉग्रेसचे नेता आहेत आणि हेच मागल्या काही वर्षात कॉग्रेसचे धोरण राहिलेले आहे. सत्तेच्या पुढे त्यांना देश वा भारतीयत्वाचा अभिमान वगैरे काहीही राहिलेले नाही. तसे नसते तर त्यांची सत्ता असताना परदेशात मोदींना प्रवेश मिळू नये असे प्रयास त्यांनी थांबवले नसते का मणिशंकर अय्यर हे कॉग्रेसचे नेता आहेत आणि हेच मागल्या काही वर्षात कॉग्रेसचे धोरण राहिलेले आहे. सत्तेच्या पुढे त्यांना देश वा भारतीयत्वाचा अभिमान वगैरे काहीही राहिलेले नाही. तसे नसते तर त्यांची सत्ता असताना परदेशात मोदींना प्रवेश मिळू नये असे प्रयास त्यांनी थांबवले नसते का गुजरातचा दोनदा निवडून आलेला मुख्यमंत्री आणि कुठल्याही कोर्टाने गुन्हेगार न ठरवलेल्या व्यक्तीला अमेरिकेने प्रवेश देवू नये, असे आवाहन इथल्या अनेक खासदारांनी संयुक्त पत्र लिहून केलेले होते. त्यांच्या बाबतीत तेव्हा युपीए सरकारने वा त्याचे नेतृत्व करणार्‍या कॉग्रेस पक्षाने कोणती कारवाई केलेली होती गुजरातचा दोनदा निवडून आलेला मुख्यमंत्री आणि कुठल्याही कोर्टाने गुन्हेगार न ठरवलेल्या व्यक्तीला अमेरिकेने प्रवेश देवू नये, असे आवाहन इथल्या अनेक खासदारांनी संयुक्त पत्र लिहून केलेले होते. त्यांच्या बाबतीत तेव्हा युपीए सरकारने वा त्याचे नेतृत्व करणार्‍या कॉग्रेस पक्षाने कोणती कारवाई केलेली होती आता ज्या वक्तव्यासाठी अय्यर यांना दोष दिला जात आहे, ते वक्तव्य दोन आठवड्यापुर्वीचे आहे. ज्या प्रकाशनाच्या निमीत्ताने मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळे फ़सले होते, त्याच पुस्तकाचे पुन्हा पाकिस्तानात प्रकाशन करण्याचा एक समारंभ आयोजित केला होता. तिथे माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ़ यांच्यासह अय्यर यांनाही आमंत्रण देण्यात आलेले होते. तिथे बोलताना अय्यर यांनी ही मुक्ताफ़ळे उधळली होती. मोदींना हटवल्याशिवाय भारत-पाक बोलणी होऊ शकत नाहीत, ह्या त्यांच्या विधानाशी मुशर्रफ़ही सहमत झाले नाहीत. तिथेच व त्याच कार्यक्रमात मुशर्रफ़ यांनी तशी असहमती व्यक्त केली होती. याचा अर्थ मुशर्रफ़ मोदीप्रेमी वा भारतप्रेमी अजिबात नाहीत. तर मोदींना हटवायला २०१९ साल उजाडेल आणि तोपर्यंत पाकिस्तानला शांत बसून चालणार नाही, असे मुशर्रफ़ना सुचवायचे होते. त्यांना अय्यर यांचे विधान नावडलेले नव्हते, तर त्यातला कालावधी नावडला होता.\nअर्थात अय्यर वा तत्सम लोकांनी हेच तर बोलावे आणि भारतीयांच्या मनात गोंधळ माजवावा, म्हणून पाकिस्तानी विविध सरकारी संस्था त्यांची बडदास्त ठेवत असतात. भारतीय राष्ट्रवादाला हतोत्साहीत करण्याचे काम त्यांनी पार पाडायचे असते. किमान भारतीयांना विचलीत करण्याचेच काम त्यांच्यावर सोपवलेले असते. तेच अशा विधानातून अय्यर करीत असतात. तेच कशाला, अनेक नावाजलेले पत्रकार बुद्धीमंत आपल्याला असे पाकधार्जिणे बोलताना दिसतील. त्याच्या बदल्यात त्यांना परदेशी दौरे वा मौजमजा करण्यासाठी अनेक कार्यक्रम पार्ट्या योजल्या जात असतात. सेमिनार वा परिसंवाद असे सोज्वळ नाव त्याला दिलेले असते. मागल्या वर्षी वेदप्रकाश वैदिक नावाचे एक पात्र अशाच निमीत्ताने पाकिस्तानात गेले आणि थेट सईद हाफ़ीजला भेटल्याचा गदारोळ आपल्याला आठवत असेल. भारतात पाकिस्तानी कलावंत, खेळाडू वा साहित्यिक राजकारण्यांना बोलवायचे किंवा इथल्या काहींना तिथे नेवून ऐषारामाचे चोचले पुरवायचे, हा उद्योग करणार्‍या काही संस्था असतात. पाकच्या माजी हेरसंस्था प्रमुखांची एक संस्था तशी असून त्यातला एक संचालक अय्यर आहेत. ज्याचा सगळा खर्च पाकिस्तान उचलते, अशा संस्थेत अय्यर संचालक असतात आणि त्याच संस्थेने योजलेल्या परिसंवादासाठी बरखा दत्त, दिलीप पाडगावकर, सिद्धार्थ वर्दराजन, सलमान खुर्शीद, सुधींद्र कुलकर्णी आमंत्रित असतात. याला योगायोग म्हणता येईल का नेमके हेच लोक भारतविरोधी पाकिस्तानवादी मुक्ताफ़ळे उधळतात, याला तरी योगयोग म्हणता येईल का नेमके हेच लोक भारतविरोधी पाकिस्तानवादी मुक्ताफ़ळे उधळतात, याला तरी योगयोग म्हणता येईल का तर त्यामागचा हेतू व कारण आपण समजून घेतले पाहिजे. शत्रूराष्ट्राला असे घरभेदी हवे असतात. ज्यांचे काम आपल्या मायदेशाशी गद्दारी करून सतत देशबांधवांना हतोत्साहित करायचे असते. तीच कामगिरी पार पडायची असते. अय्यर यांनी तेच केलेले नाही काय\nइथल्या कुठल्याही टिव्ही चर्चेत तुम्हाला असे अनेक चेहरे दिसतील, जे सतत शत्रूराष्ट्रांची दोस्ती हवी आणि युद्ध वा शत्रूत्व नको, असा आग्रह धरताना दिसतील. मग अशा लोकांना ते शत्रूदेश पाहुणे म्हणून आमंत्रित करून पाहुणचार देताना दिसतील. पण तिथे जाऊन त्या शत्रूदेशाला मैत्री वा संवादाचा सल्ला यातला कोणी कधी देणार नाही. उलट हे लोक मायदेशी सरकारच्या पवित्र्यावर हल्ला करताना दिसतील. काश्मिर असो किंवा मुंबई हल्ला असो, यापैकी एकाने तरी पाकिस्तानात जाऊन तिथले राजकारणी वा धोरणकर्ते यांना जाब विचारल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे काय उलट इथे पाकिस्तानने काही घातपाती कृत्ये केली, मग आक्रस्ताळेपणा नको हा शहाणपणा हेच लोक शिवसेना वा संघाला शिकवताना दिसतील. त्याचसाठी तर पाकिस्तानने त्यांना पोसलेले असते. मात्र प्रचलित कायदे त्यांचा कुठला गुन्हा सिद्ध करू शकत नसतात, ही कायद्याच्या राज्याची अडचण असते. त्यांच्यावर तुम्ही देशद्रोह, राजद्रोह असले आरोप करू शकत नाही. कारण त्यांची वक्तव्ये अथवा कारवाया कायद्याच्या व्याख्येत गुन्हा ठरवता येत नसतो. पण तेच लोक दुसरी महत्वाची कामगिरीही पार पाडताना दिसतील. मोदी वा तत्सम कोणी काही बोलले, मग त्यांच्या शब्दाचा विपर्यास करून जगभर देशाची प्रतिमा मलिन करण्याचे कर्तव्य हीच मंडळी मोठ्या इमाने इतबारे पार पाडत असतात. व्ही के सिंग वा त्याच्याही आधी मोदींनी आपल्या मुलाखतीत कुत्र्याच्या पिल्लाच्या मरणाचा उल्लेख केला, त्यावरून काहुर माजवणारे कोण होते उलट इथे पाकिस्तानने काही घातपाती कृत्ये केली, मग आक्रस्ताळेपणा नको हा शहाणपणा हेच लोक शिवसेना वा संघाला शिकवताना दिसतील. त्याचसाठी तर पाकिस्तानने त्यांना पोसलेले असते. मात्र प्रचलित कायदे त्यांचा कुठला गुन्हा सिद्ध करू शकत नसतात, ही कायद्याच्या राज्याची अडचण असते. त्यांच्यावर तुम्ही देशद्रोह, राजद्रोह असले आरोप करू शकत नाही. कारण त्यांची वक्तव्ये अथवा कारवाया कायद्याच्या व्याख्येत गुन्हा ठरवता येत नसतो. पण तेच लोक दुसरी महत्वाची कामगिरीही पार पाडताना दिसतील. मोदी वा तत्सम कोणी काही बोलले, मग त्यांच्या शब्दाचा विपर्यास करून जगभर देशाची प्रतिमा मलिन करण्याचे कर्तव्य हीच मंडळी मोठ्या इमाने इतबारे पार पाडत असतात. व्ही के सिंग वा त्याच्याही आधी मोदींनी आपल्या मुलाखतीत कुत्र्याच्या पिल्लाच्या मरणाचा उल्लेख केला, त्यावरून काहुर माजवणारे कोण होते नेमकी अशाच मंडळींची नावे तुम्हाला आठवतात की नाही नेमकी अशाच मंडळींची नावे तुम्हाला आठवतात की नाही तर त्यामागची रणनिती ओळखली पाहिजे. मायदेशी राहुन गद्दारी करण्यासाठीच त्यांची अघोषित नेमणूक झालेली असते. म्हणून त्यातला एक कोणी बोलतो आणि बाकीचे त्यावरून गदारोळ उठवून गाजावाजा करण्याची कामगिरी पार पाडतात.\nअसे काही घडते तेव्हा चवताळून आपण त्यांचा निषेध करावा आणि शिव्याशाप द्यावेत, अशीच त्यांची अपेक्षा असते. कारण त्यातून त्यांची पाकिस्ताननिष्ठा प्रदर्शित होते किंवा त्यांच्या निष्ठा खर्‍या मालकाकडे सिद्ध होत असतात. म्हणून अशा शिव्याशाप देत बसण्यापेक्षा अशा लोकांचे धागेदोरे शोधणे व त्यांचे परपस्परांत गुंतलेले हितसंबंध जनतेसमोर आणणे अगत्याचे आहे. योगायोग बघा, हे लोक पाकिस्ताननिष्ठ भासतात तर त्यांच्याशी सहकार्य करणारे बहुतांश लोक फ़ोर्ड फ़ौडेशन वा तत्सम परदेशी निधीतून ‘देशसेवा’ किंवा समाजसेवा’ करताना दिसतात. यामागचे रहस्य उलगडण्याची गरज आहे. मध्यंतरी पुरस्कार वापसीचे पेव फ़ुटले होते, त्यामागची खरी प्रेरणा आपल्याला हुडकून काढणे अगत्याचे आहे. गेल्या एप्रिल महिन्यात फ़ोर्ड वा तत्सम परदेशी संस्थांकडून इथल्या अशा देशसेवी समाजसेवींना मिळणार्‍या बेहिशोबी पैशाला मोदी सरकारने चाप लावला आणि अकस्मात देशात असंहिष्णूता घोंगावू लागल्याचा साक्षात्कार मोठमोठ्या जाणत्यांना झाला. एप्रिलमध्ये फ़ोर्ड फ़ौडेशनचे नाक मोदी सरकारने दाबले आणि जुलै ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडून येणारा पैसा बंद केला. पैशाची चणचण या तमाम लोकांना ऑगस्टअखेर जाणवू लागली आणि बघता बघता देश असंहिष्णूतेच्या गर्तेत लोटला गेला. पुरस्कार वापसीतले बहुतांश महनीय लोक फ़ोर्ड फ़ौंडेशनच्या निधीचे लाभार्थी असावेत, याला योगायोग म्हणता येत नाही. तिथे अय्यर जसे पाकिस्तानी संस्थेचे लाभार्थी, तसे इथे पुरस्कार वापसीचे म्होरके फ़ोर्डच्या परदेशी निधीचे लाभार्थी असावेत, यातले धागेदोरे समजून घेणे व सामान्य जनतेपुढे उलगडणे अगत्याचे आहे. त्यातला बोचणारा काटा म्हणूनच मोदी आहे. कारण त्यांच्याच सरकारने अशा पैशाला चाप लावून यांच्या ऐषारामाला वेसण घातली आहे. मग पाकप्रेमी अय्यर हुतात्मे वा फ़ोर्डप्रेमी महात्मे चवताळून शिव्याशाप देवू लागले, तर नवल कुठले\nखणखणीत सर्वेक्षण म्हणायला हवे.\nअशांना जनतेनी त्यांची जागा दाखवून दिली पाहीजे. की भविष्यात असे दुःसाहस दुसरा कुणी करणार नाही\nअय्यर निर्लज्ज आहे.सत्ते साठी काहीही करु शकतो .मुशर्रफला आपले अण्वस्त्र कुठे ठेवली आहेत ,हे सुध्दा सांगायला चुकणार नाही .\nमणीशंकर अय्यरांचा बोवता धनी कोण हे तपासायला हवे. सोबतच अय्यरलिलांवर काँग्रेस नेतृत्व मूग गिळून गप्प असते, अय्यरांच्या माध्यमांतून काँग्रेस कोणाला संदेश देऊ पाहत आहे \nभाऊ वाईट फक्त एका गोष्टीचे वाटते की कधी काळी ही मंडळी राज्यकर्ते होते. भारताच्या पारंपरिक शत्रुकडे जाऊन आत्ताच्या सरकारची निंदा करतात. यांच्याकडे स्वतःचे असे नेतृत्व दुर्दैवाने शिल्लक राहीले नाही म्हणुन शत्रुची मदत मागतात. छत्रपती संभाजी महाराजांना अश्याच लोकांनी कपटाने मारले. बहुदा त्यांचेच हे वारस असावेत.\nपण गूगलवर सुधीन्द्र कुलकर्णी भाजपचे सल्लागार वगैरे असल्याचं दिसतं आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना संरक्षण वगैरे पण दिल होतं की काय...ज़रा confusion दूर कराल का प्लीज\nज्याप्रमाणे डॉन सरकारी लोकांना मासिक वेतन देतो अगदी त्याचप्रमाणे या लोकांना सुद्धा मासिक वेतन मिळत असणार. आणि विशेष कामगिरी केल्यावर बक्षिसी वेगळी........ this is very serious view.\nभाऊ एकदम सडेतोड भाष्य.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nडब्बा है रे डब्बा. अंकलका टिव्ही डब्बा\nदेशद्रोही, दहशतवादी आणि परकीय हस्तक //// महायुद्धा...\nछोटा राजन देशप्रेमी की गुन्हेगार\nमोदींनी सोनियांना कशाला बोलावले\nमिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षे मागे जा\nअण्णांची महत्ता कोणी, कशी संपवली\nतहरीर चौक ते सिरीया लिबीया //// महायुद्धाची छाया...\nबेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना\n‘अमिर’ संहिष्णूता आणि गरीब असंहिष्णूता\n२६/११ आणि तिसरे महायुद्ध\nमुस्लिमाचा तरी मुस्लिमावर विश्वास आहे\nतुकाराम ओंबळे यांना अनावृत्त पत्र\nआभार आणि अभिनंदन, ‘जागत्या’ मित्रांनो\nधार्मिक यादवीच्या वाटेवर युरोप\nभीम-बकासूर आणि तुरडाळीची भाकडकथा\nसौदी सिंहासन डळमळू लागलेय\nछोटा शकील आणि खोटा शकील\nखरे घातपाती आपल्याच आसपास\nपाकप्रेमी हुतात्मे, फ़ोर्डप्रेमी महात्मे\nजिहाद प्रतिकारक झुंडींचा प्रादुर्भाव\nउघडा डोळे बघा नीट\nपॅरीस, मुंबई आणि बेडकांची वस्ती\nमतदाराचे, नावडते निवडतात आवडते\nसन्मान मागू नये, तो संपादन करावा\nकोणी काय मिळवले, काय गमावले\nबिहार सिर्फ़ झांकी है, उत्तरप्रदेश बाकी है\nबिहारच्या विधानसभा निकालांची शहा-निशा\nकुछ तो गडबड है भाई\nराकेश मारियांची बदली अकस्मात का झाली\n‘बाजीगर’, ये ‘डर’ का ‘अंजाम’ है\nमायावती, मुलायम आणि शत-प्रतिशत भाजपा\nनिधीचे नाक दाबले, संहिष्णूतेचे तोंड उघडले\nउडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक\nहे समजून घ्या, पवार साहेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi-khazana.blogspot.com/2012/05/blog-post_05.html", "date_download": "2018-04-21T03:55:16Z", "digest": "sha1:NGXA6ACJMAD2VPAKGV6UVMBM5B3KZ3MR", "length": 2284, "nlines": 54, "source_domain": "marathi-khazana.blogspot.com", "title": "रिमिक्स", "raw_content": "\nमित्रानो तुमच्या कडे जर मराठी कविता असतील तर त्या माझ्या मेल वर पाठवा मी त्या ह्या blog वर पब्लिश करेन तुमच्या नावाबरोबर.......... मग वाट कसली बघताय द्या पाठवून: j.kasliwal09@gmail.com\nथोडं जून, थोडं नवं ते असतं रिमिक्स,\nसूर हरवलेले असतात हे मात्र फिक्स,\nजुन्या संगीताची केली मोड तोड,\nलोकांना जुन्या गाण्यांची महाला कळाली,\nत्यातून जुनी गाणी एकायला तरी मिळाली,\nनवी गाणी तरी कुठे सरस असतात,\nखर तर त्यांना काही अर्थच नसतात,\nयुवा जगतात रिमिक्सने धमाल केली,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/12/blog-post_39.html", "date_download": "2018-04-21T03:39:45Z", "digest": "sha1:R7TVELZJ564L77PQ3F2D4JV3UUOVQBXH", "length": 28187, "nlines": 195, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: झोपी गेलेला जागा झाला?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nझोपी गेलेला जागा झाला\nएक महिन्यापुर्वी अकस्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे हजाराच्या नोटा रद्द करून देशाला धक्का दिलेला होता. अशावेळी त्यांना चुकीचे ठरवायला टपलेल्या तमाम राजकीय पक्ष व नेत्यांनी अराजक माजवल्याची झोड उठवली होती. अशा संधी शोधतच जगणार्‍या अरविंद केजरीवाल किंवा राहुल गांधी, त्यावर तात्काळ तुटून पडले होते आणि त्यांनी विविध आरोप मोदी सरकारवर केलेले होते. इतरही विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली होती. पण या सगळ्या गदारोळापासून शरद पवार व त्यांचा राष्ट्रवादी पक्ष कटाक्षाने दूर राहिला होता. उलट पवारांसारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्याने धाडसी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांची पाठ थोपटली होती. नोटाबंदीचे स्वागत केलेले होते. म्हणूनच महिनाभर अन्य पक्षांनी रान उठवले असतानाही पवार आणि त्यांचे अनुयायी त्या गोंधळापासून दूर होते. प्रत्येक बॅन्केच्या बाहेर लागलेल्या मोठमोठ्या रांगा आणि कितीही वेळ घालवून जाणवणारी नोटांची टंचाई; याविषयी पवारांनी भाष्य केलेले नव्हते. नाही म्हणायला त्यांचा एकमेव आक्षेप होता तो अशा नोटाबंदीच्या व नोटाबदलीच्या कामातून सहकारी व जिल्हा बॅन्कांना वगळले म्हणून त्याविषयी बोलतानाही साहेब जपून शब्द बोलले होते. काही सहकारी बॅन्कांनी पुर्वी गैरप्रकार केलेही असतील. त्यासाठी सर्वच सहकारी वा जिल्हा बॅन्कांना शिक्षा देणे योग्य नाही; असे पवार म्हणालेले होते. म्हणजेच नोटाबंदी वा त्यामुळे निर्माण झालेली चलनटंचाई याविषयी त्यांची अन्य काही तक्रार नव्हती. पण गेल्या रविवारी अकस्मात त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि एक चांगल्या निर्णयाची अपुरी अंमलबजावणी, अशी टिका करून पवारही मैदानात आले. त्यामुळे अन्य कोणी नाही तरी विरोधी पक्ष मात्र थक्क झाले असतील. कारण महिनाभर सर्वत्र गदारोळ चालू असूनही पवार त्यापासून पुर्णतया अलिप्त होते. मग रविवारी त्यांना कोणता साक्षात्कार घडला\nरविवारी साहेब आपल्या कर्मभूमीत आलेले होते. तिथे त्यांनी राष्ट्रीयकृत बॅन्केच्या शाखेत जाऊन नोटाबंदीची पहाणी केली. तिथल्या व्यवस्थापकांशी चर्चा करून कामकाजाची पहाणी केली आणि नंतर गांजलेल्या खातेदार नागरिकांशी थोडाकाळ संवाद साधला. त्यामुळे त्यांना नोटाबंदीने सामान्य जनतेची व ग्रामिण लोकांची दाणादाण उडाली असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. प्रामुख्याने ग्रामीण भागातील ९२ टक्के आर्थिक व्यवहार रोखीने म्हणजे चलनी नोटातून होतात, हेही साहेबांना प्रथमच अवगत झाले. ग्रामिण भागात पुरेशा नोटा नाहीत आणि म्हणूऩच मोठ्या प्रमाणात लोकांचे व्यवहार ठप्प झाले असल्याचेही अनुमान त्यांनी काढले. याला रिझर्व्ह बॅन्क व तिचा गलथान कारभार जबाबदार असल्याचाही निष्कर्ष त्यांनी काढला. पण त्यात नवे असे काय होते जो शोध लावण्यासाठी पवारांना आपल्या कर्मभूमीत जाऊन एका राष्ट्रीयीकृत बॅन्केच्या शाखेला भेट द्यावी लागली, तो शोध व निष्कर्ष राहुल गांधी यांनी कुठेही न जाता, तीन आठवड्यापुर्वीच काढलेला होता. बॅन्केबाहेर ताटकळत थांबलेल्या रांगेतील लोकांशी बोलून, आपला निष्कर्ष राहुल बाबांनी तिथल्या तिथे वाहिन्यांच्या कॅमेरावर घोषितही केला होता. अशा चलनटंचाईमुळे अनेक कुटूंबाना आधी ठरलेले विवाह समारंभ उरकण्यात अडचणी झाल्या आहेत. शेतकर्‍यांना ऐन मोसमात बी-बियाणे व खते औषधे मिळताना मारामार होत आहे. ज्यांचा माल शेतात तयार झाला आहे, त्यांना बाजारात आणून विकणेही अशक्य झाल्याने दिवाळे वाजण्याचे संकट आलेले आहे. हे राहुलसह अनेकांनी दोनतीन आठवड्यापुर्वीच ओरडून सांगितलेले नाही काय जो शोध लावण्यासाठी पवारांना आपल्या कर्मभूमीत जाऊन एका राष्ट्रीयीकृत बॅन्केच्या शाखेला भेट द्यावी लागली, तो शोध व निष्कर्ष राहुल गांधी यांनी कुठेही न जाता, तीन आठवड्यापुर्वीच काढलेला होता. बॅन्केबाहेर ताटकळत थांबलेल्या रांगेतील लोकांशी बोलून, आपला निष्कर्ष राहुल बाबांनी तिथल्या तिथे वाहिन्यांच्या कॅमेरावर घोषितही केला होता. अशा चलनटंचाईमुळे अनेक कुटूंबाना आधी ठरलेले विवाह समारंभ उरकण्यात अडचणी झाल्या आहेत. शेतकर्‍यांना ऐन मोसमात बी-बियाणे व खते औषधे मिळताना मारामार होत आहे. ज्यांचा माल शेतात तयार झाला आहे, त्यांना बाजारात आणून विकणेही अशक्य झाल्याने दिवाळे वाजण्याचे संकट आलेले आहे. हे राहुलसह अनेकांनी दोनतीन आठवड्यापुर्वीच ओरडून सांगितलेले नाही काय त्यावरून संसदेचे कामकाज वारंवार ठप्प करून टाकलेले नाही काय त्यावरून संसदेचे कामकाज वारंवार ठप्प करून टाकलेले नाही काय मग तेच पडताळुन बघण्यासाठी साहेब आपल्या कर्मभूमीत बारामतीला आलेले होते काय मग तेच पडताळुन बघण्यासाठी साहेब आपल्या कर्मभूमीत बारामतीला आलेले होते काय की त्यांना साक्षात्काराशिवाय ह्या साध्या गोष्टी कळेनाशा झाल्या आहेत\nबारामतीच्या बॅन्कशाखेला भेट देऊन जी माहिती घेतली व खातेदारांशी बोलून जे मतप्रदर्शन पवारांनी गेल्या रविवारी माध्यमांशी बोलताना केले; ते तीन आठवडे जुने आहे. कारण नोटाबंदीच्या घोषणेनंतर त्यातली प्रत्येक गोष्ट वाहिन्यांनी सतत आक्रोश करून सांगितलेली अशीच आहे. प्रामुख्याने जिल्हा बॅन्का व सहकारी बॅन्कांना या अंमलबजावणीतून वगळल्याने, ग्रामिण भागातील जनतेची तारांबळ उडाली हे सत्य आहे आणि सहकार क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या साहेबांना ते पहिल्याच दिवशी कळले होते. म्हणून त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेलीच होती. तरीही त्यांनी नोटाबंदीचे स्वागत केलेले होते. तेव्हा त्यांना या ग्रामिण जनतेची फ़िकीर नव्हती, की तिची तारांबळ दिसू शकली नव्हती आपल्याला ग्रामीण भारताचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यात हयात खर्च केलेल्या पवारांना, या घोषणेचा अर्थ व ग्रामिण भागाची होऊ शकणारी तारांबळ ८ नोव्हेंबरलाच उमजायला हवी होती. किंबहूना उमजलेलीच होती. पण त्यांची तळमळ सामान्य ग्रामीण जनतेविषयी असण्यापेक्षाही, तिथे सोकावलेल्या सहकारमहर्षींसाठी होती. कारण अशा ग्रामीण भागातील मोठ्या आर्थिक अफ़रातफ़री सहकारी बॅन्कातूनच होत असतात आणि त्यांनाच नोटाबंदी व नोटाबदलीच्या एकूण व्यवहारापासून दूर ठेवण्यात आलेले होते. तसे केले नसते, तर मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा तिथेच खुलेआम जमा झाल्या असत्या.पर्यायाने एकूणच काळापैसा शोधण्याच्या मोहिमेला हरताळ फ़ासला गेला असता. तेच रोखायचे होते म्हणून जिल्हा बॅन्का व सहकारी बॅन्कांना बाजूला ठेवले गेले होते. त्याबद्दल पवारांनी तात्काळ नाराजी व्यक्त केली. पण त्यामुळे ग्रामीण जनतेची तारांबळ होईल, याविषयी अवाक्षर उच्चारलेले नव्हते. त्याबद्दल पवार आता बोलत आहेत. पण यापेक्षा भयंकर अशी ग्रामीण जनतेची तारांबळ सहकारी व जिल्हा बॅन्का बुडाल्यावर उडालेली होती. तेव्हा पवार काय बोलले होते का\nमहाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्हा बॅन्कांनी लक्षावधी खातेदार ठेवीदारांच्या पैशाचा धुर केला आहे. त्यातले लाखो लोक अजून आपली कष्टाची रक्कम परत मिळण्यासाठी बॅन्कांच्या पायर्‍या झिजवत आहेत. तेही ग्रामिण जनता वा नागरिकच आहेत. ते लुबाडले गेले, त्याविषयी पवारसाहेब कधी दोन शब्द बोलले आहेत काय लाखो ग्रामिण जनतेच्या कोट्यवधी रुपयांची राजरोस लूट झाली आणि राज्य सहकारी बॅन्केवर संचालक मंडळ हाकलून प्रशासक बसवला गेला; तेव्हा कोणाचे हाल झाले होते लाखो ग्रामिण जनतेच्या कोट्यवधी रुपयांची राजरोस लूट झाली आणि राज्य सहकारी बॅन्केवर संचालक मंडळ हाकलून प्रशासक बसवला गेला; तेव्हा कोणाचे हाल झाले होते त्यासाठी कुठल्या शाखेमध्ये जाऊन साहेबांनी व्यवस्थापकाची भेट घेऊन दुरावस्था बघितली होती काय त्यासाठी कुठल्या शाखेमध्ये जाऊन साहेबांनी व्यवस्थापकाची भेट घेऊन दुरावस्था बघितली होती काय तिथे खेटे घालणार्‍या आशाळभूत ग्रामिण शेतकर्‍याच्या हालअपेष्टाची विचारपूस केलेली होती काय तिथे खेटे घालणार्‍या आशाळभूत ग्रामिण शेतकर्‍याच्या हालअपेष्टाची विचारपूस केलेली होती काय त्या सर्व काळात साहेबांना कधी लुटला गेलेला शेतकरी आठवला नाही. इथे न बुडालेल्या पण उशिरा मिळणार्‍या हमखास पैशाची चिंता साहेबांना सतावते आहे. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना त्या सर्व काळात साहेबांना कधी लुटला गेलेला शेतकरी आठवला नाही. इथे न बुडालेल्या पण उशिरा मिळणार्‍या हमखास पैशाची चिंता साहेबांना सतावते आहे. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना पैसे बुडवण्याविषयी पवार निश्चींत आहेत. पण जे पैसे चलनटंचाईमुळे उशिरा मिळत आहेत, त्यासाठी साहेबांचा जीव टांगणीला लागला आहे. ज्यांची ख्याती ठेवीदारांचे पैसे बुडवण्य़ाचीच आहे, त्या सहकारी जिल्हा बॅन्कांना बाजूला ठेवल्याबद्दल साहेबांना खंत आहे, परंतु अशा बुडवेगिरी करणार्‍यांना कटाक्षाने बाजूला ठेवल्याने होणार्‍या गफ़लतीपासून ग्रामिण अफ़रातफ़रींना पायबंद घातला जाणार; याचा त्यांना आनंद होऊ शकला नाही. हा अजब प्रकार नाही काय पैसे बुडवण्याविषयी पवार निश्चींत आहेत. पण जे पैसे चलनटंचाईमुळे उशिरा मिळत आहेत, त्यासाठी साहेबांचा जीव टांगणीला लागला आहे. ज्यांची ख्याती ठेवीदारांचे पैसे बुडवण्य़ाचीच आहे, त्या सहकारी जिल्हा बॅन्कांना बाजूला ठेवल्याबद्दल साहेबांना खंत आहे, परंतु अशा बुडवेगिरी करणार्‍यांना कटाक्षाने बाजूला ठेवल्याने होणार्‍या गफ़लतीपासून ग्रामिण अफ़रातफ़रींना पायबंद घातला जाणार; याचा त्यांना आनंद होऊ शकला नाही. हा अजब प्रकार नाही काय गावगन्ना पैशाची मुजोरी करणार्‍यांची चिंता आणि खेड्यापाड्यातल्या बुडालेल्या सामान्य जनतेविषयी अनास्था; ही पवारांची ओळखच त्यांना महाराष्ट्राच्या निवडणूकातून पराभूत करून गेली. ते समजून घेण्यासाठी कुठल्या बॅन्केत जाण्याची गरज नाही. बुडीत बॅन्केच्या दारात आशाळभूतपणे ठेवी मिळण्याच्या आशेने जमणार्‍या गरीबाच्या केविलवाण्या नजरेत ते दिसू शकते. पण साहेबांना तिकडे बघायला सवड कुठे आहे गावगन्ना पैशाची मुजोरी करणार्‍यांची चिंता आणि खेड्यापाड्यातल्या बुडालेल्या सामान्य जनतेविषयी अनास्था; ही पवारांची ओळखच त्यांना महाराष्ट्राच्या निवडणूकातून पराभूत करून गेली. ते समजून घेण्यासाठी कुठल्या बॅन्केत जाण्याची गरज नाही. बुडीत बॅन्केच्या दारात आशाळभूतपणे ठेवी मिळण्याच्या आशेने जमणार्‍या गरीबाच्या केविलवाण्या नजरेत ते दिसू शकते. पण साहेबांना तिकडे बघायला सवड कुठे आहे झोपी गेलेला ‘जाणता राजा’ जागा कधी व्हायचा\n100 चूहे खाके कटवाके चली हजको\nभाऊ देशभरात कोट्यावधी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा सापडत आहेत त्या विषयी लिहा एखादा ब्लाँग\n' जाणता राजा '...पुढच्या वर्षी ' उपराष्ट्रपति ' होणार अशीच चिन्ह दिसतायत...\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआना-जाना लगाही रहता है\nअम्माच्या मृत्यूचे रहस्य नरेंद्र मोदी उलगडणार\nराहुल बाबा काय करी\nउंदिर पोखरून डोंगर काढला\nएका फ़ाशीने काय होणार\nसंसद ठप्प होण्यातले दोषी\nलौटके बुद्दू घरको आय\nमेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है\nहे काम केले असते तर\nन्या. काटजू शुद्धीवर आले\nट्युशन फ़ी आणि अनुदान\nझोपी गेलेला जागा झाला\nमराठा मोर्चा आणि नंतर\nज्यांचे दात त्यांचेच ओठ\nअतिशहाणा त्याचा बैल रिकामा\nकोण खरे, कोण खोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/television/comedychi-gst-express", "date_download": "2018-04-21T03:59:34Z", "digest": "sha1:DPSMJVH72GCX45V6UWWAVK6UIXA2UENE", "length": 2277, "nlines": 45, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Comedychi GST Express | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : ज्ञानेश भालेकर\nनिर्माता : संतोष काणेकर\nनिर्मितीसंस्था : अथर्व थिएटर्स\nकलाकार : प्रियदर्शन जाधव, संदीप पाठक, आशिष पवार, कमलाकर सातपुते, किशोर चौघुले, अदिती शारंगधर आणि प्राजक्ता हनमघर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation राधिकाचा आनंद गगनात मावेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/bjp-strategy-for-assembly-elections-in-northeast-states-of-india-1619891/", "date_download": "2018-04-21T03:44:29Z", "digest": "sha1:QBL6IXU56E6IW42ZSTFBIV6POFCCXSPA", "length": 30952, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Strategy for Assembly elections in Northeast states of india | ‘अष्टलक्ष्मी’च्या मागे धावताना.. | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nत्रिपुरातील संधी ओळखून कोणतीही कसर न ठेवण्याचा भाजपचा इरादा आहे.\nभाजपची प्रचार यंत्रणा आता त्रिपुरा, मेघालय व नागालॅण्डकडे सरकली आहे. भाजपसाठी हा मुद्दा केवळ या तीन चिमुकल्या राज्यांतील निवडणुकांचा नाही; त्याकडे ईशान्य भारतातील आठ राज्यांमधील व्यापक रणनीतीच्या नजरेतून भाजप पाहतो आहे..\nराजधानीतील नव्या महाराष्ट्र सदनामध्ये मध्यंतरी ईशान्य भारतातील मंडळींची रेलचेल होती आणि सोबत सुरक्षेचा मोठा ताफा होता. माहिती घेतल्यावर कळलं, की ‘नेडा’ची बैठक आहे. ‘नेडा’ म्हणजे ‘नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट अलायन्स’ (ईशान्य भारत विकास आघाडी). ‘नेडा’ हे भाजपचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) धर्तीवरच नवं अपत्य. आसामचे मंत्री हेमंता बिश्व शर्मासारख्या हिकमती नेत्याकडे या ‘नेडा’ची सूत्रं सोपविलीत. आसामसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाय पसरण्यासाठी सुरू केलेलं नवं व्यासपीठ. किंबहुना नवा राजकीय प्रयोग. कारण अडीचशेहून अधिक जनजाती, दोनशेच्या आसपास बोलीभाषा आणि सांस्कृतिक, वांशिक व सामाजिकदृष्टय़ा अतिशय वैशिष्टय़पूर्ण (आणि ठसठशीतपणे ‘वेगळा’ही) असा हा प्रदेश. आजपर्यंत भाजपसाठी ‘अस्पृश्य’च. कारण ‘हिंदू- हिंदी -हिंदुस्तान’ची भाषा बोलणारा आणि ‘उत्तर भारतीयांनी उत्तर भारतीयांसाठी चालविलेला पक्ष’ अशी भाजपची ईशान्येतील ओळख. म्हणजे ईशान्येतील वस्तुस्थितीपेक्षा ३६० अंशांमध्ये वेगळा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आसाम, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांत काही दशकांपासून नेटाने प्रयत्न चालविले. पण तरीही भाजपसाठी अतिशय अवघड असाच प्रांत. मात्र, नरेंद्र मोदींच्या उदयानंतर भाजपने ईशान्येमध्ये वेगाने कात टाकली. पहिल्यांदा आसाम जिंकलं, नंतर काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष बनल्यानंतरही ‘वेगवान राजकीय व्यवस्थापन’ करून मणिपूर जिंकलं, निवडणुकीला सामोरं न जाताही (अरुणाचल पीपल्स पार्टीचे ४३ पैकी ३३ आमदार फोडून) अरुणाचल प्रदेश गिळंकृत केला. सिक्कीम आणि नागालॅण्डमध्ये मित्रपक्ष सत्तेवर आहेत. म्हणजे आठपैकी पाच राज्यं भाजपच्या ताब्यात. महाराष्ट्र सदनात जमलेल्या त्या पाच मुख्यमंत्र्यांना आणि उरलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या तीन राज्यांतील घटक पक्षांच्या नेत्यांसमोर भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगत होते, ‘‘ईशान्येतील आठ राज्यांना मोदी ‘अष्टलक्ष्मी’ म्हणतात. त्यामुळे या आठही राज्यांमध्ये भाजप किंवा मित्रपक्षांचे मुख्यमंत्री हवेतच. ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडण्यासाठी या सर्व राज्यांमध्ये भाजप सत्तेवर हवाय..’’\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nपाच राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहेच. त्यामुळे भाजपच्या अजेंडय़ावर आता त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम ही तीन राज्यं आहेत. त्यांपैकी त्रिपुरा आणि मेघालयमधील निवडणुकांचा बिगूल वाजलाय. सोबतीला नागालॅण्डचीही निवडणूक आहेच. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारीला, तर मेघालय आणि नागालॅण्डमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान आहे. ३ मार्चला सगळीकडे मतमोजणी असेल. मिझोराममध्ये मात्र वर्षांअखेर निवडणूक असेल. शहांनी जरी आठही राज्यांमध्ये सत्ता मिळविण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असलं तरी ते अजिबात सोपं नाही. गुजरातमध्येही त्यांनी दीडशे जागांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण जेमतेम शंभरीदेखील गाठता आली नाही. गुजरात तर ‘त्यांचं’च होतं, याउलट ईशान्य भारत भाजपसाठी अत्यंत अवघड आव्हान. त्रिपुरा हा मार्क्‍सवाद्यांचा बालेकिल्ला, तर मेघालय ख्रिश्चन आदिवासीबहुल. त्रिपुरावर पंचवीस वर्षांपासून मार्क्‍सवाद्यांची एकहाती सत्ता आहे. मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यासारखा मोहरा त्यांच्याकडे आहे. एरवी सरकार यांची राष्ट्रीय प्रतिमा साधे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री अशी असली तरी ‘त्यांच्या सरकार’ची प्रतिमा फारशी चांगली राहिली नाही. गुजरातमध्ये भाजपला जसं ‘अँटी इन्कम्बन्सी’ला तोंड द्यावं लागलं, तसंच आव्हान माणिक सरकार यांच्यासमोर आहे. त्यांच्यावरील मुख्य आरोप म्हणजे राजकीय हिंसाचाराने विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा. पण आता विरोध वाढताना दिसतोय. कोणत्याही स्थितीत त्रिपुरा जिंकण्याचं लक्ष्य भाजपने ठेवलंय. त्यासाठी मूळचे मुंबईचे असलेले पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्यासारख्या झोकून दिलेल्या नेत्याकडे त्रिपुराची सूत्रं सोपवलीत. देवधरांनी माणिक सरकार यांना सळो की पळो करून सोडल्याचं चित्र आहे. देवधरांच्या मते, गेल्या तीन वर्षांमध्ये भाजपच्या सात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, ४५० राजकीय हल्ले झाले, भाजपच्या कार्यालयांवर दगडफेकीच्या शंभराहून घटना घडल्या. हे सगळं सरकार यांचं नियंत्रण निसटत चालल्याचं लक्षण आहे. भाजपने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उचललाय. तो वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा. छोटेखानी त्रिपुरामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय. पण तिथे अजूनही सहावा वेतन आयोग लागू झालेला नाही. सातव्याची बात तर दूरच. सरकारी कर्मचाऱ्यांची ही दुखरी नस त्यांनी अचूकपणे हेरलीय. सत्ता मिळाल्यास सात दिवसांत सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन भाजप देत आहे. त्रिपुरातील संधी ओळखून कोणतीही कसर न ठेवण्याचा भाजपचा इरादा आहे. मागील तीन वर्षांत मोदींच्या पन्नास मंत्र्यांनी त्रिपुराचे दौरे केलेत. हे सगळं असलं तरीही त्रिपुरा वाटतं तितकं सोपं नाही. माणिक सरकार यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याशी सामना आहे. नेमकं हेच हेरून भाजपने सरकार यांच्या प्रतिमाभंजनावर अधिक लक्ष केंद्रित केलंय. साधेपण मिरविणारे माणिक सरकार हे पन्नास हजारांची चप्पल घालतात इथपासून ते अगदी चाळीस-पन्नास किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी सरकारी हेलिकॉप्टरचा दुरुपयोग करत असल्याचे आरोप भाजपच्या प्रचारयंत्रणेतून केले जातात. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की त्रिपुरा भाजपसाठी फक्त एक राज्य नाही. त्रिपुरा लोकसभेवर फक्त दोन खासदार पाठवितं. असं चिमुकलं राज्य जिंकून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यापेक्षा भाजपला खुणावतेय ती मार्क्‍सवाद्यांचा वैचारिक गड उद्ध्वस्त करण्याची सुरसुरी.\nत्रिपुराच्या तुलनेत मेघालय अधिक कठीण. हे छोटं राज्य ख्रिश्चन आदिवासीबहुल. काँग्रेसचे मुकुल संगमा तिथे पंधरा वर्ष सत्तेवर आहेत. त्यामुळे काँग्रेसला ‘अँटी इन्कम्बन्सी’चा सामना करावा लागतोय. पक्षांतर्गत टोकदार कुरबुरी आहेत. तिथे भाजपला नॅशनल पीपल्स पार्टीची साथ मिळतेय. पण ती उघड नाही. कारण भाजपबरोबर अधिकृत युती केल्यास ख्रिश्चनांची मतं मिळणं अवघड असल्याची जाणीव त्यामागे आहे. तूर्त तरी भाजपने स्वत:ला ‘छोटा भाऊ’ मानून घेतलंय. अर्थात गरज संपल्यावर ते कधीही ‘मोठा भाऊ’ होऊ शकतील. महाराष्ट्राप्रमाणे..\nनागालॅण्डमध्येही भाजप छोटा भाऊच आहे. तिथे नागालॅण्ड पीपल्स पार्टीची एकहाती सत्ता आहे. पण हा पक्ष भांडणाने पोखरलाय. त्यांचं आणि भाजपचं नशीब चांगलं, की या नाराजीचा, भांडणाचा फायदा घेण्याच्या मन:स्थितीत काँग्रेस नाही. किंबहुना काँग्रेसचं अस्तित्वदेखील नाही. भांडणारे गटतट स्वत: आत्मघात करून घेणार नाहीत, एवढीच ‘दक्ष’ता भाजपला घ्यायचीय.\nहे झालं प्रत्येक राज्याचं स्थानिक सूक्ष्म चित्र. पण त्यांच्याकडे भाजपच्या व्यापक रणनीतीच्या नजरेतून पाहायला हवं. भाजपसाठी ही आठ राज्यं दोन कारणांसाठी अतिशय महत्त्वाची. पहिला तो राजकीय फायदा आणि दुसरा, दीर्घकालीन सांस्कृतिक – सामाजिक अजेंडा. ईशान्य भारतातून २५ खासदार लोकसभेत जातात. त्यांच्यावर भाजपचा डोळा आहे. २०१९ मध्ये उत्तर व पश्चिम भारतामध्ये पुन्हा ‘चमत्कार’ करणं शक्य नसल्याची पूर्ण जाणीव भाजपला आहे. म्हणून तर तिथे होणारं संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने आपला मोर्चा ईशान्य आणि पूर्व भारताकडे (ओडिशा, पश्चिम बंगाल) वळविलाय. या दोन्ही टापूंतून ४०-५० खासदार निवडून आल्यास २०१९ मध्येही २८२चा आकडा गाठता येईल, असं भाजपला वाटतं. त्यामुळे सारी ताकद ईशान्येवर केंद्रित केलीय. प्रत्येक मंत्र्याने ईशान्य भारताला नियमित भेटी देण्याचं ‘रोस्टर’च मोदींनी लावलंय. रस्ते, रेल्वे, वीज, दूरसंचार या चार क्षेत्रांना मोदी सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलंय. सुमारे १४०० किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी ४७ हजार कोटींच्या योजना राबविल्या जात आहेत, चार हजार किलोमीटर लांबीची राष्ट्रीय महामार्गाची कामं वेगाने चालू आहेत, ९२ नवे हवाई मार्ग सुरू केले आहेत. ईशान्य भारताला डोळ्यासमोर ठेवून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बांबू लागवड हा ईशान्येतील महत्त्वाचा घरगुती उद्योग. पण बांबू हा वन कायद्याच्या कचाटय़ात अडकलेला ‘वृक्ष’. मोदी सरकारने त्याची सुटका केलीय.\nदुसरं कारण आहे ते सांस्कृतिक अजेंडय़ाचं. या टापूतील ख्रिश्चन धर्मातराचा विषय संघाने नेहमीच तापविलाय. याच जोडीला या आठही राज्यांचं भौगोलिक आणि व्यूहतंत्रात्मक महत्त्व आहेच. त्यामुळे ईशान्येच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीशी जोडून घेण्यासाठी भाजपचा आटापिटा चाललाय. खाद्यसंस्कृतीची सक्ती नसेल, गोमांस भक्षणावर बंदी नसेल इथपासून ते अगदी फुटीरतावादाच्या कुंपणावरील अनेक घटकांशी भाजप जुळवून घेतोय. भाजपचा रणनीतीमधील हा अतिशय महत्त्वाचा बदल आहे. फुटीरतावादी प्रवृत्तींशी हातमिळविणी करणं भाजपला योग्य वाटतं का, या प्रश्नावर भाजपचे सरचिटणीस राम माधव यांचं समर्थन असं, की अशांबरोबर हातमिळविणी भाजपसाठी तात्कालिक राजकीय फायद्याची आहे; पण दीर्घकालीन राष्ट्रीय एकात्मतेसाठी चांगली ठरेल. दीर्घकालीन राष्ट्रीय एकात्मतेचं सांगता येणार नाही; पण तूर्त तरी भाजपसाठी राजकीय सौदेबाजी फायद्याची असल्याचं जरूर म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/review/movie-review/", "date_download": "2018-04-21T03:35:50Z", "digest": "sha1:IAB5KRZMNRAK6IC2SQGAANF7PZNUV5G5", "length": 14653, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमानवी भावभावना ही प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या चित्रपटांची खासियत आहे.\nप्रेम.. जे दिसत नाही\nशूजित सिरकार दिग्दर्शित ‘ऑक्टोबर’ हा असाच एका वेडय़ाच्या आयुष्यातील तरल भावनेचा बंध आहे.\nआपल्याच काळ्या वृत्तींवरही भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.\nही उचकी चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे, सतावणारी नाही हेही तितकेच खरे\n१९८१ साली घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘रेड’ हा चित्रपट आहे.\nप्रेमात पडल्यावर किंवा जोडीदार पाहून, निवडून लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर एकमेकांचे करिअर, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, एक मेकांचे स्वातंत्र्य जपणे, आपले स्वभाव-आवडीनिवडी यांची जुळवाजुळव करत प्रेमाचा संसार करण्याची कसरत हे\nभयपट म्हटले की ठरावीक पद्धतीची कथा, मांडणी या गोष्टी डोळ्यासमोर येतात.\nभावनिक बंध अनोख्या पद्धतीने गुंफणाऱ्या ‘आम्ही दोघी’\nनातेसंबंधांवर भाष्य करणारी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट..\nMovie Review Rakshas: हरवून सापडलेला ‘राक्षस’\nसई आणि शरदपेक्षा सिनेमात बालकलाकार ऋतुजा जास्त लक्षात राहते\nअय्यारी.. : नेम नेमका हुकला\n‘अय्यारी’ बघून त्याच्या आधीच्या चित्रपटांची हटकून आठवण येते\nGulabjaam movie Review : पद्धतशीर मुरवलेला ‘गुलाबजाम’\nचित्रपट प्रत्येक दृश्यातून अगदी सहजपणे उलगडत जातो\nPadman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’\nदिग्दर्शन आणि संवाद चित्रपटातील जमेची बाजू\nMovie Review Aapla Manus: स्वतःच्या चुका शोधायला लावणारा ‘आपला मानूस’\nआपलं कोणीतरी आहे ही भावनाच सुखावून जाते\nPadmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’\nएकंदरीत अगदी शंभर टक्के नसला तरी भन्साळींचा हा चित्रपट पूर्ण वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरणारा आहे.\nMukkabaaz movie review : जातिभेदाचे सत्य उलगडणारा दणकट ठोसा\nपरिस्थितीतील भयाण वास्तव रंगवताना ते अंगावर येईल अशा पद्धतीची मांडणी असणारे चित्रपट ही अनुरागची खासियत\nयावेळी चित्रपटात केवळ अ‍ॅक्शनचा थरार न ठेवता त्याला विनोदाची फोडणी दिली आहे.\nदोन देशांमधला ‘भाई’चारा दिग्दर्शकाने संयत पद्धतीने तरीही व्यावसायिक मनोरंजनाची कास न सोडता यशस्वीपणे मांडला\nतर जफरही आपल्या प्रेयसीबरोबर घर घेतो आहे आणि घरासाठी का होईना लग्न करण्याच्या बेतात आहे.\nकिंबहुना, चित्रपटाच्या नावाशी इमान राखत कथा लिहिली असल्याने ती थोडी वेगळी ठरते.\nMovie Review Hampi: भरभरून प्रेम करायला शिकवणारा ‘हंपी’\nप्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनाची छाप प्रत्येक दृश्यात दिसून येते\nIttefaq Movie Review : बदलत्या संदर्भासह अचूक इत्तेफाक\nपत्नीचा खून करून पळालेल्या विक्रमने त्याच रात्री मायाच्या (सोनाक्षी सिन्हा) नवऱ्याचाही खून केला आहे.\nFaster Fene Movie Review: ‘फेणे’ला पाहताना आप्पाच्या प्रेमात पडाल\nअमेय आणि गिरीश यांच्यातील जुगलबंदी ही सिनेमाची जमेची बाजू\nआजच्या काळातही ‘हलाल’चा संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो.\nकासवाच्या पोटातून सुटणारे कोडे\nएखाद्या चित्रपटाची हीच कथा आहे, हाच विषय आहे असे म्हणता येत नाही.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/lekha/", "date_download": "2018-04-21T03:29:45Z", "digest": "sha1:LLM4GRCBTNVSJFUMYKU4BDVFUYZBYE2W", "length": 14622, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लेख | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसमकालीन राजकीय संस्कृतीचं समाजशास्त्र\nसध्या आपली सार्वजनिक राजकीय चर्चा प्राण्यांनी गजबजलेली दिसतेय.\nकविता कुणा टुकार मासिकात छापून आलीय. पोरं आग्रह करतात म्हणून तो लाजत ती म्हणतो..\nयुरोप-पर्यटनकेंद्री नवे पुस्तकही ‘मॅजेस्टिक’नेच प्रसिद्ध केले आहे.\nया संग्रहात ‘कविता आणि मी’ असा एक शोध सर्वत्र आढळतो.\n‘काश्मीर प्रश्न’ ‘शब्द’कडून मागे\nमूळ पुस्तकाची दुसरी आवृत्ती म्हणून ही २०१७ ची आवृत्ती प्रकाशित केली गेली.\n‘सेक्शुअल’ कथांचा काव्यात्मक आविष्कार\nकवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या किरण येले यांच्या सात कथांचा संग्रह ‘मोराची बायको’ हा नुकताच प्रकाशित झाला आहे.\nग्रीस आणि भारत हे अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा असलेले देश आहेत.\nया कादंबरीचे कथानक घडते ते स्कॉटलंडमधील लॉचडभ या गावी.\nऐन वसंतात अर्ध्या रात्री..\nजणू प्रतीकात्मक. साऱ्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसारखं. खरं तर ग्रेट ब्रिटन म्हणजे एके काळची महासत्ता.\nनीलकंठाचे हलाहल प्राशन आणि रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया\nबँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर त्यांच्या कामासंबंधी अनेक समित्यांनी वेळोवेळी ऊहापोह केला आहे.\n‘वीरप्पन विरुद्ध विजय कुमार’ हे पुस्तक लवकरच राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील निवडक भाग..\n‘काश्मीर प्रश्न’ आणि वैचारिक अप्रामाणिकपणा\nनव्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर डोळे सरांच्या बरोबरीने ‘रश्मी भुरे’ यांचे नाव सहलेखिका म्हणून लावण्यात आले आहे.\nप्रांजळ आणि थेट आत्मकथन\nतर, याच करण जोहरने स्वत:च्या आयुष्यावर आधारित ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ हे पुस्तक लिहिले आहे.\n.. पुन्हा उभा राहीन\nजे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेऊन मी पस्तीस वर्षांपूर्वी नगरला परत आलो.\nभैरप्पांच्या साहित्याचा रसस्पर्शी वेध\nया भारतीय साहित्यकाराची ओळख मराठी वाचकांना करून दिली\nहे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने अफाट परिश्रम घेतल्याचे जाणवते.\nपळस म्हणजे पलाश वृक्ष; रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’असे म्हटले जाते.\nसाधे फेसबुकवर शोधायला गेलो तर माझ्या सहा मत्रिणींनी लग्नानंतर त्यांचे नाव आणि आडनाव बदलले होते.\nआपल्याकडे उत्तरआधुनिक विचारांची प्रारंभिक मुहूर्तमेढ साठ आणि सत्तरच्या दशकांत रोवली गेली.\nसामाजिक बदलात उच्चशिक्षण नापासच\n‘सामाजिक बदला’मागे किंवा सामाजिक बदल घडवून आणण्यात जे प्रभावी घटक सामील असतात\nदेशसेवेच्या ‘सोवळ्या’ प्रयोगाची कहाणी\nजनसामान्यांच्या मनात मात्र ‘भारत सेवक समाज’ या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे.\nसाध्या-सरळ मार्गाने जगू पाहणाऱ्या स्त्रियांची होरपळ त्यांचं जगणं कसं अस करून टाकतं हा या कथांचा केंद्रबिंदू आहे.\nजफ़ा यांना आलेल्या पाकिस्तानी तुरुंगातल्या अनुभवांवरून वाचकाला त्यांच्या या वृत्तीचं विशेष दर्शन होतं.\nपुरातत्त्व म्हणजे सामान्यत: जमिनीच्या पोटात दडलेले सांस्कृतिक वैभव शोधणारे शास्त्र.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/van-heusen+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-21T03:48:16Z", "digest": "sha1:BTAUUHN7HBTKZXLVF7NZDX6BY2FO6IS7", "length": 25868, "nlines": 784, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वन हेअसेन शिर्ट्स किंमत India मध्ये 21 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nवन हेअसेन शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 वन हेअसेन शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nवन हेअसेन शिर्ट्स दर India मध्ये 21 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 200 एकूण वन हेअसेन शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वन हेअसेन में s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDchKoB आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी वन हेअसेन शिर्ट्स\nकिंमत वन हेअसेन शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वन हेअसेन में s स्त्रीपीडा सासूल शर्ट SKUPDbPCO8 Rs. 2,519 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.448 येथे आपल्याला वन हेअसेन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDb8Ck8 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 200 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nशीर्ष 10वन हेअसेन शिर्ट्स\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s चेकेरेड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s चेकेरेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन वूमन s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s सेल्फ डेसिग्न सासूल शर्ट\nवन हेअसेन में स चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s सॉलिड पार्टी शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s चेकेरेड सासूल शर्ट\nवन हेअसेन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_11.html", "date_download": "2018-04-21T03:51:23Z", "digest": "sha1:73UFNQPQKJQWTPIOEOEWOUCDBVHXQWWF", "length": 27164, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: युती हवीच कशाला?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदोन वर्षापुर्वी पावशतकात जमलेली युती ऐन मतदानाच्या तीन आठवडे मोडण्यात आली. तेव्हाही जागावाटप हाच शिवसेना व भाजपा यांच्यातील वादाचा विषय झाला होता. मग हे भांडण कमालीचे विकोपास गेलेले होते. त्यानंतर भले कितीही तडजोडी झाल्या असतील. पण तरीही या दोन पक्षांना मित्र म्हणून जगता वागता आलेले नाही. कारण निकालानंतर लगेच युती पुन्हा होऊ शकली असती. पण जाणिवपुर्वक भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला जितके म्हणून अपमानित करता येईल, तितकी खेळी केलेली होती. सेनेच्या पाठींब्याशिवाय राष्ट्रवादीच्या आवाजी पाठींब्यावर भाजपाने सरकार बनवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी त्याला न्यायालयीन आव्हान दिल्यवरच घाईगर्दीने बहुमताचा घटनात्मक पल्ला गाठण्यासाठी पुन्हा युती साधण्यात आली. पण सत्तेत जाऊनही सेना टिका करीत राहिली आहे आणि भाजपाचेही नेते डिवचणारी भाषा वापरत राहिलेले आहेत. मात्र तेव्हा सेनेला सत्तेत सामावून घेताना कुठलेही महत्वाचे पद भाजपाने दिलेले नाही. नेत्यांच्या हव्यासामुळेच सेनेला सरकारमध्ये सहभागी व्हावे लागले. ही शिवसेनेसाठी दुय्यम बाब होती. कारण त्यानंतर केव्हाही शिवसैनिक भाजपाला मित्र मानू शकलेला नाही. म्हणूनच आता कितीही युती झाली, तरी मैदानात शिवसैनिक भाजपासाठी काम करण्याची शक्यता नाही. किंबहूना भाजपाचाही कार्यकर्ता मनपुर्वक आपल्या भागातील शिवसेना उमेदवारासाठी काम करील, अशी शक्यता संपलेली आहे. मग पक्षप्रमुख व मुख्यमंत्री मिळून मुंबई पालिका मतदानासाठी युती करणार म्हणजे काय, ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. कालपरवा जोगेश्वरीच्या रेल्वेस्थानकाचे उदघाटन वा शिवस्मारकाचा सोहळा; या निमीत्ताने झालेली खडाजंगी समोर असताना युती या शब्दाला अर्थ राहिलेला नाही. म्हणूनच युती होणार म्हणजे काय, याचे उत्तर दोन्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न असेल.\nपंचवीस वर्षापुर्वी अशी युती झाली तेव्हाची गोष्ट वेगळी होती. हिंदूत्व हा त्यांना जवळ आणणारा धागा होता आणि आज ती भावना संपलेली आहे. शिवसेना भले अजून त्यात अडकून पडलेली असेल. भाजपाने हिंदूत्व किंवा तत्सम विषयाकडे पाठ फ़िरवून सत्तेची समिकरणे मांडलेली आहेत. त्यासाठी हव्या तशा तडजोडी केलेल्या आहेत. अशा स्थितीत युतीचा आधार कुठला, त्याचेही उत्तर दोन्ही पक्ष देऊ शकणार नाहीत. उलट दोन्ही पक्ष स्वबळावर लढले, तर मुंबईत कॉग्रेसचे उरलेसुरले बळही संपू शकते. विधानसभा निवडणूकीने त्याची प्रचिती आणून दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात कॉग्रेस वा राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश करून पवित्र झालेले आहेत. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांना पराभूत करण्यासाठी झालेली जुनी युती आज कामाची राहिलेली नाही. त्या त्या पक्षांच्या कार्यकर्ते व नेत्यांनीच जुन्या पक्षाला रामराम ठोकला आहे. सहाजिकच आजची मुंबई किंवा अन्य महानगरात सेना व भाजपा यांनी हात मिळवण्यापेक्षा परस्परांची शक्ती अजमावून बघणेच योग्य ठरेल. मुंबई हा दिर्घकाळ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि भाजपाला मिळालेले यश तात्पुरते आहे. अशावेळी शिवसेनेला कोणीही पारंपारिक विरोधक मुंबईत राहिलेला नाही आणि भाजपा हाच सेनेसाठी खरा प्रतिस्पर्धी आहे. त्याच्याशी दोन हात आज करता आले तर सेनेला आपला राज्यव्यापी पाया नव्याने विस्तारण्याची संधी निर्माण होऊ शकेल. १९८५ सालात मुंबईची सत्ता स्वबळावर मिळाल्यानंतरच सेना महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात जाऊन धडकली होती. मुंबई जेव्हा सेनेचा बालेकिल्ला असतो, तेव्हाच सेनेला मोठी मुलूखगिरी करता येते; असा आजवरचा इतिहास आहे. तीन दशकापुर्वी मुंबई काबिज केली, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करून दाखवण्याची ऐतिहासिक संधी आज सेनेकडे आहे. मग युती कशाला\nअशा युतीमुळे सेनेला सर्व जागी असलेली हक्काची मते ठरवता येत नाहीत. किंबहूना अशा मतदानात जिथे मित्रपक्षाचा उमेदवार असतो, तिथे सेनेला धनुष्यबाणावर शिक्का मारणार्‍यांना वंचित करावे लागते. मात्र जिथे सेनेचा उमेदवार असेल, तिथे मित्रपक्षाचे मत धनुष्यबाणावर पडेल, याची कुठलीही हमी देता येत नाही. मग युतीचा नेमका लाभ कुठला असू शकतो दिड वर्षापुर्वी बांद्रा पुर्व येथे बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली, तेव्हा भाजपाने सेनेला पाठींबा दिलेला होता. त्यामुळे भाजपाची मते सेनेच्या पारड्यात पडलेली दिसली नाहीत. विधानसभेत भाजपाला तिथे २५ हजार मते होती आणि पोटनिवडणूकीत सेनेची फ़क्त पाच हजार मते वाढली. उलट कॉग्रेसचे नारायण राणे यांच्या मतात २० हजार मतांची वाढ झालेली होती. म्हणजेच गेल्या विधानसभेच्या मतदानात भाजपाला मिळालेले यश कॉग्रेसकडली मते आल्याने मिळालेले होते. तीच मते पोटनिवडणूकीत पुन्हा कॉग्रेसकडे गेल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र सेनेची विधानसभेतील मते ही हक्काची असून कुठून तरी आलेली मते नव्हती. असे जे मुंबईभर पसरलेले सेनेचे मतदार आहेत, त्यांच्यापैकी काहींना सेनेचा उमेदवार नाकारण्यातून काय साधले जाऊ शकते दिड वर्षापुर्वी बांद्रा पुर्व येथे बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली, तेव्हा भाजपाने सेनेला पाठींबा दिलेला होता. त्यामुळे भाजपाची मते सेनेच्या पारड्यात पडलेली दिसली नाहीत. विधानसभेत भाजपाला तिथे २५ हजार मते होती आणि पोटनिवडणूकीत सेनेची फ़क्त पाच हजार मते वाढली. उलट कॉग्रेसचे नारायण राणे यांच्या मतात २० हजार मतांची वाढ झालेली होती. म्हणजेच गेल्या विधानसभेच्या मतदानात भाजपाला मिळालेले यश कॉग्रेसकडली मते आल्याने मिळालेले होते. तीच मते पोटनिवडणूकीत पुन्हा कॉग्रेसकडे गेल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र सेनेची विधानसभेतील मते ही हक्काची असून कुठून तरी आलेली मते नव्हती. असे जे मुंबईभर पसरलेले सेनेचे मतदार आहेत, त्यांच्यापैकी काहींना सेनेचा उमेदवार नाकारण्यातून काय साधले जाऊ शकते पोटनिवडणूकीने भाजपाची विधानसभेच्या वेळची मते टिकलेली नसल्याचा निर्वाळा दिलेला आहेच. मग युती करून कुठला लाभ सेना पदरात पाडून घेणार आहे पोटनिवडणूकीने भाजपाची विधानसभेच्या वेळची मते टिकलेली नसल्याचा निर्वाळा दिलेला आहेच. मग युती करून कुठला लाभ सेना पदरात पाडून घेणार आहे आपल्या बालेकिल्ल्यात युती वा तडजोडीची गरज सेनेला वाटावी, ही अजब बाब आहे. विधानसभेने वा तेव्हा युती तुटल्याने दुरावलेली मनसेच्या गोटातीलही बहुतांश मते सेनेकडे पुन्हा आलेली आहेत. याच मतांना जपणे व जोपसण्यात सेनेचे भविष्य दडलेले आहे. म्हणूनच युती करण्यापेक्षा भाजपाला स्वबळावर लढण्याची संधी देऊन कॉग्रेसचा पाया आणखी खच्ची करण्यास सेनेने हातभार लावणे योग्य ठरेल.\nकॉग्रेस आणि भाजपा यांच्यात अमराठी मतविभागणी झाली, तर सेनेचा पाया अधिक भक्कम व मजबूत होऊ शकतो. किंबहूना त्यामुळेच सेनेला प्रथमच स्वबळावर थेट बहूमत मिळवण्यापर्यंत मजल मारणेही शक्य होणार आहे. आजची राजकीय स्थिती बघितली तर सेना हाच मुंबईतला सर्वात प्रभावी पक्ष आहे. तर भाजपाखेरीज बाकीचे सर्व पक्ष दुर्बळ असल्याने सेनेच्या भोवती मतांचे धृवीकरण वाढू शकते. नव्या मुंबईत गणेश नाईक व वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांना मिळालेले यश, त्याचीच साक्ष आहे. तेच काहीसे दिल्लीत केजरीवाल यांनी घडवून आणलेले होते. जिथे जो पक्षनेता प्रभावी आहे, त्याच्या भोवती स्थानिक मते आकर्षित होतात, असे अलिकडल्या मतदानाने सिद्ध केलेले आहे. किंबहूना तेच भाजपाला याक्षणी नेमके ठाऊक असल्याने, स्वबळाची सुरसुरी करणार्‍या नेत्यांना बाजूला सारून, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव आणलेला आहे. अगदी ७०-७५ जागांपर्यंतही भाजपा तडजोडीला तयार होऊ शकेल. पण त्यात त्याचा लाभ होणार म्हणून शिवसेनेचा लाभ कुठला असेल, त्याचे उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. मनसेची मते मोठ्या संख्येने सेनेकडे परतली असल्याने, सेना आज स्वबळावर पालिकेत बहूमत मिळवण्याच्या स्थितीत आहे. त्यात फ़क्त बहूमताला महत्व नाही, तर ‘मुंबई कोणाची’ त्याचेही उत्तर दिर्घकालीन राजकारणात सेनेला उपयुक्त ठरणारे असणार आहे. मात्र त्यासाठी सर्व २२७ जागा लढवून तो पल्ला गाठण्याचे धाडस सेनेला करावे लागेल. त्यात घातलेला मोडता म्हणजे युती होय. जी पुढल्या कुठल्याही मोठ्या निवडणुकीत टिकण्याची कोणी आज हमी देऊ शकत नाही. स्वबळावर बहूमत मिळवणे आणि युती करून दोनचार जागा अधिक संपादणे, यातला फ़रक राजकीय महत्वाकांक्षा स्पष्ट करणारा असेल. बघू यापैकी कुठला पर्याय सेना निवडते\n१०० टक्के मनातलं लिहीलात भाऊ .\nमला वाटतं राज यांनी जो दोस्तीचा हात पुढे केला आहे तो उद्धवांनी पकडावा. हे जरी माझं स्वप्नरंजन असलं तरी भाजपबरोबरच्या युतीच्या दु:स्वप्नापेक्षा निश्चितच सौख्यदायी आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaganpatiwai.org/index.php/2017-02-21-09-43-48", "date_download": "2018-04-21T03:31:20Z", "digest": "sha1:WCGW56H6FD6NOZUEU57OGRIBGMZ5QHOU", "length": 62981, "nlines": 38, "source_domain": "mahaganpatiwai.org", "title": "वाडा वा प्रासाद वास्तुशैली", "raw_content": "\nवाडा वा प्रासाद वास्तुशैली\nवाडा वा प्रासाद वास्तुशैली\nवाडा वा प्रासाद वास्तुशैली\nवाडा हा एक गृह-वास्तुप्रकार असून मालकाच्या सांपत्तिक ऐपतीनुसार त्याची बांधणी होत असल्यामुळे त्याचे आकार लहानमोठे आढळतात. सामान्यत: दोन चौक असलेल्या वास्तूपासून सात चौकांपर्यतचे (पुण्यातील मोरोबादादांचा वाडा )आणि एक/दोन मजल्यांपासून सात मजल्यांचे (शनिवारवाडा ,पुणे )वाडे उत्तर पेशवाईत आढळतात. मुळात वाडा ही वास्तुरचनेतील संकल्पना भारतात फार प्राचीन काळी अस्तित्वात होती. तिचा उल्लेख प्राचीन संस्कृत वाड:मयात (बाणभटटाची कादंबरी ) आणि विशेषतः वास्तुशिल्पशास्त्रावरील मध्ययुगीन ग्रंथात (समरांगणसूत्रधार)आढळतो;पण उत्तर पेशवाईत वाडा या वास्तुप्रकाराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि पेशवे, त्यांचे आप्तेष्ट, सरदार ,सावकार, आश्रित यांनी पुणे,नाशिक,सासवड,सातारा,वाई,माहुली वगैरे ठिकाणी वाडे बांधले.तसेच मराठे ज्या ठिकाणी राजकीय हेतूने स्थायिक झाले. वा स्थिरावले, अशा ठिकाणही उदा: तंजावर,बागलकोट, ग्वाल्हेर, इंदूर,माहेश्वर ,बडोदे येथे त्यांनी वाडे बांधले.पेशवाईतील वाडे हा एक स्वतंत्र वास्तुवविषय आहे;कारण कार्यानुरूप आकारनिर्मिती, भक्कम पाया व इमारतबांधणी, सुक्ष्म कलाकुसर,छायाप्रकाराचे कार्यानुरूप नियोजन इत्यादी वैशिष्ट्ये त्यात आढळतात.\nवाईतील सर्वात जुना वाडा गोपीनाथ पंत (शिवकालीन वकील )यांचा असून तो श्र्री.बापू नायकवडी यांनी खरेदी करून त्याचे प्रवेशद्वार व अन्य काही जुने अवशेष अद्यापि तिथे अवशिष्ट आहेत.त्यानंतरच्या काळातील प्रमुख वाड्यात आंधळीकर-उंब्रजकर देशपांडे,द्रविड यांचे वाडे छत्रपती शाहूमहाराजांच्या काळातील (१७०७-१७४९)अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेले असावेत.याशिवाय वाकडे,कोठावळे,पंडीत यांचे जुन्या वाईतील वाडे तसेच रास्ते वाडा,मोतीबाग),गंगाधरराव रास्ते (विद्यमान शासकीय मुद्रणालयाचा वाडा), हळबे,अनगळ,वैद्य,फडके,गणपतराव रास्ते (गोशाळे रास्ते वाडा)आणि रास्त्याचे आप्तेष्ट गाडगीळ,साठे यांनी बांधलेले आणि रास्त्यानी जागा व आर्थिक साहाय्य देऊन बांधले गेलेले देवकुळे वाडा,दातार वाडा,भानू वाडा,मेणवलीकर,जोशींचा वाडा,भावे वाडा, पटवर्धन वाडा वगैरे वाडे प्रसिद्ध आहेत. यातील बहुतेक सर्व वाडे अठराव्या शतकातील असून काही एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहेत. मेणवली येथील नाना फडणीसाचा वाडा सर्व वास्तुविशेषांच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असून तो विशेषतः भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या वाड्यांपैकी काही वाडे १९४८ च्या गांधीवध जाळपोळीत पूर्णतः नष्ट झाले आहेत;काही वाड्याचे नूतनीकरण झाले आहे; काहींची बरीच पडझड झाली आहे,तर काही वाड्यांच्या जागी स्वतःच्या मालकीच्या सदनिका बांधल्या गेल्या आहेत. आता अवशिष्ट असणार्‍या जुन्या वाड्यांमध्ये शासकीय मुद्रणालय,(गंगापुरी),गोशाळे रास्ते वाडा (गणपती आळी),मोतीबाग (मोतीमहाल),नाना फडणीसांचा वाडा असे काही हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच अस्तित्वात असून बाबासाहेब पटवर्धनांचा वाडा,भाव्यांचा वाडा वगैरे त्यांतल्या त्यात सुस्थितीत असणारे वाडे आहेत.\nया वाड्यांच्या वर्णनाकडे वळण्यापूर्वी वाडा या वास्तुविशेषाची पेशवेकाळात वास्तुरचना कशी होती,हे पाहणे अधिक उचित ठरेल. पेशवेकाळातच वाडा-वास्तुरचना फार मोठ्या प्रमाणात झाली आणि वाई शहर हे पेशवाईतील एक प्रमुख ठिकाण असल्यामुळे ते याला अपवाद नव्हते.सामान्यतः वाडे हे तत्कालीन समाजातील उच्चभ्रू सरदार,सरंजामदार,सावकार इत्यादींनी बांधलेले आढळतात.त्यामुळे मध्ययुगीन काळात वाडा हा निवासस्थान, कार्यालय आणि अन्य दैनंदिन व्यवहारासाठी वापरला जाई. साहजिकच त्याचे दर्शनी स्वरूप गढीसारखे आणि संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम असे.त्यामुळे वाड्याच्या सभोवती अनेकदा भक्कम दगडी संरक्षक भिंत बांधण्यात येई.वाड्याचे दरवाजे मोठे असत व त्याला दिंडी दरवाजा असे.दरवाजावर व दिंडी दरवाजावर गणेशपट्टी असावयाची. गणेशपट्टीवर काही ठिकाणी कलश,तर काही ठिकाणी गणपती व कडेने वेलपत्री कोरलेली असे. वाड्याचा दरवाजा शक़्यतो पूर्वाभिमुख किंवा उतराभिमुख असे.त्याला काही अपवाद वाईमध्ये आढळतात.उदाहरणार्थ,श्र्री. गणपतराव रास्ते यांनी इ.स.१७७१-७२ मध्ये गणपती आळीत गणपती मंदिराच्या बांधकामाच्या वेळी वापरलेल्या व उरलेल्या लाकूडफाट्याचा उपयोग करून बांधलेला वाडा होय.त्यास गोशाळे रास्ते वाडा म्हणतात.तो दक्षिणाभिमुख असून गेल्या पंधरा-वीस वर्षांत त्याच्या आतील बाजूस काही किरकोळ फेरबदल व सुधारणा झाल्या असल्या,तरी त्याचा मूळ ढाचा फारसा बदललेला नाही.साधारणतः प्रत्येक वाड्याला देवडी अथवा सदर असे व नंतर पहिला चौक, चौकात कारंजी वा हौद,नंतर मुख्य वाड्याचे जोते.ते साधारण:सव्वा मीटर ते दीड मीटर उंच असे.त्यामुळे ओसरी,माजघर,स्वयंपाकघर ही इतर दालने क्रमाने येत.दिवाणखाना पहिल्या मजल्यावर असे,दिवाणखान्यात स्त्रियांची उठण्या-बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असे. त्यांच्यासाठी जिनेही वेगळे असत.भिंती रुंद म्हणजे दीड-दोन मीटरच्या असत. त्यामुळे बहुतेक जिने भिंतीत असत.जामदारखाना स्वतंत्र असे किंवा एखाद्या खोलीतच भिंतीची रूंदीं पाहून त्यात जडजवाहीर ठेवण्याच्या दृष्टीने सोय केलेली असे.दिवाणखाना,महालातील भिंतीवर,ओसरीवर,मुख्य भिंतीवर,चौकात आदी ठिकाणी सुशोभनासाठी पौराणिक प्रसंगांवरील चित्रे काढण्याची सर्रास पदधती होती.तत्त्वपोशीला नक्षीकाम करण्याची पद्धत होती.सामान्यतः वक्ररेषांकित समाकल छत असे.ही नक्षी लाखेने चिकटविलेली असे. रसिकतेनुसार दिवाणखान्यांतूनही कारंजी असत.तावदानांना रंगीत काचा वापरीत.हंड्या-झुंबरांची खूपच फॅशन होती.दिवाणखान्यात हंड्याझुबरे हमखास लावली जात असत.ती इटलीमधली व्हेनिस शहरातून मागविलेली असत.दिवाणखान्यातील अलंकरणाचे महत्वाचे घटक म्हणजे पर्णांकित रचनाबंध असलेली चन्द्रकोरी-झालरयुक्त महिरपी नक्षीदार कमान व त्या कमानीच्या बाजूंस असलेले सुरूचे नक्षीदार कोरीव स्तंभ होत.भारतात ही अलंकरणाची संकल्पना व प्रतिमान प्रथम मोगलकाळात शहाजहान बादशाहाच्या वेळी (कार:१६०६-१६५८)प्रचारात आले.पुढे ते राजस्थानात प्रविष्ट होऊन लोकप्रिय झाले.अठराव्या शतकात मराठ्यांचा माळवा व राजस्थानात संचार आणि संबध वाढला,तसे ते प्रतिमान देवाणघेवाणीतून महाराष्ट्रातील वास्तुशैलीत प्रविष्ट झाले. पुढे पेशव्यांनी राजस्थानातून गवंडी,कारागीर,कलाकार महाराष्ट्रात आपल्याबरोबर आणल्यामुळे मराठ्यांच्या प्रासादात ते प्रतिमान प्रकर्षाने दिसू लागले.परिणामतः ही प्रतिमाने मराठ्यांच्या शाही वाड्यांतून सरसकट वापरात येऊ लागली.लाकडावर कोरीव काम करणारे कारागीर बहुधा कर्नाटकातील कारवारमधून आणले जात. एक खण साधारणतः दीड मीटरचा असे. मोठ्या वाड्यातील दालने पाचखणी,सातखणी अशी असत.ऐनाचे व सागवानी लाकूड वाशांसाठी वापरीत.ते टणक व कीड न लागणारे आणि विशेष म्हणजे पाण्याने सहजासहजी न कुजणारे मुबलक उपलब्ध होते. बांधकाम मुख्यतः चौकट संरचनात्मक व भार ग्रहणक्षम (लोड बेअरिंग)अशा दोन्ही प्रकारांनी केले जाई. लाकडी स्तंभ व खांब उभारताना वाळवी वगैरे प्रकारची कीड लागू नये म्हणून त्याचा चौथरा दगडी बनवून घेत.खांब जात्यात खुंटा बसवावा त्या पद्धतीने चौकोनी वा गोल तासलेल्या दगडात बसवीत असत. वर टाकलेल्या दोन तुळ्यांमध्ये जोडणार्‍या कड्या साधारणपणे ५ ते ९ सें.मी. रुंद असत.काही ठिकाणी १३सें.मी.रुंद आढळतात.त्यावर रिफाड व रिफाडवर माती टाकून जमीन करीत. पट्ट्यांना अंधेरी म्हणत.दिवाणखाना दुघई किंवा तिघई असे;कारण सुरूचे नक्षीदार खांब टाकून खोलीची रुंदी वाढविलेली असे.तसेच खिडक्यावरही महिरपदार नक्षीकाम असे.मेघडंबरी हा त्या काळातील वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना व वैशिष्ट्य होय.बांधकामासाठी मातीत चुना,गवत,गूळ मळवून कुजवीत आणि आवश्यकतेनुसार त्यात राळ,साबुदाणा,डिंक,सरस वगैरे चिकटपणासाठी घालीत असत.अनेकदा घोटलेल्या भिंतीवर संदलासदृश चुन्याचा किंचितसा थर देत.त्यामुळे अशा भिंतींना भेगा व चिरा सहसा पडत नसत.त्यामुळे चित्रीकरणास त्या सुलभ होत.गवत मातीला धरून ठेवते म्हणून ते वापरीत असत.शिशाचा उपयोग मुख्यत्वे वास्तूच्या पायात करीत.घोटीव दगडाच्या भिंती बांधतानाही त्यांतील सांधे घट्ट व पक्के होण्यासाठी,सांधण्यासाठी शिशाचा रस ओतीत असत.उजेडासाठी हंड़यांखेरीज मोठ्या समयांचा उपयोग करीत.\nवाईत सद्य:स्थितीत हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच पेशवेकालीन वाडे अवशिष्ट असून त्यातूनही काही अंतर्गत फेरफार वा बांधकाम केलेले आढळते.त्या दृष्टीने आजमितीस तसा पूर्णतः शाबूत असलेला प्रासाद वा वाडा म्हणजे वाईच्या उतरेस दीड किमी.वर असलेला मोतीमहल होय.मोतीबागेमध्ये एक दुमजली पूर्वाभिमुख हवेली आहे.ती सध्या असलेल्या उद्यानाच्या मध्यभागी आहे.ही आरामगृह किंवा समरपॅलेससारखी हवेली असून ती आनंदराव भिकाजी रास्ते यांनी इ.स.१७८७ मध्ये मोहिमांतून उसंत मिळताच आराम व मनोरंजनांसाठी बांधली असावी. हवेलीभोवती पूर्वी सुरेख बाग होती आणि चारही बाजूंनी विटांच्या भिंतींचा भक्कम प्रावकार होता.तो व हवेली अद्यापि सुस्थितीत असून बगीचा व त्यातील कारंजी उद्ध्वस्त झाली आहेत.ही वास्तू वा हवेली विजापूर येथील आदिलशाही असर महालासारखी बाहेरून दिसते.फरक एवढाच की,या वास्तूच्या कमानी अतिशय सुशोभित पर्णाकित रचनाबंधाच्या अलंकरणाचे नटलेल्या चन्द्रकोरी-झालरयुक्त असून असर महालाच्या कमानी रोमन कमानीप्रमाणे साध्या अनलंकृत आहेत.ह्या वास्तूच्या प्रवेशद्वारापाशी सोपावजा दोन खोल्या आहेत.त्या बहुधा पहारेकर्‍यांसाठी बांधल्या असाव्यात.दुसर्‍या द्वारातून आत गेल्यावर समोर हवेली दृष्टीस पडते.आतमध्ये भिंतीवर सर्वत्र भित्तिचित्रे आहेत.सर्वच दालनांतील समताल छते नक्षीदार व लाखकाम केलेल्या वेलबुट्टयांनी सुशोभित केली आहेत.सुरूचे कलाकुसरयुक्त स्तंभ आणि पर्णाकित नक्षीच्या लाकडी कमानी लक्षवेधक आहेत. वास्तूचे कलाकुसरयुक्त छत आणि स्तंभांमधील जागा राजस्थानी शैलीतील सुंदर भित्तिचित्रांनी चित्रांकित केली आहे.दुसर्‍या मजल्यावरील दिवाणखान्यात छताखाली चारी बाजूंस लघुचित्रे असून त्यांत पौराणिक विषयाबरोबरच काही लौकिक जीवनातील चित्रे आहेत.भिंतीवर महाभारत, रामायण, हरिविजय यांतील कथानकाची चित्रे असून घरगुती जीवनातील, युद्धभूमीवरील व शिकारीसारखी दृश्येही चितारली आहेत.एकूण मोतीबागेच्या या हवेलीत/प्रासादात सुमारे दोनशे लहानमोठी भित्तिचित्रे आढळतात.हवामानामुळे व काळाच्या ओघात त्यांत्तील काही भित्तिचित्रे निस्तेज व खराब झाली आहेत;मात्र त्यांवरील रंगसंगती अद्यापि टवटवीत वाटते.येथे साधारणत;२५ सेंमी x १२ सेंमी पासून १ मीटर x ०.५० मीटर आकाराची विविध विषयांवरची भितिचित्रे आहेत.या हवेलीच्या पुढच्या ओसरीवर तत्कालीन कारंजाचे अवशेष दृष्टोत्पत्तीस येतात.याशिवाय उद्यानात आयताकृती तळ्यात पूर्वी कमळे होती.हवेलीच्या अगदी समोरच्या वायव्य कोपर्‍यात एक मोठा आड असून त्यावरअजस्त्र असा रहाट बांधलेला आहे.या रहाटाला पत्र्याच्या बादल्या असून त्यांतून पाणी सुमारे चोवीस मीटर उंचीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडण्याची व्यवस्था केली होती.या रहाट व गाडग्याची रचना अनेक घट वा गाडगी एकाच वेळी एका साखळीत गोलाकार लावून त्यातून पाणी सतत उपसले जाई.एका पाठोपाठ एक घट(गाडगी) पाणी भरून वर येत आणि रहाटाभोवती फिरून स्त्रो वरच्या हौदात रिकामे होत असत आणि पुन्हा पाणी वर आणण्यासाठी ते विहिरीत खाली जात असत. हे चक्र सतत चालून त्यातून निरंतर पाण्याचा स्त्रोत वरच्या हौदात पडत असे.एकूण या रहाटगाड्ग्याची रचना,प्रवाहात सातत्य राहील अशा पद्धतीने केलेली होती.हे रहाटगाडगे बैल किंवा रेडा यांच्या साहाय्याने फिरविले जाई.येथे गतीची दिशा बदलण्याची व्यवस्था असून बैल किंवा रेडा जमिनीवर फिरतात,म्हणजे त्यांची गती जमिनीला समांतर असते. दात्यांच्या साहाय्याने दोन चाके एकमेकांशी काटकोनात बसवून या समांतर गतीचा रोख नव्वद अंशाने बदलला जाई.चाके जमिनीसरशी फिरण्याऐवजी जमिनीशी काटकोनात फिरतात आणि त्यांच्याबरोबर घटांची माळही फिरते. त्यामुळे वरच्या हौदापर्यत घट वा गाडगे पूर्ण भरून गतीनुसार आपोआप रिकामे होते.\nपूर्वीची ही पर्शियन व्हीलची संकल्पना आता क्वचितच पाहावयास मिळते.वाईतही तिचा प्रयोग आनंदराव रास्त्यांनी कारंजी आणि उद्यानातील पाण्यासाठी प्रथमच केला. अशाच प्रकारचे रहाटगाडगे मेणवली येथील नाना फडणीसांच्या वाड्यात पाहावयास मिळते;मात्र तिथे उंचावर टाकी बांधलेली दिसत नाही.अद्यापि या पर्शियन व्हीलचे रहाटगाडगे फार क्वचीत ठिकाणी आढळतात.या रहाटगाड्ग्याला ‘पर्शियन व्हील’असे म्हणतात; कारण हे प्रतिमान इराणमधून भारतात प्रविष्ट झाले आहे.वरच्या उंच टाकीतील पाणी सायफन पद्धतीने खापराच्या नळावाटे उद्यानात सर्वत्र फिरविले असून वास्तूतही आणले आहे. शिवाय वाई शहरातील काही मंदिरांतही आणले होते हवेलीच्या चारही बाजूंना चौकोनी आकाराचे वाफे बांधले असून त्या सर्वांना पाणी पुरवण्यासाठी अंतर्गत पाट बांधण्यात आले आहेत. या भव्य वास्तूच्या पाठीमागे चौरस आकाराची खोल बांधीव सुरेख तलाववजा विहीर आहे.तिला उतरण्यासाठी पायर्‍या असून पण त्यांसाठी (रात्रीच्या वेळी पोहता यावे म्हणून)भिंतीत कोनाडे आहेत. रास्तेमंडळी या विहिरीचा वापर पोहण्यासाठी करीत.किंबहुना रात्रीच्या वेळी मंद प्रकाशातही ते पोहत असावेत.या प्रासादात दिवाणखान्यात पश्चिमेला एक छोटे दालन आहे.तिथे बैठकीचे आसन असावे आणि सभागृहात मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतील.असे सकृद्ददर्शनी वाटते.\nरास्ते वाडा गंगापुरी(शासकीय मुद्रणालय)\nगंगापुरीमध्ये वाईतील अगदी सुरुवातीचा रास्त्यांनी बांधलेला वाडा (विद्यमान शासकीय मुद्रणालय) असून त्याचे बांधकाम गंगापुरीची नवीन वस्ती होण्याच्या सुमारास म्हणजे इ.स.१७५०-५५ दरम्यानचे असावे.हा वाडा गंगाधर भिकाजी रास्ते यांनी बांधला आहे.हा वाडा पूर्वाभिमुख असून वाड्याच्या सभोवती मजबूत उत्तम दगडी बांधणीचा तट आहे.त्याची लांबी ७५.५५ मीटर व रुंदी ३० मीटर आहे.तटाच्या भिंतींची रुंदी १.४० मीटर आणि उंची ८.१० मीटर आहे.त्यामुळे तटावरून फिरण्याची वाट केलेली असून तटाच्या चार बाजूंस लहान बुरुज आहेत.शिवाय शत्रूवर गोळीबार करण्यासाठी तटास चौफेर लहान भोके ठेवलेली आहेत. वाड्याचा दर्शनी भाग पुण्यातील शनिवार-वाड्याप्रमाणे(त्याची छोटी प्रतिकृती)असून त्याच्या मध्यभागी भव्य दरवाजा (३ मीटर उंच व १.७१ मीटर रुंद)आहे. तिथे दोन रखवालदारांसाठी कठडे आहेत.या दरवाजातून (महाद्वार)आत प्रवेश केल्याबरोबर थोड्या अंतरावर आतील मूळ वाड्याचा दरवाजा दिसतो.हाही दरवाजा मोठा (२.५ मीटर उंच व १.२५ मीटर रुंद)असून वाड्यात दोन चौक आहेत.हा वाडा जुन्या पद्धतीचा असून भक्कम व उत्तम नक्षीदार आहे.वाड्यांतील चौकांचे प्रत्येकी क्षेत्रफळ ९ x ९ चौरस मीटर आहे.हा वाडा दुमजली असून वरच्या मजल्यावर पूर्वी दिवाणखाना होता.त्याची तक्तपोशी वक्ररेषांकित समाकल छताची, नक्षीने नटलेली लाखकाम केलेल्या बेलबुट्ट्यानी सुशोभित केलेली होती.दिवाणखान्यात नक्षीदार कमानी व महिरपीनी नटलेले स्तंभ होते. छताची नक्षी लाल रंगाने रंगविलेली सुरेख दिसत असे.हंड्या व झुंबरे दिवाणखान्यात लावलेली होती.तीत पर्णाकित रचनाबंध असलेली चंद्रकोरी झालरयुक्त कमान व सुरूचे नक्षीदार कोरीव स्तंभ होते.साधारणतः हा दिवाणखाना ९ खणांचा (सु.१५मीटर) असून त्याला ५ लहान व २ कमानी होत्या;याच पहिल्या चौकातील दुसरा दिवाणखाना २ सोप्यांचा (दुघई)होता.दोन्ही सोप्यांस पुढील दिवाणखान्याप्रमाणेच कमानी आहेत;मात्र पहिल्या दिवाणखाण्यापेक्षा याची उंची कमी असून लाकडी छतावरील नक्षीकाम व अलंकरणही अप्रतिम होते.पुढील सोप्यात कारंजे होते.मागील सोप्यात दोन्ही कोपर्‍यात दोन-दोन खणाच्या खोल्या आहेत.वाड्यात भितिचित्र होती.त्यांपैकी फार थोडी अवशिष्ट असून त्यांपैकी एक फुलदाणीचे भितिचित्रे लक्षणीय आहे.वाड्याच्या सभोवती तटाच्या आत बरीच मोकळी जागा असून पूर्वी तीत बाग होती. दक्षिण बाजूस एक मोठी गोलाकार विहीर आहे.तटावर जाण्यास चारी बाजूंच्या भिंतींतून जिने काढले आहेत.संरक्षणाच्या दृष्टीने या वाड्याचे बांधकाम केले असल्यामुळे त्यात संरक्षक दलासाठी स्वतंत्र दालने ठेवली होती.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासनाने या वाड्यात मुन्सफ कोर्ट(न्यायालय)व न्यायाधीशांची राहण्याची सोय केली होती.त्यामुळे पुढील चौकात खाली न्यायालयाची कचेरी व दिवाणखान्यात माडीवर न्यायदान(कोर्ट)अशी व्यवस्था होती. मागील चौकात न्यायाधीश राहत असत.१९४२ च्या छोडो भारत आंदोलनातील क्रांतिकारकांनी त्यात आग लावली.त्यास वाड्याचा अर्धाअधिक लाकडी भाग जळून खाक झाला,तरीसुद्धा पुढे काही वर्षे तिथे कोर्ट भरत असे.\nगणपती आळीमध्ये गणपतराव भिकाजी रास्ते यांनी गणपतीच्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेल्या लाकडाचा आणि अन्य राहिलेल्या सामानाचा उपयोग करून ढोल्या गणपतीच्या प्रतिष्टापनेनंतर(इ.स.१७६२)काही वर्षांनी एक वाडा बांधला.ह्या वाड्यात त्यानी गायी ठेवल्या होत्या.म्हणून तो वाडा गोशाळे रास्तेवाडा म्हणून प्रसिद्धीस आला.या वाड्याचे १९७० नंतर अंतर्गत सजावटीचे नूतनीकरण करण्यात आले आणि दर्शनी भागात दुकाने काढण्यात आली.त्यानंतर काही किरकोळ बद्दल अन्त:स्थ खोल्यांमध्ये करण्यात आले.पुढे इ.स.२००४ नंतर या वाड्याच्या मागील माजघरानंतरचा भाग पाडून तिथे अन्नपूर्णा मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे याचे मूळ स्वरूप बदललेले असले,तरी चौक,त्यासभोवतीचे सोपे आणि देवड्या(मुख्य द्वाराजवळची ओटी)सुस्थितीत आहेत.तदवतच देवडीवरील दिवाणखाना आणि पोटमाळे अवशिष्ट आहेत.चौकातील दगडी जोती स्पष्ट दिसतात.चौकाच्या चारी बाजूंस सोपे असून पुढील सोप्यात उजव्या बाजूस रास्त्याचे देवघर आहे.त्यात रास्तेघराण्यातीलप्रमुख मूळ देव आहेत.जाड भिंतीतून जिने काढलेले आहेत.मात्र माजघर,बांळतिणीची खोली, जवाहरखाना,मुदपाकखानां,आणि गोठे हे कालौघात आता नष्ट झाले आहेत. प्रस्तुत वाड्यात कुठेच भित्तिचित्रे नाहीत आणि कलाकुसरयुक्त,सुरूचे खांब नाहीत;मात्र हंड्या,झुबरे आढळतात.\nआनंदराव भिकाजी रास्ते यांनी आपल्या नातवास म्हणजे रामचंद्रबाबा साठे यांस आप्पांजीमहादेव साठे(जावई)वारल्यानंतर(१७८८)पालनपोषणार्थ वाईस आणले आणि त्यास धर्मपुरीत स्वतःचा राहता वाडा राहण्यास दिला व स्वतःकरिता गणपती आळीत स्वतंत्र,भव्य व मोठा वाडा इ.स.१७९१-९२ दरम्यान बांधला .या ठिकाणी त्यांच्या वंशजांचे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत जाऊनयेऊन वास्तव्य होते.पुढे येथे नगरपालिकेचे कार्यालय झाले.आणि तो पाडून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच आगीच्या भक्षस्थानी तो पडला (इ.स.२००८).या वाड्यासाठी आनंदराव रास्ते यांनी आपले मेहुणे गाडगीळ(सगुणाबाई या कनिष्ठ बहिणीचे यजमान)यांच्याकडून जागा घेतली आणि त्या मोबदल्यात त्यांना मोतीबागेजवळ पर्यायी दिली.या तीनमजली प्रासादाच्या भव्य प्रवेशद्वारावर दोन उत्कृष्ट दिवाणखाने होते आणि त्यात नक्षीदार सुरूच्या खांबावरील आधारित छत अत्यंत कलात्मक रंगविलेले होते.तत्त्वपोशीवर नक्षीकाम केलेले होते.ही नक्षी लाखेने चिकटविलेली होती. हा पूर्वाभिमुख वाडा साधारणत:तीनचौकी,अनेक खोल्यांचा आणि दगडी भक्कम तटबंदीने वेढलेला होता.\nया वाड्याच्या पाठीमागे मधल्या आळीत रास्त्यांनी एक वाडा बांधला होता.सध्या जिथे कन्याशाळा आहे,तो हा वाडा असून तो द्रविड बंधूनी विकत घेतला व त्या ठिकाणी द्रविड हायस्कूल काही वर्षे चालविले.पुढे तिथे मुलींची शाळा सुरू करण्यात आलीं.तीं पुढे हिंगण्याच्या स्त्री-शिक्षणसंस्थेला जोडण्यात आलीं(१९४९).नंतर इ.स.१९५० मध्ये हा द्रविड वाडा संस्थेने विकत घेतला व त्या ठिकाणी तीनमजली इमारत बांधली,यामुळे दोन्ही शाळांच्या अनुक्रमे वर्गासाठी यात आमूलाग्र बदल करण्यात आले; तथापि या वाड्यातील काही जुने अवशेष अवशिष्ट असून त्याचा पश्चिमाभिमुख भरभक्कम दगडी दरवाजा व दिवाणखाना हे लक्षणीय होत.यातील दिवाणखाना व त्याचे कलात्मक छत शाळेने सुव्यवस्थित जतन केले आहे.विशेषतः त्याची तत्वपोशी आणि त्यावरील नक्षीकाम तत्कालीन काष्ठशिल्पांचे उत्कुष्ट नमुने होत.\nमधल्या आळीत याव्यतिरिक्त गाडगीळांचे दोन वाडे होते; पण त्यांपैकी एकाचा पश्चिमाभिमुख दगडी दरवाजा सोडता अन्य काहीच अवशेष शिल्लक नाहीत.दुसर्‍या वाड्याच्या जागी पूर्णतः स्वमालकीच्या सदनिकांचे बांधकाम झाले आहे. वैद्याच्या वाड्याची स्थितीही तशीच आहे. त्याचेही नूतनीकरण झाले आहे.रास्तेकाळात वाईत बरेच जुने वाडे होते. पण कालौघात त्यापैकी काही पडले आणि शहरीकरणाबरोबर त्यांच्या जागी स्वमालकीच्या सदनिकांचे बांधकाम होऊ लागले.त्यामुळे मध्ययुगीन वाडासंस्कृती आणि वाडा-वास्तुविशेष यांचा आता जवळजवळ लोप झाला आहे;तथापि कै.बाबासाहेब पटवर्धन यांचा गंगापुरीतील वाडा अद्यापि बराच सुस्थितीत असून ही वास्तू विद्वान संस्कृत पंडित कृष्णशास्त्री पटवर्धन यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधली आहे. कृष्णशास्त्री पटवर्धन हे श्रीमंतपेशवे यांचे धार्मिक विषयावरील बाबीचे सल्लागार होते.ते श्रीमंत पेशव्यांना मोहिमा व स्वारी करण्यासाठी प्रस्थान मुहूर्त(स्वारीवर निघण्याची शुभ वेळ)काढून देत असत. ह्यामुळे पेशव्यांनी रास्त्यांकरवी त्यांच्या वास्तव्याकरीता वाई येथे गंगापुरीमध्ये जागा आणि द्रव्य दिले.त्यातूनच या वाड्याची निर्मिती झाली असावी कृष्णशास्त्री पटवर्धन यांना एकूण पाचभाऊ होते आणि गंगाधर नावाचा एक मुलगा होता.त्याचा जन्म या वाड्यातच झाला.तो अतिशय हुशार व चाणाक्ष होता. त्याची हुशारी व दक्षता पाहून ऐन विशीत ह्यास सदर गायकवाड यांनी आपल्या बडोदे संस्थानात नेले आणि त्यास दिवाणजीपद बहाल केले.(संदर्भ-कै.द.न.उर्फ बाबासाहेब पटवर्धन यांचे मुत्युपत्र दिले.\nमूळ वाडा दोनचौकी,दुमजली,तिघई आहे.त्याच्या पश्चिमेस पडव्या व त्यांवर माडीं आहे. त्यावरील दिवाणखाना नऊखणी असून त्याला लागून असलेल्या शयनगृहात चारी बाजूंच्या भिंतीवर सुरेख भिंतींचित्रे आहेत.ती पटवर्धनकुटुंबाच्या दक्षतेमुळे सुस्थितीत राहिली आहेत. वास्तूच्या पूर्वेस भव्य प्रांगण व पुढे रस्ता आहे.उत्तरेस सुमारे ४.५० मी.बोळ असून पश्चिमेस परसू आहे. दक्षिणेसरानडेवाडा आहे.प्रांगणाच्या पुढील बाजूस (पश्चिमेस)पूर्वी जोत्यावर लांबसडक सोपा किंवा ओसरी होती व त्याच्या उजव्या कोपर्‍यात (उत्तरेला)देवघर होते.सोप्यात पूर्वेकडील तटबंदीतील प्रवेशद्वारासमोर वाड्यात प्रवेश करण्याचा भव्य दरवाजा असून या दरवाजावरील काष्ठशिल्प विशेषतः गणपतीची लाकडातील कोरीव मूर्ती विलक्षण सुंदर आहेत.अलीकडच्या काळात वाड्यात काही नवीन बांधकाम व डागडुंजी करण्यात आली आहे.\nब्राह्मणशाही येथील कोटेश्वर मंदिराच्या पिछाडीस विनोबा भावे यांच्या पूर्वजांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस बांधलेला वाडा जीर्णशीर्ण अवस्थेत तग धरून आहे.या वाड्याच्या पूर्वेकडील दर्शनी भागात आणि दिवाणखान्यात उत्तम प्रकारचे काष्ठशिल्प तुल्यांवर,स्तंभशीर्षावर आढळते.विविध कोरीव मूर्ती,फुलापानांचे रचनाबंध भौमितिक आकृतिबंध आणि हंस-मोरांसारख्याप्राण्यांचे अलंकरण आहे.हा वाडा बहुधा वतनदार शिवाजी नारायण भावे किवा त्यांच्या चिरंजीवांनी बांधला असावा;कारण पेशव्यांनी त्यांच्या एकनिष्ठ सेवेबद्दल त्यांना बागेसाठी दहा एकर जमीन वाई येथे दिली होती.आणि रास्त्यांच्या आश्रयाने हे घराणे वाई येथेच स्थायिक झाले.शिवाय नारायण यांचा नातू कृष्णराव यांच्या पत्नीने पतीच्या स्मरणार्थ कृष्णेश्वराचे मंदिर बांधले.त्याला रखमेश्वर किंवा श्रावणेश्वर म्हणतात.कृष्णरावांचा मुलगा नरसिंहपेशवेदरबारी सरदार होता.त्याने आपल्या सरदारांना साहाय्य केले म्हणून त्यास गागोदे(तालुका पेण,जिल्हा रायगड)हे गाव इनाम मिळाले.नरसिंगरावाचा मुलगा शंभूराव भावे याने १८७० पूर्वी केव्हातरी कोटेश्वर मंदिर बांधले.या जीर्णशीर्ण झालेल्या मंदिरात दक्षिणोत्त्त्तर भिंतींवर भित्तिचित्रे आहेत.ती बरीच खराब व अस्पष्ट झाली आहेत.\nमेणवली नाना फडणवीस वाडा\nमेणवली येथील वाडा ही वाई परिसरातील अत्यंत सुस्थितीत असलेली मध्ययुगीन मराठा वाडावास्तुशैलीतीत प्रशस्त हवेली असून तीत मुत्युदंड चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काही किरकोळ दुरुस्त्या व रंगरंगोटी करण्यात आली होती(१९९५-९६);तरीसुद्धावाड्याचा मूळ ढाचा सुस्थितीत असून फडणीस यांना तत्कालीन छत्रपतींचे सरदार भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री(सातारा)यांनी इ.स.१७६८ मध्ये वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम म्हणून दिला.तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवलेश्वर(मेणेश्वर)आणि वाडा हे भित्तिचित्रांनी अलंकृत केले.या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर नौबतखाना(नगारखाना)आहे. त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.वरती त्याला चार रहाटगाडगी होती.या विहिरीचे पाणी खापरी नळाद्वारे वाड्यात सायफन पद्धतीने सर्वत्र नेले होते. या खापरी नळांचे काही अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत.उघड्या सोप्याच्या बाजूस उजव्या बाजूने गेले असता माजघर वं त्याला लागून देवघर आहे.भिंतीतील पहिल्या जिन्यावरून वर गेले असता सहाखणी दिवाणखाना लागतो.त्याच्या लाकडी कमानी आणि छत अनुक्रमे नक्षीदार व कलाकुसरयुक्त समांतर समभुज चौकोनी पदकांच्या रचनांनी युक्त आहे. तिथे झुंबरे,हंड्या यासाठी आकडे ठेवलेले आहेत.दिवाणखान्याला लागून नाना फडणीसांचे शयनगृह होते.त्यात नानांचा भव्य पलंग ठेवलेला आहे.पहिल्या चौकात सुमारे एक मीटर उंचीवर चारी बाजूंनी खोल्या बांधलेल्या असून अशीच रचना उर्वरित तीन चौकात आहेत.६x६ मीटर चौरस क्षेत्रफळांचे उघडे चौक असून त्यांतील पाण्याचा निचरा होण्याची जलनिस्सारण योजना आधुनिक अभियांत्रिकीला आव्हान देणारी आहे. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.तसेच भिंतीचा गिलावा मातीत गवत कुजवून केलेला असल्यामुळे वं त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन-अडीचशे वर्षे झाली,तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत,अशा उत्तम सुरेख भिंतीवर शक्य झाले आहे.वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे.\nया वाड्यातील जिऊबाईची खोली ही उत्तरेकडील भागात असून तिथली भित्तिचित्रे सुस्थितीत आहेत; कारण नाना फडणीसांच्या या शेवटच्या पत्नीने ब्रिटिशांनी जप्त केलेले उत्पन्न सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि सुदैवाने तिला दीर्घ आयुष्यही लाभते.तिने आपल्या जीवनातील दीर्घकाळ मेणवलीतीलया वाड्यात व्यतीत केला.ऐवढेच नव्हे तर नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू,कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती .त्यांचे जतन,संरक्षण जिऊबाईंनी केले.एवढेच नव्हे तर ती नीटनेटकी लावून ठेवली.त्यामुळे रावबहादूर द.ब.पारसनीस किंवा इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना हा अमोल ऐतिहासिक ठेवा पाहावयास मिळाला.रावबहादूर द.ब.पारसनीसांनी तर मेणवली दप्तरातील हजारो कागद हस्तगत करून ते रुमाल सातारच्या पारसनीस म्युझियमध्ये सुव्यस्थित ठेवले.पुढे इ.स.१९३८ मध्ये ब्रिटिश शासनाने ते त्यांच्या वारसांकडून विकत घेऊन पुण्याच्या डेक्कन कॅालेजमध्ये संशोधकांना उपलब्ध होतील,अशी व्यवस्था केली.सदर वाड्यात नाना फडणीसांचे केव्हा आणि किती दिवस वास्तव्य होते,या विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही;तथापि नाना फडणीस इ.स.१७९१ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांबरोबर वाईस आले असता त्यांचा मुक्काम मेणवली येथे असल्याची नोंद आहे.तसेच दुसरा बाजीरांव(कार -१७९५-१८१८)याने नाना फडणिसांना बडतर्फ केल्यानंतर ते वाड्यात काही महिने मुक्कामास होते.याशिवाय पहिल्या माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत(कार १७६१-१७७३)त्यांनी वाड्याचे बांधकाम केल्यानंतर त्यांचा सपत्नीक मुक्काम येथे अनेक दिवस होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/291", "date_download": "2018-04-21T04:03:40Z", "digest": "sha1:R5MRQ62KHDMAQWULVHMUN7H66UGNJS4I", "length": 15531, "nlines": 155, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "म्युचुअल फंड्स – संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nम्युचुअल फंड्स – संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग\nम्युचुअल फंड्स – संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग\nकमी झालेल्या बँक ठेवींवरील व्याजदराना म्युचुअल फंडाच्या कर्ज रोखे आधारित योजना (Debt Fund Schemes) या उत्तम व विश्वसनीय पर्याय आहेत.\nम्युचुअल फंड सल्लागार व वितरक\n२७५, मनिषा, आय.सी.आय.सी.आय. बँके जवळ,\nशेअर बाजार तोंड ओळख\nतेजी व मंदी शेअर बाजाराचा अविभाज्य घटक\nएक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवलीच पाहीजे की बाजारात नियमितपणे चढ उतार होतच असतात, तसेच ८/१० वर्षात एक मोठी तेजी येतच असते व तेजी पाठोपाठ एक मोठी मंदीही येतच असते. तेजीच्या कालखंडात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढते व मोठ्या मंदीच्या काळात ते परत कमी होत असते. मात्र शेअर बाजाराचा अभ्यास करताना असे दिसुन आले आहे की शेअर बाजारात तीन प्रकारचे कल प्रामुख्याने असतात – तेजीचा कालखंड, मंदीचा कालखंड व साइड-वे चा कालखंड, या तिन्हीमध्ये मंदीचा कालखंड हा सर्वात कमी असतो, जो गेल्या पन्नास वर्षात सरासरी ९ महीने एवढाच आहे, या कालखंडात आपण आपले गुंतवलेले पैसे काढू तर नायेतच उलट शक्य असल्यास जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी नंतर तेजी येतेच व तेजीच्या काळात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य जास्त प्रमाणात वाढते.\nतेजीचा कालखंड: हा कालावधी सर्वात जास्त काळाचा असतो जो किमान ३ वर्षे व जास्तीत जास्त ५ वर्षांचा असतो. या कालखंडात गुंतवणुकीचे मूल्य जवळपास सतत वाढत असते, हा कालखंड आनंद देणारा असतो. या कालखंडात सर्वात जास्त लोकं शेअर बाजारात सतत गुंतवणूक करत असतात म्हणजेच कंपन्यांचे शेअर्सला पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते म्हणून शेअर्सचे भाव सतत वाढत असतात. कोणत्याही वस्तूचे बाबतही हेच घडत असते, जेव्हा बाजारात त्या वस्तूचा तुटवडा असतो तेव्हा दर वाढतात व जेव्हा बाजारात मालाचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो तेव्हा दर कोसळतात. म्हणूनच कधी आपण कांदा ५ रुपये कीलोने विकत घेतो तर तो कधी १०० रुपये कीलोने विकत घ्यावा लागतो. तेच तूर डाळीचे बाबत गेल्या वर्षी तुरडाळ २०० रु. कीलोने विकली जात होती यंदा टी ६० – ७० रुपये कीलोने मिळत आहे. हीच गोष्ट शेअर बाजारालाही लागू पडते हे समजून घेतलेत म्हणजे शेअर बाजाराची भीती दूर होईल व तुमचा संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग तुम्हाला खुला होईल.\nमंदीचा कालखंड: ज्या प्रमाणे तेजीत शेअर्सचे भाव वाढतात कारण सारेच जण शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तसेच जेव्हा सर्वच गुंतवणूकदार काही कारणामुळे त्यांचेकडील शेअर्स विकण्याचा मानसिकतेमध्ये असातात तेव्हा खरेदीसाठी मात्र थोडेच उत्सुक असतात मग हळूहळू शेअर्सचे भाव कोसळू लागतात व बाजारात मंदी येते. पण हा मंदीचा काळ गेल्या ५० वर्षात सरासरी नऊ महीने एवढाच आहे. याच काळात गुंतवणूकदाराला कमी भावात युनिट्स मिळत असल्याने जास्त युनिट्स मिळतात व याचा फायदा पुढील तेजीमध्ये होतो. या काळात जास्तीत जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी ही गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधीच असते.\nसाइड-वे चा कालखंड: या कालखंडामध्ये शेअर बाजार एका ठराविक मर्यादेत वर खाली होत असतो, ज्याप्रमाणे २०११ ते २०१३ या तीन वर्षात सेन्सेक्स १५००० ते २१००० या मर्यादेत वर खाली होत होता.\nशेअर बाजार संबंधी योजनेत गुंतवणूक का करावी\nशेअर बाजारात जोखीम निश्चितच असते पण तिचा प्रभाव आपल्या मूळ गुंतवणुकीवर काही काळासाठीच पडत असतो, दीर्घ काळात मात्र गुंतवणुकीतून भरपूर फायदाच होत असतो कारण दीर्घ मुदतीत बाजारात तेजी येतच असते. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती काही काळानंतर खाली येतेच आणि खाली आलेली किंमत परत वर जातेच.\nम्युकुअल फंडाची माहिती एकाच ठिकाणी देणारे अनियतकालिक आम्ही लवकरच प्रकाशित करीत आहोत, आपणास जर याची प्रत हवी असेल तर मला संपर्क करा.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/292", "date_download": "2018-04-21T04:03:52Z", "digest": "sha1:6247PYJA52SQUM2CIDMEN6PYYIDOSZ7A", "length": 7452, "nlines": 148, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Today's Gainers | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nबाजारातील चढ उतारामुळे ज्या योजनेतील एन.ए.व्ही. चे मूल्य वाढले असल्यामुळे जास्त फायदा झालेल्या योजना तुम्ही येथे पाहू शकता.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/abhangdhara-29-1166661/", "date_download": "2018-04-21T03:43:50Z", "digest": "sha1:MGX4ROIKD5F5PDPNKYDY37OXBI7YNG5K", "length": 17682, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२३७. मन गेले ध्यानीं : ३ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\nबुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे\nसर्वाच्याच डोळ्यांपुढे रेल्वे स्थानकातील ती धावती गर्दी उभी होती.. जो तो त्या गर्दीत स्वत:लाही पहात होताच विठ्ठल बुवा हसून म्हणाले..\nबुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे.. आणि हळुहळू तर आपण नेमकं कशासाठी, काय मिळवायला धावतो आहोत, याची आठवणसुद्धा उरलेली नाही नामदेव महाराज या धावणाऱ्यांना जागं करत म्हणतात, ‘‘नामा म्हणे येथे काही नसे बरे नामदेव महाराज या धावणाऱ्यांना जागं करत म्हणतात, ‘‘नामा म्हणे येथे काही नसे बरे क्षणाचे हे सर्व खरे आहे क्षणाचे हे सर्व खरे आहे’’ सारा क्षणांचा खेळ आणि तो कोणत्या क्षणी संपेल, याचा काहीच भरवसा नाही’’ सारा क्षणांचा खेळ आणि तो कोणत्या क्षणी संपेल, याचा काहीच भरवसा नाही अहो.. दादा सांगतात त्याप्रमाणे, आपलं सगळं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासना संस्कारानं मनाचा जगाकडे ओढा.. आता कुठे थोडं थोडं कळू लागलंय तर उरलेल्या आयुष्यात हा अभ्यास केलाच पाहिजे.. त्यात यश येईल किंवा नाही, पण चिकाटीनं अभ्यास करायला तर लागू अहो.. दादा सांगतात त्याप्रमाणे, आपलं सगळं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासना संस्कारानं मनाचा जगाकडे ओढा.. आता कुठे थोडं थोडं कळू लागलंय तर उरलेल्या आयुष्यात हा अभ्यास केलाच पाहिजे.. त्यात यश येईल किंवा नाही, पण चिकाटीनं अभ्यास करायला तर लागू त्यासाठी दादांनी सांगितलेला तुकोबांचा ‘‘घेई घेई माझे वाचे त्यासाठी दादांनी सांगितलेला तुकोबांचा ‘‘घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’’ हा अभंग साधकानं मनात बिंबवून घ्यायला हवा.. किती स्पष्ट सांगितलंय तुकोबांनी परनिंदा आणि आत्मस्तुती खरंच घातक असते आणि अनेक साधक असे आहेत, जे परनिंदा करणार नाहीत, पण आत्मस्तुतीच्या विळख्यात सापडल्यावाचून राहणार नाहीत.. मोठमोठे साधक इथे घसरतात.. पाच विषय साधकाला कशी गोडी लावतात आणि गुंगवून, गुंतवून रसातळाला नेतात हे ‘चिरंजीव पदा’त फार स्पष्ट सांगितलं आहे.. हे पदही साधकानं नित्य पठणात ठेवलं पाहिजे..\nकर्मेद्र – पाच विषय म्हणजे\nहृदयेंद्र – शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध..\n आणि त्यानुसार शब्दगोडी, स्पर्शगोडी, रूपगोडी, रसगोडी आणि गंधगोडी साधकाला कशी गुंतवते हे नाथांनी मार्मीकपणे सांगितलंय.. ते म्हणतात, ‘‘जनस्तुति लागे मधुर म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार आम्हांलागी जाहला स्थिर तेणें तो धरी फार ‘शब्दगोडी’’’ पाच विषयांतला हा पहिला विषय आहे आणि नाथ म्हणतात त्याप्रमाणे तो संभ्रमात पाडणारा अर्थात साधकाच्या मनात स्वत:विषयी भ्रम निर्माण करणारा आहे’’ पाच विषयांतला हा पहिला विषय आहे आणि नाथ म्हणतात त्याप्रमाणे तो संभ्रमात पाडणारा अर्थात साधकाच्या मनात स्वत:विषयी भ्रम निर्माण करणारा आहे आपण साधक आहोत आणि हा अख्खा जन्म साधनेसाठीच आहे, हेच खऱ्या साधकानं अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे.. लोकांच्या स्तुतीला भुलून त्यालाही जर असं वाटलं की खरंच तो कुणीतरी झाला आहे, तर तो मोठा आत्मघात आहे आपण साधक आहोत आणि हा अख्खा जन्म साधनेसाठीच आहे, हेच खऱ्या साधकानं अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे.. लोकांच्या स्तुतीला भुलून त्यालाही जर असं वाटलं की खरंच तो कुणीतरी झाला आहे, तर तो मोठा आत्मघात आहे एकदा स्तुती सुरू झाली की मग ‘स्पर्शगोडी’ कशी येते, ते नाथ सांगतात.. ‘‘नाना मृदु आसने घालिती एकदा स्तुती सुरू झाली की मग ‘स्पर्शगोडी’ कशी येते, ते नाथ सांगतात.. ‘‘नाना मृदु आसने घालिती विचित्र र्पयक निद्रेप्रति तेणें धरी प्रीति स्पर्शगोडी’’ स्तुती करून माणसाला राहवत नाही.. ज्याची स्तुती केली त्याची सेवाही केली पाहिजे, असं त्याला वाटतं आणि मग या साधकाला उत्तम उत्तम आसनं दिली जातात आणि त्याच्या सेवेत नरनारी रममाण होतात.. यातून स्पर्शगोडी उत्पन्न होते.. मग लोकांच्या सेवातत्परतेचीच मनाला सवय होते.. मग येतो ती रूपगोडी’’ स्तुती करून माणसाला राहवत नाही.. ज्याची स्तुती केली त्याची सेवाही केली पाहिजे, असं त्याला वाटतं आणि मग या साधकाला उत्तम उत्तम आसनं दिली जातात आणि त्याच्या सेवेत नरनारी रममाण होतात.. यातून स्पर्शगोडी उत्पन्न होते.. मग लोकांच्या सेवातत्परतेचीच मनाला सवय होते.. मग येतो ती रूपगोडी ‘‘..वस्त्रे भूषणे देती बरवीं ‘‘..वस्त्रे भूषणे देती बरवीं तेणें सौंदर्य करी जीवीं तेणें सौंदर्य करी जीवीं देहभावीं श्लाघ्यता’’ उत्तम उत्तम वस्त्र, आभूषणं देऊन या साधकाचा गौरव केला जातो.. दृश्यरूपातच मग हा साधक अडकू लागतो.. साध्या वस्त्रांऐवजी उत्तमोत्तम वस्त्रांची त्याला सवय लागते.. जीवनातला साधेपणा, सहजपणा जणू आटून जातो.. मग येते ती रसगोडी.. नाथ सांगतात, ‘‘जें जें आवडे तें तें याला गोड गोड अर्पिती’’ या साधकाला जे खायला आवडतं ते त्याला मोठय़ा प्रेमानं खाऊ घालतात.. प्रेमाचा इतका भडिमार करतात की त्यात हा साधक पुरता अडकून जातो.. मग उत्तम सुगंधित अत्तरे, फुले, हार, उदबत्त्या त्याला अर्पण करतात आणि गंधगोडीतही तो अडकतो.. एकदा या पाच विषयांत साधक अडकला की त्याची घसरण सुरू झालीच समजा.. मग नाथ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘मग जे जे जन वंदिती तेचि त्याची निंदा करिती तेचि त्याची निंदा करिती परि अनुताप नुपजे चित्ती परि अनुताप नुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची’’ ज्या ज्या लोकांनी त्याला स्तुतीत आणि सेवेत अडकवलं होतं तेच त्याची निंदा करू लागतात आणि त्याला आपल्या तालावर नाचवू पाहतात.. असं होऊनही या लोकांच्या ममतेत अडकलेला हा साधक त्यांनाच शरणागत होतो.. ही स्तुतीशरणताच असते खरंच साधकानं फार फार सांभाळलं पाहिजे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२१९. धन्य तो हा काळ..\n२४१. मन गेले ध्यानीं : ७\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/293", "date_download": "2018-04-21T04:04:56Z", "digest": "sha1:32KCYWZYEVVJ622TL3KUZL32QRJKHLM6", "length": 7428, "nlines": 148, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "MF Top Losers | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nबाजारातील चढ-उतारामुळे ज्या योजनांच्या एन.ए.व्ही.मध्ये घट झालेली आहे त्या योजना तुम्ही येथे तपासू शकता.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/294", "date_download": "2018-04-21T04:06:07Z", "digest": "sha1:6WT4CKEVT4XRC7U73IYRTZVODOEA67FB", "length": 7535, "nlines": 148, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "MF Top Gainers | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nयेथे योजनेतून मिळालेला परतावा %मध्ये दिला आहे. एक वर्षाचे आतील परतावा हा सरळ व्याजाचा आहे व एक वर्षापेक्षा जास्त काळाचा परतावा हा चक्रवाढ पद्धतीने दिलेला आहे.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2014/08/12/good-bye-mr-keating-will-miss-you-forever/", "date_download": "2018-04-21T03:52:47Z", "digest": "sha1:IC65RIJ7A736KDBVILL36NHYPQBIUT66", "length": 17777, "nlines": 168, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "Good bye Mr. Keating…, will miss you forever !! | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nवर्तुळ : भाग ४ →\nबहुदा १९९२-९३ चा काळ असेल तो. द्वितीय वर्षाला होतो कॉलेजच्या. नुकतंच कवितेचं व्यसन लागलेलं. आणि त्यात एके दिवशी टिव्हीवर (तेव्हा यु टिव्ही क्लासिक्स की काहीसे नाव असलेली एक वाहिनी होती, ज्यावर जुने क्लासिक्स दाखवायचे.) “डेड पोएट्स सोसायटी” पाहण्यात आला. सहज म्हणून सुरुवातीचा थोडा वेळ टिव्ही समोर थबकलो आणि नंतर संपुर्ण चित्रपट पाहुनच उठलो…\n“No matter what anybody tells you, words and ideas can change the world.” असे विश्वासाने सांगणारा जॉन किटींग प्रचंड आवडून गेला. मी तर त्याच्या प्रेमातच पडलो. त्यानंतर कुठून तरी कॅसेट मिळवून (तेव्हा सीडी-डिव्हीडीचे प्रस्थ माजलेले नव्हते. व्हिडीओ कॅसेटस मिळायच्या चित्रपटांच्या) कितीतरी वेळा ’डेड पोएट्स सोसायटी’ची पारायणे झाली. आणि मग विल्यम्सचे चित्रपट शोधून पाहणे सुरू झाले. ’Good Morning, Vietnam’ मधला डी.जे. एड्रियन पुन्हा एकदा वेड लावून गेला. “Awakenings’ मध्ये त्याने रंगवलेला डॉ. सायर विलक्षण ताकदीने रॉबर्ट डि नीरो सारख्या मातब्बर कलावंतासमोर उभा राहीला आणि त्या चित्रपटार विल्यम्सच्या अभिनयसामर्थ्याची खर्‍या अर्थाने ओळख पटली. “The Fisher King” मधला त्याने विलक्षण ताकदीने उभा केलेला, ’प्रेम’ रुपी ’होली ग्रेल’ चा शोध घेणारा ’पॅरी’ किंवा “Good Will Hunting” मधला सहुदय मानसोपचारतज्ञ डॉ. सीन मॅग्वायरला कोण विसरु शकेल\nस्टॅंड अप कॉमेडीयन म्हणुन कारकिर्दीची सुरुवात केलेल्या रॉबीन मॅक्लॉरेन विल्यम्सला १९७८-८२ दरम्यान अमेरिकन टिव्हीवर गाजलेल्या “ Mork & Mindy” या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यातला विल्यम्सने साकारलेला लव्हेबल एलियन ’मॉर्क’ रसिकांना प्रचंड आवडला. विल्यम्सने लहान मुलांसाठी सुद्धा अनेक फ़िल्म्स केल्या. ’हुक’ (पिटर पॅन), जुमांजी, तर त्याने आवाज दिलेली पोपाय, अलादिनचा जिनी, रॅबीट इअर्स मधला ’पिकॉस’ या पात्रांनी बाल-गोपाळांना वेड लावले…\n“Mrs Doubtfire” मध्ये त्याने रंगवलेला आपल्या मुलींवर जिवापाड प्रेम करणारा, त्यासाठी म्हणून बायकोशी वाद आणि घटस्फ़ोट झाल्यावर स्वत:च्याच घरात स्त्रीरुप घेवून मुलींची आया म्हणून राहणारा प्रेमळ बाप विल्यम्सला सगळ्या जगातल्या आया-बायांच्या गळ्यातला ताईत बनवून गेला. या चित्रपटाची तर किती भ्रष्ट व्हर्जन्स आली आणि किती भाषांतून आली, याची गणतीच नाही.\nआणि असा माणूस आज आपल्यात नाहीये. त्याने म्हणजे नैराश्याच्या आहारी जावून आत्महत्या केली. मी त्याबद्दल फ़ारसे काही बोलणार नाहीये, कारण या माणसाने , त्याच्या चित्रपटांनी मला ’जगायचे कसे जगणे सम्रुद्ध कसे करायचे ते शिकवलेय जगणे सम्रुद्ध कसे करायचे ते शिकवलेय” त्याची अखेर अशा पद्धतीने व्हावी हे खरोखरीच खुप क्लेशकारक आहे पण….\nपरमेश्वर… (असेलच तर) माझ्या या लाडक्या अभिनेत्याच्या आत्म्याला शांती प्रदान करो एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना \nPosted by अस्सल सोलापुरी on ऑगस्ट 12, 2014 in प्रासंगिक\nवर्तुळ : भाग ४ →\n शब्दच नाहीत… विश्वास बसत नाही….हो हल्ली तो काहीसा दुर्लक्षित होता… पण आता तो नाहीच म्हटल्यावर एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे जाणवते.. जेव्हा मी सिनेमा बघायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीच्या काळात जुमान्जी, फ्लबर, अलादिन हे सिनेमे पाहिले होते… जे मी कितीतरी वेळा परत परत बघत राहायचो.. अश्या अभिनेत्याला मनापासून सलाम….\nहो रे. पण त्याच्यासाठी हे नवीन नव्हते. या पुर्वीसुद्धा तो एकदा नैराश्यामुळे अल्कोहोल आणि कोकेनच्या आहारी गेला होता. पण पहिल्या मुलाच्या जन्मानंतर सगळे बंद झाले होते ते. आता परत एकटेपणाच्या जाणीवेतुन हां झटका आला असावा 😦\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8,_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T04:15:12Z", "digest": "sha1:MWWQUZXL4ABF3PJHGBCGISJV2O4DEQFM", "length": 3951, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किंगमन, अॅरिझोना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकिंगमन (लोकसंख्या: २८,०६८) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक लहान शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/296", "date_download": "2018-04-21T04:05:55Z", "digest": "sha1:C2TZH557KUFCRLVUB4OW73Z35YW6FGFP", "length": 8711, "nlines": 152, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "N.A.V. | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nआपण जेव्हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा आपल्याला त्या योजनेची एन.ए.व्ही. (Net Asset Value) च्या किमतीच्याप्रमाणात युनिट्स दिली जातात. युनीट्स् X एन.ए.व्ही. =आपल्या गुंतवणुकीचे मूल्य.\nयेथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या योजनेची आजची एन.ए.व्ही. पाहू शकता. युनिट्सची संक्या तुम्हाला मिळालेल्या अकाउंट स्टेटमेंट मध्ये दिलेली असते, जेव्हा तुम्ही जास्त्ची गुंतवणूक करता तेव्हा तुमचे युनिट्सची संख्या वाढते व जेव्हा तुम्ही योजनेतून पैसे काढता तेव्हा युनिट्सची संख्याही कमी होते.\nयोजनेतील एकूण गुंतवणुकीचे मूल्य – योजनेच्या संबधित खर्च/दाईत्व\nयोजनेतील एकूण युनिट्सची संख्या\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/297", "date_download": "2018-04-21T04:03:28Z", "digest": "sha1:7KBXPG7GNBFVUUUVQ7VLU2EVLCUHRHBP", "length": 7430, "nlines": 148, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "लाभांश | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nम्युचुअल फंडाच्या योजनेतून वेळोवेळी लाभांश जाहीर केला जातो, तो तुम्ही येथे पाहू शकता.\n‹ योजनेची तुलना करा Up म्युचुअल फंडाबाबत ›\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/10/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:58:37Z", "digest": "sha1:ZCCKHGGNVUYNRQ46TTPT2XDLKBRABK4Y", "length": 12294, "nlines": 218, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: बॉब डिलन, नोबेल पुरस्कार, मॉन्टी पायथॉन आणि इंडिविज्युअल्स", "raw_content": "\nबॉब डिलन, नोबेल पुरस्कार, मॉन्टी पायथॉन आणि इंडिविज्युअल्स\nएरीक आयडल हा माँटी पायथॉन मधला वादग्रस्त मेंबर होता. माँटी पायथॉनच्या प्रचंड गाजलेल्या \"लाईफ ऑफ ब्रायन, Life of Brian\" या चित्रपटाचे त्याने नंतर \"नॉट द मसाया, ही इज अ व्हेरी नॉटी बॉय. Not the Messiah (He's a Very Naughty Boy)\" ह्या नावाने संगितिकेत रूपांतर केले ते पण अनेकांना रुचले नव्हते. एरीक आयडल, माँटी पायथॉन, लाईफ ऑफ ब्रायन बद्दल नंतर कधीतरी लिहीन. पण आज दुसरी एक गंमत सापडली.\nपरवा बॉब डिलन साहेबांना साहित्याचे नोबेल मिळाले. संगीतक्षेत्रात किती का महान असेना पण त्यांना साहित्याचे नोबेल मिळाले हे अनेकांना रुचले नाही.\nआणि मला एरीक आयडलने Not the Messiah (He's a Very Naughty Boy) मध्ये डिलन साहेबांची केलेली नक्कल आठवली. कुणाला हे नोबेल रुचो किंवा न रुचो. कुणाला एरीक आयडल ने चित्रपटाचे संगितिकेत केलेलं रूपांतर रुचो न रुचो. हे गाणं मात्र फक्कड आहे. या नोबेल बाबतीत. आणि इतर सगळ्या परिस्थितीत, जिथे आपण इतरांच्या मताने , मेंढरासारखे जातो, जिथे आपण स्वतःचा विचार करायला विसरतो,तिथे हे गाणं बरोबर बसतं. गाण्याचं नाव आहे\nआणि हो गाण्याचा शेवट चुकवू नका. माँटी पायथॉनच्या परंपरेला आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीतून जन्मलेल्या तिरक्या विनोदबुद्धीला अनुसरून माणसांच्या मेंढरासारख्या प्रवुत्तीवर अतिशय मार्मिक टीका करणारा शेवट केला आहे.\nइतकं सगळं ऐकून देखील शेवटी कोरस म्हणतो\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nमैत्रीण जेंव्हा फोटो मागते\nदिवाळीतल्या किल्ल्यांचा गाळीव इतिहास\nऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार\nबॉब डिलन, नोबेल पुरस्कार, मॉन्टी पायथॉन आणि इंडिवि...\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537584", "date_download": "2018-04-21T03:49:27Z", "digest": "sha1:OXSCPIKT37SYZ4TZAENJ4BJ2CFU6HS56", "length": 4599, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना पाटेकर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना पाटेकर\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना पाटेकर\nऑनलाईन टीम / पुणे :\nराज ठाकरे यांचे वैयक्तिक नुकसान नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन एक मत गमावला ,अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.\nपुण्यातील एनडीएच्या दीक्षांत समारोहाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नानांनी ही टीका केली. प्रत्येकाल आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे.राज यांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि आज मी माझा मुद्दा मांडला.राज ठाकरे यांचे वैयक्तिक नुकसान झाले नाही ,पण मनसेचे एक मत गेले ,अशा शब्दात नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.\nभाजपच्या ‘कमळा’ची देशभरात ‘कमाल’\nतिहेरी तलाकच्या मुद्याला राजकीय स्वरुप देऊ नका : पंतप्रधान\nनितीश कुमारांसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान\n..तर लोकशाही धोक्यात; न्यायव्यवस्थेच्या कारभाराबाबत न्यायमूर्तींचेच टीकास्त्र\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-abortion.html", "date_download": "2018-04-21T03:47:52Z", "digest": "sha1:AZKG65DKHL27JXTE4E7FPN4N7DNIQ3EB", "length": 11877, "nlines": 38, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " बायबल गर्भपाताविषयी काय म्हणते?", "raw_content": "मरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nदेवाने आपल्यासाठी त्याला असलेले प्रेम हयात सिध्ध केले आहे: जेव्हा आपण अजूनही पापी आहोत, ख्राईस्ट आपल्यासाठी मृत्यु पावला.\nजर तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली जवाब दिलान, 'जिझस परमेश्वर आहे,' आणि देवाने त्याला मृत्युपासून वर उचलले आहे, ह्यावर जर मनःपूर्वक विश्वास ठेवलात तर तुमचे रक्षण होईल.\nपापाचे वेतन म्हणजे मृत्यु पण जिझस ख्राईस्ट – आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी.\nबायबल गर्भपाताविषयी काय म्हणते\nप्रश्नः बायबल गर्भपाताविषयी काय म्हणते\nउत्तरः बायबल कधीही गर्भपाताच्या विषयास विशिष्टरित्या संबोधित करीत नाही. परंतु, पवित्र शास्त्रात असंख्य शिकवणी आहेत ज्या गर्भपाताविषयी देवाचे मत काय आहे हे उत्तमप्रकारे स्पष्ट करतात. यिर्मया 1:5 आम्हाला सांगते की गर्भाशयात येण्यापूर्वीपासून देव आम्हास जाणतो. स्तोत्र 139:13-16 ही वचने गर्भाशयात आमची उत्पत्ती आणि निर्मिती यात देवाच्या सक्रिय भूमिकेविषयी बोलतात. निर्गम 21:22-25 ही वचने गर्भाशयात शिशुच्या मृत्यूस कारण ठरणार्या व्यक्तीसाठी तोच दंड — मृत्यू — ठरविते जो खून करणार्यासाठी दिला जातो. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की देव गर्भाशयातील शिशुला मानव समजतो जसे पूर्ण वयात आलेल्या प्रौढास. ख्रिस्ती व्यक्तीसाठी, गर्भपात ही स्त्रीच्या निवडीच्या हक्काची बाब नाही. ती देवाच्या स्वरूपात घडविण्यात आलेल्या एका मानवप्राण्याच्या जीवन अथवा मृत्यूची बाब आहे (उत्पत्ती 1:26-27; 9:6).\nगर्भपातावरील ख्रिस्ती दृष्टिकोनाविरुद्ध नेहमी उठणारा पहिला वाद आहे \"बलात्कार आणि/अथवा कौटुंबिक व्यभिचाराचे काय\" बलात्कारामुळे आणि/अथवा कौटुंबिक व्यभिचारामुळे गरोदर होणे कितीही भयंकर असले तरीही, शिशूचा खून त्याचे उत्तर आहे काय\" बलात्कारामुळे आणि/अथवा कौटुंबिक व्यभिचारामुळे गरोदर होणे कितीही भयंकर असले तरीही, शिशूचा खून त्याचे उत्तर आहे काय दोन चुका सर्वकाही सुरळीत करीत नाहीत. बलात्कारामुळे आणि/अथवा कौटुंबिक व्यभिचारामुळे जन्मास आलेल्या बाळकास अशा प्रेमळ कुटूंबास दत्तक देता येते ज्यांस त्यांची स्वतःची मुले होऊ शकत नाहीत, अथवा त्या मुलाचे संगोपन आईने करावे. पुन्हा, बाळ हे पूर्णपणे निर्दोष असते आणि त्याच्या वडिलाच्या दुष्ट कृत्याची शिक्षा त्याला देता कामा नये.\nगर्भपातावरील ख्रिस्ती दृष्टिकोनाविरुद्ध सामान्यतः उठणारा दुसरा वाद आहे, \"आईचे जीवन धोक्यात असल्यास काय\" प्रामाणिकपणे, गर्भपातावरील समस्येचे उत्तर देण्यास हा सर्वाधिक कठीण प्रश्न आहे. पहिले म्हणजे, आपण हे लक्षात ठेवू या की ही परिस्थिती आज जगात घडणार्या एक टक्के गर्भपातांच्या एक दशमांशापेक्षा कमी गर्भपातामागील कारण आहे. आपले जीवन वाचविण्यासाठी गर्भपात करवून घेणार्या स्त्रियांपेक्षा आपल्या सोयीसाठी गर्भपात करवून घेणार्या स्त्रियांची संख्या फार अधिक आहे. दुसरे म्हणजे, आपण लक्षात ठेवू या की देव हा चमत्कारांचा देव आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय विषमता त्यांच्याविरुद्ध असतांनाही तो आईचे व मुलाचे जीवन वाचवू शकतो. तरीही, शेवटी, ह्या प्रश्नाचा निर्णय पती, पत्नी, आणि देव हेच ठरवू शकतात. अत्यंत कठीण परिस्थितीस तोंड देत असलेल्या दांपत्याने प्रभुजवळ बुद्धीसाठी प्रार्थना करावी (याकोब 1:5) की त्यांनी काय करावे अशी त्याची इ्रच्छा आहे.\nआज करण्यात येणार्या 95 टक्क्यांपेक्षा अधिक गर्भपातात अशा स्त्रियांचा सहभाग आहे ज्यांस मूल नको असते. 5 टक्क्यांपेक्षा अधिक गर्भपात बलात्कार, घरगुती व्यभिचार, अथवा आईचे आरोग्य धोक्यात असल्या कारणास्तव केले जातात. आणखी कठीण 5 टक्के उदाहरणांतही, गर्भपात हा कधीही पहिला पर्याय असता कामा नये. गर्भाशयातील मानवप्राण्याचे जीवन इतके मूल्यवान आहे की त्या मुलास जन्मास येण्यासाठी सर्व प्रकारचा प्रयत्न केला जावा.\nज्यांनी गर्भपात करवून घेतला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे की गर्भपाताचे पाप इतर कुठल्याही पापापेक्षा कमी क्षम्य नाही. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, सर्व पापांची क्षमा मिळू शकते (योहान 3:16; रोमकरांस पत्र 8:1; कल्लसैकरांस पत्र 1:14). ज्या स्त्रीने गर्भपात करवून घेतला आहे, ज्या पुरुषाने गर्भपातास प्रोत्साहन दिले आहे, अथवा ज्या डाॅक्टरने गर्भपात केला आहे — ते सर्व येशू ख्रिस्ताठायी विश्वासाद्वारे क्षमा प्राप्त करू शकता.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nबायबल गर्भपाताविषयी काय म्हणते\nदेवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र जगाला दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल.\nईश्वरी कृपेमुळे (आणि) असलेल्या विश्वासामुळे तुम्ही वाचला आहात – हे फक्त तुमच्या बाबतीतच नाही आहे, ही देवाची देणगी आहे, कार्यामुळे नव्हे कारण की कोणी ही बढाई / फुशारकी मारू शकत नाही , प्रत्येक सूक्ष्म पेशीचा समावेश लाखो प्रोटीन अणूमध्ये असतो.\nजिझस ख्राईस्टच्या मृत्युपासून पुनर्जन्मा तर्फे आणि त्याच्या दयाळूपणामुळे आपल्याला त्याने जगण्याची उमेद देऊन नवा जन्म दिला आहे.\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nwww.gotquestions.org/Marathi - बायबल मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/12/blog-post_91.html", "date_download": "2018-04-21T03:53:56Z", "digest": "sha1:SMQ2MC4LPNAZB4BP3JKMOEM44XU5J7IY", "length": 28699, "nlines": 201, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: जागवलेला सुप्त लढवय्या", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकुठे भूकंप झाला किंवा महापूर आल्यावर सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याने मोठ्या कष्टाने जमा केलेला संसार उध्वस्त होऊन जात असतो. सर्व जीवनच अस्ताव्यस्त होऊन जात असते. कोणी मदतीला येण्याइतकाही भक्कम माणूस आसपास नसतो. अशावेळी त्या आपत्तीतून जे बचावलेले असतात, तेच आपल्या परीने जवळपास विखरून पडलेले जग सावरण्यासाठी पुढे येत असतात. आपली स्थिती थोडी बरी असलेला माणूस आपल्याहून अधिक संकटात असलेल्याच्या मदतीला धावून जातो. कारण तेव्हा त्याला आपला भवताल सुरक्षित पुन्हा उभारण्याची गरज खर्‍या अर्थाने उमजलेली असते. क्षणार्धात सर्व काही होत्याचे नव्हते झाले, मग आधी गरजवंताला जगवणे सावरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होऊन जाते. अशी माणसे स्वत:ला समाज म्हणत असतात. ती माणसे ज्या पद्धतीने जीवनाची घडी नव्याने बसवण्याचा प्रयास सुरू करतात, त्याला युद्धपातळीवरचे काम मानले जाते. कारण काय बिघडले वा कुणाचे चुकले, असे वाद घालायला सवड नसते. उत्तराखंडात ढगफ़ुटीने लाखो लोकांचे जीवन उध्वस्त झाले, तेव्हा प्रथम मदतीला धावले तेही विखुरलेले सामान्य लोक होते आणि त्यांच्यापाशीही कुठली खास साधने नव्हती. त्यांनी कुठल्या तक्रारी केल्या नाहीत वा एकमेकांवर दोषारोप ठेवले नव्हते. तीच कहाणी बारा वर्षापुर्वी मुंबई अतिवृष्टीने बुडाली तेव्हाची होती. तुंबलेल्या पाण्याने मुंबईला घुसमटून टाकलेले होते. अशावेळी जे कोणी सुखरूप घरात होते, त्यांनीच रस्त्यावरच्या वा ग्रासलेल्यांसाठी प्राथमिक सहाय्याचा प्रयत्न सुरू केला होता. ते कुठल्याही समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण असते. पण असे अनुभव मर्यादित स्वरूपाचे असतात. स्थानिक पातळीवरचे असतात. नोटाबंदीने संपुर्ण देशातील जनजीवन विस्कळीत केले होते. त्यातून देश कसा सावरू शकेल, याचा सरकारने विचारच केला नसेल काय\nनरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांना निवडणूकीच्या राजकारणात एका नैसर्गिक आपत्तीनेच आणले, याची कोणाला आठवण राहिलेली नाही. २००१ च्या आरंभी प्रजासत्ताकदिनी गुजरातमध्ये जो भयंकर भूकंप झालेला होता. त्याच्या निमीत्ताने जे काहुर माजवण्यात आले, त्यात मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांना सत्ता सोडावी लागली होती. त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांची झालेली निवड अनेकांना चकीत करून गेली होती. कारण हा माणूस सातत्याने संघटनेत काम करीत राहिला होता आणि त्याने कधीही कुठली निवडणूक लढवलेली नव्हती. प्रशासकीय अधिकारपदही उपभोगलेले नव्हते. त्यामुळेच अनुभवशून्य मोदी काय करणार; अशीच सर्वांना शंका येणे स्वाभाविक होते. पण पुढल्या काळात त्यांनी त्याच भूकंपाच्या पुनर्वसनाच्या केलेल्या कामामुळे त्यांची ख्याती झाली. गुजरात दंगलीचे खापर मोदींच्या डोक्यावर फ़ोडणार्‍यांनी कधी मोदींच्या आपत्ती व्यवस्थापनातील कर्तबगारीची जगाला ओळख होऊ दिली नाही. पण याच विषयात काम करणार्‍या जगातल्या संघटनांनी मोदींच्या त्या गुणवत्तेची दखल घेतली होती. राष्ट्रसंघाने तर जगातले सर्वोत्तम आपत्ती व्यवस्थापन, असा गुजरात सरकारचा गुणगौरव केलेला होता. मग मोदींनी कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये गुजरातच्या जनतेला त्वरेने संकटातून दिलासा देण्याची काळजी घेतलेली होती. अगदी उत्तराखंडात ढगफ़ुटी झाल्यावर गुजरातचे कोणी पर्यटक तिथे अडकले असतील, तर त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी आपल्या राज्यातील यंत्रणेला तिथे आणुन कामाला जुंपलेले होते. हा संदर्भ एवढ्यासाठी सांगायचा, की असा माणुस आज देशाचा पंतप्रधान असताना, त्याने नोटाबंदीतून देशाच्या जनजीवनात निर्माण होणारी आपत्ती व परिणामांचा कुठलाही विचार केलेला नसेल काय अशा निर्णयाने जे संकट उभे राहिल, त्यातून जनतेला किमान त्रास होण्याचा विचारच केलेला नसेल काय\nउत्तम आपत्ती व्यवस्थापन उभे करताना एकटा मोदी नावाचा एक माणूस चमत्कार घडवू शकत नाही. उत्तराखंडातील गुजराती पर्यटकांना वेगाने बाहेर काढण्यासाठी मोदींनी जे काम केले, त्याची रॅम्बो म्हणून तेव्हा टवाळी करण्यात माध्यमांनी पुढाकार घेतला होता. पण प्रत्यक्षात मोदी वा त्यांच्या गुजराती यंत्रणेने काय केले, त्याचा तपशील कुठे आलेला नव्हता. ती यंत्रणा काय आहे, त्याचीही माहिती जगाला सांगावी असे कुणा पत्रकार माध्यमांना वाटलेले नव्हते. अशा मानसिकतेत वावरणार्‍या माध्यमाकडून, आजच्या नोटाबंदीविषयी काही सकारात्मक माहिती समोर येण्याची शक्यता म्हणूनच जवळपास नगण्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही तयारीशिवाय मोदींनी हे नको इतके मोठे धाडस केल्याचा आरोप आहे. त्यातले तथ्य काय आहे एकूण चालनातील ८६ टक्के नोटा रद्द करणे, हे धाडस होते यात शंका नाही. कारण एकदोन दिवसात इतके चलन बदलून देणे निव्वळ अशक्य होते. पण गोपनीयतेसाठी तितका धोका पत्करणे भाग होते. या निर्णयाने आठवडाभर पन्नास कोटी जनतेची तारांबळ उडणार आणि निदान दोन महिने लोकांचे जनजीवन अस्ताव्यस्त होणार; हे लक्षात येण्यासाठी मोठा व्यवस्थापकीय अनुभव गाठीशी असण्याचे कारण नाही. पण ज्या यंत्रणेवर मोदींनी विश्वास दाखवला, त्या भारतीय बॅन्कींग यंत्रणेपाशी खरेच इतकी कार्यतत्परता होती काय एकूण चालनातील ८६ टक्के नोटा रद्द करणे, हे धाडस होते यात शंका नाही. कारण एकदोन दिवसात इतके चलन बदलून देणे निव्वळ अशक्य होते. पण गोपनीयतेसाठी तितका धोका पत्करणे भाग होते. या निर्णयाने आठवडाभर पन्नास कोटी जनतेची तारांबळ उडणार आणि निदान दोन महिने लोकांचे जनजीवन अस्ताव्यस्त होणार; हे लक्षात येण्यासाठी मोठा व्यवस्थापकीय अनुभव गाठीशी असण्याचे कारण नाही. पण ज्या यंत्रणेवर मोदींनी विश्वास दाखवला, त्या भारतीय बॅन्कींग यंत्रणेपाशी खरेच इतकी कार्यतत्परता होती काय नेहमीच्या उलाढालीत ज्या बॅन्कांवर शिव्याशापांचा वर्षाव होत असतो, त्यांच्याकडून बाराचौदा तास सलग काही दिवस काम होण्याची अपेक्षा सोपी नव्हती. पण गेल्या तीन आठवड्यात राष्ट्रीय बॅन्कांनी बजावलेली कामगिरी, खरेच थक्क करून सोडणारी आहे. ह्या निमीत्ताने भारतीय बॅन्क कर्मचारी इतक्या अफ़ाट क्षमतेने काम करू शकतात, हा देशाला घडलेला अपुर्व साक्षात्कार आहे. पण त्याहीपेक्षा त्यांच्यावर मोदींनी दाखवलेला विश्वास चकित करणारा आहे.\nहे एकप्रकारचे युद्ध होते आणि त्यातला खरा लढवय्या सैनिक, त्या त्या बॅन्क शाखेतला कर्मचारीच होता. त्यालाही हे इतके मोठे युद्ध आपण लढायचे आहे, त्याविषयी काडीची कल्पना ८ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत नव्हती. पण जेव्हा ही घोषणा पंतप्रधानांनी केली, तेव्हा त्यातली जबाबदारी ओळखून प्रत्येक बॅन्केतील कर्मचार्‍याने कुठल्याही तक्रारी केल्याशिवाय कर्तव्य म्हणून कष्ट उपसलेले आहेत. काळवेळ, तासदिवस याचाही विचार न करता, अथक या कर्मचार्‍यांनी केलेल्या कामासाठी कोणी त्यांची पाठ थोपटलेली नाही. काहीप्रसंगी सामान्य ग्राहक नागरिकांच्या शिव्याशाप ऐकून घेत, नोटाबदलीपासून नवी खाती उघडण्यापर्यंत या कर्मचार्‍यांनी उपसलेले कष्ट, त्यांच्याही आयुष्यात त्यांनी यापुर्वी कधी काढलेले नाहीत. बॅन्केतील नोकरी म्हणजे बिनकष्टाची, सुखवस्तु जीवन अशी समजूत आहे. पण गेल्या तीनचार आठवड्यात महायुद्ध लढल्यासारखी ही लढाई त्या कर्मचार्‍यांनी चालवली आहे. कधी पगारवाढ, बोनस वा विविध सवलतीसाठी अनेक दिवस काम बंद ठेवणार्‍या, अशा समाजघटकाकडून कोणी इतक्या अपार सामर्थ्याची वा कर्तृत्वाची कधी अपेक्षा केली होती काय भारतातल्या अशा पांढरपेशा कर्मचार्‍यांच्या सुखवस्तुपणावर नेहमी टिका होत राहिली. पण प्रसंग आला, तेव्हा त्यांच्यातला लढवय्या जागला आणि त्याने पंतप्रधानाच्या विश्वासाला प्रतिसाद दिला, हे कोणी कधी लक्षात घ्यायचे भारतातल्या अशा पांढरपेशा कर्मचार्‍यांच्या सुखवस्तुपणावर नेहमी टिका होत राहिली. पण प्रसंग आला, तेव्हा त्यांच्यातला लढवय्या जागला आणि त्याने पंतप्रधानाच्या विश्वासाला प्रतिसाद दिला, हे कोणी कधी लक्षात घ्यायचे आणखी एकदोन वर्षांनी नोटबंदी ही दंतकथा होऊन जाईल आणि त्यात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची नोंद इतिहास घेईल. किती काळापैसा बाहेर आला वा कोणते आर्थिक लाभ देशाला मिळाले, त्याचाही उहापोह होऊ शकेल. पण लाखो बॅन्क कर्मचारी युद्धपातळीवर काम करू शकतात, ह्याची नोंद होण्याची शक्यता कमी आहे. पंतप्रधानांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाची व कर्मचार्‍यांनी तो विश्वास सार्थ ठरवल्याचे कोणाच्या लक्षात आजही आलेले नाही. मोदींचे कौतुक इतकेच, की त्यांनी आळशी मानल्या जाणार्‍या या बॅन्क कर्मचार्‍यांना त्यांच्यात दडलेल्या कर्तृत्वाचा जिताजागता साक्षाकार घडवला आहे. अर्थात ही सकारात्मक बाजू आपल्या माध्यमांना दिसणार नाही.\nतेवढेच कष्ट टपाल कर्मचाऱ्यांनी सुध्दा घेतले पण त्याचे कोणी कौतुक केले नाही. बँकेपेक्षा पोष्टाला कमी सुट्या असतात . सर्वांनी या खात्याला दुर्लक्ष करुन मारले आहे. तुटपुंज्या साधनासह व अनुभव नसून तेवढेच सरस टपाल खात्याने केले आहे.\nफारच महत्वाची व उपयोगी माहिती धन्यवाद भाऊ सर\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआना-जाना लगाही रहता है\nअम्माच्या मृत्यूचे रहस्य नरेंद्र मोदी उलगडणार\nराहुल बाबा काय करी\nउंदिर पोखरून डोंगर काढला\nएका फ़ाशीने काय होणार\nसंसद ठप्प होण्यातले दोषी\nलौटके बुद्दू घरको आय\nमेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है\nहे काम केले असते तर\nन्या. काटजू शुद्धीवर आले\nट्युशन फ़ी आणि अनुदान\nझोपी गेलेला जागा झाला\nमराठा मोर्चा आणि नंतर\nज्यांचे दात त्यांचेच ओठ\nअतिशहाणा त्याचा बैल रिकामा\nकोण खरे, कोण खोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/299", "date_download": "2018-04-21T04:05:16Z", "digest": "sha1:PNH2ACCYOCXWWL6YJIA3HJKLDHWSC5OH", "length": 7802, "nlines": 152, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "एम.एफ. कामगिरी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nयेथे आपण म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेची मागील कामगिरी तपासू शकता. येथे तुम्हाला योजनेतून गेल्या एक महिन्यात, ३ महिन्यात, ६ महिन्यात, एक वर्षात, ३ वर्षात किती नफा नुकसान झाले आहे ते तपासू शकता.\n‹ म्युचुअल फंड Up N.A.V. ›\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2010/10/23/%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T03:57:23Z", "digest": "sha1:SIYHHLJB3NVGIGIECNCLUT4NJNOGRWR7", "length": 10047, "nlines": 161, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "को जागर्ति ? | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← “मिठावरच्या कराची कहाणी आणि The Great Hedge of India”\nगुलाबी सध्याकाळ :) →\nजे जागे असतील, जे हजर असतील ते वजीर ठरतील \nकोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा \nकोजागिरी पोर्णिमा आणि वेलची घातलेल्या दुधाचे पेले…. उम्म्म्म्म \nPosted by अस्सल सोलापुरी on ऑक्टोबर 23, 2010 in आजची मेजवानी\n← “मिठावरच्या कराची कहाणी आणि The Great Hedge of India”\nगुलाबी सध्याकाळ :) →\nधन्स तनुजा, बदल केलाय 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/marathi-jyotish-116062400015_1.html", "date_download": "2018-04-21T04:10:23Z", "digest": "sha1:OANXMEFTKM7REJQEFBXYU7W3JFDZ2PLV", "length": 9629, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अचानक धन हवे असेल तर शुक्रवारी देवीला करा असे प्रसन्न! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअचानक धन हवे असेल तर शुक्रवारी देवीला करा असे प्रसन्न\nअपार धनप्राप्तीची इच्छा प्रत्येक माणसामध्ये असते. पण हे धन तुम्हाला तुमची इच्छा आहे म्हणून मिळत नाही. त्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे.\nआम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगतो ज्याने तुम्ही लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून धनवान व्हाल...\n* लाल दोर्‍यात सातमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण केल्याने धनप्राप्ती होते.\n* सव्वा पाच किलो आटा आणि सव्वा किलो गूळ घ्या. दोघांचे मिश्रण करून पोळ्या तयार करा. शुक्रवारी संध्याकाळी गायीला ह्या पोळ्या खाऊ घाला. तीन शुक्रवारापर्यंत हे कार्य केल्याने दरिद्रता दूर होते.\n* ॐ श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः या मंत्राची कमलगट्टेच्या माळेचा रोज जप केलातर ऋणमुक्ती होण्यास मदत मिळते.\n* लक्ष्मीच्या फोटोसमोर 11 दिवसांपर्यंत अखंड ज्योत (तेलाचा दिवा) लावा. 11व्या दिवशी 11 कुमारिकांना भोजन करवून एक शिक्का आणि मेंदीच पॅकेट द्या.\nएका पोळीने टळतील संकट, उजळेल नशीब\nvastu tips : पाण्याने येतो घरात पैसा (व्हिडिओ)\nमनिप्लांटने खोलीला द्या नवा लुक\nलक्ष्मीच्या कृपेसाठी तीन शुक्रवारी करा हे उपाय\nतुमच्या कुटुंबाचे दुश्मन आहे कोळ्यांचे जाळे (spider web)\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nदेशातल्या बळीराजाचे ज्याकडे डोळे लागले आहेत, तो मान्सून यंदा समाधानकारक होणार असल्याचा ...\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...\nया राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा\nदेशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा पडला आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि ...\nआयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल\nआयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार ...\nतृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु\nतृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2014/10/", "date_download": "2018-04-21T03:42:29Z", "digest": "sha1:E7PKMP453O7XQDPWNCDCD56CMMPACIWQ", "length": 3619, "nlines": 68, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nश्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड\n\"श्रीमंत\" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान\n\"श्रीमंत\" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग २ : : अंतुर आणि लोंझा\nदिनांक १६ ऑगस्ट. बनोटी गावातल्या अमृतेश्वाराच्या राऊळावर पूर्वा उजळली. अमृतेश्वर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आभाळाला भिडलेला मंदिराचा कळस,विलक्षण स्वछ असलेलं आवार,शेजारी खळखळत वाहणारी नदी आणि त्या सुंदर सकाळी कानावर पडणारी रानपाखरांची भूपाळी आभाळाला भिडलेला मंदिराचा कळस,विलक्षण स्वछ असलेलं आवार,शेजारी खळखळत वाहणारी नदी आणि त्या सुंदर सकाळी कानावर पडणारी रानपाखरांची भूपाळी दिवसाची झालेली सुरम्य सुरुवात दिवसाची झालेली सुरम्य सुरुवात आज आम्हाला सुतोंडा बघून सोयगाव मार्गे वेताळवाडी आणि वैशागड हे किल्ले बघून परतीचा प्रवास सुरु करायचा होता. श्रावणातल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे रात्रीचे वारकरी सकाळी बदलले आणि पुन्हा एकदा त्या वाद्याचा झंकार अखंडितपणे सुरु झाला. सकाळी मंदिरात आलेल्या लोकांपैकी एकाला आम्ही विचारलं, \"वाडीचा किल्ला (सुतोंडा) कोणता हो आज आम्हाला सुतोंडा बघून सोयगाव मार्गे वेताळवाडी आणि वैशागड हे किल्ले बघून परतीचा प्रवास सुरु करायचा होता. श्रावणातल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे रात्रीचे वारकरी सकाळी बदलले आणि पुन्हा एकदा त्या वाद्याचा झंकार अखंडितपणे सुरु झाला. सकाळी मंदिरात आलेल्या लोकांपैकी एकाला आम्ही विचारलं, \"वाडीचा किल्ला (सुतोंडा) कोणता हो \" \"त्यो काय समोरचा.\" बनोटी गावाच्या पश्चिमेला असलेल्या एका उंच डोंगराकडे बोट दाखवत तो म्हणाला. त्या डोंगराचा आकार बघून आमच्या डोळ्यासमोर काल रात्री न पाहिलेले सगळे तारे भल्या पहाटेच चमकून गेले \" \"त्यो काय समोरचा.\" बनोटी गावाच्या पश्चिमेला असलेल्या एका उंच डोंगराकडे बोट दाखवत तो म्हणाला. त्या डोंगराचा आकार बघून आमच्या डोळ्यासमोर काल रात्री न पाहिलेले सगळे तारे भल्या पहाटेच चमकून गेले गड चढायला दहा वाजलेले दि…\nश्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/40", "date_download": "2018-04-21T03:31:44Z", "digest": "sha1:DQIJOMAYIJX4PJG34457AG666675BJKZ", "length": 9977, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 40 of 264 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकवलापूर येथे पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सव\nमिरज) येथील सिध्देश्वर मंदिरात आयोजित पेलेल्या पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात गायन, वादन व नृत्य यांचा मिलाप होता. गायक विक्रम कदम यांच्या जोग या रागातील बिलंबित व द्रुत या रचनांनी सभेचा प्रारंभ झाला. त्यांनी अभंगही सादर केले. यावेळी वैष्णवी जाधव व वैष्णवी नांद्रेकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. विवेक पोतदार यांच्या स्वरांजली म्युझिकल ऍकॅडमी या ...Full Article\nमहामार्गाचा दुभाजक तोडणाऱयावर कारवाई करा\nप्रतिनिधी/ सातारा वाढती रहदारीच्या अनुषंगाने शासन वेगवेगळे नियम अटीशर्ती बनवते. खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत जय मल्हार हौसिंग सोसायटीच्या शेजारी शहराच्या बाजूस मानसी हॉटेल, सायली हॉटेल, सातारा टेक्सटाईल, राज लॉजिंग आदी ...Full Article\n(न्यू)कोडोली येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nप्रतिनिधी/ सातारा सातारा येथील कोडोलीमध्ये सोमवारी दुपारी बारा वाजता दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील ज्ञानदेव गणपती फडतरे उर्फ ग्यानबा पुढारी(वय 56) राहणार जिहे तालुका सातारा हे या अपघातात जागीच ...Full Article\nजिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत खोजनवाडी कन्नड शाळेचे विद्यार्थी चमकले \nवार्ताहर/ सोन्याळ जत तालुक्यातील खोजनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन ...Full Article\nदत्त आपटेःव्यक्ती -कार्य वाङ्मय’ ग्रंथाचे 12रोजी प्रकाशन\nप्रतिनिधी/ सांगली सांगलीच्या सार्वजनिक क्षेत्रात अढळस्थान मिळविलेले गेल्या पिढीतील थोर शिक्षण तज्ञ, समाजसेवक आणि साहित्यिक दत्त आपटे यांचा जीवनप्रवाह आणि वाङ्मय यांचा समावेश असलेल्या ‘दत्त आपटेःव्यक्ती कार्य वाङ्मय’ या ...Full Article\nगावभागातील प्रसिध्द 1008 किलो अष्टगंध श्रीवणबेळगोळला रवाना\nप्रतिनिधी/ सांगली गावभाग येथील प्रसिध्द सुमारे 1008 किलो अष्टगंध श्ा्रवणबेळगोळला रवाना झाल्याची माहिती सुरेखा उपाध्ये यांनी दिली. दि सात ते 25 फेब्ा्रgवारी दरम्य़ान श्ा्रवणबेळगोळ येथे श्ा्राr. श्ा्राr. श्री गोमटेश्वर ...Full Article\nस्वयंम सेवकांनी आगीपासून वाचवला 25 एकर ऊस\nप्रतिनिधी/ इस्लामपूर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर शिरटे गावी आयोजीत करण्यात आले होते. शिबीरा दरम्यान सर्व शिबीरार्थी विश्रांती घेत असताना गावातील पंढरीनाथ पाटील व विशाल ...Full Article\nजयश्रीताई पाटील यांची आमदारकी लढविण्याची तयारी\nनिमित्त वाढदिवसाचे पण तयारी मनपा व विधानसभेची प्रतिनिधी/ सांगली मनपा क्षेत्रातील काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी वाढदिवसाचे निमित्त साधत जणू आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू ...Full Article\nमासे मृत्यू : ‘प्रदूषण’ची महापालिकेला नोटीस\nप्रतिनिधी/ सांगली सांगलीची जीवनवाहिनी असणाऱया कृष्णा नदीतील रविवारी झालेल्या मासे मृत्युमुखी प्रकरणी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका प्रशासनाला नोटीस बजावली असून या प्रकरणी तातडीने खुलासा करण्याचे आदेश देण्यात ...Full Article\nराष्ट्रवादीला भाजपाबरोबर संसार थाटायचाय\nप्रतिनिधी/ सोलापूर आमचे बोट धरून भाजप हा ग्रामीण भागात पोहोचला. सत्तेत आला. मात्र याची त्यांना जाणीव नाही. तो बेईमानी पक्ष आहे. अशी घणाघाती टीका करतानाच सध्या राष्ट्रवादीला भाजपबरोबर संसार ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/191", "date_download": "2018-04-21T04:07:40Z", "digest": "sha1:FVT6UWOZFWCCBLGN56WVY5J77XWU25O7", "length": 4695, "nlines": 73, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "हे गजवदना | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहे गजवदना, हे गजवदना\nशब्द - सुरांतून तुझी प्रार्थना\nतू करुणेचा विशाल सागर\nतू तेजाने भरले अंबर\nतुच अग्नि, तू वायु, धरा अन\nहोत रहावी तुझी प्रार्थना\nतुझ्या कृपेने हृदयी निर्मित\nश्री गणराया तुला वंदना\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ सोबत असले... नसले कोणी... अनुक्रमणिका हे शिवनंदन, करितो वंदन ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nमालक, मुकादम आणि मजूर\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_02_12_archive.html", "date_download": "2018-04-21T04:15:09Z", "digest": "sha1:VBTJTPGNVDIUDLPUGVVNMEFPPWIGD7B6", "length": 236409, "nlines": 3111, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 02/12/16", "raw_content": "\nप.पू. भक्तराज महाराज यांचा आज प्रकटदिन\nमिळविली भक्तीची देण मी ॥\nश्रीगुरूची ही मूर्ती मनोहर \nनेत्री सदा ठसली ॥\n- संत भक्तराज महाराज\nआज संत तुकाराम महाराज यांची जयंती\nइशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती \nडेव्हीड हेडलीची भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना चपराक लगावणारी स्वीकृती \nआतंकवादी इशरत जहाँच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांचे साहाय्य करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी होईल का \nआतंकवादी इशरत जहाँला बिहारची लेक संबोधणारे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर कारवाई होईल का \nमुंबई - गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील विशेष न्यायालयात मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या आक्रमणाची सुनावणी चालू आहे. या खटल्यातील माफीचा साक्षीदार आणि अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला डेव्हीड हेडली याच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून साक्ष दिली जात आहे. ११ फेब्रुवारीला दिलेल्या साक्षीत हेडलीने म्हटले आहे की, मुंब्रा येथे रहाणारी १९ वर्षीय इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती. अक्षरधाम मंदिर इशरत जहाँचे लक्ष्य होते. इशरत जहाँविषयी मला मुजम्मलि भट्ट याने माहिती दिली होती. भट्ट म्हणाला होता की, त्याला जकीउर रहमान लखवी याने माहिती दिली होती की, त्यांची एक महिला आतंकवादी चकमकीत मारली गेली आहे. गुजरात पोलिसांनी इशरत जहाँ हिला २००४ मध्ये चकमकीत ठार केले होते.\nगुजरात पोलिसांचा नाहक बळी - डी.जी. वंजारा, गुजरातचे तत्कालीन पोलीस अधिकारी\nअधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, डी.जी. वंजारा, अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर\nमुंबई - ८ फेब्रुवारी २००४ मध्ये जिहादी आतंकवाद्यांबरोबर गुजरात पोलिसांची झालेली चकमक खोटी नव्हती. या चकमकीवरून राजकीय षड्यंत्र रचून गुजरात पोलिसांवर केलेले सर्व आरोप आणि खटले खोटे आहेत, हे हेडलीच्या साक्षीने सिद्ध झाले आहे. राजकीय षड्यंत्रामुळे गुजरात पोलिसांना विनाकारण लक्ष्य करण्यात आले असून त्यांचा नाहक बळी देण्यात आला आहे, असे प्रतिपादन इशरत जहाँला खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप असणारे गुजरात आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी. वंजारा यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. दाऊद गिलानी ऊर्फ हेडली याने केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ते श्री. संजीव पुनाळेकर, तसेच अध्यक्ष श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. या वेळी १२५ हून अधिक पत्रकार आणि छायाचित्रकार उपस्थित होते.\nशंकराचार्यांनी केलेले आरोप खोटे \nलक्ष्मणपुरी (लखनऊ) - ज्योतिष आणि द्वारका पिठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी इस्कॉनवर केलेल्या आरोपांवरून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात इस्कॉनचे म्हणणे आहे की, शंकराचार्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. इस्कॉनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच ते टीका करत आहेत.\nजवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात महंमद अफझलचा स्मरणदिवस साजरा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी \nअशी मागणी करावी लागणे, हे शासनाला लज्जास्पद \nनवी देहली - फाशी देण्यात आलेला जिहादी आतंकवादी महंमद अफझलचा ९ फेब्रुवारीला येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांकडून स्मरणदिवस साजरा करण्यात आला. या संदर्भात भाजपचे खासदार महेश गिरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून असे कार्यक्रम आयोजित न करण्याच्या संदर्भात कुलगुरूंना निर्देश देण्याची विनंती केली आहे. तसेच आयोजकांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली. (या विश्‍वविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणारे हे देशद्रोही विद्यार्थी पुढे प्रशासनात सेवा करू लागल्यास महंमद अफझल यांच्यासारख्या आतंकवाद्यांना मोकळे रानच मिळेल, यात शंकाच नाही. - संपादक)\n१. डेमोक्रॅटिक स्टुडंट युनियन नावाच्या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (या संघटनेने त्यांच्या नावातील डेमोक्रॅटिक शब्द पालटून टेररिस्ट शब्द घातल्यास तो त्यांना शोभेल \n२. यात महंमद अफझल आणि जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर लिबरेशन फ्रंट या जिहादी संघटनेचा संस्थापक मकबूल भट यांचा स्मरणदिवस साजरा करण्यात आला.\nलांस नायक हनुमंताप्पा कोप्पड हुतात्मा \nनवी देहली - सियाचीनमधील हिमवादळामुळे ६ दिवस बर्फाखाली अडकल्यानंतरही जिवंत सापडलेले लांस नायक हनुमंताप्पा कोप्पड यांचे ११ फेब्रुवारीला येथील सैनिकी रुग्णालयात उपचाराच्या वेळी निधन झाले. सैन्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी पावणे बारा वाजता हनुमंताप्पा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्यावर उपचारांसाठी जगातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात येत होता. देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत होती. हनुमंतप्पा यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.\n(म्हणे) अपयशावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी केंद्रशासनाकडून मुसलमान तरुणांना लक्ष्य केले जात आहे \nइसिसशी संबंधित मुसलमान तरुणांसोबत त्यांचे समर्थन\nकरणार्‍या धर्मांध नेत्यांनाही कारागृहात डांबायला हवे \nतृणमूल काँग्रेसचे नेते सुलतान अहमद यांचा केंद्रशासनावर आरोप \nनवी देहली - अपयशावरून जनेतेचे लक्ष हटवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून मुसलमान तरुणांना लक्ष्य बनवले जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सुलतान अहमद यांनी केंद्रशासनावर केला आहे. (आतंकवादाचा निषेध करणे दूरच, उलट आतंकवाद्यांना पाठीशी घालणारे असे राष्ट्रद्रोही धर्मांध नेते इसिसने भारतावर आक्रमण केल्यास इसिसलाच साहाय्य करतील, यात शंका नाही. - संपादक) अशा प्रकारे इसिसशी संबंध असल्यावरून मुसलमान तरुणांना कह्यात घेणे चालू राहिले, तर लोक मुसलमानांकडे संशयाच्या दृष्टीकोनातून पहातील आणि संपूर्ण देशातील वातावरण खराब होईल. (इसिसशी संबंध असल्यावरून मुसलमान तरुणांना कह्यात घेतल्यास नव्हे, तर सुलतान अहमद यांच्या समर्थनामुळे लोक मुसलमानांकडे संशयाच्या दृष्टीकोनातून पहात आहेत. देशातील वातावरण खराब होऊ नये यासाठीच इसिसशी संबधित मुसलमानांना पकडायला हवे - संपादक) त्यामुळे केंद्रशासनाने हे अटकसत्र त्वरित थांबवले पाहिजे, असेही अहमद म्हणाले.\nमध्यप्रदेशातील भोजशाळेला पोलीस छावणीचे स्वरूप \nहिंदु भाविकांची मागणी दडपण्याचा शासनाचा प्रयत्न \nहिंदु राष्ट्रातच हिंदूंना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल \nनवी देहली/भोपाळ - मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असणार्‍या भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या निमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.\n१. येथे दुपारी १ ते ३ या कालावधीत मुसलमानांना नमाज पढण्यास प्रशासनाने दिलेल्या अनुमतीचा हिंदूंकडून आणि त्यांच्या संघटनांकडून विरोध केला जात आहे. हिंदूंची मागणी आहे की, त्यांना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती मिळाली पाहिजे.\n२. येथे मुसलमानांनी नमाज पढण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू भोजशाळेत जाऊन पूजा न करता बाहेरच पूजा करतील, अशी चेतावणी धर्मजागरण मंचकडून देण्यात आली आहे. (हिंदूंनी स्वतः भोजशाळेबाहेर पूजा करणे दुर्दैवी हिंदूंनो, धर्मांधांना भोजशाळेतून बाहेर काढण्यासाठी शिकस्त करा हिंदूंनो, धर्मांधांना भोजशाळेतून बाहेर काढण्यासाठी शिकस्त करा \n३. मागच्या शुक्रवारी मुसलमानांनी नमाजाच्या वेळी सहस्रोंच्या संख्येने गर्दी केली होती. ते मुसलमानांचे शक्तीप्रदर्शन होते. उद्याही त्यांच्याकडून अशीच उपस्थिती रहाण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n४. या पार्श्‍वभूमीवर येथे प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे\nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी\nइंग्रजी हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या \nअन्न आणि नागरी पुरवठा विभागात अनेक माफिया आणि त्यांच्या टोळ्या कार्यरत - गिरीश बापट यांची स्पष्टोक्ती\nया प्रकरणी गिरीश बापट यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यांची नावे तात्काळ जाहीर करावीत. त्याचसमवेत शासनाने त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करून विभागातील माफियाराज संपवावे आणि स्वच्छ प्रशासन द्यावे, ही अपेक्षा \nपुणे, ११ फेब्रुवारी - अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या पुरवठा खात्यात अनेक माफिया आणि त्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे अधिकार्‍यांशी थेट संबंध आहेत, अशी १० प्रकरणे आणि त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी राज्यातील पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांना ऐकवले. त्याचसमवेत खात्यात काय चालले आहे, मला कळत नाही, असे समजू नका. आपण वेतन घेतो, कायद्याने आपल्यावर दायित्व आहे, तेवढे तरी काम करा, असेही अधिकार्‍यांना बजावले.\nपुणे पोलिसांच्या महिला साहाय्यता कक्षाकडे लिव्ह इन रिलेशनशिपच्या २६० तक्रारी प्रविष्ट\nतथाकथित भोगवादी संस्कृतीविषयी बोलणार्‍यांना याविषयी आता काय म्हणायचे आहे \nभारतीयांनो, आपल्या महान संस्कृतीचे महत्त्व जाणून त्याप्रमाणे तिचे आचरण करा \nपुणे, ११ फेब्रुवारी - लग्नाचे बंधन आणि कोणाची जबरदस्ती नको. स्वच्छंदी जीवन जगता यावे, यासाठी सध्याच्या तरुण-तरुणींकडून लिव्ह इन रिलेशनशिपचा पुरस्कार केला जात आहे. काही वर्षे दोघे एकत्र राहिल्यानंतर त्यांना एकमेकांचा सहवास नको वाटतो. अशा प्रकारच्या लिव्ह इन रिलेशनशिपविषयीच्या तक्रारी गेल्या वर्षात पुणे पोलिसांच्या महिला साहाय्यता कक्षाकडे आल्या आहेत. वर्ष २०१५ मध्ये महिला साहाय्यता कक्षाकडे २६० तक्रारी आल्याची माहिती महिला साहाय्यता कक्षाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.\n(म्हणे) मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच करणार \nज्यांच्या निष्ठा भारताशी नाही, तर इंग्लंडशी जोडलेल्या आहेत,\nत्यांनी मुंबईला बॉम्बे म्हटल्यास आश्‍चर्य नाही \nद इंडिपेन्डंट या वृत्तपत्राचे संपादक अमोल राजन यांचा हिंदु राष्ट्रवादाला विरोध\nलंडन - द इंडिपेन्डंट या वृत्तपत्राचे संपादक अमोल राजन यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच करणार, असे स्पष्ट केले. हा निर्णय म्हणजे संकुचित विचार करणार्‍या हिंदु राष्ट्रवादाच्या विरोधात उचलले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मूळ कोलकातामध्ये जन्मलेले आणि लंडनमध्ये वाढलेले राजन म्हणाले, बॉम्बेची ओळख ही एक खुले शहर आणि भारताचे प्रवेशद्वार अशी आहे, ज्याचे दारे संपूर्ण जगासाठी उघडे आहेत. जर तुम्ही त्या शहराचा उल्लेख मुंबई असा केला, तर ते हिंदु राष्ट्रवादाच्या हिताचेच आहे. फार पूर्वीपासून या शहराचे बॉम्बे असे नाव रूढ झाले होते. बॉम्बे या नावाला शिवसेनेने अनेक वर्षे केलेल्या प्रखर विरोधानंतर वर्ष १९९५ ला तात्कालीन केंद्रशासनाने बॉम्बेचे मुंबई असे नामकरण केले होते. तेव्हापासून या महानगराला मुंबई असे म्हटल्या जाऊ लागले आहे. मुंबई हे नाव तेथील मुंबादेवी या देवीच्या नावावरून पडले आहे.\nबांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : महिलांवर लैंगिक अत्याचार \nअशा असंवेदनशील आणि हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांचा जितका निषेध करावा, तितका थोडाच \nहिंदूंनो, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अथवा दादरी हत्याकांडावरून पूर्ण देश ढवळून काढणार्‍या धर्मनिरपेक्षतावादी प्रसारमाध्यमे बांगलादेशी हिंदूंच्या प्रतिदिन होणार्‍या हालअपेष्टांकडे कानाडोळा करतात, हे लक्षात घ्या \nब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूर तालुक्यातील घटना \n१५ हिंदु घायाळ, ३ घरांचीही मोडतोड \nढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूरच्या पुरबाहाटी दासपारा गावामध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून घरांची मोडतोड केली. महिलांवर लैंगिक अत्याचारही केले. या आक्रमणात लहान मुले आणि महिला यांच्यासह १५ जण गंभीररीत्या घायाळ झाले आहेत. घायाळ्यांना ढाका वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे.\n१. काही दिवसांपूर्वी मंहमद झिहाद नावाच्या व्यक्तीने गावातील हिंदु दुकानदार श्री. कालीदास यांच्याकडे उधारीवर सिगारेट देण्याची मागणी केली. श्री. दास यांनी त्यास नकार दर्शवला.\nसाधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nइशरत जहाँला हुतात्मा म्हणणार्‍यांनी आता क्षमा मागावी \nनवी देहली - सुरक्षेच्या कारणावरून जे राजकारण करत होते, त्यांनी आता क्षमा मागायला हवी. इशरत जहाँला हुतात्मा ठरवणार्‍यांनी तर नक्कीच क्षमा मागावी. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही देशाची आणि भाजपची क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली.\nपाकिस्तानची हस्तक असल्याप्रमाणे बोलणारी काँग्रेस \nहेडली साक्षीत काय म्हणणार, हे आधीच ठरले होते \nहेडली साक्षीत काय बोलणार आहे, हे आधीच काही लोकांनी मला सांगितले होते. त्यांना ते कसे कळले, याचे आश्‍चर्य वाटते. हेडलीने साक्षीत इशरतचे नाव घेण्यासाठी एक करार झाला आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. मला यात काहीतरी काळेबेरे वाटते. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी केली आहे.\n(म्हणे) हेडली भारतीय गुप्तचर संस्थेचा हस्तक \nइस्लामाबाद - २६/११च्या मुंबई आक्रमणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय आतंकवादी डेव्हिड हेडली याने दिलेली साक्ष निखालस खोटी आहे. त्याच्याकडून हवी तशी साक्ष मिळवून पाकिस्तानची कुप्रसिद्धी करण्याचा भारताचा डाव आहे, असा आरोप पाकचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर हेडली हा भारताची गुप्तचर संस्था रॉचा हस्तक असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. (अमेरिकेच्या कारागृहात असलेल्या आतंकवाद्याकडून भारत शासन त्यांना हवी तशी साक्ष कशी काय मिळवू शकेल तसे शक्य होते, तर पाकने तसे का केले नाही तसे शक्य होते, तर पाकने तसे का केले नाही पाकचा खरा चेहरा हेडलीने उघड केल्यामुळेच असे बिनबुडाचे आरोप पाक करत आहे. असे आरोप करून पाक अमेरिकेविषयीही शंका उपस्थित करत आहे. - संपादक)\nधुळे येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या भव्य मोर्च्यानिमित्त पत्रकार परिषद\nडावीकडून पत्रकार संघाचे श्री. सुनील पाटील, पू. जाधवकाका,\nश्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल\nहिंदूंनो, या मोर्च्यात सहभागी व्हा \nदिनांक : १३ फेब्रुवारी\nवेळ : सकाळी १०.३०\nस्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीराम पेट्रोलपंपाजवळ, आग्रा रोड, धुळे.\nसविस्तर वृत्त उद्या वाचा...\nहिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात \nबांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर जिहाद्यांकडून होणारे आघात चालूच \nदादरी हत्याकांडानंतर हिंदु असहिष्णु आहेत अशी ओरड करणारे अशा\nघटनावंर काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या \nढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील खान्समा उपजिल्ह्यामध्ये काही धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर आक्रमण केले. या वेळी ५ निष्पाप हिंदु महिला आणि मुले यांना अमानुष मारहाण करण्यात आली. (हिंदुबहुल भारतात अल्पसंख्यांकांवर कथित आक्रमण झाले, तरीही एकजात धर्मनिरपेक्षतावादी हिंदूंवर तुटून पडतात; मात्र बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर स्वातंत्र्यकाळापासून आक्रमणे होत असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी तेथे एकही धर्मनिरपेक्षतावादी नाही; कारण मुसलमानबहुल देशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसतो, हे लक्षात घ्या \n - इशरत जहाँची बहीण मुसरत जहाँ\nमुंबई - माझी बहीण इशरत जहाँ निर्दोष होती आणि एक न एक दिवशी सत्य सर्वांसमोर येईल. हेडली काय म्हणत आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. हेडली हा एक आतंकवादी होता. आम्ही कायदेशीर मार्गानेच लढाई लढू. भारतातील तपास यंत्रणांनी ती चकमक बनावट असल्याचे सिद्ध केलेले आहे. या प्रकरणावर राजकारण करण्यात येत आहे, असे इशरत जहाँची बहीण मुसरत जहाँ हिने म्हटले आहे.\n(म्हणे) हेडलीला विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांमध्ये राजकारण\n - इशरतच्या अधिवक्त्या वृंदा ग्रोव्हर\nइशरतच्या अधिवक्त्या वृंदा ग्रोव्हर म्हणाल्या की, इशरतचे जगातील कोणत्याही आतंकवादी संघटनेशी संबंध नव्हते. हेडलीला विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांमध्ये राजकारण करण्यात येत आहे. विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्याकडून विचारण्यात येणारे प्रश्‍न बेकायदेशीर आहेत.\n(म्हणे) इशरत जहाँ प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल \nइशरत जहाँच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य करणारे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सारवासारव \nठाणे - हेडली नेमका काय म्हणाला, हे अद्याप माहिती नसून, ते जाणून घ्यावे लागेल. त्यानंतर इशरत प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल, असा बचावात्मक पवित्रा इशरत जहाँला निर्दोष ठरवून तिच्या कुटुंबियांना पाठिंबा देणारे आणि त्यांना आर्थिक साहाय्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हेडलीच्या साक्षीनंतर घेतला आहे.\nइशरत जहाँ चकमकीत मारली गेली, तेव्हा हेडली हा अमली पदार्थांची तस्करी करत होता. तोपर्यंत त्याचा लष्कर ए तोयबाशी कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे हेडलीची माहिती किती खरी आहे, त्याच्यावर कितपत विश्‍वास ठेवायचा हे आधी पहावे लागेल. भाजपने राजकारणासाठी इशरतला गोवले, असेही आव्हाड म्हणाले.\nपुणे येथील साधक श्री. मिलिंद धर्माधिकारी यांना ३१ जानेवारी या दिवशी पुण्यातील कात्रज येथे हिंदु धर्मजागृती सभा झाल्यानंतर स्फुरलेले काव्य...\nधर्मसभांचे हे सत्र फुंकणार हिंदु राष्ट्र स्थापनेचे रणशिंग \nया माध्यमे मिळणार प्रत्येक हिंदूला पूजनीय संतांचा सत्संग ॥\nसभेत सहभागी होणार आता सर्वच धर्मभक्त \nसळसळणार आता या प्रत्येकाचेच रक्त ॥\nआता शब्द म्हणजे असणार जणू धारदार तलवार \nप्रत्येक वक्ता धारिती आता रुद्रावतार ॥\nपुरोगामी करिती षड्यंत्र संपवण्यास हिंदु धर्म \nनरकात नेणार त्यांना त्यांचेच हे कर्म\nLabels: लेख (राष्ट्र-धर्म), साधना\nभिवंडी येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन\nभिवंडी येथील आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी\nसविस्तर वृत्त उद्या वाचा...\nशहरातील गुंडांची दहशत मोडून न काढल्यास पोलीस मुख्यालयावर मोर्चा \nतरुणींनो, गुंडांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या \nइचलकरंजी, ११ फेब्रुवारी (वार्ता.) - शहर आणि परिसरातील गुंडांकडून होणारा अन्याय, अत्याचार आणि दहशत, तसेच महिला आणि मुली यांना होत असलेल्या त्रासाची नोंद घेऊन गुंडांवर हद्दपारीची कारवाई करावी, या मागणीचे निवेदन प्रा. वैशाली नायकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना १० फेब्रुवारीला सादर केले. याकडे दुर्लक्ष केल्यास पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढू, अशी चेतावणी या वेळी त्यांनी दिली. (शहरातील गुंडगिरी मोडून काढून गुंडांना कारागृहाची शिक्षा करण्याचे काम पोलिसांनी करायचे असते. असे असतांना शहरातील गुंडांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांना बडतर्फ करायला हवे. पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढण्याची वेळ महिलांच्यावर कशासाठी येते महिलांचे संरक्षण करण्यात कुचराई करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर प्रथम पोलीस अधीक्षकांनी कारवाई करायला हवी. - संपादक)\nपठाणकोट आक्रमणाचा सूत्रधार मौलाना मसूद अझहर पाकमधून फरार\nपाकशी मैत्री करणार्‍या केंद्रशासनाला पुन्हा एकदा चपराक \nनवी देहली - जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि पठाणकोट येथील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार मौलाना मसूद अझहर पाकिस्तानमधून फरार झाला असून तो अफगाणिस्तानात लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अझहर बहावलपूर येथील मदरशांमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथील ठिकाण्यावर पोलिसांनी छापेमारी केली; मात्र तो तिथे सापडला नाही.\nपठाणकोट आक्रमणानंतर भारताने पुरावे दिल्यावर पाकिस्तानला त्याच्यावर कारवाई करावी लागली होती. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी स्वत: याबाबत पुढाकार घेतला होतो. अझहरला त्याच्या घरात नजरकैद करण्यात आल्याचे म्हटले जात होते.\n(म्हणे) देशातील काही जण आतंकवाद्यांना फितूर होते \nसंरक्षणमंत्री असतांना देशातील फितुरांवर कारवाई\nन करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे\nसोलापूर - मुंबईवरील २६/११ च्या आंतकवादी आक्रमणाच्या प्रकरणी मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याने धक्कादायक कबुली दिली असली, तरी केंद्रशासनाकडे याची माहिती होती; मात्र आपल्याच देशातील काही जण आतंकवाद्यांना फितूर होते. ते केवळ उत्तरप्रदेश, काश्मीरचे नव्हेत, तर कर्नाटकपर्यंत त्यांचे जाळे परसले आहे, अशी माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना दिली.\nनगर येथील क्लेरा ब्रूस मैदानावर दंगलखोरांचा धुमाकूळ, दंगेखोरांकडून पोलिसांना मारहाण\nपोलीसच जर मार खात असतील, तर जनतेचे रक्षण कोण करणार \nअसे पोलीस आतंकवाद्यांशी कसे लढतील, याचा विचारच न केलेला बरा \nनगर, ११ फेब्रुवारी - येथील क्लेरा ब्रूस मैदानाच्या जागेवरून एक उद्योजक न्यासामध्ये न्यायालयीन वाद चालू आहे. रेल्वे स्थानक रस्त्यावरील क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानाचा हा वाद १० फेब्रुवारी या दिवशी चांगलाच चिघळला. रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंतीवर लावलेले पत्रे १५० हून अधिक जणांच्या टोळक्याने जमीनदोस्त करत जाळपोळही केली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दंगलखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण टोळक्याने त्यांनाच मारहाण केली. त्यामुळे पोलिसांची आणखी कुमक मागवण्यात आली. तोपर्यंत तोडफोड चालूच होती. त्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर हे अन्य पोलिसांसमवेत घटनास्थळी आले. त्यांनाही दंगलखोरांनी लाकडी दांडके आणि दगड या साहाय्याने मारहाण केली.\nबंदी घालण्यात आलेल्या सिमीच्या सदस्याकडून ३०० जणांची भरती \n३०० युवकांची भरती होईपर्यंत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का \nअशा यंत्रणांकडून देशाचे रक्षण काय होणार \nबहराइच (उत्तरप्रदेश) - काही वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आलेल्या सिमी या आतंकवादी संघटनेमध्ये ३०० मुसलमान युवकांची भरती करण्यात आल्याची माहिती येथील पोलिसांकडून उघडकीस आणण्यात आली आहे. बहराईचमधील महसी येथे एका चिकित्सालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून डॉ. एम्.एम्. शेख हा युवक तरुणांची सिमीमध्ये भरती करत होता. वर्षभरात ३०० तरुण यात सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी चालू केल्यावर डॉ. शेख फरार झाला आहे. भरती करण्यात आलेल्या तरुणांकडून त्याने ५०० ते १ सहस्र रुपये घेतल्याचे समोर आले आहे. ज्या तरुणांना भरती करण्यात आले आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.\nमाजी न्यायाधीश राजेंद्र सच्चर म्हणतात, मुसलमानांमध्ये भीती आणि दहशत निर्माण होण्याला मोदी शासन उत्तरदायी \nकाश्मीर, आसाम, बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये हिंदूंमध्ये निर्माण झालेली भीती दूर\nकरण्यासाठी काँग्रेसने सत्तेत असतांना प्रयत्न केले नाहीत, त्याविषयी सच्चर का बोलत नाहीत \nदेहली - मुसलमानांमध्ये भीती आणि दहशत निर्माण होण्यासाठी मोदी शासन उत्तरदायी आहे, असा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि सच्चर आयोगाचे माजी अध्यक्ष राजेंद्र सच्चर यांनी केला आहे.\nसच्चर पुढे म्हणाले की,\n१. मोदी शासनाच्या २० मासांच्या कार्यकाळात मुसलमान भयग्रस्त आहेत. मुसलमानांचा विकास करण्याऐवजी त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केली जात आहे. (पोलिसांना बाजूला केल्यास १५ मिनिटांत ८५ कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्या विधानावरून कोण कसे आहेत, हे लक्षात येते. त्यामुळे सच्चर यांनी केलेला आरोप तथ्यहीन आहे. - संपादक)\nप.पू. सत्यसाईबाबा यांच्या इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्त श्रीमती शैलजा फडके यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nश्रीमती शैलजा फडके यांचा सत्कार करतांना\nसनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ\nरामनाथी (गोवा), ११ फेब्रुवारी (वार्ता.) - प.पू. सत्यसाईबाबा यांच्या मूळच्या इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्त श्रीमती शैलजा फडके (वय ८१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी त्यांचा १० फेब्रुवारी या दिवशी सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या या सत्काराच्या वेळी त्यांचे पुतणे श्री. केदार फडके उपस्थित होते. श्रीमती फडके या पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या आत्या आहेत. श्रीमती फडके पुण्यामध्ये वास्तव्यास असतात.\nइशरत जहाँला हुतात्मा ठरवणार्‍या ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना डेव्हीड हेडलीची चपराक \nइशरत लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती आणि अक्षरधाम मंदिर उडवण्याचे तिचे लक्ष्य होते, अशी साक्ष २६/११ आक्रमणाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आणि माफीचा साक्षीदार आतंकवादी डेव्हीड हेडलीने विशेष न्यायालयास दिली.\nहिंदू तेजा जाग रे \n : इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबा की आत्मघाती आतंकवादी थी \nक्या इशरत का समर्थन करनेवालों पर सरकार देशद्रोह की कारवाई करेगी \nलघुसिंचन प्रकल्पांच्या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची चौकशी\nघोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांचा पक्ष झालेल्या\nराष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेने बंदीची मागणी केल्यास आश्‍चर्य ते काय \nसंभाजीनगर, ११ फेब्रुवारी - किकवी लघु प्रकल्प आणि कंचनपूर बृहत् लघु प्रकल्प निविदा निश्‍चितीमध्ये काही अनियमितता झाली आहे का, याविषयी प्राथमिक चौकशी करून ३ मासांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी होणार आहे.\nपुणे महानगरपालिका आयोजित युवा महोत्सवावर ३ दिवसांत १ कोटी रुपयांची उधळपट्टी\nराज्यात दुष्काळाची स्थिती असतांना युवा महोत्सवावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करणे, हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे पालिकेच्या या निर्णयाविषयी शरद पवार काही बोलतील कि त्यांचीही मान्यता आहे, असे समजायचे \nजनहो, उधळपट्टी करणार्‍या अशा पक्षांना पालिकेच्या येत्या निवडणुकीत धडा शिकवा \nपुणे, ११ फेब्रुवारी - महानगरपालिकेच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने भरवण्यात येणार असलेल्या युवा महोत्सवावर ३ दिवसांत १ कोटी रुपयांची उधळपट्टी होणार असून त्याची अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. या उधळपट्टीला काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी विरोध केला आहे. असे असले तरी काही वेगळ्या युक्त्या योजून हा महोत्सव मोठा गाजावाजा करत साजरा करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने घातला आहे. प्रत्यक्षात या महोत्सवावर १५ लक्ष रुपये व्यय करावेत, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे; परंतु अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार १ कोटी रुपयांचा व्यय करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे.\nयुनायटेड हिंदू फ्रंट देहलीत उभारणार अयोध्येत राम मंदिरासाठी प्राणत्याग करणार्‍यांचे स्मारक \nनवी देहली - अयोध्येत श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी लाखो लोकांनी प्राणत्याग केला आहे; मात्र त्यांच्या स्मृतींसाठी देशात कोठेही स्मारक नाही. यासाठी युनायटेड हिंदू फ्रंट देहलीत त्यांच्यासाठी स्मारक उभारणार आहे. फ्रंटचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्र्रवादी शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जयभगवान गोयल यांनी देहलीतील हिंदू महासभा भवन येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुमारे २५ लाख रुपये खर्च करून बनवण्यात येणार्‍या या स्मारकाचा शिलान्यास १३ फेब्रुवारीला साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली वीर हकीकत राय यांच्या बलीदान दिनी हिंदू महासभा भवन परिसरात करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या ठिकाणी २४ घंटे ज्योती प्रज्वलित रहाणार आहे.\nश्रीलंकेकडून ११ भारतीय मच्छीमारांना अटक\nकोलंबो - श्रीलंकेच्या नौदलाने मन्नारच्या खाडीत सागरी सीमेचे उल्लंघनाच्या आरोपावरून ११ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. (गेली अनेक वर्षे पाक आणि श्रीलंका यांच्याकडून भारतीय मच्छीमारांना अशा कारणामुळे अटक होत असतांनाही शासन भारतीय मच्छीमारांना भारताची सागरी सीमा कुठे समाप्त होते, याची माहिती का करून देत नाही - संपादक) त्यांच्या दोन नौकांनाही जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यातही श्रीलंकेने १२ भारतीय मच्छीमारांना अटक केली होती.\n(म्हणे) पंतप्रधान मोदी यांनी हिंदु आणि मुसलमान यांच्यात फूट पाडली \nभारताची फाळणी करणार्‍या आणि फोडा आणि राज्य करा, या कूटनीतीचा लाभ उठवत सर्वाधिक\nकाळ सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप\nथिरुवनंतपुरम् - वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेमध्ये क्षोभ निर्माण करून सत्ता स्थापन केली. त्यासाठी त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट पाडली, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी उद्योगपतींबरोबर छायाचित्र आणि सेल्फी काढतात; मात्र त्यांनी आतापर्यंत शेतकर्‍यांबरोबर कधी छायाचित्र काढल्याचे दिसून आले नाही. तुम्ही त्यांना शेतकर्‍याचा हात पकडून त्यांच्याशी बोलतांनाही पाहू शकणार नाही. शेतकर्‍यांना त्यांचे भविष्य दिसत नाही, ते आत्महत्या करत आहेत. शासन त्यांना काही साहाय्य करत नाही आहे. पंतप्रधान मोदी यांनी मोठमोठी आश्‍वासने दिली; मात्र आता ते सर्व विसरून गेले आहेत.\nलालबहादूर शास्त्री यांची विष देऊन हत्या - शास्त्री यांच्या धाकट्या सूनेचा आरोप\nलक्ष्मणपुरी (लखनौ) - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर भारताचे तात्कालीन लोकप्रिय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचेही प्रकरण संशयास्पद बनले आहे. शास्त्री यांच्या धाकट्या सून नीरा शास्त्री यांनी आता शास्त्री यांच्या मृत्यूविषयी सूत्र उपस्थित केले आहे. शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली होती, असा आरोप नीरा शास्त्री यांनी केला आहे.\n१. नीरा शास्त्री या शास्त्री यांचे धाकटे पुत्र अशोक यांच्या पत्नी आहेत. नीरा शास्त्री यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे रहस्य लपवून ठेवण्यासाठी काँग्रेसला उत्तरदायी ठरवले.\n२. नीरा शास्त्री म्हणाल्या, शास्त्री यांना दूधातून विष दिले गेले असावे, अशी शक्यता माझ्या सासू ललिता शास्त्री यांनी व्यक्त केली होती. या संदर्भातील सर्व सत्यस्थिती त्यांनी त्यांच्या चष्म्याच्या पेटीत लिहून ठेवली होती; मात्र काँग्रेसचे तात्कालीन शासन शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उकलू शकले नाही.\n३. नीरा शास्त्री पुढे म्हणाल्या, शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते, ज्याला चंदनामध्ये लपेटून जनतेपासून लपवण्यात आले होते. त्यांच्या शरीरावर दोन ठिकाणी मारल्याच्या खुणा होत्या. काँग्रेसचे तात्कालीन शासन सांगू शकली नाही की शास्त्री यांचा मृत्यू का आणि कसा झाला \nउत्तर कोरियाच्या हुकुमशाहने सैन्यदल प्रमुखाला फासावर लटकवले \nप्योगाँग - उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने देशाचे सैन्यदल प्रमुख री योंग गिल यांना फाशी दिली आहे. री योंग गिल यांना भ्रष्टाचार आणि कट रचल्याच्या आरोपाखाली याच महिन्यात फाशी देण्यात आली. जवळपास ७० अधिकार्‍यांना आतापर्यंत मत्यूदंड देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (हुकुमशाहीमुळे न्याय मिळतोे, असे होत नाही. तीच स्थिती भारतातील लोकशाहीतही दिसून येते. लोकशाहीत न्याय लगेच आणि तो मिळतोच असेही नाही. त्यामुळे धर्माधिष्ठित पितृशाहीच श्रेष्ठ ठरते \nहिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या \nधार (मध्यप्रदेश) येथील श्री सरस्वतीदेवीचे मंदिर (भोजशाळा) पुनर्वैभवाच्या प्रतिक्षेत \nभोजशाळेत साजर्‍या होणार्‍या वसंतपंचमी उत्सवाच्या निमित्ताने...\nहिंदु राष्ट्रात भोजशाळेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यात येईल \nश्री सरस्वती देवीची आराधना\nभोजशाळा (धार, मध्यप्रदेश) म्हणजे साक्षात् विद्येची देवता सरस्वतीचे प्रकटस्थळ अनेकविध विद्यांचे माहेरघर असलेले भारतातील एकेकाळचे विश्‍वविद्यालय अनेकविध विद्यांचे माहेरघर असलेले भारतातील एकेकाळचे विश्‍वविद्यालय महापराक्रमी राजा भोज याची तपोभूमी महापराक्रमी राजा भोज याची तपोभूमी इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमकांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान, काशीतील काशीविश्‍वशर जसे बळाने हस्तगत करून त्या ठिकाणी मशिदी असल्याचा दावा करून हिंदूंचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न धार येथील भोजशाळेविषयी चालू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भोजशाळेसाठी चालू असलेला संघर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर संपून भोजशाळा स्वतःच्या कह्यात येईल, असे हिंदूंना वाटले होते; मात्र मुसलमानांच्या मतपेटीपुढे लाचार झालेल्या राजकीय पक्षांनी ते होऊ दिले नाही. मंदिर असल्याचे सर्व पुरावे उघड्या डोळ्यांनी दिसत असतांनाही सध्या प्रत्येक शुक्रवारी या सरस्वतीमातेच्या मंदिरात नमाज अदा केला जात आहे. गतवर्षी वसंतपंचमीच्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी २०१३ या दिवशी शुक्रवार होता. या दिवशी मुसलमानांना नमाज पठण करू न देता पूर्ण दिवस हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदूंना संघर्ष करावा लागला आणि हिंदुद्रोही भाजप शासनाचा अत्याचार सहन करावा लागला.\nपुण्यामध्ये एका वर्षात बेशिस्त वाहनचालकांचे १ सहस्र वाहन परवाने (अनुज्ञप्ती) रहित\nपुणे, ११ फेब्रुवारी - गेल्या ३ वर्षांत मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे, हे वाहतुकीचे नियम डावलणार्‍या ३ सहस्र बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या वाहनचालकांचे वाहन परवाने (अनुज्ञप्ती) ६ मासांसाठी रहित करण्यात येतात.\nगडहिंग्लज येथे व्हॅलेंटाईन डे अपप्रकाराविषयी निवेदन\nगडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), ११ फेब्रुवारी (वार्ता.) - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. खेमणार यांनी, हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. मी नक्की शिक्षणाधिकारी आणि पोलीस ठाणे यांना याविषयी सूचना करतो, असे सांगितले.\nसंत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त...\nसंत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस ऊसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ते म्हणाले, बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तूपण.. हा, तू घे... हा, तू घे. असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते.\nअसूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला \n१. भोजशाळेत हिंदूंचेच मंदिर असतांना तेथे वसंतपंचमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी\nत्यांना अनुमती घ्यावी लागते, हे हिंदूंचे दुर्दैव \n१२ फेब्रुवारीला असलेल्या वसंतपंचमी सोहळ्यात हिंदूंना भोजशाळेत पूजेची अनुमती मिळावी; म्हणून गेल्या ८ दिवसांपासून हिंदू प्रतिदिन पोलिसांकडून अनुमती मागत आहेत; पण त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण दिवस पूजेची अनुमती मिळवण्यात अपयश आले आहे. हे सर्व वाचत असतांना मला एका नाट्यपदाचे स्मरण झाले, असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला खरेच आताच्या कालात हिंदूंना चोर म्हणावे लागेल; कारण भोजशाळेत हिंदूंचेच मंदिर असून आणि तसे अनेक पुरावे असूनही ते आमचेच आहे, असे म्हणण्याचे आकाडतांडव धर्मद्रोही करत आहेत. मंदिर हिंदूंचेच; पण त्या मंदिरात वसंतपंचमी या सोहळ्याची पूजा करण्यास हिंदूंनाच अनुमती लागते. धार, मध्यप्रदेश येथे वसंतपंचमीच्या आदल्या शुक्रवारी धर्मांधांनी सहस्रो लोकांना जमा करून आपले शक्तीप्रदर्शनच दाखवले.\nआजतागायत एकही चर्च किंवा मशीद यांचे अधिग्रहण न करणार्‍या शासनाची, केवळ मंदिरांवरच टाच का \nमहाराष्ट्रातील शनिशिंगणापूर मंदिर, केरळमधील शबरीमाला अयप्पा मंदिर, विंध्याचलमधील विंध्यवासिनी आणि वृंदावनमधील बांकेबिहारी ही मंदिरे कह्यात घेण्याचे षड्यंत्र राज्यशासनांकडून रचण्यात येत आहे. हे षड्यंत्र थांबवावे, तसेच मंदिरांच्या अधिग्रहणावर बंदी आणून अयोध्या, काशी, मथुरा आदी ठिकाणची मंदिरे हिंदूंच्या कह्यात देण्यात यावीत, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यशासनांकडून मंदिरे कह्यात घेण्याचे करण्यात येत असलेले प्रयत्न हिंदु आणि धर्मनिरपेक्षता यांच्या विरोधी आहेत; तसेच ते घटनेकडून नागरिकांना मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे हनन आहे. देशात आजतागायत शासनाकडून कोणत्याही चर्चचे किंवा मशिदीचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही; मात्र काशी, मथुरा, अयोध्या यांसारख्या कित्येक मंदिरांचे अधिग्रहण करण्यात आले. जर अहिंदूंना त्यांच्या प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापन पहाण्याचा अधिकार आहे, तर हिंदूंनाही हा अधिकार का असू नये अधिग्रहित मंदिराचा पैसा हिंदु धर्माच्या विकासासाठी व्यय न होता, तो मदरसे, चर्च, मशिदी यांच्या विकासावर व्यय करण्यात येतो. हा व्यय थांबवून अधिग्रहित मंदिरातून मिळालेल्या धनाचा विनियोग हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदूंच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी करण्यात यावा. (३१.१.२०१६)\nसत्त्व हरवलेली निधर्मी बनलेली पत्रकारिता \n२६ जानेवारीला तथाकथित पुरोगामी महिलांनी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेशासाठी केलेले आंदोलन शनिभक्त आणि हिंदुत्ववादी यांच्या प्रयत्नांमुळे अयशस्वी झाले. या घटनेचे पडसाद भारतभर उमटले. धार्मिक ज्ञान आणि अधिकार असो वा नसो, अशा व्यक्तींनी त्यांची मते प्रसारित करून सवंग प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. इसिसचे हस्तक भारतातील सर्वच राज्यांमधून पकडले जात असतांना प्रसारमाध्यमांना तर हे सूत्र त्यापेक्षाही भयंकर वाटले. त्या बातमीपत्रांचे स्वरूप एकांगी, हेकेखोर आणि धर्मशास्त्रविरोधी असेच होते.\nव्हॅलेंटाईन डे नको, तर वसंतपंचमी साजरी करा \nफेब्रुवारी महिना चालू झाला की, व्हॅलेंटाईन डेचे कवित्व चालू होते. प्रिय व्यक्तीस छान संदेश, शुभेच्छा पत्र अथवा सुंदरशी भेट देता येईल का याचा शोध चालू होतो. व्हॅलेंटाईन डेच्या आकर्षक भेटवस्तूंनी दुकाने सजतात. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणातून हे सारे घडते.\nभारतीय संस्कृतीतही प्रेमदिनाचे खूपच रोमांचक मुहूर्त आहेत. आपल्याकडे त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. हे विश्‍वची माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकम् असे म्हणणारी भारतीय संस्कृती जगभरातल्या सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, असा संदेश देते. स्त्री-पुरुष मिलनाची देवताही भारतीय संस्कृतीत असून परस्परांसाठी समर्पणाच्या सुरेख, रोमांचक आणि सत्त्व, तत्त्व, ममत्व सिद्ध करणार्‍या पौराणिक कथाही आहेत. या कथांमधील संदेश स्त्री-पुरुषांनी नीट समजावून घेतला, तर व्हॅलेंटाईन डे आणि वसंतपंचमी यांतील भेद आणि महत्त्व लक्षात येईल.\nएका अनावृत्त पत्रातून केरळच्या महिलेने याचिकाकर्ता नौशाद अहमद खान यांच्या डोळ्यात घातले झणझणीत अंजन \nशबरीमाला मंदिराविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या धर्मद्रोही याचिकेचे प्रकरण\nपत्रातून हिंदु धर्माचे महात्म्य आणि अद्वितीयत्वाची येते प्रचीती \nनवी देहली - केरळमधील शबरीमाला मंदिरात असलेल्या महिलांच्या प्रवेशबंदी विरुद्ध यंग लॉयर्स संघटनेच्या नौशाद अहमद खान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सध्या सुनावणी चालू आहे.\nकेरळ राज्यातील एका महिलेने नौशाद अहमद खान यांनी त्यांच्या धर्मात महिलांवर होणारे अत्याचार आधी थांबवावे आणि नंतरच इतर धर्मांच्या कार्यात हस्तक्षेप करावा, अशी तंबी देणारे एक अनावृत्त पत्र लिहिले आहे. (केरळी महिलेचे अभिनंदन अशा धर्माभिमानी महिलाच हिंदु धर्माच्या खर्‍या शक्ती होत अशा धर्माभिमानी महिलाच हिंदु धर्माच्या खर्‍या शक्ती होत \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nहुंडाबळींच्या बहुसंख्य खटल्यांमागे लपलेले ढोंगी स्त्रीवादाचे दर्शन घडवणारे सत्य\nसुदैवाने न्यायाधिशांनी अजूनही समाजसेविकांप्रमाणे विवेकाशी नाळ न तोडल्यामुळे हुंडाबळींच्या बहुसंख्य खटल्यांमधील आरोपी निर्दोष सुटतात. हुंडाबळीच्या विक्षिप्त सिद्धांतामुळे असा समज होतो की, भारतात पैसे मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गरीब बिचार्‍या विवाहित युवतींना जाळणे, ठार करणे किंवा त्यांचा छळ करून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणे या ठिकाणी विवेकी माणसाच्या डोक्यात असा विचार येतो की, पैसे, मौल्यवान वस्तू किंवा हुंडा या गोष्टी तिला ठार करून मिळतात का या ठिकाणी विवेकी माणसाच्या डोक्यात असा विचार येतो की, पैसे, मौल्यवान वस्तू किंवा हुंडा या गोष्टी तिला ठार करून मिळतात का नाही. उलट पोलिसांचा, कोर्ट-कचेर्‍यांचा ताप आणि या तापातून सुटका करून घेण्यासाठी पैसे मिळवण्यापेक्षा पैसे व्यय करण्याचा भुर्दंड पडतो. तेव्हा पैसे मिळवण्यासाठी असला आचरटपणा कोण करील का नाही. उलट पोलिसांचा, कोर्ट-कचेर्‍यांचा ताप आणि या तापातून सुटका करून घेण्यासाठी पैसे मिळवण्यापेक्षा पैसे व्यय करण्याचा भुर्दंड पडतो. तेव्हा पैसे मिळवण्यासाठी असला आचरटपणा कोण करील का पण एवढा विवेक दाखवतील त्या समाजसेविका कसल्या \n- श्री. ग.य. धारप (संदर्भ : मासिक प्रज्वलंत, मे १९९९)\n(आपल्या समाजात हुंडाबळीचे काही प्रसंग घडतातही; मात्र सरसकट प्रत्येक ठिकाणी तसेच होते, असे समजून सासरच्या मंडळींच्या माथी खापर फोडणे योग्य होत नाही. तथाकथित स्त्रीमुक्तीवाले मात्र परिस्थितीचा अभ्यास न करता काही ठिकाणी निर्दोष सासरच्या मंडळींवरही खटले घालतात \nव्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा - सांगली येथे निवेदन\nसांगली, ११ फेब्रुवारी (वार्ता.) - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत आणि हा दिवस मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मिरज येथील प्रांताधिकारी श्री. सुभाष बोरकर यांना, तर ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार श्रीमती धनश्री भांबुरे यांना निवेदन देण्यात आले. ईश्‍वरपूर येथे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांना, तसेच ६ शाळा-महाविद्यालये येथेही निवेदन देण्यात आले. महाविद्यालयात ५० हस्तपत्रकांचे वाटपही करण्यात आले. ईश्‍वरपूर येथे श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अशोक वीरकर, हिंदु धर्माभिमानी श्री. भरत जैन, सूरज पेठकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज येथे निवेदन देतांना शिवसेना उद्योग आघाडीचे श्री. पंडीत(तात्या) कराडे, सर्वश्री गजानन मोरे, विवेक शिंदे, दिलीप नाईक, रामा कुरणे, सतीश नाईक, चंद्रकांत मैगुरे, भाजपचे सर्वश्री गणेश चौगुले, अजिंक्य हंबर, सुमेध ठाणेदार, भाजप युवा मोर्च्याचे सर्वश्री जयगोंड कोरे, अविनाश पाटील, हिंदु धर्माभिमानी श्री. दिगंबर कोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीष कुलकर्णी उपस्थित होते.\nपितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्याविषयीच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने प.पू. पांडे महाराज यांनी त्यांना दिलेले आशीर्वचन \nपितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक उद्योजक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची रौप्यमहोत्सवी उद्योजकीय यशोगाथा असलेल्या मी कोण या पुस्तकाचे प्रकाशन ७.२.२०१६ या दिवशी एका सोहळ्यात करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने प.पू. पांडे महाराज यांनी श्री. प्रभुदेसाई यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांच्या पुढील उन्नतीसाठी आशीर्वादपर पत्र दिले, ते येथे देत आहोत.\nसन्माननीय उद्योजक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना नमस्कार,\nआपल्या पितांबरी प्रॉडक्ट्सच्या रौप्यमहोत्सवी समारंभानिमित्त मी कोण या लेखनातून आपली उद्योजकीय यशोगाथा वर्णन करणार्‍या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ७ फेब्रुवारी २०१६ ला असल्याची निमंत्रण पत्रिका ४ फेब्रुवारी २०१६ ला प्राप्त झाली. पत्रिका वाचल्यावर आनंद झाला.\nशांत, आनंदी आणि बालपणापासूनच संतसहवासाची आवड असलेला वर्धा येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अन् ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्रीरंग नीरज क्षीरसागर (वय १ वर्ष) \n१ अ. आधुनिक वैद्यांनी गरोदर नसल्याचे सांगूनही गरोदर असल्याचे जाणवणे आणि दुसर्‍यांदा तपासणी केल्यावर त्यांनी गरोदर असल्याचे सांगणे : ८.३.२०१४ या दिवशी रुग्णालयात तपासणीला गेले असतांना आधुनिक वैद्यांनी मी गरोदर नसल्याचे सांगितले, तरीही मला सतत गरोदर असल्याची जाणीव होत होती. मी पुन्हा १९.३.२०१४ या दिवशी रुग्णालयात गेले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मी गरोदर असल्याचे सांगितले. त्या वेळी आधुनिक वैद्यकशास्त्रापेक्षा प.पू. गुरुदेवांनी शिकवलेले अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ आहे, अशी अनुभूती आली; कारण त्यामुळेच मला गरोदर असल्याची जाणीव झाली, असे वाटले.\n१ आ. साधिकेच्या आईची आध्यात्मिक उन्नती झाल्याचा सोहळा ऐकत असतांना गर्भाची हालचाल होत असल्याचे जाणवणे : मला चौथा मास (महिने) चालू असतांना माझ्या आईचा आध्यात्मिक स्तर ६३ टक्के झाला आहे, असे पू. स्वातीताईंनी सत्संगाच्या माध्यमातून सांगितले. मी तो सोहळा ऐकत असतांना गर्भाची हालचाल होत आहे, असे जाणवले. जणूकाही बाळालाही पुष्कळ आनंद झाल्याचे जाणवले.\nश्रीकृष्णकृपेमुळे अनेकदा जीवनदान मिळाल्याने सौ. शालिनी मराठे यांनी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा आणि कोटी कोटी कृतज्ञतेची त्यांना शब्दशः आलेली अनोखी अनुभूती\nगुरुच जगताचे रक्षण करतात. त्यांच्याच कृपेने जग जगते. गुरूंनी वेळोवेळी माझे रक्षण केले आहे. त्यांच्या कृपेनेच मी आज जिवंत आहे, नाहीतर मृत्यूने कधीच माझ्यावर झडप घालून मला नेलेे असते. काळ आला; पण वेळ आली नव्हती, हे सार्थ ठरवणारे अनेक प्रसंग माझ्यावर ओढवले; पण प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने काळाच्या विशाल जबड्यातून माझी सुटका केली. गजेंद्राच्या आकांतासी जैसा धावला ऋषिकेशी ॥ तसा माझ्यासाठीही तोच ऋषिकेशी धावत आला आणि त्याने मला वाचवले. एकदा-दोनदा नव्हे, तर १० वेळा जैसा धावला ऋषिकेशी ॥ तसा माझ्यासाठीही तोच ऋषिकेशी धावत आला आणि त्याने मला वाचवले. एकदा-दोनदा नव्हे, तर १० वेळा श्रीकृष्णा, तुझ्या चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे. अंतर्मनात कृतज्ञता उत्पन्न करणार्‍या या प्रसंगांपैकी विस्तारभयास्तव केवळ ४ प्रसंगच मी येथे थोडक्यात देत आहे. त्यामुळे साधकांना त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगांची आठवण होईल आणि त्यांचा ईश्‍वराप्रती भक्तीभाव अन् कृतज्ञताभाव वाढण्यास साहाय्य होईल.\nस्वप्नामध्ये प.पू. भक्तराज महाराज हत्तीवर बसलेले दिसणे, भक्तांनी त्यांना अंघोळ घालणे आणि भक्तसमुदाय जयघोष करतांना दिसणे\n४.५.२०१५ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. समुद्राकाठी एक घर होते. मी त्या घराच्या दारात बसले होते. प.पू. भक्तराज महाराज (बाबा) एका हत्तीवर अंबारीत बसलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर छत्र आहे. प.पू. भक्तराज महाराज मध्यम वयातील दिसले. त्यांच्या पाठीमागे पुष्कळ मोठा भक्तसमुदाय होता. तो हत्ती चालत चालत समुद्रामध्ये काही अंतरावर बाबांसमवेत गेल्यावर भक्तांनी त्यांना अंघोळ घातली अन् सर्व समुदाय जयघोष करत होता. त्यानंतर प.पू. बाबा मी बसले होते, त्या घरामधे आले आणि एका खोलीत गेले. त्या खोलीत एक सुखासन होते अन् त्यावर पू. उमेश शेणै बसलेले होते. काही वेळाने प.पू. बाबांनी पू. उमेशअण्णांना बोलावले आणि ते आत खोलीत गेले. ते आत खोलीमधे गेल्याचे दिसले. त्यानंतर मला जाग आली.\nसाधिकेच्या भ्रमणसंगणकाच्या स्पेसबारवर ॐ उमटणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवलेल्या खोलीतील फरशी गुळगुळीत होणे\n१०.०७.२०१५ या दिवशी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील स्टेशन केंद्राच्या केंद्रसेविका आणि ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेल्या सौ. संजीवनी विश्‍वास कोळेश्‍वर यांना त्यांच्या भ्रमणसंगणकाच्या स्पेसबारवर ॐ उमटलेला दिसला. त्यांच्या मुलीने त्यांना शिकवलेल्या भागाचा सराव त्या भ्रमणसंगणकावर करत असतांना त्यांना ॐ उमटलेला दिसला. ॐ पाहून सर्वांची भावजागृती झाली आणि सर्वांनी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.\nत्यांच्या खोलीत प.पू. बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज) छायाचित्र ठेवले आहे. तेथील फरशी (टाईल्स) पुष्कळ गुळगुळीत झाली असल्याचे त्यांनी दाखविले.\n- श्री. सुधीर बोर्डे, संभाजीनगर.\n(भाव तेथे देव या उक्तीनुसार आलेल्या अनुभूती या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)\nपू. नंदकुमार जाधवकाका आश्रमात आल्यावर त्यांच्या ठिकाणी प.पू. गुरुदेव विशाल रूपामध्ये दिसणे आणि आकाशदेव म्हणजे आणखीन कोणी नसून प.पू. गुरुदेवच आहेत, असे जाणवणे\n५.९.२०१५ या दिवशी सकाळी मी स्वागत कक्षामधे जात होते. तेवढ्यात एक चारचाकी वाहन समोर थांबले आणि त्यातून पू. नंदकुमार जाधवकाका खाली उतरले. ते आश्रमाकडे चालत येत असतांना मला त्यांच्या ठिकाणी प.पू. गुरुदेव विशाल रूपामधे दिसले. त्यांच्याकडे पहातांना त्यांचे रूप माझ्या दृष्टीत मावत नव्हते. एवढे ते विशाल होते. त्यांना पाहून माझी भावजागृती झाली आणि आकाशदेव आणखीन कोणी नसून प.पू. गुरुदेवच आहेत, असे मला जाणवले. - सौ. मधुवंती पिंगळे, सनातन आश्रम, गोवा. (२५.९.२०१५) (सध्या साधक आकाशदेवतेचा नामजप करत आहेत. - संकलक)\n(भाव तेथे देव या उक्तीनुसार आलेल्या अनुभूती या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)\nगुरुपौर्णिमा महोत्सवास जाऊ शकत नसल्याने प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्यावर साधिकेला आलेल्या भावानुभूती\n१. गुरुपौर्णिमा महोत्सवास जाता येत नसल्याची खंत वाटून प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करणे आणि त्यांना नमस्कार करतांना त्यांनी तीन वेळा पाठीवरून हात फिरवल्याचे जाणवणे : गुरुपौर्णिमेच्या आठ दिवस आधी माझा बरगडीचा अस्थिभंग (फ्रॅक्चर) झाला. त्यामुळे आता मी गुरुपौर्णिमा उत्सवास जाऊ शकणार नाही, अशी मला खंत वाटू लागली. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी मी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांना उद्या गुरुपौर्णिमेची मानस पाद्यपूजा तुम्हीच करून घ्या, अशी प्रार्थना केली आणि सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांनी तीन वेळा माझ्या पाठीवरून हात फिरवल्याचे मला जाणवले. तेव्हापासून माझी सातत्याने भावजागृती होऊ लागली.\nप.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉक्टरांना समष्टी साधना करण्यास शिकवणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nमी गुरुकृपायोगानुसार साधना करतांना महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत जाऊन साधकांना समाजात सत्संग घेऊन साधनेचा प्रसार करायला सांगायचो. तेव्हा मला वाटायचे इतर संत व्यष्टी साधना सांगतात, तर मी साधकांकडून समष्टी साधना करवून घेतो आज मला आठवले की, प.पू. भक्तराज महाराज यांनी मला १९९२ या वर्षी आता महाराष्ट्रभर धर्माचा प्रसार करा आणि १९९३ या वर्षी आता भारतभर धर्माचा प्रसार करा, असे सांगितले होते. तेव्हा माझी गाडी जुनी झाल्याने त्यांनी मला प्रसारासाठी त्यांची गाडी दिली आणि माझ्याकडे पेट्रोलला पैसे नसल्याने पैसेही दिले. अशा तर्‍हेने त्यांनीच मला समष्टी साधना करण्यास शिकवले. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nसंत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान\nअ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.\nआ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.\nभावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nप्राधान्य न कळणारे धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी \nलव्ह जिहाद, महिलांची असुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, जिहादींची आक्रमणे, गंगाप्रदूषण इत्यादी अनेक ज्वलंत प्रश्‍न देशापुढे उभे असतांना बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रियांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nउत्तम चरित्र म्हणजे कधीही दुराचाराचा विचारही मनात न आणणे \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nदेहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात एक सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमात देशद्रोही अफझल गुरूची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा सहसंस्थापक मकबूल भट याच्या स्मृतीप्रीत्यर्थही हा कार्यक्रम होता. या वेळी अफझल हुतात्मा झाल्याचे त्यांनी म्हटले. भारताचे दहा तुकडे करून काश्मीर स्वतंत्र करण्याविषयीही या वेळी सांगण्यात आले. विद्यापिठात अफझलचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. हे विद्यार्थी () हातात अफझलची चित्रे असलेली भित्तीपत्रके हातात घेऊन उभे होते. तुम कितने याकूब मारोगे, घर घर से याकूब नीकलेगा, कश्मीर की आजादी तक, भारत की बरबादी तक जंग रहेगी जंग रहेगी, पाकिस्तान झिंदाबाद, लाल सलाम अशा देशद्रोही घोषणा या विद्यार्थ्यांनी दिल्या. हे विद्यार्थी डाव्या विचारसरणीचे होते असे सांगितले गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या देशद्रोही विद्यार्थ्यांना विरोध करण्यासाठी त्याच वेळी निषेधाचे आंदोलन केले आणि त्या वेळी त्यांच्याशी काही झटापटही झाल्याचे वृत्त आहे. विद्यापिठातील आतंकी आणि नक्षलवादी चळवळी बाहेर फेकल्या पाहिजेत, असे अभाविपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nइशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंक...\nगुजरात पोलिसांचा नाहक बळी - डी.जी. वंजारा, गुजरा...\nशंकराचार्यांनी केलेले आरोप खोटे \nजवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात महंमद अफझलचा स्मरण...\nलांस नायक हनुमंताप्पा कोप्पड हुतात्मा \n(म्हणे) अपयशावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी केंद्रशा...\nमध्यप्रदेशातील भोजशाळेला पोलीस छावणीचे स्वरूप \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण...\nअन्न आणि नागरी पुरवठा विभागात अनेक माफिया आणि त्या...\nपुणे पोलिसांच्या महिला साहाय्यता कक्षाकडे लिव्ह इन...\n(म्हणे) मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच करणार \nबांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : महि...\nसाधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थ...\nइशरत जहाँला हुतात्मा म्हणणार्‍यांनी आता क्षमा मागा...\n(म्हणे) हेडली भारतीय गुप्तचर संस्थेचा हस्तक \nधुळे येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या भव्य मोर्च्यानि...\nहिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती ह...\n - इशरत जहाँची बहीण मुसरत जहाँ\n(म्हणे) इशरत जहाँ प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल \nपुणे येथील साधक श्री. मिलिंद धर्माधिकारी यांना ३१ ...\nभिवंडी येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन\nशहरातील गुंडांची दहशत मोडून न काढल्यास पोलीस मुख्य...\nपठाणकोट आक्रमणाचा सूत्रधार मौलाना मसूद अझहर पाकमधू...\n(म्हणे) देशातील काही जण आतंकवाद्यांना फितूर होते \nनगर येथील क्लेरा ब्रूस मैदानावर दंगलखोरांचा धुमाकू...\nबंदी घालण्यात आलेल्या सिमीच्या सदस्याकडून ३०० जणां...\nमाजी न्यायाधीश राजेंद्र सच्चर म्हणतात, मुसलमानांमध...\nप.पू. सत्यसाईबाबा यांच्या इंदूर (मध्यप्रदेश) येथील...\nहिंदू तेजा जाग रे \nलघुसिंचन प्रकल्पांच्या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँ...\nपुणे महानगरपालिका आयोजित युवा महोत्सवावर ३ दिवसांत...\nयुनायटेड हिंदू फ्रंट देहलीत उभारणार अयोध्येत राम म...\nश्रीलंकेकडून ११ भारतीय मच्छीमारांना अटक\n(म्हणे) पंतप्रधान मोदी यांनी हिंदु आणि मुसलमान यां...\nलालबहादूर शास्त्री यांची विष देऊन हत्या \nउत्तर कोरियाच्या हुकुमशाहने सैन्यदल प्रमुखाला फासा...\nहिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या \nधार (मध्यप्रदेश) येथील श्री सरस्वतीदेवीचे मंदिर (भ...\nपुण्यामध्ये एका वर्षात बेशिस्त वाहनचालकांचे १ सहस्...\nगडहिंग्लज येथे व्हॅलेंटाईन डे अपप्रकाराविषयी निवेद...\nअसूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला \nआजतागायत एकही चर्च किंवा मशीद यांचे अधिग्रहण न करण...\nसत्त्व हरवलेली निधर्मी बनलेली पत्रकारिता \nव्हॅलेंटाईन डे नको, तर वसंतपंचमी साजरी करा \nएका अनावृत्त पत्रातून केरळच्या महिलेने याचिकाकर्ता...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nहुंडाबळींच्या बहुसंख्य खटल्यांमागे लपलेले ढोंगी स्...\nव्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा...\nपितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रव...\nशांत, आनंदी आणि बालपणापासूनच संतसहवासाची आवड असलेल...\nश्रीकृष्णकृपेमुळे अनेकदा जीवनदान मिळाल्याने सौ. शा...\nस्वप्नामध्ये प.पू. भक्तराज महाराज हत्तीवर बसलेले द...\nसाधिकेच्या भ्रमणसंगणकाच्या स्पेसबारवर ॐ उमटणे आणि ...\nपू. नंदकुमार जाधवकाका आश्रमात आल्यावर त्यांच्या ठि...\nगुरुपौर्णिमा महोत्सवास जाऊ शकत नसल्याने प.पू. भक्त...\nप.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉक्टरांना समष्टी...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nप.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदे...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/02/blog-post_57.html", "date_download": "2018-04-21T04:00:24Z", "digest": "sha1:EACG3T2NP3SGJOFFWLPATCOUO3OTVYBH", "length": 30448, "nlines": 228, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)", "raw_content": "\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nखाण्याच्या स्टॉल्सच्या ठिकाणी सगळीकडे फिरत आधी काय काय आहे त्याची चाचपणी केली. वेगवेगळे स्टॉल छान सजले होते. कुठे महाराष्ट्रीयन, कुठे चायनीज, कुठे राजस्थानी, कुठे मालवणी, कुठे पाव भाजी, कुठे दाबेली, कुठे चाट, तर कुठे काय अशी सगळी चंगळ होती. मी डाएट वर असल्याचे माझ्या ध्यानात होतं. म्हणून पहिला मोर्चा फळांच्या स्टॉलकडे वळवला. एक मोठा बाउल भरून फळांचे काप घेतले आणि ते खाण्यासाठी दिलेले लाकडी दातकोरणे फेकून सरळ हाताने खाऊ लागलो. कुणाला टोचून बोलणे मला अजून जमत नाही मग टोचून खाणे काय जमणार. म्हणून पाचही बोटांनी फळांना गुदगुल्या करत मोठ्या मजेने रसास्वाद घेऊ लागलो.\nत्यानंतर आमचा मोर्चा बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्या शोधू लागला. एक ठिकाणी टेबल मोकळे दिसले. आठ जणांच्या टेबलावर एकंच जोडपं बसलं होतं. मी आणि मुलांनी एकदम “आक्रमण” म्हणत त्या दिशेने धाव घेतली. त्या टेबलावर बसलेले जोडपे मी आणि मुलांच्या त्या आरडा ओरड्यामुळे एकदम घाई घाईने उठून निघून गेले. आणि मी बाकीच्या मंडळींना तिथे बसवून पटकन इतर स्टॉल्स कडे मोर्चा वळवला.\nवडा पाव, दाबेली, मिसळ, मूग भजी, मंचुरियन, नूडल्स, पिझ्झा अश्या सगळ्या गोष्टींकडे निरीच्छपणे पहात इतरांसाठी जे हवे ते घेत चालत जाणारा मी एखाद्या संत महात्म्यासारखा दिसत असावा. सगळ्यांना हव्या त्या गोष्टी खायला दिल्यावर शेवटी माझ्यासाठी मी डाएट मिसळ घ्यायचे ठरवले. पाव बिव नको असेही ठरवले. आणि थाटात ऑर्डर दिली. पण माझ्या आधी डोम्बिवलीतले डाएटच्या बाबतीत जागरूक असलेले यच्चयावत लोक दत्तजयंतीच्या सुमुहूर्तावर त्या स्टॉलवालीच्या धंद्याला माझ्याआधी बरकत देऊन गेले असल्याने, डाएट मिसळ संपल्याची बातमी तिने आनंदी चेहऱ्याने सांगितली. आणि मला मूग भजी किंवा वडापाव घेण्याचा आग्रह करू लागली. पण मी दत्त जयंतीच्या प्रभावात असल्याने ज्याप्रमाणे गोरक्षनाथांनी गुरु मत्स्येंद्रनाथांना स्त्री राज्यातून सोडवून आणताना मंगला की कमला की पिंगला राणीकडे बघितले असेल त्याच नजरेने, मला खाण्याच्या मोहात अडकवणाऱ्या त्या विक्रेत्या स्त्री कडे एक भेदक कटाक्ष टाकून तिथून निघून पुन्हा आमच्या टेबलाकडे आलो. आमच्या टेबलावर फक्त खाण्याचा आवाज सोडल्यास पूर्ण शांतता होती. मला रिकाम्या हाताने परत आलेले पाहून सर्वांनी आपापल्या खाण्याच्या वस्तू स्वतःजवळ किंचित ओढल्यासारख्या वाटल्या पण मी तिकडे हसून दुर्लक्ष केले.\nमग माझी घरगुती ऋजुता दिवेकर म्हणाली, “रात्रीचं उपाशी पोटी राहू नका, काहीतरी खाऊन घ्या.” मी मानेनेच नको म्हटले. पण मग ती म्हणाली उद्या सकाळी जिमला त्रास होईल. हे मात्र मला पटले. आणि मी पुन्हा काहीतरी खायला घेण्यासाठी निघालो. सर्व स्टॉलवाल्यांना मी आधी नाकारले असल्याने पुन्हा तिथे जाण्यात मला कसेसेच वाटले. आणि आधी न गेलेल्या राजस्थानी खाण्याच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला.\nतिथे कचोरी, छोले भटुरे, दाल बाटी वगैरे पदार्थ होते. घरगुती उपयोगाच्या वस्तू विकत घेताना मी हिशोबात केलेल्या गोंधळामुळे; दीडशे रुपयात दाल बाटी घेण्याऐवजी दोनशे रुपयात राजस्थानी थाळी घ्यायचे ठरवले. पैसे दिले. टोकन घेतले. आणि थाळीसाठी रांगेत उभा राहिलो. माझ्या आधी रांगेतले लोक कचोरी, तेलकट भटुरे वगैरे घेत होते. त्यांच्या तब्ब्येतीची काळजी वाटून मी थोडा विमनस्क झालो. आणि माझा नंबर आला. माझे टोकन पाहून तो काउन्टर वरचा माणूस खूष झाला. त्याने खाली लपवून ठेवलेल्या ढिगातून मोठी थाळी काढली. त्यात तो पदार्थ भरू लागला आणि त्यांची नावे सांगू लागला. (तुपात भिजलेल्या दोन) बाजरेकी रोटी, पनीर की सब्जी, चूर्मा लड्डू, दाल बाटी, (तूप ओघळणारा) मूंग दाल का हलवा असं सगळं मनापासून भरल्यावर तो राजस्थानी सेवक माझ्या थिजलेल्या चेहऱ्याकडे हसतमुखाने पहात ती थाळी माझ्या हातात देता झाला.\nआता हे सगळं घेऊन पुन्हा टेबलाकडे जायचं आहे या कल्पनेने मला हुडहुडी भरली. माझे टेबल एकाएकी खूप दूर वाटू लागले. मी हळू हळू चालत जाताना माझ्या हातातील थाळीकडे सगळेजण कुतुहलाने बघतायत असे वाटू लागले. मला माझ्या सुटलेल्या पोटाची प्रकाशित केलेली कहाणी आठवली. तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ती वाचली असावी आणि ते सगळे माझ्याकडे आश्चर्य मिश्रीत हास्याने बघतायत असा भास होऊ लागला. शेवटी एकदाचा पोहोचलो. आता तर मीच मनातल्या मनात \"श्रीकांता कमलाकांता\" म्हणायला सुरुवात केली होती. बायकोने, सासूने आणि आईने देखील त्यात मूकपणे कोरस धरल्याचं मला जाणवलं. काहीतरी बोलायचं म्हणून मी, \"अरे हे सगळ्यांसाठी आहे,\" वगैरे बोलून बघितलं. पण माझ्या कुटुंबियांना वाल्या कोळ्याची गोष्ट माहित असल्याने, त्यांनी या ताटात वाटेकरी होण्यास नकार दिला.\nत्यानंतर सुमारे अर्धा तास, टेबलावरील बाकीचे सगळे माझ्याकडे बघत असताना मी तुपात भिजलेली राजस्थानी थाळी संपवण्याची पराकाष्ठा करीत होतो. मिर्झा राजांनी उगाच पुरंदरला वेढा घातला असे मला वाटले. \"आमची थाळी खाऊन दाखवा नाहीतर शरण या\", असे सरळ आव्हान जर त्यांनी शिवाजी महाराजांना दिले असते तर त्यांचा स्वतःचा बराच वेळ आणि औरंगजेबाचा बराच पैसा वाचला असता आणि आलमगीरावर टोप्या विकायची वेळ आली नसती असे विचार डोक्यात आले.\nमाझ्या मुलांना त्या सगळ्या प्रसंगाची मजा येऊ लागली. \"बाबा लवकर संपव. हे सगळं साडेदहाला संपतं.\" वगैरे सूचना द्यायला त्यांनी सुरवात केली. मोठ्याला तर मी म्हणजे डिस्कव्हरी चॅनेलवरच्या Man v/s Food मधला अॅडम रिचमन आहे असे वाटून त्याने नवीन घेऊन दिलेल्या घड्याळातील स्टॉपवॉच चालू करून काऊन्ट डाऊन सुरु केला. शेवटी एकदाचा त्या संघर्षात Man जिंकला आणि जर मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना थाळीचे आव्हान दिले असते तर \"होता आनंद मोरे म्हणून वाचले सह्याद्रीचे खोरे\" अशी एखादी म्हण पडली असती या विचाराने मी संपलेल्या थाळीकडे विजयी वीराच्या नजरेने पाहिले.\nतोंड तुपकट झालं होतं म्हणून मी हिच्याकडे लक्ष न देता पान विकणाऱ्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. त्याने बहुतेक मला थाळी संपवताना बघितलं असावं, कारण तो माझ्याशी अत्यंत आदराने बोलत होता. काय कलकत्ता, काय बनारसी काय मघई वगैरे तो मला समजावून सांगू लागला. मी देखील देवानंदच्या बनारसी बाबू चित्रपटात मीच मूळचा नायक होतो आणि आम्ही नागवेलींच्या बनात रहातो अश्या आविर्भावात त्याच्याशी बोलत होतो. त्याच्या स्टॉलवर जास्त कुणी येत नाही. डोंबिवलीचे लोक पान खाण्याच्या बाबतीत दर्दी नाहीत अशी व्यथा पण त्याने माझ्याकडे व्यक्त केली. मला वाईट वाटले म्हणून मी सर्व प्रकारच्या पानांची सर्वांसाठी ऑर्डर देऊन त्याच्या मनात डोंबिवलीकरांबद्दल चांगले मत तयार करण्याचा प्रयत्न केला. हिने विरोध केला इतक्या पानांच्या खरेदीसाठी पण माझा स्वभावच तसा आहे, एकदा गावाच्या कीर्तीचा प्रश्न आला की मी कुणाचं ऐकत नाही. थोडी पानं खाऊन आणि थोडी घेऊन आम्ही निघालो. टूथ पिक घ्यावसं वाटलं म्हणून मी परत फिरलो, तर पानवाला नवीन गिऱ्हाईकाला जास्त कुणी येत नाही वगैरे ऐकवत होता. मला पाहून का कुणास ठाऊक पण जरा चपापल्यासारखा वाटला. पण मी तिथून टूथपिक घेऊन निघालो.\nउत्सवचा आजचा दिवस संपला होता. स्टॉलवाले हिशोब लावत होते. काही वेळापूर्वीचा कोलाहल शांत झाला होता. रात्रीच्या थंडीने शहराला आपल्या कुशीत घेतलं होतं. जिमखान्याच्या मोकळ्या मैदानावर थंडी अजूनच बोचरी वाटत होती. हातात फसलेल्या खरेदीचे ओझे होते आणि पोटात फसलेल्या जेवणाचे. रिक्षा दिसत नव्हत्या. म्हणून सगळ्यांना तिथेच उभे करून मी दूरवर पार्क केलेल्या कारला घेऊन येण्यासाठी निघालो. माझी पिल्लं म्हणाली \"आम्ही पण येतो.\" दोघेही आनंदात होते. त्यांच्या गप्पा ऐकत कारपर्यंत पोचलो. माझ्या फसलेल्या खरेदीचा किंवा फसलेल्या जेवणाचा त्यांच्या आनंदावर किंचितही परिणाम झालेला दिसत नव्हता. मग सगळे कार मध्ये बसले. एकाएकी सासूबाई म्हणाल्या की त्यांना आज खूप छान वाटलं. अनुभवी असलेल्या सासरेबुवांनी यावेळी दुजोरा देण्यासाठी हलवलेल्या मानेच्या हेलकाव्यावरून ते खरंच खूष झाले असावेत असं मला वाटलं. सासू सासऱ्यांना नक्की काय आवडते हे कळण्याची शक्ती असलेला जावई अस्तित्वात असलाच तरी तो मी नाही हे मला पुन्हा एकदा पटले. आपल्या मूळच्या कौसल्या रूपात परतलेली आई म्हणाली की, \"आनंद, तुझ्याबरोबर जायलाच खरी मजा येते. भरपूर खरेदी, भरपूर खाणंपिणं, थोडीशी धुसफूस आणि मग पुन्हा हसणं.\" त्यावर ही म्हणाली, \"हे सगळं मला पण पटतंय, पण माझा एक ड्रेस बाकी आहे तेव्हढं लक्षात ठेवा.\" आणि मग सगळे एकदम हसू लागले.\nकारच्या काचा खाली होत्या, दूरवर कुठेतरी दत्ताच्या देवळात भजन चालू होते, \"निघालो घेऊन दत्ताची पालखी.\" माझी पालखी चारचाकी होती आणि माझ्या घरचेे, दत्ताचे, माझ्या अल्पमतीला झेपतील असे अवतार त्यात बसून हसत होते. टाळ्या देत होते. दत्त जयंतीचा उत्सव संपत होता आणि मी नवीन साक्षात्काराने भारावलो होतो. मनातल्या मनात म्हणू लागलो;\nअसले गोड कुटुंब असले तर\nरोजच उत्सव आपल्या भाळी\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/468487", "date_download": "2018-04-21T03:51:59Z", "digest": "sha1:2ULN7MWTAINLSZHAZ7RZC56AO6EOQUK4", "length": 9817, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पत्नीनेच केला भावाच्या मदतीने पतीचा खून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » पत्नीनेच केला भावाच्या मदतीने पतीचा खून\nपत्नीनेच केला भावाच्या मदतीने पतीचा खून\nचोरोची येथील निळू उर्फ भिमराव गोरख साबळे याच्या खून प्रकरणाचा छडा कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक शिराज इनामदार यांनी अवघ्या 24 तासात लावून तीन आरोपींना अटक केली. निळूच्या पत्नीनेच भावाच्या व अन्य दोन तरुणांच्या मदतीने खून केल्याचे निळू ची पत्नी दिपाली हिने कबूल केले आहे. चोरोची च्या खूनाचे आव्हान पोलिसांनी सामर्थ्यपणे पेलून आरोपी गजाआड केले.\nमयत निळू उर्फ भिमराव साबळे यांचा कोणीतरी अज्ञातांनी खून केल्याची फिर्याद निळूची पत्नी दिपाली (वय 28) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली होती. दिपाली यांच्या फिर्यादीनुसार पोलीस खूनाच्या तपासाकडे वळले होते पण शुक्रवारी चोरोची पासून जवळच असलेल्या जांभूळवाडी हद्दीत अविनाश यमगर यांच्या विहिरीमध्ये निळूचे प्रेत आढळून आले. आणि सगळी यंत्रणा आर्श्चयचकीत झाली. कवठेमहांकाळ पो.नि. शिराज इनामदार आपल्या फौज फाटय़ासह घटनास्थळी पोहोचले. निळू चे प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आले तेंव्हाच पोलिसांच्या मनात हा खूनाचा प्रकार असल्याची पाल कुचकुचली.\nनिळू उर्फ भिमराव साबळे यांच्या खूनाचे गुढ उकलने पोलिसांसमोर एक आव्हान होते. पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, जतचे पोलीस उपअधिक्षक नागनाथ वाकुडे यांनी या खूनाबाबत इनामदार यांना योग्य सूचना दिल्या व इनामदार या तपासाच्या मागे लागले.\nमयत निळू उर्फ भिमराव साबळे यांना दारुचे व्यसन होते अशी माहिती पोलिसांना लागताच, त्यांनी आपला मोर्चा निळूची पत्नी दिपाली यांच्याकडे वळवला. दिपाली यांच्याकडे निरीक्षक इनामदार यांनी निळू बद्दल माहिती विचारली. निळू दारु पित असल्याचे पत्नीने सांगितल्यानंतर पोलिसांचा निळूच्या खूनबाबतचा संशय पत्नीकडेच बळावला आणि मग निळू च्या खूनाबाबतची घटना दिपाली यांनी पोलिसांना सांगितली.\nआपले पती भिमराव हे दारुच्या आहारी गेले होते. ते दारु पिऊन वारंवार मारहाण करीत होते. त्यांच्या मारहाणीला आपण कंटाळलो होतो त्यामुळेच आपला भाऊ रमेश काळे (वय 21 रा. जत) त्याचा मित्र महेश कांबळे (वय 23 रा. जत) व निलेश ऐवळे (रा.जत) यांना 23 रोजी बोलावून घेतले त्या रात्री पती भिमराव भरपूर दारु प्यायले होते. आपले भाऊ व त्यांचे मित्र चोरोची येथे रात्री 9 वा. आले आणि मी व तीघांनी पतीचा दोरीने गळा आवळला आणि त्यांचे प्रेत मध्यरात्री जांभूळवाडी येथील विहिरीत फेकून दिले. अशी माहिती पत्नी दिपाली यांनी पोलिसांना दिल्याने दिपाली सह चार जणांवर भिमरावच्या खून प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दिपाली साबळे, रमेश काळे, महेश कांबळे या तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. तर निलेश ऐवळे फरार आहे, त्यालाही लवकरच ताब्यात घेवू असे इनामदार यांनी स्पष्ट केले.\nदारुडय़ा पतीचा खून करुन व त्याचा खून अज्ञातांनी केला असा बनाव करणाऱया पत्नीलाच आरोपी शोधून काढले हे पोलिसांनी मोठय़ा कौशल्याने कामगिरी केली आहे. भिमराव च्या खूनाचे आव्हान बबून राहिलेल्या आरोपींना पो.नि. शिराज इनामदार यांनी अवघ्या 24 तासात अटक करुन फत्ते कामगिरी केली आहे.\nखुनातील संशयित नगरसेवक सोलापुरात जेरबंद\nजत नगरपालिकेसाठी 13 डिसेंबरला मतदान\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला भाजपकडूनच केराची टोपली\nइस्लामपुरात सदाभाऊ समर्थकांनी ‘स्वाभिमानी’चे कार्यालय फोडले\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T04:10:25Z", "digest": "sha1:7G6HZBSPD744U2R45OFQYUOKLJJGDALE", "length": 24595, "nlines": 176, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "उपासमारीचा उपसंहार", "raw_content": "\n१९९६ मध्ये ओडिशाच्या बारलाबहेली गावची बालमती नाईक उपासमारीमुळे मरण पावली, तिचा ६ वर्षांचा मुलगा गुंधर जगला. वीस वर्षांनंतर लेखकाने त्याच्या गावाला पुन्हा एकदा भेट दिली आणि त्याच्या संघर्षाचा मागोवा घेतला, जो अजूनही संपलेला नाही\nगुंधर नाईक घरी आहे का, मी शेजारच्या घरी भांडी घासत बसलेल्या एका बाईला विचारलं.\n“तुम्ही कुठनं आलात, आणि इथे तुमचं काय काम” तिने विचारणा केली.\nमी खरियारचा एक पत्रकार आहे आणि मी पूर्वी गुंधरबद्दल लिहिलं होतं, मी सांगितलं. त्याचं कसं काय चालू आहे हे पहायला मी आलोय.\nत्या बाईने बारकाईने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, “तुम्ही ठाकूरजी तर नाही” हो, मी म्हणालो. इतक्या वर्षांनंतरही तिने मला ओळखलं म्हणून याचा मनाला आनंद वाटला.\n१९९६-९७ दरम्यान मी ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्याच्या बांगोमुंडा तालुक्याच्या बारलाबहेली गावात कित्येकदा आलो होतो. आणि आता वीस वर्षांनी मी परत एकदा तिथे उभा होतो.\n१९९६ मध्ये पश्चिम ओडिशामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता – बोलांगीर, नौपाडा आणि इतर जिल्ह्यांचा त्यात समावेश होता. प्रचंड उपासमार आणि भूकबळी झाले होते. परिणामी मोठ्या संख्येने लोक गावं सोडून गेले होते. अनेक जण आंध्र प्रदेशातल्या वीटभट्ट्यांवर कामाला गेले. खेदाची बाब म्हणजे, या प्रदेशासाठी यात वावगं काहीच नव्हतं – दर २-३ वर्षांनी दुष्काळाचा फेरा यायचा आणि हे असं सगळं घडायचं.\nबालमती नाईक, उर्फ घामेला, ही एक ३२ वर्षांची आदिवासी बाई. शेतमजुरी करणारी ही विधवा बारलाबहेलीच्या ३०० रहिवाशांपैकी एक. दोन वर्षांआधी तिच्या पतीचं निधन झालं होतं. कर्ज फेडण्यासाठी घामेलाला तिचा छोटा जमिनीचा तुकडा सोडून द्यावा लागला होता. ती रोजंदारीवर काम करत असे, पण दुष्काळामुळे तिच्या गावात कुठे काही कामच नव्हतं. तिचा सहा वर्षांचा छोकरा, गुंधर भुकेकंगाल झाले होते. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी घामेलाच्या मृत्यूआधीच तिच्या परिस्थितीबद्दल तालुका विकास अधिकाऱ्यांना कळवलं होतं. पण त्यांनी काहीही केलं नाही.\n६ सप्टेंबर १९९६ रोजी, अंदाजे १५ दिवस उपाशी राहिल्यानंतर घामेला गेली. त्यानंतर अनेक तासांनी तिच्या निष्प्राण देहाशेजारी बसून रडत, ओरडत असलेला तिचा सहा वर्षांचा मुलगा गावकऱ्यांच्या नजरेस पडला.\nया भूकबळीवरचे आणि त्यानंतरच्या परिणामांवरचे माझे लेख ऑक्टोबर १९९६ मध्ये दैनिक भास्करने प्रसिद्ध केले होते. काही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांनी त्या गावाला भेट दिली आणि हा मुद्दा उचलून धरला. मानवी हक्क आयोगाचे सदस्यही भेट द्यायला आले आणि त्यांनी हा भूकबळीच असल्यावर शिक्कामोर्तब केलं. राजकीय नेते, तालुका विकास अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गावाच्या वाऱ्या केल्या. अगदी पंतप्रधान एच डी देवेगौडादेखील त्यांच्या दुष्काळी भागांच्या दौऱ्याचा भाग म्हणून इकडे भेट देणार होते, मात्र ते काही आले नाहीत.\nघामेलाच्या भूकबळीबद्दल आणि तिचा अनाथ मुलगा, गुंधरबद्दल ऑक्टोबर १९९६ मध्ये दैनिक भास्करमध्ये आलेल्या बातम्या\nआमच्या हाताला काम हवंय हेच गावकरी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगत होते. पण गावच्या पुढाऱ्यांचा असा आरोप आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या मागण्या लावून धरायला सुरुवात केली तेव्हा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांनी धमकी दिली की राजकारण थांबवा आणि तुमची निदर्शनं जास्त ताणू नका, अन्यथा तुम्हाला आता जे काही लाभ मिळतायत (उदा. शिधापत्रिका) तेही दिले जाणार नाहीत.\nआईचा बळी गेल्यानंतर गुंधरची तब्येत खूपच खालावली होती. स्थानिक पंचायत नेत्यांनी त्याला गावापासून नऊ किलोमीटरवर असणाऱ्या खरियार मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अतितीव्र कुपोषण आणि मेंदूचा मलेरिया झाल्याचं निदान झालं. तो अत्यवस्थ होता, पण जगला.\nगुंधर बरा झाल्यावर त्याची रवानगी परत त्याच्या गावी करण्यात आली. त्याची कहाणी टिपण्यासाठी राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी बारलाबहेली गाठलं. जिल्हा प्रशासनाने त्याला ५००० रुपयांची मदत दिली – ३००० रुपयांची ठेव आणि २००० रुपये बचत खात्यात. हे केलं आणि त्या निराधार मुलाच्या जबाबदारीतून त्यांनी अंग काढून घेतलं.\nगेली १९ वर्षं माझ्या मनात विचार येत असे, गुंधरचं काय झालं असेल...\nघामेलाच्या पतीचा आधीच्या लग्नातून झालेला एक मुलगा होता, सुशील. जेव्हा ती गेली तेव्हा तो वीस एक वर्षांचा होता आणि खरियार-भवानीपटणा मार्गावरच्या एका बांधकामावर काम करत होता.\nत्या शेजारणीने मला सांगितलं की गुंधर आता टुकला गावातल्या राइस मिलमध्ये काम करतो. हे गाव बारलाबहेलीपासून पाच किमीवर आहे. त्याची सासुरवाडी तिथेच आहे, तिने सांगितलं, आणि त्याला दोन महिन्याचा एक मुलगा आहे. त्याचा सावत्र भाऊ जवळच्याच शेतात हलिया (गडी) म्हणून कामाला आहे.\nशेताच्या बांधाबांधाने माझ्या मोटर सायकलवर जात असतानाच मला सुशील त्याच्या मालकाच्या शेतात काम करत असताना दिसला. त्याच्या तीन मुली आणि मुलगा तिथे जवळच होते. मी गुंधरची आई गेली तेव्हा त्याला भेटलो होतो, तेव्हा त्याचं लग्न व्हायचं होतं. आता चाळिशी गाठलेल्या सुशीलने मला ओळखलं नाही मात्र जेव्हा मी त्याला त्या बातम्यांविषयी सांगितलं तेव्हा मात्र त्याला सगळं काही आठवलं.\nसुशीलला महिन्याला ४००० रुपये मिळतात, दिवसाला १३० रुपये. त्यावरच त्याच्या कुटुंबाची गुजराण होते. त्याच्या एक-दोघा लेकरांच्या अंगावर कपडे होते, बाकीच्यांच्या नव्हते. त्यांची गरिबी बिलकुल लपत नव्हती.\nमी गुंधरला भेटण्यासाठी टुकलाला निघालो. पप्पू राइस मिलच्या मालकाने, पप्पूने मला सांगितलं की गुंधर आज त्याच्या गावी गेला होता. मग मी त्याच्या सासुरवाडीला गेलो. तिथे त्याची बायको रश्मिता भेटली. तिच्या कडेवर त्यांचा दोन महिन्याचा मुलगा शुभम होता. रश्मिताने सांगितलं की तिचा नवरा आज बारलाबहेलीला त्यांचं घर साफसूफ करायला गेलाय आणि खरं तर त्याला जाऊन बराच वेळ झालाय.\nवरः गुंधरची बायको, रश्मिता (उभ्याने, डावीकडे), त्याची मेहुणी आणि सासू सासरे टुकला गावी त्यांच्या घराबाहेर. खालीः रश्मिता आणि त्यांचा मुलगा शुभम\nमी परत बारलाबहेलीला गेलो आणि खरोखर गुंधर त्याच्या घरीच होता. त्याने हसून मला रामराम केला. सहा वर्षांचा तो छोकरा आता मोठा झाला होता, विवाहित आणि एका पोराचा बाप होता. तरीही त्याच्यामध्ये निरागस असं काहीतरी होतं. आणि लहानपणच्या कुपोषण आणि अशक्तपणातून तो आजही बाहेर आला नव्हता.\nमाती आणि कौलांचं त्याचं घर बरचसं तेव्हा होतं तसंच होतं. गुंधरचं कुटुंब एका खोलीत राहतं तर सुशीलचं दुसऱ्या खोलीत. बायकोच्या बाळंतपणासाठी म्हणून ते सासुरवाडीला जाऊन राहिले होते. आता ते लवकरच बारलाबहेलीला परततील.\nबारलाबहेलीच्या आपल्या साध्या-सुध्या घरात, सुशीलची दोन मुलं\nतुला मागच्या किती गोष्टी लक्षात आहेत, मी गुंधरला विचारलं.\n“मला आठवतं की माझे आई-बाबा कायम आजारी असायचे कारण ते कायमच उपाशी असायचे,” तो सांगतो. “माझ्या आईच्या अंगात ताप होता. ती किती तरी दिवस उपाशी होती आणि अखेर ती गेली.”\nहॉस्पिटलमधून जेव्हा तो गावी परतला तेव्हा माझ्या बातम्यांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. मग प्रशासनाने त्याला आदिवासी मुलांच्या स्थानिक आश्रम शाळेत प्रवेश मिळवून दिला.\n“मी तिथे (राइस मिलमध्ये) बारदाना शिवायचो, त्याचे मला दिवसाला ८० रुपये मिळायचे,” तो सांगतो. “जे धानाची पोती वाहून नेण्याचं काम करायचे, त्यांना दिवसाला १३० रुपये मिळायचे. पण मला या असल्या उन्हात पोती उचलता येत नाहीत, म्हणून मग मी बारदाना शिवायचं काम करतो.”\nगुंधरकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचं कार्ड नाही मात्र त्याच्याकडे अंत्योदयची शिधापत्रिका आहे आणि त्यावर त्याला महिन्याला ३५ किलो तांदूळ मिळतो.\nतू तुझ्या मुलांना शिक्षण देशील का, मी त्याला विचारलं.\n“मी एक गरीब माणूस आहे. माझ्याच्याने होईल तितकं मी त्यांना शिकवीन. आमचे दोन घास खायचेदेखील वांदे आहेत त्यामुळे माझ्या बायकोला पुरेसं दूध येत नाहीये. म्हणून आम्हाला अमूल दूध घ्यावं लागतं, ज्यात आमचा बराचसा पैसा चाललाय.”\nगेल्या महिन्यात मी पुन्हा एकदा गुंधरच्या गावी गेलो तेव्हा कळालं की तो वीटभट्टीवर काम करण्यासाठी आंध्र प्रदेशात गेलाय. सगळं कुटुंबच त्याच्या मेहुणीच्या लग्नासाठी पैसा हवा म्हणून वीटभट्टीवर गेलं होतं. पण दर डोई १८,००० रुपये उचल घेतल्याने त्यांना इतकं जास्त कष्टाचं काम करावं लागलं की बारलाबहेलीला परतल्यावर सततच्या आजारपणांवरच त्यातला बराचसा पैसा खर्च झाला आणि त्यातनं राहिला तो त्यांनी लग्नासाठी म्हणून साठवून ठेवलाय.\nकाही काळाने गुंधर परत वीटभट्टीवर कामाला गेला. आता तो तिथे माथाडी म्हणून काम करतोय, तयार विटा पुढच्या प्रवासासाठी ट्रॅक्टरवर लादायचं काम आहे त्याचं.\nएकोणीस वर्षं झाली तरी हा तरूण आणि त्याचं कुटुंब अजूनही उपासमारीपासून वाचण्यासाठी, दोन घास अन्नासाठीच झगडतयात. याच उपसामारीने त्याच्या आईचा बळी घेतला आणि त्याला आयुष्यभरासाठी अशक्त आणि कमजोर बनवलं.\nया लेखाची एक आवृत्ती १४ ऑगस्ट २०१६ रोजी अमर उजालामध्ये प्रसिद्ध झाली आहे. पारीसाठी हिंदीतून इंग्रजीत अनुवादः रुची वार्ष्णेय\nरुची वार्ष्णेय कॅलिफोर्नियात राहतात आणि एका आरोग्य सेवा कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी आयआयटी, रुरकी येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे, एक्सएलआरआय, जमशेदपूर येथून एमबीए केलं आहे आणि अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स, बाल्टिमोर येथून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. आशा फॉर एज्युकेशन या संस्थेसाठी निधी गोळा करण्याकरिता त्या धावतात आणि पारी व काव्यालया या वेबसाइटसाठी स्वयंस्फूर्तीने काम करतात.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपुरुषोत्तम ठाकूर हे पारीचे २०१५ चे फेलो आहेत. यासह ते छत्तीसगड आणि ओडिसा राज्यात स्वतंत्र पत्रकार, फोटोग्राफर तसेच डॉक्युमेंट्री निर्मार्ते म्हणून कार्यरत आहेत. ते अजीम प्रेमजी संस्थेसाठीदेखील काम करतात.\n“आमचं आता कुणी नाही...”\nएल्मा जेव्हा सेल्मा होतो\nइतिहास घडवत, शंभरीकडे वाटचाल\nइंग्रज सरकारला शिंगावर घेणारी ‘सलिहान’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/open-3-1-account", "date_download": "2018-04-21T04:06:26Z", "digest": "sha1:AYX4RM3NGFSTOMNUXZ2XI2LZHGCQ5CPI", "length": 10497, "nlines": 142, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "३-इन-१ खाते उघडा | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते आमच्या मार्फत का आम्ही नियमीतपणे शेअर बाजार व म्युच्युअल फंड या विषयाचा अभ्यास करुन याबाबत अपडेटेड रहाण्याचा प्रयत्न करतो. पुणे येथून प्रकाशित होणा-या अर्थपुर्ण या आर्थिक विषयक मासिकातून माझे लेख नियमीतपणे प्रसिध्द होत असतात. आमचे ग्राहक संपुर्ण कोकणातच नव्हे तर पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर इ. महाराष्ट्राच्या सर्वदूर विभागात पसरलेले आहेत. मी आयसीआयसीआय सिक्युरिटीज सोबत अॅथोराइज्ड परसन (सब ब्रोकर) म्हणून सलग्न आहे. आमचे सोबत ३ इन १ खाते उघडल्यावर तुम्हाला आयसीआयसीआय बँके चे बचत खाते + आयसीआयसीआय सिक्युरिटीज चे ट्रेडिंग खाते + डीमॅट खाते तुम्हाला प्राप्त होईल. आयसीआयसीआय सोबत ३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडण्याचे फायदे: देशातील अग्रगण्य ब्रोकिंग हाउस. ३५ लाखापेक्षा जास्त खातेधारक आयसीआयसीआय डायरेक्ट चा सर्वोत्तम सुविधा असणारा ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म गुंतवणूक व शेअर ट्रेडिंग साठी सर्वोत्तम रिसर्च तुम्हाला मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग करू शकता. गुंतवणूक अथवा ट्रेडिंग साठी खरेदी/विक्री च्या ऑर्डर बाजाराच्या वेळेत तर देऊ शकतच परंतु बाजाराचे वेळेनंतर हि २४/७ केव्हाही VTC (Valid Till Cancellation) ऑर्डर लावून करू शकता. मी आयसीआयसीआय सिक्युरिटीज सोबत अॅथोराइज्ड परसन (सब ब्रोकर) म्हणून सलग्न असल्यामुळे मी त्यांचे रिसर्च टीम बरोबर चाट करून गुंतवणूकदारांचे शंकांबाबत त्यांचेशी चर्चा करून तुम्हाला मदत करू शकतो.\n‹ गुंतवणूक करा Up\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/09/blog-post_19.html", "date_download": "2018-04-21T03:54:03Z", "digest": "sha1:USY6X5RP52RBVZ73IQAMTMZFNH47MYWM", "length": 17712, "nlines": 203, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आस्तिक आणि नास्तिकचा सी-सॉ", "raw_content": "\nआस्तिक आणि नास्तिकचा सी-सॉ\nआस्तिक आणि नास्तिक वाद भरपूर चालू असतात. माझ्या आस्तिक मित्रांना मी नास्तिक वाटतो पण माझ्या नास्तिक मित्रांना मी आस्तिक वाटतो.\nमला वाटतं आस्तिक आणि नास्तिक हे माझ्या मनात सी-सॉ खेळणारे दोन खेळाडू आहेत. आणि मी कुणाचीही बाजू न घेता, कुणी जिंकावा असा विशेष प्रयत्न न करता ह्या दोघांनी चालवलेल्या खेळाचा आनंद घेणारा प्रेक्षक आहे. आई, बायको, मुलं, भाऊ, भावजय, पुतण्या आणि इतर जिवलग यांच्यापैकी कुणालाही बरं नसलं की डॉक्टरांचा सल्ला ऐकताना हळूच देवाला मनोभावे नमस्कार करतो. पण व्यवसायात नुकसान झालं की स्वतःला धारेवर धरतो. देवासाठी काही करत नाही पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या भावनेसाठी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या समाधानासाठी भक्तिभावाने देवाला नमस्कार करतो. सासू सासरे बायको जेंव्हा मी पूजा करावी असा हट्ट धरतात तेंव्हा त्यांना मूर्खात काढत नाही आणि मुलं जेव्हा देवाच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह लावणारी मतं मांडतात तेंव्हा त्यांना न ओरडता त्यांचं कौतुक करत भावनेला जपत नास्तिक कसं व्हायचं ते शिकवायचा प्रयत्न करतो. भविष्यात, जर माझ्या दोन्ही मुलांच्या कट्टर नास्तिक मित्रांना ते आस्तिक आणि कट्टर आस्तिक मित्रांना ते नास्तिक वाटले तर बहुतेक मी जिंकलेलो असेन. हे झालं वैयक्तिक.\nसामाजिक पातळीवर देखील मला जगात हा सी-सॉ मोठ्या प्रमाणावर दिसतो. आस्तिक आणि नास्तिक इथे हमरीतुमरीवर येऊन खेळतात. ज्यांच्या बाजूला जास्त लोक असतात ती बाजू तात्पुरती जिंकते आणि मग दुसऱ्या बाजूचे लोक वाढले की ती बाजू जिंकते. आस्तिकांची संख्या वाढणे फार सोपे असते. लहान मुले जिज्ञासू असली तरी क्वचितच चिकित्सक स्वभावाची असतात. त्यामुळे लहान मुलाला नास्तिक बनवण्यापेक्षा आस्तिक बनवायला फार कमी कष्ट पडतात. असे झाल्याने आस्तिकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत राहाते. त्यामुळे नास्तिकांना आपली संख्या वाढवण्यासाठी अधिक तीव्र आणि अधिक कठोर व्हावे लागते. त्यांचे काठिण्य मग देवापासून ते कर्मकांडापर्यंत आणि भक्तीपासून ते श्रद्धेपर्यंत सर्वांवर प्रहार करते. त्यांची तीव्रता वाढली की मनापासून आस्तिक असलेले लोक देवावर हवाला ठेवून, मसीहा किंवा अवताराची वाट पहात स्वस्थ बसतात. पण आर्थिक आणि राजकीय कारणांसाठी आस्तिक झालेले दिखाऊ आस्तिक मात्र अस्वस्थ होऊन नास्तिकांवर जोरदार हल्ला चढवतात. पुन्हा त्यांच्याकडे भाबड्या आस्तिकांचे प्रचंड संख्याबळ आणि त्यांच्या श्रद्धांचे नैतिक अधिष्ठान असते. हमरीतुमरी हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचते.\nमाझ्या मते कट्टर आस्तिक किंवा कट्टर नास्तिक असण्याऐवजी आपण जर प्रत्येकाच्या मनात चाललेला हा आस्तिक नास्तिकाचा सी-सॉ उमजून त्यावर शेरेबाजी टाळू शकलो; हात का जोडलेस देवाला नमस्कार का केला नाहीस देवाला नमस्कार का केला नाहीस याचा जाब विचारत बसण्यापेक्षा हात जोडायची किंवा नमस्कार करावासा न वाटण्याची वेळ का आली असावी याचा जाब विचारत बसण्यापेक्षा हात जोडायची किंवा नमस्कार करावासा न वाटण्याची वेळ का आली असावी ते समजून भावनांच्या या करामतीवर खूष होऊ शकलो; आस्तिक्याकडून नास्तिक्याकडे किंवा उलट दिशेने होणाऱ्या कुणाच्याही प्रवासाला सजगपणे पाहू शकलो, त्यात त्यांनी केलेल्या चुका टाळू शकलो आणि समाजाच्या आर्थिक आणि राजकीय बाजूला आस्तिक आणि नास्तिक या दोघांपासून दूर निरपेक्ष ठेऊ शकलो तर हमरी तुमरी बंद करून सी-सॉचा निसर्गाने चालू केलेला खेळ सोपा होईल आणि आपण आपली ऊर्जा अधिक महत्वाच्या गोष्टींकडे वळवू शकू. किंवा कदाचित वैयक्तिक पातळीवर चालणाऱ्या सी-सॉला मान्य केलं की सामाजिक पातळीवर चाललेला सी-सॉ समतोल राखू शकेल आणि आपण नवा खेळ शोधू शकू.\nMedha Naikआणि श्रीनिकेत देशपांडे तुम्हा दोघांमुळे हे सुचलं.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआस्तिक आणि नास्तिकचा सी-सॉ\nमराठा मोर्चा, फेसबुक-व्हॉट्स ऍप आणि विखारी प्रचार\nपतंजली संस्था, बाबा रामदेव आणि जीन्स\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/past-performance", "date_download": "2018-04-21T04:05:03Z", "digest": "sha1:TUVLZBES7ZY6Y77D7AJLCZQFZEDZZGL6", "length": 6957, "nlines": 136, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "फंड कामगिरी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/194", "date_download": "2018-04-21T03:54:34Z", "digest": "sha1:BXBZ5FSQA73VB2S5WL5TFYG2OBRWDE4H", "length": 5071, "nlines": 77, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "प्राण थोडासा जळावा लागतो... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nताल का नुसतेच सांभाळायचे\nसूरही राणी जुळावा लागतो...\nऊब येण्याला जरा घरट्यामध्ये\nजीव सारा अंथरावा लागतो...\nरंगते ना काव्य शाईने गड्या\nदर्दही थोडा झरावा लागतो\nराज्य जिंकायास का शस्त्रे हवी\nफक्त चरखा चालवावा लागतो\nपाकळ्या मिटल्या जरी माझ्या तरी\nहाय, भृंगांना सुगावा लागतो...\nप्रेम करतो मी पतंगासारखे\nसिध्द करण्या जीव द्यावा लागतो\nरोज प्रेमाचा पुरावा लागतो\nठेवली खाली जरा मी लेखणी\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ प्राण ओसरायचाच आज ना उद्या अनुक्रमणिका फुलतो अजून मी ›\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nमिठीतही का सखे दुरावे\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post_42.html", "date_download": "2018-04-21T03:55:18Z", "digest": "sha1:CDWLVURY3R62BUTGIIMBDMBOZZXCSRQX", "length": 21503, "nlines": 211, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: मसान", "raw_content": "\nमाझे मित्र मंदार काळे उर्फ रमताराम यांनी मसान चित्रपट पाहून त्यावर जग दस्तूरी रे या लेखात त्याचे रसग्रहण केले. ते वाचून चित्रपट न पाहताच माझ्या मनात केवळ रसग्रहणामुळे जे विचार आले ते लिहून ठेवले होते.\nमी मसान पाहिला नाही अजून, पण परीक्षण वर्तमानपत्रात वाचले आणि दूरदर्शन वर पाहिले… YouTube वर ट्रेलर देखील पाहिले होते… ह्या रविवारी कुटुंबाला द्रिष्यमचे दिलेले वचन पूर्ण करायचे असल्याने मसान पाहण्यासाठी वेळ कसा काढायचा त्याच्या विचारात होतो तेवढ्यात तुमची परीशीलनाची पोस्ट वाचली आणि मूळ चित्रपटापेक्षा तुमच्या लेखाची वाट पाहू लागलो .\nखूप छान लिहिले आहे तुम्ही. माणसाला कुठल्या गोष्टी चटकन दिसतात त्यावरून त्याच्या विचारांची दिशा, प्राथमिकता आणि वैचारिक क्षमता दिसून येते… आणि या सर्वच पातळींवर तुम्ही वाचणाऱ्याला तुमच्या अनुभवाजवळ घेऊन जाण्यात यशस्वी झाला आहात. वाचायला सुरुवात केल्यानंतर एक क्षणही इकडे तिकडे न बघावसं वाटावं इतकी छान पकड आहे आणि दुसऱ्या कुठल्याही विषयावर विचार न करता यावा इतकी सुंदर मुद्देसूद मांडणी आहे लेखाची … अगदी लेख संपल्याची -oOo- खूण देखील या चित्रपटाच्या अस्सलपणाची आणि रमता राम ह्या रसग्रहणात किती रमला होता त्याची साक्ष देते.\nया सुंदर परिशीलनापुढे काही लिहिणे म्हणजे सोनियाच्या ताटी नरोटी ठेवण्यासारखे आहे हे माहिती असून मी नाथ महाराजांचे उसने अवसान आणून काही विचार मांडतो.\nसृष्टीच्या अविरत चालणाऱ्या चक्रात आपण हिंदू लोकांनी उत्पत्ती - लय - विनाशाचे तीन बिंदू शोधले आणि वर्तुळाला त्रिकोणाचे स्वरूप दिले. मग त्रिमूर्तीची संकल्पना मांडून हि तीन कामे तीन देवांना वाटून टाकली. निर्माण करणारा ब्रम्हा, प्रतिपाळ करणारा विष्णू आणि संहार करणारा महेश. आणि मग त्याहिपुढे जाऊन त्यांच्या वास्तव्याच्या जागा ठरवून टाकल्या.\nजसे आपले जीवनाचे आकलन तशीच आपली मांडणी. जीवन सुरु कुठून आणि का होते त्याचा काही पत्ता लागत नाही म्हणून त्याचा अनुत्तरीत प्रश्न विसरून जायचा, इतका कि त्याच्या देवतेचे स्थान नगण्य ठेवायचे. जीवनाचे प्रेम आणि सुखांची ओढ प्रचंड म्हणून प्रतिपाळ करणाऱ्याला अवतारांच्या रूपाने घरात, नगरात, आणि मंदिरात मंगलतेचे प्रतीक बनवून त्याच्या लीलांचे प्रेममय वर्णन करून मधुरा भक्तीची नवीन परंपरा सुरु करायची आणि अनर्थकारी आणि अतर्क्य मृत्यूला भिउन संहारकर्त्याला वेशीबाहेर; आपल्या प्रेममय, मंगलमय, सुखी जीवनापासून दूर ठेवायचे. कुठे तर मसणात. बनारस किंवा वाराणसीला आपण ओळखतो तेच मुळी त्याच्या मृत्यूशी असलेल्या गाठीमुळे. संहाराची देवता महादेवाचं हे क्षेत्र. महादेव आपण बहाल केलंय स्मशान. मराठी बोलीभाषेत मसण आणि हिंदी बोलीभाषेत मसान. हे बनारस म्हणजे अखिल हिंदूंचे सर्वात मोठे मसान.\nआपण जरी या त्रिकोणी रचनेत बऱ्यापैकी स्थैर्य शोधले असले तरी मुळात निसर्ग फिरतोय वर्तुळात. ज्याला नसतो आरंभ आणि नसतो अंतदेखील. प्रत्येक बिंदू असतो त्याच्या मागील बिंदूचा अंत तर त्याच्या पुढील बिंदूचा आरंभ. प्रत्येक बिंदू असतो निर्माता आणि संहारकर्ता देखील. म्हणूनच आरती प्रभू म्हणाले असावेत,\nअंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी\nवेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी\nदेई कोण हळी त्याचा पडे बळी आधी\nहारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे \nपरंपरेला मानणाऱ्या सर्वांचा अंत त्यांचा अस्त होण्याआधीच होतो आणि परंपरे विरुद्ध हळी देणारे सारेच हुतात्मे होत असतात .\nएकूण काय, विकासाचे सुख अशाश्वत ठरून शाश्वत राहतो फक्त आरंभ आणि अंत. आपल्याला आवडो किंवा नावडो, उत्पत्ती आणि विनाश हे दोनच बिंदू शाश्वत ठरतात आणि त्या दोघांमधील भासमान अंतरातील आपल्या वाटचालीला आपण उगाच विकासाचे, प्रगतीचे, उन्नतीचे गोंडस नाव देऊन त्यात आपले सुख शोधत असतो.\nमी आधी म्हटल्याप्रमाणे हे दोन बिंदू वेगवेगळे नसून प्रत्येक बिंदू दोन्ही कामे करीत असतो, एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे. जी निर्मिती तोच संहार. जो ब्रह्मा तोच महेश. इकडून पाहिला तर ब्रह्मा आणि तिकडून पाहिला तर महेश.\nविष्णूला खरं तर निसर्गात स्थान नाहीच. असलेच तर नाण्याच्या जाडीएव्हढे भासमान कार्यक्षेत्र विष्णूचे. निर्मिती म्हणजेच विनाशाच्या ह्या अविरत चक्रात भांबावून बुडणाऱ्या आपल्या अस्तित्वाला काडीचा आधार म्हणजे विष्णू आणि त्याचे अवतार.\nजीवनदात्री निसर्गदेवता म्हणून जिचे पूजन करावे ती आहे खरी तर निर्दय मृत्युदेवता आणि आपले जीवन म्हणजे म्हणजे या मृत्युदेवतेचे तांडव करण्याचे ठिकाण … स्मशान - मसण, शमशान - मसान. असे माझे आकलन होते.\nपण तुमचे परिशीलन वाचल्यावर; जीवन समुद्राच्या लाटेवर स्वार या ओंडक्यांच्या एकत्र राहाण्याच्या वेळेचा आलेखाची, वेगवेगळ्या प्रतलात एकाचवेळी चालणाऱ्या वेगवेगळ्या जीवांच्या या चित्रपटातील कथांची तुम्ही मांडलेल्या संगतीमुळे माझ्या आकलनाला एक नवीन आयाम मिळाला.\nआपले बिन्दुरूपी जीवन एक भरीव बिंदू नसून ते देखील एक पोकळ छोट्या परिघाचे वर्तुळ आहे आणि मागील पिढ्यांची बिन्दुरूपी वर्तुळे पुढील पिढ्यांच्या बिन्दुरूपी वर्तुळांना कायम छेदत आहेत. काहींच्या बिंदूचा परीघ त्यांच्या मागच्या आणि पुढच्या बिन्दुन्पेक्षा मोठा असल्याने तो दोन तीन पिढ्यांना आपल्या आवाक्यात घेत आहे. त्यामुळे दोन तीन पिढ्यांना थोडा अधिक काळ शाश्वततेचा आभास होत आहे. पण शेवटी हरमन हेसेच्या सिद्धार्थला वसुदेवाने दिलेल्या दृष्टांतात दिसल्या प्रमाणे सर्व बिंदू आपापले दु:ख उपभोगीत आहेत. कधी कळत तर कधी नकळत. आणि जीवनगंगेच्या तीरी आयुष्यरूपी बनारसच्या मसणात ब्रम्हारूपी महेशाची निर्मितीतून विनाशाची किंवा महेशरूपी ब्रम्ह्याची विनाशातून निर्मितीची लीला कायम चालू आहे.\nमसान वेशीबाहेर नाही तर आपण सर्व मसणातच आहोत.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/cricket-world-cup-2015/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8-115032500019_1.html", "date_download": "2018-04-21T04:12:01Z", "digest": "sha1:T5CUQAJGSIJPI26BNJGGUUM2FPQGBQLW", "length": 9884, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारताविरुद्ध मी 'स्लेजिंग' करणारच - जॉन्सन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारताविरुद्ध मी 'स्लेजिंग' करणारच - जॉन्सन\nविश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध\nमाईड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये\nभारतीय खेळाडूंना 'स्लेजिंग'चाही सामना करावा लागणार आहे, असा इशाराच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने दिला. गेले\nचार महिने ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असलेल्या भारताला विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी एकही विजय मिळविता आला नसल्याची आठवन करून देतग्लेन मॅक्सवेलने माईंड गेमला तोंड फोडले होते.\nऑस्ट्रेलियन संघामध्ये एरवी स्लेजिंगची जबाबदारी सलामीवर डेव्हिड वॉर्नरवर असते. स्पर्धेपूर्वीच्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये\nमात्र वॉर्नरने भारतीयांविरुद्ध तोंडाचा पट्टाही चांगलाच वापरला होता. आयसीसीच्या कडक नियमांमुळे आणि संघ व्यवस्थापनाच्या शिस्तीमुळे\nवॉर्नरने यांदाच्या स्पर्धेत मैदानावर स्लेजिंक केलेले नाही.\nविश्वकरंडक स्पर्धेत स्लेजिंगमध्ये गुंतणार नसल्याचे वॉर्नरने सांगितल्याचे मी ऐकले आहे. पण ही कामगिरी\nत्यामुळे कदाचित ही जबाबदारी मला पार पाडावी लागू शकते. हा खेळाचाच एक भाग आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेन\nवॉटसनविरुद्ध वहाब रिवाझने केलेली शेरेबाजीही असाच एक भाग होता. माझ्या मते, हा खेळाचा एक उत्कंठावर्धक भाग होता आणि अशाचअनेक घटना येत्या सामन्यातही घडतील.\nअफ्रिकन खेळाडू ढसाढसा रडले....\nन्यूझीलंड ‘विनर’; अफ्रिका ‘चोकर्स’\nभारत- ऑस्ट्रेलियावर लागल्या पैजा...\nन्युझीलंड प्रथमच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये\nऑस्ट्रेलिया-पाकिस्तान क्रिकेट संघाचा आतापर्यंत वादग्रस्त लढतीचाच इतिहास\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/05/blog-post_23.html", "date_download": "2018-04-21T04:02:27Z", "digest": "sha1:MCMYHHIB3CIN36UA24IG5TAIQNMDRZHU", "length": 29521, "nlines": 203, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण", "raw_content": "\n‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण\n भाग २.२ | भाग २.३ भाग २.४ \nमागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.\nऐतरेयोपनिषदातला सिद्धांत मला किती पटला हा भाग जरी सोडून दिला तरी त्यात मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे या सिद्धांतात वापरलेली निर्गुण निराकारातून निर्गुण साकार पुरुष निर्माण होणे, मग या निर्गुण साकार पुरुषाच्या अवयवातून गुण निर्माण होणे, त्या गुणांनी जड देहात स्थान ग्रहण करणे आणि मग त्या सगुण देहात पुन्हा निर्गुण चैतन्याने प्रवेश करणे अशी दाखवलेली निर्मितीची साखळी. ह्या साखळीत विशुद्ध चैतन्यातून जड कसे निर्माण होते, ते सांगितलेले नाही. किंबहुना चैतन्य आधी की जड आधी, हा प्रश्न देखील सोडवलेला नाही. तरी चैतन्याचा आणि जडाचा अविभाज्य परस्परसंबंध दाखवला आहे. किंबहुना तसा संबंध दाखवण्यासाठीच निर्गुण आणि सगुण या संकल्पना वापरल्या आहेत. मला ही उपनिषदकर्त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचंड मोठी झेप आहे असे वाटते. या प्रचंड कल्पनाशक्तीला वंदन करून मी दुसऱ्या चरणाकडे वळतो.\nवहां से आया पटा लिखाया, तृष्णा तो उने बुझाई बुझाई |\nअमृत छोड़सो विषय को धावे, उलटी फाँस फंसानी हो जी ll 2 ll\nहा चरण किंवा हे कडवे मोठे गोंधळात टाकते. याचा अर्थ परळीकरांच्या पुस्तकात, \"तेथून म्हणजे प्रकृती- पुरुषापासून जीव येथे आला. येथे त्याचा पत्ता लिहून घेतला म्हणजे त्याला नामरूप प्राप्त झाले. त्याची जन्म घेण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली. जीवाला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले आणि तो विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला. अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच विषयांत जीव गुंतून पडला आणि परमेश्वराच्या स्मरणात गुंतून पडण्या ऐवजी बंधनात अडकून पडला.\" असा दिला आहे.\nहा अर्थ चटकन पटला पण निर्गुण निराकाराला स्वतःला अनुभवायचे होते, स्वतःची लीला खेळायची होती म्हणून त्याने सगुण साकाराची निर्मिती केली हा तैत्तिरियोपनिषद, बृहदारण्यकोपनिषद आणि ऐतारेयोपनिषद यांच्या एकत्रित वाचनातून तयार होणारा सिद्धांत एकदा मान्य केला की विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला आणि इंद्रियगम्य पंच विषयात जीव गुंतून पडला असा अर्थ काढणे मला अडचणीचे वाटू लागले. कारण हे पंच विषय अनुभवणे हेच तर या सर्व लीलेचे कारण होते. मग त्याला बंधन कसे म्हणायचे. पुन्हा, \"तृष्णा तो उने बुझाई बुझाई\" असा उल्लेख आहे. मग ज्याची तृष्णा भागली किंवा शमली तो अमृत सोडून विषयाकडे का म्हणून धावेल असाही प्रश्न पडला. आणि माझी शोधयात्रा पुढे चालू राहिली.\nवहां से आया पटा लिखाया, म्हणजे आता सगुण जडदेहात चैतन्याने प्रवेश केला. आणि मग या जडदेहाचा जन्म झाला. देहाच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण समाजाची निर्मिती केल्याने या देहाने आपले जन्माधिष्ठित कार्य (ज्याला आपण इंग्रजीमध्ये Calling म्हणतो) ते ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याआधी त्यावर सामाजिक संस्कार होतात. त्याचे नामकरण होते. त्याचे नाव जगाने काय ठेवले त्यावरून त्याची ओळख बनू लागते. आणि मग तोही स्वतःला त्याच नावाशिवाय वेगळा ओळखू शकत नाही. ते नाव आणि त्या नावामागील मानवी संस्कृतीची परंपरा वागवण्याचे बंधन त्याच्यावर पडते आणि मग निसर्गाच्या विविध लीलांना उमगून त्यांचा आनंद घेण्यासाठी मुक्त असलेला तो जीव, आपल्या नावामुळे आणि त्याच्यामागील संस्कृतीमुळे, नवनवीन अनुभवांचे एकाच पठडीतले अर्थ काढून मुक्तता सोडून पत्त्यासारखा (address) अविचल होतो.\nइथपर्यंत पोहोचलो पण, \"तृष्णा तो उने बुझाई\" ची संगती लागेना. शोध काही संपेना. सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या संकेतस्थळावर या पूर्ण कडव्याचा अर्थ,\nतो काही मला पटत नव्हता. मग लिंडा हेस बाईंच्या सिंगिंग एम्प्टीनेस या पुस्तकात अजून एक माहिती मिळाली.\nकुमारजींना ही भजने त्यांच्या देवास येथील वास्तव्यात मिळाली. देवास येथे शीलनाथ महाराज नावाचे एक साधू पुरुष होते. त्यांच्या दरबारात अनेक विख्यात गवयी आपली संगीत सेवा अर्पण करण्यासाठी यायचे. अनेक निर्गुणी भजनांच्या संहिता कुमारजींना शीलनाथ महाराज संस्थानातून मिळाल्या. आणि शीलनाथ संस्थानातील लिखित प्रतीमध्ये, \"तृष्णा तो उने बुझाई\" असाच उल्लेख आहे. त्याबद्दल श्रीमती हेस यांची कलापिनी कोमकल्लींशी चर्चा झाली आणि त्यात कलापिनी बाईंनी या वाक्याचा कुमारजींनी लावलेला अर्थ सांगितला. (मूळ लेखन इंग्रजीत आहे. त्याचे मी मराठीत यथाशक्ती रुपांतर केले आहे.)\n\"या ओळी शिवाबद्दल आहेत. तोच शिव ज्याने समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेले हलाहल प्राशन केले. जेंव्हा सुरासुर अमृताची वाट पहात होते तेंव्हा, प्रथम विविध मौल्यवान वस्तू समुद्रातून बाहेर आल्या आणि मग हलाहल आले. हे हलाहल धारण करणे सर्व देवांच्या शक्तीबाहेरचे होते. ते शिवाने आपल्या कंठात धारण केले. म्हणून हलाहल कंठात धारण करणाऱ्या शिवाकडेच आपली तृष्णा शमविण्याची शक्ती आहे. आणि त्याच अनुषंगाने कुंडलिनीला ऊर्ध्वगामी करणे म्हणजे तिचा फास उलटा फिरवणे असा अर्थ आहे.\"\nश्रीमती हेस यांनी मग निर्गुणी भजनांचे अजून एक प्रसिद्ध गायक श्री. प्रल्हाद तिपनिया यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तर त्यानी कबीरांचा आणि शिवाचा संबंध नाकारला. हे मला अजूनही पटलेले नाही. माझ्या मते हे भजन कुंडलिनी जागृतीच्या प्रवासातील साधकाच्या अवस्थांचे वर्णन करणारे आहे. कुंडलिनी जागृती हा हठयोगाचा भाग आहे. आणि हठयोग्यांचा मूळ पुरुष, \"आदिनाथ\" म्हणजे भगवान शिव आहे. त्यामुळे हठयोगाचा अभ्यास करणारे कबीर शिवाबद्दल बोलत नसतील असे म्हणणे मला पटले नाही. पण प्रल्हाद तिपनिया यांनी \"तृष्णा नही बुझानी\" असा पाठभेद सांगितला. मग श्रीमती हेस यांना बागली गावातील एका घरात १९२८ च्या सुमारास लिहिलेले हस्तलिखित सापडले. ज्यात तिपनिया यांनी सांगितलेला \"तृष्णा नही बुझानी\" हा पाठभेद लिहिलेला आहे. हा पाठभेद हेस बाईंना जास्त योग्य वाटला. आणि मला या भजनाची जी संगती लागत होती त्यासाठी मला देखील हाच पाठभेद योग्य वाटला. म्हणून अर्थाच्या शोधात मी या कडव्यापुरता कुमारजींच्या उच्चारापासून दूर जायचे ठरवले आणि बागली गावातील हस्तलिखितात दिलेला पाठभेद प्रमाण मानायचे ठरवले.\nआता जेंव्हा मी पाठभेद प्रमाण मानतो आणि माझ्या मनातील संगतीनुसार या कडव्याकडे बघतो तेंव्हा, त्याचा अर्थ मला असा लागतो.\nइंद्रिय गम्य सुखांचा उपभोग घेताना मनुष्य सातत्याच्या मागे लागतो. कुठलेही सुखद अनुभव त्याला सातत्याने हवे असतात आणि तेदेखील त्याच्या इच्छेनुसार. सातत्याच्या या हव्यासामुळे नवीन अनुभव घेणे तो विसरतो आणि अविचल होत जातो. हे अविचल होणे म्हणजे मरणे. त्यामुळे शरीरातील चैतन्याचा प्रवास हा गुणांचा गुलाम होतो. आणि अनुभव घेण्याच्या अंतःशक्तीऐवजी बाह्य जगतावर जास्त विसंबून राहतो. त्यामुळे त्याची सगुणाचा उपभोग घेण्याची तृष्णा संपत नाही.\nत्यामुळे शेंडीच्या ठिकाणी असणाऱ्या बिंदूतून होणारा विसर्ग म्हणजे जीवन रस कंठाजवळ असलेल्या विशुद्ध चक्राला वापरून, त्या जीवन रसाचे अमृतात रुपांतर करणे विसरतो. हे अमृत, तोंडातील टाळू जवळ ललना चक्र नावाचे एक दुय्यम चक्र असते, तिथे साठवून ठेवता येते आणि मनुष्य मृत्यू लांबवू शकतो, हे देखील विसरतो. त्यामुळे हा बिंदू विसर्ग नाभीजवळ मणिपूर चक्रात जातो आणि शारीरिक वृद्धत्व येते. विषयोपभोगाच्या मागे लागल्यामुळे आणि त्याच्या सातत्याचा आग्रह धरल्याने, चिरंतन आनंदाचा अनुभव घेण्याऐवजी तो क्षणिक सुखाच्या गुंत्यात अडकत जातो.\nमग यावर उपाय काय इंद्रियगम्य सुख नाकारावे का इंद्रियगम्य सुख नाकारावे का तर माझ्या मते हठयोग आणि कबीर इंद्रियगम्य सुखाला नाकारत नसून, त्याच्या सातत्याच्या आग्रहाला आणि त्यासाठी अनुभवांच्या साचलेल्या सारखेपणाला विरोध करतात. त्यांच्या दृष्टीने चिरंतन आनंद कुठला तर माझ्या मते हठयोग आणि कबीर इंद्रियगम्य सुखाला नाकारत नसून, त्याच्या सातत्याच्या आग्रहाला आणि त्यासाठी अनुभवांच्या साचलेल्या सारखेपणाला विरोध करतात. त्यांच्या दृष्टीने चिरंतन आनंद कुठला तर टाळूतून शिरून पाठीच्या मणक्याच्या तळाशी वेटोळे घालून वसलेली कुंडलिनी जागृत करून तिला पुन्हा सहस्रार चक्राच्या जागी आणणे. तिथे असलेल्या पोकळीत (ज्याला शरीरांतर्गत गगन किंवा अंतरीक्ष असे म्हटले आहे) तिला स्थिर करायचे आहे. आणि अनुभवांच्या सातत्या ऐवजी अनुभवांच्या तीव्रतेला अनुभवयाचे आहे. प्रत्येक अनुभवात असलेला निर्गुण आणि सगुणाचा परस्परसंबंध अनुभवायचा आहे. गुणाच्या प्रकटीकरणाच्या मोहात न अडकता विशुद्ध गुण अनुभवायला शिकायचे आहे. साखरेच्या प्रेमात न पडता गोडी अनुभवायची आहे. ज्याप्रमाणे डोळे नसलेल्या माणसाची इतर इंद्रिये अधिक टोकदार होतात आणि तो स्पर्श, वास आणि कान यांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो त्याप्रमाणे सर्व इंद्रिये नसताना मनुष्य सर्व गुणांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो. असा विचार त्यामागे असावा. म्हणून मग योगी साधक काय उपाय करतो ते सांगतात , \"उलटी फाँस फंसानी हो जी\" म्हणजे कुंडलिनीला उलटे फिरवतो. तिला ऊर्ध्वगामी करतो.\n भाग २.२ | भाग २.३ भाग २.४ \nLabels: निर्गुणी भजने, पद्य, रसग्रहण\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\n‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - त...\n‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - द...\nनिर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहि...\nनिर्गुणी भजने - (२.२) सुनता है गुरु ग्यानी - धृवपद...\nनिर्गुणी भजने - (२.१) सुनता है गुरु ग्यानी\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/8", "date_download": "2018-04-21T03:27:27Z", "digest": "sha1:MN6SDG2XPRCV6E54NZKN77VMI7ALQG2K", "length": 9737, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 8 of 2452 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nविकासाच्या नावाखाली कोकण भकास करण्याचा डाव\nखासदार हुसेन दलवाईंचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाचा प्रकल्पग्रस्त गावांमध्ये दौरा शिवसेनेने आधी रिफायनरी अध्यादेश रद्द करावा वार्ताहर /राजापूर विकासाच्या नावाखाली निसर्गाने नटलेला कोकण भकास करून येथील भूमीपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव असून शिवसेनाही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केला. जनतेला नको असलेला हा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायमच आपल्यासोबत राहील अशी ग्वाही त्यांनी ...Full Article\nमाळबंगल्यावरील 70 एमएलडी पाणी योजना मे मध्ये कार्यान्वित\nप्रतिनिधी /सांगली : सांगली आणि कुपवाडमधील सुमारे पाच लाख लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी माळबंगला येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे चार वर्षापासून सुरु असलेले काम अंतिम टप्प्यात ...Full Article\nबी फॉर्मवरून भाजपमध्ये बंडाळी\nप्रतिनिधी /बेळगाव : भाजपने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली नाही. याबद्दल विलंब होत असतानाच बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघांसाठी आपल्यालाच उमेदवारी मिळाल्याचा आणि यादी जाहीर होण्यापूर्वीच बी ...Full Article\nपुतण्यासह दोघांना अटक हितेश पारेख खून प्रकरण तीन तासात खुनाचा छडा\nप्रतिनिधी /सांगली : येथील हितेश उर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख यांचा खून पुतण्यानेच कट रचून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात खुनाचा छडा लावत पुतण्यासह दोघांना जेरबंद केले ...Full Article\nबलात्काऱयांना फाशीवर लटकण्याची मागणी\nप्रतिनिधी /सातारा :’ जम्मू काश्मिरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उनाव येथे घडलेल्या अमानूष घटनांचा निषेध करण्यासाठी आज साताऱयात परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती व मुस्लिम जागृती अभियान यांनी मूकमोर्चा काढून आपल्या ...Full Article\nविजापुरात 645 किलो तांदूळ जप्त\nविजापूर/वार्ताहर : बेकायदेशीररित्या तांदळाची वाहतूक करणाऱया वाहनांवर धाड टाकून सुमारे 645 किलो तांदूळ विजापूर पोलिसांनी जप्त केला आहे. गुरुवार 19 रोजी दुपारी इंडी शहरात सदर कारवाई करण्यात आली असून ...Full Article\nकोल्हापूर नाक्यावर नाले सफाईत आढळला बाटल्यांचा खच\nकराड : पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गुरूवारी कोल्हापूर नाक्यापासून नालेसफाईस प्रारंभ केला. येथील नाल्यांमध्ये सफाई करत असताना दारूच्या बाटल्या तसेच पाण्याच्या बाटल्यांचा मोठा साठा नाल्यांमध्ये आढळून आला. ...Full Article\nबेळगावमध्ये झाले ‘लागिरं झालं जी’चे चित्रीकरण\nबेळगाव / प्रतिनिधी : लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर असणाऱया झी मराठीवरील लागिरं झालं जी.. या मालिकेचे चित्रीकरण गुरुवारी बेळगावमध्ये झाले. येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये हे चित्रीकरण करण्यात आले. या मालिकेत ...Full Article\nराजधानीत ‘कमळा’बाईचा फुलण्याऐवजी इस्कोट\nविशाल कदम /सातारा : राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सगळयाच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. असे असताना भाजपानेही राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात ...Full Article\nचेंडा वद्यावर धरला ठेका\nप्रतिनिधी /कोल्हापूर : पावसामुळे रद्द करण्यात आलेली संयुक्त रविवार पेठ मंडळाची शिवजयंती मिरवणूक बुधवारी मोठय़ा उत्साहात काढण्यात आली. साऊंड सिस्टीमवर वाजणारे पोवाडे, डोळे दीपवणारे आकर्षक लाईट इफेक्टस् सर्वांचे लक्ष ...Full Article\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2018-04-21T03:51:20Z", "digest": "sha1:RAZNDTBBZZBNUKYHHNCARLHJMMWSWLM2", "length": 8428, "nlines": 131, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "युगे अठ्ठावीस आरती विठ्ठलाची | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nयुगे अठ्ठावीस आरती विठ्ठलाची\nयुगे अठ्ठावीस आरती विठ्ठलाची\nयुगे अठ्ठावीस विठ्ठल उभा कसा\nसत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली या चार युगांची १२ हजार दिव्यवर्षे मानलेली आहेत. यालाच चतुर्युग, महायुग किंवा दिव्ययुग अशी संज्ञा आहे. अशी एकसहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. त्याला कल्प असेही म्हणतात. त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात; म्हणजेच सुमारे ७१ चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो. त्यालाच मन्वंतर असे नाव आहे. ब्रह्मदेवाचे आयुर्मान १०० ब्राह्मवर्षे एवढे असते. त्यातील ५० ब्राह्मवर्षे संपून ५१ व्या वर्षातला पहिला श्वेतवाराह नामक कल्प सध्या सुरू आहे. त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्न झाली़ तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरे पूर्ण झाली असून, सध्या सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगे विचारात घेतली, तर आताचे कलीयुग हे अठ्ठाविसावे युग आहे. विठ्ठल अठ्ठावीस युगे आहे, म्हणजेच वैवस्वत मन्वंतरापासून तो आहे.\nसंकलक : ह.भ.प. धनंजय महाराज मोरे\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nदस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे\nहरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/shukra-rashi-parivartan-117032100012_1.html", "date_download": "2018-04-21T04:10:17Z", "digest": "sha1:274RJTGZ7SLIYRQS3OSNWMWZDBZV3LZY", "length": 15082, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शुक्र झाला वक्री, प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव जाणून घ्या ... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशुक्र झाला वक्री, प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव जाणून घ्या ...\nशुक्र ग्रहाला नेहमी सौंदर्य, भाग्य आणि प्रेमाचा कारक मानला जातो. कुठल्याही ग्रह नक्षत्राच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडतो. शुक्र वर्तमानात उच्च राशी मीनमध्ये विराजमान आहे. तर जाणून घेऊ कोणत्या राशीवर त्याचे काय प्रभाव पडेल...\nमेष – मेष राशीचे स्वामी मंगळ आहे जो शुक्रासोबत सम मानले जाते. शुक्राचे वक्री असल्याने याचा सम प्रभाव बघायला मिळेल. धन प्राप्तीचे योग बनतील पण शुक्राच्या प्रभावामुळे मिळकतीपेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. पण हा खर्च व्यर्थ जाणार नाही कारण घरात शुभ प्रसंगाचे आयोजन होण्याची शक्यता दिसून येत आहे. मान सन्मानात वाढ होईल पण मन बेचैन राहील.\nवृषभ – जर व्यक्तीगत जीवनाच्या दृष्टीने बघितले तर राशी स्वामी शुक्राचे वक्री होणे सकारात्मक आहे. आपल्या जोडीदारासोबत प्रेमळ संबंध राहतील पण जर अविवाहित असतील आणि कोणासोबत प्रेम संबंध असतील तर त्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.\nमिथुन: मिथुन जातकांसाठी वक्री शुक्र चांगले योग आणणार आहे. कार्यांची गती हळू राहणार आहे. स्वंत:चे घर बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. वाहन खरेदीसाठी वेळ चांगला आहे. पण वक्री शुक्र असल्यामुळे कार्य पूर्ण होणे अवघड आहे.\nवक्री शुक्र भाग्यात वाढ करवून देईल. तुमच्या चारीकडे आनंदी वातावरण राहील. दांपत्य जीवनात शुभ योग दिसून येत आहे. परिणय सूत्रात अडकू शकता. प्रेम संबंधांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होईल.\nमीन राशीत वक्री झालेल्या शुक्राचे संकेत आहे की शुक्राचे वक्री राहणे अर्थात 15 एप्रिलपर्यंत जोडीदाराच्या आरोग्याची काळजी राहणार आहे. अविवाहित प्रेमी जोडप्यांमध्ये आपसातील प्रेम कमी होण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळावे. तरी देखील यात्रा करावी लागली तर आपल्या आरोग्याची काळजी घ्या.\nशुक्राचे वक्री झाल्यामुळे कन्या जातकांसाठी वेळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत प्रेम वाढण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवन मधुर राहील. आर्थिक रूपेण धन प्राप्तीचे योग आहे.\nतूळ – राशी स्वामी वक्री असल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. शत्रूंपासून सावध राहा. नवीन वाहन किंवा स्वत:चे घर खरेदी करण्याचे योग येत आहे. त्यासाठी कर्ज घ्यावे लागतील.\nवृश्चिक – वक्री शुक्र असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. संतानच्या शिक्षेवर धन खर्च करावे लागेल. हळू हळू वेळ अनुकूल होईल.\nधनू – शुक्राचे वक्री असल्याने काही खास इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यक्तीगत जीवनात प्रेम वाढेल. अविवाहित जातक देखील कोणाप्रती आकर्षित होतील. परिवारात एखादे शुभ प्रसंग होण्याची शक्यता आहे.\nमकर – मकर जातकांना वक्री शुक्र सचेत राहण्याचे संकेत देत आहे. कुठलेही कार्य करण्याअगोदर त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे विचार करून घ्या. शत्रू देखील परेशान करू शकतात. ध्येय प्राप्तीसाठी फार मेहनत करावी लागणार आहे. पण मेहनतीचे फळ चांगले मिळतील. यश देखील मिळेल.\nकुंभ – कुंभ जातकांसाठी वक्री शुक्र अनुकूल राहणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल मानसिक तणाव थोडे कमी होतील. नवीन कार्य सुरू करण्याची योजना देखील बनू शकते. तसेच जे लोक प्रेमात पडले आहे त्यांचे संबंध सुधारतील.\nमीन – वक्री शुक्र उत्साह वाढवेल. भाग्याच्या भरवशावर बसून राहणे योग्य नाही आहे. प्रवासासाठी वेळ उत्तम आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. आपसातील संबंधांबद्दल स्थिती थोडी तणाव देणारी ठरणार आहे. आपल्या जोडीदाराप्रती निष्ठावंत राहा.\nन पूजा, न तंत्र, जपा हा राशी मंत्र\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nमंगळ दोष कसा दूर कराल\nया चांगल्या 9 सवयी, देतील सुख आणि सन्मान\nबुधवारी करा ज्योषिताचे 5 उपाय\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nदेशातल्या बळीराजाचे ज्याकडे डोळे लागले आहेत, तो मान्सून यंदा समाधानकारक होणार असल्याचा ...\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...\nया राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा\nदेशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा पडला आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि ...\nआयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल\nआयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार ...\nतृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु\nतृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/product-services", "date_download": "2018-04-21T04:06:15Z", "digest": "sha1:EV2JET4D3IDLX6TZZIDFDHB2RNLCXIOZ", "length": 7242, "nlines": 144, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "उत्पादने व सेवा | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/cricket-world-cup-2015/%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE-115022600010_1.html", "date_download": "2018-04-21T04:09:17Z", "digest": "sha1:DDFWTVT2EQCWVPAEDZPAN2LYNEPSHCFW", "length": 10351, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जबरदस्त आत्मविश्वासामागे लपलेला चेहरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजबरदस्त आत्मविश्वासामागे लपलेला चेहरा\nवर्ल्डकप क्रिकेटमध्ये शिखर धवन शानदार खेळी करतोय, मात्र त्याच्या यशाचं श्रेय हिसकावण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीजचा महान गोलंदाज मायकल होल्डिंगने केला आहे. मायकल होल्डिंग म्हणतो की, डावखुरा फलंदाज शिखर धवन हा भाग्यशाली आहे, कारण त्याच्या आजूबाजूचे सदस्य समजदार आहेत, ते चांगल्या मेंटरची भूमिका पार पाडतात.\nट्राय सीरिजमध्ये शिखर धवनने खराब प्रदर्शन केल्यानंतर, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात 73 धावांची खेळी करून शिखरला सूर गवसला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात 137 धावा ठोकून त्याने पूल बी मध्ये भारताला दुसरा विजय मिळवून दिला.\nहोल्डिंग म्हणतो, कोच डंकन फ्लेचर, टीम निर्देशक रवी शास्त्री आणि कप्तान महेंद्रसिंग धोनीसारख्या लोकांनी, नेहमी धवनसारख्या प्रतिभाशाली खेळाडूंना मोठं होण्यासाठी साथ दिली आहे.\nकोच डंकन फ्लेचर, रवी शास्त्री, महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटचे जाणकार लोक आहेत, ते घाबरून जात नाहीत, ते क्रिकेटला ओळखतात, क्रिकेटरची क्षमता ते ओळखतात, ते योग्य त्या खेळाडूंना संधी देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात.\nहोल्डिंग म्हणाला, इमानदारीत सांगू, मागील सहा-सात वर्षात टीम इंडिया मागील 15 वर्षाच्या तुलनेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतेय आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगली फिल्डिंग सहसा कुणाचीही होत नाही, मात्र टीम इंडिया क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेला टक्कर देतेय. भारताचे पुढील सामने युएई, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज या संघाशी होणार आहेत. तंना हरवून भारत आणखी पुढे जाईल, असा दावादेखील त्यांनी केला आहे.\nटीम इंडिाचा हा सांघिक कामगिरीचा विजय\n‘अजिंक्य’ खेळीने गाठले भारताने विजयाचे ‘शिखर’\nभारतात ‘दिवाळी’ ; पाकमध्ये ‘मातम’\nमोदींनी ट्विटरवर टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा\nयंदाचा वर्ल्डकप अफगाणिस्तात जिंकणार, रोबोटची भविष्यवाणी\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/71", "date_download": "2018-04-21T04:08:16Z", "digest": "sha1:BTAYNGWI2OGOKY4EWP7AXIHJ6BAMWNLO", "length": 5818, "nlines": 95, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nशब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3\nशब्द माझे मैफलीसाठी हा माझा तिसरा ऑनलाईन गझल संगह या संग्रहामधे 2005-06 मधे लिहिलेल्या आणि प्रामुख्याने मनोगत.कॉम वर प्रकाशित झालेल्या गझला आहेत.\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nआजकाल मी मनातल्या मनात बोलतो\nआपल्या दोघांमधे ही गॅप का\nआरशात चंद्रही दिसायचा कधी...\nइतका का छळ सखे\nऋतू येत होते, ऋतू जात होते\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nतुला मी सांगतो राणी\nदुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले\nप्राण ओसरायचाच आज ना उद्या\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nमला तू... तुला मी...\nमिठीतही का सखे दुरावे\nमी युध्द हारलो नाही\nमी हिशोब लावत आहे\nवेदनांची मांडतो आरास मी\nसखये तू राहतेस दूर किती\nसीने मे जलन - भावानुवाद\nसुचायचे ते सुचून झाले\nसेन्सेक्स - एक गझल\nशब्द माझे मैफलीसाठी ›\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/502938", "date_download": "2018-04-21T03:37:15Z", "digest": "sha1:KRWZZKPW26FCQAT6AADEPWHUQET24UAJ", "length": 4879, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नागनाथ अण्णांची जयंती उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » नागनाथ अण्णांची जयंती उत्साहात\nनागनाथ अण्णांची जयंती उत्साहात\nक्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली.\nयावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर उपस्थित होते. अण्णांच्या जयंतीनिमित्त संकुलातील उपशिक्षक अनिल काटकर यांनी अण्णांचे जीवनचरित्र व्यक्त केले. तसेच अवधूत काटकर, साहिल लवटे, विवेक भोसले या विद्यार्थ्यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. मान्यवरांचे हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.\nक्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य लवटे, मुख्याध्यापक माने, राहुल फुटाणे, मुख्याध्यापिका जाधव, तसेच संकुलातील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी केले तर अशोक पवार यांनी मानले.\nशिवजयंती निमित्त निरंजन फरांदे यांचे व्याख्यान\nचाचणीमध्ये तीस मल्लांची निवड\nशाळेतील शिक्षकांनीच गोवले बलात्कार प्रकरणात – लक्ष्मण माने\nजलसंधारणाच्या माध्यमातून रणसिंगवाडी दुष्काळमुक्त करू आ. शिंदे\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503829", "date_download": "2018-04-21T03:37:31Z", "digest": "sha1:UZIWLAVJAZXM2XU5IO2UT6RLSC4XLFLO", "length": 6262, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "श्रीलंकन नौदलाचे ‘एसएलएनएस सयुराला’ अपतटीय गस्ती जहाज श्रीलंकेकडे रवाना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » श्रीलंकन नौदलाचे ‘एसएलएनएस सयुराला’ अपतटीय गस्ती जहाज श्रीलंकेकडे रवाना\nश्रीलंकन नौदलाचे ‘एसएलएनएस सयुराला’ अपतटीय गस्ती जहाज श्रीलंकेकडे रवाना\nगोवा शिपयार्डने श्रीलंकन नौदलासाठी बांधलेले ‘एसएलएनएस सयुराला’ हे श्रीलंकन नौदलाचे अपतटीय जलद गस्ती जहाज काल बुधवारी श्रीलंकेकडे रवाना झाले. गोवा शिपयार्डने श्रीलंकन नौदलासाठी बांधलेले हे पहिलेच जहाज आहे. चार दिवसांपूर्वीच या जहाजाचे गोवा शिपयार्डने श्रीलंका नौदलाकडे हस्तांतरण केले होते.\nया जहाजाचे कॅप्टन एएन अमरोसा आणि जहाजावरील कर्मचाऱयांना गोवा शिपयार्डतर्फे निरोप देण्यात आला. यावेळी श्रीलंकन नौदल प्रमुख रिअर ऍडमिरल एसएस रणसिंगे, ध्वजाधिकारी एसएमडीके समरवीरा, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल, संचालक एस. पी. रायकर व इतर अधिकारी उपस्थित होते. भारतीय नौदलाचे सुनैयना जहाज कोलंबो पर्यंत श्रीलंकन नौदलाच्या ‘एसएसएनएस सयुराला’ या जहाजाला सोबत देणार आहे.\nहे जहाज 2 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे आयोजित केलेल्या सोहळय़ात श्रीलंकेचे अध्यक्ष एच.ई. मैथ्रीपाला सिरिसेना यांच्या उपस्थितीत श्रीलंका नौदलामध्ये अधिकृतरित्या समाविष्ट होणार आहे. या सोहळय़ाला भारताचे संरक्षणमंत्री अरूण जेटली, सुरक्षा उत्पादन सचिव ए. के. गुप्ता, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल उपस्थित असतील.\nविकासाच्या मुद्यांपेक्षा पात्रा काँग्रेस विरोधातच जास्त बोलतात\nशोकाकूल वातावरणात खाण दुर्घटनेतील मनोज नाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nमेपर्यंत चाळीसही मतदारसंघांत फिरून समस्या जाणून घेणार\nफोंडय़ात ट्रक टर्मिनलची नितांत गरज\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80.html", "date_download": "2018-04-21T05:09:54Z", "digest": "sha1:KATMQGLELANGPVP3KGY27WPJKEXJGGQL", "length": 3887, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "गुटख्यावर बंदी - Latest News on गुटख्यावर बंदी | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nराज्यात आता गुटखा बंदी\nराज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं राज्यात आता गुटख्याच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी आली आहे.\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nकठुआ गँगरेप : आरोपींच्या विरोधात मिळाला सर्वात मोठा पुरावा\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\n'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/08/blog-post_60.html", "date_download": "2018-04-21T04:00:45Z", "digest": "sha1:NLTKX4JJO4IFAZA7G3AR52F35IFLLMZH", "length": 12808, "nlines": 187, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: सिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स", "raw_content": "\nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nलोकांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे म्हणून चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते असे मी समजतो.\nगेल्या आठवड्यात बाहुबली पाहायला सहकुटुंब सहपरिवार मल्टिप्लेक्समध्ये गोल्ड चेअर्स बुक केल्या होत्या. जातानाच पॉपकॉर्नच्या टोपल्या, आणि शीतपेये वगैरे घेऊन गेलो होतो.\nशेजारी एक जोडपे बसले होते. त्यांचा देखील जामानिमा आमच्यासारखाच होता. आल्याआल्या त्यानी खुर्च्या पसरून त्यावर आडवे होऊन पॉपकॉर्न खायला सुरवात केली होती. मग सचिनच्या चित्रपटाचा ट्रेलर आला.\nमग जनगणमन सुरु झाले. मी आणि माझे माझे कुटुंब उभे राहिले. जोडप्यातील स्त्रीला त्या अंधारात खुर्ची नीट करण्याचे बटण सापडले. पण पुरुषाला काही सापडेना. आणि खुर्ची पूर्ण उघडल्याने त्यावरून त्याला पाय खाली टाकून उभे राहता देखील येईना. इथे आम्ही विंध्य हिमाचल करत द्राविड उत्कल बंग पर्यंत जाऊन पोहोचलो. पुरुष कावरा बावरा झाला. आमच्यापैकी कुणी कायदा हातात घेणारे नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तो केविलवाण्या नजरेने आम्हा सगळ्यांकडे पाहात होता. त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर, 'कुठे घेऊन जायच्या लायकीचे नाहीत' हे भाव त्या अंधारातही स्पष्ट वाचता येत होते. शेवटी आम्ही 'जय हे' करायला सुरवात करेपर्यंत तो मनुष्य आपल्या पॉपकॉर्नची टोपली उधळीत कसा बसा उभा राहिला आणि त्याने आपली राष्ट्रभक्ती सिद्ध केली. त्यानंतर, संपूर्ण चित्रपटात, जेव्हा जेव्हा हाणामारी चालू होती तेव्हा मी आणि माझी मुले ते पायाजवळ पडलेले पॉपकॉर्न जोरजोरात पाय आपटून पॉप करत होतो.\nप्रसंग नंतर विसरलो होतो. पण रविवारी चार्ली चॅप्लिनचा सिटी लाईट्स हा सिनेमा पाहात होतो. त्याचा सुरवातीचा सीन पाहिला. त्यात राष्ट्रगीत वाजते आणि नुकत्याच अनावरण झालेल्या पुतळ्याच्या हातातील तलवारीत पॅन्ट अडकलेल्या चार्लीची धडपड पहिली आणि बाहुबलीतील शेजाऱ्याची धडपड आठवली. शेजाऱ्याची धडपड जरी कॅमेऱ्यात पकडू शकलो नसलो तरी चार्लीचा तो सीन आंतरजाल आणि युट्युबमुळे तुमच्याशी शेअर करू शकतो.\nLabels: मुक्तचिंतन, विनोद, समाजविचार\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nपरतीचे दरवाजे बंद करणारा समाज\nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nडिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T03:57:49Z", "digest": "sha1:5BG3ZXWTKOXS4T2SREBW4TRL5WWL7RAO", "length": 11925, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "मराठा | Satyashodhak", "raw_content": "\nशिवश्री प्रदीप इंगोले महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना\nदरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.\nआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता\nमराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.\n सगळे ब्राम्हण वाईट नसतात..\nफुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते\nयशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी\nमहाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही\nआजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो आरक्षणाचा धागा हो १) प्रदीप सोळुंके प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड २) किशोरभाऊ\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.com/2009/12/10/%E2%80%98%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E2%80%99-%E2%80%93-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-21T03:51:48Z", "digest": "sha1:ZNHFTGUQF64L7AVVSGTW5EWFKFJJ3CJJ", "length": 31694, "nlines": 209, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← गैरफायदा … (\n‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन\n‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :\n“मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं \nहे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them ” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.\nहे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली. घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते.\nअख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते.\nकुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.\nभूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता\nत्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात-\nमज वदलासी अन्य देशी चल जाऊ \nत्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.\nतअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले\nपण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार\nमार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन\nत्वरित या परत आणीन\nविश्वसलो या तव वचनी \nतुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.\nतव अधिक शक्त उदधरणी \nपाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं \n‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला \nलवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.\nशुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी\nपोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.\nभू विरह कसा सतत साहू या पुढती \nतमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.\nगुणसुमने मी वेचियली या भावे \nकी तिने सुगंधा घ्यावे जरि\nउद् धरणी व्यय न तिच्या हो साचा \nहा व्यर्थ भार विद्येचा\n तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.\nतो बाल गुलाबही आता \nफुलबाग मला हाय पारखा झाला \nनभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा \nप्रासाद इथे भव्य परी मज भारी \nतिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा \nवनवास तिच्या जरि वनिंचा\nराज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.\nभुलविणे व्यर्थ हे आता \nबहु जिवलग गमते चित्ता \nतुज सरित्पते, जी सरिता \nहे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.\nतद्विरहाची शपथ घालितो तुजला \nयानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-\nया फेन-मिषे हससि निर्दया कैसा \nका वचन भंगिसी ऐसा \nमाझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,\nत्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते \nभिउनि का आंग्लभूमी ते \nमन्मातेला अबल म्हणुनि फसविसी \nमज विवासना ते देशी\nविजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –\nअबला न माझिही माता \nमाझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.\nकथिल हे अगस्तिस आता \nआमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू. मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच \nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on डिसेंबर 10, 2009 in रसग्रहण - कविता व गाणी\n← गैरफायदा … (\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (2)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (39)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (5)\nरसग्रहण – कविता व गाणी (13)\nसहज सुचलं म्हणुन…. (70)\nकेळीचे सुकले बाग …\nमाई री मैं कासे कहूँ …\nघनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n279,270 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/indian-civilian-response-to-british-state-1278186/", "date_download": "2018-04-21T03:38:14Z", "digest": "sha1:MDJ37MZIJSLKSMMJOMXZ4TEVCA2JVA7V", "length": 32779, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian civilian response to British state | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nब्रिटिश राज्यास भारतीयांचा प्रतिसाद\nब्रिटिश राज्यास भारतीयांचा प्रतिसाद\nअनेक इतिहासकारांनी यास ‘ब्रिटिश-हिंदू युती’ म्हटले आहे.\n‘सामान्यत: मुसलमानांनी पाश्चात्त्य शिक्षणास नकार दिला व गतराज्याचे पुनरुत्थान करण्याच्या दिवास्वप्नात ते रंगून गेले.. हिंदूू मात्र शिक्षणात व नोक ऱ्यांत त्यांच्या किती तरी पुढे निघून गेले.’ आधुनिकतेला, नवसंस्कृतीला होकार वा नकार देण्याची कारणे इतिहासातही शोधता येतात..\nबंगालचा नवाब सिराजुदौल्ला याच्यावर ब्रिटिशांनी १७५७ मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईत मिळवलेला विजय हा भारतातील ब्रिटिश राज्यस्थापनेचा शिलान्यास मानला जातो. या लढाईत हिंदूंनी ब्रिटिशांना मदत केली होती. अनेक इतिहासकारांनी यास ‘ब्रिटिश-हिंदू युती’ म्हटले आहे.\nअशा प्रकारे बंगाल ब्रिटिशांच्या अमलात गेला नि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा ऱ्हास सुरू होऊन १७३७ पासून दिल्लीवर मराठय़ांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या ऱ्हासाची कारणे शोधून त्यावर उपाय सांगणारा एक महान धर्मपंडित व विचारवंत त्या काळात उदयास आला. त्यांचे नाव शाह वलीउल्लाह (मृ.१७६२). ‘दक्षिण आशियात उदयाला आलेले सर्वश्रेष्ठ धर्मपंडित’ असा त्यांचा सार्थ गौरव केला जातो. अनेक संस्था, संघटना व नेते त्यांच्या विचार प्रेरणेतूनच निर्माण झाले. राष्ट्रवादी देवबंद धर्मविद्यापीठ तर त्यांच्या विचारांतूनच निर्माण झाले, परंतु अलीगडच्या इंग्रजी-शिक्षित मुस्लीम नेत्यांवरही त्यांचा प्रभाव कमी नव्हता. त्यास भारतातील ‘वहाबी चळवळ’ असे चुकीने म्हटले जाते. ती वस्तुत: त्यांच्या विचारांतून निर्माण झालेली ‘वलिउल्लाही चळवळ’ होय. वहाबी चळवळ ही अरेबियातील मुहंमद अब्दुल वहाब (मृ.१७८७) यांनी सुरू केलेली चळवळ होय. अरेबियातील विशुद्ध इस्लाम न पाळणाऱ्या मुस्लिमांविरुद्धची ती चळवळ होती. तेथे कोणीही बिगर-मुस्लीम नव्हते. वलिउल्लाही चळवळ हिंदूंच्या सान्निध्यामुळे मुस्लीम समाजात शिरलेल्या गैर-इस्लामी प्रथा व चालीरीतींविरुद्ध होती. मुस्लिमांचे सामथ्र्य विशुद्ध इस्लाम पाळण्यावर अवलंबून असते व त्यापासून ते दूर गेल्यामुळे त्यांचे राजकीय प्रभुत्व कमी झाले, अशी त्यांची कारणमीमांसा होती. त्यांनी वहाबसारखी कडवी भूमिका घेतली नव्हती. हिंदूंसोबतच्या सहजीवनास त्यांची मान्यता होती.हिंदूंसोबतच्या सहजीवनास त्यांची मान्यता होती.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nत्यांनी शरियतच्या प्रमुख चार प्रणालींचा समन्वय घडवून आणला होता. ते नक्षबंदी सूफी विचारांचे असले, तरी त्यांनी प्रमुख चारही सूफी पंथांचा समन्वय घडवून आणला होता. सूफी पंथाचा स्वीकार करताना चारही पंथांच्या प्रमुख संतांची नावे घेण्याची प्रथा त्यांनी सुरू केली होती. सुन्नी व शिया यांच्यातही त्यांनी सलोखा घडवून आणला होता. तेव्हा वलिउल्लाही चळवळ म्हणजे वहाबी चळवळ नव्हे. भारतात कधीही वहाबी चळवळ सुरू झाली नाही. शाह वलिउल्लाह यांचा एवढा प्रभाव पडलेला आहे, की त्यांच्या विचारांचा व कार्याचा अभ्यास केल्याशिवाय ब्रिटिश, हिंदू व मुसलमान यांच्यातील परस्पर संबंधाचा इतिहास नीट समजणार नाही.\nत्यांचे मुख्य ध्येय मुस्लिमांचे राजकीय प्रभुत्व कायम ठेवणे हे होते. मराठय़ांच्या वाढत्या प्रभावामुळे ते दु:खी झाले होते. यासाठी त्यांनी अहमदशाह अब्दालीला पत्र पाठविले होते, की ‘येथे मराठय़ांचे राज्य उदयास आले आहे.. त्या आक्रमकांनी संपूर्ण भारत आपल्या प्रभावाखाली आणला आहे.. दिल्लीचा बादशाह त्यांच्या हातातील बाहुले बनला आहे.. आता तुमचे अनिवार्य कर्तव्य आहे, की तुम्ही भारतावर चालून यावे व मराठा सत्तेचा अंत करून असाहाय्य मुसलमानांची मुक्तता करावी.’ त्यानुसार पानिपतची लढाई (१७६१) झाली. अब्दालीला जय मिळाला. पण त्याला मोगलांचे साम्राज्य काही पुन्हा उभे करता आले नाही. पुढच्याच वर्षी शाह इहलोक सोडून गेले. पानिपतचा परिणाम मराठय़ांची ताकद कमी होण्यात व ब्रिटिशांचा प्रभाव वाढण्यात झाला. क्रमाने ब्रिटिशांचे वर्चस्व वाढत गेले व १८०३ मध्ये मराठय़ांचा पराभव करून त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. मोगल बादशाह आता मराठय़ांऐवजी ब्रिटिशांच्या अंकित आला. त्यानंतर १५ वर्षांनी ब्रिटिशांनी पुण्याजवळ पेशवांचा पराभव करून पेशवाई बुडविली. आता मुसलमानांचे खरे प्रतिस्पर्धी ब्रिटिश बनले होते.\nमराठय़ांच्या राज्यापेक्षा ब्रिटिशांचे राज्य मुसलमानांसाठी अधिक हानिकारक ठरणार, हे बंगालमधील राज्यकारभारावरून स्पष्ट झाले होते. मराठय़ांनी राजकीय वर्चस्व स्थापन केले असले, तरी त्याचा मुसलमानांच्या धार्मिक, सामाजिक व एकूण सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला नव्हता. ते मुस्लीम राज्याचे प्रदेश जिंकून घेत, तेथील प्रमुखांकडून खंडणी, चौथाई वगैरे आर्थिक लाभ मिळवीत; त्यांच्याकडून शरणागती स्वीकारीत व निघून जात. तेथे पूर्वीचेच कायदे वगैरे राहू देत. यामुळे मुस्लीम समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर परिणाम होत नसे. मात्र ब्रिटिशांचे तसे नव्हते. ते जिंकलेल्या प्रदेशात ब्रिटिश पद्धतीची राज्यव्यवस्था लावून देत. याचा परिणाम हिंदू व मुसलमानांच्या केवळ राजकीय व आर्थिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर होत असे. दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे त्यांनी येथे आपली आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती आणली होती. त्यांचे राजकीय वर्चस्व हे पाश्चात्त्य संस्कृतीचे वर्चस्व ठरणार होते. हिंदू व मुसलमान दोघांकरिताही ती नवीन होती. त्यांना आपापल्या संस्कृतींचा अभिमान होता. परंतु, त्या दोन्ही समाजांकडून मिळालेला प्रतिसाद मात्र सर्वस्वी भिन्न होता.\nब्रिटिशांनी दिल्लीवर विजय मिळविला, त्याच वर्षी (१८०३) वलिउल्लाही चळवळीचे नेते व शाह वलिउल्लाह यांचे पुत्र शाह अब्दुल अझीज (मृ.१८२४) यांनी ‘दक्षिण आशियाच्या मुस्लीम इतिहासातील सर्वात महत्त्वाचा व युगप्रवर्तक’ मानला गेलेला धर्मादेश घोषित केला. त्यानुसार ब्रिटिश अमलाखालील भारत मुस्लीम कायद्यानुसार चालत नसल्यामुळे ‘दार-उल-इसलाम’ राहिला नसून ‘दार-उल-हरब’ (शत्रुभूमी) झाला असल्याचे घोषित करण्यात आले. नंतर १९४७ पर्यंत या धर्मादेशाची सतत चर्चा होत राहिली.\nमात्र याउलट हिंदूंची भूमिका ब्रिटिश राज्याचे आनंदाने स्वागत करणारी होती. इतिहासकार रमेशचंद्र मजुमदार यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘बंगालमधील हिंदूंनी ब्रिटिश राज्याची स्थापना हे अत्याचारी मुस्लीम राज्यापासूनच्या मुक्तीचे ईश्वरी वरदान मानले. असे जाहीरपणे म्हणणाऱ्यांत राजा राममोहन राय, द्वारकानाथ टागोर.. प्रभृतीचा समावेश होता.’ महाराष्ट्रातील समाजसुधारकही ब्रिटिश राज्याला ईश्वरी वरदान मानत होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी १९३२ साली लिहिले होते, ‘बंगाल प्रांत इंग्रजांचे हाती जाऊन ६०-७० वर्षे झाली. परंतु, इतक्यातच त्या देशाचे स्थितीत जे अंतर पडले, ते पाहिले असता विस्मय होतो.. तेथील लोकांस युरोप खंडातील विद्या आणि कलांचे विशेष ज्ञान होत आहे.. जो अज्ञानांधकार फार दिवसपर्यंत या देशास व्यापून होता, तो जाण्यास प्रारंभ झाला आहे.’\n१८४९-५० या काळात लोकहितवादींनी लिहिले होते, ‘हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा वाढला, तो दूर होण्याकरिताच हे (इंग्रज) गुरू दूर देशातून इकडे ईश्वराने पाठविले आहेत.. त्यांच्या राज्यामुळे हिंदू लोकांत जागृती जहाली व पृथ्वीवर काय काय आहे हे कळू लागले.. सरकारने विद्या वाढवून या लोकांस शहाणे करावे.’ तसेच, ‘यास्तव सुज्ञांनी इंग्रज जाण्याची इच्छा कदापि करू नये. याप्रमाणे सरकार व चांगले सुधारलेले लोक हिंदू लोकांस सोबतीस कदापि मिळणार नाहीत.. जेव्हा हिंदू लोकांचा मूर्खपणा जाईल, तेव्हा ईश्वर इंग्रजास या देशातून जाण्याची आज्ञा करील.’\nब्रिटिश राज्यास हिंदू व मुसलमानांचा असलेला परस्परविरोधी प्रतिसाद हा पाश्चात्त्य संस्कृतीकडे पाहाण्याच्या त्यांच्या भिन्न दृष्टिकोनांतून निर्माण झाला होता. त्याच कारणास्तव १८५७ पर्यंत हिंदू ब्रिटिशांचे मित्र तर मुसलमान कडवे विरोधक बनले होते.\nया परस्परविरोधी प्रतिसादाविषयी इतिहासकारांनी भरपूर लिहून ठेवले आहे. जामिया मिलिया विद्यापीठाचे प्रा. मुजीब अश्राफ यांनी लिहिले आहे, की ‘ब्रिटिश राज्याविरुद्ध होण्याचे हिंदूंना काहीच कारण नव्हते, परंतु मुसलमानांना ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व मानसिक अशी अनेक कारणे होती.’ ब्रिटिश सरकारने नवी शिक्षणपद्धती आणली. मोगल काळापासून राज्यकारभाराची व शिक्षणाची असलेली पर्शियन वा उर्दू भाषा बदलून इंग्रजी भाषा आणली (१८३७). त्या शिक्षणाचे व भाषेचे हिंदूंनी स्वागत केले, तर त्यावर मुसलमानांनी बहिष्कार टाकला. हे मुसलमानांसाठी अतिशय घातक ठरले.\nडॉ. एम. टी. टायटस यांनी लिहिले आहे, ‘मौलवींचे ऐकून मुसलमानांनी भरभराटीस येत असलेल्या (विविध) पाश्चात्त्य संस्थांवर बहिष्कार टाकला.. आवेशपूर्ण भाषेत परंपरावादी मौलवींनी अशा काफिरांच्या (शिक्षण) संस्थांवर टीकेचा भडिमार केला.. त्यांना गंभीर ताकीद दिली, की अशा शाळांत जाणाऱ्यांना व जाऊ देणाऱ्या पालकांना इस्लाम त्यागी मानले जाईल.. हिंदूंनी मात्र नव्या शिक्षणाचा लाभ उठविला व शासनाशी जुळवून घेतले.’ पं. नेहरूंच्या भाषेत सांगायचे, तर ‘सामान्यत: मुसलमानांनी पाश्चात्त्य शिक्षणास नकार दिला व गतराज्याचे पुनरुत्थान करण्यात दिवास्वप्नात ते रंगून गेले.. हिंदूू मात्र शिक्षणात व नोक ऱ्यांत त्याच्या किती तरी पुढे निघून गेले.’\nअशा प्रकारे आर्थिक वगैरे सर्वच क्षेत्रांत मुसलमान मागे पडले. त्यांच्याकरिता ब्रिटिश राज्य शाप तर हिंदूंकरिता वरदान ठरले होते. ब्रिटिश राज्यामुळे भारतात हिंदू, इस्लामी व पाश्चात्त्य या तीन संस्कृतींच्या परस्परसंबंधाचा प्रश्न निर्माण झाला. हिंदू व इस्लामी संस्कृतींच्या प्रवाहाच्या काही धारा परस्परात मिसळल्या असल्या, तरी मुख्य प्रवाह स्वतंत्र व समांतर वाहत आला होता. आता त्यांच्यासमोर पाश्चात्त्य संस्कृतीचे आव्हान उभे ठाकले. त्यांना अज्ञात असणाऱ्या राष्ट्रवाद व सेक्युलॅरिझम या पाश्चात्त्य संस्कृतीतील प्रबल आधुनिक विचारशक्तींना त्यांचा प्रतिसाद कसा राहील, यावरून भारताचा पुढील इतिहास घडणार होता.\nलेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nहिंदूंनी पाश्चत्य शिक्षणाचा स्वीकार करून ब्रिटिश प्रशासनात प्रवेश मिळविला...सनातनी हिंदू मात्र मुस्लिमां प्रमाणेच पुनुरुत्थानाचा विचार करीत होते...पाश्चात्य शिक्षणापासून ते राजकीय ऐक्य पर्यंतचा हिंदूंचा प्रवास....\nएकाच नंबर लेख. धन्यवाद\nकाही मुद्द्यांशी अमत.लेख वाचून असे वाटते कि हिंदुमुळेच ब्रिटिश एवढे वर्ष इथे राहिले. जे योग्य नाही.\nखूप चॅन लेख आहे\nइतिहासातील एक कधीही ना उलगडलेलं सत्य समोर आणल्या बद्दल धन्यवाद \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/cricket-world-cup-2015/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE-115031700010_1.html", "date_download": "2018-04-21T04:13:44Z", "digest": "sha1:RGPYG4XJZQQVFAFJZ5QBNDGWOWPQIEW5", "length": 12912, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रीलंका स्पिनच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला थांबवेल का! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रीलंका स्पिनच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला थांबवेल का\nवर्ल्ड कप 2015चा पहिला क्वार्टर फायनल सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत बुधवारी सिडनी येथे खेळला जाणार आहे. क्रिकेट विशेषज्ञ या सामन्यासाठी कुठल्याही संघाला फेवरेट मानत नाही आहे. अर्थात हे सांगणे फारच अवघड आहे की उंट कोणत्या बाजूला बसेल.\n2007चा कारनाम्याची पुनरावृत्ती करेल का मलिंगा\nदक्षिण आफ्रिका संघ टीम फार मजबूत आहे. एबी डिविलियर्सच्या संघाला वर्ल्ड कपाच्या सुरुवातीतच किताबाचा दावेदार मानण्यात येत होते, पण ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तानने केलेल्या पराभवामुळे संघाचे आत्मविश्वास थोडे डगमगवले आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर डिविलियर्स नेल म्हणाला होता की मी एकटा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेलो नही आहे. त्यानंतर देखील हा संघ किताब जिंकण्याचा दम ठेवतो आणि जर त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.\nमुरलीने दिला सल्ला, डीविलियर्सला घाबरू नका\nदुसरीकडे श्रीलंका संघ आहे, ज्यात अनुभवी खेळाडूंची संपूर्ण फौज आहे. कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा सारखे खेळाडू कदाचित : आपला शेवटचा वर्ल्ड कप खेळत आहे आणि ते हा वर्ल्ड कप जिंकण्याचा पूर्ण प्रयत्नात आहे.\nसंगकारा आणि दिलशान आपल्या जीवनाच्या सर्वश्रेष्ठ फॉर्मात आहे आणि त्यांनी या वर्ल्ड कपामध्ये बरेच रेकॉर्ड कायम केले आहे. संगकारा आतापर्यंत या वर्ल्ड कपात सर्वात धावा काढणारा फलंदाज बनला आहे आणि दक्षिण आफ्रिकेला त्यापासून सावध राहणे फारच गरजेचे आहे.\nदक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका दोन्ही देश फॉर्मात आहे आणि अंदाजा लावणे फारच मुश्कील आहे की कुठला संघ जिंकेल. हा सामना सिडनीत होणार आहे आणि येथे स्पिन गोलंदाज जास्त प्रभावी असल्यामुळे धावांवर अंकुश लावू शकतात. श्रीलंका या विभागात दक्षिण आफ्रिकेपेक्षा पुढे आहे. रंगना हैरथ भले दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळू शकला नाही, पण सेनानायके आणि सीकुजे प्रसन्नाची जोडी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना संकटात आणू शकतात. मधल्या ओवर्समध्ये दिलशान देखील उत्तम गोलंदाजी करत आहे.\nवर्ल्ड कप 1992चा इतिहासाची पुनरावृत्ती होईल का\nदक्षिण आफ्रिकेसाठी स्पिन गोलंदाजीची जबाबदारी इमरान ताहिरच्या कांद्यावर राहणार आहे. ताहिरने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे, पण श्रीलंकेचे दिग्गज फलंदाज स्पिन खेळण्यात उस्ताद आहे, म्हणून असे ही होऊ शकते की ताहिरच्या स्पिनचा जादू चालणार नाही.\nवर्ल्ड कपात काट्याची टक्कर, भारत तयार\nएकूण वर्ल्ड कपाचा पहिला क्वार्टर फायनल श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत असल्यामुळे आम्हाला उत्तम क्रिकेट बघायला मिळणार आहे, ज्यात श्रीलंकाचे शीर्ष क्रम आणि दक्षिण आफ्रिकाचे मध्यक्रमाचे फलंदाजांमध्ये जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे.\nवर्ल्ड कपामध्ये टीम इंडियाच्या यशाचे मूळ कारण\nभारताने झिम्बाब्वेचा 6 गडी राखून पराभव केला\nजबरदस्त आत्मविश्वासामागे लपलेला चेहरा\nटीम इंडिाचा हा सांघिक कामगिरीचा विजय\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/ias-officers-to-adopt-families-of-martyred-security-personnel-117042900017_1.html", "date_download": "2018-04-21T04:13:41Z", "digest": "sha1:3CCLUCNKPOYPVRUNHLV4HIIA5SRHDABH", "length": 9453, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सनदी अधिकारी शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसनदी अधिकारी शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेणार\n'आयएएस अधिका-यांच्या संघटनेने देशाची सुरक्षा करत असताना शहिद झालेल्या संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलीस दलातील शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल. ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो आयएएस अधिका-याची नियुक्ती असणा-या राज्यातील असेल', अशी माहिती इंडियन सिव्हिल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (सेंट्रल) असोसिएशनचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी दिली आहे.\nअखेर केजरीवाल यांनी पराभव स्विकारला\nस्वच्छेतेविषयी जनजागृती करणारी अनोखी लग्नपत्रिका\nउत्तर प्रदेशप्रमाणे दिल्लीतही सुट्ट्या रद्द\nअडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व्हेंटिलेटरवर\nइंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा स्थगित\nयावर अधिक वाचा :\nसनदी अधिकारी शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेणार\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T03:43:33Z", "digest": "sha1:HPULZYQJOVDOYOLVWJYMPJHNAGH4M2XH", "length": 4077, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "अण्णाभाऊ साठे | Satyashodhak", "raw_content": "\nदगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी पाझरालाच झरा; मानतात आज मराठी सुधारून चुका आता; बोला माय मराठी जगवा अण्णाभाऊंची; अस्सल माय मराठी सरस्वतीपुत्रांनो; निरोगीच\n१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन \n१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर. गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/first-look-of-bankchor-117040200001_1.html", "date_download": "2018-04-21T04:11:29Z", "digest": "sha1:VENY7XWKEZMERHQMFQVW2VADW4J243JS", "length": 7599, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज\nयशराज बॅनरनिर्मित ‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक\nरिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून, तो एका साधू बाबाची भूमिका साकारत आहे. मध्यंतरी अशी चर्चा पसरली होती की, कपिल शर्मा याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून, त्याला यासाठी साइनदेखील करण्यात आले. परंतु रिलीज झालेल्या फर्स्ट लुकमध्ये रितेश झळकल्याने या चर्चांना आता पूर्णविराम बसला आहे. ‘बॅँकचोर’चे मोशन पोस्टर रिलीज करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया लेट्स रॉक’ यशराज बॅनरअंतर्गत बनविण्यात आलेला हा रितेशचा पहिलाच चित्रपट आहे.\nसोनाक्षी सिन्हाला काय म्हणाले होते ज्योतिषी\nऐश्वर्या राय हिच्या वडिलांच्या तेराव्याला बच्चन परिवार (फोटो)\nग्लॅमर आयकॉन कॅटरीना कैफचा हॉट अंदाज\nलहान मुलीसोबत अशी नाचली सुष्मिता, व्हिडिओ झाला viral\nश्रुतीमुळे वाढली कमलची डोकेदुखी\nयावर अधिक वाचा :\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539171", "date_download": "2018-04-21T03:43:19Z", "digest": "sha1:RPZYD5ZAKVGZYIJZWTNOUMIDWFD35Y44", "length": 9185, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत पोईपची ‘नंदीजन्म’ प्रथम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत पोईपची ‘नंदीजन्म’ प्रथम\nरंगसंगीत एकांकिका स्पर्धेत पोईपची ‘नंदीजन्म’ प्रथम\nकणकवली : रंगसंगीत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विजेत्या पोईप संघाला बक्षीस वितरण करताना सुशांत नाईक. बाजूला विजय चव्हाण, संजय राणे, दादा कुडतरकर, संजय मालंडकर, हरिभाऊ भिसे आदी.\tपप्पू निमणकर\nथिएटर ऍकॅडमी, अक्षरसिंधूचे आयोजन\nव्होडाफोन प्रस्तुत थिएटर ऍकॅडमी, पुणे व अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगसंगीत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सांघिकमध्ये वेताळ मुंजेश्वर कलामंच, पोईप यांची ‘नंदीजन्म’ एकांकिका प्रथम आली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच कणकवली येथे झाला. नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.\nस्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : सांघिक द्वितीय – एकांकिका संगीत ही शिवपंचायतीची दुसरी बाजू (कलांकुर ग्रुप, मालवण), तृतीय – संगीत म्युन्सिपाल्टिकरण (अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली), उत्तेजनार्थ – संगीत गनिमी कावा (चंद्रभागा थिएटर्स, कणकवली).\nगद्य विभागातील सांघिक विभागून एकांकिका – नकळत (सद्गुरु समर्थ कलामंच, देवगड) व संदूक (श्री समर्थ कलाविष्कार, देवगड). दिग्दर्शन प्रमाणपत्र एकांकिका – नकळत, कोष. नेपथ्य प्रमाणपत्र एकांकिका – बॉम्ब ए मेरी जान. प्रकाशयोजना प्रमाणपत्र – गनिमी कावा, म्युन्सिपाल्टिकरण, संदूक व ए शिवाजी कौन था. संगीत, पार्श्वसंगीत प्रमाणपत्र – संदूक, नकळत. रंगभूषा, वेषभूषा प्रमाणपत्र – गनिमी कावा, श्री नाटक कांबळी. अभिनय प्रमाणपत्र पुरुष – केअरटेकर – एकांकिका संदूक – राजेंद्र बोडेकर, अश्फाक एकांकिका – ये शिवाजी कौन था – प्रकाश मालंडकर. अभिनय प्रमाणपत्र स्त्राr – माधवी एकांकिका – न कळत – सोनल उतेकर, नयना – एकांकिका, बॉम्ब ए मेरी जान, श्यामल – नूतन गावकर, एकांकिका – ए शिवाजी कौन था – कु. मिताली मालवणकर. विशेष उल्लेखनीय नैपुण्य पुरस्कार – संभाळी एकांकिका संगीत, गनिमी कावा – यश तेली. मैत्रेयी – एकांकिका संगीत गनिमीकावा कु. मैत्रिय आपटे.\nबक्षीस वितरणप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष दादा कुडतरकर, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, परीक्षक धीरज कुलकर्णी, थिएटर ऍकॅडमीचे सागर अत्रे, अक्षरसिंधुचे अध्यक्ष हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे, उपाध्यक्ष महानंद चव्हाण, किशोर कदम, सचिव नीलेश महिंद्रकर, ऋषिकेश कोरडे, संजय मालंडकर, रुपेश नेवगी, शेखर गवस, मिलींद गुरव, विवेक वाळके, पल्लवी माळवदे, ऋतुजा कोरडे, अंकिता नाईक आदी उपस्थित होते.\nयावर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. नाईक म्हणाले, कणकवलीच्या सांस्कृतिक चळवळीत अक्षरसिंधुचे मोठे योगदान आहे. गेली 25 वर्षे सांस्कृतिक चळवळ राबवित असल्याबाबत त्यांनी कौतूक केले. तसेच अक्षरसिंधुला यापुढेही आमचे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.\nयावर्षी बाप्पांचा मुक्काम बारा दिवस\nसडेवाघोटनला मोठे विघ्न टळले\n‘गविं’च्या सहीअभावी शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थकित\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528480", "date_download": "2018-04-21T03:34:42Z", "digest": "sha1:YRBJ6JXDOCOCUP3SRNQNDFXCARTLKRXF", "length": 5653, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘छंद प्रितीचा' 10 नोव्हेंबर ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘छंद प्रितीचा’ 10 नोव्हेंबर ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित\n‘छंद प्रितीचा’ 10 नोव्हेंबर ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमहाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक आकर्षक भाग म्हणजे संगीत… त्यात लोकसंगीताचा बाज आला तर रसिकमनांसाठी ही पर्वणीच ठरते. अशा संगीतमय चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. याच धाटणीचा लोकसंगीताशी निगडीत “छंद प्रितीचा” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात एका शाहीराचा संगीतमय प्रवास उलगडत जातो. प्रेमला पिक्चर्स निर्मित हा चित्रपट 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nचित्रपटाच्या कथेला साजेसं संगीत प्रविण कुवर यांनी दिलं असून बेला शेंडे, आदर्श शिंदे, जावेद अली, केतकी माटेगावकर, वैशाली सामंत, आणि नंदेश उमप यांचे स्वर लाभले आहेत.या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णीबरोबर विकास समुद्रे शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी केले असून दिग्दर्शनाबरोबरच कथा – पटकथा – गीतलेखनाची धुराही एन. रेळेकर यांनीच सांभाळली आहे. तर निर्मिती चंद्रकांत जाधव\nगायिका शरयू दाते जोपासतेय चित्रकलेची आवड\nआता युध्द अटळ म्हणत स्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/dahi-kala-2011.html", "date_download": "2018-04-21T04:05:27Z", "digest": "sha1:XLTNBTVIDUJQEQP66ITS7ITSYS7WTZYZ", "length": 4072, "nlines": 27, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "वनवैभवची हंडी फोडण्याचा मान ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला, दही हंडी २०१२, गोविंदा पथक, दहीकाला उत्सव २०११, नवी मुंबई गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nवार्ताहर - वनवैभवची हंडी फोडण्याचा मान ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला\nनवी मुंबई | प्रतिनिधी\nनवी मुंबईतील प्रतिष्ठेची समजली जाणारी वन वैभव कला क्रीडा निकेतनची दहीहंडी फोडण्यासाठी झालेल्या चुरशीत ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाने हंडी फोडण्याचा मान पटकावला. या गोविंदा पथकाने ८ थर लावून रात्री उशिरा हि हंडी फोडली.\nनवी मुंबईचे माजी महापौर कै. तुकाराम नाईक यांनी गेल्या १० वर्षापूर्वी वन वैभव कला क्रीडा निकेतनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाची सुरवात केली. त्यांच्या पश्चात वैभव नाईक हे या मानाच्या दहीहंडी चे आयोजन करीत आहेत.\nनवी मुंबईतील १,५५,५५५ रोख आणि कै. तुकाराम नाईक स्मृतीचषक अशी हि खुली दहीहंडी फोडण्यासाठी ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक आणि इतर ६ गोविंदा पथकांमध्ये चुरस झाली. या चुरशीत ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला हि मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-21T03:52:13Z", "digest": "sha1:2QV3JO5TRE7EW3W4Q34D4IYUDOEBOVC2", "length": 8049, "nlines": 144, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "प्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापना अभंग वारकरी संतांचे धनंजय महाराज मोरे | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nप्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापना अभंग वारकरी संतांचे धनंजय महाराज मोरे\nप्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापना अभंग वारकरी संतांचे धनंजय महाराज मोरे\n जगी जाणवली मत ॥१\n आल्या याचकासी पुरे धनी ॥२॥\n उगवी बहुतांचे कोडे ॥३॥\n नाही पडो देत चुका ॥४॥\n ज्यांचे हृदय निर्मळ ॥१॥\n संत म्हणती तेथे भाव ॥२॥\n एक निष्ठा धरुनी चित्ती ॥३॥\nतुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांचा भावा ॥४॥\nमी तेची माझी प्रतिमा\nमी तेची माझी प्रतिमा तेथे नाही आन धर्मा ॥१॥\nतेथे असे माझा वास नको भेद आणि सायास ॥२॥\n आन साधन नाही निरुते ॥३॥\n दोन्ही रूपे देव आपण ॥४॥\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nदस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे\nहरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://pranavunde.blogspot.com/2011/04/blog-post_30.html", "date_download": "2018-04-21T04:03:03Z", "digest": "sha1:XYOQ2FZYN5KOM4PUP2LXOSPMVHGVPBMA", "length": 4509, "nlines": 60, "source_domain": "pranavunde.blogspot.com", "title": "जीवनशैली: जुने चित्रपट दाखविण्याबाबत ......", "raw_content": "\nजुने चित्रपट दाखविण्याबाबत ......\nजुने चित्रपट दाखविण्याबाबत ......\nमी एक मराठी श्रोता आहे. आपल्या वाहिनिकडून होणारे सगले कार्यक्रम मी पाहतो. वेगवेगली कथानके वेगवेगल्या रुपात आपन रसिकाना दाखवत आहात त्याबद्दल शतश: आभार \nपण सध्या आपल्याकडून शनिवार - रविवार या दिवशी चित्रपट दाखवले जातात. पण त्यामधे पुन:पुन्हा प्रसारित होणारे चित्रपट जास्त आहेत. मराठी चित्रपटसृस्ती \" प्रभात \"च्या चित्रपटामुले जे अव्याहत सुरु झाली ते आजतागायापर्यंत अशीच सुरु आहे.एक एक कलाकाराने स्वताचा असा काळ गाजविला आहे. त्यामधे राजा गोसावी, राजा परांजपे , गदिमा,पु .ल, नीलू फुले व इतर मान्यवरांचा उलेख करावाच लागेल. पण सध्या जे चित्रपट दाखविले जात आहेत ते पुन्हा पुन्हा दाखविले जात आहेत. त्यापेक्षा जे \" जुने \" चित्रपट आहेत ते दाखवावेत अशी एक मराठी रसिक म्हणून आपल्याला विनंती आहे. \"पेड़गावचे शहाणे \", \" माणूस \" ,\" कुंकू \",\" अमर भूपाळी \" ,\" जगाच्या पाठीवर\" व त्या कालातील कित्येक चित्रपटाची फ़क्त नावे ऐकावी लागत आहेत. आजच्या पीडिला जुने चित्रपट पहायला मिलने फार अवघड आहे. अश्यावेली आपल्याकडून ते प्रसारित झाले तर त्याचा फायदा होईल. यातील कित्येक चित्रपट \"सीडी\"वर उपलब्ध नाहीत त्यामुले ते बाहेरून विकत घेउन पण बघता येत नाही. तुमच्याकडे अश्या चित्रपटाचा साठा असल्याचा अभिमान बाळगून, गम्भिर्याने याची दखल घ्यावी.\nआपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.\nबालगंधर्व - एक झलक\nजुने चित्रपट दाखविण्याबाबत ......\nलाभल॓ आम्हास भाग्य बोलतो मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:58:23Z", "digest": "sha1:MZMKAUD37K66IIUWDGJVNQ7CXXCTD5Y2", "length": 19420, "nlines": 199, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आनंद आणि क्रौर्य (भाग १)", "raw_content": "\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nप्राणी सुखी असतात किंवा दुःखी. माणूस सुखी किंवा दुःखी असण्याबरोबरच आनंदी किंवा कंटाळलेला देखील असू शकतो. माझ्या दृष्टीने सुख आणि दुःख या कल्पना शरीराशी निगडीत आहेत तर आनंद आणि कंटाळा या कल्पना वेळेशी जोडल्या गेलेल्या मनाशी संबंधित आहेत.\nप्राण्यांना काळवेळेची जाणीव असली तरी कालप्रवाहाची जाणीव नसावी. म्हणजे सूर्याच्या स्थितीप्रमाणे बदलणारी वेळ त्यांना जाणवत असणारंच. खोल समुद्राच्या अंधारात जन्माला येऊन तिथेच मरणाऱ्या काही जलचरांना सोडल्यास इतर सर्व प्राण्यांचे शारीरिक घड्याळ सूर्याच्या भ्रमंतीबरहुकून चाललेले असते. म्हणून सूर्यप्रमाणवेळ सर्वांना जाणवत असणारंच. पण वेळ कसा भुर्र्कन उडून गेला किंवा वेळ जाता जात नाही, ही जी माणसाला होणारी कालप्रवाहाची जाणीव आहे ती प्राण्यांत नसावी असे मला वाटते.\nकालप्रवाहाची आणि त्याच्या सापेक्ष गतीची जाणीव नसल्यामुळे प्राणी वेळ घालवायला काही विशेष करत नाहीत. समुद्रात इतस्ततः फिरणारे माश्यांचे मोठाले गट असोत किंवा एकेकटा फिरणारा देवमासा असो; आकाशात उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांचे थवे असोत किंवा एकेकटा राहणारा गरुड असो; कळपाने किंवा झुंडीने फिरणारे शाकाहारी - मांसाहारी प्राणी असोत किंवा एकेकट्याने हिंडणारे असोत; कुणीही वेळ घालवायला काही विशेष करताना दिसत नाही. किंवा आपोआप निघून चाललेल्या क्षणांची त्यांना काही चिंता नसते. त्यामुळेआहार, निद्रा किंवा मैथुन यासारख्या नैसर्गिक प्रेरणांच्या पूर्तीमुळे होणारे सुख किंवा त्या पूर्ण न होण्यामुळे होणारे दुःख सोडल्यास प्राण्यांना आनंद, कंटाळा या सारख्या जाणीवा, माणसांइतक्या तीव्र नसाव्यात.\nकोणत्या विशिष्ट क्षमतेमुळे कुणास ठाऊक पण माणसाला कालप्रवाहाची जाणीव होते. ही जाणीव जन्मजात नसते. पण लहान असताना वयाच्या कुठल्या तरी एका टप्प्यावर आपल्याही नकळत ही कालप्रवाहाची आणि त्याच्या सापेक्षतेची जाणीव आपल्याला अचानक होऊ लागते. या विशिष्ट जाणिवेमुळे माणूस, सुख आणि दुःखाबरोबरच आनंद, समाधान, कंटाळा अश्या भावना अनुभवू शकतो.\nभुर्र्कन उडून गेलेला वेळ आनंददायी असतो आणि न जाणारा वेळ आपल्याला कंटाळवाणा ठरतो. माणसाला कंटाळ्याची भीती वाटते, त्रास होतो आणि मग या कंटाळ्याच्या त्रासातून सुटण्यासाठी माणूस आयुष्यभर आनंदाच्या - समाधानाच्या शोधात असतो. चित्रकला, शिल्पकला, नृत्य, गायन किंबहुना माणसाने केलेली सर्व कलांची निर्मिती ही त्या भुर्रकन उडून जाणाऱ्या वेळेचा आनंद घेण्यासाठी आहे असे मला वाटते.\nआहार, निद्रा, मैथुन या नैसर्गिक प्रेरणा पुन्हा पुन्हा उद्भवत असल्या तरी तात्पुरत्या काळासाठी का होईना पण आपल्याला त्यांच्या बाबतीत तृप्तीचा अनुभव होतो. पण आनंद ही संकल्पना अदृश्य आणि अस्पर्श अश्या मनाशी संबंधित असल्याने ती तरल आणि चंचल रहाते. आनंद कायम अतृप्त असतो आणि कंटाळा कायम अनंत असतो. अनंत कंटाळ्याला घालवण्यासाठी आणि अतृप्त आनंदाला तृप्त करण्यासाठी मग माणूस ज्या कलांतून आनंदाची जाणीव होते त्यांची वारंवारता वाढवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्याला शारीरिक प्रेरणांच्या पूर्तीसाठी घालवलेला वेळ कालापव्यय वाटू लागतो. कलासाधना आणि कलेच्या रसास्वादासाठी घालवलेला वेळ यथायोग्य वाटू लागतो.\nकलेतून मिळणारा आनंद हा सर्व माणसांना हवाहवासा वाटला तरी आनंददायी कला प्रत्येक माणसातून प्रकट होईलच याची खात्री नसते. मग कलासाधना हा नैसर्गिक वरदान मिळालेल्या काही थोड्या थोडक्या लोकांचा प्रांत बनतो आणि त्यांच्याकडून जेंव्हा आणि जशी प्रकट होईल त्या कलेचा रसास्वाद घेऊन शक्य तितके आनंदी होण्याशिवाय इतरांना पर्याय नसतो. कलेच्या पुनरावर्तनात प्रत्येक वेळी तितकाच आनंद मिळेल याची शाश्वती नसते. आपल्याला जेंव्हा कंटाळा येईल तेंव्हा कलाकार आपल्या जवळ असतील याची खात्री नसते आणि जवळ असलेच तरी त्यांची निसर्गदत्त कला आपल्यासाठी सादर करतील याचीदेखील खात्री नसते.\nमग माणसाला अजून नवनव्या कला शोधाव्या लागतात, किंवा मग जे जे करता येऊ शकते त्या सर्वात माणूस आनंद शोधू लागतो. आनंदाला पारखा होऊ नये म्हणून झुंडीत रहाणे, कळपात रहाणे ही नैसर्गिक प्रेरणा नसलेला माणूस मग समाज बनवून राहू लागतो. यातून तंत्राचा आणि उपकरणांचा जन्म होतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि असा रिकामा वेळ पुन्हा माणसाला खायला उठतो. मग त्या रिकाम्या वेळेत आनंदी होण्यासाठी माणूस अजून नवनवीन समाजरचना, कला आणि तंत्राचा शोध लावत बसतो. अश्या तऱ्हेने शारीरिक सुखाच्या बाबतीत इतर प्राण्यांच्या सारखाच असलेला माणूस एक संस्कृतीपूर्ण सामाजिक प्राणी बनून इतर प्राण्यांपेक्षा वेगळा बनतो. निसर्गात घडून येणाऱ्या शारीरिक उत्क्रांती शिवाय तो एका संपूर्णपणे नवीन अश्या सांस्कृतिक उत्क्रांतीचा उद्गाता ठरतो.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/468294", "date_download": "2018-04-21T03:26:27Z", "digest": "sha1:PJKDX2KGXDCZZKSFKJFAD7MVTQ52GJVL", "length": 5420, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजपासून निवासी डॉक्टर कामावर रूजू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » आजपासून निवासी डॉक्टर कामावर रूजू\nआजपासून निवासी डॉक्टर कामावर रूजू\nऑनलाईन टीम / मुंबई :\nडॉक्टरांच्या मरहाणिविरोधात सुरू असलेल्या मार्डचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आंदोलन मागे घशत असल्याचे प्रतिज्ञापत्र मार्डने काल हायकोर्टात सादर केले होते. आज शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मार्डचे डॉक्टर कामावर रूजू होणार आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मार्डचे आंदोलन संपुष्टात आले आहे.\nसकाळी 8 वाजता सगळय़ा डॉक्टरांनी कामावर हजर व्हा अन्यथा सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असेल असा सज्जड इशारा शुक्रवारी हायकोर्टाने मार्डच्या डॉक्टरांना दिला होता. हायकोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्र मार्डने डॉक्टरांना सकाळी 8 वाजता कामावर हजर राहण्याचे निर्देश देत असल्याचे म्हटले होते. जे डॉक्टर कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकार किंवा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करू शकते, असेही मार्डने मान्य केले आहे.मार्डच्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर आधी मुख्यमंत्री आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाने डॉक्टरांना फटकारले होते. त्यानंतर संपकर डॉक्टरांचा अडेलतटूटपणा कमी झाला आहे.\nगुजरातमध्येही मोदींचीच लाट : एक्झिट पोल\nअंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ अखेर स्थगित\nअण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड; उपोषण मात्र सुरूच\nयंदा पाऊसफुल्ल : हवामान विभाग\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/drama/amar-photo-studio", "date_download": "2018-04-21T03:57:47Z", "digest": "sha1:GE725JPBE2B33NRCN2MUYP7QHPBIC42H", "length": 3621, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Amar Photo Studio | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : निपुण धर्माधिकारीने\nनिर्माता : सुबक निर्मित\nनिर्मितीसंस्था : कलाकारखाना प्रस्तुती\nकलाकार : अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सिध्देश\nकथानक : अमर फोटो स्टुडियो हा नवीन फोटो स्टुडियो आहे का, मराठी चित्रपट वा नाटक आहे का असे बरेचशे प्रश्न आपल्या सर्वांना पडले होते. आता आम्ही तुम्हांला सांगतो नक्की हे काय आहे.अमर फोटो स्टुडियो हे मराठी नाटक आहे जे लवकरच रंगभूमीवर अवतरणार आहे. कलाकारखाना प्रस्तुती आणि सुबक निर्मित अमर फोटो स्टुडियो या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीने केले आहे आणि या नाटकाचे लिखान मनस्विनी यांनी केले आहे. या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सिध्देश यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation रुचिरा जाधव आणि अक्षय वाघमारे यांचा ‘जल्लोष प्रेमाचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/category/%E0%A4%B8%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-21T04:10:47Z", "digest": "sha1:A4YEQPP6JOJOXB4DEYLFC7NAQ6MJXJXW", "length": 9258, "nlines": 153, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "सण Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nईतर लेख धार्मिक सण आरती\n*🔯आरतीचे महत्त्व*🔯* *आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,* *तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.*’ उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती […]\nMore by धनंजय म. मोरे\nऔक्षण करणे किंवा ओवाळणे कसे करावे व काय फायदा\nआरती ईतर लेख धार्मिक सण\n🔯औक्षण🔯 ———s—————– श्री गुरुदेव दत्त औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे. वाढदिवस, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे. *औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय यांविषयी येथे सविस्तर जाणून घेऊया * १. पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी. ज्याचे […]\nMore by धनंजय म. मोरे\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/luck-fortune-struggle-1140752/", "date_download": "2018-04-21T03:49:06Z", "digest": "sha1:5WORFSKMAZQEGDIYOSHR4YHNQEAQW2S7", "length": 35508, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नियती-प्रारब्ध-नशीब | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nआपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’\nआपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत.\nदैव, ललाटलेख, विधिलिखित, नियती, प्रारब्ध, नशीब हे सगळे शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वारंवार वापरतो ते सर्वसाधारण सारख्याच अर्थाचे शब्द आहेत; व त्यातील समान दैववादी वृत्ती अशी की ‘नशिबात जे असेल ते होईल. आपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’ ही दैववादी वृत्ती, प्रयत्नवादाच्या बरोबर विरुद्ध अशी, मानवी प्रगतीला हानिकारक वृत्ती आहे. यात असे मानतात की ब्रह्मदेवाने (किंवा अल्लाने किंवा सटवाईने) आपले नशीब आपला जन्म होतानाच ठरवून किंवा लिहून ठेवलेले आहे व आपल्या आयुष्यात सर्व काही त्याबरहुकूम घडणार आहे. नाहीतरी आजूबाजूच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण नसतेच; आणि सर्व काही दैव-नियंत्रित मानल्यामुळे, मानवी प्रयत्नांना काही महत्त्वच उरत नाही. हे घातक नाही का\nतरीही जगभर सगळीकडेच, सर्व लोकांमध्ये, अशी दैवाधीनता कमी-अधिक प्रमाणात मानली जाते. त्याचप्रमाणे समाज दैववादी व परावलंबी राहण्यावर काही राजकारणी, काही धर्मवादी व काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे हितसंबंध अवलंबून असतात व ते लोक स्वहितासाठी, ‘दैववाद’ व ‘नियती निर्णायकतेच्या’ मताचा प्रसार करीत असतात. अशा कारणांमुळे मग लोकांना तेच खरे वाटू लागते.\nमुळात कुणी ईश्वर, अल्ला अस्तित्वात असला तरी तो जगातील अब्जावधी माणसांचे भविष्य स्वत:च कशाला ठरवील त्याला दुसरे काही काम नाही का त्याला दुसरे काही काम नाही का ज्या विश्वात अब्जावधी प्रचंड तारे, तारकामंडले, आणखी काय काय आहे, तसेच येथील ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, अशा या, कल्पना करायलाही कठीण असलेल्या अतिप्रचंड नियमबद्ध विश्वातील, पृथ्वीनामक एका अतिक्षुद्र ग्रहावर निर्माण झालेल्या, विश्वाच्या तुलनेत किडय़ामुंगीसारख्या असलेल्या पण बुद्धी कमविलेल्या क्षुद्र मानवाची, त्याला काय एवढी चिंता पडली आहे की त्या मानव-समूहांचे, किंवा राष्ट्रांचे, किंवा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य-नशीब त्याने स्वत:च ठरवून ठेवावे ज्या विश्वात अब्जावधी प्रचंड तारे, तारकामंडले, आणखी काय काय आहे, तसेच येथील ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, अशा या, कल्पना करायलाही कठीण असलेल्या अतिप्रचंड नियमबद्ध विश्वातील, पृथ्वीनामक एका अतिक्षुद्र ग्रहावर निर्माण झालेल्या, विश्वाच्या तुलनेत किडय़ामुंगीसारख्या असलेल्या पण बुद्धी कमविलेल्या क्षुद्र मानवाची, त्याला काय एवढी चिंता पडली आहे की त्या मानव-समूहांचे, किंवा राष्ट्रांचे, किंवा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य-नशीब त्याने स्वत:च ठरवून ठेवावे कशाला करील तो असला उपद्व्याप\nआणि जरी समजा त्याने असला उपद्व्याप करायचा ठरविले तरी प्रत्येकाचे भविष्य केवळ त्याची जन्मतारीख व जन्मवेळ यांच्याशी जोडून तो ठेवील काय का बरे पण ‘फलज्योतिष शास्त्र आहे’ असे मानणाऱ्या लोकांना मात्र तसे वाटते खरे. तसे पाहता या ज्योतिषीबुवांनी या जगात एक मोठेच प्रस्थ निर्माण केलेले आहे. मानवी जीवनांतील असुरक्षितता, भय, चिंता वगैरेंमुळे सगळेच लोक, नेहमी कसल्या तरी आधाराच्या शोधात असतात. ज्योतिषी याचाच फायदा उठवितात. जन्मवेळेची ग्रहस्थिती, ग्रहांच्या चाली व नक्षत्रप्रवेश, ग्रहनक्षत्रांचे मानवी गुणांसारखे गुणावगुण, असले सगळे कुभांड जन्मपत्रिकेवर मांडून, व्यक्तीचे, समूहाचे वा राष्ट्राचे विधिलिखित ते वाचू शकतात, असा दावा ते करतात. आणि आपल्या देशात, असले हे मुहूर्त, तिथीनुसार शुभाशुभ कल्पना, लग्नासाठी कुंडल्या जुळविणे, ग्रहांचे मानवासारखे स्वभाव इत्यादी सर्व कल्पनारंजन, धर्माबरोबर जोडले गेल्यामुळे, बहुतेक लोकांना हे सर्व खरेच आहे असे वाटते व त्यामुळे त्यावर कुणी विचारही करीत नाही. सज्जनहो, याबाबत क्षणभर विचार तर करा. (१) एकाच हॉस्पिटलात एकाच क्षणी जन्मलेल्या दोन बालकांच्या पत्रिका सारख्याच असतात. त्यातील एक गरीब स्त्रीचे व दुसरे श्रीमंत स्त्रीचे असेल तर त्या दोन बालकांचे भवितव्य सारखे घडेल का त्यांचे भविष्य, जीवनांतील चढउतार सारखे असतील का त्यांचे भविष्य, जीवनांतील चढउतार सारखे असतील का (२) जन्मपत्रिकेवरून तो मनुष्य जिवंत आहे की मृत, हे कुणाही ज्योतिषाला सांगता येत नाही. हे सप्रयोग सिद्ध झालेले आहे. (३) एकाच पत्रिकेवरून, एकाच व्यक्तीबाबत, वेगवेगळे ज्योतिषी, वेगवेगळी भाकिते करतात. हे तर रोजच घडते. (४) आज एकही सच्चा वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्राला, शास्त्र किंवा विज्ञान म्हणत नाही. कारण ते अवास्तव व अफाट अशा गृहीतांवर रचलेले असून, त्यात वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक पद्धत आणि विश्वासार्ह सिद्धान्त यांचा पूर्ण अभाव दिसून येतो. व म्हणून तर सगळे ज्योतिषी, जे जे भविष्य सांगतात, ते ते अशा संदिग्ध भाषेत सांगतात की त्यातून उलटसुलट नाना अर्थ निघतात. शेवटी प्रत्यक्षात काहीही घडले तरी ज्योतिषाने तीही शक्यता सुचविली होती असे आपल्याला वाटते आणि भविष्य अगदीच खोटे ठरले तर ते विसरले जाते व आपल्या गूढ नशिबाला दोष देऊन आपण गप्प बसतो. ज्योतिषांची काही थोडी भविष्ये क्वचित् कधी ‘काकतालीय न्यायाने’ किंवा ‘संभवनीयतेच्या नियमाने’ खरीसुद्धा ठरतात. उदाहरणार्थ १०० स्त्रियांना ‘मुलगा’ होईल असे भविष्य सांगितले तर त्यातील ५० जणींच्या बाबतीतले भविष्य खरे ठरण्याची शक्यता असतेच की; आणि मग खऱ्या ठरलेल्या त्या भाकितांची व त्या ज्योतिषांची दवंडी पिटली जाते. थोडक्यात असे की फलज्योतिष कितीही नावाजले किंवा कितीही बहुमान्य असले, तरी ते शास्त्र नसून, थोतांड आहे.\nअशीही काही माणसे जगात असणे शक्य आहे की ते लोक ईश्वर मानीत नसूनही जन्मपत्रिका, ग्रहांचे सामथ्र्य व त्यावरून किंवा कशावरून तरी, ‘भविष्य’ वर्तविता येते असे ते मानत असतील. आम्हा विवेकवाद्यांना मात्र, ‘प्रत्येकाचे भविष्य जन्मत: ठरलेले आहे’ हेच मुळात मान्य नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने ते आधी समजण्याचा, आमच्यासाठी काही प्रश्नच उद्भवत नाही. प्राप्त परिस्थितीत आमचे बरेवाईट भविष्य, आमचे आम्हीच घडवतो (जे आधी ठरलेले नसते), असा आमचा विश्वास आहे. आम्हाला कधी यश मिळते, तर कधी धडधडीत अपयश (अगदी आपटी खावी लागते.) पण आमच्या यशापयशाची भौतिक कारणे आम्ही बुद्धीच्या साहाय्याने शोधतो. कारण आध्यात्मिक व ज्योतिषीय कारणे भोंगळ असतात व म्हणून आम्हाला ती मान्य नाहीत.\nक्षणभर मानू या की कुणी ईश्वर अस्तित्वात आहे व त्याने आपला ललाटलेख लिहून ठेवलेला आहे. जसे इस्लाममध्ये प्रत्येक माणसाचे भाग्य ईश्वर अल्ला स्वत: स्वत:च्या मर्जीनुसार ठरवितो व त्यात कुणीही कधीही बदल करू शकत नाही. हिंदू धर्मात आपले भाग्य हे आपलाच पूर्वजन्म आणि कर्मफलसिद्धान्ताशी जोडलेले आपलेच अपरिवर्तनीय कर्मफळ असते. सारांश, आपण ललाट लेख कधीही बदलत नाही. परंतु ईश्वर प्रेमळ व दयाळू असल्यामुळे व्यक्तीचे दैवपालट घडविण्याचे, म्हणजे न बदलणारा ललाटलेख बदलून देण्याचे काही उपाय (उदाहरणार्थ- पूजाप्रार्थना, कर्मकांड, प्रायश्चित्त, नमाज वगैरे) त्याने उपलब्ध करून ठेवलेले आहेत असे बहुतेक धार्मिक लोक मानतात.\nआता असा विचार करा की, विश्वाचा खरेच जर कुणी ईश्वर असला तर त्याला आपल्यासारख्या क्षुद्र जीवांच्या स्तुती-प्रार्थनेची गरज कशाला असेल कुणीही ‘माणूस’ जसा स्तुती-प्रार्थनेने खूश होतो तसा ‘ईश्वर’ कशाला आपल्या स्तुती-प्रार्थनेला भाळेल आणि त्याच्या बदल्यात, व्यापाऱ्यासारखा वागून आपला ललाटलेख बदलेल कुणीही ‘माणूस’ जसा स्तुती-प्रार्थनेने खूश होतो तसा ‘ईश्वर’ कशाला आपल्या स्तुती-प्रार्थनेला भाळेल आणि त्याच्या बदल्यात, व्यापाऱ्यासारखा वागून आपला ललाटलेख बदलेल शनी-मंगळासारख्या तथाकथित दुष्ट ग्रहांची शांती करणे हा तर चक्क मूर्खपणा आहे. ग्रह हे माती व वायूचे निर्जीव गोळे आहेत. ज्योतिषाने किंवा पुरोहिताने केलेल्या त्याच्या त्या शांतीमुळे, आपला ललाटलेख बदलता येईल अशी भन्नाट कल्पना लोकांना पटते तरी कशी, याचे मला फार आश्चर्य वाटते. पण या देशात तरी हे घडते खरे. म्हणजे अगणित लोक ज्योतिषांकडे व गुरुबाबांकडे अशा कामांसाठी जातात व त्यांना त्यासाठी पैसे देऊ करतात हे आपणा सर्वाना माहीत आहे. आम्हा विवेकवाद्यांच्या मते, आपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही व त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, तो वाचण्याचा किंवा त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत. हे सर्व अशक्य आहे.\nउत्क्रांतीने व स्वप्रयत्नाने मानव आज बुद्धिमान बनलेला आहे खरा परंतु अजूनही तो अत्यंत अज्ञानी आहे. भित्रा आणि शरीराने व मनानेही दुर्बळ तर तो मुळातच आहे. नैसर्गिक संकटांनी व स्वत:च्या चुकांनी तो दु:खी आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले काय होईल ही अज्ञानाची भीती तर कायमच त्याच्या पाठी लागलेली आहे. म्हणून तर माणसाच्या सर्वच धर्मामध्ये परलोकात सुख मिळविण्यासाठी इहलोकात करण्याचे नमाज, प्रार्थनादी अनेक विधी सांगितलेले आहेत. थोडक्यात असे की माणसाला ईश्वरासारख्या गूढ शक्तीच्या आधाराची सतत आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत मनुष्य आधारासाठी चिंतनाद्वारे कल्पित ईश्वराचा ‘शोध लावील’ व त्यानंतर त्याच्या उपासनेचे मार्ग पक्के ठरवील, म्हणजेच ‘आपला धर्म, पंथ निर्माण करील’ हे सर्व स्वाभाविकच आहे, आणि माणसाने नेमके तेच केले. वेगवेगळे धर्म स्थापन केले, सुंदर सुंदर ईश्वर कल्पिले; हजारो वर्षे त्यांच्या उपासना केल्या आणि धर्माची, ईश्वरांची, स्वर्गनरक व पापपुण्यादी कल्पनांची ऐहिक उपयुक्तता व त्यांचे दुरुपयोग अनुभवले.\nआपल्या जीवनात काही घडून दैनंदिन अनुभव येणे हे तर रोजच घडत असते. तसेच एखाद्यालाच अपघात होणे, मोठय़ा अपघातांतून अनेक जणांपैकी एखादाच वाचणे, बाकी सगळे मरणे, एखाद्यालाच लॉटरी लागणे अशा प्रासंगिक घटनांबाबत ती घटना घडून गेल्यावर आपण निष्कर्ष काढतो की ते त्याचे प्रारब्धच होते म्हणून ते तसे घडले. अनेक जणांच्या आयुष्यात, त्यांच्या संपत्तीत, कर्तृत्वात, सुखदु:खात कधी कधी कमालीची स्थित्यंतरे घडतात, पण त्याची नेमकी कारणे सुसंगतपणे कळू शकत नाहीत. हे असेच आहे. घटनांची कारणे भौतिकच पण गुंतागुंतीची असतात व ती नीट न उलगडण्यामुळे ती नियतीवर ढकलण्याचा आपल्याला मोह होतो. प्रत्यक्षात मात्र दैव, भाग्य, नशीब, नियती, प्रारब्ध असे काही नसते. म्हणजे घटना घडून गेल्यावर, केवळ आपल्या सोयीसमाधानासाठी काढण्याचे ते सुलभ निष्कर्ष आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nसदर लेखात दोन वेग वेगळे विषय आहेत. एक ज्योतिष आणि दुसरा अध्यात्म . अध्यात्म किंवा ईश्वराचे अस्तित्व संत ध्यानेश्वर पासून स्वामी विवेकानंद पर्यंत सर्वांनी सांगितलेले आहे. त्यातील अंध स्रधा किंवा ताताक्लीन श्रद्धा दूर झाल्या पाहिजेत यात शंका नाही.विज्ञान म्हणते energy can neither be created , nor be destro . मग हे चैतन्य आले कोठून आणि जाणार कोठे \nश्री शरद बेडेकरांचे लेख खूप विवेकनिष्ठ असतात, पण विवेकवाद आंधळा असू शकतो का कारण येथे विवेक्वदाचे दुसरे टोक गाठले आहे, मध्यम मार्ग नाही. एखादा जन्मताच अपंग, एखादा श्रीमत, गरीब का कारण येथे विवेक्वदाचे दुसरे टोक गाठले आहे, मध्यम मार्ग नाही. एखादा जन्मताच अपंग, एखादा श्रीमत, गरीब का पूर्वीच्या कर्मांनी प्रारब्ध बनते, पण जीवनात प्रारब्धा बरोबर पुरुशार्थाचेही स्थान आहे. प्रारब्ध सांगते पाउस पडू शकतो, मग छत्री घेवून जाणे, पाणी साठवण हा आपला पुरुषार्थ. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात \"उद्धा रेदात्मानात्मानाम नात्मा नामाव सद्येत\" - प्रगतीसाठी तुला स्वताच प्रयत्न करायचा, मन हेच मित्र व शत्रू\nलौकिक अर्थाने ज्योतिष विद्येने कोणते भाकीत केले असेल किंवा लोकांना सावध केले असेल यात आक्षेप घेण्या सारखे काही नसते .पण प्राचीन विद्याभास्कारानी कोणतीही साधने उपलब्ध नसतानाही जे खगोल शास्त्र निर्माण करुन्ठेवले आहे त्यास तोड नाही.अंतराळातील ग्राहगोलादी भ्रमणाचे परिणाम हे पृथ्वीवर होतात हे सर्व श्रुतच आहे . मानाविप्रयात्न हे अंतिम सत्य प्राप्त होजे पर्यंत चालूच असातील,\nबहुतेक लोकांचा ज्योतिषाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे ... ज्योतिषाचा अर्थ असा होत नाही कि आपला नशीब ठरलेला आहे.. तसा असता तर देवाने आपल्याला हात-पाय दिले नसते. पण बहुतेक विज्ञानवादी दुसर्या टोकाला जातात आणि ज्योतिष थोतांड आहे वगैरे ठरवतात - ते पण तेवढाच चूक आहे. मानवी जीवनात नशीब आणि प्रयत्न दोन्ही ला महत्व आहे. नशिबावर प्रयत्नांनी मात करता येत नाही असा ज्योतिष कधीच म्हणत नाही बर्याच ज्योतिष्यांनी स्वार्थापोटी गैरसमज पसरवले आहेत, म्हणून ज्योतिषशास्त्र चुकीचे आहे हे म्हणणे योग्य नाही.\nतुम्हाला कितीही पटवून दिलं कि ज्योतिष थोतांड नाही तरी तुम्हाला पटणार नाही ..आणि ा कोणी कितीही समजावलं कि ज्योतिष थोतांड आहे तरी ा ते पटणार नाही.....आपापल्या श्रद्धा..जय हो..\nलोकांची ज्योतिषावर असलेली श्रद्धा बघून फार वाईट वाटते .\nजगातील ५० महान नेत्यांच्या यादीत केजरीवाल यांचा समावेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_04_17_archive.html", "date_download": "2018-04-21T04:13:23Z", "digest": "sha1:LGBBHH2YD2RBW7J2AD3YXIQHNHE4SU3T", "length": 230282, "nlines": 3422, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 04/17/16", "raw_content": "\nइसिसला पृथ्वीवरूनच नष्ट करणार \nकुठे इसिसला पृथ्वीवरूनच नष्ट करण्याची बाणेदार प्रतिज्ञा करणारी अमेरिका, तर कुठे भारतात इसिसचे समर्थक मोठ्या प्रमाणात सापडत असतांना त्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांचे प्रबोधन करून त्यांना सोडून देणारा भारत भारताच्या या बोटचेप्या भूमिकेमुळेच कुणीही येऊन भारतात आतंकवादी आक्रमण करून जातो भारताच्या या बोटचेप्या भूमिकेमुळेच कुणीही येऊन भारतात आतंकवादी आक्रमण करून जातो ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही \nवॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात् इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने आतार्पंत इराक, सिरिया, पॅरिस, ब्रुसेल्स, इस्तंबूल आदी ठिकाणी आतंकवादी आक्रणे केली आहेत. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या आक्रमणांमुळे इसिसला त्यांच्या विरोधात असणार्‍या ६६ राष्ट्रांचे आतंकवादाविरुद्धच्या लढ्याचे सामूहिक प्रयत्न खिळखिळे झाले आहेत, असे वाटत आहे. तथापि या आक्रमणांमुळे सर्व ६६ राष्ट्रे अधिक संघटित झाली असून इससिला केवळ इराक आणि सिरियामधूनच नव्हे, तर पृथ्वीवरूनच नष्ट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे, असे प्रतिपादन जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी येथे केले.\nआजच्या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आलेली इसिसकडून केल्या जाणार्‍या क्रूर अत्याचारांची छायाचित्रे ही आतंकवाद्यांची भयावह मानसिकता लक्षात यावी, याच हेतूने केवळ प्रसिद्ध करण्यात आली आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी \nआम्हाला भारतात रामराज्य हवे आहे - शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती\nहरिद्वार (उत्तराखंड) - रामराज्यात एका श्‍वानालाही न्याय मिळाला होता. रामराज्य स्थापित झाल्यावर गाय आणि गंगेलाही न्याय मिळेल. त्यामुळे आम्हाला भारतात हिंदु राष्ट्र नव्हे, तर रामराज्य हवे आहे, असे प्रतिपादन ज्योतिष आणि द्वारका पिठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांनी केले. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. मुसलमानांनी दुसर्‍यांच्या धर्मात हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तरप्रदेशचे मंत्री आजम खान यांनी महाराष्ट्रात गोहत्येवर लादण्यात आलेल्या बंदीवर म्हटले होते की, अशाप्रकारचे प्रयत्न भारतात हिंदु राष्ट्र आणण्यासाठी होत आहेत. यावर शंकराचार्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.\nहिंदूंना सुरक्षेसाठी एकजुटीने भगव्याखाली उभे रहावे लागेल \nदैनिक सामनातून हिंदूंना आवाहन\nमुंबई - हिंदूंना स्वत:च्या देशात नष्ट करण्याची भाषा होत असतांना हिंदूंच्या सुरक्षेविषयी एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या आक्रमणाचा बदला घेऊ, असे एक विधान संरक्षणमंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही, तशी हिंदु रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे रहावे लागेल, असे रोखठोक मत १६ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या संपादकीयमधून केले.\nसंपादकीयमध्ये पुढे म्हटले आहे की,\n१. कोणीही उठतो आणि भारताच्या कानफटात मारतो, असे नेहमीच घडतांना दिसत आहे. भारतातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा इसिसने पुन्हा केली आहे.\n२. हिंदू लोकांसह इस्लाम न मानणार्‍या लोकांचा खात्मा करू, संपूर्ण भारतात शरीयत कायदा लागू करू, असे या मंडळींनी सिरियात बसून जाहीर केले आहे. हिंदूंना नष्ट करण्याची भाषा यापूर्वी अल् कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे.\n३. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे आणि हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले, तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा रहाणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही.\n४. राममंदिराच्या प्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत.\nतृप्ती देसाई यांचा कोल्हापूरला अपकीर्त करण्याचा डाव - काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी.एन्. पाटील\nकोल्हापूर - येथील श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात प्रवेश करण्याऐवजी तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली. पुरुषांनी सोवळे आणि महिलांनी साडी नेसून गाभार्‍यात जाण्याची परंपरा आहे. त्यासाठी कुणाची अनुमती काढण्याची आवश्यकता नाही. मंदिर प्रवेशासाठी अनुमती असतांना फेरी काढूनच मंदिरात जाणार, असे सांगत देसाई यांनीच वाद वाढवला. कोल्हापूर हे शांत शहर असतांना येथील नागरिकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरला अपकीर्त करण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन्. पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केला. त्यांनी पुढे म्हटले आहे की, वेळप्रसंगी आम्ही परंपरा जपण्यासाठी जनहित याचिकाही प्रविष्ट करू.\nतृप्ती देसाई यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हे नोंद\nकोल्हापूर - तृत्पी देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी ४ श्री पूजकांसह २ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सर्वश्री केदार मुनीश्‍वर, शिरीष मुनीश्‍वर, चैतन्य अष्टेकर, निखिल शानभाग या श्री पूजकांसह श्री. जयकुमार शिंदे आणि श्री. किसन कल्याणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले.\nहिंदूंनो, तुम्हाला भारतात अशी दृश्ये पहाण्याची इच्छा आहे का \nइसिस करत असलेल्या शिरच्छेदाचे एक दृश्य \nही स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना\n हिंदु राष्ट्राला विरोध म्हणजेच इसिसला निमंत्रण \nइसिस विरोधात संघटित होण्याच्या चळवळीचा एक भाग म्हणजे हा विशेषांक होय \nइसिसपासून भारताचे रक्षण करायचे असेल, तर...\nआजपासून मुंबईत साग्निचित विश्‍वजीत अतिरात्र सोमयाग \nमुंबई - कांदिवली (पश्‍चिम) येथे साग्निचित विश्‍वजीत अतिरात्र सोमयागाचे १७ ते २२ एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सध्या असलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीचे निवारण करून सुवृष्टी प्राप्त होण्यासाठी आयोजित या यज्ञाचे येथील रघुनाथजी महाराज यजमानपद भूषवित आहेत. बार्शी येथील प.पू. नाना काळे गुरुजी यांचे पुत्र योगेश काळे गुरुजी आणि अन्य पुरोहित हे या यज्ञाचे पौरोेहित्य करत आहेत.\n म्हणण्यास लाजणारे हिंदुत्ववादी राज्यकर्ते कधी हिंदु राष्ट्र आणतील का \nआजकालच्या हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना जय श्रीराम म्हणायचीही लाज वाटते. आपण जर एखाद्याला भेटल्यावर मोठ्याने जय श्रीराम म्हणालो, तर ते आधी आजूबाजूला कुणी आहे का , ते पहातात. नंतर हळू आवाजात जय श्रीराम म्हणतात. अशी या हिंदु राज्यकर्त्यांची स्थिती आहे. हे लोक कधी हिंदुहिताचे काम करतील का , ते पहातात. नंतर हळू आवाजात जय श्रीराम म्हणतात. अशी या हिंदु राज्यकर्त्यांची स्थिती आहे. हे लोक कधी हिंदुहिताचे काम करतील का - टी. राजासिंह, भाजप आमदार, गोशामहल, तेलंगण. (२७ डिसेंबर २०१५ या दिवशी जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत केलेल्या मार्गदर्शनातील सूत्र)\nहिंदु जनजागृती समिती त्वरित एखाद्या घटनेची नोंद घेते. त्यामुळे समाजात प्रतिक्रिया उमटते. परिणामी विरोधकांना शह बसून समाजही जागृत होत आहे. समिती खूप चांगल्या प्रकारे करत आहे - सरसंघचालक श्री. के. सुदर्शन\nगोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ \nफोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.\nया अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.\nअधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती \nअधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशुरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे.\nशासन दहशतवाद्यांसोबत चर्चा करते; पण आमच्यासोबत करत नाही, हे आमचे दुर्दैव आहे - श्री. कुलदीप रैना, पनून कश्मीर या संघटनेचे महासचिव\nआज चैत्र शुक्ल पक्ष एकादशी (१७.४.२०१६) या दिवशी पंढरपूर येथील श्री. केदार नाईक आणि कोपरगाव येथील चि.सौ.कां. वैष्णवी सारंगधर हे विवाहबद्ध होत आहेत. त्यांची गुणवैशिष्ट्ये १६.४.२०१६ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली आहेत.\nचि. केदार नाईक आणि चि.सौ.कां. वैष्णवी सारंगधर यांना सनातन परिवाराच्या वतीने\nसूचना न्यायालयाकडून मागवायची कि शंकराचार्यांकडून \nश्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यामध्ये प्रवेश देण्याविषयीची मार्गदर्शक सूचना मागवण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे. - अधिवक्ता श्रीकांत गायधनी, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर मंदिर\nहिंदू तेजा जाग रे \n : केवल इराक अथवा सिरिया से नही, धरती पर से ही हम इस्लामिक स्टेट को नष्ट करेंगे - बराक ओबामा इस्लामिक स्टेट को रोखने के लिए भारत पिछे क्यों \nइस्लामिक स्टेटची आक्रमणे रोखण्यासाठी भारत सिद्ध आहे का \nइस्लामिक स्टेटच्या आक्रमणांमुळे त्यांच्या विरोधात असणारी सर्व ६६ राष्ट्रे संघटित झाली आहेत. इस्लामिक स्टेटला केवळ इराक आणि सिरियामधूनच नव्हे, तर पृथ्वीवरूनच नष्ट करू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.\nदैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क क्रमांक \nराष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी \n* कोल्हापूर - ९४२२५८२८०२\n* सोलापूर - ८३०८६५२३६३\n* सांगली - ९०४९६१२२६२\n* पुणे - ८१४९९ ८७८१८\n* मुंबई - ८४५१००६११०\n* ठाणे - ८४५०९५०५०३\n* रायगड - ९८१९२४२७३३\n* जळगाव - ९४०४९५६३११\n* विदर्भ - ९४०४९५६२२५\n* सनातन हेल्पलाईन - ९३२२३१५३१७\nधर्मशास्त्राविषयी अज्ञानी असणार्‍या साध्वी प्राची यांच्याकडून शनिदेवाच्या चौथर्‍यावरील महिलांच्या प्रवेशाचे स्वागत\nगुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचे साध्वी प्राची यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, महिलांच्या धार्मिक अधिकारांचे हनन करण्यासाठी मोठे षड्यंत्र आखले गेले आहे.\nदेशभक्तांनो, इस्लामिक स्टेटच्या संकटाचा सामना एकजुटीने केल्यासच भारताचे अखंडत्व अबाधित राहील त्यासाठी सज्ज होणे, हेच खरे भारतीय असल्याचे द्योतक आहे \nशरिया कायद्यावर आधारित खलिफाची राजवट निर्माण करणे\nत्यासाठी जागतिक पातळीवर फुटीरतावाद्यांना एकत्रित करणे\nइस्लामचे निंदक आणि काफर (इस्लामेतर) यांचा नाश करणे\nहिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या \nभारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ देण्यास विरोध करणार्‍यांना ठणकावून विचारा की, तुम्हाला निष्पापांचे गळे चिरणारे आणि महिलांवर सामूहिक बलात्कार करणारे आसुरी इस्लामिक स्टेट हवे आहे कि पृथ्वीला वसुधैव कुटुम्बकम् म्हणजे संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब समजणार्‍या आणि सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब समजणार्‍या आणि सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे या जगातील सर्वच जण सुखी आणि निरोगी होवोत, अशी प्रार्थना करणार्‍या हिंदूंचे हिंदु स्टेट म्हणजेच हिंदु राष्ट्र हवे आहे \n१. इसिसने पंतप्रधान मोदी\nयांना इस्लामचे शत्रू म्हटले असून भारतात\nघुसून कार्यरत रहाण्याचा मनसुबा रचणे\nइसिसचा भारतियांना सर्वांत अधिक धोका आहे; कारण ख्रिस्ती राष्ट्रांशी इसिस लढू लागले, तर त्यांना अन्य ख्रिस्ती राष्ट्रे साहाय्य करू शकतात. भारत हे एकमेव हिंदूंचे मोठे राष्ट्र असल्याने भारताच्या साहाय्यासाठी कुणी येणार नाही, हे इसिसला ठाऊक आहे. त्यामुळेच इसिसच्या फ्युचर इस्लामिक स्टेट बॅटल्स या ऑनलाईन पुस्तकात त्यांनी भारतात शिरकाव करण्याची धमकी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्लामचे शत्रू आहेत. ते भारतातील मुसलमानांच्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. त्यामुळे इसिस पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान यांच्यासह भारतात घुसून सक्रीय रहाणार आहे.\nइसिसची क्रूरता दर्शवणार्‍या छळाच्या पद्धती \nइसिस नागरिकांवर कशा पद्धतीने अत्याचार करते आणि त्याचा परिणाम सिरियातील नागरिकांवर कसा झाला आहे, याविषयी पाहूया...\nपत्रकाराचा गळा चिरतांना आतंकवादी\nख्रिस्त्यांना कोंबड्यांपमाणे टांगून खालून आग लावणे\nनिष्पाप लोकांची हत्या करतांना आतंकवादी\nस्फोटकांनी मंदिराचा केलेला विध्वंस\nमुद्रमार्गे स्थलांतर करतांना नागरिक\nइस्लामिक स्टेटच्या आतंकवादाचा विश्‍वाभोवतीचा भयावह विळखा\nइसिसची स्थापना २९ जून २०१४ या दिवशी इब्राहिम अव्वद अल्-बद्री उपाख्य अबु बक्र अल्-बगदादी याने केली. या संघटनेने इराक आणि सीरिया यांना इस्लामिक स्टेट म्हणजेच इस्लामिक राज्य घोषित केले आहे.\n१. खलिफा : महंमद पैगंबर यांच्या उत्तराधिकार्‍याला किंवा वारसदाराला खलिफा म्हणतात. त्यालाच राजकीय आणि धार्मिक नेता मानले जाते. एकाच वेळी एकच खलिफा असावा, असे महंमद पैगंबर यांनी सांगितले होते.\n२. खिलाफत : शरिया कायद्यावर आधारित खलिफाचे राज्य म्हणजे खिलाफत होय. शरिया कायद्यानुसार मुसलमानेतरांचेे धर्मांतर करणे, धर्मांतरित न होणार्‍यांची कत्तल करणे, त्यांच्या महिलांचा उपभोग घेणे, स्वतःच्या महिलांचा सर्व प्रकारचा छळ करणे, बालविवाह या गोष्टी क्षम्य असतात. व्यभिचारी महिलेला फटके देणे, हात तोडणे इथपासून ठार मारण्यापर्यंतची तरतूद असते.\nइसिसचे आतंकवादी भारतावर लक्ष ठेवून आहेत. इंडियन फायटर्ससारखी संघटना इसिस आणि अल्-कैदा या दोघांचेही काम करणारी संघटना आहे. दादरी येथील अकलाखच्या हत्येनंतर त्यांनी धमकी दिली की, गुजरात दंगल, काश्मीर आणि दादरी यांचा बदला आम्ही घेऊ म्हणजे भारतातील केवळ काही तरुण नव्हे, तर काही संघटना या इसिसच्या हाताशी आयत्या लागल्या आहेत. म्हणजे इसिसचा आतंकवाद केवळ इराक आणि सीरिया यांच्यापुरता मर्यादित आहे, असे मांडणे ही फार मोठी चूक ठरू शकते. परिणामी राष्ट्रप्रेमींच्या संघटनासाठीचा शुभारंभ इस्लामिक स्टेटच्या विरोधात भारत म्हणजेच आयएआयएस्च्या माध्यमातून करण्यात आला आहे. या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते जगभरातील सर्व भाषांत उपलब्ध आहे.\nधर्मपरंपरा रक्षण करणारे मंदिर प्रशासक हवेत. मंदिर प्रशासकांनी धर्मपरंपरा मोडणार्‍यांचे स्वागत करून एक प्रकारे धर्मद्रोहच केला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही \nबीड शहरातील प्राचीन श्री शनिमंदिरातील चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश करून श्री शनिदेवाला तैलाभिषेक केला आणि धर्मपरंपरा मोडली. महिलांच्या या कृतीचे स्वागत करून महिलांनी आता विश्‍वस्त मंडळात यावे, असे आवाहन मंदिर प्रशासक रामनाथ खोड यांनी केले.\nफ्रान्स, अमेरिका आणि जपान यांसारख्या विविध देशांतून इसिसला होत असलेला विरोध \nइसिसला सडेतोड उत्तर देणारा फ्रान्स\n१३ नोव्हेंबरला इसिसच्या आतंकवाद्यांनी पॅरिसमधील एका मैदानालाच घेराव घातला. १२९ निष्पाप नागरिकांना ठार केले. ३५२ लोक घायाळ झाले. मुंबईवर २६/११ जे आक्रमण झाले, त्याच प्रकारचे हे आक्रमण होते. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी फ्रान्सने कुणाच्याही अनुमतीची वाट बघितली नाही. त्यांनी २२३५ धर्मांधांच्या घरावर धाडी टाकल्या. २३२ जणांना पकडून त्यांच्याकडून ३०२ हत्यारे आणि ३२ स्फोटके जप्त केली.\n१६० अनधिकृत मशिदी बंद करण्याचे आदेश दिले. या आक्रमणाला एक मास पूर्ण होण्यापूर्वीच फ्रान्सने इसिसच्या जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांतील तळांवर सरळ क्षेपणास्त्र टाकले. सीरियातील इसिसच्या तळांवरही फ्रान्सने बाँबवर्षाव केला. एक विमानवाहू जहाजच त्यांनी सीरियाजवळ तैनात केले.\nइसिसच्या आर्थिक नाकेबंदीचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव \nइसिसच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी इसिसला जे तेल किंवा मौल्यवान वस्तू तस्करीद्वारे पुरवतात, ते थांबवण्यासाठी तीव्र प्रयत्न करायचे ठरले आहे. याला जगातील बहुतांश राष्ट्राध्यक्षांनी एकमताने संमती दिली आहे.\nअमेरिकेच्या आक्रमणात १ सहस्र ६०० आतंकवाद्यांना कंठस्नान\nअमेरिकेने इसिसला संपवण्यासाठी धडक कृती चालू आहे. अमेरिकेच्या ६२ लोकांना इसिसच्या अतिरेक्यांनी मारले; म्हणून अमेरिकेने विविध काळात आक्रमणे करून आजवर इसिसच्या १ सहस्र ६०० आतंकवाद्यांना कंठस्नान घातले आहे.\nइसिसच्या विरोधातील आंदोलनात असे सहभागी व्हा \n१. सैन्यात सहभागी व्हा एन्सीसीसारख्या अभ्यासक्रमाचा लाभ घ्या एन्सीसीसारख्या अभ्यासक्रमाचा लाभ घ्या स्वतःमध्ये आणि आपल्या सहकार्‍यांमध्ये राष्ट्रप्रेम रूजवा \n२. स्वतः स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या \n३. आयएआयएस्च्या कार्यात सहभागी व्हा \n४. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात स्वतःचे योगदान द्या \n५. अग्निशमन प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण आदी स्वतः घ्या, इतरांना द्या \nपालिका अधिकार्‍यांना संरक्षण न देणारे पोलीस कधी जनतेचे रक्षण करतील का \nअनधिकृत होर्डिंग काढणार्‍या पालिका अधिकार्‍यांना अनेक ठिकाणी मारहाण केली जाते; परंतु त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. अशा तक्रारी सर्वच पालिकांनी केल्या. याची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिका अधिकार्‍यांसमवेत शस्त्रधारी पोलीस तैनात ठेवा,\nतसेच संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना आवश्यक त्या सूचना द्या, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.\nअध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे मिळवण्यासाठी पहा : www.santan.org\nजिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये दिलेल्या हिंदुद्रोही घोषणा \nवर्ष १९८४ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या उद्देशाने काफिरांना मारा हा उद्घोष तेथील सर्वच मशिदींतील भोंग्यांतून मोठ्या प्रमाणात एकाच वेळी करण्यात आला. अशा प्रकारे भयावह आवाहन केल्याने हिंदूंना काश्मीर सोडून जाण्याविना गत्यंतरच नव्हते. यामुळे साडेचार लाखाहून अधिक हिंदू केवळ निर्वासितच झाले नाही, तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले. याचा परिणाम म्हणून काश्मिरातील हिंदूंची संख्या दिवसेंदिवस अत्यल्प होत आहे. हिंदूंना निर्वासित करण्यासाठी आतंकवाद्यांनी दिलेली आवाहने पुढीलप्रमाणे होती...\n१. काश्मीरात रहायचे असेल, तर अल्ला हो अकबर म्हणायचे \n२. आम्हाला हवे पाकिस्तान, हव्यात काश्मिरी हिंदु स्त्रिया; पण नकोत त्यांचे पती \n३. अल्ला हो अकबर, मुसलमानांनो, उठा. जागे व्हा. जिहाद येत आहे. काफिरांनो, पळा \nधर्मशिक्षण फलक या ग्रंथाच्या चैतन्याने प्रभावित झालेले उज्जैनमधील धर्मप्रेमी \nउज्जैन येथे कुंभमेळ्याच्या प्रसाराची प्रसिद्धी सेवा करतांना विविध प्रकारे समाजातील व्यक्तींना संपर्क करण्याची संधी मिळाली. १८.२.२०१६ या दिवशी मला सनातनचे ग्रंथ चैतन्याच्या स्तरावर कसे कार्य करतात हे अनुभवायला मिळाले. अनेक ठिकाणी संपर्क करतांना धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ पाहून आम्हाला भिंतींवर लिखाण करण्याची अनुमती मिळाली आणि मोठे फलक लावण्यासाठी जागाही मिळाल्या.\n१. दुकानदाराने भिंतीवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण करण्यासाठी अनुमती देणे : एका दुकानदाराकडे संपर्कासाठी गेल्यावर आम्ही सनातन संस्थेकडून आलो, असे सांगून उद्देश सांगितला आणि त्यांना धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ दाखवला. त्यांनी ५ मिनिटे ग्रंथ व्यवस्थित पाहिला आणि विचारले, तुम्हाला काय हवे आहे आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या भिंतीवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण करण्यासाठी अनुमती मागितली. तेव्हा त्यांनी लगेच अनुमती दिली आणि धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ विकत घेतला. तो ग्रंथ पाहून ते उत्साहाने म्हणाले, हा ग्रंथ मी अनेकांना दाखवून त्याप्रमाणे कृती करण्यास सांगणार आहे.\nभारतात इसिसचे असंख्य समर्थक असून तिचे स्वागत वा समर्थन करणार्‍या पुढील घटना घडल्या.\nशेकडो युवक इसिसमध्ये भरती होण्यासाठी भारतातून इराकमध्ये गेले. (इंडिया टूडे, ७.११.२०१४)\nतमिळनाडूच्या रामनाथपुरम् शहरात जिहादी तरुणांनी इसिसचेे टी-शर्ट घालून स्वागत केले. (दी हिंदू, ४.८.२०१४)\n७ ऑक्टोबर २०१४ या दिवशी काश्मीरमध्ये इसिसचा झेंडा फडकवला गेला. (टाइम्स ऑफ इंडिया, १७.१०.२०१४)\nबंगलोरमध्ये इसिसचा ट्विटर खाते सांभाळणार्‍या तरुण अभियांत्रिकीला अटक झाली. (टाइम्स ऑफ इंडिया, १३.१२.२०१४)\nमुंबई येथील विमानतळावर आक्रमण करण्याची इसिसने धमकी दिली. (इंडिया टूडे १६.१.२०१५)\nया सर्व घटना चिंताजनक आहेत. याचा अर्थ इसिसचे स्वागत भारतात होऊ लागले आहे. आज काश्मीरमध्ये, उद्या बंगालममध्ये, परवा हैद्राबादमध्ये असेच घडेल; त्यानंतर प्रत्येक गावात आणि शहरात इसिसचे झेंडे फडकतील हे जिहादी उद्या भारतात येतील, तेव्हा ते आम्हाला काफीर ठरवून आमचे गळे चिरतील हे जिहादी उद्या भारतात येतील, तेव्हा ते आम्हाला काफीर ठरवून आमचे गळे चिरतील बांधवांनो, सांगा तुम्ही या जिहाद्यांचे आव्हान स्वीकारणार आहात कि मृत्यूला कवटाळणार आहात \nआतंकवाद्यांचे लक्ष्य : हिंदु स्त्री \nहिंदु स्त्री आणि देवळे हेच त्यांचे लक्ष्य राहिले आहे.\nसहस्रो राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या शीलाचे रक्षण केल्याचा आपला इतिहास आहे.\nकाश्मीरमध्ये १९९० मध्ये जिहाद्यांनी घोषणा केली की, तुमच्या स्त्रियांना सोडून निघून जा \nभगवंताने मानवाची शरीररचना शाकाहारच करण्यायोग्य बनवली असूनही केवळ जिभेची विकृती पुरवण्यासाठी गोमांस भक्षण करणारा मानव हा शिंग आणि शेपूट नसलेला पशूच \n१. अतिप्राचीन काळापासून गोमाता पूजनीय असून गोपाल नाव धारण करून भगवान श्रीकृष्णाने गोप्रेमाचा आदर्शच आपल्यासमोर ठेवलेला असणे\nअतिप्राचीन काळापासून ते साधारण १०० वर्षांपूर्वीपर्यंत भारतात ज्याच्याकडे गोवंश अधिक, तो सर्वांत श्रीमंत आणि समाजात पूजनीय समजला जात असे. प्रभु श्रीरामाचा पूर्वज राजा दिलीप याने गायीच्या रक्षणासाठी वाघासमोर त्याचे खाद्य म्हणून स्वतःलाच अर्पण केले होते. तसेच राजा शिबीने त्याच्या आश्रयाला आलेल्या ससाण्याच्या रक्षणासाठी त्याच्या वजनाइतके स्वतःचे मांस दिले होते. भगवान श्रीकृष्ण तर गोपाल या नावानेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजही हिंदु लोक गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला किंवा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, असे भजन करून त्याच्या गोप्रेमाचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात.\n२. आजच्या प्रगत समाजातील तथाकथित बुद्धीवादी गोमांस भक्षण करणे हा आमचा\nअधिकार आहे, असे स्वतःही समजत असून इतरांनीही ते मान्य करावे, असा अट्टाहास\nधरत असणे आणि त्यासाठी झुंडशाहीने शासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणे\nप्राचीन काळाच्या तुलनेत आज मानवसमाज अत्यंत प्रगत समजला जातो. भारतातील तथाकथित विचारवंत, साम्यवादी, समाजवादी, बुद्धीवादी, विज्ञानवादी इत्यादीही ऊठसूठ असेच (स्वतःला प्रगत) म्हणत असतात; परंतु सध्या भारतातील गोहत्या प्रतिबंधक दंडविधानाच्या (कायदा) निमित्ताने या अत्यंत प्रगत समजल्या जाणार्‍या मानवाचे एक अत्यंत किळसवाणे अंग समोर आले आहे, ते म्हणजे गोमांस भक्षण करणे, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे,\nइसिसचे म्होरके भारतात आल्यावर काय होईल \n...इसिसला भारतात प्रवक्ते शोधावे लागणार नाहीत; कारण येथे लादेनला लादेनजी म्हणणारे दिग्विजय सिंग येथे आहेत \n...इसिसला भारतात कोणाकडे साहाय्यासाठी हात पसरावे लागणार नाहीत; कारण इशरतजहाँच्या नावाने रुग्णवाहिका काढणारे आव्हाड येथे आहेत \n...इसिसला स्वतःचे फतवे पसरवण्यासाठी कोणाचे पाय धरावे लागणार नाहीत; कारण आणि भारत की बरबादीसाठी कृती करण्यासाठी सिद्ध असलेले फुटीरतावादी विद्यार्थी येथे कार्यरत आहेत \n...इसिसमध्ये महिलांना भरती करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार नाहीत; कारण सर्वत्र स्त्री-पुरुष समानतेच्या किंकाळ्या फोडणार्‍या तृप्ती देसाई यांची ब्रिगेड येथे आहे \nभारतियांनो, क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन त्यांचे बलीदान व्यर्थ जाऊ न देता स्वतःही क्रांतीकारक व्हा \nआमच्या छावणीमध्ये मध्यंतरी १४ ते १५ वर्षांचा मुसलमान मुलगा औषध उपचारासाठी आला. (काश्मीरमध्ये जवळपास प्रत्येक सेनेच्या छावणीत काश्मिरी मुसलमान विनामूल्य उपचार घेण्यासाठी येतात.) मी त्याला त्याचे नाव, शाळा याविषयी चौकशी केली. मी त्याला विचारले, तू मोठे होऊन काय बनणार त्यावर त्याने मी मुजाहिदीन (आतंकवादी) बनणार, असे सांगितले. मी त्याला विचारले, तुला आतंकवादी का बनायचे आहे त्यावर त्याने मी मुजाहिदीन (आतंकवादी) बनणार, असे सांगितले. मी त्याला विचारले, तुला आतंकवादी का बनायचे आहे त्याने काय होईल त्या वेळी तो अभिमानाने म्हणाला, आतंकवादी झाल्यावर मला ३० सहस्र रुपये मिळतील आणि मी जिहादसाठी शहीद होईन. त्यामुळे मला जन्नत मिळेल आणि लोक म्हणतील, शहिद तेरे खुन से इन्कलाब आयेगा \nहिंदूंनो, मोठ्या संख्येतील प्रशिक्षित मुसलमान महिला अतिरेक्यांशी लढण्यास तुम्ही सिद्ध आहात का \nपाक महिला अतिरेकी तयार करत आहे, असे वक्तव्य सेनाप्रमुख जन. दीपक कपूर यांनी केले होते. भारताच्या दृष्टीने हे फार मोठे संकट आहे. तालिबान तसेच इतर अतिरेकी संघटनांकडून फार पूर्वीपासून अशा प्रकारे महिला अतिरेक्यांची फौज निर्माण होत आहे. स्वतःचे घर, मुले-बाळे आणि संसार यांत रममाण झालेले हिंदू या नव्या संकटापासून अनभिज्ञ आहेत. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आता हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याविना पर्याय नाही या महिला अतिरेक्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते, याची माहिती होण्यासाठी एका राष्ट्राभिमान्याने प्रसारित केलेली काही छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत. ती बघून तरी हिंदू जागृत होवोत, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना \nशत्रूराष्ट्रांनी भारताशी पुकारलेला आतंकवाद हे अघोषित युद्धच आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी झालेल्या युद्धांतही भारताची झाली नाही, इतकी हानी या आतंकवादामुळे झाली आहे.\nआतंकवादाच्या समस्येची भयावह व्याप्ती \n१. एकट्या देहली नगरात (दिल्लीमध्ये) वर्ष १९९६ ते २००८ या काळात अतिरेक्यांनी १२ मोठे स्फोट करून कित्येक लोकांचे बळी घेतले.\n२. भारतात गेल्या ८ वर्षांत मुसलमान अतिरेक्यांनी विविध ठिकाणी ३ सहस्र ५०० स्फोट करून २० सहस्र लोकांचे बळी घेतले आहेत.\n३. अतिरेक्यांनी भारतातील बहुतेक सर्व शहरे, रेल्वे, मंदिरे, सैनिकी तळ, विधानसभा, संसद इत्यादी दाटीच्या (गर्दीच्या) ठिकाणांना लक्ष्य बनवले आहे.\n- श्री. शंकर गो. पांडे\nजम्मू-काश्मीर येथील हिंदूंच्या शिरकाणाच्या वेळी क्रूर मनोवृत्तीच्या आतंकवाद्यांनी हिंदूंना दिलेल्या मरणयातना\nहिंदूंनो, काश्मिरी पीडितांना अशा पराकोटीच्या छळाला\nआणि क्रौर्याला सामोरे जावे लागले. अशा यातनांना सामोरे\nजाण्यापेक्षा आतंकवादाच्या विरोधात वेळीच संघटित व्हा \nलोखंडी तारांनी गळा आवळून मारणे\nतप्त लोखंडाचे चटके देणे\nभारतीय राज्यकर्त्यांनो, आतंकवाद असा रोखावा \nविश्‍वातील अनेक देशांत ज्यांनी आतंकवादी आक्रमणे होऊ दिली नाहीत, त्यांनी आपल्या न्यायव्यवस्थेतही सुधारणा केली आहे. भारतात जोपर्यंत आतंकवादी कारवाई करत असतांनाच एखाद्याला पकडले जात नाही, तोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही. आतंकवादी कृत्य करणार्‍यांपेक्षा त्यांना साहाय्य करणारे, त्यांची मानसिकता घडवणारे, त्यांना सामग्री आणि आश्रय देणारे जास्त मोठे गुन्हेगार आहेत. हे लोक आतंकवादी वृत्तीला प्रोत्साहन देतात. अस्तनीतील निखारा कोण हे ओळखून त्याला शिक्षा केली पाहिजे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये वारंवार आतंकवादी आक्रमणे का होत नाहीत तर तेथे न्यायप्रक्रिया आणि न्यायव्यवस्था यांत आवश्यक त्या सुधारणा वेळोवेळी केल्या जातात; म्हणून तेथे आतंकवाद रोखण्यात यश मिळते. अमेरिकेत असा निर्णय घेतलेला आहे की, आतंकवादी आक्रमण होण्याची वाट न पहाता ते होण्याची शक्यता दिसली, तरी त्वरित प्रतिबंधक कारवाई करावी. अशी कारवाई अमेरिकेत कोणत्याही कानाकोपर्‍यातसुद्धा जाऊन केली जाते. - दत्तात्रेय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल\nआतंकवादाने केलेली भारताची अपरिमित हानी \n१९८० पासून चालू झालेल्या जिहादी आतंकवादामुळे देशाची ४५,००० कोटी रुपयांची हानी झाली आहे.\nआतंकवादामुळे ६ लाख कुटुंबे विस्थापित झाली आहेत.\nवर्ष १९९७ ते २००७ या १० वर्षांत आतंकवादाने ७१,००० लोकांचा बळी घेतला आहे. - श्री. साई मनोहर, वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा.\nआतंकवादामुळे सुरक्षादलाचे जवान आणि पोलीस असे एकूण ९,००० जण प्राणाला मुकले आहेत.\nएकट्या काश्मीरमध्ये सहदााो हिंदू स्त्रियांवर बलात्कार आणि ९३,००० हून अधिक हिंदूंच्या हत्या केल्या गेल्या आहेत. अतिरेक्यांनी तेथील हिंदूंच्या ९५ टक्के घरांची लूट केली आहे. काश्मिरी हिंदूंकडून १४,४३० उद्योगधंदे आणि दुकाने स्वतःच्या कह्यात घेतली आहेत. त्यांनी हिंदूंच्या शेकडो प्राचीन आणि ऐश्‍वर्यसंपन्न मंदिरांचा विध्वंस करून तेथील देवतांच्या मूर्तींची विटंबना केली आहे. या आतंकवादामुळे ४ लक्ष काश्मिरी हिंदु त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित झाले आहेत.\nपाकशी युद्ध अन् पाकपुरस्कृत आतंकवाद यांच्याशी भारताला सामना करावा लागला नसता, तर भारताच्या प्रगतीचा वेग आणखी ३.५ ते ४ टक्क्यांनी वाढला असता - ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर, सोलापूर\n१. तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे असणार्‍या माणसाला मारलेत, तरी त्याविषयी स्वत:ला दोषी समजू नका. कुराणात म्हटले आहे की, योग्य कारणाशिवाय जीव घेऊ नका; कारण अल्लाने जीवाला पवित्र केले आहे. तुमच्याशी जे लढत आहेत, त्यांच्याशी अल्लाच्या उद्दिष्टासाठी लढा; पण मर्यादा ओलांडू नका. कारण मर्यादा ओलांडणारे लोक अल्लाला आवडत नाहीत. कारबाँबच्या संबंधात काही इस्लामिस्ट म्हणतात की, कोणी काय करावे, हे देव ठरवतो.\n२. तुम्ही लहान मुलांना मारू शकता. त्याबद्दल दु:ख मानण्याचे कारण नाही. दहशतवादी इस्लामिस्ट एलक्वायडाचे तत्त्वज्ञान नवीन जिहाद्यांना शिकवतांना म्हणतात, बालकांना मृत्यू झाल्यावर विशेष सुखसोर्यी मिळतात. वयात येण्यापूर्वी केलेल्या कृत्यांना पापी समजण्यात येणार नाही. जिहादी कार्यात मृत्यू पावल्यास तुम्ही लगेच स्वर्गात जाल. तिथली सर्व सुखे तुम्हास लगेच प्राप्त होतील.\nभारताचे आध्यात्मिक स्तरावरील एकमेकाद्वितीयत्व स्पष्ट करणारी पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी \nआतंकवादग्रस्त इराक, आर्थिकदृष्ट्या बलशाली अमेरिका\nआणि आध्यात्मिक देश भारत यांतील आध्यात्मिक\nस्तरावरील भेद स्पष्ट करणारी पिप तंत्रज्ञानाच्या\nसाहाय्याने घेतलेली वातावरणातील प्रभावळींची छायाचित्रे \nसूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूलभूत प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १) करतांना छायाचित्रातील पटल, तसेच नकाशा यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.\n१५ ऑगस्ट २०१५ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. भारताच्या भविष्याचा विचार करता भारतियांसाठी एकीकडे भारताचे भविष्य उज्वल आहे, असे अनेक संत आणि द्रष्टे पुरुष यांचे सांगणे आश्‍वस्त करणारे आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी वर्ष २०२० पर्यंत भारताला जगातील आर्थिक महासत्तांपैकी एक बनवण्याचा दिलेला आराखडाही आशादायी आहे, तर दुसरीकडे भारतीय युवा पिढीचे अमेरिकेत जाण्याचे वाढते आकर्षण चिंताजनक बनले आहे. हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवणार्‍या भारतियांची संख्या वर्ष २०२० पर्यंत वाढून तिप्पट म्हणजे २१ लाख होईल, असे म्हटले आहे.\nमुल्ला-मौलवी यांनी आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात मुसलमान समाजात जागृती करावी \nआयएस्आयएस्ला इस्लामी स्टेट निर्माण करायचे आहे. त्यासाठी ते इस्लाम न मानणार्‍या निरपराध्यांना प्रतिदिन कंठस्नान घालत आहेत. या संघटनेचा धोका अखिल मानवजातीला असल्याने मुल्ला-मौलवी यांनी मुसलमान तरुणांना धर्मांध न बनवता योग्य मार्गाने नेण्याचा विडा उचलायला हवा. त्यातच सगळ्यांचे कल्याण आहे.\nसाधना करून आत्मबळ वाढवा \nइसिसच्या बंदुका किंवा शस्त्रास्त्रे ही त्यांची शक्ती नसून त्यांची कट्टर धर्मांधता हेच त्यांचे प्रमुख शस्त्र आहे. धर्मांधतेला धर्मांधतेने नव्हे, तर धर्मशक्तीने उत्तर द्यावे लागते. रावणाला ठार करण्यासाठी राम व्हावे लागते. कंसाला ठार करण्यासाठी कृष्णाचे गुण अंगी आणावे लागतात; म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ पातशाह्यांना उद्ध्वस्त केले. आपले राजे या सर्वांना पुरून उरले; कारण त्यांनी साधना केली होती. त्यांची कुलदेवी श्री भवानीदेवीचा ते अखंड नामजप करत असत. आपणही या धर्मांधांना तोंड देण्यासाठी धर्मशक्ती वाढवणे म्हणजे साधना करणे आवश्यक आहे. त्याविषयी तुम्ही सनातन संस्थेच्या संकेतस्थळांना भेट द्या येथील ग्रंथ घ्या, त्यातून धर्माचरण शिका, ते कृतीत आणा आणि धर्मबळ वाढवा \nप.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याचा आरंभ झालेल्या ६.३.२०१६ (माघ कृष्ण पक्ष द्वादशी, शके १९३७) या दिवसाची वैशिष्ट्ये \nमाघ कृष्ण पक्ष द्वादशी, शके १९३७ म्हणजे ६.३.२०१६ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अवतारकार्याला आरंभ झाला आहे, असे महर्षींनी घोषित केले. या महत्त्वाच्या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार विश्‍लेषण त्यांच्याच कृपेने आणि सूक्ष्म प्रेरणेने लक्षात आले. ते पुढे दिले आहे.\n१. श्री लावण्यास सांगणे, ही श्रीकृष्णाची लीला : द्वादशी या तिथीचा स्वामी (अधिपती) हरि (श्रीकृष्ण) आहे. यापूर्वी महर्षींनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे स्वयं श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे सांगितले. द्वादशी तिथीला त्यांच्या नावाच्या आधी श्री लावण्यास सांगितले, ही श्रीकृष्णाची लीलाच आहे, असे वाटले.\n२. मकर रास आणि विविध दिनांकांचा संबंध : प.पू. डॉक्टरांची जन्मरास मकर आहे.\nअ. ६.३.२०१६ या दिवशी मकर रास होती.\nआ. प.पू. डॉक्टर हे स्वयं श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे सांगितले, त्या दिवशी म्हणजे १०.५.२०१५ ला मकर रासच होती.\n६.३.२०१६ या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार विश्‍लेषण करतांना आलेल्या अनुभूती\n१. प्रत्यक्ष नाडीवाचन कोणत्या वेळेत झाले असावे असे वाटून वेळेविषयीचा विचार मनात येणे आणि तो अचूक असणे : श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव असे वाटून वेळेविषयीचा विचार मनात येणे आणि तो अचूक असणे : श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव असा जयघोष झाल्यानंतर मला त्याविषयी कळले. गुरुदेवांच्या कृपेने आणि प्रेरणेने प.पू. डॉक्टरांच्या कुंडलीत आजची ग्रहस्थिती अभ्यासावी, असा विचार आल्याने ते अभ्यासल्यावर वरील योग कळले. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीवाचन कोणत्या वेळेत झाले असावे असा जयघोष झाल्यानंतर मला त्याविषयी कळले. गुरुदेवांच्या कृपेने आणि प्रेरणेने प.पू. डॉक्टरांच्या कुंडलीत आजची ग्रहस्थिती अभ्यासावी, असा विचार आल्याने ते अभ्यासल्यावर वरील योग कळले. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीवाचन कोणत्या वेळेत झाले असावे असा विचार मनात येताच सकाळी झाले असावे, असा विचार आला. प्रत्यक्ष कुंडली करण्याची सेवा करतांना एक वेळ मनात आली. मी तशी कुंडली अभ्यासली आणि कुतूहलापोटी नाडीवाचन सेवेच्या स्थळी असणार्‍या साधकांना विचारले. त्यांनी वेळ अचूक असल्याचे सांगितले. त्या वेळी महर्षि आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञतेने मनोमन नतमस्तक झाले.\n२. शारीरिक त्रास वाढले, तरी सेवा करण्याचा उत्साह वाढणे आणि चंदनाचा सुगंध सतत येणे : या काळात शारीरिक त्रास वाढल्यावर झोपून सेवा करण्याचा उत्साह वाढला. टंकलेखन करण्याचे त्राण नसल्याने महत्त्वाचे अभ्यासलेले योग लिहून ठेवले. सेवा करतांना आणि झाल्यावर चंदनाचा सुगंध सतत येत होता. मन प्रसन्न होते.\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nसाधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म (तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण\nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nपू. (सौ.) बिंदाताई या देवाच्या आभूषणांसारख्या असणे आणि त्यांच्या नावातच सुगंध असणे\nमहर्षींची शिकवण आणि कार्य \nमहर्षींनी पू. (सौ.) बिंदाताई\nपू. (सौ.) अंजली गाडगीळ\nपू. (सौ.) बिंदाताईंचे जन्मनक्षत्र उत्तराफाल्गुनी असल्याने महर्षी नाडीत त्यांचा उल्लेख अत्यंत लडीवाळपणे आमची उत्तरापुत्री असा करतात. ५२ क्रमांकाच्या नाडीवाचनात महर्षी म्हणतात - तिच्या नावात सुगंध आहे. ती देवाच्या आभूषणांसारखी आहे. कृष्णासमवेत जशा गोपी असतात, तशीच ही आश्रमात श्रीकृष्णासोबत आहे. जसा फुलासोबत सुगंध असतो, तशीच ही आहे. हिची रास कन्या आहे. जन्मवार मंगळवार आहे. हिच्या आणि गुरूंच्या जन्माची वेळ जवळजवळ सारखीच, म्हणजे १ - २ मिनिटे मागेपुढे आहे. (हे सर्व सत्य आहे. - सौ. गाडगीळ) तिचा जन्म महालय अमावास्येच्या दिवशी जरी झाला असला, तरी तिला आम्ही असा जन्म का दिला, तर अनेक जणांना अमावास्येला जन्म असल्याने गती मिळत नाही; परंतु हिच्या आशीर्वादाने त्यांना गती मिळेल. ही उत्तरापुत्री गुरूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.\n- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (१.३.२०१६, सकाळी १०.२८)\nन हि प्रमादात् परमस्ति किञ्चित् वधो नराणामिह जीवलोके \nप्रमत्तमर्था हि नरं समन्ततात् त्यगन्त्यनर्थाश्‍च समाविशन्ति ॥ - महाभारत\nअर्थ : या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा अधिक घातक असे काही नाही. बेसावध रहाणार्‍या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ती सोडून जाते आणि त्याच्यावर संकटे मात्र कोसळतात. अगदी याप्रमाणेच राजा रामदेव बेसावध राहिला आणि राज्य परकीय म्लेंच्छांच्या कह्यात गेले.\nहिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा \nवाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \nराष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेलेे शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.\n१. हिंदु धर्मशास्त्रानुसार अन्नदानाचे महत्त्व\nहिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. अन्नदानामुळे भोक्ता तृप्त होऊन आशीर्वाद देतो; म्हणून अन्नदान करणे हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. अन्नदान केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपाने अन्नदानाच्या दुप्पट फळ अन्नदात्याला मिळते; परंतु अहंपोटी अन्नदान केल्यास फळ निम्मे होते.\nसनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय, तसेच राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद \nपू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे\nऋषींनी सांगितलेले सनातन धर्माचे\n(हिंदु धर्माचे) भविष्य, जो पुढे इतिहास झाला \nअ. वेद, चारही युगांविषयी, तसेच वाल्मीकिऋषींनी लिहिलेले रामायण असो, महर्षि व्यासांनी लिहिलेले महाभारत असो किंवा वर्तमानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०२३ मध्ये येऊ घातलेल्या हिंदु राष्ट्राविषयी केलेले लिखाण असो, ते भविष्यात काय घडणार \nआ. समाजाने ते सनातन धर्माचा इतिहास म्हणून स्वीकारले आहे.\nइ. प्रत्यक्षात ते द्रष्ट्या ऋषीमुनींनी लिहिलेले भविष्य होते; किंबहुना ते ईशशक्तींचे संकल्प होते, जे भविष्यात साकार झाले आहेत आणि होणार आहेत.\nसिंहस्थ कुंभपर्वात सेवेसाठी गेल्यावर नागा साधूंविषयी आलेले अनुभव\n१. सिंहस्थाच्या मिरवणुकीतील काही क्षणचित्रे\n१ अ. मिरवणुकीत सहभागी झालेल्या साधकांच्या हातातील कापडी फलक काढून घेऊन त्यांच्या गाडीत ठेवणे : नागा साधूंची मिरवणूक (पेशवाई) चालू असतांना त्यांच्या प्रमुखांनी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हायला सांगितले; परंतु त्यांचे काही सहकारी साधकांना म्हणाले, तुम्ही दुसर्‍यांच्या कार्यक्रमात कशाला नाचायला येता आम्ही तुमच्या कार्यक्रमात नाचायला येतो का आम्ही तुमच्या कार्यक्रमात नाचायला येतो का आम्ही पैसे व्यय केले आहेत आणि तुम्ही न बोलावलेल्या पाहुण्यांप्रमाणे आला आहात. त्यांनी आम्हाला मिरवणुकीत सर्वांत शेवटी रहायला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही शेवटी राहिलो. मिरवणूक चालू झाल्यानंतर हळूहळू आम्ही मिरवणुकीत पुढे गेलो. एक साधू साधकांकडे असलेले कापडी फलक पाहून चिडले आणि त्यांनी इतर साधूंना बोलावून साधकांकडे असलेले १२ फुटीचे २ फलक काढून घेऊन त्यांच्या गाडीमध्ये ठेवून दिले. त्यानंतर आम्ही मिरवणूक संपेपर्यंत शेवटीच राहिलो.\n१ आ. एका टॅ्रक्टरमध्ये सिंहासनावर बसलेले एक साधू परदेशी पाहुणे दिसले की, स्वतःहून त्यांना फूल द्यायचे; परंतु भारतीय भाविक महिलांनी पदर पसरून फूल मागितल्यावर त्यांच्याकडे मात्र ते क्वचितच् फूल द्यायचे.\nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता \nसाधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी \nपानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.\n१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे\n२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे\n३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे\n४. अन्य : आश्रमात येणार्‍यांचे आदरातिथ्य करणे आणि महाराज मौनव्रतात आहेत, याची त्यांना कल्पना देणे,\nप.पू. दास महाराजांना वेळेवर औषधे देणे, भोजन देणे, मर्दन (मालिश) करणे, पू. (सौ.) माईंना स्वयंपाकघरात साहाय्य करणे, मंडईत जाऊन आवश्यक साहित्य आणणे\nसाधक स्वतःच्या सोयीनुसार शक्य तेवढे दिवस सेवेत सहभागी होऊ शकतात. जे साधक ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पुढील माहिती पाठवावी. साधकत्व आणि सेवाभाव असलेल्या साधकांना या सेवेसाठी पाठवण्याचे जिल्हासेवकांनी नियोजन करावे.\nसाधकांनो, संतसेवेच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करण्याची अमूल्य संधी गुरुकृपेमुळे लाभत असल्याविषयी कृतज्ञता बाळगा \nवर्णाश्रमव्यवस्थेचा अर्थ जाणून न घेता सनातनची मानहानी करणारे तथाकथित जन्मब्राह्मण \nसनातनची मानहानी करणारा खालील व्हॉट्स अ‍ॅप संदेश हेतुतः प्रसारित केला जात आहे.\nआत्ताच गोव्यातील काही ब्राह्मण युवा कार्यकर्त्यांचा फोन आला. त्यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली आणि मदतीचे आवाहन केले आहे. गोव्यातील सनातन आश्रमात एका ब्राह्मण मुलीचे इतर खालच्या जातीच्या मुलासोबत १ मे रोजी लग्न लावून देण्यात येणार आहे. मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असून आश्‍चर्य म्हणजे आई-वडील देखिल सनातनचे साधक आहेत.\nअशाच आशयाचा आणखी एक संदेश सनातनचे नाव न घेता प्रसारित केला जात आहे. हे व्हॉट्स अ‍ॅप संदेश पाठवणार्‍यांनी स्वतःचे धर्मशास्त्राविषयीचे अज्ञान प्रकट केले आहे. भगवान् श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे,\nचातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः \n- अध्याय ४, श्‍लोक १३\nअर्थ : मी गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली आहे.\nभगवान् श्रीकृष्णाला अपेक्षित असलेला वर्ण म्हणजे जात नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. अध्यात्माचे अध्ययन आणि अध्यापन ही ब्राह्मण-साधना होय. या अर्थाने पाहिल्यास सनातनचा प्रत्येक साधक अध्यात्माचा अभ्यास करतो, स्वतः साधना करतो आणि समाजातही अध्यात्मप्रसार करतो.\nविविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता \nसर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी\nवाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.\nजे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.\nविविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता \nसाधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी \nदेवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.\nदेश केवळ अल्-कायद्याचेच नव्हे, तर १७३ आतंकवादी संघटनांचे लक्ष्य आहे.\n- श्री. हरीश लखेडा (अमर उजाला, १५.७.२००७) (हिन्दी मासिक ठेंगेपर सब मार दिया, ऑक्टोबर २००७)\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nद्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nअशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.\nभावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nधर्मद्रोही हिंदूंनी उद्या पुरुषांनाही बाळाला जन्म देण्याचा अधिकार असावा, या मागणीसाठी देवाकडे मोर्चा नेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nइस्लामिक स्टेटला हिंदु राष्ट्र हेच उत्तर \nकालपर्यंत सिरिया, इराक आणि त्याच्या आजूबाजूतील काही भागांत अस्तित्वात असणार्‍या इस्लामिक स्टेट (इसिस) या जिहादी आतंकवादी संघटनेने प्रथमच हिंदूंना ठार करण्याची भाषा केली आहे. इसिसचे मुखपत्र असणार्‍या दाबिकमधून बांगलादेशमधील इसिसचा प्रमुख शेख अबू इब्राहिम अल-हनीफ याने म्हटले आहे की, भारतावर पाक आणि बांगलादेशच्या बाजूने आक्रमण करून हिंदूंना ठार करण्यात येणार आहे. बांगलादेशातही हिंदूंना आणि इस्लाम न मानणार्‍यांना ठार करून शरीया लागू करणार आहे. इसिसकडून पहिल्यांदाच हिंदूंना ठार करण्याची भाषा उघडपणे करण्यात आली आहे. गेल्या एक सहस्र वर्षांपासून धर्मांध मुसलमानांचे भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे स्वप्न राहिले आहे. ७०० वर्षे भारतावर राज्य करूनही भारताला ते इस्लामी राष्ट्र करू शकलेले नाही; मात्र भारताचे तुकडे करून पाक आणि नंतर बांगलादेश सारखे मुसलमानबहुल देश निर्माण झाले. या दोन्ही देशांत हिंदूचा गेल्या ६७ वर्षांपासून वंशसंहार होत आहे. त्यामागे इस्लामिक स्टेट इस्लामी आतंकवादी, जिहादी आहेत. तेच भारताला इस्लामी राष्ट्र करू पहात आहेत; मात्र त्यात ते अद्याप पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेले नाही; कारण ईश्‍वरी चैतन्य आणि हिंदूंनी त्यांना केलेला विरोध.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nइसिसला पृथ्वीवरूनच नष्ट करणार \nआजच्या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आलेली इसिसकडून ...\nआम्हाला भारतात रामराज्य हवे आहे \nहिंदूंना सुरक्षेसाठी एकजुटीने भगव्याखाली उभे रहावे...\nतृप्ती देसाई यांचा कोल्हापूरला अपकीर्त करण्याचा डा...\nहिंदूंनो, तुम्हाला भारतात अशी दृश्ये पहाण्याची इच्...\nआजपासून मुंबईत साग्निचित विश्‍वजीत अतिरात्र सोमयाग...\n म्हणण्यास लाजणारे हिंदुत्ववादी राज्यक...\nहिंदु जनजागृती समिती त्वरित एखाद्या घटनेची नोंद घे...\nगोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्...\nशासन दहशतवाद्यांसोबत चर्चा करते; पण आमच्यासोबत करत...\nसूचना न्यायालयाकडून मागवायची कि शंकराचार्यांकडून \nहिंदू तेजा जाग रे \nदैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क क...\nधर्मशास्त्राविषयी अज्ञानी असणार्‍या साध्वी प्राची ...\nदेशभक्तांनो, इस्लामिक स्टेटच्या संकटाचा सामना एकजु...\nहिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या \nइसिसची क्रूरता दर्शवणार्‍या छळाच्या पद्धती \nइस्लामिक स्टेटच्या आतंकवादाचा विश्‍वाभोवतीचा भयावह...\nधर्मपरंपरा रक्षण करणारे मंदिर प्रशासक हवेत. मंदिर ...\nफ्रान्स, अमेरिका आणि जपान यांसारख्या विविध देशांतू...\nइसिसच्या विरोधातील आंदोलनात असे सहभागी व्हा \nपालिका अधिकार्‍यांना संरक्षण न देणारे पोलीस कधी जन...\nअध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्...\nजिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये दिलेल्या हिंदुद्...\nधर्मशिक्षण फलक या ग्रंथाच्या चैतन्याने प्रभावित झा...\nआतंकवाद्यांचे लक्ष्य : हिंदु स्त्री \nभगवंताने मानवाची शरीररचना शाकाहारच करण्यायोग्य बनव...\nइसिसचे म्होरके भारतात आल्यावर काय होईल \nभारतियांनो, क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन त्यांचे बली...\nहिंदूंनो, मोठ्या संख्येतील प्रशिक्षित मुसलमान महिल...\nजम्मू-काश्मीर येथील हिंदूंच्या शिरकाणाच्या वेळी क्...\nभारतीय राज्यकर्त्यांनो, आतंकवाद असा रोखावा \nआतंकवादाने केलेली भारताची अपरिमित हानी \nभारताचे आध्यात्मिक स्तरावरील एकमेकाद्वितीयत्व स्पष...\nमुल्ला-मौलवी यांनी आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात मुसल...\nसाधना करून आत्मबळ वाढवा \nप.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याचा आरंभ झालेल्या ६...\n६.३.२०१६ या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार विश्‍लेषण...\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nपू. (सौ.) बिंदाताई या देवाच्या आभूषणांसारख्या असणे...\nहिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त...\nसनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय, तसेच ...\nसिंहस्थ कुंभपर्वात सेवेसाठी गेल्यावर नागा साधूंविष...\nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांन...\nवर्णाश्रमव्यवस्थेचा अर्थ जाणून न घेता सनातनची मानह...\nविविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातड...\nविविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्...\nदेश केवळ अल्-कायद्याचेच नव्हे, तर १७३ आतंकवाद...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nइस्लामिक स्टेटला हिंदु राष्ट्र हेच उत्तर \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/cell-phone-location-tracker-free-online/", "date_download": "2018-04-21T04:19:32Z", "digest": "sha1:SZAFPILVDPDRZ7IFJ62JPGNHHKK5SZNZ", "length": 17049, "nlines": 141, "source_domain": "exactspy.com", "title": "Cell Phone Location Tracker Free Online ?", "raw_content": "\nOn: जून महिना 04Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nते ऑनलाइन खर्च अधिक वेळ, तुमच्या मुलांनी अनुचित सामग्री उघड करणे सोपे तो आहे, त्यांना हानी करू इच्छिता अशा लोकांना व्यतिरिक्त. त्याच वेळी, मोबाइल डिव्हाइस सर्व वेळी त्यांच्या मुलांबरोबर संवाद करण्यासाठी सक्षम होऊ इच्छिणार्या पालकांसाठी महत्त्वाचे साधने झाले आहेत, आणि आपण खरोखर इंटरनेट बंद आणखी आपण त्यांना शाळेत चांगलं आणि मित्र करण्यासाठी आशा धरतो तर मुलांना ठेवू शकत नाही.\nया समस्येस समाधान त्यांना ते कम्प्युटिंग साधने आणि स्मार्टफोन बाहेर गरज काय प्राप्त करू देते की एक प्रकारे त्यांचे ऑनलाइन क्रियाकलाप लक्ष ठेवण्यात तंत्र स्वीकार करणं पण तरीही आपण त्यांचे पालक म्हणून आपल्या काम करू देते.\nexactspy-Cell Phone Location Tracker Free Online: हे सॉफ्टवेअर एक विशिष्ट सेल फोन खात्याशी दुवा साधला जाऊ शकतो. It will monitor the incoming and outgoing calls, मजकूर संदेश आणि ईमेल, प्रत्येक उपकरणासाठी तुम्हाला एक GPS िठकाण देत असताना 15 मिनिटे. It works for Android and ios devices.\nमोबाइल तंत्रज्ञान आणि इंटरनेट सामग्रीची विश्वव्यापकत्व तो अत्यंत आवश्यक पालक त्यांच्या मुलांना ट्रॅक ठेवण्यासाठी केले आहे’ क्रियाकलाप, and with these pieces of technology, doing so has never been so easy and safe.\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/08/blog-post_31.html", "date_download": "2018-04-21T03:29:35Z", "digest": "sha1:66VHWC3NVS2KXUYCB5JDZFUAI5IMZF5Q", "length": 24915, "nlines": 164, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: भुजबळांची किंमत किती? फ़क्त ९४ निविदा?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदोन वर्षे उलटून गेल्यावरही सिंचन घोटाळ्याची चौकशी पुढे सरकलेली नाही. ज्या घोटाळ्याने आधीच्या सरकारची अखेरची दोन वर्षे गडबडली होती, त्याच्या चौकशीला इतका विलंब कशाला लागतो आहे तुलनेने भुजबळांच्या घोटाळ्यावर तडकाफ़डकी कारवाई होऊ शकली. हा फ़रक नजरेत भरणारा आहे ना तुलनेने भुजबळांच्या घोटाळ्यावर तडकाफ़डकी कारवाई होऊ शकली. हा फ़रक नजरेत भरणारा आहे ना भुजबळांवरही आरोप झाले आणि चौकशी झालेली होती. पण सिंचन, आदर्श व भुजबळ घोटाळ्यातल्या चौकशीवर पुढील कारवाई करण्यास राज्यपालांनी अडथळा आणला होता. किंबहूना आधीच्या सरकारने त्यात मोडता घातला होता. म्हणून लाचलुचपत विरोधी खात्याला काहीही करता आलेले नव्हते. पण त्याच संदर्भात याचिका कोर्टात गेली आणि कारवाईतला अडथळा दुर झाला. मग सिंचन घोटाळ्यात कुठलीच हालचाल कशाला झालेली नाही भुजबळांवरही आरोप झाले आणि चौकशी झालेली होती. पण सिंचन, आदर्श व भुजबळ घोटाळ्यातल्या चौकशीवर पुढील कारवाई करण्यास राज्यपालांनी अडथळा आणला होता. किंबहूना आधीच्या सरकारने त्यात मोडता घातला होता. म्हणून लाचलुचपत विरोधी खात्याला काहीही करता आलेले नव्हते. पण त्याच संदर्भात याचिका कोर्टात गेली आणि कारवाईतला अडथळा दुर झाला. मग सिंचन घोटाळ्यात कुठलीच हालचाल कशाला झालेली नाही दोन्ही प्रकरणे एकाच तपास यंत्रणेकडे होती. तरीही असा भेदभाव कशाला दोन्ही प्रकरणे एकाच तपास यंत्रणेकडे होती. तरीही असा भेदभाव कशाला भुजबळ बिचारे गजाआड जाऊन पडलेत आणि त्यांच्या पक्षालाही आता भुजबळ आठवेनासे झालेले आहेत. जेव्हा काही महिन्यांपुर्वी भुजबळांना अटक झाली, तेव्हा शरद पवार गर्जले होते, या अटकेची किंमत भाजपा सरकारला मोजावी लागेल. ती किंमत कोणती, हे पवार साहेब अजिबात बोलले नव्हते. प्रत्येक किंमत पैशात मोजली जात नाही. राजकीय क्षेत्रात असा शब्द वापरला, मग किंमत राजकीय असणार हे गृहित असते. म्हणजे भुजबळांना तुरूंगात टाकायचे असेल, तर बदल्यात काय किंमत देणार भुजबळ बिचारे गजाआड जाऊन पडलेत आणि त्यांच्या पक्षालाही आता भुजबळ आठवेनासे झालेले आहेत. जेव्हा काही महिन्यांपुर्वी भुजबळांना अटक झाली, तेव्हा शरद पवार गर्जले होते, या अटकेची किंमत भाजपा सरकारला मोजावी लागेल. ती किंमत कोणती, हे पवार साहेब अजिबात बोलले नव्हते. प्रत्येक किंमत पैशात मोजली जात नाही. राजकीय क्षेत्रात असा शब्द वापरला, मग किंमत राजकीय असणार हे गृहित असते. म्हणजे भुजबळांना तुरूंगात टाकायचे असेल, तर बदल्यात काय किंमत देणार कशामध्ये सूट देणार, अशा अर्थाने या किंमतीकडे बघावे लागते. साहेब म्हणाले तशी कोणती किंमत फ़डणवीस सरकार मोजणार आहे कशामध्ये सूट देणार, अशा अर्थाने या किंमतीकडे बघावे लागते. साहेब म्हणाले तशी कोणती किंमत फ़डणवीस सरकार मोजणार आहे की मोजली आहे, म्हणून पवार साहेब भुजबळांना पुरते विसरून गेलेत की मोजली आहे, म्हणून पवार साहेब भुजबळांना पुरते विसरून गेलेत अर्थात तेव्हा एकटे साहेब गर्जले नव्हते. सुप्रियाताई सुद्धा कडाडल्या होत्या. कितीही लोकांना पकडा, आम्ही मराठे घाबरत नाही, ही ताईंची भाषा होती. आज ताईंनाही भुजबळांचे विस्मरण झाले आहे.\nया पिता कन्येला भुजबळांचा विसर पडण्यासाठी फ़डणवीस सरकारने किंमत कुठली मोजली असेल अन्यथा पवार साहेब काहीही विसरत नाहीत. मग छगन भुजबळांना विसरणे कसे शक्य आहे अन्यथा पवार साहेब काहीही विसरत नाहीत. मग छगन भुजबळांना विसरणे कसे शक्य आहे भुजबळ यांच्यावरील कारवाई धडाक्याने चालू आहे. त्यांच्या विविध घरांपासून मालमत्तांपर्यंत टाच आणली जात आहे. उद्या जामिन घेतला तर अंग टेकायचे कुठे, अशी चिंता भुजबळांनी करावी अशी त्यांची स्थिती आहे. पण त्याबद्दल पवार साहेब अवाक्षर हल्ली बोलत नाहीत. त्यापेक्षा त्यांनी मराठा आरक्षण वा एट्रॉसिटी कायदा, इत्यादी महत्वाच्या नव्या विषयावर बहुमोल मार्गदर्शन आरंभले आहे. एट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी दुर्लक्ष करण्यासारखी नाही, अशी भाषा वापरून झाल्यावर पवारांनी आपले शब्द नेहमीप्रमाणे फ़िरवले आहेत. त्या कायद्यात आवश्यक ते बदल करावेत आणि कटूता कमी व्हायला मदत करावी, अशी नवी भाषा आहे. एकाच वेळी फ़ुले शाहू आंबेडकर आणि मराठा मोर्चा, अशा दोन आघाड्यांवर साहेबांना सध्या लढावे लागत आहे. तेही कमी म्हणून की काय त्यांनी मुस्लिमांनाही दहशतवादाच्या नावाखाली छळू नये, असा सल्ला सरकारला दिलेला आहे. पण दरम्यान भुजबळांच्या बदल्यात कुठली किंमत मिळाली, त्याबद्दल साहेब काहीही बोलत नाहीत. तसे नसते तर त्यांनी भुजबळांना सुखासुखी आत राहू दिले नसते. त्याकडे साफ़ पाठ फ़िरवून साहेब आता इतर कामाला लागलेले आहेत. म्हणजेच काहीतरी किंमत मिळालेली आहे. ती शोधण्यासाठी कुठली चौकशी समिती नेमण्याची गरज नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेला ताजा निर्णय पुरेसा बोलका आहे. अकस्मात राज्य सरकारने एक कोटीहून अधिक किंमतीच्या शेकडो निविदा रद्द करून टाकल्या आहेत. दिसायला किती कठोर कारवाई आहे ना भुजबळ यांच्यावरील कारवाई धडाक्याने चालू आहे. त्यांच्या विविध घरांपासून मालमत्तांपर्यंत टाच आणली जात आहे. उद्या जामिन घेतला तर अंग टेकायचे कुठे, अशी चिंता भुजबळांनी करावी अशी त्यांची स्थिती आहे. पण त्याबद्दल पवार साहेब अवाक्षर हल्ली बोलत नाहीत. त्यापेक्षा त्यांनी मराठा आरक्षण वा एट्रॉसिटी कायदा, इत्यादी महत्वाच्या नव्या विषयावर बहुमोल मार्गदर्शन आरंभले आहे. एट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी दुर्लक्ष करण्यासारखी नाही, अशी भाषा वापरून झाल्यावर पवारांनी आपले शब्द नेहमीप्रमाणे फ़िरवले आहेत. त्या कायद्यात आवश्यक ते बदल करावेत आणि कटूता कमी व्हायला मदत करावी, अशी नवी भाषा आहे. एकाच वेळी फ़ुले शाहू आंबेडकर आणि मराठा मोर्चा, अशा दोन आघाड्यांवर साहेबांना सध्या लढावे लागत आहे. तेही कमी म्हणून की काय त्यांनी मुस्लिमांनाही दहशतवादाच्या नावाखाली छळू नये, असा सल्ला सरकारला दिलेला आहे. पण दरम्यान भुजबळांच्या बदल्यात कुठली किंमत मिळाली, त्याबद्दल साहेब काहीही बोलत नाहीत. तसे नसते तर त्यांनी भुजबळांना सुखासुखी आत राहू दिले नसते. त्याकडे साफ़ पाठ फ़िरवून साहेब आता इतर कामाला लागलेले आहेत. म्हणजेच काहीतरी किंमत मिळालेली आहे. ती शोधण्यासाठी कुठली चौकशी समिती नेमण्याची गरज नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेला ताजा निर्णय पुरेसा बोलका आहे. अकस्मात राज्य सरकारने एक कोटीहून अधिक किंमतीच्या शेकडो निविदा रद्द करून टाकल्या आहेत. दिसायला किती कठोर कारवाई आहे ना पण खरोखरच ही कारवाई आहे की पवारांना दिलेला दिलासा आहे\nसवाल असा आहे, की ज्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या बहुतेक आरोपाच्या घेर्‍यातल्या आहेत. म्हणजे त्यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी चाललेली आहे. त्यात कुठला घोटाळा वा भ्रष्टाचार झाला आहे काय, त्याचा शोध घेतला जात आहे. शिवाय वादग्रस्त असल्याने त्यांचे कामही सुरू होऊ शकलेले नव्हते. म्हणजेच नव्याने त्या निविदा काढल्या जातील. पण तसे असेल, तर निविदाच रद्द झाल्याने त्यात भ्रष्टाचार झाल्याचा दावाही निकालात निघतो. किंबहूना निविदा रद्द झाल्या तर चौकशीही आपोआप रद्द होते ना कारण ज्या निविदाच अस्तित्वात नाहीत, त्याची चौकशी कशासाठी होणार कारण ज्या निविदाच अस्तित्वात नाहीत, त्याची चौकशी कशासाठी होणार तसे होणार असेल, तर एकप्रकारे चौकशीच संपवली गेली असाही अर्थ होऊ शकतो. मग चौकशी संपली तर त्यात असलेले संशयित निर्दोष सुटले म्हणायचे ना तसे होणार असेल, तर एकप्रकारे चौकशीच संपवली गेली असाही अर्थ होऊ शकतो. मग चौकशी संपली तर त्यात असलेले संशयित निर्दोष सुटले म्हणायचे ना सुनील तटकरे वा अजितदादा पवार यांच्यावर या संदर्भाने आरोप होते. त्यांनीच वाढीव दराने निविदा काढल्या व कामे दिल्याचा आक्षेप होता. त्याच निविदा आता निकालात निघाल्या असतील, तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठला आरोप होऊ शकतो सुनील तटकरे वा अजितदादा पवार यांच्यावर या संदर्भाने आरोप होते. त्यांनीच वाढीव दराने निविदा काढल्या व कामे दिल्याचा आक्षेप होता. त्याच निविदा आता निकालात निघाल्या असतील, तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठला आरोप होऊ शकतो कारण जो व्यवहारच झाला नाही, त्यात भ्रष्टाचार असल्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. तसे असेल, तर सिंचन घोटाळा निकालात निघाला म्हणायचे. मात्र सरकारने अजितदादा वा पवारांना दणका दिला असेही भासवता येते. पण प्रत्यक्षात चौकशीच्या कचाट्यातून संशयितांना खुली सवलत दिली गेलेली नाही काय कारण जो व्यवहारच झाला नाही, त्यात भ्रष्टाचार असल्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. तसे असेल, तर सिंचन घोटाळा निकालात निघाला म्हणायचे. मात्र सरकारने अजितदादा वा पवारांना दणका दिला असेही भासवता येते. पण प्रत्यक्षात चौकशीच्या कचाट्यातून संशयितांना खुली सवलत दिली गेलेली नाही काय थोरले पवार किंमत म्हणत होते, ती हीच असावी काय थोरले पवार किंमत म्हणत होते, ती हीच असावी काय भुजबळांना गुंतवण्याच्या बदल्यात पुतण्याला सोडवण्याची किंमत फ़डणवीस सरकारने मोजलेली आहे काय भुजबळांना गुंतवण्याच्या बदल्यात पुतण्याला सोडवण्याची किंमत फ़डणवीस सरकारने मोजलेली आहे काय कारण सिंचन घोटाळ्याचे पुढे काहीही होऊ शकलेले नाही. कुठली हालचाल झाली नाही. आणि आता अकस्मात ह्या निविदा शेकड्यांनी रद्द करण्यात आल्या. कशासाठी कारण सिंचन घोटाळ्याचे पुढे काहीही होऊ शकलेले नाही. कुठली हालचाल झाली नाही. आणि आता अकस्मात ह्या निविदा शेकड्यांनी रद्द करण्यात आल्या. कशासाठी\nआता ह्या निविदा नव्याने काढल्या जातील असेही वृत्त आहे. पण आधीच्या घोटाळ्यात काय गफ़लती होत्या, त्याचा कुठलाही खुलासा सरकारने केलेला नाही. त्यात गफ़लती असतील, तर त्यातले गुन्हेगार कोण, दोषी कोण, हे जगाला कळायला नको काय नुसत्या निविदा रद्द केल्या आणि त्या सदोष असल्याचे जाहिर केल्याने कुणाला दिलासा मिळाला आहे नुसत्या निविदा रद्द केल्या आणि त्या सदोष असल्याचे जाहिर केल्याने कुणाला दिलासा मिळाला आहे कामे रखडली आहेत, ती आधीचे सरकार सत्तेत असल्यापासून खोळंबलेली होती. नव्यांना सत्तेत आल्यावर लगेच हे दोष ओळखून याच निविदा रद्द करता आल्या असत्या. त्यासाठी दोन वर्ष थांबण्याची गरज नव्हती. आता इतक्या उशीरा तडकाफ़डकी त्या निविदा रद्द करण्याची कृती म्हणूनच शंकास्पद आहे. दिसायला आधीच्या सरकारचा निर्णय बाद केल्याने धाडसी पाऊल वाटू शकते. पण साधले काय गेले, त्याकडेही बघणे अगत्याचे आहे. निविदा चुकीच्या वा घोटाळ्याच्या असतील, तर त्यातल्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी ना कामे रखडली आहेत, ती आधीचे सरकार सत्तेत असल्यापासून खोळंबलेली होती. नव्यांना सत्तेत आल्यावर लगेच हे दोष ओळखून याच निविदा रद्द करता आल्या असत्या. त्यासाठी दोन वर्ष थांबण्याची गरज नव्हती. आता इतक्या उशीरा तडकाफ़डकी त्या निविदा रद्द करण्याची कृती म्हणूनच शंकास्पद आहे. दिसायला आधीच्या सरकारचा निर्णय बाद केल्याने धाडसी पाऊल वाटू शकते. पण साधले काय गेले, त्याकडेही बघणे अगत्याचे आहे. निविदा चुकीच्या वा घोटाळ्याच्या असतील, तर त्यातल्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी ना ती कशी होणार आहे ती कशी होणार आहे राष्ट्रवादी पक्षाची या निर्णयानंतरची प्रतिक्रीयाही मस्त आहे. त्यांनीही आपल्यावर अन्याय होत असल्याची बोंब ठोकली आहे. कारण त्या पक्षाने तसा पवित्रा घेतला, तरच विद्यमान सरकारला आपण कठोर पाऊल उचलल्याचे भासवणे शक्य आहे ना राष्ट्रवादी पक्षाची या निर्णयानंतरची प्रतिक्रीयाही मस्त आहे. त्यांनीही आपल्यावर अन्याय होत असल्याची बोंब ठोकली आहे. कारण त्या पक्षाने तसा पवित्रा घेतला, तरच विद्यमान सरकारला आपण कठोर पाऊल उचलल्याचे भासवणे शक्य आहे ना पण वास्तवात खरेच हे किती कठोर पाऊल आहे, याची शंका आहे. कारण या निविदा रद्द झाल्याने घोटाळ्याच्या चौकशीलाच बाधा आणली जाऊ शकते. आता पुढील चौकशी होईलही आणि त्या तांत्रिक चौकशीत खालच्या स्तरावरील काही कर्मचारी अधिकार्‍यांना गोवताही येईल. पण खरे निर्णय घेऊन निविदा फ़ुगवणारे वा भ्रष्टाचार करणारे सहीसलामत निसटून जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सुप्रियाताई वा साहेबांना अपेक्षित हीच किंमत होती काय पण वास्तवात खरेच हे किती कठोर पाऊल आहे, याची शंका आहे. कारण या निविदा रद्द झाल्याने घोटाळ्याच्या चौकशीलाच बाधा आणली जाऊ शकते. आता पुढील चौकशी होईलही आणि त्या तांत्रिक चौकशीत खालच्या स्तरावरील काही कर्मचारी अधिकार्‍यांना गोवताही येईल. पण खरे निर्णय घेऊन निविदा फ़ुगवणारे वा भ्रष्टाचार करणारे सहीसलामत निसटून जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सुप्रियाताई वा साहेबांना अपेक्षित हीच किंमत होती काय भुजबळांचा बळी देऊन साहेबांनी आपली किंमत फ़डणवीस सरकारकडून वसुल केली म्हणायची काय भुजबळांचा बळी देऊन साहेबांनी आपली किंमत फ़डणवीस सरकारकडून वसुल केली म्हणायची काय ‘जाणत्यां’नीच त्याचे उत्तर द्यावे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nतुम्ही कुठल्या सीटवर आहात\nनंगेसे खुदा भी डरता है\n‘आम्ही सारे’ मेणबत्त्या विझवून कुठे जातो\nशिवसेनेची पिडा हवीच कशाला\nलातोंके भूत बातोसे नही मानते\nइंदिराजींचा निषेध कधी करणार\nनिरंजनकुमार आणि बुर्‍हान वाणी\nभक्त, भुरटे आणि भामटे\nनाचता येईना अंगण वाकडे\nभाऊ आजोबा, डेंजर आजोबा (जोपासनापर्व - ७)\nमोदींची मोठी राजकीय चुक\nसरकार नव्हे, आपत्ती व्यवस्थापन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-113021900005_1.html", "date_download": "2018-04-21T04:08:56Z", "digest": "sha1:NT4Q5XP6E7PAOIU4X6TRVMVBJ6SGJ3OH", "length": 9765, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shivaji Jayanti, Janta Raja | शिवबा आमचा प्राण | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरयतेचा राजा: छत्रपती शिवाजी महाराज- बाबासहेब पुरंदरे\nयावर अधिक वाचा :\nशिवबा आमचा प्राणल शिव जयंती\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/organic-farming-in-maharashtra-1597985/", "date_download": "2018-04-21T03:45:23Z", "digest": "sha1:MGBRGTJYTJIQLDMPXXA76QX3KFDUFRPA", "length": 23242, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Organic farming in Maharashtra | वाणांच्या जतनाची शाश्वत दिशा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nवाणांच्या जतनाची शाश्वत दिशा\nवाणांच्या जतनाची शाश्वत दिशा\nलोकपंचायत संस्था गेली दोन दशके या परिसरात या शाश्वत शेती विकासासाठी कार्यरत आहे.\nसेंद्रिय शेतीचा प्रसार किंवा पारंपरिक वाणांच्या जतन संवर्धनाचे प्रयत्न विविध स्थरांवर सुरू आहेत. मात्र गावरान वाणांचे बीज संवर्धन तसेच सेंद्रिय शेती, शेतमालाची मूल्यवृद्धी आणि त्याला शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन होत असणारे प्रयत्न क्वचित पाहायला मिळतात. या पाश्र्वभूमीवर संगमनेर (जि. अहमदनगर) येथील लोकपंचायत संस्थेचे या संदर्भातील काम निश्चितच दिशादर्शक स्वरूपाचे आहे.\nलोकपंचायत संस्थेने शाश्वत शेती पद्धत रूढ करण्यासाठी बळीराजा कृषक प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना केली, मात्र त्यातून एक परिपूर्ण सामाजिक उद्यमशीलता उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात पर्यावरण रक्षण, स्त्री-पुरुष समानता व विश्वासार्ह व्यापार प्रणाली या तत्त्वांना आधारभूत मानले आहे.\nलोकपंचायत संस्था गेली दोन दशके या परिसरात या शाश्वत शेती विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेने कृषक पंचायत कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव पातळीवर पुरुष व महिला शेतकऱ्यांचे स्वारस्य गट (कॉमन इंटरेस्ट ग्रुप) उभारले व त्यांच्यासोबत गावरान बीज संवर्धन, सेंद्रिय शेती, शेतमालाची मूल्यवृद्धी करून वैशिष्टय़पूर्ण उत्पादने विकसित करणे असे उपक्रम संगमनेर-अकोले तालुक्यात सुरू केले आहेत.\nअकोले तालुक्यातील चाळीस गाव डांगाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ भागात राहणारा आदिवासी समाज शेतीबरोबरच जंगलावरही अवलंबून आहे. वैशिष्टय़पूर्ण रानमेव्याला शाश्वत बाजारपेठ मिळावी या उद्देशाने गाव पातळीवर वनोपजक संकलक व प्रक्रिया गटांची बांधणी करण्यात आली. कृषी व वन आधारित उपजीविका सशक्त करताना तयार होत असणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे महत्त्वाचे होते. त्यातूनच प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना करण्यात आली.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nही संकल्पना लहान शेतकरी डोळ्यासमोर ठेवून विकसित केली गेली आहे. विशिष्ट माल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादित केलेला माल आहे तसा किंवा प्रक्रिया करून बाजारपेठेत विकावा हा या मागचा उद्देश आहे. कृषक पंचायत कार्यक्रमातील शेतकऱ्यांना एकत्र घेऊन बळीराजा कृषक प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना इ. स. २००९मध्ये करण्यात आली, राज्यातील आद्य उत्पादक कंपन्यांपकी एक अशी कंपनीची ओळख आहे.\nवैशिष्टय़पूर्ण सेंद्रिय, गावरान शेतमालाला व जंगलातील नसíगक वनोपजाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने जरी बळीराजा कंपनी स्थापन झाली असली तरी उपजीविकेच्या साधनाचे संवर्धन व्हावे, यासाठी लोकपुढाकारातून नसíगक साधन संपत्तीची शाश्वत व्यवस्थापन प्रक्रिया घडणे आवश्यक आहे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बळीराजा कंपनी सामाजिक उद्यमशीलतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कंपनीच्या कामकाजात महिलांना प्राधान्य दिले जात आहे, निसर्गस्नेही अशी आíथकदृष्टय़ा परवडणारी शाश्वत शेती व सेंद्रिय पद्धतीने गावरान वाणांचे उत्पादन घेणे, त्यासाठी स्थानिक स्रोतांचा वापर करणे, गावरान बीज पिकविण्यासाठी सातत्यपूर्ण उपक्रम घेणे, आम्ही पिकवलेला शेतमाल हा सेंद्रियच आहे, असा विश्वास व हमी देणारी व्यवस्था गावपातळीवर उभी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अकोले तालुक्यातील सुवासिक काळभात, देवठाण बाजरी तसेच खांद्या भूईमुग, खपली गहू, मालदांडी ज्वारी, कडू वाल, नागली, बटू व नानाविध कडधान्य यांना योग्य बाजारपेठ मिळवून दिली जात आहे.\nसह्य़ाद्रीतील सातेरी माशीचा मध, हिरडा, करवंद, आंबा, जांभूळ या नसíगक वनोत्पादनांवर प्रक्रिया करून विक्री होत आहे. आदिवासी महिला व पुरुषांच्या संकलक गटांना गावपातळीवर माल खरेदी करण्याची सुविधा बळीराजा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. शाश्वत पद्धतीने वनोपजाचे संकलन व्हावे, यासाठी संकलक गटांसोबत काम करून शाश्वत वनोपजक संकलनाची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे व तिच्या वापरातून जंगल संवर्धनाची एक लोककेंद्री संस्कृती निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे विजय सांबरे यांनी सांगितले.\nआजमितीला बळीराजाचे १०८ महिला व २४९ पुरुष असे एकूण ३५७ भागधारक आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह ८ संचालक कारभार पाहतात. कृषी व वन उत्पादनांच्या विक्रीसाठी संगमनेर येथे इर्जकि ऑरगॅनिक स्पॉट हे विक्री दालन सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी काळभात, देवठाण बाजरी, खपली गहू, वरई, नाचणी, कडू वाल, मांजा कुळीद, विविध प्रकारची कडधान्ये तसेच जंगली मध, जांभूळ व ज्युस पावडर, करवंद, लोणचे व सरबत आदी एकूण ३२ सेंद्रिय उत्पादनांची विक्री केली जाते, अशी माहिती व्यवस्थापक गंगाधर चारुडे यांनी दिली. त्याशिवाय निंबोळी पावडर, तेल, गांडूळखत यांचीही विक्री बळीराजा कंपनी करते.\nसंगमनेर व अकोले तालुक्यातील ४० गावांतील ७० उत्पादक गट व दीड हजारपेक्षा जास्त शेतकरी कुटुंब ज्यात मुख्यत: आदिवासी मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व अल्प भूधारक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत विशेष काम सुरू आहे. अकोले – संगमनेरबरोबरच पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तसेच नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे. आज कंपनीची वार्षकि उलाढाल ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. राज्यातील एक अभिनव प्रयोग म्हणून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यू एण्ड डीपी) नाबार्ड तसेच अन्य शासकीय, अशासकीय यंत्रणांनी याची दखल घेतली आहे. कृषी जैवविविधता संगोपनाच्या दृष्टीने पारंपरिक मिश्र पीक पद्धतीचा पुरस्कार संस्थेमार्फत केला जात आहे, त्यात इरवड (१५ पेक्षा अधिक धान्य व कडधान्याचे पेरणी) व माळीव (२२ पेक्षा अधिक भाजीपाल्यांची लागवड) या पीक पद्धतींना प्रोत्साहन दिले जात आहे. महिला गटांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा व अकोले तालुक्यातील धामणवन येथे गावरान बीजकोष कार्यान्वित झाले आहेत. कृषी प्रक्रिया उद्योग हा शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारा पर्यावरणस्नेही, स्थानिक जैवविविधतेचे जतन, सवंर्धन करणारा असावा याचे भान या सर्व उपक्रमांत राखले असल्याचे चारुडे म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/senior-journalist-and-eminent-writer-govind-talwalkar-passed-away-117032300001_1.html", "date_download": "2018-04-21T04:10:40Z", "digest": "sha1:H753XVT6IJSG234JHAQHSKNJRGBRXE47", "length": 9245, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्येष्ठ पत्रकार तळवलकर यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्येष्ठ पत्रकार तळवलकर यांचे निधन\nज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. सध्या ते अमेरिकेत राहत होते.\nगोविंद तळवलकर यांनी सुमारे 27 वर्ष महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय त्यांनी लोकसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया, इलुस्ट्रेटेड वीकली, द हिंदू, द डेक्कन हेराल्ड, रॅडिकल ह्यूमनिस्ट आणि फ्रंटलाईन अशा इंग्रजी वृत्तपत्र आणि साप्ताहिकांमधूनसुद्धा लेखन केले.\nलातूर, परभणी आणि चंद्रपूर या तीन महापालिकांचे निवडणुका\nबीड जिल्हा परिषदेतील पराभवास कारणीभूत असलेल्यांवर राष्ट्रवादी नेतृत्वाकडून लवकरच कठोर कारवाई\nएप्रिल पासून गोदावरी प्रदूषण करणाऱ्याना दंड\nनेरुळ येथे पत्रकाराचा गळफास घेऊन आत्महत्या\nयावर अधिक वाचा :\nज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर निधन\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/television/balpan-dega-deva", "date_download": "2018-04-21T03:59:07Z", "digest": "sha1:MTDC2PKQBEV5F45ACIC3IDV5SIPVNCKT", "length": 2776, "nlines": 46, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Balpan Dega deva | Marathi Dhamaal", "raw_content": "\nनिर्माता : सेवन्थ सेन्स मिडीया निर्मित\nकलाकार : विक्रम गोखले, आनंदी कुलकर्णी, मिलिंद शिंदे, भाग्यश्री राणे\nकथा : गणेश पंडीत\nकथानक : बालपण देगा देवा या मालिकेमध्ये आजोबा आणि नात याचं नातं म्हणजे दुधा वरच्या सायी सारख नाजूक आहे. इतर वयाच्या मुलामुलींपेक्षा आपली नातं अतिशय हुशार आहे, तिला प्रत्येक गोष्टीचे कार्य समजून घेण्याची सतत उत्कट इच्छा आहे याचं आजोबांना कौतुक आहे.\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/10/blog-post_43.html", "date_download": "2018-04-21T04:00:57Z", "digest": "sha1:OYUHZGL2T2YY2E5M62NQQ6MQ6NE7P3DI", "length": 17651, "nlines": 190, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: दिवाळीतल्या किल्ल्यांचा गाळीव इतिहास", "raw_content": "\nदिवाळीतल्या किल्ल्यांचा गाळीव इतिहास\nजुन्या काळी असे नव्हते. तेंव्हा लोक, बांधायचे असले तर सरळ मोठे किल्ले बांधत. ज्यांना ते बांधता येत नसत, ते इतरांच्या किल्ल्यांवर घोरपड वगैरे लावून ते ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत. घोरपड म्हातारी झाली किंवा नवीन घोरपडीची पकड घट्ट बसत नसली की ते किल्ल्याच्या पायथ्याशी वेढा देऊन बसत. वेढा द्यायला सोपे जावे म्हणून किल्ले डोंगरात बांधले जात. त्यामुळे वेढा देता देता, गिर्यारोहण, नदी ओलांडणे, शिकार करणे, वासुदेव - कडकलक्ष्मी - फकीर वगैरे बनून बहुरुप्याचे सोंग आणणे, चिंचोक्याने चौकट खेळणे, मशाली लावून रात्री जंगलात हाकारे घालत फिरणे, असे मनोरंजनाचे खेळ वेढा घालणाऱ्या सैनिकांना खेळता येत असत आणि त्यांचा वेळ चांगला जात असे. यातील रात्रीच्या मशालींच्या खेळामुळे त्या काळी देखील 'रात्रीस खेळ चाले\" हा फार लोकप्रिय प्रकार होता. आणि यात देखील शेवटी काय घडेल त्याचा पत्ता शेवटपर्यंत लागत नसे.\nगडावरील लोक तटबंदीवर बसून खाली जंगलातील मशाली आणि त्यांच्या सावल्या बघून \"पाचोळा सैरा वैरा, वारा पिसाट वाहे\"1 असे म्हणू लागले की मशाली घेऊन खाली नाचणारे वेढेकरी आकाशाकडे बघून \"रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा\"2 असे म्हणून त्यांना प्रत्युत्तर देत. कधी कधी तर गाण्याच्या भेंड्यांचा हा खेळ देखील रात्रभर चालत राही. मंगळवारी जे लोक गाणी म्हणत त्यांचे आवाज गोड आणि भरदार होते. म्हणून मंगळवारच्या रात्री या भेंड्यांना बाया बापड्या पण ऐकायला येत. सुरात गाणाऱ्या या वेढेकऱ्यांना मग मंगळवेढेकर हे नाव पडले. यांच्या वंशातील एकाने गाणे सोडून पुढे लेखणी हातात धरली. आणि बालमनावर राज्य केले म्हणून त्याचे पाळण्यातले नाव विसरून जाऊन लोक पुढे त्याला राजा मंगळवेढेकर म्हणू लागले.\nहे विषयांतर बाजूला ठेवूया. यासाठी (म्हणजे किल्ले बांधणे आणि त्याला वेढे घालण्यासाठी) लोक दिवाळी वगैरेचा मुहूर्त धरत नसत. आला कंटाळा की घाल वेढा. झाली घोरपड मोठी की घाल वेढा. वाटलं कडकलक्ष्मी व्हावंसं की घाल वेढा. असा सगळा प्रकार होता. त्यामुळे मुलांना किल्ले बांधणे यात काही फार नवलाई वाटत नव्हती.\nशिवाय शिवाजी महाराज, मावळे प्रत्यक्ष जिवंत असल्याने त्यांच्या मूर्त्या (मूर्तीचे अनेकवचन मूर्त्या केल्याने शाळेत फटका खाल्ला होता.(त्यावेळी जिला भगिनी मानायला माझे बालमन तयार नव्हते अशी एकजण जरा जास्तच जोरात हसली होती. म्हणून मी तिला कधी माझ्या मनीचे गूज सांगितलेच नव्हते.) त्या फटक्याचा प्रतिहल्ला करणे तेंव्हा शक्य नव्हते. म्हणून आजही जेंव्हा कुठे मिळेल तिथे \"मूर्त्या\" शब्द लिहून त्या फटक्याचा निषेध करतो.) मुंबईच्या बाजारात आलेल्या नव्हत्या.\nमटकी, मोहरी, गहू वगैरे धान्ये शेतात मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याने त्यांना पुन्हा अंगणात लावल्यास आया (आईचे अनेकवचन. याची पण तशीच कथा आहे.) अंगण सारवतानाचा ओला हात घेऊन तश्याच धपाटा घालीत. त्यामुळे ती रोपे त्याकाळच्या मुलांच्या मनात रुजलीच नाहीत.\nशिवाय त्याकाळी सर्व ठिकाणी टाकी किंवा तळी होती. पुष्करणी वगैरे गोष्टी अगदी श्रीमंत लोकांकडेच होत्या. सलाईन वगैरेचा शोध लागायचा बाकी असल्याने आणि कारंजे म्हणजे वाशीम जिल्ह्यातील गावाचे नाव असा शब्दार्थ विकिपीडिया आणि गूगल नकाश्यावर असल्याने त्याकाळच्या मुलांना पाण्याची किमया दाखवण्यात स्वारस्य नव्हते.\nमाझ्या अंदाजाने जेंव्हा महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्या त्यानंतर हा दिवाळीत किल्ले बांधणीचा प्रकार सुरु झाला असावा. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मुली शाळेत जायला लागायच्या आधी हे सुरु झालं असावं.\nम्हणजे बघा, दिवाळीत शाळेला सुट्ट्या देण्याची प्रथा सुरु झाली. मग मुलं घरी राहून दंगामस्ती करत. जुन्या मराठीत यास \"कल्ला करणे\" असे म्हणत. कल्ला करताना मुले घरभर धावत. स्वयंपाकघरात देखील येत. तिथे मुली कडबोळ्यांना दात काढून त्यांना चकल्या चकल्या असे चिडवणे, शंकरपाळे करंज्या कापणे, लाडूला बेदाणा लावणे असे काम करीत असत. मुलांचा कल्ला ऐकून त्या इइइ असे ओरडत.\nमग यांचा कल्ला आणि त्यांचा इइइ एकत्र होऊन किल्ला तयार झाला. एका घरात सुरु झालं तर मग इतरांनी देखील अजून मोठा कल्ला आणि अजून मोठा इइइ करणे सुरु केले. अश्या प्रकारे महाराष्ट्रदेशी दिवाळीत किल्ला करणे सुरु झाले.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nमैत्रीण जेंव्हा फोटो मागते\nदिवाळीतल्या किल्ल्यांचा गाळीव इतिहास\nऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार\nबॉब डिलन, नोबेल पुरस्कार, मॉन्टी पायथॉन आणि इंडिवि...\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/now-gita-based-question-civil-service-exam-893798.html", "date_download": "2018-04-21T04:05:04Z", "digest": "sha1:GZUQCKYFVA6TYU5MS2C6I5DBPDXSUMZL", "length": 5850, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे; मग भगवद्गीता वाचा | 60SecondsNow", "raw_content": "\nलोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे; मग भगवद्गीता वाचा\nआता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भगवदगीतेमधील प्रश्न विचारले जाणार आहेत. राजस्थान लोकसेवा आयोगाने 2018 च्या प्रशासकीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात थोडा बदल केला आहे. त्यामुळे सामान्य ज्ञानाला नितीशास्त्राची जोड देण्यात आली आहे. यामध्ये भगवद्गीता आणि महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. यात राष्ट्रीय नेते, समाजसुधारक यांच्या जीवनाबद्दलच्या माहितीचा समावेश आहे.\nपुन्हा मोदी सरकार नाही आले तर भारताला फटका - वुड्स्\nभारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड्स यांनी व्यक्त केले. 'ग्रीड अँड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत नोंदवले आहे. 2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ असल्याचे ते म्हणाले.\nउत्तर कोरियात क्षेपणास्त्र परीक्षणांची बंदी - किम जोंग यांची घोषणा\nवारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आजपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ही जगासाठी आनंदाची बातमी आहे. क्षेपणास्त्रांचे केंद्र बंद करण्यात येणार आहे.\n21 एप्रिल 2018 : इंधानाच्या दराचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे. मुंबईत पेट्रोलमध्ये 13 पैसे वाढले आहेत तर डिझेलमध्ये 16 पैशांची वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 82.06 रु.प्रतिलिटर तर डिझेल 69.70रु प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीच्या बाजारातही पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443047", "date_download": "2018-04-21T03:46:30Z", "digest": "sha1:LSLVARITPYB6HADERELXXOZN6IEICOUZ", "length": 10053, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार\nविचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार\nमुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक चांभार खिंड येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास खासगी आरामबस व पिकअप जीप व टाटा टेम्पो यांच्यातील विचित्र तिहेरी अपघातात टेंपोमधील चिपळूणचे दोघे तरुण जागीच ठार झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होवून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.\nटेम्पो चालक श्रीकृष्ण वसंत डेरे (वय 43) व त्याचा सहकारी अभिषेक दत्तकुमार कुडाळकर (वय 43, दोघे रा. पेठमाप, चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघाताने साखर झोपेतील साऱयांचीच तारांबळ उडाली. अपघाताची खबर मिळताच पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडलेली अपघातग्रस्त वाहने बाजूला करताना यंत्रणेची दमछाकच झाली.\nचिपळूणहून ठाण्याकडे घरसामान घेऊन जाणारा टाटा टेम्पो (एमएच08/डब्ल्यु -1486) या वाहानाला मागील बाजूने येणाऱया पिकअप जीप (एमएच 47-इ-1875) ने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे टेम्पोचा पुढील भाग विरुध्द दिशेला गेला त्याच वेळेला गोव्याकडे जाणारी लक्झरी बसने (एमएच 04-जीपी-2991) पिकअप जीपला जोराने धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो चालक श्रीकृष्ण डेरे व त्याचा सहकारी अभिषेक कुडाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर आरामबस चालक संजय देवानंद जोशी यांनी महाड शहर पोलीस स्थानकात दिली.\nया अपघातप्रकरणी पिकअप चालक रामगणेश शिवलाल यादव यास महाड पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्यावर भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338, मोटर वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ऐन सुट्टीचा दिवस अन् थर्टी फर्स्टच्या दिवशी घडलेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला हटवल्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत होताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.\nअपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक दीपक मोरे यांच्या मार्गदर्शना खाली एएसआय पवार, पोलीस हवालदार अष्टमकर, के.एम.भोईर, शिर्के, मातेरे, म्हात्रे, नाईक, पाटील पुढील तपास करत आहेत.\nया अपघात ठार झालेले श्रीकृष्ण डेरे व अभिषेक कुडाळकर हे दोघे पेठमाप येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.\nअभिषेक कुडाळकर हे येथील एचडीएफसी बँकेत नोकरी करत होते. त्यांचा छोटा भाऊ डोंबिवली येथे रहात असून त्याचा काही दिवसांपूर्वी विवाह झाल्यामुळे पेठमापहून काही घरगुती साहित्य किसन डेरे यांच्या गाडीतून नेण्यात येत होते. महाड येथे त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अभिषेक यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा असा परिवार आहे. चालक किसन डेरे हे उत्कृष्ट नाटय़ कलाकार होते. त्यांनी अनेक संगीत नाटकांमधूनही काम केले आहे. याशिवाय तबला, हार्मोनियम वादन व संगीत भजनाचीही त्यांना आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.\nया दोघांवर शनिवारी सायंकाळी पेठमाप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यापारीवर्ग मोठय़ासंख्येने सहभागी झाला होता.\nआजपासून ‘मान्सून मच्छीमारी’ बंदी\nभारत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयातर्फे एनएसएस शिबीर\nशाळेनजीक हॉटेलमधून दारूची बेकायदा विक्री\nरोपांच्या कमतरतेमुळे ‘मनरेगा’ची फळबाग लागवड 50 टक्केच\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/466312", "date_download": "2018-04-21T03:46:53Z", "digest": "sha1:4J27YTTSSPDZD7SO3DZQZWEYHWUFPCAI", "length": 5272, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मारुती मनेसर हिंसेप्रकरणी 13 जणांना जन्मठेप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मारुती मनेसर हिंसेप्रकरणी 13 जणांना जन्मठेप\nमारुती मनेसर हिंसेप्रकरणी 13 जणांना जन्मठेप\n2012 साली मारुती सुझुकीच्या मनेसर प्रकल्पात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी हरियाणातील गुरुग्राम न्यायालयाने 13 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 4 दोषींना 5 वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली गेली. न्यायालयाने 14 जणांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली, परंतु या दोषींनी आपल्या शिक्षेचा कालावधी आधीच भोगला आहे.10 मार्च रोजी न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देत 31 आरोपींना दोषी ठरविले होते. तर 117 जणांना आरोपातून मुक्त केले होते. प्रकरणात एकूण 148 आरोपी होते, ज्यातील 90 जणांचे नाव एफआयआरमध्ये नव्हते.18 जुलै 2012 रोजी मारुती सुझुकीच्या मनेसर प्रकल्पात संपावेळी झालेल्या हिंसाचारात व्यवस्थापनाचे 98 जण जखमी झाले होते. तर महाव्यवस्थापक अवनीश देव यांना जिवंत जाळण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकल्पाचा बहुतेक भाग जळून खाक झाला होता तसेच परिसरात जोरदार तोडफोड झाली होती. याप्रकरणी 148 जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.\nकंदहार अपहरणामागे आयएसआयचा हात \nसौदी अरेबियात लवकरच चित्रपटगृहांची सुविधा\nअलास्कामध्ये 8.1 तीव्रतेचा भूकंप : त्सुनामीचा इशारा\nजॉन बोल्टन अमेरिकेचे नवे सुरक्षा सल्लागार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/535810", "date_download": "2018-04-21T03:45:31Z", "digest": "sha1:MDLQCOS2G6QRDIBKL6MUJHULKLLCEBUC", "length": 5228, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात आयकर अधिकाऱयाचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात आयकर अधिकाऱयाचा मृत्यू\nमुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात आयकर अधिकाऱयाचा मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई :\nजुन्या मुंबई -पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. मृत व जखमी हे आयकर अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास भरधाव तवेरा गाडीने रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. हा अपघात देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरजाई मंदिराजवळ झाला.\nमिळालेल्या माहितीनूसार, आयकर विभागाचे काही अधिकारी कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे तवेरा गाडीतून येत होते.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अमरजाई मंदिराजवळ लोखंडाचे खांब घेऊन जात असलेला कंटेनर उभा होता. तवेरा चालकाला याचा आंदाज आला नाही.भरधाव असलेल्या तवेराने त्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली.यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह तिघे जखमी झाले आहेत. अभिषेक त्यागी असे मृताचे नाव असून ते आयकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यकरत होते,असे सांगण्यात येत आहे.\nशिमलातील टॉन्स नदीत बस कोसळली ; 43 प्रवाशांचा मृत्यू\nपुढील राष्ट्रपती ‘रालोआ’चेच : शहा\nआजचे भविष्य शनिवार दि. 7 ऑक्टोबर 2017\nपायाभूत सुविधांसाठी 12 हजार 157 कोटी एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536701", "date_download": "2018-04-21T03:45:44Z", "digest": "sha1:AWKSKIYNCS5B27WEZU3YL7NAHBNYW2Z6", "length": 6907, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दिगंबर कामतांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » दिगंबर कामतांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी\nदिगंबर कामतांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी\nमाजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सोमवारी येथील सत्र न्ययालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळ्यास कामत यांना अटक अटळ आहे. खाण घोटाळा प्रकरणात कामत यांच्या विरोधात एसआयटीने चौकशी सुरु केली आहे. अटक होणार या भीतीने कामत यांनी अटकपूर्व जामीनासाठी येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.\nखाण घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी कामत यांना ताब्यात घेण्याकरता गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पूर्ण तयारी केली होती. एसआयटी अधिकारी कामत यांच्या घरी गेले होते मात्र ते बेपत्ता झाल्याने पोलिसांच्या हाती लागले नव्हते. मात्र कामत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज येथील सत्र न्यायालयात दाखल केला. दरम्यान कामत यांना अंतरिम जामीन मंजूर झाला होता. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.\nखाणमालक प्रफुल्ल हेदे यांच्या कुळे येथील खाण लिजांचे बेकायदेशीररित्या नुतनीकरण केल्याने सरकारचा कोटय़वधी रुपयांचा निधी बुडाला आहे. खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीने 2014 साली दिगंबर कामत, प्रफुल्ल हेदे तसेच खाण खात्याच्या काही अधिकाऱयांविरोधात गुन्हा नोंद केला होता. गेल्या काही दिवसांपासून एसआयटीने खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासकामाला गती दिली असून खाण खात्याचे माजी मुख्य सचिव राजीव यदुवंशी यांची तब्बल पाच दिवस उलटतपासणी केली होती. यदुवंशी यांनी कामत यांच्या विरोधात एसआयटीला महत्वाची माहिती दिल्याने एसआयटीने कामत यांना ताब्यात घेण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. दरम्यान कामत यांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आज त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होणार आहे.\n‘गुज’ संघटना अध्यक्षपदी किशोर नाईक\nएटीएम चोरीतील संशयित पेडणे पोलिसांच्या ताब्यात\nसंजिवनी साखर कारखान्यात गळीत हंगाम सुरू होईना\nगोव्यात आज ‘थर्टी फर्स्ट’चा धमाका\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/4", "date_download": "2018-04-21T03:46:15Z", "digest": "sha1:HV7T6RNB5WTNXFCSSTTHUEEIG7ZILBOP", "length": 9911, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 4 of 449 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nजर्मनीच्या व्हेरेव्हची विजयी सलामी\nवृत्तसंस्था/ माँटे कार्लो येथे सुरू झालेल्या माँटे कार्लो मास्टर्स रेड क्ले कोर्टवरील एटीपी टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या मिश्चा व्हेरेव्हने विजयी सलामी दिली. सुमारे अडीच तास चाललेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात व्हेरेव्हने कॅनडाच्या ऍलीसिमीचा 6-2, 6-7 (4-7), 6-1 असा पराभव केला. व्हेरेव्हचा दुसऱया फेरीतील सामना फ्रान्सच्या लुकास पौलीशी होणार आहे. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात कॅचेनोव्हने ऑस्ट्रेलियाच्या कोकिनाकीसवर 7-5, 6-4 अशी मात ...Full Article\nस्पेनचा पाब्लो अँडय़ुजेर अजिंक्य\nवृत्तसंस्था/ मॅरेक स्पेनचा टेनिसपटू पाब्लो अँडय़ुजेरने रविवारी येथे मॅरेक ग्रा प्रि हॅसेन क्ले कोर्टवरील स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात अँडय़ुजेरने ब्रिटनच्या एडमंडचा 6-2, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. अँडय़ुजेरने ...Full Article\nहय़ुस्टन स्पर्धेत जॉन्सन विजेता\nवृत्तसंस्था/ हय़ुस्टन अमेरिकेच्या सहाव्या मानांकित स्टीव्ह जॉन्सनने रविवारी येथे हय़ुस्टन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद स्वत:कडे राखले. अंतिम सामन्यात जॉन्सनने आपल्याच देशाच्या सँडग्रेनचा 7-6 (7-2), 2-6, 6-4 असा ...Full Article\nमाँटे कार्लो स्पर्धेत नादालचे पुनरागमन\nवृत्तसंस्था / माँटे कार्लो स्पेनचा द्वितीय मानांकित टेनिसपटू राफेल नादालचे येथे रेड क्ले कोर्टवर होणाऱया एटीपी टेनिस स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. त्याचप्रमाणे सर्बियाचा माजी टॉप सीडेड जोकोव्हिक या स्पर्धेसाठी ...Full Article\nमानधना, दीप्ती यांच्या मानांकनात सुधारणा\nवृत्तसंस्था/ दुबई आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनात भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने चौथे स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे दीप्ती शर्माने अष्टपैलूंच्या मानांकनात तिसरे स्थान घेतले आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या वनडे ...Full Article\nराष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचा भव्य समारोप\nसंचलनात भारताचे नेतृत्व केले मेरी कोमने, भारताची कामगिरी उठावदार गोल्ड कोस्ट / वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा समारोप शानदार पद्धतीने करण्यात आला आहे. ...Full Article\nतेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत\nपुणे / प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या नेमबाज तेजस्विनी सावंत हिचे पुणे विमानतळावर पुणेरी पगडी घालून मोठय़ा उत्साहाने स्वागत करण्यात आले. तेजस्विनी सावंत ...Full Article\nराष्ट्रकुल स्पर्धेत रेल्वेच्या खेळाडूंचे भरघोस यश\nवृत्तसंस्था/ मुंबई ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी दर्जेदार झाली. भारताने या स्पर्धेत 26 सुवर्णपदकांसह 66 पदकांची लयलूट केली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया ...Full Article\nपाक संघात झमान, इमाम यांचा समावेश\nवृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकचा क्रिकेट संघ मे महिन्यात इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयासाठी पाकच्या 16 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. पाक संघामध्ये नवोदित फलंदाज फक्र झमान, इमाम ...Full Article\nरेड बुलचा रिकार्दो चीन ग्रां प्रि स्पर्धेतील विजेता\nवृत्तसंस्था/ बीजिंग रविवारी येथे झालेल्या चीन ग्रां प्रि एफ-वन मोटार शर्यतीचे अजिंक्यपद रेडबुल चालक ऑस्ट्रेलियाचा डॅनियल रिकार्दोने पटकाविले. ऑस्ट्रेलियाच्या रिकार्दोने मर्सिडीस चालक व्हाल्टेरी बोटासला शेवटच्या टप्प्यात मागे टाकले. या ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/307", "date_download": "2018-04-21T04:06:53Z", "digest": "sha1:ODJXFQMDUDKIFZJ26SFEWNP5A2DDL3TB", "length": 8003, "nlines": 147, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "गुंतवणुकीबाबत लेख | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nहोय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता.\nशेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा\nकर बचती बाबत लेख\nमध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी\nहोय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता.\n‹ संपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना Up गुंतवणूकीचे साधे नियम ›\nकर बचती बाबत लेख\nमध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी\nहोय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/526703", "date_download": "2018-04-21T03:39:30Z", "digest": "sha1:S73INAZRFUOKMB44ECB3Z3GVVVOQ3I7G", "length": 15356, "nlines": 37, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काळाचा घाला, यंत्रणेची लक्तरे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काळाचा घाला, यंत्रणेची लक्तरे\nकाळाचा घाला, यंत्रणेची लक्तरे\nतासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावाजवळ ऐन दिवाळीत झालेल्या भीषण अपघातात दहा जण ठार तर 22 जण जखमी झाले आणि सण-उत्सवाच्या आनंदात असणारे सर्वच हादरून गेले. अपघात होणे, त्यात जीवित, वित्तहानी होणे तसे नवे नाही, पण ऐन दिवाळीत गरीब-कष्टकरी मजूर हकनाक बळी जावेत ही सर्वांनाच दु:ख देणारी दुर्घंटना ठरली. या अपघाताची चौकशी होईल, जखमींना आणि बळी गेलेल्या दुर्दैवी जीवांच्या नातेवाईकांना थोडीफार आर्थिक मदत दिली जाईल. पुन्हा सारे नेहमीप्रमाणे सुरू होईल. नव्हे सुरू झाले आहे. माणसांच्या जीवाची किंमत स्वस्त होते आहे याचेच हे निदर्शक आहे. वस्तुंची किंमत मागणी-पुरवठय़ावर ठरते. कांदा भरपूर पिकला तर दोन रू. किलो, कांदा पीक वाया गेले तर शंभर रु. किलो हे आपण अनुभवतो. पण, माणसाची किंमत तशी ठरवता येत नाही. अलीकडे जे प्रकार सुरू आहेत किंवा माणसांच्या जीवनाकडे ‘व्यवस्था’ म्हणून पाहण्याची जी संवेदना दिसते ती लक्षात घेता गोरगरीब जनतेचे जीवन कस्पटासमान झाले असे दिसते. म्हणूनच रेल्वे पुलावरची चेंगराचेंगरी असो, कर्जबाजारी शेतकऱयांच्या आत्महत्या, स्वाईन फ्लू वा अन्य रोगराईचे बळी असोत किंवा रोज होणारे अपघात, घात-पात असोत माणसांची उपलब्धता वाढल्यामुळे त्यांच्या जीवाची किंमत उरली नाही याचीच प्रचिती येते. एखादा जीव विमान अपघातात गेला तर त्याला मिळणारी भरपाई आणि तोच जीव एस.टी, रेल्वे किंवा वडाप अपघातात गेला तर त्याला मिळणारी भरपाई यातील तफावतही संतापजनक आहे. मुंबईत रेल्वे पुलावर फूल पडले की पूल पडला या संभ्रमातून झालेली चेंगराचेंगरी व मोठय़ा संख्येने गेलेले बळी क्लेशकारक आहेतच पण, यांना तातडीने दोन लाख मदत मिळते आणि शेतकरी किंवा मणेराजुरी फरशी ट्रक अपघातातील जखमींना वा मृतांच्या नातेवाईकांना मदतीची वाट पहावी लागते हे अधिक क्लेशकारक आहे. यात समाज म्हणून, प्रशासन म्हणून, कल्याणकारी राज्य म्हणून आपली संवेदनशीलता, न्यायबुद्धी उरली नाही याची प्रचिती येते. हे बळी एस. टी. संपाचे आहेत असे म्हटले जाते. वरवर पाहता तसे दिसतेही. एस.टी. कर्मचाऱयांनी ऐन दिवाळीत आपणास सातव्या वेतन आयोगाचा पगार मिळावा म्हणून एस.टीची चाके थांबवली आणि शासनाच्या नावाने मुंडन केले. काळी दिवाळी साजरी केली. ओघानेच प्रवाशांचे हाल झाले. त्यांची लूट झाली आणि ‘सरकार’ नावाची व्यवस्था यातून मार्ग काढू शकली नाही. दिवाळीत प्रवास करणाऱया अनेकांची अडवणूक झाली, खासगी आराम गाडय़ांनी नेहमीपेक्षा चौपट, पाचपट रक्कम घेऊन वाहतूक केली. वडापच्या गाडय़ानी तोच कित्ता गिरवला, एस.टी स्टँड समोर स्कूल बसेस, वडाप गाडय़ा, सहा सीटर रिक्षा, टेम्पो यातून प्रचंड दर आकारून जनावरासारखी वाहतूक सुरू होती. अगतिकता होती आणि लूट होत असल्याची जाणीव होत होती पण, अपरिहार्यता होती. राज्यकर्त्यांचे व मंत्री वगैरे कुणाचे आवाहन मानून संप मागे घेतला असे झाले नाही आणि लोकांची पर्यायी, रास्त दराची, नेटकी व्यवस्था प्रशासन करू शकले नाही. शेवटी कोर्टाचा आदेश झाला व संप मिटला आणि कोर्टाने संबंधितांचे कान पकडले, सरकारला ठरावीक मुदतीत पगारवाढीचे आदेश दिले. यातून यंत्रणेचे, नेतृत्वाचे अपयश अधोरेखित झाले. एस.टीची चाके थांबूनही दिवाळी साजरी झाली आणि एस. टी. कामगारांना विश्वास देईल असा नेता उरला नाही. पुढे आला नाही. एका अर्थी एकूण व्यवस्थेचाच बळी गेला. ओघानेच अशा भयंकर वेळी वेगवेगळय़ा दुर्घंटना होतात तसाच हा अपघात झाला आणि दिवाळीची अंघोळ करून गावाहून कामावर परतणाऱया कामगारांवर मृत्यूने घाव घातला. पहाटेच्या अंधारात हा लोड ट्रक उलटला आणि दहा मजूर जागीच ठार झाले. अंगावर फरशा पडल्याने व त्याखाली गाडले गेल्याने 22 जण जखमी झाले. स्थानिक पोलीस, प्रशासन यांनी मदत व बचावकार्याची तातडी केली. पण, घटना एवढी गंभीर आणि आघातकारी होती की कुणाच्याही अंगावर शहारे यावेत आणि दु:खाचा मोठा धक्का बसावा. संपामुळे हे झाले असे वाटत असले तरी ते सर्वथा खरे नाही, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आणि अन्य भागात मोठय़ा प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. वाळू-खडी-फरशी, अमली पदार्थ, गोवा मेड दारू अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. एस. टी. संप नसतानाही असे अपघात झाले आहेत. ही सारी संघटित गुन्हेगारी आहे. अलीकडे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई झाली. त्यातून या संघटित गुन्हेगारांचे जे चित्र समोर आले आहे ते ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेनंतरही यंत्रणेत काय सुरू आहे यांचे दर्शन घडवणारे आहे. वाळू माफिया, मुरूममाफिया व त्यांची संघटित गुन्हेगारी व त्यांना वश महसूल-पोलीस व राजकीय यंत्रणा चक्राऊन सोडणारी आहे. फरशी वाहतूक करणारा हा ट्रक कसा होता, त्यात सारे नियमाप्रमाणे होते का ड्रायव्हर प्रशिक्षित होता का असे असंख्य प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. या दुर्घटनेनंतर यावर चर्चा होईल, एखादे परिपत्रक निघेल पण असे प्रकार थांबतील का ड्रायव्हर प्रशिक्षित होता का असे असंख्य प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. या दुर्घटनेनंतर यावर चर्चा होईल, एखादे परिपत्रक निघेल पण असे प्रकार थांबतील का या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थीचे मिळते आहे. या रोडवर लुटीची नवी यंत्रणा सुरू होईल. बाकी काही होणार नाही असे वास्तव खासगीत सांगितले जाते आहे. मृत झालेले सर्व मजूर बिदर, विजापूर, गुलबर्गा या भागातले आहेत. त्यांच्या कुटुंबीयावर जी दुर्दैवी वेळ आली आहे ती कोणत्याही शब्दांनी व भरपाईने भरून न येणारी आहे. आपण समाज म्हणून, सरकार म्हणून या सर्व अगतिकतेचा दुर्दैवी परिस्थितीचा गंभीर विचार केला पाहिजे. जीवित हानी होणार नाही अशी व्यवस्था उभारली पाहिजे. आपत्ती निवारण वगैरे आपल्याकडे समित्या आहेत. त्यासाठी मंत्री आहेत. पण, आपत्ती होऊ नये यासाठीचे प्रयत्न तोकडे आहेत. या अपघातानंतर या साऱयाचा गंभीर विचार झाला तर बरे होईल, असे अपघात पुन्हा घडणार नाहीत. लोकांचे बळी व लूट होणार नाही आणि एस. टी. कामगारांनाही कमी पगारात राबवले जाणार नाही, याची सरकार, समाज म्हणून काळजी घ्यावी लागेल.\nपर्यटकांचे आकर्षण : हिलस्टेशन\nसक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी\nlअस्वस्थ बँक ठेवीदारांना दिलासा\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%86%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8,_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T04:15:08Z", "digest": "sha1:5F32SBJ3WG467JIGRWSKOKBLZXOWMERE", "length": 5061, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेआट्रिक्स (नेदरलँड्स) - विकिपीडिया", "raw_content": "\n(बिआट्रिक्स, नेदरलँड्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n३१ जानेवारी, १९३८ (1938-01-31) (वय: ८०)\nबिआट्रिक्स (डच: Beatrix Wilhelmina Armgard) ही नेदरलँड्सच्या राजतंत्राची राणी आहे.\nइ.स. १९३८ मधील जन्म\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१८ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/dawood-ibrahim-s-shooters-arrested-892949.html", "date_download": "2018-04-21T04:04:22Z", "digest": "sha1:32IELWQL4EH6C7OBZCBND5K3EKG7FKOR", "length": 5745, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "शिया धर्मगुरूंच्या हत्येच्या डाव पोलिसांनी उधळला | 60SecondsNow", "raw_content": "\nशिया धर्मगुरूंच्या हत्येच्या डाव पोलिसांनी उधळला\nशिया धर्मगुरूंच्या हत्येचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चौथ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात यापूर्वीच पोलिसांनी मुख्य आरोपी सलीम याच्यासह तीन जणांना अटक केली आहे. धर्मेंद शर्मा असे अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीचे नाव आहे. हत्येची सुपारी घेणाऱ्या सलीमसोबत रेकी केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.\nपुन्हा मोदी सरकार नाही आले तर भारताला फटका - वुड्स्\nभारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड्स यांनी व्यक्त केले. 'ग्रीड अँड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत नोंदवले आहे. 2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ असल्याचे ते म्हणाले.\nउत्तर कोरियात क्षेपणास्त्र परीक्षणांची बंदी - किम जोंग यांची घोषणा\nवारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आजपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ही जगासाठी आनंदाची बातमी आहे. क्षेपणास्त्रांचे केंद्र बंद करण्यात येणार आहे.\n21 एप्रिल 2018 : इंधानाच्या दराचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे. मुंबईत पेट्रोलमध्ये 13 पैसे वाढले आहेत तर डिझेलमध्ये 16 पैशांची वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 82.06 रु.प्रतिलिटर तर डिझेल 69.70रु प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीच्या बाजारातही पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_07_01_archive.html", "date_download": "2018-04-21T04:13:09Z", "digest": "sha1:3O6JT4SVS5FEUZJOUDNHE6XXBO477MK3", "length": 238910, "nlines": 2987, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 07/01/16", "raw_content": "\nसंत निवृत्तीनाथ महाराज यांची आज पुण्यतिथी\nइसिसचे आतंकवादी भाग्यनगरच्या भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस फेकून दंगल घडवणार होते \nआतंकवाद्यांना धर्म असतो, हे आतातरी ढोंगी पुरोगामी मान्य करणार आहेत का \nभाग्यनगर - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) येथून २९ जूनला अटक केलेले ५ आणि संशयित म्हणून कह्यात घेतलेले ६ आतंकवादी भाग्यनगरमध्ये दंगल घडवण्याच्या सिद्धतेत होते. यासाठी ते येथील प्रसिद्ध श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस फेकणार होते. तसेच महनीय व्यक्तींवरही आक्रमण करणार होते. हे रमझानच्या महिन्यातच करण्याचा त्यांचा डाव होता. यासाठी ते शक्तीशाली बॉम्ब बनवत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २ संगणक अभियंता आहेत. (मागासलेपणामुळे आणि अशिक्षित असल्याने मुसलमान तरुण जिहादी आतंकवादाकडे वळतात, हे खोटे ठरवणारे उदाहरण \nजिहादी आतकंवादी हाफीज सईदचा मेहुणा अब्दुल मक्की याची गरळओक (म्हणे) भारतीय सैनिक म्हणजे गिधाडे \nभारत सरकार कणाहीन असल्याने भारतीय सैनिकांची क्षमता\nअसतांनाही ते पाकचा नायनाट करू शकत नाहीत, हे देशाचे दुर्दैव \nभारतीय शासनकर्त्यांनी सैन्याचे खच्चीकरण केल्यामुळे आतंकवाद्यांना असे बोलण्याचे धाडस होत आहे \nनवी देहली - पाकस्थित आतंकवादी संघटना जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईद याचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याने भारतीय सैनिकांची तुलना गिधाडांशी करतांना म्हटले आहे की, पम्पोर येथे आक्रमण झाले, तेव्हा भारतीय प्रसारमाध्यमे ओरडत होती, आमचे हिरो प्रशिक्षण संपवून बसने येत असतांना २ आतंकवाद्यांनी त्यांना घेरले; पण मी म्हणतो, हिरो नव्हे, गिधाडांच्या ताफ्याला २ वाघांनी घेरले.\nजम्मू-काश्मीरमधील पम्पोर येथे २६ जूनला झालेल्या २ आतंकवाद्यांच्या आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ८ पोलीस हुतात्मा झाले होते. या आक्रमणानंतर दुसर्‍याच दिवशी गुजरानवाला येथे जमात-उद-दवाच्या सभेत मक्की याने हे वक्तव्य केले.\nजम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार, तर दोघे अटकेत \nअटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांना आजन्म पोसण्यापेक्षा\nतात्काळ खटला चालवून त्यांना फासावर लटकवले पाहिजे \nश्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये ३० जूनला सकाळी सुरक्षादलाच्या कारवाईत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. या वेळी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ पोलीस घायाळ झाले. दुसर्‍या एका घटनेत बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सकाळी सुरक्षारक्षकांनी हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांना अटक केली. शौकत अहमद भट आणि तन्वीर अहमद दार अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. २८ जूनला सुरक्षारक्षकांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झालेला हिजबुलचा कमांडर समीर अहमद वाणी याचे ते सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.\nराजस्थान महिला आयोगाच्या सदस्याने काढला बलात्कार पीडितेसोबत सेल्फी \nजयपूर - उत्तर जयपूरमधील महिला पोलीस ठाण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा या आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांच्यासह बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी गुर्जर यांनी त्या पीडितेसोबत सेल्फी (भ्रमणभाषवरून स्वत:च स्वत:चे छायाचित्र काढणे) काढला. या सेल्फीमध्ये अध्यक्षा शर्माही दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी हा सेल्फी व्हॉट्सअ‍ॅपवरून शेअर केला. यामुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षांनी लेखी खुलासा मागवला आहे.\nइफ्तार पार्टी आयोजित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हिंदू महासभेची टीका \nइफ्तार पार्टी देणारा संघ कधी नवरात्री किंवा हिंदूंचे अन्य उत्सव का साजरा करत नाही \nनवी देहली - येथे २ जुलैला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणार्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून टीका केली जात असतांना आता अखिल भारत हिंदू महासभेनेही टीका केली आहे. महासभाने संघावर मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा आरोप करत पार्टी रहित करून क्षमा मागण्याची मागणी केली आहे. संघाने यापूर्वीच मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा संघाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे; मात्र यावर कोणीही विश्‍वास ठेवण्यास सिद्ध नाही.\nशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी गोविंदानंद यांना शिर्डीमध्ये (जिल्हा नगर) एक दिवसाची प्रवेशबंदी\nनगर, ३० जून - शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी गोविंदानंद यांना शिर्डीमध्ये २८ जून या दिवशी प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यांच्याकडून शिर्डी येथील एका संमेलनाला विरोध दर्शवण्यात आला होता. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही.\nशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी श्री साईबाबा यांच्या संदर्भात काही वक्तव्ये केली होती. शिर्डी येथे भाग्यनगर येथील शिवशक्ती शिर्डी साई सामुग्रह महापिठाच्या वतीने २८ जून या दिवशी एक संमेलन आयोजित केले होते. त्या संमेलनाला शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची एकूण स्थिती पाहून पोलिसांनीच या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती.\nभारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या बराक-८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी \nबालासोर - भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या बराक-८ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ३० जूनला सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चंडीपूर येथील संरक्षण तळावरून घेण्यात आली. ७० किमी पर्यंत लक्ष्याचा भेद करू शकणारे हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही.\nकेदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत होत आहे \nडेहराडून (उत्तराखंड) - वर्ष २०१३ च्या जलप्रलयामध्ये भक्कमपणे टिकून राहिलेल्या केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत झाला असून त्यामुळे मंदिराच्या पुढच्या भागातील भिंत किंचित झुकल्याचे आयआयटी चेन्नईच्या अहवालामध्ये म्हटले आहे. मंदिराच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हा पाया सशक्त करण्यासाठी परिसरातील पृष्ठभागाला जलरोधक (वाटरफ्रूप) बनवण्याचे काम चालू केले आहे.\nपाकिस्तानी नागरिकांची स्विस बँकांमधील ठेवींत वाढ \nजिनेव्हा - स्विस बँकांतील भारतियांच्या ठेवींमध्ये घट होत असतांना पाकिस्तानी नागरिकांच्या ठेवी मात्र १६ टक्क्यांनी म्हणजे १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. गेल्या २ वर्षांतील ही सलग दुसरी वाढ असून चिनी नागरिकांच्या ठेवींत मात्र घट झाली आहे.\nकाबूलमध्ये सैन्याच्या बसवरील आक्रमणात ४० सैनिक ठार \nकाबूल (अफगाणिस्तान) - येथे ३० जूनला सकाळी सैन्यात नव्याने भरती झालेल्या सैनिकांना घेऊन जाणार्‍या बसवर झालेल्या आत्मघाती आक्रमणात ४० सैनिक ठार झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तालिबानने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. सैनिकी शिक्षणाचा पदवीप्रदान सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सैनिक परतत असतांना हे आक्रमण झाले.\nअभिनेता इरफान खान यांची बकर्‍यांच्या बळीवर टीका \nविकत घेतलेल्या बकर्‍यांच्या बळीने प्रार्थना कशी स्वीकारली जाईल \nजयपूर - कुर्बानीचा अर्थ म्हणजे तुमच्या जवळील अतिशय महत्त्वाची वस्तू कुर्बान करणे (अर्पण करणे) आहे. बाजारातून २ बकर्‍या खरेदी करून आणायचे आणि त्यांची कुर्बानी द्यायची, असा त्याचा अर्थ नाही, अशी टीका अभिनेता इरफान खान यांनी केली आहे.\nइरफान खान यांनी केलेली विधाने\n१. तुमचा त्या बकर्‍यांशी काही संबंधच नाही, तर त्यांची कुर्बानी देण्यात काय अर्थ आहे त्यातून कोणता आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे त्यातून कोणता आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला प्रश्‍न विचारावा की, कुणाचेतरी प्राण घेऊन आपल्याला कसे पुण्य लाभेल \nमाझ्याजवळील गुपिते उघड केली, तर देश हादरून जाईल \nखडसे यांनी असे बोलण्यापेक्षा देशहितासाठी ही माहिती उघड करावी \nजळगाव - मी निष्कलंक आहे. माझ्यावर एका मागून एक बेछूट आरोप झाले. पुरावा मागितला, तर दिला जात नाही. हा सर्व ठरवून केलेला कट आहे. जर मी माझ्याजवळील गुपिते उघड केली, तर संपूर्ण देश हादरून जाईल; पण मी आज आणि भविष्यातही बोलणार नाही. तथापि पक्षातील गद्दारांना बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांनी आरोप केले नाहीत, तर अंजली दमानिया, प्रीती मेनन यांना पुढे केले गेले. या सर्व घडामोडींमागे कोण आहे हे मला माहीत असले, तरी मी त्याविषयी आता बोलणार नाही.\nसनातन संस्थेला वेळीच ठेचले पाहिजे \nआमदार विष्णु वाघ यांचा सनातनद्वेष पुन्हा एकदा उघड \nएकांगी परिसंवाद घेऊन सनातनला अपकीर्त करणारे सनातनद्वेष्टे \nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपावरून सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर यासंदर्भातील चौकशी चालू असतांनाच न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन या प्रकरणी सनातनला दोषी ठरवून काही सनातनद्वेष्टे पत्रकार एकांगी परिसंवाद घेत आहेत. वास्तविक प्रसारमाध्यमांनी एखाद्यावर आरोप करतांना आरोप करणार्‍याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. हा पत्रकारितेतील सर्वसामान्य नियम आहे. हिंदु धर्म आणि सनातनद्वेषाची कावीळ झालेल्या वृत्तवाहिन्या मात्र त्याच नियमाची पायमल्ली करत आहेत. गेले काही आठवडे वृत्तवाहिन्यांवर आयोजित केल्या जाणार्‍या परिसंवादांमध्ये सनातनद्वेष्ट्यांना सहभागी केले जात असून यामध्ये सनातनविरोधात धादांत खोटी माहिती सांगून सनातनद्वेष्टेे तोंडसुख घेत आहेत.\nअंमलबजावणी संचालनालयाकडून जगन मोहन रेड्डी यांच्या ७४९ कोटी रुपयांच्या संपत्तीवर जप्ती\nराजकारणी अल्पावधीत इतकी मोठी संपत्ती कशी गोळा करतात \nइतकी संपत्ती गोळा करेपर्यंत सरकारी यंत्रणा झोपलेल्या असतात का \nभाग्यनगर - अंमलबजावणी संचालनालयाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट, २००२च्या अंतगर्र्त वाय्.एस्. जगनमोहन रेड्डी यांच्या ७४९ कोटी रुपयांच्या चल आणि अचल संपत्तीवर जप्ती आणली आहे. जगनमोहन आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आहेत.\nपाटलीपुत्र येथे जीन्स घालणार्‍या मुलींना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास बंदी \nआता स्त्रीमुक्तीवाल्यांनी यावर थयथयाट केल्यास नवल ते काय \nपाटलीपुत्र - येथील बी.एड्. महाविद्यालयात प्रवेशअर्ज भरण्यासाठी आलेल्या मुलींना सलवारकुर्ता परिधान करणे बंधनकारक असून जीन्स-टॉप परिधान करून आलेल्या मुलींना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. (असे नियम लावल्यास काही प्रमाणात तरी संस्कृती रक्षण होईल नैतिकतेच्या आधारावर ब्रिटन, तसेच अमेरिकेतील काही शाळांमध्ये मुलींना तोकडे स्कर्ट घालण्यावर निर्बंध आहेत. शासनामार्फत शाळेपासूनच मुलांना नैतिकतेचे शिक्षण दिल्यास, असे सांगण्याची वेळ महाविद्यालय प्रशासनाला येणार नाही नैतिकतेच्या आधारावर ब्रिटन, तसेच अमेरिकेतील काही शाळांमध्ये मुलींना तोकडे स्कर्ट घालण्यावर निर्बंध आहेत. शासनामार्फत शाळेपासूनच मुलांना नैतिकतेचे शिक्षण दिल्यास, असे सांगण्याची वेळ महाविद्यालय प्रशासनाला येणार नाही - संपादक) २९ जून या दिवशी या मुली प्रवेश घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यापैकी ज्या सलवारकुर्ता परिधान करून आल्या त्यांनाच प्रवेश देण्यात येऊन उर्वरित मुलींचा प्रवेश रहित करण्यात आला.\n(म्हणे) इस्लाम अहिंसेची शिकवण देणारा धर्म \nमिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन\nसंपूर्ण जग जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली\nअसतांना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचे अजब मत \nमिरज, ३० जून (वार्ता.) - प्रेषित महंमद पैगंबरांनी अहिंसावादाचा मार्ग सांगितला आहे; मात्र काही चुकीच्या प्रवृत्तीमुळे या धर्माविषयी अपसमज निर्माण होत आहे. इस्लाम हा धर्म अहिंसेचा प्रचार करणारा धर्म आहे, असे मत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. ते मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कृष्णकांत उपाध्याय उपस्थित होते. (आज केवळ भारत नव्हे, तर जगच इस्लामच्या नावाखाली चालू असलेल्या आतंकवादाने त्रस्त आहे. इसिस इस्लामिक स्टेटच्या राज्याच्या नावाखाली आज लोकांचे गळे चिरत असून त्यांना जगावर शरियतचे राज्य निर्माण करायचे आहे. या वस्तूस्थितीकडे जिल्हाधिकारी डोळेझाक करणार आहेत का \nविद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ येथे पालकांकडून दगडफेक\nज्ञानदानचे कार्य करणार्‍या शिक्षकी पेशाला\nकाळिमा फासणार्‍यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक \nयवतमाळ - विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांना २९ जून या दिवशी कह्यात घेण्यात आले आहे. या घटनेचे गंभीर पडसाद ३० जून या दिवशी यवतमाळ शहरात उमटले. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांकडून काढण्यात आलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागले आणि काही मोर्चेकर्‍यांनी वीणादेवी दर्डा नर्सरी शाळेवर दगडफेक केली. (जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल \nमाऊलींच्या दिंडीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ७०० युवकांची दिंडी\nउच्चशिक्षित तरुण-तरुणी आता वारीकडे वळू लागले आहेत, यावरूनच हिंदु धर्मातील प्रथा परंपरांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते. पुरोगाम्यांनी हिंदु धर्मावर टीका करण्याऐवजी धर्म समजून घ्यावा \nपुणे, ३० जून - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाली आहे. त्या पालखी सोहळ्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ७०० युवकांची दिंडी सहभागी झाली आहे. ही दिंडी सर्वांचेच आकर्षण ठरली आहे. या दिंडीतील युवक इतर वारकर्‍यांप्रमाणे हातात टाळ घेऊन श्री विठ्ठलनामाचा गजर करत पायी चालत आहेत. यामध्ये ४०० पुरुष आणि ३०० महिला सहभागी झाल्या आहेत. हे सर्वजण टीसीएस्, इन्फोसिस, विप्रो आणि अन्य नामांकित आस्थापनात चाकरी करत आहेत. (वारीला जाण्याचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी आयटी क्षेत्रातील युवकांनी धर्माचरण आणि साधना यांचे महत्त्व जाणून तसे आचरण केल्यास या क्षेत्रातील ताण, स्पर्धा, आत्महत्या, व्यसनाधीनता, चंगळवाद आदी गोष्टी आपोआपच न्यून होण्यास साहाय्य होईल. - संपादक)\nजर्मन बेकरीप्रकरणी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका\nपुणे, ३० जून - येथील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये वर्ष २०१० मध्ये इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळ आणि हिमायत बेग यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यातील मुख्य दोषी मिर्झा हिमायत बेग याला फाशाची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. हिमायत बेग याला विशेष न्यायालयाने वर्ष २०१३ मध्ये सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रहित करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. (कूर्मगतीची न्यायप्रणाली \nयावली (जिल्हा सोलापूर) येथील प.पू. सद्गुरुसेवक अरुणकाका यांचा देहत्याग\nयावली, ३० जून (वार्ता.) - येथील प.पू. सद्गुरुसेवक अरविंद उपाख्य अरुणकाका कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी २९ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता देहत्याग केला. त्यांना अल्पसा आजार होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार प.पू. अरुणकाका कुलकर्णी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.\nकेरळ निवासी स्वामी रामदास यांचे शिष्य प.पू. सद्गुरुसेवक अरुणकाका यांनी यावली (तालुका मोहोळ) येथे वर्ष १९७२ मध्ये आनंदाश्रमाची स्थापना केली. या आनंदाश्रमामध्ये जगात कुठेही नसणार्‍या अष्टकुंड हवनकुंडाची स्थापना केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आदी ठिकाणी त्यांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहे. मागील ४० वर्षांपासून साधनेद्वारे भाविकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यांच्यावर ३० जूनला सकाळी १० वाजता आनंदाश्रमात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकर्‍यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन\nपुणे, ३० जून (वार्ता.) - पंढरपूर येथे वारीसमवेत निघालेल्या वारकर्‍यांसाठी येथील वडमुख वाडीतील होली बेसील हॉटेल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. नागेश जोशी यांनी वारकर्‍यांना नमस्काराची योग्य पद्धत, तसेच यवतमाळ येथे वारकर्‍यांवर धर्मांधांनी केलेले आक्रमण, हिंदु राष्ट्र स्थापनेची अपरिहार्यता या विषयांवर प्रबोधन केले. समितीचे श्री. सागर शेटे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ८० हून अधिक वारकरी उपस्थित होते.\nकाश्मीरमध्ये देशद्रोही मुसलमानांचे सैनिकांवर आक्रमण \nया देशद्रोह्यांनाही आतंकवाद्यांप्रमाणे शिक्षा द्या \nश्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात २८ जूनला झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी समीर वाणी ठार झाला. समीर सोपोर येथे रहाणारा होता. त्यानंतर सोपोर येथे सहस्रो देशद्रोही मुसलमानांनी देशविरोधी घोषणा देत हिंसाचार केला. त्यांनी पोलिसांची गाडीही जाळली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. (काश्मीरमधून आतंकवाद संपवायचा असेल, तर या देशद्रोह्यांचा नि:पात करणे आवश्यक \nगोरखपूर येथे मशिदीवर पाकिस्तानचा झेंडा फडकवणार्‍या महंमद शरीफला अटक \nहिंदूंनो, संपूर्ण भारतावर पाकचा झेंडा फडकवण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करा \nगोरखपूर (उत्तरप्रदेश) - येथील गुलरिहामधील महंमद चकखान या गावामध्ये महंमद शरीफ नामक युवकाने मशिदीवर झेंडा फडकवला. (हिंदूंना आतंकवादी ठरवणारे अशा घटनांविषयी तोंड उघडत नाहीत - संपादक) दुसर्‍या दिवशी सकाळी या घटनेची माहिती लोकांनी तेथील पोलीस चौकीचे प्रमुख संजय यादव यांना दिली. त्यानंतर तो झेंडा उतरवला आणि शरीफला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय त्याच्याकडे पाकिस्तानचा झेंडा कसा आला याचा गुप्तचर संस्था शोध घेत आहेत.\nबिहारमध्ये १० कोटी रुपयांचा रेल्वे कूपन्सचा सर्वपक्षीय घोटाळा\nघोटाळेबाज घोटाळ्यांसाठी एकत्र येतात; मात्र राष्ट्रप्रेमी राष्ट्रासाठी एकत्र येत नाहीत, हे दुर्दैव \nपाटलीपुत्र - बिहारमध्ये रेल्वे कुपन घोटाळा समोर आला आहे. यात सर्वच पक्षांच्या आमदारांचा सहभाग आहे. लेखरपरीक्षकांच्या अहवालात १० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा उघड झाला आहे. घोटाळ्यातील एकूण २२ आमदारांची ओळख पटली आहे. लेखपरीक्षकांनी विधानसभा सचिवांच्या भूमिकेविषयीही गंभीर प्रश्‍न उपस्थित केला आहे. या आमदारांनी बिहारच्या बाहेर दौरे करतांना रेल्वे कूपनद्वारे मिळणार्‍या रेल्वे तिकिटाचा प्रयोग करण्याचे टाळत कोणत्याही बिलाविना प्रवासभत्त्याचे कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेतले. घोटाळ्याच्या अन्वेषणातून आमदारांची संख्या वाढू शकते. नितीशकुमार यांच्या सरकारमधील अनेक मंत्री तसेच सत्ताधारी राजद आणि जदयूचे आमदार अडकण्याची शक्यता पाहता सरकारने कारवाई टाळण्याचे प्रयत्न चालवले आहेत.\nअंधेरीत औषधाच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू\nमुंबई - अंधेरी पश्‍चिम येथील एका औषधांच्या दुकानामध्ये आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला. जुहू गल्लीतील निगम मिस्त्री चाळीच्या तळमजल्यावर हे दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर दुकान मालकाचे कुटुंब राहत होते. दुकानाला आग लागल्यानंतर आगीची झळ वरच्या मजल्यापर्यंत पोचली. घरातून बाहेर पडण्याचा रस्ता दुकानामधून जाणारा असल्याने दुकान मालक खान कुटुंबियांना सुटकेचा मार्गच मिळाला नाही आणि आगीत कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी ३ फायर इंजिन, २ टँकर घटनास्थळी आले होते. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nसुधींद्र कुलकर्णी यांची पत्रकार परिषद उधळणार्‍यांचे उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक\nमुंबई, ३० जून (वार्ता.) - पाकिस्तानी छायाचित्रकारांसाठीच्या तस्बीर-ए-मुंबई-तस्बी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी २८ जून या दिवशी प्रेस क्लब ऑफ मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवसैनिकांनी पत्रकार परिषद उधळली, तसेच सुधींद्र कुलकर्णी यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ५ शिवसैनिकांची पाठ थोपटली तसेच मला अभिमान आहे, असे शिवसैनिक मला भेटले, अशी भावना श्री. ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.\nअमेरिकेतही इस्तंबूलसारखे आक्रमण होऊ शकते \nवॉशिंग्टन - इस्तंबूल येथे इसिसकडून घडवण्यात आलेल्या आक्रमणासारखेच आक्रमण अमेरिकेतही घडवले जाऊ शकते, अशी चेतावणी अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी दिली आहे. ब्रेनन पुढे म्हणाले की, पश्‍चिम आशियाच्या प्रदेशामध्ये इसिसने अनेक आतंकवादी आक्रमणे घडवल्याचे आपण पाहिले आहे. इसीस आता या प्रदेशापलीकडील आजूबाजूच्या भागामध्ये आक्रमणे घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्यास त्यामध्ये नवल नाही.\n३ वर्षांत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार \nस्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही मूलभूत प्रश्‍न सोडवू न शकणारे निष्क्रिय राज्यकर्ते \nपंढरपूर - महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश यापूर्वीच दिला आहे. त्यांची ही शिकवण पुढे नेण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील ५ सहस्र ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षांत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. स्वच्छतेच्या संदेशाच्या वारकर्‍यांनी संपूर्ण देशभर प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित शहर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.\nउत्तरप्रदेशात एका साधूंची अज्ञातांकडून हत्या \nदेशात हिंदु साधू, पुजारी, धर्माभिमानी यांच्या वाढत्या हत्या रोखण्यासाठी\nशासन आणि प्रशासन काही करणार आहे का \nउत्तरप्रदेश - येथील अमेठी जिल्ह्यात एका ६० वर्षीय साधूंची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. रामजस असे या साधूंचे नाव असून आलमपूर येथे एका कुटीत ते एकटेच रहात होते. २९ मे या दिवशी त्यांचे प्रेत कुटीच्या बाहेर पडलेले मिळाले. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.\nअल्पवयीन गुन्हेगाराचा जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असण्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा आदेश \nकायद्यामधील पळवाटांमुळे गुन्हेगार पुन:पुन्हा गुन्हा करण्यास धजावतात \nदेहली - वर्ष २०१२ मध्ये देहलीत बसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून सुटलेल्या अल्पवयीन धर्मांधाचे जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असण्याच्या शक्यतेवरून गुप्तचर विभागाने सतर्कतेचा आदेश दिला आहे. आता सज्ञान झालेल्या या दोषीचे जिहाद्यांशी संबंध असू शकतात, असा गुप्तचर विभागाला संशय आहे. २०१५ मध्ये त्याला बालसुधारगृहातून मुक्त करण्यात आले होते. येथे तो २०११ मध्ये देहली उच्च न्यायालयामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असलेल्या एका काश्मिरी युवकासह रहात होता.\nपडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका पळवल्याप्रकरणी पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचा हलगर्जीपणा\nपुणे विद्यापिठाचा दायित्वशून्य कारभार \nपुणे, ३० जून - फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र शाखेच्या (बीसीएस्) पडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका पळवल्याप्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचाही हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे. (हा अपप्रकार कोणाच्याच लक्षात कसा आला नाही या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासन सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करेल का या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासन सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करेल का \nविद्यापिठाने उत्तरपत्रिकेला बारकोड लावण्यासारखी यंत्रणा स्वीकारलेली असतांना महाविद्यालयाकडून अल्प संख्येने आलेल्या उत्तरपत्रिका स्वीकारल्या कशा परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित कसे दाखवण्यात आले परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित कसे दाखवण्यात आले परीक्षा विभागाने या प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले कि हलगर्जीपणा आहे, असे विविध प्रश्‍न या प्रकरणी उपस्थित होत आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट \nयोगदिनाच्या कार्यक्रमात राष्ट्र्रध्वजाचा अपमान केल्याचे प्रकरण\nपाटलीपुत्र (पाटणा) - राष्ट्र्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ जून २०१५ या दिवशी राष्ट्र्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी पोखरारीया गावातील प्रकाश कुमार या नागरिकाने मोदी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कुमार यांनी पुरावे म्हणून छायाचित्रेही न्यायालयात सादर केली आहेत. याप्रकरणी १६ जुलैला मुझफ्फरपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मागील वर्षी मोदी यांनी योगदिनाच्या कार्यक्रमात एखाद्या कपड्याप्रमाणे राष्ट्र्रध्वज हात आणि तोंड पुसण्यासाठी वापरला. त्यामुळे राष्ट्र्रध्वजाचा अवमान झाला असून देशातील कोट्यवधी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.\nठाण्यात निधी संकलन करणार्‍या आस्थापनावर ९ कोटींचा दरोडा\nठाणे - ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयानजिक असणार्‍या चेकमेट सर्व्हिस प्रा. लि. या निधी संकलन आस्थापनामधून २८ जूनला पहाटे सात जणांनी बंदूक आणि चाकू यांचा धाक दाखवत नऊ कोटी रुपयांची रोकड लुटली. घटनेनंतर चोरट्यांनी आस्थापनातील सीसीटीव्ही फूटेज आणि डीव्हीआर् पळवल्याने पोलिसांच्या तपासाला अडथळे येऊ शकतात. यात ७ संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे.\nश्री क्षेत्र आळंदीमध्ये (जिल्हा पुणे) अवैध देशी मद्यसाठा शासनाधीन\nराज्य सरकारने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी\nमद्यबंदी करून भक्तांना चांगले दिवस दाखवावेत \nआळंदी, ३० जून - तळेगाव दाभाडेमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने २७ जूनला श्री क्षेत्र आळंदीमध्ये कारवाई करून अवैध देशी मद्याची ३९ खोकी असलेला एकूण ८८ सहस्र ७१४ रुपयांचा साठा शासनाधीन केला. हा साठा एका बंद घराच्या खोलीत विक्री करण्याच्या उद्देशाने आढळला असून या प्रकरणी एक व्यक्तीवर विभागाने कारवाई केली आहे.\nगडकोटांच्या संवर्धनासाठी सरकारने स्वायत्त महामंडळाची स्थापना करावी - इतिहास संशोधक प्रफुल्लचंद्र तावडे\nपुणे, ३० जून - अत्यंत खडतर काळात जिजाबाईंच्या संस्कारांमुळेच शिवछत्रपती मुघलांना नेस्तनाबूत करण्यात यशस्वी झाले आणि रयतेला स्वराज्य मिळाले. या अलौकिक पराक्रमाचे साक्षीदार असलेले गडकोट मात्र आज जर्जर अवस्थेत आहेत. गडकोटांच्या संवर्धनासाठी सरकारने स्वायत्त महामंडळाची स्थापना करावी, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रफुल्लचंद्र तावडे यांनी केले. येथील आंबेगाव पठार भागातील जिजामाता चौकात तिथीनुसार राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी २९ जून या दिवशी प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.\nधर्मांधाकडून २६ दुचाकींची चोरी\nलोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र अग्रेसर \nजळगाव - पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या आणि रावेर येथे रहाणार्‍या सरफराज तडवी याला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरतांना पकडले. बिंग फुटल्याची जाणीव होताच त्याने आपण निलंबित पोलीस आहोत, अशी बतावणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि न्यायालयाचे आवार येथून आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्या आहेत.\nसातवा वेतन आयोग लागू करायचा झाल्यास राज्यावर १५ सहस्र कोटींचा बोजा\nमुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्रीय कर्मचार्‍यांना लागू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार कर्मचारी-अधिकारी यांना सुधारित वेतनाचे लाभ द्यायचे झाल्यास सरकारच्या तिजोरीवर १५ सहस्र कोटींचा अतिरिक्त वार्षिक बोजा पडण्याची शक्यता आहे.\n१. सातवा वेतन आयोग लागू केल्यास राज्य सरकारला केवळ कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी वर्षाला ९५ सहस्र कोटींची व्यवस्था करावी लागणार आहे. यामुळे विकास कामांच्या निधीवर परिणाम होऊ शकतो.\n२. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचार्‍यांना हा लाभ देण्याची तत्त्वतः भूमिका असली तरी यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी एका रुपयाचीसुद्धा तरतूद नाही.\nसंततधार पावसामुळे हिंगोली आणि नांदेड येथे पूर\nअतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: \nस्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति\nअर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.\nहिंगोली - जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे. या पुराचा फटका कुरुंदा, आंबा, सेलू या गावांना बसला आहे. पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे. पुरामुळे १० ते १५ घरांची पडझड झाली आहे. अनेकांनी घराच्या गच्चीवर जाऊन आश्रय घेतला. पाण्यामुळे किनोला भागातील २००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पुरामुळे लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे.\nश्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ११ आणि १२ ऑगस्टला कन्यागत महापर्वाचा मुख्य सोहळा\nनृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), ३० जून - श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ११ आणि १२ ऑगस्ट या दिवशी कन्यागत महापर्वाचा मुख्य सोहळा होत आहे. हा सोहळा पुढे वर्षभर चालणार आहे. या सोहळ्याची सिद्धता राज्यशासन, ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ, दत्तभक्त तसेच पुजारी यांच्या सहकार्याने चालू झाली आहे. या सोहळ्यास लक्षावधी भाविकांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानचे अध्यक्ष श्री. राहुल पुजारी यांनी दिली. या वेळी सचिव श्री. संजय उपाख्य सोनू पुजारी उपस्थित होते.\nवैदिक गणिताच्या पुढेही आहे गणित - शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंदसरस्वती, श्रीगोवर्द्धनमठ-पुरीपीठाधीश्‍वर, ओडिशा\nनवी देहली - वैदिक गणितामध्ये तज्ञ व्यक्तीला गणिताचे कोडे सोडवणे अतिशय सुलभ असते. यामुळे कठिणात कठीण प्रश्‍नही त्वरित सोडवल्या जाऊ शकतात; मात्र या वैदिक गणिताच्या पुढेही गणित असल्याचा शोध पूर्वाम्नाय श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंदसरस्वती, श्रीगोवर्द्धनमठ-पुरीपीठाधीश्‍वर, ओडिशा यांनी वेदादि शास्त्रांच्या आधारावर नुकताच लावला आहे. या शोधाच्या सिद्धांतांमुळे भौतिक विज्ञानाला एक नवीन दिशा मिळेल आणि विज्ञानाच्या विश्‍वात अनेक मोठे चमत्कार पहाण्यास मिळतील, असे म्हटले जात आहे.\nइलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतीवापरामुळे वृद्धत्वाची शक्यता \nनवी देहली - मोबाईल फोन, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वृद्धत्व लवकर येऊ शकते, असे आरोग्यतज्ञांनी म्हटले आहे.\nआरोग्यतज्ञांच्या मते इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतीवापरामुळे त्वचा सैल पडणे, जबडा मोठा होणे, चेहर्‍यावर सुरकुत्या पडणे, मानेवर चरबी वाढणे, चेहर्‍याच्या सौंदर्यावर विपरीत परिमाण होण्याची शक्यता आहे. संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या समोर अनेक घंटे बसून राहिल्यास डोके दुखणे, चेहर्‍यावर सुरकुत्या पडणे आणि खांद्यांचे दुखणे उद्भवत आहे. तसेच तरुणांमध्ये नकारात्मकता वाढत आहे. त्याचा त्वचा आणि मानेच्या हाडांवर विपरीत परिणाम होत आहे.\nधर्मप्रसाराची तळमळ असणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रतीक रिझवानी \nमंदिरात धर्मशिक्षण देणारा मजकूर असणारे\nकागद भिंतीवर चिकटवलेले दिसत आहेत \nरायपूर, छत्तीसगढ - येथील धर्माभिमानी श्री. प्रतीक रिझवानी यांनी त्यांच्याकडे धर्मशिक्षणाचा मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेले फलक मागितले. ते उपलब्ध नसल्याने कागदांवर मजकूर लिहून ते कागद त्यांनी मंदिरांतील भिंतींवर लावले. धर्मप्रसारात येणार्‍या अडथळ्यांवर मात करून तळमळीने कार्य कसे करावे हे या उदाहरणातून सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांना शिकता येईल. असे धर्माभिमानी हिंदू हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय \nछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी दुर्ग प्रशासनाकडून दुर्लक्षित \nकुठे आहे पुरातत्व विभाग \nअनमोल ऐतिहासिक ठेवा जतन करण्यात प्रशासनाची अक्षम्य कुचराई \nजुन्नर (जिल्हा पुणे), ३० जून - येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवेनेरी दुर्गवरील बुरुज आणि भिंती ओल्या होण्यास प्रारंभ झाला आहे. ओल्या झालेल्या भिंती आणि बुरुज यांतील दगड सुटू लागले असून प्रशासन मात्र सुस्त असल्याचे नागरिक आणि शिवप्रेमी यांचे म्हणणे आहे. (या प्रकरणी राज्य शासनाने त्वरित लक्ष घालून शिवनेरी दुर्गाची डागडुजी करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत आणि दुर्ग संवर्धन करावे, ही शिवप्रेमींची अपेक्षा \nकचरा जमा केल्यावर चॉकलेट देणारे यंत्र लोणावळा नगरपरिषदेकडून प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित \nलोणावळा (जिल्हा पुणे), ३० जून - येथील नगरपरिषदेने मुंबईच्या एशियन गॅलट या आस्थापनाच्या साहाय्याने टेक्नॉलॉजिकल अ‍ॅडव्हान्स बिन अर्थात टेकबिन नावाचा कचरा गोळा करून चॉकलेट देणारे यंत्र जागोजागी ठेवण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर चालू केला आहे. एटीएमसारख्या दिसणार्‍या या यंत्रात कचरा टाकल्यावर त्यातून चॉकलेट बाहेर येणार आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. (नागरिकांना अशी आमिषे दाखवण्यापेक्षा सध्या असलेल्या उपाययोजना आणि शिक्षा यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे \nकात्रज (जिल्हा पुणे) येथील प्राणीसंग्रहालयातून घुबड चोरीला\nपुणे, ३० जून - येथील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पिंजरा तोडून १४ सुरक्षारक्षक असूनही एक शृंगी जातीचे घुबड चोरण्यात आले आहे. (या प्रकरणी सुरक्षारक्षकांसह प्राणीसंग्रहालयातील कर्मचार्‍यांचीही चौकशी व्हायला हवी, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय \nइयत्ता बारावीच्या परीक्षेत कु. प्रणिता आणि कु. प्रतीक दिवटे यांना सुयश \nकोल्हापूर, ३० जून (वार्ता.) - येथील सनातनचे साधक श्री. प्रमोद दिवटे यांची कन्या कु. प्रणिता आणि तिचे काका श्री. दीपक दिवटे यांचा मुलगा कु. प्रतीक यांनी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत अनुक्रमे ९२.१५ टक्के आणि ८४.७७ टक्के गुण मिळाले आहेत. हे दोघेही येथील देशभूषण रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सातत्याने प्रार्थना, कृतज्ञता आणि उपाय केल्यामुळे आणि प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने हे यश मिळाले आहे, असे त्या दोघांनी सांगितले.\nपावसामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत; पण मार्ग अजून निर्धोक\nकणकवली - जून मासाच्या अखेरीस कोसळणार्‍या पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असले, तरी रेल्वेमार्ग अद्याप निर्धोक राहिला आहे. मुंबईहून कोकणात येणार्‍या बहुतांश गाड्या दोन ते तीन घंटे विलंबाने धावत आहेत, तर मुंबईकडे जाणार्‍या गाड्या एक घंटा विलंबाने पोचत आहेत.\nयंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच संभाव्य दरड कोसळणार्‍या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली. पोमेंडी, निवसर येथील डोंगरांचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आले. याखेरीज ओरोस, बोर्डवे या ठिकाणीदेखील नव्याने बोल्डर नेटची कामे करण्यात आली आहेत. यामुळे आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित राहिला आहे.\nसप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात चोरी \nजोगलखेडा (ता.पारोळा) - येथील सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कमेसह एक लाखाचा ऐवज पळवल्याची घटना घडली. (हिंदूंनो, मंदिर चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी संघटित व्हा - संपादक) याप्रकरणी चोरट्यांचा शोध चालू आहे.\nचोरीला गेलेल्या वाकाटककालीन नाण्यांचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक खाते करणार\nनागपूर, ३० जून (वार्ता.) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रा. सुनील मिश्रा यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केले आहे.\nआप सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान चालूच राहील - अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, देहली\nदेहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली गोव्याच्या आर्चबिशपांची सदिच्छा भेट \nपणजी - आगामी निवडणुकीनंतर आप सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देणे चालूच रहाणार आहे, तसेच सर्वच इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देण्यासंबंधी पुढे बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. (मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो, हा जागतिक सिद्धांत असूनही उच्चशिक्षित केजरीवाल तो मान्य करायला सिद्ध नाहीत. सत्तेवर येण्यासाठी ते मुलांच्या भवितव्याशीही खेळायला सिद्ध आहेत, यातून तेही इतर राजकारण्यांप्रमाणेच आहेत, हे स्पष्ट होते. - संपादक) गोव्याचे आर्चबिशप फादर फिलिप नेरी फेरार्व यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री केजरीवाल यांचा गोवा भेटीचा हा शेवटचा दिवस होता.\nआतंकवाद्यांना धर्म असतो, हे आतातरी ढोंगी पुरोगामी मान्य करणार आहेत का \nभाग्यनगर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेले ५ आतंकवादी दंगल घडवण्यासाठी प्रसिद्ध भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस फेकणार होते. हे रमझानच्या महिन्यातच करण्याचा त्यांचा डाव होता.\nहिंदू तेजा जाग रे \nइसिस आतंकी दंगा करवानेे के लिए भाग्यलक्ष्मी मंदिर में गोमांस फेकनेवाले थे \nआतंकवादियों का धर्म होता है यह सेक्युलर अब तो मानेंगे \nमलेशियातील विश्‍वविद्यालयाकडून हिंदू आणि शीख यांचा अवमान\nहिंदूंवर जगभरात होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात त्या त्या ठिकाणचे हिंदु स्वतःच्या क्षमतेनुसार\nविरोध करतात; मात्र भारतातील बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय रहातात \nकुआलालंपूर - हिंदु आणि शीख यांचा अवमान करणारी ध्वनीचित्रफीत प्रदर्शित करणार्‍या मलेशियातील तंत्रज्ञान विश्‍वविद्यालयाची शिक्षण मंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी हिंदराफ मक्कल सक्ती या हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे. विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडू पहाणार्‍या व्याख्यात्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. असे दायित्वशून्य वर्तन सहन केले जाऊ नये. या प्रकरणी सरकार गप्प राहिल्यास शैक्षणिक संस्थांमध्ये तिरस्कार पसरवण्यास ते साहाय्य करत असल्याचे सिद्ध होईल, असे हिंदराफचे अध्यक्ष पी. वेदमूर्ती यांनी सांगितले.\nअफगाणिस्तानमध्ये हिंदूंची केवळ २२० कुटुंबे शिल्लक \nकुठे जगावर राज्य करणारे चक्रवर्ती राजे, तर कुठे शेजारी राष्ट्रातील हिंदूंकडेही लक्ष न देणारे आताचे राज्यकर्ते \nआताचे केंद्रशासन अफगाणिस्तानमधील हिंदूंकडे लक्ष देईल का \nकाबूल - महाभारताच्या काळात गांधार नावाने प्रसिद्ध असलेल्या अफगाणिस्तानमध्ये हिंदु कुटुंबांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. वर्ष १९९२ मध्ये हिंदु आणि शीख धर्मियांची २ लाख २० सहस्र संख्या असलेल्या या देशात आता केवळ २२० कुटुंबेच शिल्लक राहिली आहेत. नॅशनल काऊन्सिल ऑफ हिंदू अ‍ॅण्ड शीख या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. (भारतीय राज्यकर्त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन करत असतांना शेजारी राष्ट्रांतील हिंदूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे कोणे एकेकाळी भारताचाच भाग असलेल्या अफगानिस्तानमध्येही हिंदूंची संख्या अत्यल्प झाली आहे त्यामुळे पुन्हा पूर्वीचा भारत निर्माण करण्यासाठी आता हिंदुराष्ट्राशिवाय पर्याय नाही त्यामुळे पुन्हा पूर्वीचा भारत निर्माण करण्यासाठी आता हिंदुराष्ट्राशिवाय पर्याय नाही \nबेंगळुरू येथे पब्लिक टी.व्ही आणि टीव्ही ९ या वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींचा सहभाग\nमंदिरात जातांना महिलांनी करावयाचा पोशाख या विषयावर कर्नाटकात वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्र \nडावीकडून सौ. सुकन्या श्रीनिवास, टी.व्ही ९ च्या\nनिवेदिका, कु. भव्या गौडा आणि सौ. विदुला हळदीपूर\nबेंगळुरू - २४ जुलै या दिवशी बेंगळुरू येथील पब्लिक टी.व्ही या वृत्तवाहिनीवर मंदिरात जातांना महिलांनी करावयाच्या पोशाखासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू येथील समन्वयक कु. भव्या गौडा; धारवाड येथील समन्वयक सौ. विदुला हळदीपूर; मैसूर, हासन आणि तुमकूर येथील समन्वयक सौ. सुमा मंजेश, आंतरराष्ट्रीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सुमित्रा अय्यंगार आणि वेदमाता संस्थेच्या संचालिका सौ. सुकन्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.\nचंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी शाश्‍वत उपाय हवेत \nमहाराष्ट्र शासनाने नमामि चंद्रभागा म्हणत गंगा नदी प्रदूषणमुक्तीच्या धर्तीवर चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. त्याच अनुषंगाने पंढरपूरमध्ये चंद्रभागा विकास परिषदेचे आयोजनही केले होते. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, याविषयी कोणाचेच दुमत नाही. प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी मोठ्या श्रद्धेने पंढरपूरला येऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतात. चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून घेतात. सद्यस्थितीत चंद्रभागा नदीच्या पाण्यातील प्रदूषणात वाढ झाल्याने ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करू नये, असे प्रशासनानेच घोषित केले आहे. चंद्रभागा नदीचे पाणी सर्वांनाच तीर्थ म्हणून पिण्यास मिळेल, तेव्हाच ती प्रदूषणमुक्त झाली, असे म्हणता येईल. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करतांना तिच्यामध्ये सामावल्या जाणार्‍या उपनद्या, त्यांच्यामध्ये सोडले जाणारे प्रदूषित सांडपाणी आणि अन्य प्रदूषित द्रव्ये यांचाही विचार करायला हवा.\n शास्त्र कि त्याचा गैरवापर करणारे लोक \nइफेड्रीन (Ephedrine) हे सर्दी-खोकल्यावर बर्‍याचदा वापरले जाणारे आधुनिक वैद्यकातील एक संयुग. दमा किंवा वजन घटवणे यांसारख्या समस्यांवरही अनेक अलोपॅथीचे डॉक्टर्स हा घटक असलेली औषधे लिहून देतात. खरे तर केवळ प्रिस्क्रिप्शनवरच हे औषध द्यावे, असा नियम आहे. शिवाय या औषधाच्या निर्मितीसाठी लागणार्‍या कच्चा मालापासून ते विविध प्रक्रियांपर्यंत प्रत्येक गोष्टीला सरकारी परवाने लागतात.\n१. जगातील बहुतेक देशांत इफेड्रीनच्या वापरावर कडक निर्बंध \n तर Methamphetamine किंवा Meth या नावाने बाजारात अधिक प्रसिद्ध असलेला अमली पदार्थ बनवण्यासाठी या इफेड्रीनचा वापर केला जातो. Ecstasy वा Ice नावाने आपल्या देशातही सध्या कित्येक तरुणांमध्ये प्रिय () असलेल्या पार्टी ड्रग्सचा प्रमुख घटकदेखील हा इफेड्रीनच आहे. याच कारणास्तव अमेरिका असो वा जर्मनी, जगातील बहुतेक देशांत या औषधांवर कडक निर्बंध आहेत. कित्येक देशांत ८ एम्जीच्या पलीकडील मात्रेत त्याच्या वापरावर बंदी आहे. अशा परिस्थितीत हे संयुग मिळवायचे कसे ) असलेल्या पार्टी ड्रग्सचा प्रमुख घटकदेखील हा इफेड्रीनच आहे. याच कारणास्तव अमेरिका असो वा जर्मनी, जगातील बहुतेक देशांत या औषधांवर कडक निर्बंध आहेत. कित्येक देशांत ८ एम्जीच्या पलीकडील मात्रेत त्याच्या वापरावर बंदी आहे. अशा परिस्थितीत हे संयुग मिळवायचे कसे असा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय अमली बाजारपेठेसमोर असतांना याचे उत्तर त्यांना आपल्या देशात सापडले. त्यापुढचा कहर म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातील सोलापूरमधील एका कंपनीला यात सहभाग असल्याच्या आरोपावरून नुकतेच टाळेदेखील लागण्याची घटना घडली. याच कारभारात रायगड जिल्ह्यातील एक औषध निर्माण करणारी कंपनीदेखील सहभागी आहे, अशी चर्चाही माध्यमांत रंगत आहे.\nतुम्ही सर्वधर्मसमानता मानता का मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा \n१. इ.स. २००३-२००४ मध्ये एक मुसलमान राष्ट्राध्यक्ष, हिंदु प्रधानमंत्री आणि ख्रिश्‍चन संरक्षणमंत्री यांनी एकोप्याने राष्ट्राचा रथ चालविला, हिंदुस्थानशिवाय-भारताशिवाय इतरत्र कुठेही असे होऊ शकते काय \n२. केरळीय विधानसभेचे सदस्य, संसदेचे सदस्य आणि मंत्री अल्ला अन् येशू ख्रिस्ताच्या नावाने शपथ घेतात. हे घटनेच्या विरोधी आहे. एखादा हिंदु राम किंवा कृष्णाच्या नावाने शपथ घेऊ शकतो का \n- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nघराणेशाहीची न्यायव्यवस्था देणारी लोकशाही कधीतरी न्याय देईल का \nआम्ही जोधपूर, राजस्थान येथील एका अधिवक्त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्या वेळी त्यांनी आम्हाला न्यायाधिशांविषयी झालेल्या एका सर्वेक्षणाची माहिती दिली. ते म्हणाले, जवळपास ३५० हून अधिक न्यायाधीश असे आहेत की, ज्यांच्या दोन-तीन पिढ्या या न्यायाधीश अथवा न्यायालयाशी संबंधित उच्च पदांवर आहे. हा योगायोग किंवा त्यांचे कर्तृत्व नाही, तर ही केवळ घराणेशाही आहे.\n- श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०१६)\nसार्वजनिक कार्यक्रमांत टाळ्या वाजवणे आणि घोषणा देणे यांविषयीच्या सूचना \nआपल्याला हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्माचे राज्य आणायचे आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येक गोष्ट आदर्शच असेल. त्यामुळे आपण या अधिवेशनात टाळ्या वाजवण्याच्या आणि घोषणा देण्याच्या संदर्भात आदर्श काय असावे, हे समजून घेऊ. या धोरणानुसार आपण सर्वांनी आचरण करावे, अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे.\n१ अ. टाळ्या कधी वाजवाव्यात \nअखिल भारतीय हिंदू अधिवेशनासारखा जाहीर कार्यक्रम हा राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसाठी आहे. अशा कार्यक्रमांत एखाद्या भाषणातील यश ऐकल्यानंतर, तसेच एखाद्या धर्मप्रेमीचा सत्कार करण्यात आल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी आवर्जून टाळ्या वाजवाव्यात. त्यामुळे सर्वांचा कार्यक्रमातील सहभाग वाढतो, आनंद व्यक्त करण्याचे एक माध्यम मिळते आणि कार्यक्रमही शुष्क न होता वक्त्यांसह सर्वांचा उत्साह वाढतो.\nसध्या कधी नव्हे एवढी हिंदुऐक्याची आवश्यकता असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणारी हिंदुत्ववादी संघटना कधीतरी हिंदुहित साधील का \nएका अधिवक्त्याचे सनातनशी असलेले संबंध तोडण्यासाठी एका हिंदुत्ववादी संघटनेकडून त्यांना पदाचे आमीष \nमहाराष्ट्रातील एका शहरातील एक अधिवक्ता हे दैनिक सनातन प्रभातचे वाचक असून ते सनातनच्या कार्यालाही साहाय्य करतात. मध्यंतरी एका हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी त्यांना भेटले. त्या वेळी ते पदाधिकारी अधिवक्त्यांना म्हणाले, तुमची एका आमदाराशी गाठ घालून देतो. तुम्हाला एका पक्षात किंवा एका संघटनेत पद देऊ. केवळ तुम्ही सनातन सोडा. त्यांची ही अट ऐकून सदर अधिवक्त्यांनी त्यांना नकार दिला.\nत्यानंतर सदर अधिवक्त्यांनी वरील प्रसंग हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला सांगितला. त्या वेळी ते अधिवक्ता म्हणाले, मी सनातनमध्ये जाऊन एकवेळ भांडी घासण्याची सेवा करीन; पण त्यांच्याकडचे पंचपक्वान्नाचे जेवण जेवणार नाही.\nसाधकांना साधनेत पुढे नेण्याची तीव्र तळमळ असणारे आणि स्वतःच्या तीव्र शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करून स्वतःला गुरुसेवेत झोकून देणारे सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे\n१९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.\nपुलगावमधील दारूगोळा भांडाराला लागलेल्या आगीची कारणमीमांसा आणि उपाय \nमहाराष्ट्रातील वर्ध्याजवळच्या पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात ३१ मे या दिवशी झालेल्या स्फोटात १६ सैनिक मृत्युमुखी पडले. यात पुष्कळ दारूगोळा नष्ट झाला. या स्फोटाचे वृत्तांकन करतांना प्रसारमाध्यमांकडून अतीउत्साह दाखवला गेला, असे संरक्षण क्षेत्रातल्या तज्ञांचे म्हणणे आहे. या घटनेला १ मास (महिना) होत आहे. या निमित्ताने या भांडाराचे महत्त्व, स्फोटामागची कारणे आणि या घटनेतून धडा घेऊन भविष्यात कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी ऊहापोह करणारा सकाळमधील हा लेख आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.\n१. पुलगावमधील केंद्रीय दारूगोळा भांडार हे भारतातील सर्वांत मोठे भांडार \nपुलगावमधील केंद्रीय दारूगोळा भांडार (सेंट्रल म्युनिशन डेपो) हा भारतातील सर्वांत मोठा आणि आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा डेपो होय एके ४७ बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टँक शेल्स, हँड ग्रेनेड्स, भूसुरुंग, ब्रह्मोस, अन्य विध्वंसक क्षेपणास्त्रे आणि अन्य अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटामुळे शेजारील गावांना सर्वांत अधिक हानी सहन करावी लागली. या भीषण आगीची कारणमीमांसा करण्यासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मे च्या रात्री १ ते दुसर्‍या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत अथक परिश्रम करून पुलगाव, वर्धा आणि नागपूर येथील १६ अग्नीशमन यंत्रणांनी ही भीषण आग आटोक्यात आणली. सीएडीमधले १२३० हून अधिक बंकर्स आणि इग्लू शेड्सपैकी केवळ एक दोन बंकर्स/शेड्सपर्यंतच आग मर्यादित राहिली, हे सुदैव एके ४७ बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टँक शेल्स, हँड ग्रेनेड्स, भूसुरुंग, ब्रह्मोस, अन्य विध्वंसक क्षेपणास्त्रे आणि अन्य अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटामुळे शेजारील गावांना सर्वांत अधिक हानी सहन करावी लागली. या भीषण आगीची कारणमीमांसा करण्यासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मे च्या रात्री १ ते दुसर्‍या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत अथक परिश्रम करून पुलगाव, वर्धा आणि नागपूर येथील १६ अग्नीशमन यंत्रणांनी ही भीषण आग आटोक्यात आणली. सीएडीमधले १२३० हून अधिक बंकर्स आणि इग्लू शेड्सपैकी केवळ एक दोन बंकर्स/शेड्सपर्यंतच आग मर्यादित राहिली, हे सुदैव यापूर्वी भरतपूर आणि अनंतनाग या ठिकाणी झालेल्या स्फोटांची आग १०-१२ दिवस धुमसत होती.\nवात्सल्यभावाचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या मिरज आश्रमातील वास्तव्यात त्यांच्यातील विविध गुणमोत्यांचे घडलेले दर्शन \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...\nआम्ही लहानपणापासून मिरज आश्रमात वास्तव्याला असल्याने आम्हाला प.पू. डॉक्टरांचा अमूल्य सत्संग वेळोवेळी लाभला. त्या अल्पावधीतील सत्संगातून देवाने जणू काही आमच्यामध्ये साधनेचे बीज रोवून संतपदप्राप्तीसाठी आमच्या मनाचा निर्धारच करून घेतला. लहान-लहान प्रसंगातून साधकांवर अपार प्रेम करणार्‍या त्या कृपावत्सल गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून ते भावस्पर्शी प्रसंग अर्पण करतो \nझालेली प्रथम अविस्मरणीय भेट \nमी ५ वर्षांची असतांना कामाचे निमित्त करून आम्ही (मी, आई आणि बाबा) प.पू. डॉक्टरांच्या दर्शनासाठी शीव (सायन) गेलो होतो. तेव्हा प.पू. डॉक्टरांशी प्रथम भेट झाली. सर्वांना आपलेसे करून घेणार्‍या गुरुमाऊलीने त्या प्रथम भेटीतच आम्हाला तिच्या व्यापक सनातन परिवारात सामावून घेतले. सेवाकेंद्रातून परततांना त्यांनी मला विचारले, तुझा फ्रॉक छान आहे. मी घालू का प्रत्यक्ष भगवंताच्या या प्रश्‍नाला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्‍न माझ्या बालमनाला पडून मी काहीच बोलले नाही. अनेकदा छायाचित्रात पाहिलेली ती प.पू. गुरुमाऊली साक्षात् समोर आल्यावर या जिवाला झालेला आनंद काय वर्णावा प्रत्यक्ष भगवंताच्या या प्रश्‍नाला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्‍न माझ्या बालमनाला पडून मी काहीच बोलले नाही. अनेकदा छायाचित्रात पाहिलेली ती प.पू. गुरुमाऊली साक्षात् समोर आल्यावर या जिवाला झालेला आनंद काय वर्णावा - कु. सई कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nलाघवी वृत्तीची आणि भावपूर्ण प्रार्थना अन् नामजप करणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील चि. दुर्गा वरेकर (वय ५ वर्षे) \nजयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील चि. दुर्गा वरेकर हिचा ज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वादशी (१.७.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या नातेवाइकांना तिच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\nचि. दुर्गा हिला वाढदिवसानिमित्त\nचि. दुर्गामध्ये असलेल्या स्वभावदोषांमुळे तिची वर्ष २०१४ मध्ये असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळी वर्ष २०१६ मध्ये ५३ टक्के झाली आहे. बालक दैवी असले, तरी त्यांच्याकडे सातत्याने लक्ष दिले, तरच ती साधनेत पुढे जातात, हे चि. दुर्गाच्या उदाहरणावरून लक्षात येते. तिची पुढील प्रगती जलद व्हावी, यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्या स्वभावदोषांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वच पालकांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n२०१५ च्या गुरुपौर्णिमा महोत्सवानंतर वर्षभरात\nचि. दुर्गाची तिच्या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये\n१. सौ. प्रीती वरेकर (चि. दुर्गाची आई),\nजयसिंगपूर, जि. कोल्हापूर. (२९.३.२०१६)\n१ अ. चि. दुर्गाने श्रीकृष्णाला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर आईचे दुखणे लगेचच थांबणे : एके दिवशी सायंकाळी माझे डोके, पोट आणि डावा पाय दुखत होता. त्यासाठी मी औषध घ्यायचे ठरवले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, चि. दुर्गाला याविषयी सांगूया. मी चि. दुर्गाला मला होणार्‍या त्रासाविषयी सांगितल्यावर लगेच तिने श्रीकृष्णाला प्रार्थना केली. तिची प्रार्थना इतकी भावपूर्ण होती की, दुसर्‍याच क्षणी माझे दुखणे पूर्ण थांबले.\nआध्यात्मिक खेळ खेळणारा आणि प्रगल्भतेने उत्तरे देणारा ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा, गोवा येथील चि. श्रीरंग सुदेश दळवी (वय ५ वर्षे) \nचि. श्रीरंग याची २०१४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.\nज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वादशी (१.७.२०१६) या दिवशी फोंडा, गोवा येथील चि. श्रीरंग सुदेश दळवी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.\nचि. श्रीरंग दळवी याला वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद \n१ अ. स्वतःला आवडणारी बिस्किटे समवेतच्या मुलांना वाटणे : देवदर्शन झाल्यावर दोन दिवसांनी आम्ही गोव्याला परतण्यापूर्वी श्रीरंगने त्याच्या बाबांना त्याच्या आवडीचा एक बिस्किटचा पुडा घेण्यास सांगितला. त्यातील एक बिस्किट त्याने खाल्ले आणि आमच्यासमवेत असणार्‍या इतर मुलांशी खेळायला गेला. थोड्या वेळाने येऊन त्याने मला विचारले, आई, आपण आता गोव्याला जाण्यासाठी निघायचे आहे का मी हो म्हणाले. तो परत गेला आणि दोन मिनिटांनी त्याच्यासमवेत खेळणार्‍या सर्व लहान मुलांना घेऊन आला आणि मला म्हणाला, आई, बाबांनी ती बिस्किटे घेतली आहेत ना, त्यातील एक-एक बिस्किट या सर्वांना दे. मला आश्‍चर्य वाटले; कारण त्याला ती बिस्किटे इतकी आवडतात की, एरव्ही तो ती बिस्किटे ४ - ५ दिवस पुरवून पुरवून खातो. मी त्याला पुन्हा विचारले, नक्की देऊ ना त्यांना मी हो म्हणाले. तो परत गेला आणि दोन मिनिटांनी त्याच्यासमवेत खेळणार्‍या सर्व लहान मुलांना घेऊन आला आणि मला म्हणाला, आई, बाबांनी ती बिस्किटे घेतली आहेत ना, त्यातील एक-एक बिस्किट या सर्वांना दे. मला आश्‍चर्य वाटले; कारण त्याला ती बिस्किटे इतकी आवडतात की, एरव्ही तो ती बिस्किटे ४ - ५ दिवस पुरवून पुरवून खातो. मी त्याला पुन्हा विचारले, नक्की देऊ ना त्यांना त्यावर चि. श्रीरंग म्हणाला, हो, दे. आता हे सगळे मला पुन्हा लवकर भेटणार नाहीत ना, म्हणून मला ही बिस्किटे त्यांना द्यायची आहेत. मी त्याला म्हणाले, ठीक आहे. ही त्यांना देऊया आणि तुला पुन्हा दुसरा पुडा घेऊया. त्यावर श्रीरंग म्हणाला, नको नको. मी एक खाल्ले आहे. पुरे मला. त्या वेळी मला त्याच्या बोलण्या-वागण्यात पुष्कळ प्रेमभाव अनुभवायला मिळाला.\nहिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य, हे ईश्‍वरी कार्य असून ईश्‍वरेच्छेनेच ते घडत असल्याविषयी सुचलेले विचार\nडॉ. (सौ.) कस्तुरी भोसले\n३.४.२०१६ या दिवशी माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी खोलीत उपाय करत बसले होते. त्या वेळी सध्या साधकांचे त्रास का वाढले आहेत , असा प्रश्‍न मनात येत होता. त्याच वेळी माझे लक्ष देवघरात ठेवलेल्या रामपंचायतनच्या चित्राकडे गेले. तेव्हा देवाने मला पुढील विचार सुचवले.\n१. हिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्य \nहिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्य प्रजेला सर्वतोपरी स्वास्थ्य आणि परम आनंद देणारे कल्याणकारी राज्य होय. या रामराज्यात दुर्बळांच्या अधिकारांचे आणि जीवन जगण्याच्या हक्काचे संरक्षण करणारे राज्यकर्ते असतात.\n२. त्रेतायुगात धर्म संस्थापनेसाठी घडलेली रामलीला\nत्रेतायुगात श्रीरामाने रावणाचा वध करून धर्मसंस्थापना केली, म्हणजे रामराज्य आणले, हे आपण जाणतोच. चित्रातील श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्याकडे पहातांना हे सर्वजण धर्मसंस्थापना करण्यासाठी कराव्या लागलेल्या रामलीलेच्या व्युहासाठी एकत्र आले आहेत. या रामलीलेत प्रत्येकाचा वेगळा; पण महत्त्वपूर्ण सहभाग आहे, असा विचार आला.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nहिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) जात, धर्म इत्यादींनुसार आरक्षण नसेल, तर क्षमतेनुसारच नोकर्‍या दिल्याने प्रशासन सक्षम असेल. त्यामुळे जनतेचे सर्व प्रश्‍न वर्षानुवर्षे न रेंगाळता तात्काळ मार्गी लागतील. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nआनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे.\nमाझ्या मागे जो आनंद आहे, तो तुमच्या मागे\nयेईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.\nभावार्थ : आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. मी दुःखी आहे म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nगुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक\nगुरु शिष्याला माध्यम न करता स्वयंप्रकाशी करतात.\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nइतरांना प्रकाश देण्यासाठी ज्योत सतत तेवत रहाते. तोच आदर्श समोर ठेवावा\nआणि गरजू लोकांसाठी आपले जीवन समर्पित करावे \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nराजस्थान महिला आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांनी बलात्कार पीडित महिलेला बरोबर घेऊन सेल्फी काढली. त्यांचा हा प्रताप छायाचित्रात कैद झाला आणि हे चित्र सर्वत्र प्रदर्शित झाले. त्यांच्यावर टीकेचे झोड उठल्यावर महिला आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात चिड आणणारी बाब म्हणजे छायाचित्रात सौम्या गुर्जर या हसत आहेत, तर आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा बलात्कार पीडित महिला सेल्फीच्या फ्रेममध्ये यावी, यासाठी त्यांचा हात ओढत आहेत.\nइसिसच्या मुसक्या कशा आवळणार \nभाग्यनगरमधील मंदिरांमध्ये गोमांस ठेवून शहरात दंगली घडवून आणण्याचा इसिस (इस्लामिक स्टेट) या जिहादी आतंकवादी संघटनेचा डाव उघड झाला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) भाग्यनगरमधील मीरचौक, मोगलपुरा, बरकास आणि जुन्या भाग्यनगर परिसरात छापे टाकून इसिसशी संबंधित ११ संशयितांना कह्यात घेतले. त्यांच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. खरेतर ही माहिती धक्कादायक आहे, असे म्हणण्यापेक्षा जिहादी आक्रमणात इतकी दशके पोळूनही अद्याप आतंकवादाच्या मुसक्या कशा आवळायच्या याविषयीचे धोरण निश्‍चित नसणे अधिक धक्कादायक आहे, असे म्हणणे सर्वार्थाने संयुक्तिक ठरेल. त्याचे कारण म्हणजे जेव्हा दोन वर्षांपूर्वी इसिसने इराकमध्ये हात-पाय पसरणे चालू केले होते, तेव्हा संपूर्ण जगासह भारतालाही या संकटाची चाहूल लागली होती.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nइसिसचे आतंकवादी भाग्यनगरच्या भाग्यलक्ष्मी मंदिरात ...\nजिहादी आतकंवादी हाफीज सईदचा मेहुणा अब्दुल मक्की या...\nजम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार, तर दोघे अटकेत \nराजस्थान महिला आयोगाच्या सदस्याने काढला बलात्कार प...\nइफ्तार पार्टी आयोजित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक...\nशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स...\nभारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ...\nकेदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत होत आहे \nपाकिस्तानी नागरिकांची स्विस बँकांमधील ठेवींत वाढ \nकाबूलमध्ये सैन्याच्या बसवरील आक्रमणात ४० सैनिक ठार...\nअभिनेता इरफान खान यांची बकर्‍यांच्या बळीवर टीका \nमाझ्याजवळील गुपिते उघड केली, तर देश हादरून जाईल \nसनातन संस्थेला वेळीच ठेचले पाहिजे \nअंमलबजावणी संचालनालयाकडून जगन मोहन रेड्डी यांच्या ...\nपाटलीपुत्र येथे जीन्स घालणार्‍या मुलींना महाविद्या...\n(म्हणे) इस्लाम अहिंसेची शिकवण देणारा धर्म \nविद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ य...\nमाऊलींच्या दिंडीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ७०...\nजर्मन बेकरीप्रकरणी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालय...\nयावली (जिल्हा सोलापूर) येथील प.पू. सद्गुरुसेवक अरु...\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकर्‍यांचे राष्ट्...\nकाश्मीरमध्ये देशद्रोही मुसलमानांचे सैनिकांवर आक्रम...\nगोरखपूर येथे मशिदीवर पाकिस्तानचा झेंडा फडकवणार्‍या...\nबिहारमध्ये १० कोटी रुपयांचा रेल्वे कूपन्सचा सर्वपक...\nअंधेरीत औषधाच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ९ जण...\nसुधींद्र कुलकर्णी यांची पत्रकार परिषद उधळणार्‍यांच...\nअमेरिकेतही इस्तंबूलसारखे आक्रमण होऊ शकते \n३ वर्षांत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार \nउत्तरप्रदेशात एका साधूंची अज्ञातांकडून हत्या \nअल्पवयीन गुन्हेगाराचा जिहादी आतंकवाद्यांशी संबंध अ...\nपडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका पळवल्याप्रकरणी पु...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट \nठाण्यात निधी संकलन करणार्‍या आस्थापनावर ९ कोटींचा ...\nश्री क्षेत्र आळंदीमध्ये (जिल्हा पुणे) अवैध देशी मद...\nगडकोटांच्या संवर्धनासाठी सरकारने स्वायत्त महामंडळा...\nधर्मांधाकडून २६ दुचाकींची चोरी\nसातवा वेतन आयोग लागू करायचा झाल्यास राज्यावर १५ सह...\nसंततधार पावसामुळे हिंगोली आणि नांदेड येथे पूर\nश्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ११ आणि १२ ऑगस्टला कन्य...\nवैदिक गणिताच्या पुढेही आहे गणित \nइलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतीवापरामुळे वृद्धत्वाची श...\nधर्मप्रसाराची तळमळ असणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रत...\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी...\nकचरा जमा केल्यावर चॉकलेट देणारे यंत्र लोणावळा नगरप...\nकात्रज (जिल्हा पुणे) येथील प्राणीसंग्रहालयातून घुब...\nइयत्ता बारावीच्या परीक्षेत कु. प्रणिता आणि कु. प्र...\nपावसामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांचे वेळापत्र...\nसप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात चोरी \nचोरीला गेलेल्या वाकाटककालीन नाण्यांचा तपास लाचलुचप...\nआप सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळा...\nहिंदू तेजा जाग रे \nमलेशियातील विश्‍वविद्यालयाकडून हिंदू आणि शीख यांचा...\nअफगाणिस्तानमध्ये हिंदूंची केवळ २२० कुटुंबे शिल्लक ...\nबेंगळुरू येथे पब्लिक टी.व्ही आणि टीव्ही ९ या वृत्त...\nचंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी शाश्‍वत उपाय ह...\n शास्त्र कि त्याचा गैरवापर करणारे लोक \nतुम्ही सर्वधर्मसमानता मानता का \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nघराणेशाहीची न्यायव्यवस्था देणारी लोकशाही कधीतरी न्...\nसार्वजनिक कार्यक्रमांत टाळ्या वाजवणे आणि घोषणा देण...\nसध्या कधी नव्हे एवढी हिंदुऐक्याची आवश्यकता असतांना...\nसाधकांना साधनेत पुढे नेण्याची तीव्र तळमळ असणारे आण...\nपुलगावमधील दारूगोळा भांडाराला लागलेल्या आगीची कारण...\nवात्सल्यभावाचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या प.पू. डॉ...\nलाघवी वृत्तीची आणि भावपूर्ण प्रार्थना अन् नामजप कर...\nआध्यात्मिक खेळ खेळणारा आणि प्रगल्भतेने उत्तरे देणा...\nहिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य, हे ईश्‍वरी कार्य अस...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nगुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nइसिसच्या मुसक्या कशा आवळणार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/502944", "date_download": "2018-04-21T03:38:24Z", "digest": "sha1:ZJVXUMOYRHARULQR6KFRKXEFLDAEINMH", "length": 10485, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मद्यधुंद तरुणांकडून वाहनांची तोडफोड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मद्यधुंद तरुणांकडून वाहनांची तोडफोड\nमद्यधुंद तरुणांकडून वाहनांची तोडफोड\nरविवार पेठेतील सुसरबागेत शनिवारी रात्री उशिरा वीजपुरवठा खंडीत केल्याच्या रागातून मद्यधुंद तरुणांच्या टोळीने कार, दुचाकीची मोडतोड केली. याप्रकरणी संशयित आरोपी इम्रान युनुस मणेर, लुकमान शकील सोलापुरे आणि सुमित उमर डांगे (सर्व रा. जय शिवराय चौक, भुई गल्ली, रविवार पेठ) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कार, दुचाकी तोडफोडीची फिर्याद दशरथ भोसले यांनी दिली आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून रविवार पेठेत सुसरबागेत भाजी मंडईत या परिसरात एका गुंड टोळीचा वावर वाढला आहे. त्यातूनच रात्री उशिरा सायरन काढून मोटारसायकल फिरवणे, वाढदिवसांच्या नावाखाली चौकात उशिरापर्यत गोंधळ घालण्याचे प्रकार या टोळीकडून सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी या टोळीतील एकाच्या वाढदिवसानिमित्त रात्री भाजी मंडईतील व्यापाऱयाची टोमॅटोची अख्खी टोपली टोळीने नेली होती. चौकात नेवून ती रिकामी केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुसरबागेतील किरण बाडकर यांच्या घरात घुसून टोळीतील काही जणांनी बाडकर कुटुंबातील महिलांसह इतरांना मारहाण केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. यासंदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे; पण अद्यापी पोलिसांकडून संशयितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. दिवसोंदिवस या टोळीशी दहशत वाढू लागली आहे. त्यातूनच सुसरबागेत रविवारी पहाटे कार, दुचाकी फोडण्याची घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुसरबाग भाजी मंडईत बांधकाम व्यावसायिक दशरथ जयवंत भोसले यांचे घर आहे. त्यांच्या घरातून भाजी मंडईतील एका व्यापाऱयाला वीजपुरवठा करण्यात आला आहे. या भाजी मंडईसाठी व्यापाऱयांनी पलंगे नावाचा वॉचमन नेमला आहे. शनिवारी रात्री गुंडांची टोळी दारू पिण्यासाठी मंडईत बसली. रात्री उशिरापर्यत त्यांची बडबड सुरू होती. त्यामुळे दशरथ भोसले यांनी संबंधितांना बराच उशीर झाला आहे, निघून जा, असे सांगितले. त्यानंतर भोसले यांनी मंडईत दिलेले वीज कनेक्शन बंद केले. दरम्यान, त्यानंतर या टोळीने वॉचमन पलंगे यांना धमकी देत पुन्हा वीजपुरवठा सुरू केला, त्यानंतर त्यांचे दारू पिणे पहाटेपर्यत सुरू होते. पहाटे चारच्या सुमारास या टोळीने भोसले यांची दारात लावलेली मारूती कार (एम.एच.12 पी 3441) फोडली. कारच्या चारही बाजूच्या काचा मोठे दगड टाकून फोडल्या. बाळासाहेब अशोक मुधोळकर यांची व्हिगो (एम.एच.09 सीबी 9912) मोपेड दगड टाकून फोडली आहे. जाताना या टोळीने नावे सांगितलास तर बघून घेईन, अशी धमकी दिली. त्यानंतर ते निघून गेले. रविवारी सकाळी वाहने फोडल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर सुसरबागेत या टोळीच्या दहशतीसंदर्भात नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.\nचौकट पान एकवरच घेणे\nसंशयित आरसी गँगशी संबंधित असण्याची शक्यता\nसुसरबागेत दहशत माजवणारे तरूण हे ‘आरसी’ गँगशी संबंधित असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गुंडांच्या या टोळीशी दहशत परिसरात वाढू लागली आहे. मद्यधुंद स्थितीत रात्री उशिरापर्यत गोंधळ घालणे, सायलेन्सर काढून वाहन चालवणे आदी प्रकार या टोळींकडून सुरू असल्याने येथील शांतता भंग झाली आहे. नागरिक भीतीने या टोळीसंदर्भात फारसे बोलत नव्हते. व्यापाऱयांच्या भाजीपाल्याचे नुकसान करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, मारहाण, धमकी आदी\nप्रकार या टोळीकडून सुरू असून या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून वाढत आहे.\nयशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवले पाहिजे\nशरद पवार यांच्याकडून एच.डी. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन\nसहकाराला स्वायत्तता देण्याची गरज\nसंदेश कोळी कराटे स्पर्धेसाठी मलेशियास रवाना\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/national/page/6", "date_download": "2018-04-21T03:40:05Z", "digest": "sha1:A6VQ5R3SMR5PBZ6IW6D3FM3KJEYPCQ6E", "length": 9934, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय Archives - Page 6 of 842 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nआधार फेल व्हावे ही तर गुगलची इच्छा : केंद्र सरकार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : युआयडीएआयने मंगळवारी सुप्रिम कोर्टासमोर आधार कार्ड संबंधित प्रकरणावर एक धक्कादायक आरोप केला आहे. आधार हे ओळख पटवण्यासाठी एक सुलभ माध्यम म्हणून समोय येत असल्यामुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड लॉबी आधारला ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. आधारमुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड हे व्यवसाया बाहेर पडतील, या भीतीने त्यांनी आधारबाबत अपप्रचार सुरू केल्याचे ...Full Article\nभारत, स्वीडन यांच्यात संशोधन सहकार्य करार\nस्टॉकहोममध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत नवी दिल्ली / वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन देशांच्या विदेश दौऱयास प्रारंभ झाला असून मंगळवारी त्यांचे भव्य स्वागत स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे करण्यात आले ...Full Article\nसहा राज्यांमधील ‘एटीएम’मध्ये ठणठणाट\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश , गुजरात, बिहार आणि तेलंगणा राज्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये रोख रक्कमचा तुटवडा असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ‘एटीएम’मधून पैसेच मिळत नसल्याने सर्वसामान्य ...Full Article\nभारतविरोधी कारवायांसाठी करतोय मदत हाफिज सईदसोबत खलिस्तानवाद्याचे छायाचित्र समोर वृत्तसंस्था/ लाहोर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि जमात-उद-दावा भारतात अशांतता पसरविण्याच्या उद्देशाने खलिस्तानी दहशतवाद्यांना समर्थन देत आहेत. जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज ...Full Article\nहिंदूंची बदनामी केल्याबद्दल क्षमा मागा\nभाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल, विकीलीक्सचा आधार नवी दिल्ली / वृत्तसंस्था भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद असे शब्दप्रयोग करून काँगेसने हिंदू समाजाची बदनामी चालविली आहे. या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ...Full Article\nसलमान खानला अमेरिका, कॅनडा व नेपाळ देशात जाण्यास परवानगी\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकार प्रकरणी राजस्थानमधील न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दोन दिवस पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. ...Full Article\nराजधानी व दुरांतो नवे डबे तयार करणार\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्ली ते त्रिवेंद्रम आणि चेन्नई व बेंगळूर या मार्गावर जाणाऱया रेल्वेला नवीन एसी-2 व एसी-3 डब्याची निर्मिती करण्यात येणार. सन. 2018-19 या आर्थिक वर्षात एक हजार ...Full Article\nकेजरीवाल सरकारला उपराज्यपालांचा दणका\nनवी दिल्ली : दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी अरविंद केजरीवाल सरकारला मोठा दणका दिला आहे. उपराज्यपालांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या शिक्षण सल्लागार आतिशी मर्लेना समवेत 9 सल्लागारांना हटविण्याचा आदेश ...Full Article\nनेपाळमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासानजीक स्फोट\nकाठमांडू नेपाळच्या विराटनगर येथील भारतीय वाणिज्य दूतावासानजीक बॉम्बस्फोट झाला आहे. सोमवारी रात्री झालेल्या या स्फोटामुळे दूतावासाच्या भिंतीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. स्फोट दूतावास इमारतीमागील एका खुल्या जागेत झाला. स्फोटाबद्दल ...Full Article\nअनोख्या संप्रेरकाचा शोध प्लास्टिक प्रदूषणावर करता येणार मात वृत्तसंस्था/ टोकियो जगभरात प्रदूषणाबद्दल मोठी चिंता निर्माण झाली आहे. यात प्लास्टिकने होणाऱया प्रदूषणाचा सर्वाधिक वाटा आहे. प्लास्टिक लवकर नष्ट होत नसल्याने ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/6", "date_download": "2018-04-21T03:40:22Z", "digest": "sha1:66OCST67VTQ5Q2LJZXLI7NZSREC7Z3GR", "length": 9539, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 6 of 449 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकेटी इरफान, राकेश बाबू यांची राष्ट्रकुलमधून हकालपट्टी\nरूममध्ये सीरिंज सापडल्याने सीजीएफचा निर्णय, भारत अपील करणार वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय स्पर्धकांनी पदकांची बरसात सुरू केली असताना त्याला गालबोट लागणारी एक घटनाही घडली आहे. रेस वॉकर केटी इरफान व तिहेरी उडीपटू व्ही. राकेश बाबू यांना ‘नो नीडल’ धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल स्पर्धा आयोजन समितीने मायदेशी पाठविले आहे. या संदर्भात भारतीय पदाधिकाऱयांनाही कडक ...Full Article\nडीव्हिलियर्सचे अर्धशतक, सामनावीर उमेश यादवचे 3 बळी वृत्तसंस्था/ बेंगळूर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने घरच्या मैदानावरील सलग पाच पराभवांची मालिका खंडित करताना शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबवर 4 गडय़ांनी ...Full Article\nबायर्न म्युनिच-रियल माद्रिद उपांत्य लढत\nवृत्तसंस्था/ माद्रिद चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिच आणि रियल माद्रिद यांच्यात उपांत्य फेरीची लढत होत आहे. त्याचप्रमाणे लिव्हरपूल आणि ए. एस. रोमा यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होईल. ...Full Article\nहॉकी : न्यूझीलंडकडून भारत पराभूत\nवृत्तसंस्था/ गोल्डकोस्ट ऑस्टेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत न्युझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. न्युझीलंडने भारताचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला. या पराभवामुळे ...Full Article\nदिल्लीसमोर आज मुंबईची सत्त्वपरीक्षा\nवृत्तसंस्था/ मुंबई 11 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत येथील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी यजमान मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी 4 वाजता सुरू होईल. ...Full Article\nहैद्राबाद-कोलकाता यांच्यात आज लढत\nवृत्तसंस्था/ कोलकाता 11 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. हैद्राबाद संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आपले पहिले दोन्ही सामने जिंकुन ...Full Article\nकॉमनवेल्थ गेम्स ; तेजस्वीनी सावंतला सुवर्णपदक\nऑनलाईन टीम / मेलबर्न : नेमबाज तेजस्विनी सावंतनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तेजस्विनीनं तिच्या अनुभवाच्या जोरावर 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात अव्वल ...Full Article\nअवघ्या 15 वर्षांच्या अनिश भानवालाची ‘सुवर्ण’ कामगिरी\nऑनलाईन टीम / मेलबर्न : अवघ्या 15 वर्षांच्या अनिश भानवालाने ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अनिशने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात ‘सुवर्ण’ कामगिरी करत ...Full Article\nराहुल आवारे, सुशील कुमारला कुस्तीचे सुवर्ण,\nगोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा : तेजस्विनी सावंत, बबिता फोगट, सीमा पुनियाला रौप्य, वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया 21 क्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने 7 पदके पटकावली असून ऑलिम्पिकमध्ये दोन ...Full Article\nभारतीय महिला संघ पराभूत\nवृत्तसंस्था / गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीत गुरूवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान आणि तीनवेळा विजेतेपद मिळविणाऱया ऑस्ट्रेलियाने भारताचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. ...Full Article\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T04:14:44Z", "digest": "sha1:XLGDNUDKSQJNXXMOOCAQMCL3QK4QGXUZ", "length": 5922, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जनित्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआधुनिक वाफेवरील जनित्राची टरबाईन\nहुवर डॅम अमेरिकेची संयुक्त संस्थानेचे रोटोर जनित्र\nवीज निर्मिती करणाऱ्या करणाऱ्या यंत्राला जनित्र असे म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. पाण्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला जल विद्युत जनित्र. असे जनित्र वैतरणा येथील जल विद्युत प्रकल्पात आहे. असे तर कोळश्याच्या उष्णतेपासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला औष्णिक जनित्र असे म्हणतात. असे जनित्र एकलहरा, चंद्रपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पां मध्ये आहे.\nविद्युत जनित्राचा शोध मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला.\nजनित्राला दोन महत्त्वाचे भाग असतात.एक म्हणजे रोटर(फिरणारा) आणि दुसरा स्टेटर(स्थिर).जनित्रामधल्या चुंबकाच्या ठिकाणामुळे त्याचे विविध प्रकार पडतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF-16-tith/", "date_download": "2018-04-21T03:56:41Z", "digest": "sha1:NVS6624BYZ4UPMRDLX74HZCYXDLB7EAC", "length": 7383, "nlines": 129, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "सोळा तिथींचे सोळा अधिपति 16 TITHI १६ तिथी | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nसोळा तिथींचे सोळा अधिपति 16 TITHI १६ तिथी\nसोळा तिथींचे सोळा अधिपति 16 TITHI १६ तिथी\nसोळा तिथींचे सोळा अधिपति-१ प्रतिपदा-अग्नि, २ द्वितीया-ब्रह्मा, ३ तृतीया-यक्षराज, ४ चतुर्थी-गणेश, ५ पंचमी-नागराज, ६ षष्ठि-कार्तिकेय, ७ सप्तमी-सूर्य, ८ अष्ट्रमी-रुद्र, ९ नवमी-दुर्गा, १० दशमी-यमरज, ११ एकादशी-विश्वश्वर, १२ द्वादशी-विष्णु, १३ त्रयोदशी-मदन, २४ चतुर्दशी-शंकर, १५ पौर्णिमा-चंद्र व १६ अमावास्था-पितर.\nदेवेम्यस्तिथयो द्त्ता भास्करेण महात्मना \nयस्यैव यद्दिनं द्त्तं स तस्यैवाधिपः स्मृतः ॥ (भ. ब्रा. १०२-९).\nआमचे मोबइल सॉफ्टवेअर पहा : येथे क्लिक करा\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nदस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे\nहरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/reviews/more/10", "date_download": "2018-04-21T03:57:34Z", "digest": "sha1:UEYNRZFASJTSRM4LT2PCEVNZ3PTHRQT2", "length": 7414, "nlines": 67, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Marathi Dhamaal works cool when JavaScript is enabled!, Please enable Javascript.", "raw_content": "\nReview: रटाळलेला ‘बस स्टॉप’\nमराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. सध्या मराठीत प्रत्येक आठवड्यात एक-एक, दोन-दोन सिनेमे प्रदर्शित होत आहे. या आठवड्यात दिग्दर्शक समीर हेमंत जोशी यांचा ‘बसस्टॉप’...\nReview: अनपेक्षितपणे थरारक अनुभव देणारा ‘मांजा’\nससपेन्स-थ्रिलर जॉनर आवडतो त्यांनी खोलात शिरलेल्या ससपेन्सची मजा लुटण्यासाठी ‘मांजा’ नक्की पाहा. ..\nReview: थरकापातून सामाजिक संदेश देणारा – लपाछपी\nमराठी सिनेसृष्टीत अॅक्शनपट, सस्पेन्स, थ्रीलर सिनेमांची संख्या वाढत आहे. आता यामध्ये आणखी एका सिनेमाची भर पडतेय तो सिनेमा म्हणजे हॉरर सिनेमा ‘लपाछपी’...\nReview: नात्यातील बदलता दृष्टिकोन- कंडीशन्स अप्लाय\nसतत नव्या ट्रेंड आणि फॅशनच्या शोधात असणारी आजची युवा पिढी लिव्ह इन रिलेशनचा ट्रेंड स्वखुशीने स्विकारताना दिसत आहे. तरुणांच्या याच मानसिकतेवर भाष्य करणारा सिनेमा या आठवड्यात...\nReview: मानवी भावनांचा खेळ मांडणारा ‘हृदयांतर’\nमराठीत काही वर्षांपासून मराठी चित्रपट त्यांच्या इंटरेस्टिंग कथेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. विविध विषय मराठी सिनेसृष्टीत हाताळले जात आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा एका उंचीवर जाऊन पोहोचला आहे. आज...\nReview: मैत्रीच्या नात्यातून रहस्य उलगडणारा ‘अंड्याचा फंडा’\nदोन जिवलग मित्र आणि त्यांच्या कुरापती यांवर आधारित बरेच सिनेमे हिंदी बरोबर मराठीतसुद्धा होत आहे. हा आता मैत्री हा विषय देखील तसाच आहे. मैत्री म्हटलं की मज्जा-मस्ती, राग, रूसवे-फुगवे आले...\nReview: बाप – लेकाच्या नात्यातील अडचणी सोडवणारा – रिंगण\nमराठीत सध्या वास्तविक सिनेमे फार येत आहेत. अशाच वास्तवाचा वेध घेणा-या अनेक कलाकृतींना मराठी रसिक डोक्यावर घेत आहे. नुकताच या आठवड्यात असाच एक वास्तविक सिनेमा प्रदर्शित...\nReview: ललित आणि नेहाचं ‘तुझं तू माझं मी’\nआयुष्यात प्रत्येक मुला-मुलांची स्व:ताची काही स्वप्न असतात, काही ना काही मतं असतात. अशाच एका तरूणपिढीचा गोंधळलेला प्रवास असलेला ‘टीटीएमएम’ हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे...\nReview: कॉलेज दुनियेत बुडणारा एफ यू\nसध्याच्या काळात तरूणांच्या आयुष्यावर आधारित बरेचसे सिनेमे मराठीत येत आहे हे तर तुम्हाला माहीत आहे. असाच एक सिनेमा प्रदर्शित होण्याच्या अगोदरच इतका चर्चेचा विषय झाला की...\nReview: नात्यातील गोडव्यातून चाखलेला ‘मुरंबा’\n‘दशमी क्रिएशन्सची’, ‘ह्यूज प्रोडक्शन्स’ आणि ‘प्रतिसाद प्रोडक्शन्स’ निर्मित ‘मुरांबा’ चाखायला जरूर या...\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation सुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/men.html", "date_download": "2018-04-21T05:11:58Z", "digest": "sha1:IBNGB3HV33O76KXR3XATIIOG2VRPDLPT", "length": 10583, "nlines": 119, "source_domain": "zeenews.india.com", "title": "men - Latest News on men | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nकॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड\nभारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.\n'मृत्यू स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही, महिलांना हेल्मेटमध्ये सूट का\nबाईक, स्कूटी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी महिलांना सूट देण्याऱ्या हरियाणा, पंजाब सरकारला हायकोर्टानं फटकारलंय.\nबीसीसीआयचा भेदभाव, महिला टीमला पुरुष टीमच्या सी ग्रेडपेक्षाही कमी पैसा\nबीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.\nस्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं या देशाचं एक पाऊल पुढे...\nभारतासहीत अनेक देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं समान वेतनासाठी कायदा अस्तित्वात नाही... मात्र, एका युरोपीयन देशान यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय.\nपुरूष देखील कास्टिंग काऊचचे शिकार - प्रियंका चोप्रा\nपुरूषांनी या ४ गोष्टी नेहमी ठेवाव्यात गुप्त\nस्त्रिया या मनातील सगळ्याच गोष्टी फार सहज बोलून जातात. पण...\nअल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला...\nअल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय.\nशूज खरेदी करताना हे ७ नियम जरूर पाळा\nकायम शूज विकत घेताना याचा पूर्ण विचार करा. नवीन शूज खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्याल हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे.\n'या' कारणांमुळे पुरूषांमध्ये वाढते हार्ट अटॅकची समस्या\nभारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.\nपुरुषांच्या तुलनेत ऑफिसात जाणाऱ्या महिलांना अधिक तणाव\nऑफिसात जाणाऱ्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक ताण असतो असे एका संशोधनातून समोर आलेय. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो.\nअल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल\nनराधमांनी एवढ्यावरच न थांबता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला\n'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही'\nमुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो.\nवरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी केला विचित्र वेश परिधान\nभारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाला देवत्व प्राप्त झाले आहे. पावसाला खुश करण्यासाठी शेतकरी राजा आतुरलेला असतो.\nअपार्टमेंटमध्ये माणसांपेक्षा चिमण्याच जास्त\nनाशिक शहरात तापमानाचा पारा उच्चांक गाठत असल्याने नागरिकांच्या घामाच्या धारा निघत आहेत.\nमुलांना का आवडतात कमी उंचीच्या मुली\nउंची कमी असल्याने अनेक मुलींना असे वाटते की कोणताही मुलगा त्यांना पसंद कऱणार नाही. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार पुरुषांना कमी उंचीच्या स्त्रिया अधिक आकर्षित करतात.\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nकठुआ गँगरेप : आरोपींच्या विरोधात मिळाला सर्वात मोठा पुरावा\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\n'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/rss-interference-in-bjp-government-work-1591577/", "date_download": "2018-04-21T03:40:13Z", "digest": "sha1:34BFNVTV6FCAKOU5CKUYSRLNGYAKWBEO", "length": 33787, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "RSS interference in BJP Government work | कुंपणावरच्या भुरटय़ांना आवरा! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसूरज पाल अमू हे नाव यापूर्वी कुणी ऐकलं असणं शक्यच नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र )\nसूरज पाल अमू हे नाव यापूर्वी कुणी ऐकलं असणं शक्यच नाही. मात्र, मागील एकाच आठवडय़ात ते घराघरांत पोचलं. देशाच्या चर्चेचा अजेंडा बहुधा या अनोळखी माणसाभोवती फिरत होता. मागील चार-पाच दिवसांमध्ये ते तब्बल सोळांहून अधिक वृत्तवाहिन्यांमध्ये झळकत होते, जवळपास चाळीस तासांहून अधिक मुलाखती त्यांनी दिल्या. वर्तमानपत्रांचे किती रकाने भरले आणि सामाजिक माध्यमांमधील किती डेटा त्यांच्यावर खर्च झाला याची गिनतीच नसावी..\nहरयाणा भाजपच्या माध्यम विभागाचा समन्वयक ही अमू यांची अधिकृत ओळख. भाजपमध्ये असे पायलीने समन्वयक असल्याने त्यांचे भाजपमधील स्थान तसे फुटकळच; पण एकाएकी ते बनले देशव्यापी राजपूत अस्मितेचा (अक्राळविक्राळ) चेहरा.. तेही फक्त एका वाक्याने. वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि राणी पद्मावतीची भूमिका करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा शिरच्छेद करणाऱ्यास दहा कोटी रुपयांचे इनाम देण्याच्या त्यांच्या धमकीने यच्चयावत माध्यमे त्यांच्या मागे धावली. त्यांच्याबाबतच्या बातम्यांचा अखंड रतीब चालू झाला. दोन-तीन दिवसांनी आपल्यातील माध्यमांचा रस संपल्याचे दिसताच अमू परत ममता बॅनर्जीवर बरळले. म्हणे शूर्पणखेसारखे त्यांचे नाक कापू. कारण त्यांनी ‘पद्मावती’ला पाठिंबा दिला म्हणून.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\n‘तुम्ही असल्या फुटकळांना का फार महत्त्व देता तुम्ही त्यांच्या बातम्या छापू नका, ते आपोआपच बिळात बसतील,’ असा तर्क एक मंत्री लावत होता. मग भाजप त्यांच्यावर का कठोर कारवाई करत नाही तुम्ही त्यांच्या बातम्या छापू नका, ते आपोआपच बिळात बसतील,’ असा तर्क एक मंत्री लावत होता. मग भाजप त्यांच्यावर का कठोर कारवाई करत नाही या प्रश्नावर त्या मंत्र्याचे उत्तर होते, ‘काय कारवाई करणार या प्रश्नावर त्या मंत्र्याचे उत्तर होते, ‘काय कारवाई करणार नोटीस बजावयाची किंवा फार तर हकालपट्टी केल्याचे जाहीर करायचे; पण प्रत्यक्षात तसे होत नसते. यापेक्षा (फार तर) त्यांचे विचारस्वातंत्र्य म्हणा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.’\nएका अर्थाने तो मंत्री माध्यमांनाच जबाबदार धरत होता. दुसरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे म्हणणे साधारणत: तसेच होते. ‘भगवे घातलेले सगळेच भाजपचेच नसतात. भगव्या वस्त्रातला कुणी तरी सोम्यागोम्या उठतो, काही तरी बरळतो आणि त्यासाठी थेट पंतप्रधानांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली जाते. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने, मंत्र्याने वक्तव्य केले तरच माध्यमांनी त्याला गांभीर्याने घेतले पाहिजे. अन्यथा फालतू लोकांना कशाला डोक्यावर चढवून ठेवता’ असा सवाल गडकरींचा होता. तिसरा मंत्री मात्र या कुंपणावरच्या भुरटय़ांना जास्तच वैतागलेला असावा. चाबकांनी फटकारल्याशिवाय असल्या दीडदमडींच्या तोंडांना कुलपे लागणार नसल्याचे त्याचे म्हणणे होते..\nकुंपणावरचे भुरटे म्हणजे तरी काय ‘पक्षाच्या व्यापक वैचारिक भूमिकेशी साधर्म्य असणारी; पण पक्षाशी थेट आणि अधिकृत संबंध नसलेली मंडळी’ अशी त्यांची साधारणत: व्याख्या करता येऊ शकेल. अशी मंडळी फक्त काही भाजपच्या आजूबाजूला नाहीत. ती सगळ्याच पक्षांत कमी-जास्त असतात. २०१४च्या लोकसभेसाठी काँग्रेसचे सहारनपूरमधील उमेदवार इम्रान मसूद यांनी मोदींचे तुकडे तुकडे करण्याची भाषा केली होती. त्याबद्दल तुरुंगाची हवा खावी लागली; पण हा पठ्ठय़ा पुन्हा राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून विधानसभेच्या प्रचारात होताच. ‘मोदींना कशाला हवीय सुरक्षा ‘पक्षाच्या व्यापक वैचारिक भूमिकेशी साधर्म्य असणारी; पण पक्षाशी थेट आणि अधिकृत संबंध नसलेली मंडळी’ अशी त्यांची साधारणत: व्याख्या करता येऊ शकेल. अशी मंडळी फक्त काही भाजपच्या आजूबाजूला नाहीत. ती सगळ्याच पक्षांत कमी-जास्त असतात. २०१४च्या लोकसभेसाठी काँग्रेसचे सहारनपूरमधील उमेदवार इम्रान मसूद यांनी मोदींचे तुकडे तुकडे करण्याची भाषा केली होती. त्याबद्दल तुरुंगाची हवा खावी लागली; पण हा पठ्ठय़ा पुन्हा राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून विधानसभेच्या प्रचारात होताच. ‘मोदींना कशाला हवीय सुरक्षा त्यापेक्षा त्यांनी मेलेलेच बरे.’ असे बिनदिक्कत म्हणणारे मंत्री कर्नाटकात काँग्रेसमध्ये आहेत; पण कुंपणावरच्या भुरटय़ांना जन्माला घालण्याची कला राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवाराइतकी कुणी परिपूर्णपणे आत्मसात केली नसावी. मुळात संघपरिवाराची अतिशय अनौपचारिक रचनाच त्याला पूरक आहे. त्यामुळे परिवाराच्या भरगच्च गोतावळ्यामध्ये कुंपणावरच्या भुरटय़ांची कधीच कमतरता नव्हती. किती तरी करामती, उपद्व्यापी, आक्रस्ताळी, विद्वेषी मंडळी परिवाराच्या मांडवाखाली सुखेनैव नांदत असतात. बरं ते भाजपला सोयीचेही असते. राजकीयदृष्टय़ा अवघड असलेलं बोलणं या मंडळींच्या मुखातून भाजपला वदवून घेता येते. ‘पद्मावती’ त्याचे उत्तम उदाहरण. संतप्त राजपूत समाजाच्या भावनांना तर फुंकर घालायची असते अन् सत्तेवर असताना अभिव्यक्तिस्वातंत्र्याविरोधात भूमिकाही घेता येत नाही. मग अशा पेचप्रसंगामध्ये सूरज पाल अमूसारखी मंडळी उपयोगी पडतात. भाजपला हवंच असलेले ते बोलतात आणि नंतर त्यांच्याशी संबंध नसल्याचे भाजपला भासवतादेखील येते. भाजपला आपल्या मतपेढीला चुचकारता येते आणि दीडदमडीच्या कुंपणावरच्यांना क्षणार्धात बेफाट प्रसिद्धी मिळूनही जाते. दोघांसाठी फायदे का सौदा. पण कधी कधी खरोखरच भाजपचा संबंध नसतो; पण विनाकारण फटकारे बसतात. अखिल भारतीय हिंदू महासभा हे त्याचे उत्तम उदाहरण. खरे तर भाजपला हिंदू महासभेइतक्या शिव्याशाप कुणी देत नसेल. अगदी ‘हिंदुत्वाचे पोस्टरबॉय’ मोदींवरही त्यांची जहरी टीका चालूच असते; पण त्यांनी कुठली तरी आगळीक केली, की त्याचे ‘बिल’ भाजपच्या नावाने फाटते. थोडक्यात उजव्या विचारांच्या सर्व मंडळींच्या, सर्व कृत्यांची जबाबदारी अंतिमत: भाजपवरच येऊन पडते; पण एकदा कानफाटय़ा नाव पडल्यास त्याला कोण काय करणार त्यापेक्षा त्यांनी मेलेलेच बरे.’ असे बिनदिक्कत म्हणणारे मंत्री कर्नाटकात काँग्रेसमध्ये आहेत; पण कुंपणावरच्या भुरटय़ांना जन्माला घालण्याची कला राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवाराइतकी कुणी परिपूर्णपणे आत्मसात केली नसावी. मुळात संघपरिवाराची अतिशय अनौपचारिक रचनाच त्याला पूरक आहे. त्यामुळे परिवाराच्या भरगच्च गोतावळ्यामध्ये कुंपणावरच्या भुरटय़ांची कधीच कमतरता नव्हती. किती तरी करामती, उपद्व्यापी, आक्रस्ताळी, विद्वेषी मंडळी परिवाराच्या मांडवाखाली सुखेनैव नांदत असतात. बरं ते भाजपला सोयीचेही असते. राजकीयदृष्टय़ा अवघड असलेलं बोलणं या मंडळींच्या मुखातून भाजपला वदवून घेता येते. ‘पद्मावती’ त्याचे उत्तम उदाहरण. संतप्त राजपूत समाजाच्या भावनांना तर फुंकर घालायची असते अन् सत्तेवर असताना अभिव्यक्तिस्वातंत्र्याविरोधात भूमिकाही घेता येत नाही. मग अशा पेचप्रसंगामध्ये सूरज पाल अमूसारखी मंडळी उपयोगी पडतात. भाजपला हवंच असलेले ते बोलतात आणि नंतर त्यांच्याशी संबंध नसल्याचे भाजपला भासवतादेखील येते. भाजपला आपल्या मतपेढीला चुचकारता येते आणि दीडदमडीच्या कुंपणावरच्यांना क्षणार्धात बेफाट प्रसिद्धी मिळूनही जाते. दोघांसाठी फायदे का सौदा. पण कधी कधी खरोखरच भाजपचा संबंध नसतो; पण विनाकारण फटकारे बसतात. अखिल भारतीय हिंदू महासभा हे त्याचे उत्तम उदाहरण. खरे तर भाजपला हिंदू महासभेइतक्या शिव्याशाप कुणी देत नसेल. अगदी ‘हिंदुत्वाचे पोस्टरबॉय’ मोदींवरही त्यांची जहरी टीका चालूच असते; पण त्यांनी कुठली तरी आगळीक केली, की त्याचे ‘बिल’ भाजपच्या नावाने फाटते. थोडक्यात उजव्या विचारांच्या सर्व मंडळींच्या, सर्व कृत्यांची जबाबदारी अंतिमत: भाजपवरच येऊन पडते; पण एकदा कानफाटय़ा नाव पडल्यास त्याला कोण काय करणार भाजपही फार वेळा हात झटकत नाही. कारण बहुतेक वेळा त्यांना सोयीचेच असतं.\nअगोदरच म्हटल्याप्रमाणे मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच या भुरटय़ा जमातींच्या छत्र्या उगविलेल्या नाहीत. त्या तत्पूर्वीही होत्या; पण मोदींच्या राजधानीतील राजकीय रंगमंचावरील आगमनाने त्यांना धार चढली. त्यांच्या अंगावर मूठभर चरबी चढलीय. गोरक्षकांचे उच्छाद ही त्याचीच फलश्रुती. गोरक्षकांविरुद्ध मोदी बोलले; पण खूप उशिरा आणि नुसतेच बोलले. प्रत्यक्षात कठोर कारवाई झाल्याचे दिसले नाही. कायदा व सुव्यवस्था राज्यांचा विषय असल्याचे तुणतुणे केंद्र वाजवत राहिले. परिणामी ही मंडळी अधिकच चेकाळत राहिली. बिहारी मंत्री गिरिराजसिंह, उत्तर प्रदेशातील खासदार साक्षी महाराज यांच्यासारखे तोंडाळ लोकप्रतिनिधी असो किंवा भाजपशी अधिकृत संबंध नसलेली साध्वी प्राची असो किंवा गोमांससेवनाविरोधात हिंसक कारवाया करणारी गावोगावची टोळकी असो.. त्यांना काहीही बोलण्याचा खुला परवाना मिळाल्यासारखीच स्थिती आहे. कुणी तरी उठते आणि म्हणते ‘यांना, त्यांना पाकिस्तानात पाठवा’, कुणी तरी मुंडके छाटण्याची, तर कुणी हातपाय तोडण्याची धमकी देतंय. बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांच्यासारखा अनुभवी खासदारदेखील मोदींकडे बोट दाखविणाऱ्यांची बोटे कापण्याची भाषा करतो, तेव्हा लोण कुठपर्यंत पोचल्याची कल्पना येते. या मंडळींच्या कारनाम्यांनी माध्यमे व्यापलेली असताना आणि त्यामुळे सगळ्या वातावरणात गढूळता आल्याचे चित्र उमटत असताना मोदी काही घडाघडा बोलत नाही, बोललेच तर कठोर कारवाई करीत नाहीत. ‘पद्मावती’वरून महाभारत चालू आहे; पण त्यांनी अजूनही चकार शब्द काढला नाही. मोदींच्या या मौनाने अधिकच प्रश्न उपस्थित होतात. खरोखरच मोदींना या मूठभरांना वेसण घालायची आहे की नाही की ही चिमूटभर मंडळी मोदींपेक्षा सर्वशक्तिमान आहेत की ही चिमूटभर मंडळी मोदींपेक्षा सर्वशक्तिमान आहेत पण मोदींसारखा प्रबळ, प्रभावी, सर्वशक्तिमान पंतप्रधान या चेकाळलेल्या मूठभरांना ताळ्यावर आणू शकत नसल्यावर अगदी चिमुरडेदेखील विश्वास ठेवणार नाही. याचमुळे कुंपणावरच्यांना रान मोकळे देण्यामागे निश्चित रणनीती असण्याची दाट शंका घ्यायला जागा आहे. जोपर्यंत अर्थव्यवस्था भरधाव पळणार नाही आणि सरकारची दृश्य स्वरूपाची विकासकामे जनतेला जाणवणार नाहीत, तोपर्यंत धारदार वैचारिक मुद्दय़ांमध्येच सर्वाना गुंतवून ठेवण्याचे गणित दिसतंय. भाजपच्या एका नेत्याच्या मते हा ‘बफर काळ’ आहे. त्यासाठीच कुंपणावरच्या मंडळींना फार दुखवायचे नसावे. गुजरातमध्येही असाच ‘पॅटर्न’ दिसला होता. २००२ची निवडणूक दंगलींवर, २००७ची निवडणूक गुजराती अस्मितेवर आणि २०१२ची निवडणूक विकासावर.. मग केंद्रात येताना हिंदुत्व आणि विकासाला ‘सब का साथ, सब का विकास’ची जोड. तोच गुजराती प्रयोग (म्हणजे सर्वंकष पकड येईपर्यंत पहिल्या ‘टर्म’मध्ये वैचारिक व धार्मिक ध्रुवीकरण आणि दुसऱ्या ‘टर्म’मध्ये या टोळक्यांवर ‘नियंत्रित नियंत्रण’) देशव्यापी पातळीवर चालू असल्याचे मानल्यास मोदींच्या मौनव्रतामागचे गणित लक्षात येईल.\nकुंपणावरच्या भुरटय़ांना दिलेल्या मोकळिकीमागे राजकीय गणिते असतीलही; पण ती आता धोकादायक स्थितीपर्यंत पोचल्याचं अनेकांना वाटतंय. कारण ही भुरटी मंडळी आता कुंपणावरच राहिली नसून ती ‘केंद्रस्थानी’ आली तर नाहीत ना, असा प्रश्न बहुतेकांना पडलाय. अगदी भाजपचा सहानुभूतीदार असलेल्या मध्यमवर्गीयांनाही असल्या थिल्लर प्रकारांची उबग येण्यासारखी स्थिती आहे. देशामधील एखाद्या ‘विलग घटने’चेही (आयसोलेटेड) आंतरराष्ट्रीय पातळीवर नकारात्मक पडसाद उमटतात. लागोपाठच्या घटनांनी ‘मोदींचा भारत कणखर, आधुनिक आणि विकासाच्या मार्गावर असला तरी तो सहिष्णू, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक नसल्याचे’ चित्र उमटणे देशासाठी चांगले नाही. मूठभरांच्या विद्वेषीपणामुळे ‘हिंदू पाकिस्तान’ अशी ‘मोदींच्या भारता’ची कुचाळकी करण्याचे आयते कोलीत काहींना मिळते. याने मोदींना कदाचित राजकीयदृष्टय़ा काही फरक पडणार नाही; पण देशाला पडू शकतो. स्वत:पेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा देश महत्त्वाचा असल्याचे मोदी नेहमीच म्हणतात. ते बोलणे प्रत्यक्षात आणायचे असेल तर या कुंपणावरच्या भुरटय़ांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आलीय. बाटलीबाहेर काढलेल्यांना शक्य तितक्या लवकर पुन्हा बाटलीबंद केल्यास देश, पक्ष आणि मोदींच्या स्वहितासाठी उत्तम राहील..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nमीडियाला मंत्र्याने दिलेला सल्ला मानवात नाही म्हणून ते अशा विधानांच्या मागे लागतात. TRP वाढला कि सारे खुश. वर मोदींना झोडायला निमित्तही आहेच. मोदी काय सगळ्यांच्या तोंडावर पट्टी बांधणार. ते केले तरी सारे म्हणायला मोकळे, हुकूमशाही आहे म्हणौन. त्यापेक्षा मीडियानेच निपटवावे असले बोलबच्चन आणि मोदींना त्यांचे काम करू द्यावे.\nहे भारतिय संस्कृती तू तुझ्या शत्रूंपासून तुला वाचवू शकशील पण आमु सारख्या सुपुत्रांपासून कोण वाचवेल ,\nलेख वाचताना असं वाटत कि खरंच मोदी साहेब या भुरट्यांना आला घालण्याच्या बाजूचे आहेत. पण हीच बाब खटकणारी आहे. खार तर मोदी साहेबांइतके कुणीच सोसिअल मीडिया व इतर संवाद साधनावर प्रभुत्व मिळवू शकले नाहीत तरी पण मोदी साहेब या भुरट्यांना(कि पोसलेल्या ना )काहीच बोलत नाही. यातून त्यांची स्पष्ट संमती अश्या बाबींसाठी आहेच हेच दिसून येते.\nअंध श्रद्धाळू मोदी भक्तांसाठी हा परखड लेख. कदाचित ते दुर्बल असतीलही. या निमित्ताने ते उघड होतंय. समर्थ, त्यागी राजकीय नेत्याची कमतरता हेच आताच्या गढूळ वातावरणाचं दुखं आहे.मतामतांच्या गलबल्यात माध्यमांची, ट्विटर सारख्या भर पडून खऱ्या खोट्याची भेसळ झाली आहे.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/which-car-to-buy-car-buying-advice-6-1626010/", "date_download": "2018-04-21T03:40:34Z", "digest": "sha1:HZJUWXT4DBGGV24N53TVBFZTWAVUCW5D", "length": 12700, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "which car to buy car buying advice | कोणती गाडी घेऊ? | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nतुम्ही आठ वर्षे तरी ही डिझायर पेट्रोल वापरू शकता.\nसर मी आत्ताच मोटार चालवण्यासाठीचा वर्ग सुरू केला आहे. मला सरावासाठी सेकंडहँड गाडी हवी आहे. तर मी कोणत्या कंपन्यांची गाडी घेऊ शकतो. कृपया मार्गदर्शन करा.\n– पराग बडगुजर, कल्याण\nतुम्ही ह्युंदाई आय १० घ्यावी. या गाडय़ा सेकंडहँडमध्ये अगदी अल्प दरात मिळतात. तसेच तिला कमी मेन्टेनन्स आहे.\nमी मागील तीन वर्षांपूर्वी स्विफ्ट डिझायर एलएक्सआय (पेट्रोल) घेतली. मासिक प्रवास किमान ३०० किमी आहे. मेन्टेनन्स प्रति ५ हजार किमीनंतर केला जातो. अजून किती वर्षे ही कार मी वापरू शकतो. कृपया मार्गदर्शन करा.\nतुम्ही अजून आठ वर्षे तरी ही डिझायर पेट्रोल वापरू शकता. गाडी उत्तम आहे. मायलेज देणारी आहे. योग्य सस्पेंशन आणि इंजिनची काळजी घेण्यास विसरू नका.\nमी प्रथमच गाडी घेत असून माझे बजेट १० ते १२ लाख रुपये आहे. माझा मासिक प्रवास सरासरी १५०० ते २ हजार किमीचा आहे. मला सेडान श्रेणीतील जवळपास २५ किमी मायलेज देणारी गाडी सुचवा. मी होंडा सिटीचा विचार करीत आहे.\n– प्रा. डॉ. गणेश गाडेकर, वर्धा\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nडिझेलमध्ये तुम्ही मारुती सियाझचा विचार करावा. यामध्ये स्मार्ट हायब्रिड इंजिन असून, मायलेजही उत्तम आहे. यानंतर ह्युंदाई वेर्ना किंवा फोक्सवॅगन व्हेन्टो यांचा विचार करावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaganpatiwai.org/index.php", "date_download": "2018-04-21T03:26:50Z", "digest": "sha1:CQSJOJFTRJ4CTOTM24LLMM44H5UUF3YH", "length": 12753, "nlines": 21, "source_domain": "mahaganpatiwai.org", "title": "प्रास्ताविक", "raw_content": "\nवाडा वा प्रासाद वास्तुशैली\nमराठेशाहीत विशेषतः शिवोत्तरकाळात आणि प्रामुख्याने पेशवाईत वाईची सर्वांगीण प्रगती झाली. तीर्थक्षेत्र म्हणून वाईचे महत्त्व वाढले, तसेच पर्यटनस्थळ म्हणूनही त्यास अलीकडे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.याचे कारण म्हणजे उत्तर पेशवाईत रास्ते घराण्यातील सरदारमंडळीनी तसेच त्यांच्या मांडलिक-आश्रितांनी दानधर्माबरोबरच अनेक प्रासाद व मंदिरे बांधली.हे प्रासाद भित्तिचित्रांनी सुशोभित केले आणि मंदिरे चुनेगच्चीतील मूर्तीनी अलंकृत करण्यात आली. हे मध्ययुगीन वास्तुशिल्पशैलीने नटलेले कलावशेष पर्यटकांचे आकर्षण बनले असून त्यांचा आढावा प्रस्तुत लेखात घेतला आहे.\nवाई व तिच्या परिसरात लहान-मोठी शंभराहून अधिक मंदिरे होती. यांतील काही जमीनदोस्त झाली आहेत, तर काहींची पडझड झाली आहे; मात्र काही अजूनही सुस्थितीत आहेत. यांतील बहुसंख्य मंदिरे कृष्णा नदीच्या काठी,काही प्रत्यक्ष नदीपात्रात, तर काही नदीपासून उत्तरेला नैसर्गिक सपाटीवर तसेच नदीच्या दक्षिण काठावर( सिद्धेश्वर,वाकेश्वर) बांधलेली आढळतात. यांपैकी ढुंड़िविनायक,भद्रेश्वर, वाकेश्वर, सिद्धेश्वर,महाकाली,रोकडोबा वगैरे मंदिरे शिवकालीन असून अन्य मंदिरे ही पेशवेकालीन छत्रपती शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत(इ.स.१७०८-४९ )आणि त्यानंतरच्या विशेषतः उत्तर पेशवाई काळातील आहेत. ही सर्व मंदिरे वास्तुशिल्पशैलीच्या दृष्टीने माळव्यातील भूमीज या उपवास्तुशैलीतून उत्क्रांत झालेल्या नागरशैलीत(इंडो-आर्यन)बांधलेली आहेत.ही शैली प्रथम यादव व शिलाहार वंशांतील राजांनी विकसित केली. पुढे तीत हेमाद्री उर्फ हेमाडपंथ या यादवांच्या करणाधिपमंत्र्याने काही बदल केले. या बदलांमुळे मंदिरवास्तूतील शिल्पकला जवळजवळ संपुष्टात येऊन त्यास केवळ वास्तुरूप प्राप्त झाले आणि ती वास्तुशैली हेमाडपंती शैली या नावाने प्रसृत झाली. तथापि या शैलीतील काही मंदिरे ही वास्तुशिल्प म्हणता येतील, अशी रेखीव, लक्षवेधक आणि आकर्षक आहेत.पुढे या शैलीस नव-यादव हे नामाभिधान मिळालेआणि त्यात इंडो-सॅरसॅनिक किंवा आदिलशाही (इस्लामशैली) शैलीतील काही वास्तुविशेष आणि स्थानिक घटकांची सरमिसळ झाली.शिवाय दाक्षिणात्य व मुस्लिम वास्तुशैलींच्या विशेषत; आदिलशाही (इस्लामी) वास्तुशैलीच्या घटकांचे मिश्रण होऊन एक स्वतंत्र मराठा वास्तुशैली प्रचारात आली. या शैलीत शिखरांच्या रचनेत आदिलशाहीकालीन फुगीर (कलशाच्या) घुमटाचा व मनोऱ्यावर प्रभाव अनुक्रमे आमलक , कुंभ आणि शिखराच्या उभटपणात दिसतो; तर गर्भगृहाच्या दगडी भिंतीवर चुना व विटांच्या काही शिखरांच्या बांधकामात दक्षिणेकडील गोपुरांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्यातील आयताकार, अष्टकोनीय वा अनेककोनीय योजनाप्रकार आढळतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तासगाव (सांगली जिल्हा) येतील गणपती मंदिराच्या प्राकारातील गोपूर होय.मात्र मूळ नागर वास्तुशैलीचे परंपरागत घटक वा अभिलक्षणे तशीच राहिली असून शिल्पांचे अलंकरण पूर्णतः संपुष्टात आले आहे . त्यामुळे साहजिकच वास्तुशैलीला प्राधान्य प्राप्त झाले.वास्तुशास्त्रदृष्ट्या या मंदिरांचे मूळ विधान आराखडे चतुरस्त्र किंवा क्वचित तारकाकृती असून शिखरच्या बांधकामात आयताकार,अष्टकोन वा अनेक कोन दृग्गोचार होतात. बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखराच्या खालच्या भागाचे बांधकाम पायापर्यंत घडीव दगडांमध्ये केलेले आहे आणि शिखरे वीट व चुन्यात बांधली आहेत. मराठ्यांच्या दक्षिण व उत्तर हिंदुस्तानातील संचारा- संपर्कामधून इस्लामी व दक्षिणात्य वास्तुघटक मराठा मंदिराच्या वास्तुशैलीत प्रविष्ट झाले आहेत; कारण तिकडचे कारागीर मराठ्यांसोबत आल्याच्या नोंदी आहेत. या एकाच वास्तुशैलीची अनेक मंदिरे शहरात विखुरलेली आढळतात. या सर्व मंदिरांत महादेवाच्या मंदिरांचे प्रमाण जास्त आहे. त्यातील वाकेश्वर ,चक्रेश्वर ,त्रिशुलेश्वर,उमामहेश्वर,बानेश्वर,भद्रेश्वर, कोटेश्वर , गंगारामेश्वर,रामेश्वर, काशीविश्वेश्वर ,कालेश्वर,गोविंदरामेश्वर ही शिवमंदिरे असून इतर मंदिरांत महागणपती (ढोल्या गणपती), महालक्ष्मी, महाविष्णू,व्यंकटेश, दत्तात्रेय,ढूडीविनायक, कालीमाता वगैरे अन्य देवतांची मंदिरे आहेत.\nकालदृष्ट्या या मंदिरांचे तीन स्वतंत्र विभाग पडतात. मराठा अमलातील विशेषतः शिवकालातील(१६४७ ते १७०७), पूर्व पेशवाईतील(१७०८ ते १७४९)आणि उत्तर पेशवाईतील(१७४९ ते १८१८)व नंतरची मंदिरे होत.\nवाकेश्वर, सिद्धेश्वर व ढूडीविनायक(गणपती)ही मंदिरे त्यांवरील शिल्पे, गर्भगृहातील वितान (छत) आणि दगडी स्तंभ यावरून शिवपूर्वकाळातील पण यादव काळानंतरची सुमारे पंधराव्या-सोळाव्या शतकांतील असावीत.शांताश्रम समाधी १७१९ बाणेश्वर (१७४२ ) काळेश्वर १७४४ कौंतेश्वर १७४८ वगैरे काही फारच थोडी पूर्व पेशवाईतील वाईतील मंदिरे असून उर्वरित बहुतेक मंदिरे उत्तर पेशवाईतील,प्रामुख्याने रास्ते घराण्याकडे सरंजाम व सरदारकी आल्या नंतरची किंवा त्यांच्या आश्रितांनी-सावकारांनी बांधलेले आहेत.त्यानंतरही ही मंदिरवास्तुबांधणी पुढे १९ व्या शतकात चालू होती. ह्या काळात रामेश्वर (१८०३) व्यंकटेश (इ.स.१८६१),कोटेश्वर(इ.स.१८७०),पुलाखाली दत्तात्रेय (इ.स.१८६१), राधाकृष्ण(मथुरापुरी- १९०८)वगैरे मंदिरे याच वास्तुशैलीत बांधली गेली.सामान्यतः या मंदिरातून गर्भगृह व सभामंडप ही दोनच दालने आढळतात.काही मंदिरे तर फक्त गर्भगृह व पुढे छोटा सोपा एवढीच आहेत,मात्र काही मोठ्या मंदिरातून(काशीविश्वेश्वर)गर्भगृह,अंतराळ,रंगमंडप वा सभामंडप आणि नंदीमंडप ही प्रमुख दालने आढळतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/drama", "date_download": "2018-04-21T03:45:02Z", "digest": "sha1:KHU5HGS4W42U6U6DTYBAYROUM6S5GRA2", "length": 5211, "nlines": 77, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Marathi Dhamaal works cool when JavaScript is enabled!, Please enable Javascript.", "raw_content": "\nदिग्दर्शक : कुमार सोहोनी\nनिर्माता : मुकेश शिपुरकर\nकलाकार : डॉ. अमोल कोल्हे, प्रसाद दाणी, दीपक करंजीकर, गौरीश शिपुरकर आणि सरिता मेहेंदळे\nदिग्दर्शक : मंगेश सातपुते\nनिर्माता : ग.ण.रं.ग. निर्मित\nकलाकार : श्रुजा प्रभुदेसाई, गिरीश परदेशी, संग्राम समेळ, रमेश रोकडे, सुनील खंडागळे आणि समता जाधव\nआम्ही आणि आमचे बाप\nदिग्दर्शक : आदित्य इंगळे\nकलाकार : आनंद इंगळे, अजित परब, अतुल परचुरे आणि पुष्कर श्रोत्री\nदिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी\nकलाकार : सुचित्रा बांदेकर\n९ कोटी ५७ लाख\nदिग्दर्शक : विजय केंकरे\nनिर्माता : विजय केंकरे आणि अविनाश विरकर\nकलाकार : संजय मोने, आनंद इंगळे. सुलेखा तळवलकर, मंगेश साळवी, विवेक मोरे\nदिग्दर्शक : अंकुर काकतकर\nनिर्माता : गोपाल अलगेरी आणि तनुजा कुलकर्णी\nकलाकार : सुप्रिया पाठारे, साईंकीत कामत आणि अदिती द्रविड\nदिग्दर्शक : नीरज शिरवईकर, सुदीप मोडक\nनिर्माता : नरेन चव्हाण, अभिजीत साटम, रूजूता चव्हाण\nकलाकार : स्वानंदी टिकेकर, सुमीत राघवन\nदिग्दर्शक : विजय केंकरे\nनिर्माता : संदेश भट आणि मधुकर रहाणे\nकलाकार : संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहोकरे\nदिग्दर्शक : निपुण धर्माधिकारीने\nनिर्माता : सुबक निर्मित\nकलाकार : अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सिध्देश\nदिग्दर्शक : संचित वर्तक\nनिर्माता : पुष्पराजन नायर\nकलाकार : नयन जाधव, सीमा घोगळे - पारकर, मधु शिंदे, दर्शन बंगे, गौरी महाजन आणि समीर पेणकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/amhi-doghi", "date_download": "2018-04-21T03:47:42Z", "digest": "sha1:AJMMXNKNIZU3JTCXEHZOK2WROR3W3MZ6", "length": 2220, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Amhi Doghi | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : प्रतिमा जोशी\nनिर्माता : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट\nनिर्मितीसंस्था : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट\nकलाकार : मुक्ता बर्वे, प्रिया बापट\nसंवांद : भाग्यश्री जाधव\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/84", "date_download": "2018-04-21T04:07:04Z", "digest": "sha1:IYHQTFPDK7WEJ5JQRYKI3WHCETXOM3ZN", "length": 4666, "nlines": 71, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "आज ना उद्या... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nबीज लावले, रुजेल आज ना उद्या\nवृक्ष गोजिरा झुलेल आज ना उद्या\nएवढ्यात आवरू नकोस पाकळ्या\nगंध अंगणी भरेल आज ना उद्या\nजे तुला हवे तसेच गीत गात जा\nगीत चांगले सुचेल आज ना उद्या\nदाटली अमा जरी अता सभोवती\nचांद अंबरी असेल आज ना उद्या\nना दिलीस माउलीस हाक तू जरी\nमाउलीच हंबरेल आज ना उद्या\nशोध राजसा प्रकाश तू तुझा तुझा\nज्योत अंतरी जळेल आज ना उद्या\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ असेलही... नसेलही... अनुक्रमणिका आजकाल मी मनातल्या मनात बोलतो\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nमालक, मुकादम आणि मजूर\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2/pptct-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T03:35:23Z", "digest": "sha1:4QZIR3GLUK6ZM43AGQVEINA6ZPACRE3Y", "length": 7949, "nlines": 98, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "PPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ एड्स शासनाने एड्स बाबत घेतलेली दखल PPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम\nPPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम\nवैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढावा घेणारे पहिले भेटसत्र २६ एप्रिल २००२ मधे हॉटेल नगिना, भायखळा येथे घेण्यात आले.\nवैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढावा घेणारे दुसरे भेटसत्र ७ ऑगस्ट २००२ मधे घेण्यात आले.\nवैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढाव घेणारे तिसरे भेटसत्र २० आणि २१ मार्च २००३ मधे हॉटेल अरोरा टॉवर्स, पुणे येथे घेण्यात आले.\nजिल्हा पातळीवरील रुग्णालयांच्या गटनेत्यांचे (PPTCT) पहिले भेटसत्र ८ मे २००३ रोजी घेण्यात आले.\n(PPTCT) वैद्यकीय विद्यालयातील प्रयोगशाळेच्या तज्ञांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम नारी येथे २६ ते ३० मे २००३ या कालावधीत घेण्यात आले.\nसमुपदेशन या विषयांवर (PPTCT) कार्यक्रमांतर्गत निवासी डॉक्टरांचे प्रशिक्षण २४ ते २७ जुन या कालावधीत राबवण्यात आले.\n२८ जुलै ते २ ऑगस्ट २००३ मधे नव्याने नियुक्ती केलेल्या समुपदेशकांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम घेण्यात आले.\n१४ ते १७ ऑगस्ट २००३ या कालावधीत निवासी डॉक्टरांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम घेण्यात आले.\nचौथी राज्यस्तरीय आढावा बैठक २ सप्टेंबर २००३ रोजी घेण्यात आली.\nजिल्हास्तरीय रुग्णालयांची राष्ट्रीय बैठक ८ व ९ ऑक्टोंबर २००३ मधे घेण्यात आली.\n१३ ते १७ ऑक्टोंबर २००३ मधे प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण राबवण्यात आले.\n३० नोव्हेंबर २००३ रोजी कोल्हापुर येथे व १५ जानेवारी २००४ रोजी सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.\n१२ आणि १३ फेब्रुवारी २००४ या कालावधीत अमरावती येथे वैद्यकीय अधिकारी आणि अकोला रुग्णालयातील PHNS स्त्रीयांसाठी समुपदेशनावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.\nसमुपदेशकांसाठी, गटनेत्यांसाठी व सुक्ष्मजीवतज्ञांचे पाचवे राज्यस्तरीय आढावा घेणारे भेटसत्र २५ व २७ मार्च २००४ रोजी आयोजित करण्यात आले.\nसमुपदेशकांसाठी, गटनेत्यांसाठी व पॅथेलॉजिस्ट यांचे जिल्हास्तरीय भेटसत्र ६ ते ८ मे २००४ या कालावधीत घेण्यात आले.\nवैद्यकीय अधिकार्‍यांसाठी व PHNS स्त्रीयांसाठी (PPTCT) वर आधारित समुपदेशन प्रशिक्षण लातुर येथे २९ आणि ३० जुन २००४ या कालावधीत घेण्यात आले.\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nराष्ट्रीय एड्स नियंत्रणात्मक उपक्रम\nराष्ट्रीय एड्स नियंत्रणाची उद्दिष्ट्ये\nPPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम\nएड्स प्रतिबंधन शैक्षणिक कार्यक्रम\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bhrung.blogspot.com/2011/10/blog-post.html", "date_download": "2018-04-21T03:56:20Z", "digest": "sha1:ZWBBYEKTIWN73T2K5R23ISSXFYAYCELO", "length": 11115, "nlines": 198, "source_domain": "bhrung.blogspot.com", "title": "गुंजारव: सुरई", "raw_content": "\nसापडाया लागलो आता कुठे माझा मला मी\nजीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे \nसुराही (हिंदुस्तानी भाषेतील माझ्या काही गज़ला)\nमुंगी उडाली आकाशी...अन्‌ पडली तोंडघशी \nमनोगत दिवाळी अंक २०१२\nमनोगत दिवाळी अंक २०११\nमनोगत दिवाळी अंक २०१०\nमनोगत दिवाळी अंक २००९\nमनोगत दिवाळी अंक २००८\nमनोगत दिवाळी अंक २००७\nश्री. हरिवंशराय बच्चन ह्यांच्या 'मधुबाला' कवितासंग्रहातील 'सुराही' ह्या कवितेचा भावानुवाद.\nमी एक सुरई ती हालेची\nमी एक सुरई ती मदिरेची\nमदिरालय माझे मंदिर अन्‌\nसमजून पुजारी नित धरती\nमी एक सुरई ती हालेची\nहोते आकर्षित चित्त इथे.\nमी एक सुरई ती मदिरेची\nमानवतेचे हे मंदिर अन्‌\nकेवळ मज्जाव तया आहे\nमी एक सुरई ती हालेची\nसर्वांना मान समान इथे,\nसर्वां वरदान समान इथे,\nमी शंभूसम लहरी दाता,\nमुक्तीचे सहजी दान इथे;\nमी एक सुरई ती मदिरेची\nह्या मंदिरात पूजन माझे,\nभाग्यावर अपुल्या खुश होती\nसारे घेउन दर्शन माझे;\nज्या तपामुळे पोचले इथे\nपाहून झलक अन्‌ घ्या त्याची.\nमी एक सुरई ती हालेची\nचढविले चितेवर मग मजला,\nजळुनी जरि राख चिता झाली,\nमी उरले, जरि मी मातीची.\nमी एक सुरई ती मदिरेची\nमी मृत्युंजय झाले आहे,\nदैवी महिमा ठरले आहे,\nमनुजाच्या नीरस जन्मी मी\nह्या एक गुणास्तव मी आत्मा\nमी एक सुरई ती हालेची\nमधुने मजला ते नाहविती,\nमग प्याले ते मजला दिसती,\nपूजा ऐसी ह्या भूलोकी\nझाली का कुठल्या प्रतिमेची\nमी एक सुरई ती मदिरेची\nमातीची प्रिय दुहिता झाले,\nमधु प्राशुनिया तोषित झाले,\nझुळझुळता एक झरा झाले,\nतो रव ऐकुन पंडित-मुल्ला\nमी एक सुरई ती हालेची\nत्यांची मनधरणी का करणे\nका त्यांच्या शापा घाबरणे\nमी स्वये स्वर्ग घेउन फिरता\nका उद्या उगेस्तो वाट बघे\nकोणी जे आज मिळे त्याची\nमी एक सुरई ती मदिरेची\nउपदेश हाच देते चढुनी -\n“क्षण-क्षण आयुष्याचा घ्या हो\nमग अंतिम यात्रा एकट्याची.”\nमी एक सुरई ती हालेची\nकिती अल्प काळ मानव-जीवन,\nमग त्यावर का इतके बंधन;\nअसता जर केवळ मद्येच्छुक,\nप्राशू शकता तो सरते क्षण,\nमी एक सुरई ती मदिरेची\nवाटपात मधुच्या मी रमते,\nअगणित मुखात भरते मदिरा,\nतरि कमी कधीही नच पडते,\nजेथे जेथे फिरते तेथे\nआरोळी उठते \"दे, दे\" ची.\nमी एक सुरई ती हालेची\nमाझे पीणे आहे सिंचन\nआनंद तयांना अन्‌ माझी\nमी एक सुरई ती मदिरेची\nधुंदित करणे सोपे नाही,\nमधुने तृष्णा भागत नाही;\nतापांनी उर मम पाझरले,\nही मद्याची धारा नाही\nमी एक सुरई ती हालेची\nमधुपान तुम्ही कोठे केले\nनिज रक्त तुम्हा मी दान दिले\nउर आक्रंदत होते माझे,\nपरि तोंडाने गायन केले\nजग ज्याला मम कविता म्हणते\nमी एक सुरई ती मदिरेची\nLabels: Madhubala, poetry, translation, अनुवाद, कविता, भाषांतर, मधुबाला, सुरई, सुराही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.creapublicidadonline.com/mr/categoria-producto/vine/", "date_download": "2018-04-21T03:34:20Z", "digest": "sha1:DSHHLLVZT5EQGOAAIOICIHWYEM7L3HCJ", "length": 7764, "nlines": 128, "source_domain": "www.creapublicidadonline.com", "title": "VINE archivos - Comprar Seguidores Baratos.", "raw_content": "\nआवडी खरेदी – फोटो / व्हिडिओ\nआवडी खरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी पोसिटिव / नकारात्मक टिप्पण्या\nFanpage खरेदी करणे पसंत\nReproductions (उच्च धारणा) खरेदी\nखरेदी – थेट व्हिडिओ\nशेअर / शेअर खरेदी\nखरेदी ऑटो retweets / आवडी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nघर / द्राक्षांचा वेल\nरेट 4.50 5 पैकी\nखरेदी लूप्स द्राक्षांचा वेल\nहे खरेदी सूचीत टाका\nएक श्रेणी निवडाफेसबुक लोक टिप्पण्या पॅरा Fanpage आवडी प्रकाशन Fanpage आवडी गट सदस्य प्रतिक्रिया व्हिडिओ दृश्य तारे आढावा अनुयायीgoogle +Instagram टिप्पण्या खाती छाप आवडी दृश्य अनुयायी स्वयंचलित सेवासंलग्न कनेक्शन कर्मचारी मित्रांनी केलेल्या शिफारशी गट सदस्य शिफारसी अनुयायीPeriscope आवडी अनुयायीकरा आवडी Repins अनुयायीवेब स्थितीShazamUncategorizedSnapchat अनुयायीSoundCloud डाउनलोड आवडी गट सदस्य पुन्हा पोस्ट करा दृश्य अनुयायीSpotifyटेलिग्रामवेब रहदारीट्विटर खाती छाप मला हे आवडले दृश्य retweets अनुयायीजाणारीद्राक्षांचा वेल आवडी लूप्स Revines अनुयायीYouTube टिप्पण्या खाती आवडलेले आवडी स्थिती दृश्य Reproductions (उच्च गुणवत्ता) शेअर सदस्य\nOfertas यु ट्युब पॅक पासून: 27,00€ पासून: 24,99€\nखरेदी Soundcloud आवडी पासून: 3,00€\nयु ट्युब सदस्य खरेदी\nपासून: 7,00€ पासून: 5,99€\nदृश्य पोस्ट टेलिग्राम खरेदी पासून: 4,00€\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहे खरेदी सूचीत टाका\nआपण सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव असणे ही साइट कुकीज वापरते. आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे कुकीज स्वीकार व स्वीकृती करण्याची आपली संमती देत ​​आहेत ब्राउझ सुरू असेल तर आमच्या कुकीज धोरण\nआपण एक व्हाउचर 25 € इच्छिता\nमेल (Gmail जाहिराती फोल्डर) तपासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T04:15:30Z", "digest": "sha1:FL3T6GTM4HLEHLOMBH75Z3N5M3MWXI5H", "length": 12767, "nlines": 228, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळ बास्केटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1)\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२०\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२\n१९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६\n१९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २०००\n२००४ • २००८ • २०१२\nबास्केटबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९३६ सालापासून खेळवला जात आहे. त्यापूर्वी १९०४ सालच्या स्पर्धेत हा खेळ केवळ प्रदर्शनीय होता (पदके बहाल करण्यात आली नाहीत). महिलांची बास्केटबॉल स्पर्धा १९७६ पासून सुरू आहे.\nबर्लिन अमेरिका १९-८ कॅनडा मेक्सिको २६-१२ पोलंड\nलंडन अमेरिका ६५-२१ फ्रान्स ब्राझील ५२-४७ मेक्सिको\nहेलसिंकी अमेरिका ३६-२५ सोव्हियेत संघ उरुग्वे ६८-५९ आर्जेन्टिना\nमेलबर्न अमेरिका ८९-५५ सोव्हियेत संघ उरुग्वे ७१-६२ फ्रान्स\nरोम अमेरिका बाद फेरी नाही सोव्हियेत संघ ब्राझील बाद फेरी नाही इटली\nटोकियो अमेरिका ७३-५९ सोव्हियेत संघ ब्राझील ७६-६० पोर्तो रिको\nमेक्सिको सिटी अमेरिका ६५-५० युगोस्लाव्हिया सोव्हियेत संघ ७०-५३ ब्राझील\nम्युनिक सोव्हियेत संघ ५१-५० अमेरिका क्युबा ६६-६५ इटली\nमाँत्रियाल अमेरिका ९५-७४ युगोस्लाव्हिया सोव्हियेत संघ १००-७२ कॅनडा\nइटली सोव्हियेत संघ ११७-९४\nलॉस एंजेल्स अमेरिका ९६-६५ स्पेन युगोस्लाव्हिया ८८-८२ कॅनडा\nसोल सोव्हियेत संघ ७६-६३ युगोस्लाव्हिया अमेरिका ७८-४९ ऑस्ट्रेलिया\nबार्सिलोना अमेरिका ११७-८५ क्रोएशिया लिथुएनिया ८२-७८\nअटलांटा अमेरिका ९५-६९ युगोस्लाव्हिया लिथुएनिया ८०-७४ ऑस्ट्रेलिया\nसिडनी अमेरिका ८५-७५ फ्रान्स लिथुएनिया ८९-७१ ऑस्ट्रेलिया\nअथेन्स आर्जेन्टिना ८४-६९ इटली अमेरिका १०४-६९ लिथुएनिया\nमाहिती बीजिंग अमेरिका ११८–१०७ स्पेन आर्जेन्टिना ८७–७५ लिथुएनिया\nमाँत्रियाल सोव्हियेत संघ बाद फेरी नाही अमेरिका बल्गेरिया बाद फेरी नाही पोलंड\nमॉस्को सोव्हियेत संघ 104–73 बल्गेरिया युगोस्लाव्हिया 68–65 हंगेरी\nलॉस एंजेल्स अमेरिका 85–55 दक्षिण कोरिया चीन 63–57 कॅनडा\nसोल अमेरिका 77–70 युगोस्लाव्हिया सोव्हियेत संघ 68–53 ऑस्ट्रेलिया\nएकत्रित संघ 76–66 चीन अमेरिका 88–74 क्युबा\nअटलांटा अमेरिका 111–87 ब्राझील ऑस्ट्रेलिया 66–56 युक्रेन\nसिडनी अमेरिका 76–54 ऑस्ट्रेलिया ब्राझील 84–73 दक्षिण कोरिया\nअथेन्स अमेरिका 74–63 ऑस्ट्रेलिया रशिया 71–62 ब्राझील\nमाहिती बीजिंग अमेरिका 92–65 ऑस्ट्रेलिया रशिया 94–81 चीन\n2 सोव्हियेत संघ 4 4 4 12\n3 युगोस्लाव्हिया 1 4 2 7\n4 आर्जेन्टिना 1 0 1 2\n5 एकत्रित संघ 1 0 0 1\n6 ऑस्ट्रेलिया 0 3 1 4\n7 फ्रान्स 0 2 0 2\n11 बल्गेरिया 0 1 1 2\nक्रोएशिया 0 1 0 1\nदक्षिण कोरिया 0 1 0 1\nसर्बिया आणि माँटेनिग्रो 0 1 0 1\n17 लिथुएनिया 0 0 3 3\nमेक्सिको 0 0 1 1\nतिरंदाजी • अ‍ॅथलेटिक्स • बॅडमिंटन • बेसबॉल • बास्केटबॉल • बीच व्हॉलीबॉल • बॉक्सिंग • कनूइंग • सायकलिंग • डायव्हिंग • इकेस्ट्रियन • हॉकी • तलवारबाजी • फुटबॉल • जिम्नॅस्टिक्स • हँडबॉल • ज्युदो • मॉडर्न पेंटॅथलॉन • रोइंग • सेलिंग • नेमबाजी • सॉफ्टबॉल • जलतरण • तालबद्ध जलतरण • टेबल टेनिस • ताईक्वांदो • टेनिस • ट्रायथलॉन • व्हॉलीबॉल • वॉटर पोलो • वेटलिफ्टिंग • कुस्ती\nआल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक सामायिक • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग\nबास्क पेलोटा • क्रिकेट • क्रोके • गोल्फ • जु दे पौमे • लॅक्रॉस • पोलो • रॅकेट्स • रोक • रग्बी युनियन • रस्सीखेच • वॉटर मोटोस्पोर्ट्स\nउन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/guru-pournima-marathi/%E0%A5%A5-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%83-%E0%A5%A5-108071600029_1.html", "date_download": "2018-04-21T04:08:34Z", "digest": "sha1:KZODHZ7CTAOQHQ76X2GYQYFFSLV5QHOB", "length": 10735, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "॥ गुरुस्तुतिः ॥ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n॥ गुरुस्तुतिः ॥ अखण्ड-मण्डलाकारं व्याप्तं येन चराऽचरम्‌\nतत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः\nसच्चिदानन्दरूपाय तस्मै श्रीगुरवे नमः॥२॥\nचक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥३॥\nगुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥४॥\n॥ इति गुरुस्तुतिः समाप्ता ॥\n॥ गुरुवर अष्टक ॥\nतस्मै श्री गुरवे नम:\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/node/88", "date_download": "2018-04-21T04:16:02Z", "digest": "sha1:M5I6K5BMLQUCLN2OELVHJSGHRRKNWILZ", "length": 5008, "nlines": 73, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "साधी धूळ नाही | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमाझिया भाग्यात साधी धूळ नाही\nहाय, या मातीत माझे मूळ नाही\nया पुढे जाईन कोठे काय पत्ता\nआगगाडीला जिवाच्या रूळ नाही\nनाच तू पुंगी जशी वाजेल तैसा\nनागराजा हे तुझे वारूळ नाही\nनेहमी चौकोन त्यांचे गोल होते\nमी गुण्याने आखुनी वर्तूळ नाही\nका कळेना मी इथे धावून आलो\n(तारकांना धावण्याचे खूळ नाही\nअंगणी येतात का काटेच माझ्या\nमोगरा मी लावला, बाभूळ नाही\nपेरला होता शिवारी प्राण आम्ही\nआमच्या पानात का तांदूळ नाही\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\n‹ सखीमुळे... अनुक्रमणिका सारे तुझेच होते ›\nया सारख्या इतर कविता\nपंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो\nदगडांनी सतत दगडच रहायला हवं\nमागच्या पानावरून पुढे सुरु\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://prayogmalad.org/about-prayog-malad/", "date_download": "2018-04-21T03:54:59Z", "digest": "sha1:N2ZFKZSJ45L3OJPLIEUDX3OD7NB65B3A", "length": 5367, "nlines": 32, "source_domain": "prayogmalad.org", "title": "About Prayog Malad | प्रयोग मालाड About Prayog Malad | प्रयोग मालाड", "raw_content": "\nप्रयोग मालाड संस्थेबद्दल | About Prayog Malad\nज्ञान, सेवा, कला व क्रीडा क्षेत्रातील विविध समाजसेवी उपक्रम अंगिकारणारी ”प्रयोग मालाड” ही उपनगरातील एक मान्यवर संस्था आहे.\n१९७८ सालीस्थापन झालेल्या या संस्थेने प्रारंभीच्या काळात पथनाट्य, गच्चीनाट्य ( टेरेस शो), विविध एकांकिका स्पर्धा, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवून मुंबईतील प्रायोगिक नाट्य चळवळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे.\nवैद्यकीय चिकित्सा शिबिरांच्या भव्य आयोजनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे नाव मानाने घेतले जाते. १९८० ते १९८५ काळात मुंबई, लांजा-रत्नागिरी, चोपडा-जळगाव आणि वरुड-अमरावती येथे आयोजिण्यात आलेल्या भव्य वैद्यकीय शिबिरांत रुग्णांना मोठ्या प्रमाणात औषध व गोळ्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. रुग्णसेवेच्या या पवित्र कार्यात के.ई.एम्. रुग्णालयातील अनेक तज्ञ डॉक्टरांचा मोलाचा सहभाग लाभला.\nआंतरशालेय बुद्धीकसोटी स्पर्धा, आतंर-महाविद्यालयीन वैयक्तिक अभिनय स्पर्धा, छायाचित्र-भिंन्तिपत्रके स्पर्धा आणि रंगावली प्रदर्शन आदी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, एड्स, मतीमंद-विकलांग बालके आदी विषयांबाबत जनजागृती व जन प्रबोधानाचे कार्य संस्थेतर्फे प्रतिवर्षी हाती घेण्यात येते.\nखो-खो बरोबरच मल्लखांब या भारतीय खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने या खेळांचे तंत्रशुद्ध शिक्षण देणारे उपनगरातील पहिले प्रशिक्षण केंद्रसंस्थेतर्फे सुरु करण्यात आले आणि त्यास पालक आणि विद्यार्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १९९८ साली भव्य सोहळ्यात संपन्न झालेली राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा आणि मल्लखांब निवड स्पर्धा संस्थेच्या आजवरच्या दर्जेदार परंपरेला साजेशीच होती. संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षित खेळाडूंनी विविध राज्यस्तरीय आणि आंतरराज्य स्पर्धांमध्ये उच्च दर्जाच्या प्राविण्याचे प्रदर्शन करून देशभरात संस्थेची प्रतिष्ठा वाढविलेली आहे.\nसंस्था नोंदणी क्र.: BOM 232/78 GB BSD बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० रजि. नं. एफ. - ४९६७ - मुंबई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/widambane?page=2", "date_download": "2018-04-21T04:09:48Z", "digest": "sha1:IG6W2NOVMHXMRHEA4L5XAEJCONHZTZSR", "length": 9694, "nlines": 126, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "विडंबन | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार\nगळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ\nगाढवा तू चष्मा सांभाळ\nहाती तुझीया स्र्माल नाही\nपदर कुणाचा जवळही नाही\nनाक सारखे गळतच राही\nघे स्र्माल अन नाक तुझे रे पूस आता तू बाळ\nतू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतू चष्मा सांभाळ विषयीपुढे वाचा\nचाल: तू तेंव्हा तशी\nतू खरी आहेस जोशांची\nतू पक्की आहेस पुण्याची\nसाडी तुझी जुनी चोळी तुझी जुनी\nतुला नाही ओढ नव्याची\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतू तेंव्हा जोशी विषयीपुढे वाचा\nचाल: या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nया चिवड्यावर, या भेळीवर\nरगडा पुरी, पाणी पुरी\nपुरी टम्मशी बघुन कुणाचे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nशतदा प्रेम करावे विषयीपुढे वाचा\nचाल: नाच रे मोरा अंब्याच्या वनात\nनाच रे चोरा तांब्यांच्या घरात\nनाच रे चोरा नाच\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nनाच रे चोरा विषयीपुढे वाचा\nसखी बैल आला मारका\nचाल: सखी मंद झाल्या तारका\nसखी बैल आला मारका\nआता तरी पळशील का\nती गाय तेथे देखणी\nआली तशी गेली गुणी\nतो बैल बघतच राहिला\nत्या गवत तू देशील का\nहे गवत आहे चांगले\nम्हणुनी उरे काही उणे\nतू पूर्तता करशील का\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nसखी बैल आला मारका विषयीपुढे वाचा\nनाच रे चोरा - विडंबन संग्रह 1\nनाच रे चोरा हा माझा ऑनलाईन विडंबन संग्रह. या संग्रहामधे काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची मी केलेली विडंबनं संग्रहित केली आहेत. यातील बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या दरम्यान लिहिलेली आणि मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेली आहेत. शिवय यातली काही विडंबनं ही लोकांनी कॉपी-पेस्ट करून ईमेलद्वारे मुक्‍तपणे वाटलेलीही आहेत. अशी वाटली गेलेली विडंबनं काही जणांनी काही ठिकाणी गाऊन, वाचून सादरही केलेली आहेत खरंतर विडंबन गीताला आणि विडंबनकारालाही आपल्या समाजात फारशी प्रतिष्ठा मिळालेली दिसत नाही. अशा स्थितीत या विडंबनांचा झालेला प्रसार मला नेहमीच आश्चर्यकारक वाटत आला आहे.\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nनाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sanjopraav.wordpress.com/2013/09/08/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T03:58:59Z", "digest": "sha1:XXIIH7AKXMWN3BLHS2HNHED2I6E7IP5C", "length": 5801, "nlines": 132, "source_domain": "sanjopraav.wordpress.com", "title": "उत्क्रांती | sanjopraav", "raw_content": "\nकत्तलीच्या वाटे झुंजती कोंबडे\nबोलरोंची रांग स्कॉर्पिओंची रांग\nब्रेस्लेटे रेबॅन आयफोन रेबॉक\nविवेकाला बाक सुखे देऊ\nश्रावणात गर्जे डॉल्बी दणादण\nपोपट बोलती पोपट ऐकती\nकुंठलेली मती या ठिकाणी\nनवस बोलले नवस फेडले\nपापांचे डबोले झाले रिते\nकाय भले बुरे मला काय त्याचे\nधरु काये वाचे मग्रुरीही\nरस्त्यावर थुंकी विष्ठा आणि बोळे\nयातुनि उमाळे दिव्य सनातन\nओरबाडू आज ओरबाडू उद्या\nशिकवू ही विद्या मुलाबाळां\nमेल्या म्हातारीच्या दिवसांची नशा\nजितेपणी आशा अर्ध्या भाकरीची\nशुभ शकुनांचे पुनीत दिशांचे\nशेंबडे नागडे रस्त्यांत भणंग\nचोरे मन अंग पांढरपेशे\nकधी कोणी कोठे नाकारील सारे\nचिंबतील वाटा दाही दिशा\nजखमी धरेची छाती उकलेल\nपडतील खच भग्न शरीरांचे\nमग कुठेतरी कडाडेल वीज\nपुन्हा एक बीज अंकुरेल\nहिरवे पोपटी पुन्हा एक पान\nथिजलेले सर्व विराट विशाल\nगावंढळ जग किड्या कीटकांचे\nजाणता निसर्ग ओळखेल हाक\nLike लोड हो रहा है...\nयह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी\nअक्टूबर 15, 2013 को 9:22 पूर्वाह्न\nजवळपास एक वर्षानंतर post …\nकविता मात्र अगदी अस्वस्थ करणारी \nएक उत्तर दें जवाब रद्द करें\nवर्डप्रेस (WordPress.com) पर एक स्वतंत्र वेबसाइट या ब्लॉग बनाएँ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T04:08:57Z", "digest": "sha1:FBT5VLBUUEYUSWBJ4BHQKDU3XZHPXBJL", "length": 10810, "nlines": 153, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "आरती Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nईतर लेख धार्मिक सण आरती\n*🔯आरतीचे महत्त्व*🔯* *आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,* *तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.*’ उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती […]\nMore by धनंजय म. मोरे\nनवनाथांची आरती नवनाथ ग्रंथाची आरती दत्तात्रय आरती\nआरती आरती नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ\nनवनाथांची आरती नवनाथ ग्रंथाची आरती दत्तात्रय आरती जयदेव जयदेव जय नवनाथा | भक्तगण देवूनी सिद्ध करा || धृ || मच्छिंद्र गोरख तैसे जालींद्र्नाथ | कानिफ गहिनीनाथ नागेशासहित | चर्पटि भर्तरी रेवण मिळूनी नवनाथ | नवनारायण अवतारा संत ||१|| भक्ती शक्ती बोध वैराग्यहित | तापत्रय ते हरिती स्मरा एकचित्त | नमने चरित्र पठणे दुरितांचा अंत […]\nMore by धनंजय म. मोरे\nUncategorized धार्मिक वारकरी ग्रंथ आरती नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ\n💐 #श्री_नवनाथ ग्रंथ पारायण_पुजा_विधी💐 #तयारी:- श्री फल,सपारी12नग,नागिली पाने७नग,हलद,कुंकुं,अक्षदा, अष्टगंध, भस्म,अत्तर, गुलाब पाणी, गोमूत्र,दुध,दही,मध,तुप गावरान, तैल,कापुसवात,फुलवात, कापुर, खडिसाखर,समई,सुट्टेपैसे,लाल कपडा२.५मिटर ,चौरंग, आसन,श्री नवनाथ फोटो,ताब्या१नग,माचिस,फुले हार,फले,रुमाल,निरंजन, अगरबत्ती,धुप,ऊद,श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ,सोहले किंवा भगवी लुंगी . सकाली लवकर उठावे गोमुत्र टाकुन स्नान करावे . सुर्यांस अर्ध द्यावे तुलशीस पाणी टाकावे देवपुजा करावी मोठ्या मंडलीनां नमस्कार करावा.नियोजीत जागेवर चौरंग ठेवावा त्यावर […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1586435/new-serial-deva-shappath-on-zee-yuva/", "date_download": "2018-04-21T03:36:11Z", "digest": "sha1:WYJPGLEYFFTXW33ZCURIWTKSJIH24JXJ", "length": 8576, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new serial deva shappath on zee yuva | जाणून घ्या, ‘देवा शप्पथ’ या नव्या मालिकेची कथा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nजाणून घ्या, ‘देवा शप्पथ’ या नव्या मालिकेची कथा\nजाणून घ्या, ‘देवा शप्पथ’ या नव्या मालिकेची कथा\n‘तो येतोय…आजच्या युगात…आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी\n‘तो येतोय…आजच्या युगात…आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडत आहेत. पौराणिक मालिकांच्या भाऊगर्दीत या शब्दांनीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि ‘देवा शप्पथ’ या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/content/our-recommended-schemes", "date_download": "2018-04-21T04:03:55Z", "digest": "sha1:5Z6FG6KXS4UGC352YLDTZULLJV5BAIVD", "length": 14627, "nlines": 204, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "निवडक चांगल्या योजना | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\nBook traversal links for निवडक चांगल्या योजना\n‹ इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय Up लार्ज कँप योजना ›\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.cinemajha.com/movies/umesh-kamat-tejashree-pradhan-team-asehi-ekada-vhave/", "date_download": "2018-04-21T03:45:36Z", "digest": "sha1:BZ2W2D2IWQK6SH7JWUAF47WSDG5UFJDV", "length": 7229, "nlines": 45, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Umesh Kamat and Tejashree Pradhan team up for 'Asehi Ekada Vhave' - Cinemajha", "raw_content": "\nमाणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात आणि या नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य घडत जाते. नात्यातील चाड- उत्तर वाद – विवाद सोडवताना ‘असे हि एकदा व्हावे’ असे प्रत्येकाला नक्कीच वाटते. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असे हि एकदा व्हावे’ हा चित्रपट लवकरच तुमच्या समोर येत आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला.\nया वेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती . या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, दाखवण्यात आलेली उमेश आणि तेजश्रीची लव्हकेमिस्ट्री आपणास नक्की आवडेल. या चित्रपटामध्ये तेजश्रीचा मॉडर्न लुक असून ती आर.जे. च्या भूमिकेत तुमच्यासमोर येणार आहे . दोघांना वाटणारी प्रेमाची अनाहूत जाणीव आणि नाते स्वीकारण्यापूर्वीचे दडपण या ट्रेलरमध्ये दिसून येते. शिवाय या दोघांबरोबरच शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील आणि कविता लाड व अजित भुरे या कलाकारांची देखील झलक आपल्याला यात पाहायला मिळते. या चित्रपटातील ‘किती बोलतो आपण’ आणि ‘सावरे रंग मै’ ही दोन गाणीदेखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मराठीचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यांमधील ‘किती बोलतो आपण’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून त्याला कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तर समीर सामंत लिखित ‘सावरे रंग मै’ हे गाणे सावनी शेंडे हिने गायले आहे. शिवाय ‘भेटते ती अशी’ या गाण्याने तसेच, ‘यु नो व्हॉट’ या कवितेने रसिकांच्या मनावर यापूर्वीच मोहिनी घातली आहे.\nया चित्रपटाच्या दर्जेदार ट्रेलर लाँच बरोबरच सुमधुर गाण्यांची मैफिलदेखील झाली ज्याच्या प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद लुटला. मधुकर रहाणे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रविंद्र शिंगणें यांचे सहकार्य यात लाभले आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा ‘असे हि एकदा व्हावे’ येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पहा या चित्रपटाचा ट्रेलर :\nचित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हडाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. ‘महासत्ता २०३५’ या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/sonalee-kulkarni", "date_download": "2018-04-21T03:49:51Z", "digest": "sha1:DVYAI6V6BQEDTSYOJPHZV35MVZ35BJN3", "length": 2085, "nlines": 47, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Sonalee Kulkarni | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 6 इंच (5'6\")\nजन्म ठिकाण: पुणे, महाराष्ट्र, भारत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘चीटर’ येतोय १० जूनला प्रेषकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/35?page=18", "date_download": "2018-04-21T03:56:03Z", "digest": "sha1:IXL27LNAAVPCJP3MOUFW2ADQ2WTC6EEX", "length": 6750, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विचार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमित्रांनो, तुम्हाला कॅलिडोस्कोपधील बदलणारी नक्षी आठवतेय त्यात प्रत्यक्षात असतं ते काय त्यात प्रत्यक्षात असतं ते काय आणि आपल्याला भासत असते ते काय आणि आपल्याला भासत असते ते काय लहानपणी ही अशी दृश्ये व दृश्यबद्दल पाहणं खूप आनंददायी असतं, नाही का\nरुग्ण-उपचारक नाते दृढ करून रुग्णाचा विश्वास वाढविणे हा प्लॅसिबो या उपचारप्रकाराचा उद्देश असतो. 'प्लॅसिबो' या शब्दाचा अर्थ, 'माझ्यामुळे बरे वाटते' असा आहे.\nअलीकडे जवळ जवळ प्रत्येक वर्षी, जून किंवा जुलै महिन्यांत, पुण्याच्या पाणी पुरवठ्यामधे कपात होणार अशी बातमी कधीतरी हमखास प्रसृत केली जाते.\nपिल्लई तेव्हा का नाहि बोलले जेव्हा त्यांचे वरिष्ठ (बॉस) पाकिस्तानला आले होते\nआजच्या डॉन ह्या पाकिस्तानमधून प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रातही पिल्लई हा विषय न येता तर नवल. यावरच्या ह्या लेखाचे \"स्वैर भाषांतर\" इथे देत आहे.\nहिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे\nजालावरील चर्चा वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवते की 'नेहमीचे यशस्वी' लेखक वगळता अनेकांकडे ज्ञान, जिज्ञासा किंवा चर्चेची चिकाटी अगदीच कमी असतात.\nएका भल्या पहाटे दस्तुरखुद्द परमेश्वर एका तत्वज्ञासमोर प्रगट होऊन म्हणाला:\n\"मी तुझा कर्ता, करविता. तुझा परमेश्वर. तू या तुझ्या लहान मुलाचा मला बळी दे. मी प्रसन्न होईन. \"\nमहाराजांचा ताप मोजता येत नाही\n\"तुम्हाला दादामहाराज ठाऊक आहेत ना\nपरत एकदा जेम्स लेन\nश्री. धम्मकलाडू यांनी या विषयावर एक धागा 2,3 दिवसापूर्वीच सुरू केला होता. त्यातच प्रतिसाद न देता हा नवीन धागा मी का सुरू करतो आहे असे काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु श्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/celebrities/santosh-juvekar", "date_download": "2018-04-21T03:54:12Z", "digest": "sha1:BWMJ45KC2LAYGOBTPSYMOGRRO62ZEY2O", "length": 2073, "nlines": 45, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Santosh Juvekar | Marathi Dhamaal", "raw_content": "\nउंची: 5 फूट 7 इंच (5'7\")\nजन्म ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र, भारत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘बंध नायलॉनचे’ जोडी सुबोध आणि श्रृती पुन्हा एकदा एकत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.blogspot.com/2013/09/loan-is-demon.html", "date_download": "2018-04-21T04:00:55Z", "digest": "sha1:UMSIYFUUZRFVLW6DJS5PXEHFL43NL6MT", "length": 16884, "nlines": 212, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: Loan is demon", "raw_content": "\n'झिरो पर्सेंट लोन' अर्थात शून्य व्याज दर योजना. शून्य टक्के व्याजदर हा वरवर दिसतो तसा नाही तर तो कर्जाच्या अनावश्यक विळख्यात अडकविणारा ठरतो. त्यामुळे त्याला भस्मासुराची उपमा देणे योग्य ठरेल. विषयाचे गांर्भीय लक्षात घेता या विषयी विस्तृत माहिती जाणून घेऊ.\nमोबाइलपासून कारपर्यंत सर्वकाही शून्य टक्के व्याजदरात... बस या आणि घेऊन जा आणि आपणही सुवर्णसंधी म्हणून लगेच धाव घेतो. पण आपल्याला शून्य टक्के व्याजदरावर वस्तू देणे त्यांना कसे परवडते, हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. व्यापार करायचा सोडून हे समाजसेवा का करत आहेत का त्या शून्य दराच्या मोहात आपण आपसूक सापडतो खरे तर व्याजाची एकूण रक्कम त्या वस्तूच्या किमतीतच समाविष्ट केलेली असते. परंतु आपण मूळ किंमत आणि मासिक हप्त्यावर शून्य व्याजदराने वस्तू घेताना तिची विक्रेत्याने ठरवलेली किंमत याचे गणित न करता त्यांच्या शून्य व्याजदराच्या गळाला बरोबर लागतो. नसलेली गरज उत्पन्न करणे आणि मग त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी पर्याय देणे हा त्या मागचा महत्त्वाचा उद्देश असतो.\nमूळत: भारतीय लोक हे भोगवादी नाहीत. आपला भर अजूनही खर्चापेक्षा बचतीवर अधिक असतो. अमेरिकेत नेमके याच्या उलट आहे. तिथे एक रुपया कमवणारा सातत्याने सव्वा रुपया खर्च करतो. त्यामुळे या पंचवीस पैशाच्या सततच्या कर्जाच्या बोझ्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. २००९ ची मंदी जी अमेर‌िकेत आली त्याची मूळ कारणे त्यांच्या सवयीत होती. पण भारतात त्याची तितकी झळ जाणवली नाही. दुसऱ्या देशात राहणाऱ्या भारतीयांनासुद्धा ती सोसता आली. बचत करण्याच्या आणि गरजेपुरते खर्च करण्याच्या भारतीयांच्या सवयीमुळे हे शक्य झालं.\nपण नेमकी भारतीयांची हीच वृत्ती कंपन्यांनी बरोबर हेरली आणि ही वृत्ती काढल्याशिवाय आपले प्रॉडक्ट चालणार नाही हे ओळखले आणि या शून्य व्याजदराच्या योजना आणून गरज निर्माण केली. पण त्यामुळे लोक आता त्या जाळ्यात अलगद अडकतात.\nआपल्या घरातील टीव्ही किंवा फ्रिज कोणत्याही तक्रारीविना चालत असेल, तरीही शेजाऱ्यांनी घेतला. म्हणून किंवा प्रतिष्ठेचं म्हणून आणि मुख्य म्हणजे झिरो पर्सेंट इंट्रेस्टवर आणि झिरो डाऊन पेमेंटवर मिळतो आहे म्हणून गरज नसताना आपण तो त्वरित घरी घेऊन येतो.\n'स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग' ही एक नवी संकल्पना मल्टीनॅशनल कंपन्यांनी येथे रुजवली आणि ती सांभाळताना कर्ज काढावं लागलं तरी काढा आम्ही देतो. पण तो खोटा डोलारा सांभाळा. या अशा जीवनशैलीमुळे माणूस कर्जाच्या पाशात कसा अडकत जातो ते कळतचं नाही. पगाराच्या ५० ते ६० टक्के पैसा हा अशा हप्त्यातच जातो असे लोक मी बघितले आहेत आणि मुख्य म्हणजे ज्या वस्तूची तशी फारशी आवश्यकता नसते त्यात तो जात असतो. ज्याची उत्पादकता पण नसते. तुम्ही घर अथवा स्थावर मालमत्ता खरेदी केली आणि त्यासाठी हे हप्ते चालले तर ते वेगळं आहे. कारण दुसरी संपत्ती तुम्ही त्यातून निर्माण करता आहात.\nतसेच उठसूठ क्रेडिट कार्डवर खरेदीची सवय सुद्धा आज वाढीस लागते आहे. ती वेळीच आवरती घ्यायला हवी. आपातकालीन स्थितीत क्रेडिट कार्ड संजीवनी आहे. पण गरज नसताना वापरल्यास सावकारी पाशाचा अनुभव येऊ शकतो. कारसाठीही कर्ज घेताना रोजच्या पेट्रोलचा खर्च व मेंटेनन्स हे पकडून कर्जाचा किती हप्ता परवडू शकतो हे गणित आधीच जरूर मांडायला हवे.\nकर्ज घेणे ही पुष्कळदा अपरिहार्यता असते. गरज असते. त्यावेळेस ते घेणे उचितच आहे. पण बाकी वेळेस वस्तू खरेदीसाठी कर्ज घेताना थोडा विचार करा, की आपल्याला खरचं याची गरज आहे का आपलं मन आपल्याला खरं उत्तर देत असतं. फक्त ते ऐकण्याची आपली तयारी हवी. असे केल्यास आपल्या कर्ज हे मानसिक ताण न होता संपत्ती उभारण्याचं एक साधन होऊ शकतं.\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nप्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते Name of Sh...\nपैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो\nचेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना\nमुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२\nदोषी नेत्यांसाठी वटहुकुमाची ढाल\nशेअर बाजारात गुंतवणूक हवीच You should invest in sh...\nउत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budg...\nमातृत्वं उलगडणारं पुस्तक, Motherhood discovers thi...\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार, ...\nबाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_02_18_archive.html", "date_download": "2018-04-21T04:14:06Z", "digest": "sha1:MJN5V5EOWT4UQY4HDSVEHIANESNPRPYT", "length": 236570, "nlines": 3459, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 02/18/16", "raw_content": "\nमहाराणा प्रताप यांचा आज स्मृतीदिन\nउमर खालिद हाच देशद्रोही घोषणांचा मुख्य सूत्रधार - पोलीस चौकशीत कन्हैया कुमारने दिली माहिती\nनवी देहली - कन्हैया कुमारची देहली पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे. त्याने दिलेल्या माहितीत विद्यार्थी नेता उमर खालिद हा देशद्रोही घोषणांचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. खालिदनेच ९ फेब्रुवारीला विद्यापिठात कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या खालिद फरार आहे.\nकन्हैयाने पोलिसांना दिलेली माहिती\n१. उमर खालिद काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंधित आहे. त्याच्याकडे काश्मीर खोर्‍यातील संशयास्पद लोक येत असत. त्यांनीच त्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या. या कार्यक्रमात विद्यापिठाबाहेरील युवकही सहभागी झाले होते.\n२. या कार्यक्रमाची अनुमती रहित केल्यानंतर डेमॉक्रेटिक स्टुडंटस् युनियन आणि साम्यवादी संघटना यांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. त्या वेळी उमर खालिद त्याचे नेतृत्व करत होता. विद्यापीठ प्रशासन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या विरोधात खालिदनेच घोषणा देण्यास प्रारंभ केला.\n३. केवळ काश्मीरच नव्हे, तर मणीपूर, आसाम, केरळ, नागालॅण्ड आणि गोरखालॅण्ड या भूभागांना स्वतंत्र करण्याच्या घोषणा देण्यात आल्या.\n४. कार्यक्रमाच्या ५ दिवस आधी विद्यापीठ परिसरातील प्रत्येक भिंतीवर डेमॉक्रेटिक स्टुडंट्स युनियनकडून भित्तीपत्रके चिटकवण्यात आली होती.\nसनातनच्या २ साधकांचे पॉलिग्राफिक चाचणी करण्याच्या संमतीचे आवेदन शिवाजीनगर न्यायालयात सादर\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक सर्वश्री हेमंत शिंदे आणि नीलेश शिंदे यांची पॉलिग्राफिक चाचणी करण्याच्या संमतीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) शिवाजीनगर न्यायालयात आवेदन प्रविष्ट केले होते. त्या अनुषंगाने १७ फेब्रुवारी या दिवशी शिवाजीनगर न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी सनातनचे साधक सर्वश्री हेमंत शिंदे आणि नीलेश शिंदे हे त्यांच्या अधिवक्त्यांसमवेत उपस्थित होते. या वेळी त्यांनी सदर चाचणीस अनुमती असल्याचे लेखी पत्र न्यायालयास सादर केले.\nओडिशातील राऊरकेला येथून सिमीच्या ४ आतंकवाद्यांना अटक\nफरासखाना (पुणे) येथील बॉम्बस्फोटात सहभाग\nराऊरकेला - ओडिशातील राऊरकेला येथे सिमीच्या (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या) महंमद खालिद, अमजद खान, झाकीर हुसेन आणि एस्.के. मेहबूब या ४ आतंकवाद्यांना १७ फेब्रुवारीला सकाळी अटक करण्यात आली. (आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे - संपादक) कारवाईच्या वेळी आतंकवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही याला प्रत्युत्तर दिले. ओडिशा आणि तेलंगण पोलीस अन् गुप्तचर विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत या आतंकवाद्यांना अटक केली. यांच्याकडून ५ बंदुका आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे चौघे जण गेल्या ४-५ वर्षांपासून येथे रहात होते. (एका बंदी असलेल्या संघटनेचे आतंकवादी ४-५ वर्षे रहात असतांना स्थानिक पोलीस आणि गुप्तचर विभाग यांना त्याची माहिती नसणे लज्जास्पद - संपादक) कारवाईच्या वेळी आतंकवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही याला प्रत्युत्तर दिले. ओडिशा आणि तेलंगण पोलीस अन् गुप्तचर विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत या आतंकवाद्यांना अटक केली. यांच्याकडून ५ बंदुका आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे चौघे जण गेल्या ४-५ वर्षांपासून येथे रहात होते. (एका बंदी असलेल्या संघटनेचे आतंकवादी ४-५ वर्षे रहात असतांना स्थानिक पोलीस आणि गुप्तचर विभाग यांना त्याची माहिती नसणे लज्जास्पद - संपादक) हे चौघेही मध्यप्रदेशातील खांडवा भागातील रहिवासी आहेत. ते कारागृहातून पळाले होते.\nअमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने शासनाची जलयुक्त शिवार योजना कार्यरत होणार \nदेशाला असहिष्णु म्हणून झाल्यावर प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न\nअमीर खान करत आहेत, असे कुणाला वाटले, तर त्यात वावगे काय \nमुंबई - अभिनेता अमीर खान यांनी स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार योजना राबवणार आहे. अमीर खान या योजनेच्या संदर्भात लोकांशी संवाद साधणार आहेत. आरंभी प्रायोगिक तत्त्वावर पावसाळ्यापूर्वी पहिल्या सत्रात विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्र येथील प्रत्येकी शंभर गावांमध्ये ही योजना राबवली जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी व्यासपिठावर अमीर खान, जलसंधारण मंत्री सौ. पंकजा पालवे आणि या योजनेत सहभागी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना ही खर्‍या अर्थाने लोकचळवळ झाली आहे. अमीर खान यांनी ८ मासांपूर्वीच या संदर्भात चर्चा केली होती. या संदर्भात अभ्यास, चर्चा आणि संशोधन करून ही योजना आखली आहे. अमीर खान हे या योजनेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर नसून खरे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर हे या संदर्भात काम करणारे डॉ. पोळ हेच आहेत.\nकेरळच्या कन्नूरमध्ये संघ स्वयंसेवकाच्या हत्येनंतर आता भाजपच्या कार्यालयावर बॉम्बफेकीची घटना \nकाँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा \nकन्नूर (केरळ) - येथे १५ फेब्रुवारीला संघाचा स्वयंसेवक पी.व्ही. सुजीत यांच्या हत्येनंतर १७ फेब्रुवारीला येथील तालासेरीमध्ये असलेल्या भाजपच्या कार्यालयावर अज्ञातांनी एकापाठोपाठ एक असे अनेक बॉम्ब फेकले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुजीत याच्या हत्येवरून भाजप आणि माकप (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली होती. त्यातूनच बॉम्बफेक करण्यात आली का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये लवकरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत.\nभाजपच्या उदयाने व्यथित झालेले डावे पक्ष खुनाच्या राजकारणामधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते एम्.जे. अकबर यांनी केली. केरळमध्ये सातत्याने चाललेल्या हिंसाचाराच्या राजकारणाच्या संदर्भात डाव्या पक्षांकडे कोणतेही उत्तर उरलेले नाही. या राज्यामध्ये २०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. मात्र मार्क्सवादी पक्षाने हा आरोप फेटाळून लावला आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची त्याच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात येते, यासंदर्भात ५० लक्ष स्वयंसेवक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आवाज उठवावा, ही हिंदूंची अपेक्षा \nकन्नूर (केरळ) - येथील पप्पीनिसेरी गावात १५ फेब्रुवारी २०१६ च्या रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करण्यात आली. २७ वर्षीय पी.व्ही. सुजीत या स्वयंसेवकाची त्याच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखतच हत्या करण्यात आली. सुजीतला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या घरच्यांवरही आक्रमण करण्यात आले. या प्रकरणात माकप समर्थक असलेल्या ८ जणांना अटक करण्यात आली आहे.\nअरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी \nश्री हनुमानाचा अवमान केल्याचे प्रकरण\n केजरीवाल यांचे अन्य पंथियांच्या\nश्रद्धास्थानांचे असे विडंबन करण्याचे धाडस झाले असते का \nकेजरीवाल यांनी ट्विटरवर शेअर केलेले श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र\nनवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी ट्विटरवर श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र शेअर केल्याच्या प्रकरणी हिंदु लीगल सेलने देहली पोलिसांकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (हिंदु देवतांचा अनादर करणार्‍यांवर कारवाईची तत्परतेने मागणी करणार्‍या हिंदु लीगल सेलचे अभिनंदन \n१. सेलचे सचिव अधिवक्ता प्रशांत पटेल यांनी या मागणीचे अधिकृत पत्र देहली पोलिसांकडे पाठवले आहे.\n२. तेलंगण येथील धर्माभिमानी श्री. करूणा सागर करीमशेट्टी यांनीही तेलंगणच्या सायबराबाद पोलिसांकडे केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nवाजिद अली शाह महोत्सवात फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे विडंबन : राधेला अल्पवस्त्रात दाखवले \nमुसलमान व्यक्तीच्या नावे असलेल्या महोत्सवात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणे, हा समाजवादी\nपक्षाच्या शासनाचा कुटील डाव होय अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करण्याचे धाडस\nलक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेश शासनाने आयोजित केलेल्या एका महोत्सवाच्या फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे घोर विडंबन करण्यात आले. यात राधेला अल्प वस्त्रात दाखवण्यात आले.\n१. १४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या पर्यटन दिवसानिमित्त राज्यशासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे वाजिद अली शाह महोत्सव आयोजित करण्यात आला होता.\n२. या महोत्सवात राधा-कन्हैया का किस्सा या नावाने एक नाटक सादर करण्यात आले.\n३. महोत्सवाच्या आधी या महोत्सवाच्या प्रसारासाठी शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते.\nछत्तीसगडमध्ये ११ सहस्र आदिवासी महिला बेपत्ता \nनवी देहली - छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या संदर्भात बलात्कार आणि छेडछाड यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पोलिसांचाही यात सहभाग आहे; परंतु याप्रकरणी राज्यशासन काहीही कारवाई करत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. राज्यात ११ सहस्र आदिवासी महिला बेपत्ता असून त्यांच्याविषयी कोणाहीकडे आणि कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे.\nभारत-पाक सीमेवर लेझरच्या भिंती उभारणार \nआतंकवाद्यांनी देश पोखरल्यावर भारत-पाक सीमेवर उपाययोजना करणे,\nम्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे.\nपठाणकोटच्या आक्रमणानंतर सुरक्षादलाची उपाययोजना\nनवी देहली - यापुढे पाक सीमेवरून आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करू नये, यासाठी लवकरच ४० पेक्षा अधिक संवेदनशील ठिकाणी लेझरच्या भिंती उभारण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयातील एका अधिकार्‍याने दिली.\nलेझर स्रोत आणि डिटेक्टर दरम्यान येणार्‍या कोणत्याही वस्तूचा शोध घेण्याचे काम या तंत्रामध्ये करण्यात येते. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर अनुमाने ४० संवेदनशील ठिकाणे आहेत. त्यापैकी केवळ ५-६ ठिकाणीच ही उपाययोजना करण्यात आली आहे. नदीवर लावण्यात आलेल्या लेझरमधून कोणीही भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, तर मोठ्याने सायरन वाजतो. पंजाबमधील पठाणकोट आक्रमणाच्या वेळी आतंकवाद्यांनी बामियाल येथील उज नदीचा वापर केला होता. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षादलाकडून ही उपाययोजना राबवण्यात येणार आहे.\nपत्रकाराच्या प्रश्‍नावर रागावलेले तेजप्रताप यादव म्हणतात, पत्रकारांच्या पोटातही किडे असतात \nलालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि बिहारचे आरोग्यमंत्री\nतेजप्रताप यादव यांची असंवेदनशीलता \nशासकीय औषधांनी आजारी पडत असलेल्या मुलांच्या संवेदनशील विषयाला दिली बगल \nपाटलीपुत्र (पाटणा), बिहार - राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. १४ फेब्रुवारी या दिवशी पाटलीपुत्रात झालेल्या जनता दरबारात सहभागी झालेले तेजप्रताप यादव यांना एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाचा राग आला. पोटात होणार्‍या किड्यांवर शासनाने दिलेल्या औषधाने मुले आजारी का पडत आहेत या संवेदनशील प्रश्‍नावर यादव म्हणाले की, पत्रकारांच्या पोटातही किडे होतात. त्यामुळे त्यांनाही औषध द्यावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास आम्ही त्याची व्यवस्थाही करून देऊ. (यातून बिहारच्या आरोग्यमंत्र्यांची लहान मुलांच्या आरोग्याविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. असे राज्यकर्ते जनतेच्या आरोग्याची काळजी काय घेणार या संवेदनशील प्रश्‍नावर यादव म्हणाले की, पत्रकारांच्या पोटातही किडे होतात. त्यामुळे त्यांनाही औषध द्यावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास आम्ही त्याची व्यवस्थाही करून देऊ. (यातून बिहारच्या आरोग्यमंत्र्यांची लहान मुलांच्या आरोग्याविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. असे राज्यकर्ते जनतेच्या आरोग्याची काळजी काय घेणार \nमद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस्. करनन् म्हणतात, भारतात जन्माला येणे माझ्यासाठी लज्जास्पद \nसी.एस्. करनन् यांच्या सारख्या व्यक्ती भारतात जन्माला येणे, हे भारतियांसाठी\nलज्जास्पद असे राष्ट्रप्रेमी नागरिकांनी म्हटले, तर ते चुकीचे कसे ठरेल \nनवी देहली - मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस्. करनन् यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली झाली आहे. यामुळे नाराज झालेल्या न्या. करनन यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, भारतात जन्माला आल्याविषयी मला लाज वाटते आहे. मी मागासवर्गीय असल्याने माझ्याशी भेदभाव केला जात आहे. गेल्या आठवड्यात मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील समितीने करनन् यांच्या बदलीचा आदेश दिला होता. या आदेशावर स्वतः करनन् यांनीच स्थगिती आणली होती. तसेच न्या. ठाकूर यांच्याकडे या संदर्भात स्पष्टीकरणही मागितले होते. यावरूनच सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, न्या. करनन् यांच्याकडे कोणताही खटला देऊ नये. न्या. करनन् यांनी न्यायाधिशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची चेतावणी दिली आहे.\nसाधकांनो, आश्रम पहाण्यासाठी जिज्ञासू बनून येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा \nसनातनचा एक आश्रम पहाण्यासाठी एक पोलीस पत्नीसह आला होता. रात्रीच्या वेळी आलेल्या या पोलिसाने प्रथम आपली ओळख पोलीस अशी करून न देता एक जिज्ञासू म्हणून दिली होती. त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी आश्रम पहाण्यासाठी येण्यास सांगितल्यावर तो सकाळीही सपत्नीक आला. त्याला आश्रमात चालणार्‍या सेवांची माहिती दिल्यावर त्याने पोलीस असल्याचे उघड करत मला सनातनच्या राष्ट्र आणि धर्म विषयक कार्याची माहिती घेण्याची जिज्ञासा होती, असे सांगितले. त्याने आपण एका संप्रदायानुसार साधना करत असल्याची माहिती दिली.\nसनातन संस्थेच्या आश्रमांतून राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य चालत आहे. या विषयीची सर्व माहिती विविध अन्वेषण यंत्रणांना वेळोवेळी देण्यात आली आहे.\nअसे असतांना अशा प्रकारे आश्रमात येणारे पोलीस काय साध्य करू पहात आहेत पोलिसांनी त्यांची शक्ती विविध विद्यापिठांसह भारतभरात कार्यरत असणार्‍या देशद्रोह्यांना शोधण्यासाठी वापरल्यास देशातील आतंकवाद तरी अल्प होईल \n(म्हणे) कन्हैया कुमार निर्दोष आहे \nभाजपने सिन्हा यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे \nशत्रुघ्न सिन्हा यांचे राष्ट्रद्रोह्यांना पाठीशी घालणारे वक्तव्य \nनवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यापिठातील (जेएन्यु) विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार हा निर्दोष असून, त्याने भारताच्या विरोधात कोणतेही कृत्य केले नाही, असे मत भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. (देहली पोलिसांकडे कन्हैया कुमार याच्या राष्ट्रद्रोही कृत्यांचे ठसठशीत पुरावे असतांना, सिन्हा स्वत:ला पोलिसांपेक्षा अधिक शहाणे समजतात का - संपादक) संसदेवर आक्रमण करणार्‍या मंहमद अफजल याला वर्ष २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती, याचा निषेध करत जेएन्यूमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कन्हैया कुमारने भारताच्या विरोधात घोषणा दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे कन्हैया कुमारसह अन्य काही विद्यार्थ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.\nसाधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांना अनुभवायला मिळालेला आनंद आणि व्यक्त केलेली कृतज्ञता पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nलहानपणापासून धर्मशिक्षण न देण्याचा हा परिणाम आहे \nखासगी आरोग्यसेवा हा शीघ्रगतीने पैसा कमवण्याचा धंदा झाला आहे. भारतातच नव्हे; तर जगभरातील डॉक्टरांमध्ये रुग्णांना लुटण्यासाठीच्या स्पर्धा चालू आहेत. त्यात भर म्हणून आरोग्य विमा कंपन्या खतपाणी घालत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने आताच जागे होऊन शासकीय वैद्यकीय सुविधा सुधारण्यावर भर द्यावा. - डॉ. पुनम सिंह, संचालक, दक्षिण पूर्व आशिया खंड विभाग, जागतिक आरोग्य संघटना.\nनालासोपारा येथे मातृ-पितृ पूजन दिवस सोहळा उत्साहात साजरा \nनालासोपारा - हिंदु गोवंश रक्षा समिती आणि शिवसेना संयुक्त नगर शाखा यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून येथे उत्साहात साजरा केला. या वेळी मुलांनी आपले माता-पिता यांचे पूजन केले.\nया वेळी एक पालक म्हणाले, माता-पिता यांच्याविषयी आदर बाळगणे, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. श्री गणेशानेही पृथ्वीप्रदक्षिणा आपल्या मातापित्याला घातली. आमच्या मुलांनी जेव्हा आमचे पूजन केले, तेव्हा त्यांना वेगळा आनंद मिळाला. आपल्या आयुष्यात माता-पिता यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना समजले. आम्हालाही पुष्कळ आनंद झाला. माता-पिता यांचे उपकार आपण फेडू शकत नाहीत; पण कृतज्ञतेची भेट म्हणून आपण त्यांची पूजा तरी करावी.\nदेशाच्या विरोधात कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी - श्री श्री रविशंकर\nनवी देहली - देशाच्या विरोधात कुणी बोलत असेल, मग तो विद्यापिठात बोलत असो किंवा विद्यापिठाच्या बाहेर बोलत असो, त्याला कायद्याने शिक्षा मिळायलाच हवी. आणि शिक्षा द्यायची नसेल, तर कायदाच काढून टाका आणि देशभरात सांगून टाका की, देशविरोधी काहीही बोलल्यास काहीही कारवाई होणार नाही. तसेच काहीही बोलण्याची सूट असल्याची घोषणाच करून टाका, असे संतप्त मत श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले आहे.\nश्री श्री पुढे म्हणाले की,\n१. तो विद्यार्थी आहे आणि त्याने देशद्रोही वक्तव्य केले असेल, म्हणून तो योग्य कसा असू शकतो \n२. कुणीतरी भडकवल्याशिवाय ही मुले असे काही बोलणार नाहीत.\n३. जगातील कोणत्याही देशात जा, सर्वत्र देशद्रोहासाठी कायदा आहेच आणि देशद्रोहाचे कुणी उल्लंघन करत असेल, तर त्याला त्यानुसार शिक्षा मिळायलाच हवी.\n४. कायदा ही एक शिस्त आहे, सामाजिक नियम आहे. स्वातंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. मात्र देशाविरोधी कुणी बोलत असेल, तर कारवाई व्हायलाच हवी.\nशिवरायांच्या समुद्रसुरक्षेचा विसर पडल्यानेच आतंकवाद्यांकडून मुंबईवर आक्रमणाचे धाडस - पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ञ\nकाणकोण, १७ फेब्रुवारी (वार्ता.) - शिवरायांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही आदींबरोबर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या पाश्‍चात्त्य आक्रमकांशी संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले. यासाठी त्यांनी ३५० वर्षांपूर्वी स्वत:चे नौदल स्थापन केले. मालवणपासून बसरूरपर्यंत नौदल मोहीम यशस्वी केली. आज देशाला शिवरायांच्या समुद्रसुरक्षेविषयीच्या दूरदृष्टीचा विसर पडल्याने आतंकवादी शत्रूने सागरमार्गे मुंबईवर पर्यायाने देशावर आक्रमण करण्याचे धाडस केले, असे प्रतिपादन इतिहासतज्ञ श्री. पांडुरंग बलकवडे यांनी येथील डॉ. पुंडलिक गायतोंडे मैदानात आयोजित जाहीर सभेत केले.\nशिष्यवृत्ती वाटपातील अपहाराप्रकरणी राज्यातील बोगस संस्थांची सूची सिद्ध करण्यास प्रारंभ\nघोटाळ्यातील संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईच करायला हवी \nगडचिरोली - सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणार्‍या केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटपातील अपहाराप्रकरणी गठीत केलेल्या विशेष चौकशी पथकाने (टास्क फोर्सने) प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला आहे. विशेष चौकशी पथकाला ६० दिवसांत मुख्य सचिवांकडे अहवाल सादर करायचा असल्याने पहिल्या टप्प्यात राज्यातील बोगस संस्थांची सूची सिद्ध करणे चालू आहे.\n१. गडचिरोली प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये उघडकीस आलेला कोट्यवधींच्या शिष्यवृत्ती अपव्यवहारात सहभागी समाजकल्याण आणि आदिवासी प्रकल्प अधिकार्‍यांना निलंबित, तर अनेक संस्थाचालकांना अटक झाली असून त्यांची चौकशीही चालू आहे.\nअधिकोषांच्या एटीएम् यंत्रणेवर दरोडा टाकणार्‍या टोळीला पोलिसांकडून अटक \nकोल्हापूर - जिल्ह्यातील जयसिंगपूर-शिरोळ रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा या अधिकोषाचे एटीएम् यंत्रणा फोडण्याच्या सिद्धतेत असणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी १२ फेब्रुवारीला रात्री २ वाजता अटक केली. याच टोळीने १० फेब्रुवारीला भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम् यंत्रणा फोडण्याचाही प्रयत्न केला होता; मात्र त्या वेळी सिलेंडरचा स्फोट झाल्याने या टोळीने पळ काढल्याची माहिती पोलिसांना दिली. विजय पाटील, महादेव लोहार, सुनील पाटील, बलराज केसरकर आणि सागर कमलाकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी या सर्वांकडून एका कारसह १ लक्ष ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.\nजेएन्यूला पाश्‍चात्त्य देशांमधून अर्थपुरवठा - डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांचा आरोप\nडॉ. स्वामी यांचा सल्ला केंद्रशासन स्वीकारणार का \nनवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ भारतविरोधी आहे आणि त्याला पाश्‍चात्त्य देशांतून अर्थपुरवठा केला जातो, असा आरोप डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी केला आहे.\nडॉ. स्वामी पुढे म्हणाले की, मेमधील परीक्षेनंतर चार महिने विद्यापिठाला बंद ठेवले पाहिजे. परत चालू करतांना प्रत्येकाकडून त्याचे भारतीय राज्यघटनेवर आणि अखंडतेवर विश्‍वास असल्याचे शपथपत्राद्वारे लिहून घ्यावे. मात्र ज्यांच्याविरुद्ध जिहादी, नक्षलवादी आणि आतंकवादी संघटनांचे सदस्य असल्याचे पुरावे मिळाले आहेत, त्यांना विद्यापिठातून बाहेर काढावे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीचा अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रत्येकी तीन वर्षांत पूर्ण केलेला नाही, त्यांनाही विद्यापिठाबाहेर काढावे. विद्यापिठाला शंभर टक्के शासकीय अनुदान असून विद्यापीठ संसद आणि लेखापरीक्षक यांना उत्तरदायी आहे.\nपाणीपट्टी दरवाढीला जोरदार विरोध\nपुणे - प्रस्तावित पाणीपट्टीच्या दरवाढीविरोधात पुणे महानगरपालिका भवनात शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांनी १६ फेब्रुवारीला जोरदार विरोध दर्शवला. पुणे शहराला २४ घंटे पाणीपुरवठा योजनेसाठी १२ टक्के दरवाढ करण्यास स्थायी समितीने संमती दिली आहे. त्यानंतर पुढील ५ वर्षे प्रत्येकी १५ टक्के दरवाढ आणि त्यानंतर वर्ष २०४७ पर्यंत प्रत्येक वर्षी ५ टक्के दरवाढ होणार आहे. या दरवाढीच्या विरोधात नगरसेवक महापौरांच्या पुढ्यात आले. काहींनी याच्या निषेधार्थ टाळ वाजवत आंदोलन केले, तर काहींनी महापौरांची आरती केली.\nहुसेन यांच्या चित्रांवर स्वत:हून बंदी घालावी, असे राज्यकर्ते आणि पोलीस यांना का वाटत नाही त्यासाठी मागणी का करावी लागते \nकळवा येथील आर्ट फेस्टीव्हल २०१६मध्ये पिकासो ते एम्.एफ्. हुसेन हे चित्रप्रदर्शनाचे दालन उघडण्यात येणार होते. या दालनात हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न आणि अश्‍लील चित्रे काढून त्यांचा अवमान करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येणार होता. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रकार हुसेन यांचे उदात्तीकरण करण्यात येणार होते. यावर आक्षेप घेत हिंदु जनजागृती समितीने हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली होती, तसेच अन्य समविचारी संघटनांसमवेत पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करण्यात आली होती.\nडायघर, ठाणे येथे हिंदु धर्मजागृती सभा \nदिनांक : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१६\nवेळ : दुपारी ४ वाजता\nस्थळ : प.पू. स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण, डायघर गाव, कॅफेनगर, कल्याण फाटा, पो. पडले, ठाणे.\nसंपर्क : ९२२१०६७७७७, ९३२४८६८९०६\nआयोजक : डायघर ग्रामस्थ मंडळ, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती आणि हिंदु जनजागृती समिती\nबंदुकीच्या पुंगळ्या आणि गोळी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा न्यायालयाचा आदेश \nकॉ. पानसरे हत्या प्रकरण\nकोल्हापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील आक्रमणानंतर घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या आणि एक गोळी न्यायवैद्यक अन्वेषणासाठी केंद्रीय अन्वेेषण विभागाकडे (सी.बी.आय.कडे) सोपवण्याचा आदेश अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी विशेष अन्वेषण पथकाला (एस्.आय.टी.ला) दिला आहे. अन्वेषणानंतर रिकाम्या पुंगळ्या आणि गोळ्या न्यायालयात सादर करण्याचे बंधनही त्यांच्यावर घालण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक एस्.आर्. सिंह यांनी येथील अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीश बिले यांच्याकडे अर्ज करून वरील मागणी केली होती.\nराजबारी जिल्ह्यातील मंदिराच्या प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू यांची धर्मांधांकडून चोरी \nबांगलादेशातील हिंदूंवर वाढत असलेल्या आक्रमणांचे आणखी एक उदाहरण \nतथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या चष्म्यातून हिंदूंवरील आक्रमणे पाहू न शकणार्‍या\nप्रसारमाध्यमांचा निषेध करावा तितका थोडाच \nढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात श्री राधानाथ मंदिर नावाचे श्रीकृष्णाचे ३०० वर्षे प्राचीन मंदिर आहे. चट्टोपाध्याय या हिंदु कुटुंबाच्या मालकीचे असलेले हे मंदिर त्या भागात प्रसिद्ध असून या मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू यांची नुकतीच चोरी झाली. या मंदिरातील चोरीची ही घटना काही नवीन नाही.\n१. वर्ष १९९४ मध्ये या मंदिरातील श्रीकृष्णाची ३०० वर्षे जुनी मूर्ती चोरण्यात आली होती. याविषयी चट्टोपाध्याय कुटुंबाने तक्रार करूनही आणि मूर्ती परत मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करूनदेखील काही उपयोग झाला नाही.\n२. त्यानंतर या कुटुंबाने त्याच प्रकारची दुसरी मूर्ती बनवून तिची स्थापना केली. वर्ष २००४ मध्ये ती मूर्तीही चोरीला गेली.\nइसिसजवळ रासायनिक शस्त्रे आहेत - जॉन ब्रेनन, सीआयएचे प्रमुख\nइसिसच्या आतंकवादी कारवायांचा सामना करण्यासाठी भारताने काय सिद्धता केली आहे \nवॉशिंग्टन - इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेजवळ रासायनिक शस्त्रे असल्याचा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनन यांनी केला आहे. इसिसने यापूर्वीही अनेक घटनांमध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर केला असल्याचे आम्हाला माहिती आहे, तसेच लहान प्रमाणात अशी शस्त्रे बनवण्याची त्यांची क्षमता आहे, असेही ब्रेनन यांनी म्हटले आहे.\n१. आर्थिक लाभासाठी इसिस पाश्‍चिमात्य देशांना या शस्त्रांची निर्यातही करू शकते. यामुळेच या संघटनेने शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि तस्करी यासाठी वापरलेले मार्ग तोडून टाकण्याची आवश्यकता आहे, असा इशारा ही ब्रेनन यांनी दिला.\nशरणार्थींनी त्यांना आश्रय दिलेल्या युरोपीय देशांच्या परंपरांचा आदर करायला हवा \nडब्लिन, आयर्लंड - आयर्लंडमध्ये २६ फेब्रुवारीला राष्ट्रस्तरीय निवडणुका होत आहेत. या दृष्टीने दक्षिण आयर्लंडच्या कॉर्क अ‍ॅन्ड रॉस या कॅथलिक चर्चच्या प्रशासनाने आयर्लंडसमोर असलेल्या प्रमुख समस्या मांडल्या आहेत. यामध्ये युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींच्या लोंढ्यांचा त्यांच्या देशावर होत असलेल्या परिणामावर चर्चने ताशेरे ओढले आहेत. युरोपात शरणार्थींचे संकट युरोपीय देशांच्या मूलभूत संस्कृतीला आव्हान देत असल्याचे मत बिशप डॉ. जॉन बुक्ले यांनी व्यक्त केले आहे. शरणार्थींनी प्रत्येक यजमान युरोपीय देशाची मूल्ये, कायदे आणि परंपरा यांचा आदर करायला हवा, असे डॉ. बुक्ले यांचे म्हणणे आहे. बुक्ले यांचे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा सिरियाच्या शरणार्थींना मोठ्या प्रमाणात स्वीकारण्याचा आयर्लंडवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जात आहे.\nविजेचा झटका देणार्‍या काठ्या आणणारे पोलीस हिंदूंना गुंड आणि हिंसाचारी समजतात का \nधार (मध्यप्रदेश) येथे वसंतपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवस केवळ हिंदूंनाच भोजशाळेत जाण्याची अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी ८ फेब्रुवारी या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वाहनफेरी काढून हिंदूंमध्ये जागृती निर्माण केली. या वेळी शीघ्र कृती दलाच्या सैनिकांच्या हातात विजेचा झटका देणार्‍या लाठ्या आणि अत्याधुनिक शस्त्रे होती.\nधर्मनिरपेक्षतावाद्यांसाठी दादरी असहिष्णु, तर कन्नूर सहिष्णुतेचे उदाहरण आहे का \nकेरळच्या कन्नूरमध्ये संघाचा स्वयंसेवक पी.व्ही. सुजीत यांच्या हत्येनंतर आता येथील भाजपच्या कार्यालयावरही अनेक बॉम्ब फेकण्यात आले आहेत. या घटनांमागे माकप पक्षाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : कन्नूर (केरल) में संघ स्वयंसेवक की हत्या के पश्‍चात भाजपा कार्यालय पर भी अनेक बमोंद्वारा आक्रमण हुआ.\nइन अत्याचारों पर अब मीडिया चुप क्यों \nमुंबईत जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यापीठ निर्माण झाल्यास बजरंग दल त्याला योग्य प्रकारे उत्तर देईल - शंकरजी गायकर, कोकण प्रांत प्रमुख, बजरंग दल\nआझाद मैदान, मुंबई येथे बजरंग दलाकडून निषेध आंदोलन\nमुंबई - भारतात अशा घटना आम्ही कधीही सहन करणार नाही. देशातील अनेक गल्ल्यांमध्ये पाकिस्तान झाले आहेत. ते निर्माण करणार्‍यांना धडा शिकवणे, हे आपले कर्तव्य आहे. मुंबईमध्ये जर असे जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यापीठ निर्माण झाले, तर बजरंग दल त्याला योग्य प्रकारे उत्तर देईल देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर कारवाई न झाल्यास बजरंग दल न्यायालयातही जाण्यास सिद्ध आहे, असे प्रतिपादन बजरंग दलाचे कोकण प्रांत प्रमुख श्री. शंकरजी गायकर यांनी केले. नवी देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील राष्ट्रद्रोही घटनेच्या विरोधात येथील आझाद मैदानात बजरंग दलाने निषेध आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते.\nबलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करा \nशेकडो बलुचिस्तानींचे व्हाईट हाऊससमोर आंदोलन\nवॉशिंग्टन - बलुचिस्तानला पाकिस्तानच्या नियंत्रणातून मुक्त करावे, यासाठी शेकडो बलुचिस्तानींनी नुकतेच अमेरिकेतील व्हाईट हाऊससमोर आंदोलन केले. या वेळी या प्रकरणात अमेरिकेने हस्तक्षेप करून तेथे नाटो सैन्य तैनात करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. हे आंदोलन बलूच नॅशनल मूव्हमेंट या संघटनेने आयोजित केले होते. या वेळी बलूच नॅशनल मूव्हमेंटकडून त्यांच्या नेत्यांच्या हत्येविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. संघटनेचे महासचिव डॉ. मन्नच बलूच यांची पाकच्या सैन्याकडून हत्या करण्यात आल्याविषयी संघटनेने पाकिस्तानवर टीका केली. या संघटनेच्या मते पाकिस्तानपासून बलुचिस्तान मुक्त झाले, तरच तेथे सुरक्षा आणि स्थिरता प्राप्त होऊ शकते. पाकिस्तानने बलुचींची भूमी, ग्वादर बंदर, नैसर्गिक वायू, खनिज, तांबे आणि सोन्याच्या खाणी असलेला प्रदेश कह्यात घेतला असून त्यांच्याकडून सर्व सामान्य नागरिकांना अमानुषपणे ठार मारण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी व्हाईस फॉर बलूच मिसिंग पर्सनचे उपाध्यक्ष मामा अब्दुल कादिर बलूच म्हणाले, आतापर्यंत अनुमाने ३५ सहस्र बलूची बेपत्ता झाले असून यामागे पाकचे सैन्य आणि गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हात आहे.\nमुसलमान महिलांनी हिजाब उतरवून आधुनिक व्हावे - जर्मनीतील एक मुसलमान महिला खासदार\nमहिला खासदाराला ठार मारण्याच्या धमक्या \nबर्लिन (जर्मनी) - जर्मनीमधील ग्रीन पक्षाच्या खासदार आणि प्रमुख मुसलमान नेत्या एकिन डेलिगोज यांनी मुसलमान महिलांना हिजाब (डोके आणि केस झाकण्याचा रूमाल) उतरवून आधुनिक बनण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. डेलिगोज या स्वत: मुसलमान आहेत. त्यांचा जन्म तुर्कस्थानमध्ये झाला असून त्या जर्मनीत वाढल्या आहेत. त्यांनी वृत्तपत्रात एक लेख लिहिला असून त्यात त्यांनी मुसलमान महिलांच्या हिजाबविषयी टिप्पणी केली होती. हा लेख प्रकाशित होताच त्याविषयी सर्वत्र चर्चा चालू झाली. धर्मांध मुसलमानांना जेव्हा यासंदर्भात माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या मुसलमान महिला खासदाराला ठार मारण्याची धमकी दिली. या पार्श्‍वभूमीवर जर्मनीचे एक मंत्री वोल्फगँग एश्‍चाब्ल यांनी या मुसलमान खासदाराच्या बाजूने उभे रहाण्याचे आवाहन केले आहे. तुर्की वृत्तपत्रांनी त्यांना टर्किश नाझी संबोधले असून मानवजातीला कलंक असल्याचे म्हटले आहे. जर्मनीतील तुर्की समाजाचे अध्यक्ष केनन कोलात म्हणाले, खासदार डेलिगोज यांचे वक्तव्य चुकीचे आहे; मात्र त्यांना असे करण्याचे स्वातंत्र्य आहे. डलिगोज त्यांच्या टिप्पणीवर कायम असून त्यांनी मागे हटण्यास नकार दिला आहे.\nसमीर सरदानावर लक्ष ठेवण्याची गोवा पोलिसांची डेहरादून आणि मुंबई पोलीस यांच्याकडे मागणी\nअसे होते, तर जामीनच का दिला आधी संशयिताला मोकळे सोडून नंतर\nलक्ष ठेवण्यासाठी वेळ आणि शक्ती वाया घालवणारे गोवा पोलीस \nपणजी - इसिस या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून वास्को रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांनी अटक केलेला आणि पुढे ठोस पुराव्याअभावी न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केलेला समीर सरदाना याच्यावर लक्ष ठेवण्याची मागणी गोवा पोलिसांनी डेहरादून आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे.\nपोलीस सूत्रांनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार समीर सरदाना गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकासमोर १५ फेब्रुवारीपर्यंत चार दिवस उपस्थित राहिला. समीर सरदाना याच्याकडे मिळालेली माहिती चिकित्सेसाठी पाठवली आहे आणि यासंबंधीचा अहवाल येण्यास उशीर लागणार आहे. उत्तराखंड आणि मुंबई पोलिसांनी समीरसंबंधी माहिती पुरवली आहे. गरज भासल्यास समीरला पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. समीरकडे पोलिसांना सहा पारपत्र, एक भ्रमणसंगणक, चार भ्रमणभाष, ३२ भ्रमणभाष सिमकार्ड सापडले होते आणि एक भ्रमणभाष सिमकार्ड पाकिस्तानमधील असल्याचा दावा अन्वेषण यंत्रणांनी केला होता. पोलिसांना समीरच्या ३५ इमेल खात्यांपेकी ६ खाती उघडण्यासाठी पासवर्ड प्राप्त झाले आहेत.\nइंग्रजी माध्यमाच्या १३३ शाळांना अनुदान चालूच राहील - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री\nगोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न \nडिचोली - प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हायला पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे; मात्र इंग्रजी माध्यमातील १३३ प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान चालूच रहाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी झांट्ये सभागृह, डिचोली येथे डिचोली तालुका भाजप मेळाव्यात दिली. (मराठी शाळा खाजगी आस्थापनांना दत्तक देण्याचा शासन विचार करत असतांना इंग्रजी शाळांवर अनुदानाची खैरात का केली जात आहे, याचे उत्तर मुख्यमंत्री देतील का शासन राजकीय स्थितीनुसार भूमिका पालटते, असे कोणाला वाटल्यास त्यात गैर ते काय शासन राजकीय स्थितीनुसार भूमिका पालटते, असे कोणाला वाटल्यास त्यात गैर ते काय - संपादक) या वेळी भाजप शासनातील विविध मंत्री आणि नेते यांची उपस्थिती होती. चर्चसंस्था चालवत असलेल्या इंग्रजी माध्यमातील १३३ प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान रहित करावे, या अनुषंगाने मातृभाषाप्रेमी आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. या विषयाला अनुसरून मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाजपची उपरोल्लेखित भूमिका स्पष्ट केली.\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन्यु) हा साम्यवाद्यांचा देशविरोधी कारवायांचा अड्डाच \nनरेंद्र मोदी शासन सत्तेवर आल्यापासून देशात असहिष्णुता निर्माण झाली असल्याचा कांगावा पुरोगामी विचारसरणीचे लेखक, साहित्यिक आणि कलाकार यांनी ४-५ मासांपूर्वी केला होता. या षड्यंत्रामागील मूळ कोण आहे, ते सांगणारा हा लेख श्री. सुरेश चिपळूणकर यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांच्या ब्लॉगवर प्रसारित केला होता. या लेखात त्यांनी हे तथाकथित पुरोगामी लेखक, साहित्यिक आणि कलाकार जवाहरलाल नेहरू विद्यापिठातूनच या संदर्भात शिक्षण घेतात, असे म्हटले आहे. सध्याची नेहरू विद्यापिठातील देशद्रोहाची घटना पहाता त्यांचे म्हणणे किती रास्त आहे, याचा अनुभव आपण घेत आहोत. या अनुषंगाने नोव्हेंबर २०१५ मधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या स्वरूपातील सहिष्णुता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर प्रकाश टाकणारा हा लेख वाचकांसाठी येथे देत आहोत.\nदीड महिन्यात १२४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या \nबहुतांश जनता धर्माचरण करत नसल्यामुळेच\nसमाजाची अशी दुःस्थिती झाली आहे. जनतेने साधना\nकेल्यासच ईश्‍वराची कृपा होऊन ही स्थिती पालटू शकते \nमुंबई - या दीड महिन्यात राज्यभरात १२४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे राज्यशासनाने मुंबई न्यायालयात सांगितले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी मुंबई न्यायालयात सुमोटो याचिकेवर सुनावणी चालू आहे. त्या वेळी ही माहिती सांगण्यात आली.\nउत्तरप्रदेशात हिंदूंचे नेतृत्व हवे \nगोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील गोरखनाथ मंदिराच्या संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्रहून अधिक साधू-संतांच्या समक्ष महंत महामंडलेश्‍वर नारायणगिरी यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, राममंदिराच्या निर्मितीसाठी उत्तरप्रदेशात एक सशक्त हिंदु मुख्यमंत्री असणे आवश्यक आहे, जो राममंदिरासाठी सर्व प्रकारच्या त्यागासाठी सिद्ध असेल. या प्रस्तावास अनुमोदन देतांना भाजपचे खासदार महंत योगी आदित्यनाथ यांच्या नावाच्या घोषणा साधू-संतांनी दिल्या. या प्रस्तावातील मागणी लक्षवेधी आहे. हिंदु हा सहिष्णु असल्याने त्याच्या छत्रछायेखाली अन्य पंथीय निश्‍चिंतपणे राहू शकतात.\n(म्हणे) जेएन्यूच्या विद्यार्थ्यांवरील कारवाई अन्यायकारक \nराष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांची बाजू घेणारे प्रकाश आंबेडकर यांचा कांगावा \nपुणे, १७ फेब्रुवारी - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूमध्ये) ज्यांनी घोषणा दिल्याच नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. घोषणा कोणी दिल्या, त्याचे चित्रीकरण असतांना कन्हैय्या नावाच्या विद्यार्थ्याकडून पोलीस वदवून घेऊ पहात आहेत. सुखबीरसिंहने खलिस्तानवादी घोषणा दिल्याने देशद्रोह ठरत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये घोषणा दिल्यावरून विद्यार्थ्यांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे. अफझलला फाशी देऊ नका, अशी भूमिका मी घेतली होती. माझ्यावर कारवाई करून दाखवावी; पण ते करणार नाहीत, अशी दर्पोक्ती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांनी केली.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n-- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nपरोपकार हेच सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म \nविधात्याने जय-विजयला त्या वर्षी स्वर्गात कुणाला सन्मानाने प्रवेश दिला जावा , हे शोधून काढण्यासाठी पाठवले. दोन्ही दूत सगळीकडे फिरून सज्जन आणि भक्तजन यांविषयीच्या माहितीची नोंद करून घेत होते. एकदा त्यांनी रस्त्याच्या कडेला दिवा लावून बसलेला एक अंध वृद्ध माणूस पाहिला. देवदूतांनी विचारले, हे वृद्ध माणसा, घरापासून दूर आणि तुला दृष्टी नसतांनाही तू दिवा लावून रात्रभर जागत बसला आहेस. याचे कारण आम्हाला कळले नाही. तो वृद्ध माणूस म्हणाला, आपण जे काही करतो, ते केवळ आपल्यासाठीच असावे, हे आवश्यक आहे का , हे शोधून काढण्यासाठी पाठवले. दोन्ही दूत सगळीकडे फिरून सज्जन आणि भक्तजन यांविषयीच्या माहितीची नोंद करून घेत होते. एकदा त्यांनी रस्त्याच्या कडेला दिवा लावून बसलेला एक अंध वृद्ध माणूस पाहिला. देवदूतांनी विचारले, हे वृद्ध माणसा, घरापासून दूर आणि तुला दृष्टी नसतांनाही तू दिवा लावून रात्रभर जागत बसला आहेस. याचे कारण आम्हाला कळले नाही. तो वृद्ध माणूस म्हणाला, आपण जे काही करतो, ते केवळ आपल्यासाठीच असावे, हे आवश्यक आहे का या जगातील सगळे लोक आपलेच आहेत. येथून रात्री जाणार्‍या लोकांना अडखळून पडण्यापासून वाचवण्यातच मला संतोष आणि आनंद मिळतो. स्वार्थ ठेवून जगण्यापेक्षा हा लाभ काय वाईट आहे का या जगातील सगळे लोक आपलेच आहेत. येथून रात्री जाणार्‍या लोकांना अडखळून पडण्यापासून वाचवण्यातच मला संतोष आणि आनंद मिळतो. स्वार्थ ठेवून जगण्यापेक्षा हा लाभ काय वाईट आहे का देवदूत आपले निरीक्षण करून परतले आणि त्यांनी विधात्याला आपले विवरण सांगितले असता तो आंधळाच सर्वश्रेष्ठ ठरला देवदूत आपले निरीक्षण करून परतले आणि त्यांनी विधात्याला आपले विवरण सांगितले असता तो आंधळाच सर्वश्रेष्ठ ठरला मग देवतांनी आपल्या खांद्यावर पालखी घेऊन त्याला स्वर्गात आणले आणि त्याला पुण्यात्म्यांपेक्षाही वरिष्ठ लोकांच्या जागी ठेवले. (संदर्भ : अखंड ज्योती, जानेवारी २००१)\nउज्जैन कुंभमेळ्यासाठी पुढील साहित्याची विनामूल्य उपलब्धता करून देऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात हातभार लावा \nसर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \n२२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सिंहस्थ पर्व असणार आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसारासाठी कुंभस्थळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कुंभपर्वासाठी येणार्‍या भाविकांना धर्मशिक्षण देण्यासाठी विविध प्रदर्शनकक्ष लावण्यात येणार आहेत. त्याकरता तंबू उभारण्यासाठी हिरव्या रंगाच्या २,४०० फूट जाळीदार कापडाची (नेटलॉनची) आवश्यकता आहे.\nकुंभपर्वाच्या कालावधीत उज्जैन येथे कडक उन्हाळा असल्याने सेवेमध्ये सहभागी होणार्‍या साधकांना उष्णतेचा तीव्र त्रास होऊ शकतो.\nभावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेद्वारे श्रीगुरूंचे मन जिंकणारे श्री. दादा कुंभार, श्री. प्रकाश सुतार आणि श्री. राजू सुतार यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nपरिपूर्ण सेवा करून स्वतःत साधकत्व निर्माण करणारे कामगार\nश्री. बाबूलाल चौधरी आणि श्री. बसू ठाणेद हेही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त \nडावीकडून (उभे असलेले) श्री. राजू सुतार, श्री. बसू ठाणेद,\nश्री. प्रकाश सुतार, (बसलेले) श्री. दादा कुंभार, पू. डॉ. मुकुल गाडगीळ, श्री. बाबूलाल चौधरी\nरामनाथी, १७ फेब्रुवारी (वार्ता.) - साधकात ईश्‍वराप्रती भाव असेल, तर त्याची साधनेत किती जलद उन्नती होऊ शकते, हे साधकांना आज अनुभवायला मिळाले. आश्रमातील लागवड विभागात सेवा करून स्वतःच्या मनातच भाव-भक्तीची बाग फुलवणारे श्री. दादा कुंभार (वय ५३ वर्षे), स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाच्या आणि इतर सेवा अत्यंत भावपूर्ण आणि परिपूर्ण करून श्रीगुरूंचे मन जिंकणारे सुतार विभागातील साधक श्री. प्रकाश सुतार (वय ३६ वर्षे), सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती घडवण्याची असो कि आश्रमातील महत्त्वाच्या सोहळ्यांचे छायाचित्रण असो, प्रत्येक कृती सत्यम् शिवम् सुंदरम् करणारे श्री. राजू सुतार (वय ३३ वर्षे) आणि प्रथम कामगार म्हणून आश्रमात बांधकामासाठी आलेले अन् अत्यंत परिपूर्ण सेवा करून आता सनातन कुटुंबाचेच सदस्य बनलेले साधक कामगार मूळचे बिहार येथील श्री. बाबूलाल चौधरी (वय ४९ वर्षे) आणि मूळचे बिजापूर (कर्नाटक) येथील श्री. बसू ठाणेद (वय ४२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे एका अनौपचारिक सोहळ्यात घोषित करण्यात आले. सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांच्या प्रगतीची घोषणा केली, तसेच अन्य साधकांनीही असेच प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवावा, असे मार्गदर्शन केले. साधनेत प्रगती करण्यासाठी स्वतःतील स्वभावदोष-अहंच्या अडथळ्यांवर भावजागृतीच्या प्रयत्नांद्वारे कशी मात करावी , यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एक सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी भावपूर्ण सेवेच्या तात्त्विक मार्गदर्शनासमवेत प्रायोगिक भागही अनुभवण्यास मिळाल्यामुळे साधकांना प्रयत्न कसे करावे , यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एक सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी भावपूर्ण सेवेच्या तात्त्विक मार्गदर्शनासमवेत प्रायोगिक भागही अनुभवण्यास मिळाल्यामुळे साधकांना प्रयत्न कसे करावे , याचे मूर्तीमंत उदाहरणच पहायला मिळाले. या सोहळ्याला आश्रमातील बांधकाम आणि चित्रीकरण विभागातील साधकांसमवेत श्री. दादा कुंभार यांच्या पत्नी सौ. राजश्री कुंभार, श्री. प्रकाश सुतार यांची आई श्रीमती सुतार, पत्नी सौ. प्रचीती सुतार, वहिनी सौ. सिद्धी सुतार, तर श्री. राजू सुतार यांची पत्नी सौ. साधना सुतार, सासरे श्री. केरेमणीबाबा आणि सासूबाई सौ. केरेमणी उपस्थित होत्या.\nस्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे गांभीर्य नसल्याने स्वतःसह साधकांच्या साधनेची अन् गुरुकार्याची हानी करणारी एक अहंभावी कार्यकर्ती \nकाही दिवसांपूर्वीच्या हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय स्तरावरील सत्संगात एका राज्यातील प्रसारसेवेचे दायित्व पहाणार्‍या कार्यकर्तीकडून झालेल्या गंभीर चुका घेण्यात आल्या. या अक्षम्य चुका पुढे देत आहे.\n१. कार्यकर्तीच्या साधनेची दयनीय स्थिती \n१ अ. साधनेऐवजी बाह्य गोष्टींकडे कल असणे : सहसाधिकांशी साधनेतील प्रयत्नांविषयी चर्चा करण्याऐवजी विनोदी प्रसंग, गमती-जमती या संदर्भात बोलण्याकडे, तसेच इतरांची मस्करी करण्याकडे या कार्यकर्तीचा अधिक कल असायचा. अशा प्रकारे बाह्य गोष्टींकडे कल असल्याने तिच्यात बहिर्मुखताही अधिक प्रमाणात होती.\nसाधकांनो, महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनात ग्रंथ वितरणावर अधिकाधिक भर देऊन धर्मप्रसाराच्या अमूल्य संधीचा लाभ घ्या \n७.३.२०१६ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या संदर्भातील काही सूत्रे पुढे देत आहे.\n१. साधकांनो, ग्रंथविक्रीसाठी तळमळीने प्रयत्न करून\nसनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा \nअखिल विश्‍वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यासाठी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा असणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक ग्रंथविक्री करण्यासाठी साधकांनी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्थळी जास्तीतजास्त ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, असे उत्तरदायी साधकांनी पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनावर ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा वेगळा डिस्प्ले करू शकतो.\n२. महाशिवरात्रीचे औचित्त्य साधून पुढील ग्रंथ आणि\nलघुग्रंथ यांच्या वितरणासाठी विशेष प्रयत्न करा \n२ अ १. देवता, धार्मिक कृती, आचारधर्म आदींविषयीचे ग्रंथ\nरामनाथी आश्रमातील एका खोलीमध्ये नामजपाला बसल्यावर डोक्याच्या वर संवेदना जाणवून ध्यान लागणे आणि स्वतः शून्य झाल्यासारखे वाटणे\n१.९.२०१४ या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता एका खोलीत नामजपाला बसल्यावर डोक्याच्या वरच्या भागावर संवेदना जाणवू लागल्या. थोड्याच वेळात ध्यान लागल्यासारखे झाले. थोड्या वेळाने केवळ अस्तित्व आहे, शरीर नाही, असे अनुभवू लागलो. मी शून्य (शरीर पूर्ण वितळून गेल्यासारखा) झालो आहे, असे वाटले. त्या वेळी सायंकाळचे ५.१५ वाजले होते. त्या वेळी पुष्कळ चांगली स्थिती होती.\nप्रश्‍न : प.पू. डॉक्टर, त्या वेळी नेमके काय घडले \nडॉ. आठवले : देहबुद्धी अल्प झाली होती.\n- श्री. नंदकुमार कैमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१४)\nआध्यात्मिक त्रास आणि साधनेतील अडचणी यांविषयी\nपू. (सौ.) बिंदाताईंशी बोलल्यावर स्वतःत जाणवलेले पालट\nपू. बिंदाताईंच्या मार्गदर्शनामुळे हळूहळू प्रयत्न चालू झाले. मला ईश्‍वराला अपेक्षित असे प्रयत्न वाढवण्याची शक्ती द्यावी आणि माझ्याकडून प्रयत्न करून घ्यावेत, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे.\n- श्री. नंदकुमार कैमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१४)\nप्रेमभाव आणि उत्कट भाव यांचा अपूर्व संगम असलेले प.पू. पांडे महाराज \nमाघ शुक्ल पक्ष दशमी या तिथीला प.पू. पांडे महाराज आणि प.पू. डॉक्टर यांची प्रथम भेट झाली होती. प.पू. पांडे महाराजांना त्या वेळी झालेल्या साक्षात्काराने त्यांनी प.पू. डॉक्टरांच्या चरणी आपल्या भावाश्रूंनी अभिषेक केला. प्रथम भेटीतच प.पू. डॉक्टरांमधील अलौकिकत्व ओळखणार्‍या प.पू. पांडे महाराजांच्या दृष्टीने गुरुभेटीचा जीवनातील हा अमूल्य दिवस असल्याने तो दिन ते आपला जन्मदिवस म्हणून मानतात. या वर्षी ही तिथी १७.२.२०१६ या दिवशी झाली. त्या निमित्ताने साधकांनी अनुभवलेली त्यांची वैशिष्ट्ये, अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढील लेखांतून देत आहोत.\nवर्ष २००९ ते २०११ या कालावधीत मी देवद आश्रमात रहाण्यास होते. तेव्हा माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ प्रमाणात वाढला होता. त्रासाच्या निमित्ताने प.पू. पांडे महाराजांचा जवळून सत्संग मिळाला. प.पू. बाबांच्या संदर्भात जाणवलेली काही सूत्रे येथे देत आहे.\nरामनाथी आश्रमात वेगवेगळ्या ठिकाणी असतांना जाणवलेली सूत्रे\nप्रश्‍न : प.पू. डॉक्टर, अशा वेगवेगळ्या अनुभूतींतून देवाला काय शिकवायचे आहे , हे समजले नाही.\nडॉ. आठवले : काळानुसार मनाची स्थिती पालटते. त्यामुळे वेगवेगळ्या अनुभूती येतात.\n(निरीक्षणाचा कालावधी : साधारण १ आठवडा)\n- श्री. नंदकुमार कैमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१४)\nपदोपदी, क्षणोक्षणी चुकते रे देवा मी \nपदोपदी, क्षणोक्षणी चुकते रे देवा मी \nचुकून अशी तुझ्यापासून दूर जाते रे देवा मी ॥ १ ॥\nचुकांची जाणीव करून देतोस तू समष्टीतूनी \nस्वीकारल्या जाऊ दे मज त्या अंतर्मनातूनी ॥ २ ॥\nनिर्माण होऊ दे खंत या अपराधी मनी \nन घडो ती पुन्हा चूक पुढच्या क्षणी ॥ ३ ॥\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nअमृत आणि विष अमृतको जहरका डर होता है \nभावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nनोकरी करायची असेल, तर कोणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nसमुद्रातील वादळे अल्पकाळात नाहीशी होतात; पण मनातील वादळे एकदा निर्माण झाली की, ती आवरणे अतिशय कठीण; म्हणून ती निर्माण होऊ न देण्यासाठी साधना करणेच श्रेयस्कर \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nज्याप्रमाणे गुन्हेगाराचा मूकसंमतीदार हा गुन्हेगारच असतो आणि कायद्याप्रमाणे दोषीही ठरतो, अगदी तसेच आतंकवाद्यांचे समर्थक हे त्यांच्या विचारांचेच असतात अन् म्हणून तेही तितकेच दोषी ठरतात. तक्षकाला अभय देणार्‍या साक्षात् इंद्र देवालाही जेथे तत्त्वनिष्ठपणे कठोरात कठोर शिक्षा ठोठावली गेली, तेथे आजच्या जिहादी आतंकवाद्यांच्या उपटसुंभ समर्थकांची काय तमा यातून संदेश मिळतो, तो समष्टी हितासाठी म्हणजेच समाजहितासाठी कठोरात कठोर पावले उचलण्याचा.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nउमर खालिद हाच देशद्रोही घोषणांचा मुख्य सूत्रधार \nसनातनच्या २ साधकांचे पॉलिग्राफिक चाचणी करण्याच्या ...\nओडिशातील राऊरकेला येथून सिमीच्या ४ आतंकवाद्यांना अ...\nअमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने शासन...\nकेरळच्या कन्नूरमध्ये संघ स्वयंसेवकाच्या हत्येनंतर ...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची त्याच्या...\nअरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची माग...\nवाजिद अली शाह महोत्सवात फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि र...\nछत्तीसगडमध्ये ११ सहस्र आदिवासी महिला बेपत्ता \nभारत-पाक सीमेवर लेझरच्या भिंती उभारणार \nपत्रकाराच्या प्रश्‍नावर रागावलेले तेजप्रताप यादव म...\nमद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस्. करनन् म्...\nसाधकांनो, आश्रम पहाण्यासाठी जिज्ञासू बनून येणार्‍य...\n(म्हणे) कन्हैया कुमार निर्दोष आहे \nसाधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थ...\nलहानपणापासून धर्मशिक्षण न देण्याचा हा परिणाम आहे \nनालासोपारा येथे मातृ-पितृ पूजन दिवस सोहळा उत्साहात...\nदेशाच्या विरोधात कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्...\nशिवरायांच्या समुद्रसुरक्षेचा विसर पडल्यानेच आतंकवा...\nशिष्यवृत्ती वाटपातील अपहाराप्रकरणी राज्यातील बोगस ...\nअधिकोषांच्या एटीएम् यंत्रणेवर दरोडा टाकणार्‍या टोळ...\nजेएन्यूला पाश्‍चात्त्य देशांमधून अर्थपुरवठा \nपाणीपट्टी दरवाढीला जोरदार विरोध\nहुसेन यांच्या चित्रांवर स्वत:हून बंदी घालावी, असे ...\nडायघर, ठाणे येथे हिंदु धर्मजागृती सभा \nबंदुकीच्या पुंगळ्या आणि गोळी केंद्रीय अन्वेषण विभा...\nराजबारी जिल्ह्यातील मंदिराच्या प्राचीन मूर्ती आणि ...\nइसिसजवळ रासायनिक शस्त्रे आहेत - जॉन ब्रेनन, सीआय...\nशरणार्थींनी त्यांना आश्रय दिलेल्या युरोपीय देशांच्...\nविजेचा झटका देणार्‍या काठ्या आणणारे पोलीस हिंदूंना...\nहिंदू तेजा जाग रे \nमुंबईत जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यापीठ निर्माण झाल्...\nबलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करा \nमुसलमान महिलांनी हिजाब उतरवून आधुनिक व्हावे \nसमीर सरदानावर लक्ष ठेवण्याची गोवा पोलिसांची डेहराद...\nइंग्रजी माध्यमाच्या १३३ शाळांना अनुदान चालूच राहील...\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन्यु) हा साम्यवाद्यां...\nदीड महिन्यात १२४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या \nउत्तरप्रदेशात हिंदूंचे नेतृत्व हवे \n(म्हणे) जेएन्यूच्या विद्यार्थ्यांवरील कारवाई अन्या...\nप.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेव...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nपरोपकार हेच सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म \nउज्जैन कुंभमेळ्यासाठी पुढील साहित्याची विनामूल्य उ...\nभावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेद्वारे श्रीगुरूंचे मन जि...\nस्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे गांभीर्य नस...\nसाधकांनो, महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावण्यात येण...\nरामनाथी आश्रमातील एका खोलीमध्ये नामजपाला बसल्यावर ...\nप्रेमभाव आणि उत्कट भाव यांचा अपूर्व संगम असलेले प....\nरामनाथी आश्रमात वेगवेगळ्या ठिकाणी असतांना जाणवलेली...\nपदोपदी, क्षणोक्षणी चुकते रे देवा मी \n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/08/blog-post_56.html", "date_download": "2018-04-21T03:52:50Z", "digest": "sha1:C3GYTMXPF6XGBOBA5U3ZB5ZDCIHKIFHM", "length": 26033, "nlines": 169, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: शिवसेनेची पिडा हवीच कशाला?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nशिवसेनेची पिडा हवीच कशाला\nजसजशी मुंबई महापालिका निवडणूक जवळ येते आहे, तसतशी सेना भाजपा यांच्यातील धुसफ़ुस वाढतेच आहे. त्याला पर्याय सुद्धा नाही. कारण मुंबई महापालिका ही दिल्ली राज्याइतकी मोठी अर्थसत्ता आहे. त्यावर नियंत्रण राखण्याची आकांक्षा इथल्या प्रत्येक राजकीय पक्षाला असते. दिर्घकाळ तिथे शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे आणि त्यामागे फ़रफ़टताना भाजपा वैतागलेला असू शकतो. किंबहूना पंचवीस वर्षापुर्वी त्यासाठी युती कोवळी असताना भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला होता. आपल्याला वर्चस्व मिळण्यापेक्षा आणि शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच भाजपाने युती मोडून स्वबळावर पालिका लढवलेली होती. त्यात यश किती मिळाले हा विषय वेगळा आहे. १९८९-९० अशा लोकसभा विधानसभा लढवताना दोन्ही पक्ष एकत्र आलेले होते. मात्र त्यांचे योग्य जागावाटप पालिका निवडणूकीत होऊ शकले नाही, असे कारण दाखवून भाजपाने स्वबळावर लढायचा पवित्रा घेतला होता. अर्थात त्यातून भाजपाला मुंबईत आपले वर्चस्व सिद्ध करता आले नाही. पण सेनेला सत्तेपासून वंचित करण्याचा हेतू साध्य झाला होता. आताही नेमका तोच युक्तीवाद भाजपाकडून पुढे आलेला आहे. भाजपाला २२७ पैकी १०० जागा हव्या आहेत आणि नसेल तर सर्व जागा स्वबळावर लढवायचा आग्रह नेते व आमदार धरीत आहेत. श्रेष्ठींनी ते मान्य करावे. निदान मुंबईत कोणाचा आवाज आहे, ते तरी स्पष्ट होऊन जाईल. नाही तर गेला बाजार सेनेला धडा शिकवण्याचा मनसुबा यशस्वी होऊन जाईल ना कारण युती नसताना तेव्हाही म्हणजे १९९२ च्या आरंभी सेनेच्या हातून निसटून सत्ता कॉग्रेसकडे गेलेली होती. आताही तसेच झाले, मग सेनेला तिची औकात कळेल आणि भाजपाला मुंबई शिवसेनामुक्त केल्याचेही श्रेय मिळून जाईल. या निमीत्ताने मतांच्या विभागणीचे जे समिकरण भाजपाचे आमदार मांडत आहेत, तेही लक्षात घेण्यासारखे आहे.\nमुंबईत ६०-६५ टक्के अमराठी लोकसंख्या असून सेनेमुळे हा मतदार विचलीत होतो आणि तो कॉग्रेसकडे जाईल, अशी भाजपाच्या आमदारांना वाटणारी भिती गैर मानता येणार नाही. कारण मुंबईतल्या मराठी बाण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे आणि भाजपाला शतप्रतिशत सत्ता हवी असताना अमराठी मतदाराचे महात्त्म्य मोठे आहे. मग त्यांनी सेनेशी तडजोडी कशाला करायच्या युक्तीवादातला दुसरा मुद्दा अधिक महत्वाचा आहे. अमराठी मतदार विचलीत होण्याबरोबर पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते नाराज होतात. आपापल्या विभागात पक्षाचे काम बांधून मजबुती आणणार्‍या अशा इच्छुकांना, युती झाल्यास उमेदवारी नाकारावी लागते. किंवा मित्र पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायला भाग पाडावे लागते. पण स्वबळावर लढताना सर्वांना हवी तितकी संधी देता येत असते. म्हणूनच युतीचा नाद सोडून भाजपाने स्वबळावर लढावे, असा या १५ भाजपा आमदारांचा हट्ट आहे. प्रत्येक आमदारामागे सहा नगरसेवक विभाग येतात. म्हणूनच त्याप्रमाणात ९० विभागावर भाजपाचा हक्क असल्याचा दावा गैर नाही. मात्र तितक्या जागा सेनेने द्यायच्या, तर त्यांचेही इच्छुक नाराज निराश होणार. तेव्हा सेनेनेही युतीचा आग्रह सोडून स्वबळावर सर्वांना उभे करावे. भाजपावर जी नुसतीच तोंडपाटिलकी सेनेतून चालते, त्याची प्रचिती यातून द्यायला सेनेलाही मग सुवर्णसंधीच मिळेल. मुंबईकरांनाही आपण कोणाला कौल देतो, त्याची साक्ष देता येईल. उगाच एकमेकांवर दुगाण्या झाडत बसण्यापेक्षा दोन्ही मित्रांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू करावी आणि मुंबईला युतीमुक्त राजकारणाच्या युगात घेऊन जायला हातभार लावावा. नाहीतरी देशात आजही मोदीलाट कायम असल्याचा अमित शहांचा दावा आहे, तो उत्तरप्रदेशपुरता अजिबात नाही. मुंबईतही ती लाट कायमच असणार. तर तिचा लाभ उठवायचे सोडून भाजपाने ९०-१०० जागांवर तरी समाधान कशाला मानावे\nमुंबईच नव्हेतर ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड अशा दहा पालिकांच्या निवडणुका आता सात महिन्यावर आलेल्या आहेत. तिथे दोन्ही मित्रांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्यास मजा येईल. लोकांना आपले खरे मत व्यक्त करण्याची संधी मिळेल आणि देशाला खरेच लाट कायम आहे वा नाही, त्याची प्रचिती येईल. मात्र असे करताना भाजपा आमदारांनी उपस्थित केलेला अमराठी मतदारांचा मुद्दा गंभीर आणि विचार करण्यासारखा आहे. सेनेच्या सोबत गेल्यास अमराठी मतदार विचलीत होऊन कॉग्रेसच्या सोबत जाण्याची भाजपाची भिती त्यातून व्यक्त होते. त्याचाच दुसरा अर्थ असा, की मागल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला मुंबईत मिळालेले अतिरीक्त यश, हे अमराठी मतदाराने दिलेले होते. तोच मतदार भाजपाची साथ सोडून कॉग्रेसकडे जाण्याचे भय भाजपाला भेडसावते आहे. त्यातले तथ्य नाकारता येणार नाही. कारण त्याचे पुरावे कधीच समोर आलेले आहेत. गतवर्षी बांद्रे-पुर्व या मतदार संघातपोटनिवडणूक झाली होती. तिथे विचानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपा उमेदवार जिंकलेला नव्हता तरी त्याने २५ हजार मते मिळवली होती. पोटनिवडणूकीत भाजपाने सेनेला पाठींबा दिला, तेव्हा सेना उमेदवाराला ती सर्व २५ हजार मते मिळू शकलेली नव्हती. फ़क्त पाच हजार मतांनी सेनेच्या मतात वाढ झाली. मात्र विरोधात उभ्या असलेल्या कॉग्रेसच्या नारायण राणे यांनी १८ हजार मताधिक्य वाढवून घेतलेले होते. ही वाढलेली मते (अगोदर भाजपाला मिळालेली) अमराठी होती आणि माघारी कॉग्रेसकडे गेलेली होती. तो इशारा भाजपाला नेमका कळला असेल, तर त्यांनी सेनेशी मतदानपुर्व युती करण्यात अर्थ नाही. त्यांनी अमराठी मतांसाठी सेनेशी असलेली युती मोडूऩच स्वबळावर लढणे योग्य ठरेल. किंबहूना अधिकाधिक अमराठी उमेदवारांना संधी देऊन सेनेला हादराही देता येईल.\nयाचीच दुसरी बाजूही आहे. पालिका निवडणूकीचे मतदान होण्यापुर्वी भाजपाच्या राज्यातील सत्तेलाही दोन वर्षे पुर्ण होऊन जाणार आहेत. तेव्हा त्या सत्तांतराचाही जनतेला किती लाभ झाला, त्याचा कौल मतदार देईलच. कारण नुसत्या दहा पालिका निवडणूका होणार नसून, राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदा व तालुका पंचायतीचेही त्याच दरम्यान मतदान व्हायचे आहे. त्यात युती नसताना मित्रांना लोक किती प्रतिसाद देतात आणि तिकडे कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षांचा किती जिर्णोद्धार होऊ शकतो, त्याचेही गणित समोर येऊ शकेल. कारण एकप्रकारे ते विधानसभा लोकसभेपुर्वीचे चाचणी मतदान असेल. त्यात युतीतल्या विभक्त मित्रांना यश मिळाले, तर दोन्ही कॉग्रेसचे भवितव्य कायमचे धोक्यात आले असेच मानले जाईल. एकत्र लढून वा विभक्त लढून त्या प्रमुख विरोधकांना ग्रामीण भागात आपला प्रभाव दाखवता आला नाही, तर सगळे राजकीय समिकरण बदलल्याची साक्ष मिळेल. कारण विभक्त युती पक्षांना प्रतिसाद मिळत असेल, तर पुढल्या लोकसभा विधानसभा राजकारणाचे रणांगण त्याच दोन युतीपक्षात विभागले जाईल. दोन्ही कॉग्रेसची अवस्था हळुहळू शेकाप, जनतादल वा कम्युनिस्ट पक्षांप्रमाणे ओहोटीला लागलेली असेल. सहाजिकच युती म्हणून दिर्घकाळ एकत्र लढलेल्या शिवसेना भाजपा यांनी या मिनी सार्वत्रिक निवडणूकीत युतीच्या भानगडीत पडू नये. त्यांनी पालिकांसह ग्रामिण भागातही स्वबळावर लढण्याचा निर्धार करावा. सेनेत तितकी हिंमत नसेल तर अधिकाधिक जागा मागून भाजपाने सेनेलाही स्वबळावर लढायला भाग पाडावे. मग बंगालमध्ये कॉग्रेस व तृणमूलच्या भांडणाने डावी आघाडी नामशेष होऊन गेली, तसे कॉग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्रात उल्लेखापुरते शिल्लक रहातील. भाजपाने मुंबईच्या जागावाटपाचे निमीत्त करून हा डाव खेळावाच. युती म्हणून सेनेच्या पिडेतून त्याला कायमचे मुक्त होता येईल.\nबरोबर भाऊ हे दोघे जेवढे भांडतायत तेवढी २नी खांग्रेस संपताना दिसतायत\nयाचे उत्तल थिलीत थुमैय्या यांच्या भाषेत तांगतोो तिवतेना अेक इथिकल फक्ष आहे\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nतुम्ही कुठल्या सीटवर आहात\nनंगेसे खुदा भी डरता है\n‘आम्ही सारे’ मेणबत्त्या विझवून कुठे जातो\nशिवसेनेची पिडा हवीच कशाला\nलातोंके भूत बातोसे नही मानते\nइंदिराजींचा निषेध कधी करणार\nनिरंजनकुमार आणि बुर्‍हान वाणी\nभक्त, भुरटे आणि भामटे\nनाचता येईना अंगण वाकडे\nभाऊ आजोबा, डेंजर आजोबा (जोपासनापर्व - ७)\nमोदींची मोठी राजकीय चुक\nसरकार नव्हे, आपत्ती व्यवस्थापन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/hatathatgheta-news/mauli-seva-pratisthan-1224462/", "date_download": "2018-04-21T03:54:05Z", "digest": "sha1:CLLUTKLWNAG43X5PMZOTFANNGBTXE4GO", "length": 29795, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मनोरुग्णांचं हक्काचं घर.. | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nहातात हात घेता »\nएक विकल अवस्थेतील आजीबाई रस्त्यावर पडल्या आहेत.. मरायचं म्हणतायंत\nअहमदनगरजवळील शिंगवे या छोटय़ाशा गावात डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याने समाजाने, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रियांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ हे हक्काचं घर उभं केलं.\nडॉ. राजेंद्र यांच्या वडिलांनी आपली सहा गुंठे जमीन ‘माऊली’ प्रकल्पासाठी दिली आणि आता इथे शंभर महिला आणि त्यांची १५ मुलं कायमस्वरूपी राहतात. त्यांना स्वत:चं हक्काचं घर मिळालं, जिथून कुणीही जा म्हणणार नव्हतं..\nएक विकल अवस्थेतील आजीबाई रस्त्यावर पडल्या आहेत.. मरायचं म्हणतायंत, त्यांच्या मुलाने त्यांना त्या मनोरुग्ण आहेत, अपंग आहेत म्हणून रस्त्यावर टाकून दिलंय.. मी त्यांना घरी घेऊन येऊ का, डॉ. राजेंद्रने आपली पत्नी डॉ. सुचेताला फोन करून हा प्रश्न विचारला. तो तिच्यासाठी कसोटीचा क्षण होता.. खरं तर दोघांच्याही कसोटीचा. सामाजिक कामात झोकून देणं ठीक आहे. रस्त्यावरच्या लोकांना खायला घालण्यासाठी दररोज सकाळी उठून ६०/७० डबे तयार करणं.. रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करणं हेही एक वेळ ठीक. पण अशा घाणीने माखलेल्या, नैसर्गिक विधींचीही शुद्ध हरपलेल्या एखाद्या महिलेला एकदम घरीच घेऊन यायचं म्हणजे जरा कठीण काम होतं. पण सुचेता त्या क्षणी कसोटीला उतरली आणि हो म्हणून मोकळी झाली..\nडान्स बार एक कटाक्ष\nही गोष्ट साधारण आठ वर्षांपूर्वीची. त्याआधी घडलेला आणखी एक प्रसंग.. स्कूटरवरून जात असताना या दोघांनी एक मनोरुग्ण स्त्री (खरं तर तिच्या अवतारावरून कळतंच नव्हतं ही स्त्री की पुरुष आहे ते) उकिरडय़ावर स्वत:चीच विष्ठा खाताना बघितली आणि हे संवेदनशील जोडपं प्रचंड अस्वस्थ झालं. आपण किमान अशांना मनुष्यप्राणी खातो ते अन्न तरी देऊ या म्हणत डॉ. सुचेताने दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळी उठून स्वयंपाक करून डबे भरणं सुरू केलं. त्या वेळी ती एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत होती. डॉ. राजेंद्र यांचं नगरला स्वतंत्र क्लिनिक होतं. आजही आहे.. त्यानंतर हळूहळू काम आकाराला येत गेलं आणि एका जगावेगळ्या प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यांना फक्त अन्न देऊन प्रश्न सुटणार नाही तर त्यांना हक्काचं घर हवं, या ध्यासाने काम सुरू झालं आणि मग समाजातील दानशूरांच्या मदतीने, समाजाने, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या अशा स्त्रियांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ हे हक्काचं घर उभं राहिलं.\nअहमदनगरजवळील शिंगवे या छोटय़ाशा गावात डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे हे दाम्पत्य राहतं. वैद्यकीय महाविद्यालयात असताना दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन लग्न झालं. ही दोघं एकुलता एक मुलगा किरण आणि डॉ. राजेंद्रचे वडील असं चौकोनी कुटुंब. राजेंद्रची प्राथमिक शिक्षिका असलेली आई २३ वर्षांपूर्वी अकाली गेली. अत्यंत गरिबीतून शिकून शिक्षिका झालेल्या त्यांच्या आईला प्रचंड सामाजिक जाण होती. गावकुसाबाहेरच्या मुलांना त्या मायेने शाळेत आणत. गरिबीने पिचलेल्या त्यांच्या आयांना आधार देत. त्या बायका आपली सगळी सुखं-दु:खं या मास्तरीणबाईसमोर मोकळी करत. याच आचार-विचारांचा वारसा पुढच्या पिढीत झिरपत आला. डॉ. राजेंद्र यांचे वडीलही प्राथमिक शिक्षकच. त्यांनी आपली सहा गुंठे जमीन ‘माऊली’च्या सध्याच्या प्रकल्पासाठी क्षणाचाही विचार न करता दिली. आता इथे शंभर महिला आणि त्यांची १५ मुलं कायमस्वरूपी राहतात. त्यांना स्वत:चं हक्काचं घर मिळालं, जिथून कुणीही जा म्हणणार नव्हतं..\n‘माऊली’तील कामाचं स्वरूप म्हणजे.. महामार्गावर किंवा एखाद्या गावात/ शहरात कोणी बेवारस मनोरुग्ण स्त्री सापडली की तिला तातडीने इथे घेऊन यायचं. इथे आल्यावर प्रथम डोक्यापासून पायापर्यंत तिला स्वच्छ करायचं. सर्व वैद्यकीय तपासण्या करायच्या. मनोविश्लेषण करून त्या अनुषंगाने त्यांच्यावर उपचार करायचे. फक्त त्यांची सेवाशुश्रूषाच नव्हे तर त्यांना आयुष्यभर आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून सांभाळायचं. असं हे जगावेगळं काम म्हणजे समाजाच्या दृष्टीने वेडेपणाच. हे कसं शक्य आहे अत्यंत घाणेरडय़ा अवस्थेत, विविध गंभीर आजारांनी आणि त्याचबरोबर गंभीर मानसिक आजारांनी व्यापून टाकलेल्या या जिवांना माणूस म्हणून स्वीकारण्यासही समाज तयार नसतो. आपल्याच नातेवाईकांनी त्यांना नाकारून रस्त्यावर फेकलेलं असतं. वेडी झाली म्हणून कुणाला नवऱ्याने टाकलेलं तर कधी एखाद्या भावाने बहिणीला वेड लागलं म्हणून हाकलून दिलेलं.. काहींना तर मरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिलेलं.\nडॉ. सुचेता म्हणते, एखाद्या महिलेचा नवरा मनोरुग्ण झाला तर त्याची पत्नी नशिबाचं दान म्हणून आयुष्यभर त्याच्यावर उपचार करत सेवा करत राहते. मात्र अशी वेळ एखाद्या पुरुषावर आली तर तो मात्र लगेच दुसरी बाई घरात आणून मोकळा होतो. पण फक्त व्यवस्थेवर टीका-टिप्पणी करून मूळ प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी दूरगामी परिणाम करणारं सेवाकार्य उभं करावं लागेल ही दोघांची धारणा. आता तर हे आभाळ साधणं दोघांचं जीवितकार्यच बनलंय.\n‘माऊली’त आलेली एखादी रस्त्यावर सापडलेली महिला बलात्कारातून गर्भवती झालेली असते. आपल्या पोटात बाळ आहे याची जाणीवही तिला नसते. तिच्या प्रसूतिपूर्व चाचण्या करायच्या. मुळात ती उकिरडय़ावरचं अन्न खाऊन आणि गटाराचं पाणी पिऊन कुपोषित आणि आजारी असते. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानंतर तिचं बाळंतपण. तेही ‘माऊली’तच. मग बाळंतपणातली काळजी आणि पुढे या मुलांना आपलं नाव देऊन त्यांचं पालकत्व स्वीकारायचं. ही मुलं कायदेशीर अडचणींमुळे दत्तक जात नाहीत. त्यांचा सांभाळ आपली मुलं म्हणून करायची. अगदी आयुष्यभर.. त्यांच्या भान हरपलेल्या आयांसह.\nतसं बघितलं तर हे महाकठीण काम. पण या दोघांना यात विशेष करतोय असं वाटत नाही. यावर कळस म्हणजे त्यांचा सध्या १२ वीत असणारा मुलगा किरण तोही या कामात एकरूप झालाय. या महिलांच्या नृत्य-गायनथेरपीच्या वेळी तबला/पेटी वाजवतो. आठवीत असताना कुठल्याशा परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्या कुटुंबाविषयीच्या माहितीत या पठ्ठय़ानं दहा बहीण भाऊ असा ‘माऊली’तील त्या वेळच्या मुलांचा आकडा लिहिला होता. शिक्षकांनी गडबडून घरी फोन लावला तेव्हा त्यांनाही तिसऱ्या पिढीत झिरपलेल्या संस्कारांची जाणीव झाली.\n‘माऊली’ हे एक खूप मोठं कुटुंब आहे आणि किरण सगळ्यांचा आवडता, लाडका दादा आहे. कुटुंबात जाणवणारे प्रश्न इथेही जाणवतात. जवळजवळ सर्वच जणी लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनलेल्या. त्यांचे प्रश्न अधिकच टोकदार. त्यांनाही त्यांच्यासोबत कुणी काय केलं, त्या कोण व्यक्ती होत्या हेदेखील आठवत नाही. ‘माऊली’च्या वातावरणात त्यांच्या मनावरची जखम हळूहळू भरली जाते. पण व्रण मात्र तसाच राहतो. त्यांच्या जगण्याला आत्मभान देणं ही खूप वेगळी जबाबदारी दिसते. आजारी असणाऱ्या बऱ्याच महिलांचा मृत्यूही इथेच होतो. वृद्ध, गंभीर आजारी, एड्सबाधित महिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यावर अन्त्यसंस्कारही ही दोघंच करतात.\nहातात हात घेणं म्हणजे केवळ , सुख-दु:खांच्या क्षणी साथ देणं आणि सहजीवनाचं नातं निभावणं इतकंच असतं का खरं तर नातं निभावण्यासाठी विचारांची एकरूपता हवी. कृतिशील विचार आणि एकमेकांची साथ असेल अकल्पित वाटणारी अशी अचाट कामं उभी राहतात आणि समाजाला दिशा देतात.. प्रेरक ठरतात.\nया निमित्ताने डॉ. राजेंद्र यांनी एक आठवण सांगितली.. ‘माऊली’त आल्यावर या मनोरुग्ण महिलांचे केस डॉ. सुचेता कापत असे. त्या वेळी त्यांचे उवा आणि किडे यांनी भरलेले केस कापता कापता तिच्याच डोक्यात उवा झाल्या. काही केल्या त्या जाईनात. प्रचंड त्रास होऊ लागला. खूप जालीम उपाय केल्यावर काही काळाने त्या गेल्या. पण तिने कधी साधी कुरबुरसुद्धा केली नाही. सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत अशी कामं क रून माणूस हसतमुख कसं राहू शकतं, या प्रश्नाचं उत्तर इथे मिळत नाही.\nडॉ. राजेंद्र व सुचेता यांचं सहजीवन म्हणजे एक जगावेगळी कथा आहे. मुळात काही मिळवायचंच नाही तर मग गमवण्याचा प्रश्नच कुठे येतो कसलीही अपेक्षा नाही.. कुणी उपेक्षा केली तरी खंत नाही. हा माझा मार्ग एकला.. म्हणत एका वेगळ्या वाटेवरून चालणारं हे दाम्पत्य. दोघांनाही साहित्य, चित्रपट आणि नाटकांची आवड. प्रवासाचं तर खूप वेड. पण ‘माऊली’त गुरफुटल्यापासून गेल्या कित्येक वर्षांत त्यांचं पाऊल बाहेर पडलेलं नाही. (कारण कामाला कोणी मिळत नाही, त्यामुळे सगळी मदार यांच्यावरच). मात्र दोघं मिळून लघुचित्रपट आणि माहितीपट तयार करतात. त्यांनी निर्मिती केलेल्या ‘जना’ या मराठी लघुपटाची बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली. त्यासाठी\nमागच्या वर्षी फ्रान्समधून आमंत्रणही आलं. पण यांना जाता आलं नाही.\nआता तर ते आपल्या कुटुंबाचा अजून मोठा विस्तार करतायत. अलीकडेच नगरमधील बलभीम पठारे व मेघमाला पठारे या दानशूर दाम्पत्याने त्यांना नव्या प्रकल्पासाठी दीड कोटी रुपये किमतीची तीन एकर जागा दान केलीय. त्यावर ‘मनगाव’ हे ६०० महिलांना व त्यांच्या मुलांना सामावून घेणारं घर बांधायला त्यांनी सुरुवात केलीय. सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या या कामाला त्यांनी खिशात १५ लाख रुपये असताना हात घातलाय. माणुसकीची कास धरून निरपेक्षसेवेची आस धरून हा गोवर्धन पर्वत उचलण्याच्या त्यांच्या निर्धाराला आपली गोपाची काठी तरी लागावी एवढीच प्रामाणिक इच्छा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2014/12/", "date_download": "2018-04-21T03:34:47Z", "digest": "sha1:2PTRDYJR5Q7CHOXCJNCAZANRHY7NMPU4", "length": 3563, "nlines": 67, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nपूर्वप्रकाशित : लोकप्रभा - दिनांक १८ डिसेंबर २०१४ : पान क्र.६८\nथंडीचा पारा प्रत्येक क्षणागणिक वाढतच चाललाय…आकाशात लाखो ग्रहता-यांचं संमेलन भरलंय…कुणी त्यातले गुरु,शुक्र,सप्तर्षी,मृग नक्षत्र ओळखून आम्हालाही खगोलशास्त्राची सैर करून आणतोय…कोणी सह्याद्रीतल्या थरारक चढाईचे अनुभव सांगतोय तर कोणाला भुताखेतांच्या गप्पा मारायचा मनापासून आग्रह केला जातोय हरिश्चंद्राच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या अजस्त्र कड्यांनी पाठीमागे फेर धरलाय…ज्याची रौद्रता मिट्ट काळोखातही डोळ्यांना स्पष्टपणे जाणवतीये….पाचनईमधल्या आमच्या तुकाराम भोईरच्या हक्काच्या ओसरीवर वीस \"अट्टल आणि सराईत\" डोंगरभटक्यांची ही हळूहळू रंगू लागलेली मैफिल पाहून कोणालाही हेवा वाटला असता ज्याला आम्ही स्वत:ही अपवाद नव्हतोच हरिश्चंद्राच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या अजस्त्र कड्यांनी पाठीमागे फेर धरलाय…ज्याची रौद्रता मिट्ट काळोखातही डोळ्यांना स्पष्टपणे जाणवतीये….पाचनईमधल्या आमच्या तुकाराम भोईरच्या हक्काच्या ओसरीवर वीस \"अट्टल आणि सराईत\" डोंगरभटक्यांची ही हळूहळू रंगू लागलेली मैफिल पाहून कोणालाही हेवा वाटला असता ज्याला आम्ही स्वत:ही अपवाद नव्हतोच घडाळ्याचे काटे बारावर येउन स्थिरावले तरी प्रचितगड,भैरवगड,पाथरा,कोंडनाळ वगैरे शब्द अजूनही जागेच होते \nमायबोलीच्या भटक्या लेखकांचं सालाबादप्रमाणे भरलेलं स्नेहसंमेलनही त्याच्या स्थळाप्रमाणेच भन्नाट होतं आमच्या अजय ढमढेरे काकांच्या शब्दात \"हरिश्चंद्राचे उपग्रह\" म्हणावेत अशा नगर जिल्ह्यातल्या आणि स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2015/12/", "date_download": "2018-04-21T03:38:24Z", "digest": "sha1:B2VSD7UG4TDETINHALFBI4H5JUOZDZU5", "length": 3358, "nlines": 68, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nपिंजल खो-यातल्या अत्यंत अपरिचित गिरीदुर्गाची भन्नाट भटकंती…. \n\" \"उद्याच्या ट्रेकसाठी तुझ्या घरी यायला निघालो होतो. डेक्कनपाशी पोहोचलो आणि तेवढ्यात गाडीची क्लच केबल खाड्कन तुटली. आत्ता रात्रीचे साडेनऊ वाजत आलेत आणि दिवाळीमुळे इथली सगळी गॅरेजेस बंद आहेत. मी इथे एकटाच थांबलोय… लवकर काहीतरी कर \" \"तिथेच थांब…. मी आलो \" \"तिथेच थांब…. मी आलो \nहर्षल आणि माझ्यातला हा अवघ्या दोनेक मिनिटांचा संवाद ही होती आमच्या उद्याच्या भूपतगडाच्या ट्रेकची झालेली एक \"ऑफबीट\" सुरुवात तासाभरापूर्वीच रायलिंग पठारावरून परतलो होतो. दिवसभर ड्रायव्हिंग आणि त्यात रणरणत्या उन्हातला ट्रेक यामुळे शनिवार जरी सार्थकी लागलेला असला तरी उद्याच्या एका दिवसात जवळपास ५०० किलोमीटर्स कव्हर करणा-या बाईक ट्रेकसाठी थोडीतरी विश्रांती आवश्यकच होती. नुकताच डोळा लागलेला असताना फोन वाजला आणि वरचा संवाद ऐकायचं परमभाग्य पदरी पाडून घेतलं \nडेक्कनला पोहोचलो तेव्हा शेजारचा एक भुर्जीवाला आणि आजुबाजुची असंख्य अनोळखी माणसं यांच्या गराड्यात गाडीची तुटलेली क्लच केबल हातात धरून उ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/2016/12/", "date_download": "2018-04-21T03:35:08Z", "digest": "sha1:YNTQOHPSOGYEEWXJEJZNU57GXWXOAEP6", "length": 3382, "nlines": 65, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "सह्याद्रीमित्र…", "raw_content": "\nनमस्कार गिरीमित्रांनो व भटक्यांनो, सह्याद्रीतल्या ट्रेकिंगचा \"Peak Season\" म्हणजे अगदी सदाहरित व बारमाही महाराष्ट्रातल्या दुर्गम गडकोटांकडे,घाटवाटांकडे गिर्यारोहकांची पावलं वळू लागतात आणि या सह्याद्रीउत्सवाला अगदी उधाण येतं . पण या वाढत्या ट्रेकिंग संस्कृतीबरोबर काही उत्साही पर्यटकांमुळे सह्याद्रीला आणि त्याच्या जैवविविधतेला धोका उत्पन्न झाल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जिथे जाऊ तिथे दारूच्या बाटल्यांचा खच,सिगारेटची पाकिटं, कचरा, आधीच मरणासन्न अवस्था भोगणा-या अवशेषांवर लिहिल्या जाणा-या प्रेमकहाण्या आणि त्याला खतपाणी घालणारे बेताल पर्यटक हे दृश्य आता सहन करण्याच्या पलीकडे गेलं आहे. निव्वळ निष्काळजीपणामुळे डोंगरांमधील वाढू लागलेले अपघात हाही चिंतेचा विषय आहेच.त्यामुळे तैलबैला येथे नुकत्याच पार पडलेल्या Sahyadri Trekkers Bloggers Meet मध्ये या सर्व गोष्टींना अंकुश बसावा आणि गिर्यारोहण सुरळीत व्हावं यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलण्यात आलं आहे. Sahyadri Trekkers Bloggers च्या सदस्यांनी काही प्रतिबंधात्मक चिन्ह तयार केली असून त्याचे फ्लेक्स प्रत्ये…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443052", "date_download": "2018-04-21T03:41:24Z", "digest": "sha1:IB45XSKNI4F6KDFKLRMXHAMT3OHRHTBC", "length": 9833, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केंद्रीय जल आयोग पथकाकडून ‘गडनदी’ची पाहणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » केंद्रीय जल आयोग पथकाकडून ‘गडनदी’ची पाहणी\nकेंद्रीय जल आयोग पथकाकडून ‘गडनदी’ची पाहणी\nपाटबंधारे प्रकल्पातील घोटाळय़ांमुळे चर्चेत आलेल्या आणि लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पाची पाहणी करत केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने गुरूवारी आढावा घेतला. गडनदी प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचई योजनेत समावेश करण्यात आला असल्याने यापुढील कामे सुरु करण्यासाठी केंद्राच्या मार्गर्शक तत्वाचे पालन करावे लागणार आहे. या पाहणी अहवालानुसार या प्रकल्पाची सर्व कामे 2019पर्यंत पूर्ण करणयाचे धोरण असून त्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.\nजिह्यातील शेतकऱयांना वरदान ठरणाऱया पर्यायाने पूर्वेपासून पश्चिम दिशेच्या असंख्य गावांची तहान भागवणाऱया महत्वाकांक्षी गडनदी धरण प्रकल्पासाठी जलसंपदाचे आतापर्यंत 651 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजून 205 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आवश्यक निधी प्राप्त होत असल्याने प्रकल्प पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी गडनदी प्रकल्प पाहणीसाठी दिल्लीहून आलेल्या केंद्रीय जल आयोग पथकात नवीनकुमार शर्मा (सहाय्यक निदेशक केंद्रीय जल आयोग दिल्ली) व सचिन गुप्ता (सहाय्यक निदेशक केंद्रीय जल आयोग, दिल्ली) या दोन अधिकाऱयांसह उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ठाणेचे अधीक्षक अभियंता अरुण काळोखे आदींनी पाहणी केली. यावेळी चिपळूण लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले, नातूवाडी उपविभाग क्र. 2चे उपविभागीय अभियंता आर. जी. आळंदकर, नातूवाडी उपविभाग क्र. 4चे उपविभागीय अभियंता व्ही. एम. बनसोडे व संबंधित कर्मचारी उपस्थित होते\nभाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या पूर्वी केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करत लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरु केली. या चौकशी फेऱयात गडनदीसह कोकणातील अनेक सिंचन प्रकल्प अडकल्याने प्रकल्पावर खर्च करण्याच्या मर्यादा येत पुनर्वसन कामांसह प्रकल्पाच्या दरवाजा व इतर कामांना खीळ बसली होती. मात्र हा जिह्यातील महत्वाकांक्षी मध्यम धरण प्रकल्प असल्याने या प्रकल्पाचा जलसंपदाकडून केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करत निधी उपलब्ध करुन घेतला. या प्रकल्प लाभक्षेत्रातील पुनर्वसन, धरण बांधकाम, अपूर्ण कालवे आदी कामांचा समावेश करत एकूण 204.52 कोटी रुपयाचा निधी उपल्ब्ध झाला आहे. हा निधी दोन वर्षात दोन टप्प्यात खर्च करुन 2019ला प्रकल्पासह पुनर्वसन, कालवे आदी सर्व कामे केंद्र व राज्य सरकार यांच्या सहयोगातून जलसंपदा विभाग पूर्ण करण्याची तयारी करत आहे.\nदरम्यान, या संदर्भात पाटबंधारे विभागाचे येथील कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांच्याशी संपर्क साधला असता, हे केंद्राने स्थापन केलेल्या मॉनिटरिंग कमिटीच्या सदस्यांकडून गडनदी प्रकल्पाचे मॉनिटEिरंग केलेले आहे. नियमितपणे नागपूर येथून मॉनिटEिरंग होते. मात्र यावेळी दिल्ली आणि गांधीनगर येथून अधिकारी आले होते. हे मॉनिटEिरंग नियमितचा एक भाग असल्याचे त्यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.\nपिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 12 जखमी\nमुंबई-गोवा महामार्ग होणार सीएनजी पॅरिडॉर\nअज्ञात वाहनाची माय-लेकरांना धडक\nनियोजनच्या तुटपुंज्या निधीवर केंद्राच्या निधीची मात्रा\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/d8/contact/feedback", "date_download": "2018-04-21T04:04:32Z", "digest": "sha1:V4LDLMDCXEX5XVVTS35CZDO3G5LRT7XM", "length": 7021, "nlines": 139, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Contact Form | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/01/blog-post_68.html", "date_download": "2018-04-21T03:57:33Z", "digest": "sha1:JJILXIYQNY2CVYUEOBXQHKGVQBPJ4YTV", "length": 30229, "nlines": 206, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आनंद आणि क्रौर्य (भाग ३)", "raw_content": "\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nमाणसाला काळाची जाणीव दोन प्रकारे होते.\nपहिल्या प्रकारात ही जाणीव गतीवर अवलंबून असते. सूर्य - चंद्र उगवतात - मावळतात, घड्याळाच्या तबकडीवर तास - मिनिट आणि सेकंदाचे काटे फिरतात, वाळूच्या घड्याळातील वाळू खाली पडते, घटिकापात्र पाण्यात बुडतं, लंबक एक झोका पूर्ण करतो, क्वार्ट्झच्या स्फटिकात आंदोलन पूर्ण होते किंवा कैसियमच्या - अमोनियाच्या अणूंमध्ये थरथर पूर्ण होते आणि आपल्याला काळ पुढे सरकला याची जाणीव होते. पण थोडा अजून विचार केला तर असे जाणवेल की हे कालांतर नसून एका अचल वस्तूच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या चल वस्तूचे आपण विशिष्ट एककात मोजलेले स्थलांतर आहे.\nदुसऱ्या प्रकारात काळाची जाणीव, वस्तूंमधील बदलावर अवलंबून असते. ऋतू बदलतात, रुजलेल्या बीमधून रोपटे बाहेर येते, रोपाचे झाड होते, कळ्यांची फुले होतात, मोहोर येतो, कच्ची फळे धरतात आणि ती पिकतात, झाडे उन्मळून पडतात, त्यांची माती होते, दूध - अन्न नासते, दगडाची वाळू होते, पाण्याची वाफ होते, पाऊस पडू लागतो - थांबतो - जमीन ओली होते - सुकते , बाळ पोटात येते, त्याचा जन्म होतो, दुधाचे दात येतात - पडतात - नवीन दात येतात - पडतात, नखे - केस वाढतात, टक्कल पडते, माणसे - प्राणी - पक्षी मरतात, त्यांची कलेवरे सडून माती होतात आणि आपल्याला काळ पुढे सरकल्याची जाणीव होते. पण इथेसुद्धा थोडा अजून विचार केला तर असे जाणवेल की हे देखील कालांतर नसून एका वस्तूंत इतर वस्तूंच्या प्रभावाने घडून येणारे अपरिवर्तनीय रूपांतर आहे. आणि हे रूपांतर आपण स्थलांतर मोजण्याच्या एककातच मोजू शकलेलो आहोत.\nहे स्थलांतर आणि रूपांतर माणसाप्रमाणे प्राण्यांना देखील जाणवत असणारंच. पोटातील आतड्यात अन्नाचे भ्रमण पूर्ण झाल्यावर (अचल आतड्यात चल अन्नाचे स्थलांतर झाल्यावर), त्या अन्नाचे विघटन होऊन ऊर्जा आणि मलात रूपांतर झाल्यावर, त्यांनाही भुकेची परिणामी काळाची जाणीव होत असणार. प्राणी हा जाणवलेला काळ मोजतात की नाही ते माहीत नाही पण मानव मात्र स्थलांतर आणि रूपांतर मोजण्यासाठी एकंच एकक ठरवू शकला आहे. त्यामुळे आपण काळाला अनुभवताना मोजू देखील शकतो.\nस्थलांतरात हे जाणवत नाही पण रूपांतर अपरिवर्तनीय आहे हे आपल्याला स्पष्ट कळते. म्हणून कालप्रवाह एकाच दिशेने होतो असा निष्कर्ष आपण काढतो. या निष्कर्षावर आधारित आपण काळाचे भूत, वर्तमान आणि भविष्य असे तीन भाग करतो. त्यातील भूतकाळ आपल्या स्मृतीत राहतो. भविष्य अनंत शक्यतांच्या स्वरूपात आपल्याला झोपेत किंवा जागेपणी दिसत रहाते. आणि वर्तमानात आपण या अनंत शक्यतांपैकी एका शक्यतेला स्मृतीत परिवर्तीत होताना पहातो. ह्या परिवर्तनात आपला आणि आपल्या इच्छाशक्तीचा भाग किती महत्वाचा असतो तो पूर्ण वेगळा विषय आहे. पण अपरिवर्तनीय रूपांतराला स्थलांतरशी निगडीत एककात मोजू शकल्याने, काळाबद्दल कुठलीही सैद्धांतिक कल्पना समजलेली नसताना देखील, आपण कालांतर ही संज्ञा वापरू शकतो.\nकाळ सापेक्ष आहे असे मी म्हणतो ते यामुळेच. कालांतराला स्थलांतराच्या एककात मोजल्याने, स्थलांतराची गती बदलली की आपोआप काळ वेगळा होतो. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा वेग बदलला की आपली कालमापनाची सध्याची सूर्य-पृथ्वीवर अवलंबून असलेली कोष्टके कुचकामी ठरतील. लाखो वर्षांपूर्वीचा पृथ्वीवरचा दिवस छोटा होता आणि लाखो वर्षांनी पृथ्वीवरचा दिवस आजच्यापेक्षा मोठा असेल. काळाची संकल्पना आपण कालमापनातून शिकतो म्हणून स्वतःचे वेगळे अस्तित्व असलेला पदार्थरूपी व्यक्तीनिरपेक्ष काळ ही न्यूटनने समर्थन केलेली संकल्पना किंवा पदार्थरूपी अस्तित्व नसलेला आणि केवळ जाणीवरूपी अस्तित्व असलेला व्यक्तिसापेक्ष काळ ही लायबेनिट्झ आणि कांट यांनी मांडलेली संकल्पना आपल्यापैकी अनेकांना समजायला कठीण जाते. खरं सांगायचं तर मीसुद्धा समजणारे आणि न समजणाऱ्यांच्या सीमारेषेवर आहे. पण मला जाणीवरूपी व्यक्ती सापेक्ष काळ ही संकल्पना काही अगम्य कारणांमुळे आपलीशी वाटते. कदाचित विश्वाचे अस्तित्व, न्यूटनने सांगितलेल्या निरपेक्ष यांत्रिक नियमांपेक्षा नंतर आईन्स्टाईनने सांगितल्याप्रमाणे सापेक्षतेच्या नियमातून अधिक अचूकतेने स्पष्ट करणे शक्य आहे असे वाचल्यामुळे, मला काळाच्या सापेक्ष असण्याबद्दल जास्त आपुलकी वाटत असेल.\nआता या सापेक्ष काळाची सापेक्ष जाणीव म्हणजे काय ते बघूया.\nआपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी रूपांतरामुळे जाणवणारा काळ; भूत, वर्तमान आणि भविष्य अश्या तीन भागात विभागला. मग त्याला मोजण्यासाठी स्थलांतराचे परिमाण वापरले. मोजणे आले की एकके आणि त्यांची सूक्ष्मपासून महत्तम पर्यंतची कोष्टके आली. सध्याच्या शास्त्रीय परिभाषेत काळाचे सूक्ष्मतम एकक प्लॅन्क टाईम युनिट आहे. आपण आपल्या विषयासाठी त्याला बिंदू मानूया. मग माझ्या मनात असा प्रश्न येतो की, कोणताही प्राणी एका वेळी काळाच्या त्या सूक्ष्मतम एकाच बिंदूला अनुभवू शकतो का आपण काळाला मोजण्यासाठी जरी त्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म एकक तयार करू शकलो आणि ते मोजूही शकलो तरी त्या सूक्ष्मातीसूक्ष्म काळबिंदूला आपण संपूर्णपणे, एकटा, इतर बिंदूपासून तोडून, अलग थलग अनुभवू शकतो काय आपण काळाला मोजण्यासाठी जरी त्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म एकक तयार करू शकलो आणि ते मोजूही शकलो तरी त्या सूक्ष्मातीसूक्ष्म काळबिंदूला आपण संपूर्णपणे, एकटा, इतर बिंदूपासून तोडून, अलग थलग अनुभवू शकतो काय आणि साहजिकच याला माझे उत्तर \"नाही\" असेच आहे. काळ मोजणे निराळे आणि काळ अनुभवणे निराळे.\nआपण अनुभवत असलेल्या काळबिंदूवर त्याच्या आधीच्या काळबिंदूची आणि त्याच्यापुढच्या काळबिंदूची गडद सावली असते. किंबहुना आपण निःसंशय एका काळबिंदूला कधीच अनुभवू शकत नाही. आपला कालानुभव कायम काळाच्या भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीनही बिंदूच्या गुच्छाच्या किंवा पुंजक्यांच्या स्वरूपात असतो. आपण ज्याला वर्तमानबिंदू अनुभवणे म्हणतो तो खरं तर भूत, वर्तमान आणि भविष्य अश्या तीन बिंदूच्या पुंजक्याला अनुभवणे असते. अश्या प्रकारे काळाला पुंजरुपात अनुभवणे मानवासहित सर्व प्राण्यांना शक्य असते. आणि आपण सर्वजण बिंदुरूप काळाचा अनुभव न घेता त्रिपरिमाणात्मक काळाचा अनुभव घेत असतो.\nपण मानवाच्या बाबतीत काळाला अनुभवणे हे कायम एकाच रेषेवर नसते. माणूस अनुभवत असलेल्या काळाच्या पुंजक्यातील भूत आणि भविष्यकाळाचे क्षण हे कायम लगतच्या भूत आणि भविष्यकाळातीलच असतील अशी खात्री नसते. माणसाच्या कालानुभवातील काळबिंदूंचे पुंजके हे सध्याच्या काळबिंदूच्या अनेक वर्षे मागे असलेल्या स्मृतीतील काळबिंदूला आणि अनेक शक्यतांपैकी एक शक्यता असलेल्या भविष्यातील एखाद्या काळबिंदूला एकत्र करून बनू शकतात.\nएक उदाहरण म्हणून मी एका रेल्वे प्रवासाची कल्पना करतो. समजा एक सुंदर तरुणी पहिल्या वर्गाच्या डब्यात दोन अनोळखी तरुणांच्या मध्ये बसली आहे. ती स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत चॅटिंग करते आहे. दोन्ही तरुणांना चॅटिंग दिसते आहे. पण खिडकीजवळ बसलेला तरुण थकलेला आहे. त्याला गार वाऱ्याने पेंग येते आहे. म्हणजे त्याचा काळबिंदूंच्या अनुभवाचा पुंजका कदाचित, तरुणीला डब्यात चढताना पाहणे, ती शेजारी बसली याची सुखद जाणीव, तिने लावलेल्या अत्तराचा गंध, तिचे चॅटिंग पाहता येते याचे अप्रूप आणि थकव्याने येणारी गाढ झोप असा बनला आहे. पण त्याच वेळी दुसऱ्या तरुणाला मात्र तिच्या अत्तराच्या गंधात त्याचे कॉलेजचे दिवस, त्याला आवडणारी पण जिच्याशी लग्न होऊ शकले नाही ती मुलगी आठवते आहे. आणि जर तिच्याशी लग्न झाले असते तर काय होऊ शकले असते या विचारात गढला आहे. म्हणजे त्याच्या काळबिंदूंचा पुंजका हा ट्रेन प्रवासाच्या कित्येक वर्षे आधी घडून गेलेल्या कॉलेजमधील आवडत्या मुलीला आणि तिच्याबरोबर कधीच न होऊ शकलेल्या संसाराच्या शक्यतेला एकत्र करून त्याला वेगळा अनुभव देऊ शकला. म्हणजे जरी दोन व्यक्ती एकाच वर्तमानात असतील तरी त्यांच्या काळबिंदूंच्या पुंजक्यांचा परीघ एकंच असेल याची खात्री नसते.\nइतकंच काय पण इथपर्यंत जे कुणी नेट लावून वाचू शकले असतील त्या सगळ्यांच्या मनात या क्षणी कुठल्या गतस्मृती आणि भविष्यतील कल्पना एकत्र येऊन त्यांच्या काळबिंदूच्या अनुभवाचा परीघ कुठपर्यंत विस्तारला किंवा संकुचित झाला असेल तेदेखील कुणी सांगू शकत नाही. यालाच मी सापेक्ष काळाची सापेक्ष जाणीव म्हणतो. ही अशी लगतच्या बिंदूना सोडून जुन्या स्मृतीतील आणि काल्पनिक भविष्यातील बिंदूना जोडणारी काळाची जाणीव प्राण्यांना होत नसावी असे माझे मत आहे.\nयावर कुणी प्राणी सूड घेतात किंवा कुत्रे - घोडे स्वामीनिष्ठ असतात. म्हणजे ते देखील सध्याच्या काळबिंदूला गतस्मृतीतील मागच्या कुठल्यातरी काळबिंदूशी जोडू शकतात असे मत मांडू शकेल. विचाराच्या सोयीसाठी प्राण्यांनी सूड घेणे आणि तसा व्यक्तिकेंद्रित सूड घेतल्यावर शांत होणे किंवा त्यांचे स्वामीनिष्ठ असणे आपण खरे मानूया. पण, ज्याप्रमाणे मानवाच्या काळबिंदूचा परीघ क्रोध, किळस, भीती, हर्ष, खेद,आश्चर्य, अपमान, मत्सर आणि सहानुभूती यापैकी कुठल्याही भावनेच्या कारणाने विस्तारीत आणि संकुचित होतो त्या प्रमाणे प्राण्यांच्या काळबिंदूचा परीघ बदलत असावा असे मानण्यास सध्या तरी कोणताही प्रयोग निष्कर्षासहित तयार नाही.\nत्यामुळे recent past आणि near future च्या काळबिंदूना विसरून गतस्मृतीतील आणि कल्पनेतील बिंदूना सध्याच्या क्षणाशी जोडण्याची क्षमता मला तरी केवळ माणसांमध्येच दिसते. त्यामुळे तो ज्या भौतिक परिस्थितीत आहे तिला विसरून आनंद घेण्याची किंवा कंटाळ्याने घेरला जाण्याची शक्यता माणसाच्या बाबतीत जितकी तीव्र आहे तितकी इतर कुठल्याही प्राण्यांच्या बाबतीत नाही असे मला वाटते. यातूनच मग, माणसाच्या कलासाधनेचा, समाजरचनेचा, तंत्रज्ञानचा उगम होतो. आणि सुरु होते माणसाची अतृप्त आनंदाला शमविण्याची आणि अनंत कंटाळ्याला नाहीसे करण्याची धडपड.\nपोस्ट खूप मोठी झाली आहे. त्यामुळे फार लोक वाचतील याची खात्री नाही. पण तरीही कुणी पूर्ण वाचलीच तर पोस्ट वाचून जाड झालेले डोके थोडे हलके करण्यासाठी हा व्हिडीओ पहा.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)\nदाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)\nगॉर्डन के आणि Allo Allo\nसंघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य\nमी आणि नाविक चिरतरुणी\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात\nऑक्सफॅम, संपत्ती विषमतेचा निर्देशांक आणि बिगुल मधल...\nआनंद आणि क्रौर्य (भाग ७)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ६)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ५)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ४)\nआनंद आणि क्रौर्य (भाग ३)\nआनंद आणि क्रौर्य (भाग २)\nआनंद आणि क्रौर्य (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/virendra-shehwag-117102400007_1.html", "date_download": "2018-04-21T04:13:54Z", "digest": "sha1:RCQKUUJ4XG74BCFIPUEJ7RS3LIU63ZM5", "length": 9495, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सेहवाग,टेलरमध्ये रंगलं ट्विटर युद्ध | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसेहवाग,टेलरमध्ये रंगलं ट्विटर युद्ध\nहटके ट्विटमुळे सोशल मीडिया गाजवणारा टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने, न्यूझीलंडच्या विजयानंतरही तसंच हटके ट्विट केलं.न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा फलंदाज रॉस टेलरला उद्देशून हे ट्विट होतं. सेहवागने रॉस टेलरचा भारतीय भाषेत ‘दर्जी’ असा उल्लेख केला.\nसेहवागच्या ट्विटला रॉस टेलरनेही तसंच उत्तर दिलं, तेही हिंदीत.आधी सेहवाग म्हणाला, “वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”.सेहवागच्या या ट्विटला रॉस टेलरने हिंदीत उत्तर दिलं.“भाई, अगली बार अपना ऑर्डर टाईम पे भेज देना, सो मै आपको अगली दिवाली के पहले डिलिव्हर करुंगा, हॅप्पी दिवाली”, असं टेलर म्हणाला.\nया ट्विटनंतर गप्प बसेल तो सेहवाग कुठला. सेहवाने टेलरच्या या ट्विटलाही उत्तर दिलं. यावेळी सेहवागने फाईव्ह स्टारच्या जाहिरातीतील डायलॉग मारुन टेलरला उत्तर दिलं.सेहवाग म्हणाला, “हाहाहा, मास्तरजी, इस साल वाली पतलून एक बिलांग छोटी करके देना नेक्स्ट दिवाली पे. रॉस द बॉस, मोस्ट स्पोर्टिंग”.यावर टेलरने उपरोधी टोला लगावत,“तुमच्या टेलरने या दिवाळीत चांगले कपडे शिवले नाहीत का” असं ट्विट केलं यानंतरही सेहवाग शांत बसला नाही. सेहवाग म्हणाला, “दर्जी जी, तुमच्या इतक्या उच्च दर्जाच्या शिवणकामाची स्पर्धा कोणीच करु शकत नाही. मग ते पँट असो वा पार्टनरशीप”\nमुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन – नवाब मलिक\nआता फोटोकॉपी नको, ओळखपत्राची मूळ प्रत लागणार\nपीएफ अकाऊंटमधील रकमेत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ\nकेजरीवाल यांच्या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद\nजेट एअरवेजच्या विमानात मोबाईलचा स्फोट\nयावर अधिक वाचा :\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/", "date_download": "2018-04-21T03:43:35Z", "digest": "sha1:YV6W53QV62XBW3HNEH2X3MTNI3WL4OXW", "length": 17741, "nlines": 224, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nराज्य सरकारचं आरक्षणाला नख, पोलीस उपनिरीक्षक भरतीतलं आरक्षण रद्द\nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nराज्य सरकारचं आरक्षणाला नख, पोलीस उपनिरीक्षक भरतीतलं आरक्षण रद्द\nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nवैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या नावाने 10 लाखांना लुटले\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nकाँग्रेसला पाठिंबा देण्याचा मुद्दा, माकपा फुटीच्या उंबरठ्यावर\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\nबातम्या Apr 20, 2018 झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nदेश Apr 20, 2018 काँग्रेसला पाठिंबा देण्याचा मुद्दा, माकपा फुटीच्या उंबरठ्यावर\nदेश Apr 20, 2018 न्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nराज्य सरकारचं आरक्षणाला नख, पोलीस उपनिरीक्षक भरतीतलं आरक्षण रद्द\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nफ्रायडे फिव्हर : आज 'या' तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मेजवानी\nसाताऱ्यात 'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयकुमारला दुखापत\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nविशेष रिपोर्ट : गुरुजी झाला डाॅन \nचार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन \nसाखर कारखान्यांना 'डायबिटीज', 70 ते 75 टक्के साखर विक्रीविना पडून \n'मार्शल'ची थाटात सेवानिवृत्ती, सांगली पोलिसांकडून लाडक्या मित्राला निरोप\nमुंबई वगळता राज्यभरात ठिकठिकाणी एटीएममध्ये खडखडाट\nओशोंचं अमेरिकेतलं 'वादळी' आयुष्य आता पडद्यावर\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nलाईफस्टाईल Apr 19, 2018\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \nलाईफस्टाईल Apr 10, 2018\n हे उपाय करून पहा\nलाईफस्टाईल Apr 3, 2018\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nविशेष कार्यक्रम -जत्रा देवी भराडी आईची\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\n महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला\nटेक्नोलाॅजी Apr 16, 2018\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.onkaroak.com/p/contact-me.html", "date_download": "2018-04-21T03:36:33Z", "digest": "sha1:RURRT4MELAKPXFXFWCHXXRUU3QRRA5X7", "length": 9952, "nlines": 87, "source_domain": "www.onkaroak.com", "title": "Contact", "raw_content": "\nब्लॉगबद्दल आपणासारख्या रसिक दुर्गप्रेमींच्या प्रतिक्रिया अतिशय मोलाच्या आहेत. आपल्या प्रतिक्रिया oakonkar@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवा\nजरी मी ट्रेकर नसलो, तरीही दै. लोकसत्ता च्या बुधवार दि. 05/03/2013 च्या मुंबई वृत्तान्त च्या पृष्ठ 4 वरील Trek इट या पुरवणीतील आपला \"अंधाराटील बनाची कहाणी\" अत्यंत वेगळी वाटली. त्यामुळे आपला ब्लॉगही वाचला. त्यातील इतर कांही भटकंत्याही वाचल्या. आपला उपक्रम अत्यंत स्त्युत्य आहे. अशाच भटकंत्या करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा.\n\"मास्तर ती दूधगावची एसटी किती वाजता आहे हो \" \"शी बाई केवढे डास आहेत इथे \" \"शी बाई केवढे डास आहेत इथे \" \"अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे \" \"आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं \" \"अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे \" \"आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं आरं नसेल हाटेल परवडत आरं नसेल हाटेल परवडत \nशनिवारच्या पहाटेचे हे संवाद आमच्या कानावर आदळत होते ते साडेपाचचा गजर म्हणूनच टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला सकाळचे सगळे सोपस्कार पार पडून आणि त्या कॅरीमॅट्सचे मालक असलेल्या युथ हॉस्टेल मालाडच्…\n\"भूकंप\" गडावरचा \"खादाडेश्वर\" .....\nआपण सह्याद्रीत का फिरतो याला अनेक कारणं आहेत.रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून चार घटका निसर्गात जावं..तिथल्या रानपाखरांशी गप्पा माराव्यात...दोन क्षण स्वत:शीच अंतर्मुख होण्यासाठी....वगैरे अनेक कारणं देत येतील.पण ट्रेकला गेल्यावर \"क्षुधागडाची\" अर्थात आपल्या मनसोक्त हादडण्याची मोहिम यशस्वी झाली नाही तर ट्रेकमध्ये काहीतरी राहून गेलंय असं राहून राहून वाटायला लागतं म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही \"भूकंप\" होतो (= मरणाची भूक लागते म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही \"भूकंप\" होतो (= मरणाची भूक लागते ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही ) मुळशीच्या \"दिशा\" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या \"बकासुरां\" बरोबर ती शेअर करायचं ठरलं ) मुळशीच्या \"दिशा\" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या \"बकासुरां\" बरोबर ती शेअर करायचं ठरलं आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न मी मात्र या दोन्ही …\n - भाग दोन : अंतिम\nलहुळश्यातली सकाळ उजाडली तीच मुळी मामांच्या घरच्या आवाजानं. ओसरीवर सांडलेल्या आमच्या तीन देहांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून घरातली सगळी कामं व्यवस्थित चालू होती. समोरच्या भिंतीवर निष्काम कर्मयोगाची साधना करणा-या घडाळ्याकडे माझं लक्ष गेलं आणि आमची झोपच उडाली सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला \"ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. \" आली का आता पंचाईत पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले हर्षलने परममित्राचं परमकर्तव्य पार पाडत शेजारच्या दुकानातून आणलेल्या बिस्किटांच्या पुड्याचे आम्ही तिघं आणि मामांचा कुत्रा असे चार सामान भाग झा…\n - भाग दोन : अंतिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/impression-of-meditation-1168398/", "date_download": "2018-04-21T03:59:07Z", "digest": "sha1:T7CSI4FTMRMJ7PA22IHGR3HWSC6D3NBC", "length": 17655, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४०. मन गेले ध्यानीं : ६ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n२४०. मन गेले ध्यानीं : ६\n२४०. मन गेले ध्यानीं : ६\nसद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले.\nसद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले. मग उत्साहानं ते पुढे उद्गारले..\nबुवा – सद्गुरूंशिवाय काहीच नाही.. त्यांच्या बोधानुरूप चालूनच अध्यात्माची ही वाट चालता येते.. तुम्ही तुमच्या बळावर काहीही करा.. अष्टांगयोग करा, नित्यानित्य विचार करा, यम-नियम पाळा.. अगदी कर्मकांडी व्हा किंवा संन्यासी व्हा.. त्यांच्या आधाराशिवाय सारं व्यर्थ एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवता’त बाराव्या अध्यायात सांगितलंय.. ‘‘धरिल्या सत्संगती एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवता’त बाराव्या अध्यायात सांगितलंय.. ‘‘धरिल्या सत्संगती भक्त माझी पदवी पावती भक्त माझी पदवी पावती शेखीं मजही पूज्य होती शेखीं मजही पूज्य होती सांगो किती महिमान तत्काळ पावावया माझें स्थान आणिक नाहींच साधन’’ भगवंत उद्धवांना सांगत आहेत की, सद्गुरूंच्या संगतीनंच भक्त माझ्या निजपदाची प्राप्ती करून घेऊ शकतात, नव्हे मलाही ते पूज्य होतात\nयोगेंद्र – सद्गुरूंची संगतही का सोपी आहे\n आग आणि लोण्याचं एकत्र येणंच आहे ते देहबुद्धीचं, प्रपंचासक्तीचं लोणी आणि आत्मबुद्धीचं अग्निकुंड यांची संगत आहे ती..\nअचलदादा – पण तिच्याशिवाय दुसरा उपायच नाही..\nबुवा – सद्गुरुंच्या आधाराशिवाय मी हजारो र्वष तप केलं तरी काही उपयोग नाही.. कारण ते तपही माझ्या मनाच्या आवडीनुसार, सवडीनुसारच होणार.. त्यातून अहंकारच पोसला जाणार.. अगदी ‘अहंब्रह्मास्मि’चा घोष केला तरी त्यातही अहंच प्रधान असणार नाथच म्हणतात, ‘‘लोखंडाची बेडी तोडी नाथच म्हणतात, ‘‘लोखंडाची बेडी तोडी मा आवडीं सोनियाची जडी मा आवडीं सोनियाची जडी चालतां तेही तैशीच आडी चालतां तेही तैशीच आडी बाधा रोकडी जैशी तैशी बाधा रोकडी जैशी तैशी’’ लोखंडाच्या बेडय़ा तोडून सोन्याच्या बेडय़ा केल्या, त्यानं काही फरक पडला का’’ लोखंडाच्या बेडय़ा तोडून सोन्याच्या बेडय़ा केल्या, त्यानं काही फरक पडला का चालताना लोखंडाच्या बेडय़ा जशा आड येत, तशाच सोन्याच्या बेडय़ाही चालण्याची गती मंदावणारच ना चालताना लोखंडाच्या बेडय़ा जशा आड येत, तशाच सोन्याच्या बेडय़ाही चालण्याची गती मंदावणारच ना बेडी लोखंडाची असो की सोन्याची बंधन तेच, बाधाही तीच.. म्हणून भगवंताचाच हवाला देत नाथ अगदी ठामपणे सांगतात, ‘‘सकळां साधनां श्रेष्ठ साधन बेडी लोखंडाची असो की सोन्याची बंधन तेच, बाधाही तीच.. म्हणून भगवंताचाच हवाला देत नाथ अगदी ठामपणे सांगतात, ‘‘सकळां साधनां श्रेष्ठ साधन शिष्यासी सद्गुरूचे भजन जो भावें भजे गुरुचरणीं तो नांदे सच्चिदानंदभुवनीं हे सत्य सत्य माझी वाणी विकल्प कोणीं न धरावा विकल्प कोणीं न धरावा’’ सद्गुरूचं भजन, हेच श्रेष्ठ साधन आहे..\nज्ञानेंद्र – आज बाहेरच्या जगात तर हेच चालू आहे डोळे मिटून जो तो कुणा बुवाबाबाच्या नादी लागलाच तर आहे डोळे मिटून जो तो कुणा बुवाबाबाच्या नादी लागलाच तर आहे त्या भजनानं का ज्ञान होणार आहे\nहृदयेंद्र – इथे खऱ्या सद्गुरूंचं भजन अभिप्रेत आहे.. बाजारू नव्हे..\nबुवा – सद्गुरूंच भजन, म्हणजे निव्वळ सद्गुरूंच्या बाह्य़रूपाचं भजन नव्हे बरं का सद्गुरूंच्या अंतरंगात परमात्म्याचं जे अखंड भजन सुरू आहे, तसं माझंही सुरू होणं, हे खरं सद्गुरू भजन आहे सद्गुरूंच्या अंतरंगात परमात्म्याचं जे अखंड भजन सुरू आहे, तसं माझंही सुरू होणं, हे खरं सद्गुरू भजन आहे ते जसे एकरस, एकलय, एकमय आहेत तशी माझी स्थिती झाली पाहिजे..\nयोगेंद्र – पण बुवा ‘एकनाथी भागवता’त ध्यानयोगही सांगितला आहे ना\n सगुणातून निराकारात जाण्याचा मार्गच त्या ध्यानात जणू उलगडून दाखवला आहे.. ‘कृष्णचि नयनी’ कसा साठवावा आणि त्या त्या ध्यानात मग मन कसं मावळतं, हेच जणू चौदाव्या अध्यायात नाथांनी फार ओघवत्या भाषेत मांडलं आहे.. ‘‘सर्वागसुंदर श्यामवर्ण ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन सुमुख आणि सुप्रसन्न’’ काय वर्णन आहे पहा ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन सुमुख आणि सुप्रसन्न ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन सुमुख आणि सुप्रसन्न काय डौल आहे आणि किती चित्रात्मकता आहे.. हे ध्यान कोणत्या भावनेनं करावं, तेही नाथ सांगतात बरं का.. ‘‘विषयीं आवरोनि मन काय डौल आहे आणि किती चित्रात्मकता आहे.. हे ध्यान कोणत्या भावनेनं करावं, तेही नाथ सांगतात बरं का.. ‘‘विषयीं आवरोनि मन अखंड करितां माझें ध्यान अखंड करितां माझें ध्यान मद्रूपचि होय जाण’’ दहाही इंद्रियांचे विषय मनाला भरकटवण्याचा प्रयत्न करीत असतात, पण त्यातून मन आवरावं आणि माझं अखंड ध्यान साधलं तर आपण तद्रूपच होऊ, हे मनात ठसवावं.. मग ‘‘धारणा जरी तुटोनि जाये ‘‘धारणा जरी तुटोनि जाये ध्यानठसा न तुटत राहे ध्यानठसा न तुटत राहे मन मूर्तीच्या ठायीं पाहें मन मूर्तीच्या ठायीं पाहें जडलें ठाये सर्वागीं’’ जगताना ही धारणा सुटेलही, पण ध्यानाचा ठसा काही पुसला जाणार नाही\n किती छान आहे.. धारणा सुटेलही पण तो ठसा पुन्हा पुन्हा त्या धारणेकडेच वळवत राहील\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २१ एप्रिल २०१८\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज\nटीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944982.32/wet/CC-MAIN-20180421032230-20180421052230-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/BK-Singh.html", "date_download": "2018-04-21T06:21:30Z", "digest": "sha1:55RGRTR727DIA44HATU6X3GFBJVFEVE2", "length": 4211, "nlines": 75, "source_domain": "zeenews.india.com", "title": "BK Singh - Latest News on BK Singh | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nसरकारी अधिका-यांची लाच घेतल्याची प्रकरणं सतत उघडकीस येत असतात...तसंच सतत दुर्लक्षित होत असतात हे दिसून आलंय माहितीच्या अधिकाराखाली...\nआणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश\nभोपाळमध्ये आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश झालाय. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक वसंत प्रताप सिंह यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकलाय. या छाप्यात तपास अधिका-यांच्या हाती मोठं घबाड लागलय.\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://hindijaankaari.in/essay-on-makar-sankranti-in-marathi-language-%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T05:55:33Z", "digest": "sha1:PWBANQQLEGSHIFTMTN32OCJJQRZBVI5R", "length": 14547, "nlines": 66, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "मकर संक्रांति मराठी निबंध - Marathi essay on Makar Sankranti 2018 Pdf Download", "raw_content": "\n1 मकर संक्रांति निबंध\n2 मकर संक्रांति मराठी 2018\n3 मकर संक्रांति माहिती मराठी\n4 मकर संक्रांति का महत्व\n5 मकर संक्रांति वर निबंध\nहैप्पी मकर संक्रांति: मकर संक्रांति 2018 हा भारताचा एक हंगाम आहे जो संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. त्या दिवशी सूर्य देव ‘कर्करोग’ प्रवेश केल्यामुळे वर्षातील सर्वात लहान अगर सर्वात मोठा दिवस शब्द, संक्रांति ‘, म्हणजे’ बदल बोलाविले होते, पण तो भारतात होणार नाही ‘मकरसंक्रांतीचे’ म्हटले जाते. आज आम्ही इच्छा, सण कला तपशील थोडक्यात मकरसंक्रांतीचे मकरसंक्रांतीचे निबंध, या निबंध शाळांमध्ये शिकवले लहान मुले लहान मुले बद्दल माहिती प्रदान आणि हिंदी मध्ये बाळ प्रत्येक वर्ग Makar Sankranti essay निबंध जोडेल जे समावेश आज तुम्हाला घेऊन वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 या प्रकारे इंटरनेट वर शोध घ्या आणि कार्यक्रम घेऊन शाळा सहभागी काही निबंध पाहू आहे |\nसंक्रांती का मकर उत्सव साजरा करतात: या वर्षी हा सण रविवार, 14 जानेवारी 2018 रोजी साजरा केला जाईल. या निबंधांमध्ये Happy makar sankranti 2018 wishes लेख एसेज, anuched, short paragraphs, Composition, Paragraph, Article हिंदी, निबन्ध (Nibandh), मकर संक्रांति पर संस्कृत निबंध, यानी की निबंध को हिंदी, गुजराती (gujarati), kannada, telugu, मराठी आदि भाषा के अलावा wikipedia, मकर संक्रांति के चुटकुले, मकर संक्रांति पर कविता, english pdf में भी डाउनलोड कर सकते हैं|\nआपल्या भारतामध्ये मकरसंक्रांतीचा सण हिंदू धर्माचे प्रमुख सण मानला जातो, जो सूर्यप्रकाशात चढतांना साजरा केला जातो. या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे 14 जानेवारीला हा सण साजरा केला जातो, वेगवेगळ्या तारखांप्रमाणे नव्हे तर दरवर्षी, जेव्हा सूर्य चढताच मकर ओळीत जातो.\nकाहीवेळा हा दिवस 13 किंवा 15 जानेवारी आधी किंवा नंतर एक दिवस साजरा केला जातो परंतु हे फार क्वचितच केले जाते. मकर संक्रांती थेट सूर्याच्या भूगोल आणि स्थितीशी संबंधित आहे. सूर्य जेव्हा मकर लाईनवर येतो तेव्हा हा दिवस केवळ 14 जानेवारीला असतो, त्यामुळे या दिवशी मकरसंक्रमण साजरा केला जातो. ज्योतिषविषयक दृष्टिकोनातून, या दिवशी सूर्य सूर्याच्या उगवणीत शिरतात आणि मकरवृत्तीने प्रवेश करतो आणि सूर्यप्रकाशातील रात्रभोजनाची सुरुवात होते. भारताच्या अलिप्त भागात, मकर संक्रांतीचा उत्सव वेगळा साजरा केला जातो. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये याला संक्रांति म्हणतात आणि तामिळनाडूमध्ये तो पोंगल उत्सव म्हणून साजरा केला जातो. या वेळी, पंजाब आणि हरियाणामध्ये नवीन पीक स्वागत आणि लोहार उत्सव साजरा केला जातो, तर आसाममधील बिहुच्या रूपात हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक प्रांतामध्ये, त्याचे नाव आणि सेलिब्रेट करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात.\nविविध मान्यतेनुसार, या उत्सवातील पाककृतीदेखील भिन्न आहेत, परंतु ह्या उत्सवाची मुख्य ओळख पटल व तांदूळ खादी होतात. विशेषतः खाचर आणि तूप सह खाची खाणे महत्त्वाचे आहे. या व्यतिरिक्त मकर संक्रांतीवर तीळ व गुळांचा सुद्धा फारसा महत्त्व आहे. आज सकाळी, तळाला आंघोळ केल्यानंतर स्नान केल्या नंतर स्नान केले जाते.\nयाशिवाय, तीळ आणि गूळ लाडू आणि इतर पदार्थदेखील बनवले जातात. यावेळी सुहागाना महिलाही सुहागतील वस्तूंचे आदानप्रदान करतात. असे समजले जाते की यामुळे तिच्या पतीचे वय अधिक काळ जगते. मकर संक्रांतीला आंघोळीसाठी आणि देणगीचा सण देखील म्हटले जाते.\nया दिवशी यात्रेकरू आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्वाचे आहे, तसेच तीळ, गुळ, खिचडी, फळे आणि राशिचक्र यांच्यानुसार देणगी मिळते, सद्गुण प्राप्त होते. असे मानले जाते की या दिवशी दान केलेल्या देणगीमुळे सूर्य देव आनंदित झाला आहे. या सर्व समजुती व्यतिरिक्त मकरसंक्रित उत्सवही उत्साही आहे. या दिवशी पतंग उंचावर देखील विशेष महत्त्व आहे आणि लोक मोठमोठ्या आनंदाने व आनंदाने पतंग काढतात. या दिवशी अनेक ठिकाणी पतंग उंचावरचे कार्यक्रम आयोजित केले जातात.\nमकर संक्रांति मराठी 2018\nमकर संक्रांति हिंदुओं का एक प्रमुख त्योहार है मकर संक्रांति भारत, नेपाल और बांग्लादेश में… Click To Tweet\nमकर संक्रांति माहिती मराठी\nमकर संक्रांती हा हिंदूंचा मोठा सण आहे. भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये मकर संक्रांतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यतः 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो, काहीवेळा तो 15 जानेवारीला साजरा केला जातो. मकरसंक्रांत भारतभर विविध प्रकारे साजरा केला जातो. हा सण साजरा करण्याचा सर्वात मोठा कारण म्हणजे यावेळी नवीन पीक कापली जाते आणि शेतकरी घराचे लोक अन्नाने भरले आहेत. लोक या आनंदात अन्न खातात आणि चांगले अन्न खातात. मकर संक्रांति ही उन्हाळ्याची सुरुवात आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये, एक दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो, परंतु बर्याच ठिकाणी हा सण फक्त एक दिवस असतो.\nमकर संक्रांति का महत्व\nआली मकरसंक्रांत – मराठी लेख (मकर संक्रांति Essay इन मराठी)\nमकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येते. फार… Click To Tweet\nमकर संक्रांति वर निबंध\nशादी की बधाई संदेश - Shaadi Marriage Wedding SMS Wishes Shayari विवाह शादी मुबारक हार्दिक शुभकामनाएं\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी - शादी के सालगिरह की शुभकामनाएं - Marriage Anniversary Wishes in Hindi Shayari\nविदाई समारोह की शायरी - फेयरवेल शायरी इन हिंदी भाषण स्पीच - Shayari of Farewell Ceremony\nशादी के कार्ड की शायरी 2018 - Shadi card shayari- बल आकांक्षा- बाल मनुहार फॉर मैरिज कार्ड इन हिंदी\nमतलबी लोग शायरी - मतलबी दुनिया शायरी इन हिंदी - Matlabi Dosti Shayari - Selfish Friends\nबेहोश करने के घरेलू नुस्खे इन हिंदी | बेहोश करने का देसी फार्मूला\nDownload Games in Jio Phone | जियो 4g फ़ोन पर वीडियो गेम कैसे खेले / डाउनलोड करें\nपृथ्वी दिवस पर भाषण – पृथ्वी दिवस पर लेख – पृथ्वी दिवस पर विशेष – Speech on World Earth Day in Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T06:08:55Z", "digest": "sha1:AOT3EUMKAOEVSV6TVDSXSF2O6YIGWM5T", "length": 8079, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंगठी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअंगठी हाताच्या बोटांत घालायचा दागिना आहे.पुरातन काळापासून आपल्या देशात अंगठ्या घालताची चाल आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅटिनम, इ. मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. अंगठीच्या पृष्ठभागावरील नक्षीमध्ये स्वतःची ओळख पटविणारी चिह्ने घालून त्याचा उपयोग मोहोर किंवा शिक्का म्हणून होत असे.[१]\n४ संदर्भ आणि नोंदी\nश्राद्धाच्या वेळी यजमान दर्भाची पवित्रके घालतो. त्यासुद्धा एक प्रकारच्या अंगठयाच असे म्हटले पाहिजे.कित्येक धार्मिक लोक आपल्या बोटांत विशिष्ट प्रकारची गाठ असलेले सोन्याचे पवित्रक कायमचे घालून ठेवतात.तजंनीत (अंग्ठ्या जवळील बोट) सोन्याच्या अंगठी घालावी व अनामिकेत (करंगळीजवळ बोट) रुप्याची अंगठी घालाव,असा धार्मिक संकेत आहे.[२]\nसंस्कुत साहित्यात अंगठीचे अनेक प्रकार पुढीलप्रमाणे वर्णिलेले आह द्विहीरक - दोन बांजूस दोन हिरे व मध्ये पाचूचे खडा मिळून बनविलेली अंगठी.\nत्रिहीरक - मध्ये मोठा हिरा व दोन बांजूस दोन लहान हिरे अशी बनवलेली अंगठी.\nवज्र - त्रिकोनाकुती कोंदणात बसवीलेल्या हिरयाची अंगठी\nरविमंडळ - मध्ये इतर रत्ने व त्यांच्याभोवती हिरे अशा प्रकारची अंगठी.\nनंद्यावर्ते - चौकोण कोंदणात बसवीलेल्या रत्नांची अंगठी.\nव्रजवेष्टक - कोंदणाचीभोवती हिरे असलेली अंगठी.\nसूक्तिमुद्रिका - नागफणीच्या आकुतीच्या कोंदणात रत्ने जडविलेली अंगठी.[३]\nवेढणी हा अंगठीचा एक प्रकार आहे. यात नक्षी नसून फक्त सोन्याचे गोल वेढे करून घातले जातात.\n↑ भारतीय संस्कृती कोष खंड १\n↑ भारतीय संस्कृती कोष खंड १\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१८ रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/05/24/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T06:00:19Z", "digest": "sha1:42FH7VQ7BNOF72KU3PJOCHK7FJFLGAF4", "length": 9043, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्पाईस जेटची धमाल ऑफर- १२ रू.तिकीट - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nरशियात पार पडले सर्वात महागडे शाही लग्न\nशेळी पालनाचे तीन प्रकार\nस्पाईस जेटची धमाल ऑफर- १२ रू.तिकीट\nस्पाईस जेटने त्यांच्या ग्राहकांसाठी कंपनीला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने १२ रूपयांत तिकीट बुक करण्याची धमाल ऑफर आणली आहे. अर्थात त्यासाठी कांही अटी घातल्या गेल्या आहेत. १२व्या वर्धापनदिन सेल या योजनेखाली कंपनीच्या वेबसाईटवरून ग्राहक १२ रूपये भरून आंतरराष्ट्रीय अथवा स्थानिक प्रवासासाठी विमानाचे तिकीट बुक करू शकणार आहेत. तिकीटावर सरचार्ज व टॅक्स वेगळा भरावा लागेल. २३ मे ते २८ मे या दरम्यान ग्राहकाला तिकीट बुक करता येणार आहे व २६ जून ते २४ मार्च २०१८ या काळात प्रवास करता येणार आहे.\n१२ साल बडा धमाका या नावाने कंपनीचे फ्री तिकीट जिंकण्याची संधीही ग्राहकांना देऊ केली असून लकी ड्राॅ काढला जाणार आहे. तिकीट बुकींगची मुदत संपल्यावर हा ड्रो निघेल. आंतरराष्ट्रीीय तसेच स्थानिक विमान प्रवासासाठी प्रत्येकी १२-१२ ग्राहकांना संधी मिळणार आहेत. सेल काळात मोफत तिकीटाची संधी मिळणार आहे. अन्य बक्षीसात पुढच्या प्रवासाच्या वेळी बुकींग करताना १० हजार रूपयांचे हॉटेल व्हाऊचर तसेच १० किलो जादा सामान नेण्याची परवानगी दिली जाईल तसेच स्पाईस क्लब मेंबर सीट साठी १ हजार लॉयल्टी पॉइंटही मिळणार आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/2012/07/", "date_download": "2018-04-21T05:35:11Z", "digest": "sha1:DHOYS4GSU7FJ5IMMNCZS7V3ZYFLL4Y77", "length": 5809, "nlines": 152, "source_domain": "www.marathimati.net", "title": "%archive_title% | मराठीमाती", "raw_content": "\nमंगळागौरीची आरती मंगलागौरी नाम\nमंगलागौरी नाम तुझें ॥\nतुला नमन असो माझें ॥\nभवदुःखाचें हें ओझें ॥\nदेवीं उतरावें सहजें ॥ १ ॥\nजय माये मंगलागौरी ॥\nतुजला पुजूं अंतरीं ॥\nदीप ओंवाळूं सुंदरी ॥ ध्रु० ॥\nगजाननाची तूं माता ॥\nशंकराची प्रिय कांता ॥\nहिमाचलाची तू दुहिता ॥\nमज तारिं तारिं आतां ॥ जय माये० ॥ २ ॥\nलागें तुझ्या चरणाशीं ॥\nजाळीं पापांचिया राशी ॥\nभक्ति ठसावी मानसीं ॥\nअंबे न्यावें पायांपाशीं ॥ जय माये० ॥ ३ ॥\nगौरी ओवाळित्यें दीप ॥\nनेणें तुझें नामरूप ॥\nवाढवावें सौभाग्य अमूप ॥\nविश्यची तूं मायबाप ॥ जय माये० ॥ ४ ॥\nरिकामीं ही खटपट ॥\nशुद्धमार्गी लावी नीट ॥\nद्यावी नारायणी भेट ॥ जय माये० ॥ ५ ॥\nThis entry was posted in आरती संग्रह and tagged आरती, आरत्या, मंगळागौरी on जुलै 31, 2012 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19227/", "date_download": "2018-04-21T05:57:46Z", "digest": "sha1:ILCZTU6AJ6ACLO2VGDS7OOZ7EW7RM4KB", "length": 3220, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita--- प्रेमप्रतीक्षा --", "raw_content": "\nतुझ्या विरहात मी केले\nजीवनाचे जेही भले बुरे\nउशिरा जरी का न व्हावे\nफळ मला नक्की मिळाले\nआता न कसली अपेक्षा\nआस त्या एका होकाराची\nमनी नकाराची होती धास्त\nकिती जळ विरह प्रेमाचे\nजगता विरहात जणू वाटे\nकुण्या जन्माचे असे काटे\nकालवरी जी एकटी होती\nअशी हि माझी प्रेमकहाणी\nजीवनाचे झाले आता सार्थक\nप्रीत तुझी जी मला मिळाली\nप्रेमात हरत असतांना ती\nशशिकांत शांडीले (SD), नागपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.marathinovels.net/2008/09/marathi-literature-black-hole-ch-41-d4.html", "date_download": "2018-04-21T06:08:09Z", "digest": "sha1:D3ZKN7LGHGFQJF3VVFRBW2LZZ7TYBCCU", "length": 15658, "nlines": 129, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi literature - Black Hole CH-41 विहिर 'D4'", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nबराच वेळ स्टेला आणि जाकोब एकमेकांच्या अलिंगणात बद्ध होते. तिला शेवटी कळले होते की जाकोब म्हणजेच तिचा गिब्सन आहे.\nती जाकोबच्या अलिंगणातून बाहेर आली आणि त्याचा चेहरा आपल्या हातात घेवून त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागली.\nगिब्सनच्या आणि जाकोबच्या चेहऱ्यात सूतभरही साम्य नव्हते.\n'' पण हनी, हे कसे काय झाले '' तीने त्याच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहत विचारले.\nतिकडे बाहेर सुझान, डॅनियल, ब्रॅट आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी वाड्याचा कोपरा न कोपरा पिंजून काढला पण त्यांना स्टेला कुठेही दिसत नव्हती. ब्रॅटची अपेक्षा होती की आज त्याला गिब्सनही सापडेल. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे काही एक होत नव्हतं. ब्रॅट आता पुरता चिडला होता.\nठिक आहे गिब्सन सापडत नाही आहे पण आता ही स्टेला कुठे गेली\nती आकाशात नाहीशी झाली की तिला जमिनीने आपल्यात सामावून घेतले....\nतो त्याचा राग त्याच्या साथीदारांवर चिड चिड करुन काढीत होता.\nस्टॆला आणि जाकोब ज्या विहिरीच्या शेजारच्या दगडावर 'D4' असे कोरले होते, त्या विहिरीजवळ उभे होते. त्या दगडावर 'D4' च्या खाली 'धोका' असे लिहिलेले होते आणि त्याच्याखाली प्रिझमसारखी आकृती कोरलेली होती. जाकोबने त्या प्रिझमसारख्या आकृतीला स्पर्ष केला आणि तो स्पर्ष तो जाणीवेने अनुभवत तो म्हणाला,\n'' हेच ते ब्लॅकहोल आहे जे या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे''\nस्टेला त्याच्याकडे पाहत तो अजुन पुढे काय सांगतो याची वाट पाहू लागली.\nजाकोब त्याची कहाणी सांगू लागला .....\n.... गिब्सन जेव्हा 'D' लेव्हलला आला तेव्हा तो नवख्यासारखा आपल्या टॉर्चच्या प्रकाशात इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या हातातल्या कागदपत्रांचा संदर्भ घेवून तो हळू हळू चालत 'D4' विहिरीजवळ आला. त्याने वाकुन त्या विहिरीत डोकावून पाहाले. त्याने त्याच्या हातातले कागदपत्र विहिरीच्या बाजुला ठेवले आणि दोन पावलं मागे सरुन धावत येवून त्या विहिरीत उडी मारली.\nगिब्सन एका दुसऱ्या खडकाळ गुहेत जमिनिवर पडला. आजुबाजुला पाहत, आपल्या जवळच्या टॉर्चचा प्रकाश गुहेत इकडे तिकडे फिरवित तो उठून उभा राहाला. त्याने त्याच्या समोर असलेल्या दगडाच्या भिंतिकडे पाहाले. तो त्या भिंतीजवळ गेला आणि त्याने त्या भिंतीवर एका ठिसूळ पांढऱ्या दगडाने लिहिले, ' वर्ल्ड इज ए मॅथेमॅटीकल एक्स्प्रेशन विच इज ए फन्क्शन ऑफ स्पेस ऍन्ड टाईम'\nपुर्ण वाक्य लिहिल्यानंतर तो त्या शब्दांकडे निरखून पहायला लागला. त्याच्या लक्षात आले की ते शब्द ज्या क्रमाने लिहिले गेले होते त्या क्रमाने एक एक करुन त्या भिंतिवरुन नाहीसे होताहेत. त्याने गुहेत आजुबाजुला एक नजर फिरवली. त्याने आपल्या टॉर्चचा प्रकाशझोत इकडे तिकडे फिरवून त्या गुहेत 'Exit' विहिर शोधली आणि तो त्या विहिरीकडे चालायला लागला.\nतो चालत होता आणि हळू हळू त्याच्या अंगावरचे कपडे नाहिसे व्हायला लागले....\nनंतर त्याच्या हातातला टॉर्च नाहिसा झाला....\nनंतर जे बदल होत होते त्याचा वेग वाढत गेला.\nहळू हळू गिब्सनचे वय कमी होवू लागले....\nइतके कमी की तो आता 7-8 वर्षाचा मुलगा झाला होता....\nत्याचे वय अजून अजून कमी होवून त्याचे आता 4-5 महिण्याच्या बाळात रुपांतर झाले....\nशेवटी तर तो पुर्णपणे नाहीसा झाला....\nतो जिथे उभा होता तिथे आता काहीच उरले नव्हते....\nनंतर तर ती सभोवतालची गुहाच हळू हळू नाहिशी होवू लागली....\nएक क्षण असा आला की ती सभोवतालची संपुर्ण गुहा नाहीशी झाली...\nअचानक जणू शून्यातून ती गुहा अवतिर्ण होवू लागली...\nसंपूर्ण गुहा अवतिर्ण झाल्यानंतर थोड्या वेळाने...अचानक तो जिथे उभा होता तिथे पुन्हा एक बाळ अवतिर्ण झाले.....\nआणि आता हळू हळू त्या बाळाचे वय वाढू लागले.....\nते बाळ हळू हळू मोठे होवून त्याचे एका मुलात रुपांतर होवू लागले ....\nतो मुलगाही आता हळू हळू वयाने वाढायला लागला.....\nतो मुलगा आता हळू हळू वाढून त्याचे रुपांतर आता एका माणसात होवू लागले....\nपण तो माणूस आता गिब्सन राहाला नव्हता.....\nतो पुर्णपणे वेगाळा माणूस - जाकोब झाला होता.....\nहळू हळू त्याच्या अंगावरचे कपडे परत आले,....\nत्याच्या हातातला टॉर्चही परत आला.....\nआता घडणाऱ्या घटनांची गति पुन्हा कमी झाली होती. जाकोबला त्याच्या समोर आता टॉर्चच्या उजेडात 'Exit' विहिर पुन्हा दिसायला लागली. त्याने बाजुच्या भिंतीकडे बघितले. त्या भिंतीवरही त्याने लिहिलेले शब्द हळू हळू अवतरु लागले -\n' वर्ल्ड इज ए मॅथेमॅटीकल एक्स्प्रेशन विच इज ए फन्क्शन ऑफ स्पेस ऍन्ड टाईम'\nजाकोब ते वाक्य पुर्णपणे त्या भिंतीवर अवतरण्याची वाटच पाहत होता. जसे ते वाक्य पुर्णपणे त्या भिंतिवर अवतरले, जाकोब त्याच्या समोर दिसणाऱ्या 'Exit' विहिरीकडे वेगाने धावायला लागला. विहिरीच्या जवळ पोहचताच क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब त्याने विहिरीत उडी मारली.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://dionanded.blogspot.in/2016_08_14_archive.html", "date_download": "2018-04-21T05:37:41Z", "digest": "sha1:QARXL2EY2PLEMQOFPPTNQCPPESSSJ437", "length": 20670, "nlines": 552, "source_domain": "dionanded.blogspot.in", "title": "जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड: 08/14/16", "raw_content": "\nअर्जुन खोतकर यांचा सुधारीत दौरा\nनांदेड, दि. 14 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.\nरविवार 14 ऑगस्ट, 2016 रोजी देविदहेगाव येथून मोटरीने सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव (मुक्काम).\nसोमवार 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन. सकाळी 9.05 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधुनिकीकरण झालेल्या शाखेचे उद्घाटन तसेच आपले नांदेड “एन्ड्राईड मोबाईल ॲप्लिकेशन”चे उद्घाटन स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. 9.50 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून मोटारीने पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेडकडे प्रयाण. 9.55 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे आगमन व सायबर लॅबचा उद्घाटन कार्यक्रम व इतर कार्यक्रमास उपस्थिती. 10.54 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथून मोटारीने गुंडेगाव तालुका नांदेडकडे प्रयाण. 11.30 वा. गुंडेगाव तालुका नांदेड येथे आगमन व जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामाची पाहणी व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायं. 5.55 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.\nशिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आदेश\nनांदेड, दि. 14 :- नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात रविवार मध्यरात्री 12 वाजेपासून सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.\nसोमवारी 15 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर रविवार मध्यरात्री 12 वाजेपासून सोमवार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलन करण्यात येऊ नयेत. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून देण्यात आली.\nजिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 621 मि.मी. पाऊस\nहंगामात पावसाची टक्केवारी 64.99 इतकी\nनांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात रविवार 14 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 53.93 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी 3.37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 621.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील पावसाची टक्केवारी 64.99 इतकी झाली आहे.\nजिल्ह्यात रविवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 2.63 (601.72), मुदखेड- निरंक (523.68), अर्धापूर- 1.33 (656.32) , भोकर- 10.50 (848.00) , उमरी- निरंक (482.93), कंधार- 11.00 (501.48), लोहा- 8.33 (619.83), किनवट- 7.29 (729.86), माहूर- 1.00 (875.25), हदगाव- 1.14 (758.98), हिमायतनगर- 3.67 (719.65), देगलूर- 0.50 (410.51), बिलोली- निरंक (620.20), धर्माबाद- 3.00 (537.36), नायगाव- 1.40 (535.60), मुखेड- 2.14 (514.69) आज अखेर पावसाची सरासरी 621.00 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9936.06) मिलीमीटर आहे.\nस्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात आज\nराज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन\nनांदेड, दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट, 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.\nसमारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nदरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.\nपशुसंवर्धन, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर ...\nशिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आ...\nजिल्ह्यात आतापर्यंत सरासरी621 मि.मी. पाऊसहंगामात प...\nस्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात आजराज्यमंत्री खोतकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t19551/", "date_download": "2018-04-21T05:44:35Z", "digest": "sha1:JECKOWLPW5ZANAAJ3ME3CG7JUFBDPST5", "length": 3036, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-बालपण", "raw_content": "\n\"बालपण\" शब्दातच सर्व काही आहे.\nखुप मस्त होत ते, ना कसलं टेन्शन व ना कसली जंझट.\nआपली स्वतःची दुनिया होती ती.\n१-२ वा ५ रुपयात खूप ऐश होयची.\nतेव्हा तर वडापाव पेक्षा चटणी व भजी पाव जास्त प्रिय होता कारण तो स्वस्त नी मस्त होता.\nवर्गात तास तर चिंच, बोरं श्रीखंड व बडीशेप गोळ्या खाण्यात जायचा.\nखुप मस्त होत ते बालपण\nकोणी आवडली की ते खास मित्र व नजरे शिवाय कोणालाही कळायचे नाही.\nपरीक्षेच आम्हाला कधी काही वाटलच नाही पास होणार हे माहिती होत आणि % च ही तसं काही नव्हते कारण शिष्यवृत्ती कधीच आम्हाला मिळाली नव्हती .\nखूप मस्त होत ते बालपण\nखरच खूप मस्त होत ते बालपण\nशाळा आणि मित्रांच्या दुनियेतील एक साठवण.\nना कशासाठी कधी करावी लागली वणवण आता उरली फक्त त्याची आठवण.\nखरच खूप मस्त होत ते बालपण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://vechak.org/arjunwadkar/chhayachitre", "date_download": "2018-04-21T05:26:10Z", "digest": "sha1:7H6FRGHQH64V5HNNDLF33I6KYJ5HAMRL", "length": 2813, "nlines": 35, "source_domain": "vechak.org", "title": "छायाचित्रणाचा छंद | वेचक", "raw_content": "\nग म भ न\nप्रा. अर्जुनवाडकर ह्यांना छायाचित्रण करण्याचा छंद होता आणि त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांपैकी काही निवडक छायाचित्रे इथे त्यांच्या अनुमतीने देत आहोत.\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nप्रा. अर्जुनवाडकरांनी काढलेले हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे छायाचित्र आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते.\nग म भ न\nप्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर\n© (२०११) हे संकेतस्थळ सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी केलं आहे.\nविविध लेखकांनी लिहिलेला मजकूर घालताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेतलेली आहे. अशा लेखनाचे सर्व अधिकार त्या लेखकांकडेच आहेत.\nमनीष बावकर, सुबोध केंभावी, श्रद्धा काळेले, सुप्रिया म्हात्रे, शल्मली पितळे, आशिष आल्मेडा, चिन्मय धारूरकर\nह्या मित्रांनी केलेलं विविध प्रकारचं साहाय्य आभार मानण्यापलीकडलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-18382/", "date_download": "2018-04-21T05:51:36Z", "digest": "sha1:PKO67ZCA574Y42PRDNFWOPJOCE3TV3RO", "length": 4234, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-जसं... राहून गेलंय आपलं नातं..!", "raw_content": "\nजसं... राहून गेलंय आपलं नातं..\nAuthor Topic: जसं... राहून गेलंय आपलं नातं..\nएक शापित प्रेम वेडा (Alone Kils)\nजसं... राहून गेलंय आपलं नातं..\nनुसताच बसलो होतो मी\nबराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...\nमनाच्या आकाशात कधी पाऊस\nशेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले\nआणि सरळ आठवायला घेतले तुला\nतसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर\nतश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी\nमलाही मग आला उत्साह\nआठवत गेलो तुला खूप खूप...\nतसे तरंगत आले चुकार शब्द\nमग मी आठवल्या त्या कातरवेळा\nती संकेतस्थळं आणि ती चांदरात...\nतसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी\nकागद भरुन गेला पार...\nछान कविता होत होती तयार...\nआता शेवटच राहिला होता फक्त\nबाकी सगळं जमलं होतं मस्त\nअन मला कुठुनसं आठवलं\nतुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द\nपरत थोडा मागे गेलो\nहाताला लागले काही निसटणारे क्षण\nलिहिलंही मी कागदावर काहीबाही\nपण ते माझं मलाच पटलं नाही...\nकधी कध्धीच मिटलं नाही...\nमाझं मीच मग समजावलं मला\nकधी कधी असं होतं\nराहते एखादी कविता 'अपूर्ण'च\nजसं राहून गेलंय आपलं नातं\nराहून गेलंय आपलं नातं\nजसं... राहून गेलंय आपलं नातं..\nजसं... राहून गेलंय आपलं नातं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-04-21T06:09:41Z", "digest": "sha1:U5XGMXOECZHVTBNOWR4SH3O37ACJPD3E", "length": 4800, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एक उनाड दिवस (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "एक उनाड दिवस (चित्रपट)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकमलाकर तानपुरे, संतोष पवार\nप्रदीप पाटील, विनोद जगताप, जितू\nया चित्रपटात खालील गाणी आहेत.\nहूरहूर असते तीच उरी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१६ रोजी १७:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i110920105445/view", "date_download": "2018-04-21T05:42:54Z", "digest": "sha1:I64DROVOVCWL72CXEFFEXKCFEZES5PYF", "length": 5590, "nlines": 52, "source_domain": "m.transliteral.org", "title": "व्रते", "raw_content": "\nसौभाग्यवती स्त्रियांनी हि व्रते केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते.\nबुध ग्रहाला भाग्याचा म्हणजे नशिबाचा अधिपती असे म्हणतात, म्हणून या बुधग्रहाची भक्ती करावी.\nहिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची, ज्ञानाची देवता मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात, कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे. Ganesh is one of the best-known God of knowledge and most worshipped dei...\nजोगेश्‍वरी मातेचा नवाक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे.\nमंगळागौरी, नववधूने सुखी संसारासाठी करावयाचे पार्वतीचे व्रत आहे. लग्न झाल्यावर सासरी नववधू पहिल्या श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी हे मंगळागौरीचे व्रत भक्तिभावाने करते. हे पार्वतीचे व्रत आहे. या दिवशी घरासमोर रांगोळी काढतात, दार...\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे असा पुराणात उल्लेख आहे. समस्त विश्वाला संतोष देणारी आणि भक्तांची श्रद्धाभक्ती पाहून त्यांच्या अल्पसेवेने संतुष्ट होणारी म्हणूनच तिला संतोषी माता असे...\nसरस्वती व्रताची कथा योगवासिष्ठ या ग्रथांत ’लिलोपाख्यान’ मध्ये सांगितली आहे\nयोगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य, श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे.\nश्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदंबाच होय.\nउमा हेमावती व्रत मनोभावे केल्याने संपत्ती आणि संतती प्राप्त होते.\nसौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते.\nहें विधान शीघ्रकार्यसिद्धि वा त्वरित द्रव्यलाभ याकरतां तंत्रग्रंथांत सांगितलें आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T06:11:17Z", "digest": "sha1:CMKGCBEX2AG2JDNB4ICTFRAVSFGSOSIA", "length": 19686, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जैत्रपाल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nजैतपाळ हा कवि मुकुंदराजांकडून विवेकसिंधु हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.\n१ विवेकसिंधु मधील ओवी\n२.१ योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ\n२.२ उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ\n४ हे सुद्धा पहा\nतेणें करविला हा रोळु \nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n\"योगेश्वरी माहात्म्या\"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--\nजैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करुन जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करुन जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करुनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करुन आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करुन चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करुन उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.\nअशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.\nउद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ[संपादन]\nउद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--\nउद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उ:शापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उ:शाप दिला की तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.\nयानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --\nजैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.\nमुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी, आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. अंबेजोगाई गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. जेम्स बर्जेस याने अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे. शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही मनोहर नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या मनोहर अंबानगरीसाठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.\nप्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी खेडले येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषत: जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१६ रोजी १९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2014/01/07/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-21T05:47:11Z", "digest": "sha1:RZDUQQ2WZSPM64NMCRMOCWRRUEAKRKWY", "length": 11260, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्यायामाने बुद्धीही तल्लख होते - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nइंटिलिजिन्स टेस्ट करून ठरवा सुयोग्य करिअर\nप्रश्‍नांचे वजन विचारात घ्या\nव्यायामाने बुद्धीही तल्लख होते\nप्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे असे अनेक वेळा सांगितले जाते. साधारणत: शरीराला आकार देण्यासाठी, ते पिळदार होण्यासाठी किंवा ते तंदुरुस्त होण्यासाठी व्यायाम करावा असे म्हटले जात असते. व्यायाम केला म्हणजे शरीरात किती बदल झाला हेही मोजले जाते. पण व्यायामाने केवळ शरीरच नाही तर बुद्धीलाही ङ्गायदा होत असतो पण बुद्धीसाठी व्यायाम करावा असे आजवर कोणी म्हटलेले नाही. बुद्धी चांगली व्हावी म्हणून व्यायाम करावा असे कोणी सांगतही नाही. प्रत्यक्षात करण्यात आलेल्या प्रयोगात मात्र एअरोबिक मुळे मेंदूचा आकार वाढतो त्या बरोबरच लहान मुलांत आकलन शक्ती वाढत असते असे आढळून आले आहे. या बाबत अनेक संशोधकांनी प्रयोग केले आहेत. हे बदल आणि सुधारणा वयस्कर लोकांतही होऊ शकते असाही दावा काही संशोधकांनी केला आहे.\nअमेरिकेतल्या इलिनॉईस विद्यापीठातल्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी याबाबत काही निरीक्षणे नोंदली आहेत. बैठी कामे करण्याने शरीराची क्षमताच कमी होत आहे असे नाही तर मेंदूचीही क्षमता कमी होत आहे. अनेक प्रकारचे मनोकायिक रोग माणसाच्या आकलन शक्तीवरही विपरीत परिणाम करीत आहेत. मधुमेहाने माणसाच्या आकलन क्षमतेचाही र्‍हास होत असतो. व्यायामाने मधुमेहावर नियंत्रण आणता येते तसेच ते मेंदूच्या घटत्या क्षमतेवरही आणता येते. सतत कामात राहणे, शारीरिक हालचाली करणे, बैठी कामे करावी लागत असली तरीही त्यातल्या त्यात शरीराला हालचाली करायला लावणे या गोष्टींचाही मेंदूच्या क्षमता वाढवण्यावर थेट परिणाम होत असतो.\nया संबंधात प्राण्यांवर अनेक वर्षांपासून प्रयोग करण्यात आले आहेत. माणसांवरही अलीकडे करण्यात आलेल्या प्रयोगात अमेरिकेतल्या क्रेमर्स लॅब मध्ये असे दिसून आले आहे की, आठवड्यातून किमान तीन दिवस तीन किलो मीटर्स चालण्याचा व्यायाम करणारांची बौद्धीक पातळीही चांगली असल्याचे दिसून आले आहे. ही गोष्ट वृद्धांच्या बाबतीत विशेषत्वाने दिसून आली आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामशाळेत दाखल झालेल्या काही वृद्धांच्या मेंदूच्या ताकदीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही व्यायाम शाळांच्या संचालकांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत आपले निष्कर्ष मांडायचे ठरवले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/dhule-district/", "date_download": "2018-04-21T05:53:59Z", "digest": "sha1:F6IBB7PE7PAFPVBFDJB25H6PDW2UERG5", "length": 7662, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "धुळे जिल्हा | dhule district", "raw_content": "\nहा प्रदेश प्राचीन काळी ‘रायका’ नावाने ओळखला जाई. यादवकाळात याच प्रदेशाचा ‘साऊन देश’ असा उल्लेख केलेल आढळतो. पुढे बहामनी काळात हा प्रदेश खानाचा देश म्हणून ‘खानदेश’ या नावाने ओळखल जाऊ लागला. ब्रिटिशकाळात जळगाव व धुळे मिळून ‘खानदेश’ हा एकच जिल्हा होता. जिल्ह्याने मुख्यालय ‘धुळे’ येथे होते. पुढे खानदेशाचे ‘पूर्व खानदेश’ व ‘पश्चिम खानदेश’ असे दोन भाग करण्यात आले. पश्चिम खानदेश म्हणजेच थोड्याफार फरकाने आजचा धुळे जिल्हा १९६१ मध्ये पश्चिम खानदेशाचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण केले गेले.\nप्राचीन काळी अभीर-अपभ्रंश अहीर- राजे सध्याच्या धुळे-जळगाव किंवा पूर्वीच्या खानदेश परिसरात राज्य करीत होते. या अहीरांची बोली ती ‘अहीराणी’ या भागात बोलली जाते.\n‘भिल्ल’ ही राज्यातील एक प्रमुख आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात केंद्रीत झाली आहे. या जमातीने स्वतःची वेगली अशी सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून जपली आहेत. या प्राचीन जमातीचा उल्लेख रामायण व महाभारतातही आढळतो. ही जमात मूळची भू-मध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील असावी व हवामान स्थितीत परिवर्तन झाल्यामुळे तिने स्थलांतर केले असावे, असे मानले जाते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in महाराष्ट्रातील जिल्हे and tagged खानदेश, धुळे, धुळे जिल्हा, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य, साऊन देश on जानेवारी 3, 2011 by प्रशासक.\n← चिकू आईस्क्रीम सांभर सरोवर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/anaskura-ghat/", "date_download": "2018-04-21T05:42:53Z", "digest": "sha1:27PAA3FBO54KLRDIIIVTQXFPTQOHZYOX", "length": 5240, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अणस्कुरा | Anaskura Ghat", "raw_content": "\nह्या घाटाचे घाटमाथ्याचे गाव अणस्कुरा असून ते शाहूवाडी जि. कोल्हापूर मध्ये येते. तर येरवड हे घाटपायथ्याचे गाव असून ते ता. राजापूर जि. रत्नागिरी ह्या जिल्ह्यात येते. ह्या घाटाला बैलगाडी मार्ग असून घाटमाथ्यावर शिलालेख आहेत.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in घाट and tagged अणस्कुरा, कोल्हापूर, घाट, रत्नागिरी on जानेवारी 1, 2011 by प्रशासक.\n← खजुराच्या करंज्या इंडिपेक्स २०११ →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T06:08:46Z", "digest": "sha1:3DKU6B4I7MVFYBZIZIIERVN3MW6W5WDD", "length": 5615, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रावबहादुर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणार्‍या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती.\nतसल्या उपाध्या धारण करणारे काही रावबहादुर :-\nरावबहादुर षण्मुख निंगप्पा आंगडी\nरावबहादुर माधव विश्वनाथ धुरंधर\nरावबहादुर गंगाजीराव मुकुंदराव काळभोर\nरावबहादुर रावजी रामचंद्र काळे\nरावबहादुर सरदार माधव विनायक किबे\nरावबहादुर अप्पासाहेब ऊर्फ नरहर बाळकृष्ण देशमुख\nरावबहादुर शिवलिंगराव जगदेवराव देशमुख\nरावबहादुर माधव विश्वनाथ धुरंधर\nरावबहादुर नामदेवराव एकनाथ नवले\nरावबहादुर शंकर पांडुरंग पंडित\nरावबहादुर नारायण महादेव परमानंद\nरावबहादुर लक्ष्मण विष्णु परुळेकर\nरावबहादुर शिवराम बाळकृष्ण पारुलकर\nरावबहादुर दत्तात्रय बळवंत पारसनीस\nरावबहादुर रामचंद्र वासुदेव फुले\nरावबहादुर रामचंद्र विठ्ठलराव बांदेकर जगताप\nरावबहादुर वासुदेव रामचंद्र भट\nरावबहादुर विष्णु मोरेश्वर भिडे\nरावबहादुर बाळ मंगेश वागळे\nरावबहादुर विष्णु मोरेश्वर महाजनी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१५ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/fire-wood.html", "date_download": "2018-04-21T06:09:09Z", "digest": "sha1:UY7PRPWAJU2TISQ24EBLTYUJPGAWFK5N", "length": 3641, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "fire wood - Latest News on fire wood | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nप्रेत जाळण्याची लाकडं होळीसाठी\n`झी २४ तास`ने होळीच्या पार्श्वभूमीवर एक पर्दाफाश केला आहे. प्रेत जाळण्यासाठी असणाऱ्या सरणावरच्या लाकडावरही डल्ला मारला जातोय.\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nअशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\n'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत\nख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://amc.gov.in/Corporates1.html", "date_download": "2018-04-21T05:21:58Z", "digest": "sha1:INDREGXKU3YN6V76PEH2C2O73WBZPYLH", "length": 9779, "nlines": 229, "source_domain": "amc.gov.in", "title": "Welcome to Ahmednagar Corporation !!!!", "raw_content": "\nमा.सदस्यांचे नांव व पत्ता\nविक्रम मोटर्स जवळ, सर्जेपुरा, अ नगर\nश्री.शेख आरिफ शेख रफिउददीन\nघर क्र ६२५३, व्हिन्‍सेनपुरा, सर्जेपुरा,\nबनेसाब पटांगण संतोषी माता मंदिरा समोर\nठाकूर गल्‍ली, तोफखाना, अहमदनगर\n६९१५, लोणार गल्‍ली सर्जेपुरा, अहमदनगर\nघर नं.११५२,जुना दाणे डबरा, जे .जे. गल्ली ,\nघ.नं १९१९ बेपारी मोहल्ला, तालुका पोलिस\nस्टेशन जवळ अहमदनगर जि.अहमदनगर\nश्री.शेख नजीर अहमद अ.रज्जाक\nघ.क्र ७२६,दिपाली टॉकीज समोर ,झेंडीगेट,\nघ नं ३२१९ हलवाई गल्‍ली, अहमदनगर\nदेवेंद्र बंगला, आचार्य आनंदऋषीजी मार्ग\n४२५९ अ, रंगारगल्ली, डागवाले बिल्डींग,\nभक्‍ताची देवी मंदिर, गुजर गल्‍ली,\nगाडगीळ पटांगण, नालेगाव, अहमदनगर\nलांडे गल्‍ली, नालेगाव, अहमदनगर\n५०६७, भिस्तगल्ली माळीवाडा अहमदनगर\n१३०, बागरोजा हडको, दिल्‍लीगेट,\nठाणगे मळा, नगर कल्‍याण रोड, नालेगांव,\nएम.एस.ई.बी. कॉलनी भोसले आखाडा\nबुरूडगांव रोड, अहमदनगर ४१४००१\nनविन टिळक रोड हॉटेल पॅराडाईज मागे\nएम.ई.सी.बी. कॉलनी आगरकर मळा स्टेशन\nबोहरी चाळ रेल्वे स्टेशन\nदत्त मंदिर रेल्वे स्टेशन अहमदनगर\n'बलवात्सल्य ' भवानीनगर अहमदनगर\nजानकी निवास, फुलसौंदर मळा बुरुडगांव रोड\nगुरूकुंज साईनगर बुरूडगांव रोड , अहमदनगर\nप्‍लॉट नं १०/३खैरे कॉलनी इलाक्षी शोरुम\nमागे कायनेटिक चौक अहमदनगर\nकराळे मळा शिवाजी नगर केडगाव ता.\nकोतकर मळा नगर पुणे रोड केडगाव\nकोतकर मळा एकनाथनगर केडगाव देवी\nकांबळे वस्ती (मळा) नगर पुणे रोड केडगाव\nता नगर जिल्हा अहमदनगर\nश्री संजयकुमार पांडुरंग लोंढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T06:10:24Z", "digest": "sha1:AWSVMBDLBWUDVXXALQLDUAYOMTOFYRA2", "length": 5199, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुमार धर्मसेना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजन्म २१ एप्रिल, १९७१ (1971-04-21) (वय: ४७)\nकार्यकाल २०१० - सद्द्य\nकार्यकाल २००९ - सद्द्य\nहंडुन्नेट्टिगे दीप्ती प्रियांता कुमार धर्मसेना (२४ एप्रिल, इ.स. १९७१:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आणि क्रिकेट पंच आहे.\nक्रिकेटपटू असताना फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला धर्मसेना १९९६ विश्वचषकाच्या विजयी संघामध्ये होता.\nआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ (विश्वविजेते)\n१ रणतुंगा (क) • २ अट्टापट्टु • ३ चंदना • ४ डि सिल्व्हा • ५ धर्मसेना • ६ गुरूसिन्हा • ७ कालुवितरणा (य) • ८ जयसुर्या • ९ महानामा • १० मुरलीधरन • ११ पुष्पकुमार • १२ तिलकरत्ने • १३ वास • १४ विक्रमसिंगे • प्रशिक्षक: व्हॉटमोर\nइ.स. १९७१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260490:2012-11-08-22-38-34&catid=360:cut-&Itemid=363", "date_download": "2018-04-21T05:37:33Z", "digest": "sha1:DQQWM5ZWSDBZMFUHRDQPRVEMSA5GMUSO", "length": 13272, "nlines": 230, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "खरे सुख कशात?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Cut इट >> खरे सुख कशात\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२\nसोफिया चौधरीने कोणत्या चित्रपटातून भूमिका साकारली याची नावे सांगता येणे कठीण आहे.काही हरकत नाही, तिलाही त्याचे काही सुखदु:ख नसावे.तिने मात्र ‘हंगामा हो गया’ या चित्रफितीमध्ये सौंदर्य व नृत्य यांचे समीकरण मांडण्याचा बरा प्रयत्न केला. सारेगामाच्या वतीने या चित्रफितीच्या झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ती आपल्या या कर्तृत्वापेक्षा वाढत्या नामवंत पाहुण्यांमुळे विशेष सुखावलेली वाटली. प्रीती झिंटा येणार होतीच, पण सोही अली खान, कुणाल खेमू, तुषार कपूर असे करता करता युवराज सिंगही आला व सोफिया जवळपास ओरडलीच. चित्रफीत निर्मितीपेक्षा प्रकाशन सोहळ्याचा आनंद तिला बहुधा जरा जास्तच झाला होता.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/leptospirosis-jana-va-tala/", "date_download": "2018-04-21T05:44:35Z", "digest": "sha1:GUB2UUA4KYRZA245N63JY7WRIMBRWNAE", "length": 15179, "nlines": 148, "source_domain": "www.marathimati.net", "title": "लेप्टोस्पायरोसिस जाणा व टाळा | Leptospirosis Jana va Tala", "raw_content": "\nलेप्टोस्पायरोसिस जाणा व टाळा\nगेल्या दशकाचे डेंग्यु, एड्स, लेप्टो हे असे नवीनच आजार भारतात दिसू लागले लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) हा आजार तसा १२५ वर्षे जुना जगात इतरत्र सापडणारा, भारतात प्रथम १९३० मध्ये अंदमान बेटावर आढळला. सध्या ओरिसा, कर्नाटक, आंध्र, तामीळनाडू, केरळ, महाराष्ट्र या समुद्रकिनारा लाभलेल्या राज्यांमध्ये दिसतो.\nआपण लेप्टो टाळू शकतो. लेप्टो पासून होणारे मृत्यू टाळु शकतो. त्यासाठी लेप्टोचा संसर्ग कसा होतो हे समजावुन घेतले पाहिजे. लेप्टो हा खरातर प्राण्यांचा आजार. उंदिर, ससा, कोल्हा या रानातील व गाय, म्हैशी या पाळीव प्राण्यांना तो होतो. गंमत म्हणजे त्यांचा त्यांना सहसा काही त्रास होत नाही. लेप्टोने सोळा गाई मेल्या अशी बातमी कधी पेपर मध्ये वाचली आहे प्राण्यांना संसर्ग झाल्यानंतर लेप्टोचे सुक्ष्मरोग जंतु काही महिन्यापर्यंत त्यांच्या लघवीतून बाहेर पडतात. ते चिखलात, साठलेल्या पाण्यात काही आठवडे जिवंत राहू शकतात. अशा साठलेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आला तरच माणसाला हा आजार होऊ शकतो.\nहा स्वाईन फ्लू सारखा हवेतून पसरणारा आजार नाही लेग्रर्सा सारखा नजीकच्या सहवासातुन पसरणारा आजार नाही दुषीत अन्नातून तो पसरत नाही. याचे सुक्ष्म रोगजंतु माणसाच्या शरीरात..\nसाठलेले पाणी पिल्यास ओठांच्या आतील अस्तरातून\nदुषीत पाण्यात पोहल्यास डोळ्यांमधुन, यामार्गाने प्रवेश करतात.\nपावसाळ्यात, विशेषतः भात कापणीच्यावेळी हा आजार साथीचे स्वरुप धारण करतो पण इतर ऋतुं मध्ये सुद्धा एखादा रुग्ण आढळतो भात कापणीच्या वेळी पाणी साठलेल्या शेतामध्ये गेल्यामुळे हा आजार होतो हे सर्वांनाच माहीत आहे पण त्याच वेळी शाळेला जाताना मुद्दाम पाण्यात पाय घालणारी मुले, सुकत घातलेल्या भातात खेळणारी मुले, गाडी धुण्यासाठी दुषीत पाणी वापणारे चालक, गणपती विसर्जनाच्यावेळी पाण्यात उतरणारे गणेशभक्त, गोंठ्यामध्ये जाणारी माणसे व मुले, क्लोरीन वापरुन शुद्ध न केलेल्या पाण्यात पोहणारे, अशा सर्वांना हा आजार झाल्याचे आढळले आहे.\nमग हा आजार टाळायचा तरी कसा हातमोजे व गमबूट घालून शेतात काम करणे व्यवहारीक दृष्ट्या शक्य नाही पण शाळेत जाणाऱ्या मुलांना शेतात येऊ न देणे हे सहज शक्य आहे. साठलेल्या पाण्यात खेळू नको हे त्यांना समजावुन सांगता येते. पोहण्याच्या तलावातील पाणी शुद्ध केले आहे ना हातमोजे व गमबूट घालून शेतात काम करणे व्यवहारीक दृष्ट्या शक्य नाही पण शाळेत जाणाऱ्या मुलांना शेतात येऊ न देणे हे सहज शक्य आहे. साठलेल्या पाण्यात खेळू नको हे त्यांना समजावुन सांगता येते. पोहण्याच्या तलावातील पाणी शुद्ध केले आहे ना ही खात्री करता येते. नदीच्या वाहत्या पाण्यात गाडी धुण्यापेक्षा सर्व्हीस स्टेशनवर दिलेली बरी. गोठ्यात लहानग्यांना प्रवेशबंदी तर मोठ्यांनी बूट वापरणे योग्य. शेतात काम करणाऱ्यांसाठी आजार टाळण्याचा एक स्वस्त व सोपा मार्ग आहे. तो म्हणजे डॉक्सीसायक्लीन, डॉक्सीसायक्लीन ही गोळी हा आजार टाळू शकते, दर आठवड्यास १०० मीलीग्रॅम च्या दोन गोळ्या घेतल्यास हा आजार टाळता येतो व ही गोळी ज्या भागामध्ये लेप्टो आढळतो तेथे वापरावी असे जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला आहे.\nया गोळीची किंमत अतिशय कमी, म्हणजे ५ रुपयांना १० गोळ्याएवढीच आहे. म्हणजे एका वड्याच्या किंमतीत तुम्ही लेप्टो टाळू शकता. ही गोळी मुलांसाठी वापरता येत नाही. ती जेवणानंतर घेण्याची आहे व कमीतकमी दोन ग्लास पाणी त्यावेळी प्याले पाहीजे गोळी घेतल्यावर अर्धा तास तरी आडवे होऊ नये. ही काळजी घेतल्यास तिचा काही त्रास होत नाही. न घेतल्यास पोटात जळजळणे, दुखणे, उलट्या होणे असा त्रास होऊ शकतो. या गोळी संदर्भात आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ न ती चालू करावी. ही गोळी सहा आठवड्यांपर्यंत चालू ठेवता येते. ही गोळी सध्या सरकारी डॉक्टरांकडून वाटप चालू आहे. तशी न मिळाली तरी ती एवढी स्वस्त आहे की त्या साठी सरकारी यंत्रणेवर अवलंबून रहाण्याची गरज नाही.\nही सर्व काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अंग मोडून थंडीताप आल्यास त्याच्याकडे मोड्याचा ताप म्हणून दुर्लश न करता त्वरीत डॉक्टरांची पायरी चढलेली बरी. कावीळ झाल्याची शंका असल्यास वैद्याकडे न जाता डॉक्टरांकडे जाऊन ती लेप्टोची कावीळ आहे का याची परीक्षा करणे गरजेचे आहे. लेप्टोवर अत्यंत गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे लेप्टो झाल्यावर एक दोन दिवसात चालू केल्यास त्यांना गुण येतो. रुग्ण जेवढा उशीरा येईल तेवढी लेप्टोची व्याप्ती शरीरात पसरलेली असते. तो लिव्हरवर हल्ला करतो. मुत्रपींडाचे काम बंद पाडतो. प्लेटलेट या रक्तातील पेशी खाऊन टाकतो, फुप्फुसे नीकामी करतो अशा अवस्थेत पोहचण्या आधी उपाय होणे महत्त्वाचे आहे. आपण लेप्टो टाळू शकतो, तसे झाल्यास योग्यवेळी योग्य उपचार करुन प्राणहानी टाळू शकतो.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nस्त्रि व अंगावर पांढरे जाणे\nमासिक पाळी आणि तक्रारी\nकाविळ आणि घरगुती उपाय\nहिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार\nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged आजार, डॉ.प्रशांत मोघे, डॉक्सीसायक्लीन, फुप्फुसे, मुत्रपींड, लिव्हर, लेख, लेप्टो, लेप्टोस्पायरोसिस, संसर्ग on जानेवारी 1, 2011 by प्रशासक.\n← औषधी मध आलू-भुजिया (उपवासाचा चिवडा) →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2018-04-21T06:08:29Z", "digest": "sha1:6U36JEQPA2D4FF7SXZ2VEOBVNJVJKRN5", "length": 6085, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे\nवर्षे: १५४४ - १५४५ - १५४६ - १५४७ - १५४८ - १५४९ - १५५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १६ - ईव्हान द टेरिबल(भयंकर ईव्हान) रशियाच्या झारपदी.\nजुलै २५ - हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.\nसप्टेंबर २९ - मिगेल सर्व्हान्तेस, स्पॅनिश साहित्यिक.\nजुलै ३१ - फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.\nइ.स.च्या १५४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2018-04-21T06:10:01Z", "digest": "sha1:ZGGYWZBQIKF52C7ZWVHNXIF66QIPQ7VY", "length": 4112, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स दुपॉय - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचार्ल्स अलेक्झांडर दुपॉय (५ नोव्हेंबर, १८५१ - २३ जुलै, १९२३) हा फ्रांसचा राजकारणी होता. हा तीन वेळा फ्रांसचा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८५१ मधील जन्म\nइ.स. १९२३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१८ रोजी ०९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/01/12/amazon-ceo-jeff-bezos-is-the-worlds-richest-person/", "date_download": "2018-04-21T05:41:26Z", "digest": "sha1:HJWZYFDIL6NBHQ4KDDO4FR7W4EKGZ5CG", "length": 8447, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nअमेरिका चंद्रावर उभारणार नॅशनल पार्क\nअमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nन्यूयॉर्क : आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस ओळखला जाणार आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सने बेजोसला पहिले स्थान दिले आहे.\nब्लूमबर्गच्या मते, बेजोसची बुधवारपर्यंत संपत्ती १०६ अब्ज डॉलर एवढी होती. तर त्याची संपत्ती फोर्ब्सनुसार १०५ अब्ज डॉलर एवढी आहे. हा विक्रम याआधी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. त्याची संपत्ती १९९९साली १०० अब्ज डॉलर एवढी होती. पण बेजोसने त्याचा विक्रम आता मोडीत काढला आहे. बेजोसकडे अमेझॉनच्या शेअरमधून सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. त्याचे शेअर २०१७मध्ये जवळजवळ ५७ टक्क्यांपर्यंत पोहचले होते. दरम्यान, बिल गेट्स आजही श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती ९२ अब्ज डॉलर आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathinovels.net/2008/05/marathi-novel-ch-32.html", "date_download": "2018-04-21T06:01:30Z", "digest": "sha1:2C6YRDI6NADH4JQKPUDGBZFLXFMRAA4N", "length": 12357, "nlines": 113, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novel - अद्-भूत : Ch-32: एक नवे वळण", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nसॅम आणि त्याचा पार्टनर ज्या पोलीस अधिकाऱ्याने जॉन कार्टरच्या मरणाची केस हाताळली होती त्या पोलीस अधिकाऱ्यासमोर, डिटेक्टीव टेम्पलटन समोर बसले होते.\nडिटेक्टीव टेम्पलटनने जॉन कार्टरबद्दल माहिती पुरविली, '' मद्याच्या अतिसेवनामुळे त्याला ब्रॉंकायटीस होवून तो मेला..''\n'' पण तुम्हाला त्याची ओळख कशी पटली\n'' ज्या खोलीत त्याचा मृतदेह सापडला त्या खोलीत काही त्याचे कागदपत्र सुध्दा आढळले ... त्यावरुन आम्हाला त्याची ओळख पटली... आणि त्याचा एक फोटो मि. बेकरने जसा सगळ्या पोलिस ठाण्यांवर पाठविला होता तसा आमच्याकडेही पाठवला होता...''\nमि. टेम्पलटनने आपल्या ड्रावरमधून जॉनचा फोटो काढून सॅमसमोर ठेवला.\n'' या फोटोमुळे आणि डिटेक्टीव बेकरने पाठविलेल्या माहितीमुळे आम्हाला त्याचा पत्ता आणि घर वैगेरे सापडण्यास मदत झाली'' टेम्पलटन म्हणाला.\n'' तुम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क केला होता का\n'' हो... त्याच्या घरच्यांनाही इथे बोलावले होते... त्यांनीही बॉडी ताब्यात घेण्याच्या आधी जॉनची ओळख पक्की केली होती आणि पोस्टमार्टमध्येही त्याची ओळख जॉन कार्टर अशीच निश्चीत केली आहे '' टेम्पलटन म्हणाला.\n'' तो कधी मेला असावा... म्हणजे शव सापडला तेव्हापासून किती दिवस आधी'' सॅमने विचारले.\n'' पोस्टमार्टमनुसार मार्च महिण्याच्या सुरवातीच्या दोन तिन दिवसात त्याचा मृत्यू झाला असावा'' तो अधिकारी म्हणाला.\n'' अर्ली मार्च... म्हणजे पहिला खून होण्याच्या कितीतरी आधी...'' सॅम विचार करीत म्हणाला.\n'' याचा अर्थ आम्ही समजत होतो त्याप्रमाणे तो खुनी नाही आहे ...'' सॅम पुढे म्हणाला.\n'' हो असं वाटतं तर'' टेम्पलटन म्हणाला.\nबराच वेळ शांततेत निघून गेला.\nम्हणजे मला जी शंका होती ती खरी ठरते तर...\nसॅमला नॅन्सीचा मित्र जॉन कार्टरचा पत्ता लागल्याची बातमी त्याच्या पार्टनरकडून फोनवर कळताच तो एकदम हूरळून गेला होता....\nत्याला वाटले होते चला एकदाची केस सुटली आणि खुनी आता थोड्याच वेळात त्यांच्या तावडीत येणार आहे.\nपण इथे येवून पाहतो तर केसला अजुन एक वेगळंच वळण लागलं होतं....\nजॉन कार्टरच्या मरणाची वेळ पाहता त्याचा खुनाशी संबंध असण्याची सुतराम शक्यता नव्हती...\n'' जॉन कार्टर जर खुनी नाही ... तर मग खुनी कोण असावा'' सॅमने जसा स्वत:लाच प्रश्न विचारला.\nखोलीतले तिघेही जण नुसते एकमेकांकडे बघायला लागले. कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्या तिघांजवळही नव्हतं.\nतेवढ्यात टेम्पलटनने त्याच्या ड्रावरच्या खनातून अजून एक फोटो काढून सॅमसमोर ठेवला.\nसॅमने तो फोटो उचलला आणि तो त्या फोटोकडे निरखून पाहू लागला. त्या फोटोत जॉन कार्टर जमिनीवर पडलेला दिसत होता आणि त्याच्या शेजारीच फरशीवर मोठ्या लाल अक्षरात लिहिलेले दिसत होते,\n'' नॅन्सी मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही... पण काळजी करु नको मी त्या एकएकांचा बदला घेईन...''\n'' मी ऐकून ऐकून थकलो की या खुनात कुणी माणसाचा हात नसून काहीतरी अमानवी शक्तीचा हात आहे... हा फोटो दाखवून तुलाही तर असेच सुचवायचे नाही ना'' सॅमने टेम्पलटनला विचारले.\nडिटेक्टीव टेम्पलटनने आलटून पालटून सॅमच्या आणि सॅमच्या पार्टनरच्या चेहऱ्यांकडे पाहाले.\n'' नाही मला काहीएक सुचवायचे नाही फक्त घडणाऱ्या घटना आणि जॉनने फरशीवर लिहिलेला मेसेज कसे अगदी तंतोतंत जुळतात हे मला तुमच्या निदर्शनात आणून द्यायचे आहे'' डिटेक्टीव टेम्पलटन शब्दांची व्यवस्थित आणि काळजीपूर्वक निवड करीत म्हणाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-21T06:08:44Z", "digest": "sha1:4HSJFAEEAZ4EW7DABXWTSE3XZ2DBLBKP", "length": 4615, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८१९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१२ रोजी ०६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/01/12/will-not-give-the-navy-an-inch-of-space-in-mumbai-nitin-gadkari/", "date_download": "2018-04-21T05:38:35Z", "digest": "sha1:VEIBUUC7YNZLHTBXWDIMG4CXRHJPGAKY", "length": 10151, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुंबईत नौदलाला एक इंचही जागा देणार नाही - नितीन गडकरी - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्पची प्रतिमा असलेला लेडीज स्विमसूट\nलवकरच ट्रायंफच्या १० लाख किमतीच्या बाईकचे लाँचिंग\nमुंबईत नौदलाला एक इंचही जागा देणार नाही – नितीन गडकरी\nमुंबई – घरांसाठी दक्षिण मुंबईमधील भूखंड मागण्यासाठी नौदलाचे अधिकारी काही महिन्यांपूर्वी आले होते. मुंबईतच त्यांना घर कशासाठी हवे सीमेवर त्यांची खरी गरज असल्यामुळे मुंबईत नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या घरासाठी एक इंचही जागा देणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत नौदल अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नौदल अथवा संरक्षण मंत्रालय म्हणजे सरकार नव्हे, तर केंद्रामध्ये सरकार आहे आणि त्यात आम्ही आहोत, असेही त्यांनी खडसावले. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंदिरा डॉकमध्ये प्रस्तावित मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे भूमिपूजन करण्यात आले. नौदलाचे कमांडंट चीफ व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीष लुथ्रा या वेळी उपस्थित होते.\nदक्षिण मुंबईमधील मलबार हिल येथे जलपर्यटनाला चालना देण्यासाठी तरंगता धक्का (जेट्टी) उभारण्याचा प्रस्ताव होता. पण त्याला नौदलाने परवानगी नाकारली. नितीन गडकरी त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मलबार हिल परिसरात आहे. तसेच हा खासगी निवासी परिसर आहे. असे असताना येथे तरंगता धक्का उभारण्यास नौदलाने हरकत घेण्याचे कारण काय नौदलाचे या परिसरात ना अस्तित्व आहे ना नौदलाचा कोणता कारभार त्या भागात आहे. नौदलाने तरंगत्या धक्क्याला न्यायालयाने परवानगी दिलेली असतानाही स्थगिती दिली असल्याचे कानावर आले असल्यामुळे नौदलाने तरंगत्या धक्क्याला विरोध करण्याऐवजी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.ednyaneshwari.com/", "date_download": "2018-04-21T05:56:18Z", "digest": "sha1:I5FJKQP4PRHS53YBL63SKXIAONWYTYEU", "length": 31737, "nlines": 140, "source_domain": "www.ednyaneshwari.com", "title": "~ || ज्ञानेश्वरी ई-पारायण || ~", "raw_content": "~ || ज्ञानेश्वरी ई-पारायण || ~\n********************* जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी *********************\nऒवी ऒवी मन उघड\nई-साहित्य प्रतिष्ठान - एक ऒळख\nऑडियो स्वरुपातील ज्ञानेश्वरी डाऊनलोड कशी करावी \nज्ञानेश्वरीचे ऑडियो स्वरुपातील अध्याय डाऊनलोड करण्यासाठी INTERNET EXPLORER चा वापर करा. ऎकण्यासाठी Internet Explorer, Google Crome, Mozilla वापरु शकता.\nजॊ भाग डाऊनलॊड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. मग एक मेसेज येईल\nइथे जो हवा तो option क्लिक करा आणि ही ऑडियो स्वरुपातील \"ज्ञानेश्वरी\" तुमच्या मोबाईल वर, ल्यापटॉपवर, कम्प्यूटरवर सेव करुन ठेवा.\nनाशिक येथील श्री. विजय बळवंत पांढरे ह्यांनी\nसाध्या सॊप्प्या भाषेत केलेला भावार्थ\nआपल्या सर्वांसाठी ऒनलाईन घेऊन येत आहे\nसंत ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहीलेल्या श्रीज्ञानेश्वरीचे, आणि श्रीमद्भगवदगीता सामान्य लोकांना समजेल अशा मराठी भाषेत ओवीबद्ध रुपांतर करणारे श्री विजय पांढरे यांना आपण ओळखतोच. गेले काही महिने ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े त्यांनी लिहिलेल्या भावार्थ ज्ञानेश्वरीचे ई वितरण आम्ही लाखो लोकांपर्यंत करत असतो. ज्ञानेश्वरीचे वाचन आजच्या तरुणांनी करावे या हेतूने ते अथक परिश्रम घेत असतात. जगभरातील किमान दहा लाख लोकांनी या ज्ञानेश्वरीचा अनुभव घेऊन तिच्याद्वारे मूळ ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेतला. श्री विजय पांढरे यांनी हे वितरण करण्यासाठी आपली पुस्तके विनामूल्य आमच्या हाती सोपवली.\nश्री विजय पांढरे हे मेरी या महाराष्ट्रातील सर्व इंजिनियर्सना प्रशिक्षण देणार्या संस्थेचे प्रमुख इंजिनियर आहेत. मेरी ही संस्था नाशिक येथे ४०० एकरच्या परिसरात वसलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी इंजिनिर्सना येथे प्रशिक्षण दिले जाते. याच बरोबर श्री विजय पांढरे हे महाराष्ट्रातील सर्व धरणांच्या क्वालिटी आणि सेफ़टीची पहाणी करणार्या विभागाचे प्रमुख आहेत. मंत्रालयातील व विधानसभेतील जलसंसाधन विभागाशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाब्दारी त्यांच्यावर सरकारने सोपवली आहे. एवढ्या उच्च पदावर काम करणारे श्री पांढरे श्री क्षेत्र आळंदी येथे नियमितपणे प्रवचन करतात. स्वतः अत्यंत साधी रहाणी जगतात. वेळ मिळेल तसे आपल्या शेतावर रमतात. कोणत्याही प्रकारचा बडेजाव त्यांच्या ठिकाणी आढळत नाही. आपल्या गावावर आणि गावच्या मातीवर प्रेम करणारा हा एक उच्चपदस्थ अधिकारी आहे. महाराष्ट्राच्या सरकारी खात्यात असे ईमानदार आदर्श लोक आहेत याचा आम्हाला एक मराठी माणूस म्हणून अभिमान आहे.\nअशा श्री. विजय पांढरे यांनी त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर आणला म्हणून त्यांच्यावर सध्या उच्च दर्जाच्या मंत्र्यांकडून हीन दर्जाची टीका सुरू करण्यात आली आहे. आम्ही या चिखलफ़ेकीचा निषेध करतो. आणि श्री विजय पांढरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असे जाहीर करतो.\n॥ भावार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक : श्री. विजय बळवंत पांढरे यांच्या विषयी ॥\nश्री. विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक (मेरी) येथे मुख्य अभियंता ह्या पदावर कार्यरत असून त्यांनी चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, भगवदगीता व ज्ञानेश्वरी या चारही ग्रंथांचे आजच्या प्रचलित मराठीत सुलभ असे ऒवीबद्ध अनुवाद केले आहेत. सदर ऒवीबद्ध ग्रंथ ऑडियॊ स्वरुपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी प्रथमच ऑडियो स्वरुपात सर्वसामान्य जणांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यांनी नुकतीच अष्टावक्रगीताही आजच्या मराठीत ऒवीबद्ध केली आहे. अध्यात्म हा चित्तस्थिरीकरणाचा, चित्तशुद्धिचा व चित्तलयाचा विषय असल्याचे या सर्व ग्रंथातून त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व साधना, सर्व गुरु, सर्व ग्रंथ ह्या सगळ्यांचे सार तेच आहे. सर्वांनी असा शास्त्रीय दृष्टिकोन बाळगल्यास आत्मज्ञान दूर नाही असे ते स्वानुभवावर सांगतात.\nसंपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे\n॥ सांगीतिक पारायण ॥\nभावार्थ ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सांगीतिक पारायण हे संगीतबद्ध केलयं श्री. चंद्रमोहन हंगकेर यांनी आणि त्याला स्वरसाज चढविला आहे सौ. राधिका हंगेकर यांनी. हे ३० तासांचं कर्ण मधुर सांगीतिक पारायण ऑडियॊ सीडीच्या रुपात सुद्धा उपलब्ध आहे.\nसंपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे\n॥ वारी २०१२ ॥\nछायाचित्रे : रविंद्र भांगे, मुंबई\n॥ वारी २०१२ ॥\nछायाचित्रे : प्रथमेश साळी, पुणे\n॥ विठु माऊली ॥\n॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥\n|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥\nपाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.\nज्ञानेश्वरी ई-पारायण येथे हि चालू आहे, नक्कि भेट द्या :\nह्या आठवड्याचा शेवटचा अध्याय अठरावा - भाग शेवटचा\n॥ मोक्षसंन्यासयोग भाग - ५ ॥\n॥ आजची ऒवी ॥\nशेवटचा अध्य़ाय अठरावा - भाग शेवटचा\n॥ मोक्षसंन्यासयोग भाग - ५ ॥\nज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय एकत्र हवे आहेत \nगेल्या काही दिवसांत खुपशा मेल्स आल्या त्या ज्ञानेश्वरीचे अधले मधले अध्याय न मिळालेल्या लोकांच्या. जीमेलचा काय प्रकार आहे कळत नाही, पण बल्कमेल्स कधी कधी सर्वांना मिळत नाहीत. त्यावर उपाय काय त्यावर शंभर टक्के असा काही उपाय तर नाही. पण आम्ही एक योजना ठरवली आहे. गणेशोत्सवाच्या आधी काही निवडक वाचकांना संपूर्ण भावार्थ ज्ञानेश्वरी मेल ने पाठवायचे ठरवले आहे. अर्थात ही मेल सर्व वाचकांना पाठवणे शक्य नाही. त्यामुळे प्रथम येणार्‍या ४५० वाचकांना ही मेल पाठवणार आहोत. तरी ज्यांना ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय एकत्रितपणे एकाच दिवशी हवे असतील त्यांनी कृपया संपर्क साधावा.\nया निवडक वाचकांकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी ही ज्ञानेश्वरी किमान दहा लोकांना द्यावी. तीही दहा तरूण मराठी मंडळींना. ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्‍या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.\nआज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्‍या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्‍या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.\nज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.\nज्ञानेश्वरी वाचण्याचा उपयोग काय\nरत्नागिरीच्या एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेले श्रीयुत शाम चिकणे लिहीतात “माझ्या मुलीला बोन मॅरो ट्रांस्प्लांटसाठी पुण्याच्या एका इस्पितळात चार महिने ठेवण्याची आमच्यावर वेळ आली. बोन मॅरो साठी मीच डोनर होतो. मोठाच कठीण काळ. सहनशीलतेची परिक्षा घेणारा. हॉस्पिटल मध्ये कष्ट करत असताना आणि आतून चिंतांनी ग्रासलेला असूनही चेहरा सतत हसरा ठेवायची कसरत करायची होती. फ़क्त आणि फ़क्त ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाने या परिक्षेतून मला निभावून नेलं. वाचताना खूप सोपं साधं वाटतं सगळं. पण आयुष्यात जेव्हा असा कठीण काळ येतो तेव्हा शक्ती, ऊर्जा देणारं हे तत्त्वज्ञान आहे.”\nआयुष्य म्हणजे सरळ रेषा नव्हे. ecg वर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं असं डॉक्टर म्हणतात. ज्याच्या आयुष्यात चढ उतार आले नाहीत तो तसाही जगला म्हणताच येत नाही. या कठीण काळाला लिमिटही नसतं. सिनेमाच्या अडिच तासा सारखं याला टाईम लिमिट नाही. आणि शेवटी हिरो जिंकणारच याची खात्रीही नाही. किंबहुना जिंकणं आणि हरणं असं काही नसतंच. असतं फ़क्त लढणं. अर्जुनासारखं. कधी शत्रूशी. कधी आप्तांशी. कधी स्वतःशीसुद्धा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी.\n ज्ञानेश्वरी म्हणजे पोथी नव्हे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्‍गीतेचे निरूपण. जीवनाची सर्व अंगे जीवंतपणे जगणारा गोपाल, दही दुध माखन चोरणारा कन्हैय्या, कंसासारख्या पाप्याला संपवणारा चिरतरूण श्रीकृष्ण त्याचे ते विचार आणि सांगितली ती कोणाला तर जग जिंकण्याची पात्रता अंगी बाळगणार्‍या तरूण अर्जूनाला. हे तर तरुणांचेच पुस्तक. हे म्हणजे एक मॅनेजमेंटचे पुस्तकच समजा. लाईफ़ची मॅनेजमेंट. जीवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान.\nतेराव्या अध्यायातली ही ओवी बघा.\nमुळांना पाणी असे सापडत\nअसती मग पाने फ़ुले बहरत\nमाऊली किती सुंदर शब्दांत हे सांगतात. तुमचे आयुष्य बाहेरून जर सुंदर दिसायचे तर त्यासाठी जमीन आणि पाणी म्हणजे ज्ञान. ते ज्ञान स्पष्ट असले पाहिजे. तरच बाहेर त्याचा आविष्कार होईल. ज्ञानेश्वरी केवळ वाचण्यासाठी नाही. शोषण्यासाठी आहे. रिचवण्यासाठी आहे. पचवण्यासाठी आहे.\nज्ञानेश्वरी वाचा. समजा. पचवा. मग आपल्या जीवनातल्या अवघड प्रश्नांना सामोरे जा बरे बघा. बरेचसे प्रश्न चुटकीसरसे संपून जातील.\nई साहित्य प्रतिष्ठानचे ई ज्ञानेश्वरी अभियान सुरू झाल्यापासून अनेक तरूण मंडळी नेटवर ज्ञानेश्वरी वाचतात. दिवसाला तीन ते चार हजार नवीन वाचक अध्याय वाचतात. काही लोकांना या घटनेचे आश्चर्य वाटते. पण आम्हाला वाटते की ज्ञानेश्वरी ही तरुणांनीच वाचायला हवी. अगदी टीनएजर्सनीच. वेळ काळ न बघता. दिवसाला अगदी एक ओवी वाचली तरी चालेल. हे पुस्तक एका टीनएजरने लिहीले आहे ना मग ते सिनियर सिटिझन्सनीच वाचावे असा आग्रह का\nआम्ही फ़ेसबुकवर रोज एक ओवी प्रसारित करतो. तिल खूप लाईक्स मिळतात. त्यावर चर्चा होतात. खुप लोक मनमोकळ्या मेल्स पाठवतात.\nअर्थात सव्वा लाख वाचकांतले सर्वच जण इतके उत्साही नाहीत. पण आम्ही ज्ञानेश्वरी सर्वांना देतो. प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी असावी. भले वाचा किंवा नका वाचू. जेव्हा तहान लागेल तेव्हा विहिरीपाशी या. विहीर तुमच्या जवळ आहे.\nज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान निवृत्तीचं नाहीच. संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही जीवनाशी फ़टकून वागण्याचा सल्ला नाही. कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उपदेश नाही. उलट जीवनाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी ज्ञानेश्वरीतले असंख्य दाखले देता येतील.\nज्ञानेश्वरी हे जीवन कसे जगावे याचा दाखला आहे. life management चं हे पुस्तक. ते वाचायला हवं. ते आचरणात आणायला हवं. त्याचा आनंद घ्यायला हवा.\nज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्‍या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.\nआज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्‍या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्‍या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.\nज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.\n॥ मोबाईलवरी ज्ञानेश्वरी ॥\n॥ मोबाईलवरी ज्ञानेश्वरी ॥\nमानवी दु:खांचा अंत आहे का\nअनादी कालापासून सतावणा-या या प्रश्नाचा विचार आज आपण करुया. दु:ख आहे हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. हे दु:ख नेमके काय आहे या दु:खाचे मूळ काय आहे या दु:खाचे मूळ काय आहे ते दु:खाचे मूळच दूर होईल का ते दु:खाचे मूळच दूर होईल का या प्रश्नांचा विचार आपण करुया.\nसर्व प्रथम दु:ख आपल्याला जाणवते कोठे याचा शोध घेतला असता दु:ख मनात जाणवते असे दिसते. म्हणजेच दु:ख म्हणजे काय हे जाणायचे असेल तर आपल्याला मनाला जाणणे जरुर आहे. आपण मनाला जाणत नाही., हेच दु:खाचे खरे कारण आहे.\nआपण सर्ब मनाविषयी अनभिज्ञ, अज्ञानी आहोत. आपल्याला मन म्हणजे काय हे माहीतच नाही. Conscious म्हणजे काय. Sub-Conscious म्हणजे काय. Unconscious म्हणजे काय याचा पूर्ण बोध आपल्याला नाही. Sub-conscious व Unconscious तर जवळ जवळ आपल्याला माहीतच नसतात. खरे तर Sub-conscious, Unconscious मनाचा ९०% भाग व्यापून आहेत आणि आपण त्या ९०% विषयी अनभिज्ञ आहोत हेच अज्ञान आहे.\n॥ दिशा एका दिंडीची ॥\n॥ संत ज्ञानेश्वर ॥\n॥ ज्ञानेश्वर माऊली ॥\n|| माऊलींचे घराणे ||\n॥ माऊलींचे मातापिता ॥\n|| भावंडांचे जन्म ॥\n॥ मनु वेधला माझा ॥\n॥ मनु वेधला माझा ॥\n|| ज्ञानेश्वरांच्या आयुष्याशी संबंधीत असलेल्या गावांचे मह्त्व ॥\n॥ प्रकट गुह्य बोले ॥\n॥ संत ज्ञानेश्वरांच्या गीतबद्ध रचना ॥\nअभंग, गाणी, ऒव्या, पसायदान, भजन\nखालील पैकी काय डाऊनलोड करताना प्रॉब्लेम येत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/shutdown-and-restart/", "date_download": "2018-04-21T05:43:53Z", "digest": "sha1:NBTS4OTYYLHNZU6BNOKZ6PSKU5POEAEW", "length": 10853, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "शट डाऊन ऍण्ड रिस्टार्ट", "raw_content": "\nशट डाऊन ऍण्ड रिस्टार्ट\nचांगले-वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काहीवेळा आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ मिळाल्यासारखे वाटत नाही, विचार जुळत नाहीत. परिस्थिती पटत नाही. एकटेपणाची घंटा सतत कानात वाजत राहते. कशातही मन लागत नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही. नवीन काम मिळत नाही. जवळच्यांपासून दुरावा जाणवतो. आपल्याला कुणी समजत नसल्याच्या विचाराने मन कटू होते. अशावेळी निराश होऊन काही परिस्थिती बदलणार नसते. रडूनही सहानुभूतीशिवाय काहीच मिळत नाही. जे आपणच समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वत:ला किंवा कुणालाही दोष देणे मूर्खपणाच ठरेल. ही परिस्थिती, हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. खरे तर प्रत्येकावर कधी ना कधी येतोच. अशावेळी न रडता, न घाबरता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसे करतो ते स्वत:वर करा. कसे ते सांगते. कधी कधी मधेच मोबाईल आणि कॉम्प्युटरची बटणे दाबूनही काही होत नाही. तेच चित्र दिसत राहते. आपण काही केल्या यंत्र चालू होत नाही. अशावेळी तुम्ही काय करता\nफोन आणि संगणक जसे ‘हँग’ होतात तसेच आपल्या मेंदूचेही होते. विचार पांघरूण डोक्यावर ओढून झोपून जातात आणि मेंदू हँग होतो. तेव्हा सारखी बटणं दाबत बसू नका. ‘डोकं का चालत नाही’ या मुद्यावर स्वत:चा छळ करू नका. हँग झाल्यावर मोबाईलची बॅटरी काढून त्याला फुंकर मारून परत मोबाईलमध्ये घालून चालू करण्याचा अनुभव सर्वांनाच असेल. तसेच करा. काही वेळापुरता सर्व विचार बाजूला सारा. काय होत नाही किंवा का होत नाही यावर वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. स्वत:ची बॅटरी काढा. थोडे मोकळे व्हा. जे आवडते ते करा. मित्रमैत्रिणींना भेटा. छंद पूर्ण करा. जमेल त्यानुसार एक किंवा दोन दिवस मनाची बॅटरी चांगल्या रितीने चार्ज करा. मन सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा. जगातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष घाला. एकटेच दूरपर्यंत चाला. स्वत:शी चांगल्या गप्पा मारा. काम आणि जबाबदार्‍यांमध्ये अडकल्यामुळे इतर वेळी जे करणे राहून जाते ते करा. यालाच म्हणतात वैचारिक शटडाऊन. हे सगळे करून बॅटरी नक्कीच चार्ज होईल. मग पुन्हा नव्याने रिस्टार्ट करा. जुने वाद, प्रसंग, दु:ख, त्रास यांच्याकडे नव्याने पहा. विचारांमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल.आपले मन म्हणजे एखाद्या मोबाईलसारखे असते. दिवस-रात्र वापर करीत असताना अनेकदा त्याची बॅटरी लो होते. ती वेळोवेळी चार्ज करावी लागतेच. त्याचबरोबर ‘मन’ हँग झाले की पूर्णपणे शटडाऊन करून रिस्टार्टही करावे लागतेच.\nमनाची काळजी घ्या. बॅटरी चार्ज करीत राहा आणि गरज भासली तर ‘शटडाऊन ऍण्ड रिस्टार्ट.’\nया वर्गातील आणखी काही लेख\nआयुष्य म्हणजे वळणाचा घाट\nज्याने मनाला जिंकले त्याने\nThis entry was posted in तरूण and tagged आयुष्य, बदल, मन, शक्ति on नोव्हेंबर 20, 2010 by डॉ.स्वप्ना पाटकर.\n← राखीपौर्णिमा मराठी ब्लॉगर्स →\nOne thought on “शट डाऊन ऍण्ड रिस्टार्ट”\nया सुंदर लेखाबद्दल धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T06:11:16Z", "digest": "sha1:FGDG7HFE7TH3INUBAKGBECFASXBPVHFX", "length": 3469, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेस्लिओस क्लिमीस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमोरान मोर बेस्लिओस कार्डिनल क्लिमीस (१५ जून १९५९ - हयात) हे रोमन कॅथलिक चर्चचे कार्डिनल आहेत. २४ नोव्हेंबर २०१२ रोजी ते कार्डिनल झाले.\nइ.स. १९५९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१३ रोजी ०६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://dionanded.blogspot.in/2017_02_24_archive.html", "date_download": "2018-04-21T05:36:42Z", "digest": "sha1:CL6EBOPOPYSP52TJS6A24AYGH4LGPYM6", "length": 46153, "nlines": 561, "source_domain": "dionanded.blogspot.in", "title": "जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड: 02/24/17", "raw_content": "\nमौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या\nपात्र परिसरात कलम 144 लागू\nनांदेड, दि. 24 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.\nया बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा सोमवार 27 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून रविवार 26 मार्च 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.\nडिजीटल प्रदानांतर्गत सहा मार्च रोजी\nनियोजन भवन येथे आयोजन\nनांदेड दि. 24 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमे अंतर्गत राज्यभरात डिजीधन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात अशा या डिजीधन मेळाव्याचे सोमवार 6 मार्च 2017 रोजी आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजन भवन मध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.\nरोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत. मेळाव्यात बँका व इतर सहभागी घटक विविध प्रकारची दालने थाटतील. या दालनांद्वारे डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे.\nमेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे. या एक दिवसीय डिजीधन मेळाव्यात विविध दालनांद्वारे ग्राहक तसेच सामान्य नागरिकांना डिजीटल प्रदानाबाबत प्रशिक्षीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात बँका व्यापाऱ्यांसाठी पीओएस मशीन्सची नोंदणी करून घेतील. तसेच नवीन खाती उघडणे, आधार क्रमांकाशी बँक क्रमांक संलग्न करणे, विविध बँकाच्या युपीआय ॲप्सची माहिती देतील. याशिवाय खासगी मोबाईल कंपन्या, तसेच डिजीटल प्रदान क्षेत्रातील कंपन्या ई वॅालेटस्, मोबाईल वॅालेटस् यांची माहिती देतील. याशिवाय सेवा तसेच विविध वस्तू, तसेच खत, दूध, शेतकरी सोसायट्या, कृषीविषयक, बी-बियाणे, पुरवठा विभाग आदींनाही डिजीटल प्रदानांची माहिती देण्यासाठी दालन उभारता येणार आहेत.\nया डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी बँक अधिकारी, तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे, सेवा पुरवठादाराच्या प्रतिनीधींसोबत पुर्वतयारीची बैठक घेतली. यामध्ये सर्व संबंधितांना डिजीधन मेळाव्यात सहभागी होण्याचे तसेच नियोजनपुर्वक मेळावा यशस्वी करण्याबाबत निर्देश देण्यात आले.\nजि.प., पं.स. निवडणूक प्रक्रिया शांतता, सुव्यवस्थेत संपन्न\nविविध घटकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक,आभार\nनांदेड दि. 24 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी जिल्ह्यात गुरूवार 23 फेब्रुवारी रोजी शांतता व सुव्यवस्थेत तसेच सुरळीत पार पडली. जिल्हा परिषद गट आणि पंयात समिती गणांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील ही निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन, मतदान ते मतमोजणीपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर शातंतेत व सुव्यवस्थेत संपन्न झाली आहे.\nजिल्हापरिषदेच्या 63 गटांसाठी 374 आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हा परिषदेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, 63 गटांसाठीचे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 28, भारतीय जनता पक्ष 13, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10, शिवसेना 10, राष्ट्रीय समाज पक्ष 1, अपक्ष 1.\nजिल्ह्यातील 16 पंचायत समितीच्या 126 गणांसाठीचे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे :- भारतीय राष्ट्रीय क्राँगेस-50, भारतीय जनता पक्ष-34, शिवसेना- 25, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 11, अपक्ष- 3 , राष्‍ट्रीय समाज पक्ष – 2, भारीप बहुजन महासंघ – 1 .\nपंचायत समिती निहाय पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे (कंसात एकूण जागा )- माहूर पंचायत समिती (4) - भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस - 2, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -1, शिवसेना-1. किनवट (12) – भाजपा- 6, भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस - 1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 3, शिवसेना- 1. हिमायतनगर (4) - भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस – 4. हदगाव (12) - भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -6 , शिवसेना-6. अर्धापूर (4)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -2, शिवसेना-1, अपक्ष-1. नांदेड (8)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस - 6, भाजपा-1, शिवसेना-1. मुदखेड (4)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, शिवसेना-1. भोकर (6) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-2, शिवसेना-1. उमरी (4) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -3. धर्माबाद (4) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -1, भाजपा-1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -1, शिवसेना-1. बिलोली (8) – भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-5. नायगाव (8) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -2. लोहा (12) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-2, शिवसेना-7. कंधार (12)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस- 1, भाजपा-4, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -1, शिवसेना-3, राष्ट्रीय समाज पक्ष-2, अपक्ष-1. मुखेड (14)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -4, भाजपा-7, शिवसेना-2, अपक्ष-1. देगलूर (10) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -7 , भाजपा-3.\nराष्‍ट्रीय समाज पक्ष राष्‍ट्रीय समाज पक्ष\nविजयी ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :- नांदेड जिल्हा पंचायत समिती गण ( कंसात पक्ष ) –\nमाहूर तालुका :- वाई (बा.) – रेकुलवार मारोती बंडू ( राष्ट्रवादी काँग्रेस ), गोंडवडसा – जाधव उमेश दुधराम (शिवसेना),वानोळा – राठोड नीलाबाई तुळशीराम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), हडसणी – कदम अनिता विश्‍वनाथ (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), किनवट तालुका :- उमरी (बा.) – सत्‍यनारायण राजाराम सुंकरवार (भाजपा), मोहपुर – निळकंठ प्रभाकर कातले (भाजपा), कोठारी (सि.) – राठोड इंदलसिंग गंभीरा (भाजपा), मांडवी – रेणुका जितेंद्र कांबळे (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी) , घोटी – हिराबाई लक्ष्‍मण आडे (भारीप बहुजन महासंघ), गोकुंदा – गजानन विठठल कोल्‍हे (शिवसेना), चिखली बु. – महेरुनबी शेख जाफर (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), बोधडी बु. – सत्‍यभामाबाई गोविंदराव मुंडे (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी ),जलधरा – डोखळे माधव पुंजाराम (भाजपा), परोटी तांडा – सुरेखा सुभाष वानोळे (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी), ईस्‍लापूर – करेवाड कपील दत्‍तात्रय (भाजपा), शिवणी – राठोड कलाबाई नारायण (भाजपा), हिमायतनगर तालुका :- सिरंजनी – कोठेकर शशिकला अंगुलीमाल (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), सरसम (बु.) – राठोड माया दिलीप (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),दुधड – आडे सुरेखा बापुराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), कामारी – वाळके खोबाजी जयवंतराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), हदगाव तालुका :- निवघा (बा.) – कदम स्‍वाती संदिप (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), तळणी – देशमाने रिना प्रभाकर (शिवसेना),पळसा – दवणे सुनिता कोंडबा (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), डोंगरगाव – निळे लता भगवान (शिवसेना),रुई (धा.) – कदम अंगूलीमाला दिगांबर (शिवसेना),हरडफ – कदम कल्‍पना दिलीप (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),आष्‍टी – कदम शेषेराव मुंकिंदराव (शिवसेना), उमरी (ज.) – मादाबाई गणेश तमलवाड (शिवसेना), तामसा – मेंडके शंकर तोलबा (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),लोहा – राठोड संदीप परसराम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),मनाठा – मिराशे रेखाताई दत्‍तराव (शिवसेना),चाभरा – भंडारे विमल आनंदराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), अर्धापूर तालुका :- लहान – सावंत कांताबाई अशोक (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), येळेगाव – कपाटे अशोक किशनराव (शिवसेना) , कामठा (बु.) – स्‍वामी मंगल शिवलिंग (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), मालेगाव – इंगोले लक्ष्‍मणराव नानाराव (अपक्ष), नांदेड तालुका :- कासारखेडा – जाधव सुखदेव बापुराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),वाडी (बु.) – गर्जे अनिता लक्ष्‍मण (शिवसेना),कामठा (खु.) – इंगळे प्रभु रामजी (भाजपा), वाजेगाव – शेख हसीना बेगम भ्र. शेख फहिम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), लिंबगाव – सुर्यंवशी शुभलक्ष्‍मी बालाजी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) ,रहाटी बु. – कावेरी बालाजी वाघमारे (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) ,विष्‍णुपुरी – अॅड. राजु ग्‍यानोजी हटकर (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), बळीरामपुर – नरवाडे गंगाधर बापुराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) , मुदखेड तालुका :- बारड – गादिलवाड आनंदा रामजी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), निवघा – सुर्यतळे बालाजी नामदेव (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस), माळकौठा – कांजाळकर सुमित्रा लक्ष्‍मण (शिवसेना), मुगट – गंड्रस शिवकांता शत्रुघन (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस), भोकर तालुका :- देवठाणा – कदम सुभाषराव विठठलराव (भाजपा) , पाळज – जाधव सागरबाई गणपत (भाजपा), भोसी – कोठुळे नागोराव गुणाजी (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस ), रिठठा – चव्‍हाण झिमाबाई गुलाब (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस), हाळदा – बिल्‍लेवाड सुर्यकांत गंगाधर (अपक्ष ), पिंपळढव – रावलोड निता व्‍यंकटेश (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस ), उमरी तालुका :- गोरठा – सोनकांबळे सावित्रा मोहन (राष्‍ट्रवादी कॉगेस पार्टी), धानोरा (बु.) – मुंगल पल्‍लवी विनायक (राष्‍ट्रवादी कॉगेस पार्टी ), तळेगाव – गुंडेवार चक्रधर नामदेव (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस),सिंधी – देशमुख शिरिष श्रीनिवासराव (राष्‍ट्रवादी कॉगेस पार्टी), धर्माबाद तालुका :- जारीकोट – मुपडे राजश्री रविंद्र (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस) ,करखेली – वाघमारे चंद्रकांत लालू (नॅशनॅलिष्‍ट काँग्रेस पार्टी), येताळा – कागेरु मारोती लक्ष्‍मण (शिवसेना), सिरजखोड – कदम रत्‍मनमाला जयराम (भाजपा), बिलोली तालुका :- गागलेगाव – शेळके संभाजी गणपती (भाजपा), आरळी – बोधने दत्‍तराम ईश्‍वरा (भाजपा), बडुर – जाधव प्रयागाबाई व्‍यंकटराव (भाजपा), सगरोळी – खिरप्‍पावार व्‍यंकटराव शंकरराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), अटकळी – अनपलवार भाग्‍यश्री गंगाधर (भाजपा), रामतीर्थ – पाटील सुंदरबाई गोविंद (भाजपा), लोहगाव – यंकंम शंकर माधवराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),कासराळी – इंगळे सुनिता हानमंत (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), नायगाव खै तालुका :- बरबडा – मदेवाड अंजना बालाजी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),कृष्‍णुर – पवार वंदना मनोहर (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),कुंटुर – हंबर्डे सुलोचना प्रल्‍हादराव (राष्‍ट्रवादी कॉंगेस पार्टी), देगाव – जुन्‍ने पार्वती गजानन (राष्‍ट्रवादी कॉंगेस पार्टी),नर्सी – धानोरकर प्रतिभा ओमनाथ (भाजपा), मुगाव – पाटील संजय माधवराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), मांजरम – कत्‍ते प्रभावती विठठलराव (भाजपा ), टेंभूर्णी – कांबळे धोंडयाबाई माधव (भाजपा), लोहा तालुका :- सोनखेड – मोरे श्रीनिवास जनकराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), शेवडी (बा.) – जाकापुरे कैलास मोहनजी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वडेपुरी –कांबळे सुकेशनी सोनराज (शिवसेना), किवळा (बा.) – शिंदे आनंदा शंकरराव (शिवसेना), मारतळा – ढेपे सुलोचना शिवाजी (शिवसेना), उमरा – पाटील उमरेकर सतिष संभाजी (शिवसेना) ,पेनुर – वाले सुरेखा दत्‍तात्रय (शिवसेना), सावरगाव (ना.) – कदम इंदुबाई बालाजी (शिवसेना), कलंबर (बु.) – नरेद्र बाबाराव गायकवाड (शिवसेना), हाडोळी (जा.) – चवहाण नवनाथ रोहिदास (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) , माळाकोळी – तिडके गंगाबाई माधवराव (भाजपा), माळेगाव – राठोड लक्ष्‍मीबाई गोविंद (भाजपा), कंधार तालुका :- बहाद्यरपुरा – सत्‍यनारायण मोहनराव मानसपुरे (भाजपा), पानभोसी – शिवकुमार नारायण नरंगले (भाजपा), शिराढोण – लक्ष्‍मीबाई व्‍यंकटराव घोरबांड (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), हाळदा – सुधाकर भुजंगराव सुर्यवंशी (शिवसेना), बारुळ – दिगांबर शामराव वडजे (नॅशनॉलिष्‍ट काँग्रेस पार्टी),कौठा – लक्ष्‍मीबाई सुभाष देशमुख (शिवसेना), अंबुलगा– सत्‍यभामा पंडीत देवकांबळे (राष्‍ट्रीय समाज पक्ष ), फुलवळ – उत्‍तम पुनाजी चव्‍हाण (राष्‍ट्रीय समाज पक्ष),गोनार – लता पंजाबराव वडजे (भाजपा), पेठवडज – आम्रपाली राजरत्‍न कदम (शिवसेना) ,दिग्रस (बु.) – भिमराव तोलबा जायभाये (अपक्ष), कुरुळा – रेखाताई आत्‍माराम धुळगंडे (भाजपा), मुखेड तालुका :- जांब (बु.) – गौंड रामराव जीवनराव (भाजपा ), वर्ताळा – पाटील सविता लक्ष्‍मण (भाजपा ),चांडोळा – गायकवाड राम माधवराव (भाजपा ), बेटमोगरा – पंचफुलाबाई लक्ष्‍मण बा-हाळे (भाजपा ), एकलारा – कोटीवाले शकुंतला काशीनाथ (शिवसेना), जाहुर – कांबळे प्रज्ञा जयवंतराव (शिवसेना), येवती – येवते सुमन वसंत (इंडियन नॅशनल काँग्रेस), होनवडज – पाटील भाऊसाहेब खुशालराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सावरगाव (पिर) – दबडे व्‍यंकटराव नारायणराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) ,सकनुर – पाटील केवळबाई मोहनराव (भाजपा) , बा-हाळी – मंदेवाड माधवराव तुळशीराम (भाजपा), दापका (गुं.) – कांबळे पंढरी नरसिंग (इंडियन नॅशनल काँग्रेस), मुक्रामाबाद – अशोक अमृतराव पाटील (भाजपा), गोजेगाव – येळगे अनिता राजाराम (भाजपा), देगलूर तालुका :- खानापुर – सुगावकर गिरीधर हाणमंतराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वन्‍नाळी – दोसलवार संगीता हाणमंतराव (भाजपा), शहापुर – चिंतलवार ज्‍योती जगदीश (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), तमलूर – खांडेकर पंचफुलाबाई किशनराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ) ,करडखेड – देशमुख शिवाजीराव दत्‍ताजीराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वळग – कांबळे मुक्‍ताबाई तुकाराम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), मरखेल – दंडेवार मधुकर विठलरेडी (भाजपा), मानूर – तालीमकर पुंडलीक विठल (भाजपा), हानेगाव – हंदिखेरे सुशिलाबाई किशन (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वझर – वलकले संजय ग्‍यानोबा भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ) .\nनिवडणूक यंत्रणेतील विविध घटकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक, आभार\nजिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन, मतदान ते मतमोजणीपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर शातंतेत व सुव्यवस्थेत संपन्न झाली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी तसेच शांतता-सुव्यवस्थेसाठी कार्यरत पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतूक केले व अभिनंदन केले आहे. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हानिवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच गट-गणांसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. साठे, डॅा. राजेंद्र भारूड, एन. आर. निकम, स्वप्नील मोरे, एस. ई. देसाई, प्रदीप कुलकर्णी, संतोष वेणीकर, दिपाली मोतीयेळे, कल्पना क्षीरसागर, सचिन खल्लाळ, डॅा. ज्ञानोबा बाणापुरे, सी. एस केकान, संतोष राऊत, अजित थोरबोले, महेंद्र कांबळे, व्हि. एल. कोळी, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनुराधा ढालकरी, तहसिलदार अरविंद नरसीकर, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांचा समावेश आहे. याशिवाय मतदार जागृतीसाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना, पत्रकार-माध्यमांचेही आभार मानले आहेत.\nराज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा नांदेड दौरा\nनांदेड, दि. 24- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव रविवार 26 फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.\nरविवार 26 फेब्रुवारी 2017 रोजी मुंबई येथून शासकीय विमानाने सकाळी 10 वाजून 20 मि. नांदेड येथील श्री. गुरू गोबिंदसिंघजी विमान तळावर आगमन व राखीव. सकाळी 10 वा 25 मिनीटांनी मोटारीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण. 10 वा. 50 मि. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन व विद्यापीठाच्या 19 व्या दीक्षान्त प्रदान समारंभास अध्यक्ष म्हणून उपस्थिती. त्यानंतर दुपारी 1 ते 2 वा.पर्यंत राखीव. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथून दुपारी 2 वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2 वा. 25 मि. विमानतळ येथे आगमन व त्यानंतर शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.\nमौजे ब्रम्हपुरी गोदावरीनदीच्यापात्र परिसरात कलम14...\nडिजीटल प्रदानांतर्गत सहा मार्च रोजीनांदेडामध्ये ‘ड...\nजि.प., पं.स. निवडणूक प्रक्रिया शांतता, सुव्यवस्थेत...\nराज्यपालचे. विद्यासागर राव यांचा नांदेड दौरानांदेड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/marathi-bloggers/", "date_download": "2018-04-21T05:38:08Z", "digest": "sha1:CZPT2AAUUFHL2A62KDVDIKAEIQBGLST6", "length": 6970, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मराठी ब्लॉगर्स", "raw_content": "\nकोणी मेकॅनीकल, कोणी संगणक तज्ञ कोणी ग्राफीक्स तर कोणी अजुन कोण. सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. पण सर्वांमध्ये एका गोष्टीचे साम्य आणि ते म्हणजे मराठी बद्दल प्रचंड आदर आणि मराठीतून लेखन करण्याची आवड. ह्या एका गोष्टीमुळेच प्रत्येकाचे स्वतंत्र असे मराठीतून ब्लॉग होते, आहेत.\nज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\n आजपर्यंत \"भुंगा - द सोशल इन्सेक्ट\" या नावाने लिखान करत आलो. मराठीमाती वरही तंत्रज्ञानविषयी लिहीत राहीन. आपण मला ट्विटर वरही भेटु शकता.\n← शट डाऊन ऍण्ड रिस्टार्ट गरुड आणि घुबड →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2016/04/21/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T05:58:36Z", "digest": "sha1:NXTJDMY7DEAS5YIBWSTQDFE5XXB7C6WY", "length": 8390, "nlines": 116, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता स्मार्ट फोनवरही खेळा 'काऊंटर स्ट्राईक' - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\n‘आयुष’ मंत्रालयाचे महत्वाकांक्षी ‘मधुमेह नियंत्रण अभियान’\nदोन भारतीयांचा अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत समावेश\nआता स्मार्ट फोनवरही खेळा ‘काऊंटर स्ट्राईक’\nआतापर्यंत कम्प्युटर्स गेम्सप्रेमींमध्ये विशेष पसंती प्राप्त केलेला ‘काऊंटर स्ट्राईक’ हा गेम स्मार्ट फोनवरही उपलब्ध होणार आहे. मात्र अद्याप हा गेम अनधिकृतरित्या अँड्रॉइडसाठी अनुकूल करण्यात आले असल्याने तो ‘गूगल प्ले स्टोअर’मध्ये उपलब्ध होणार नाही.\nकसे खेळाल काउंटर स्ट्राइक\n– सर्वात प्रथम आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. ते म्हणजे आपले स्‍टीम अकाउंट, नंतर एपीके फाइल आणि Xash3D.\n– गेमचे APKला इंस्टॉल करा, जर का आपला हँडसेट मल्टीकोर असेल तर omp postfix APK डाउनलोड करा किंवा सिंगल कोर डिव्हाइस वाला noomp इंस्टॉल करा.\n– लेटेस्ट Xash3D इंस्टॉल करा.\n– मोबाईलच्या इंस्टॉलेशन डायरेक्ट्रीमध्ये Steam CS1.6 इंस्टॉलेशनद्वारा CStrike आणि valve फोल्डर्सला SDCardच्या Xash फोल्डरमध्ये कॉपी करा.\n– CS16Clientला रन करा आणि गेम खेळण्याचा आनंद घ्या.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/01/12/padmavat-no-entry-in-gujarat/", "date_download": "2018-04-21T05:43:57Z", "digest": "sha1:IHGVNQCYWFR6OZVHNIRCXHO3TSFKVKRK", "length": 8963, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'पद्मावत'ला गुजरातमध्येही नो एंट्री - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nडायमंड फेशियलचा अनुभव नककीच घ्यायला हवा\nआता दोन रुपयांत ’डायबेटीस’ चाचणी\n‘पद्मावत’ला गुजरातमध्येही नो एंट्री\nअहमदाबाद – पद्मावत (पूर्वीचे पद्मावती) या चित्रपटाचे शुक्लकाष्ट संपण्याचे काही नाव घेत नाही. मध्यप्रदेशमध्ये पाठोपाठ राजस्थानमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. आता त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी देखील पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\nहा निर्णय ‘पद्मावत’च्या विरोधात गुजरातमध्ये निदर्शने झाल्याने घेतल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्पष्ट केले. पद्मावत चित्रपटात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी बदल केले तरी प्रदर्शित केला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. पद्मावत हा चित्रपट १३ व्या शतकातील राणी पद्मावतीवर आधारित आहे. यामध्ये ऐतिहासिक सत्याचा विपर्यास केल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने ५ कट चित्रपटात सुचविले होते. तसेच पद्मावती चित्रपटाचे नाव पद्मावत करण्याचे डिसेंबरमध्ये सुचविले होते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/04/16/mim-withdrawal-from-karnataka-assembly-elections/", "date_download": "2018-04-21T05:52:31Z", "digest": "sha1:NTTRFAYGTXMFLUQGVIML6WOUH3MKVA2O", "length": 8946, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कर्नाटक विधानसभा निवडणुकीतून एमआयएमची माघार - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nरासायनिक खतांचे घातक परिणाम\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीतून एमआयएमची माघार\nहैदराबाद – कर्नाटकात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने घेतला आहे. तसेच जनता दल (नि) यांना या निवडणुकीत पाठिंबा देणार असल्याचे ओवेसी यांनी माध्यमांना सांगितले. जनता दलाला पाठिंबा देणार असून त्यांच्यासाठी प्रचार केला जाणार आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.\nयावेळी ओवेसी म्हणाले की, आमच्यावर भाजपचा फायदा होण्यासाठी मत विभागणी केल्याचा आरोप केला जातो. हे बिनबुडाचे आरोप असून गुजरात, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या पक्षाने निवडणूक लढवली नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीपासून आम्ही लांब होतो. काँग्रेसचे या ठिकाणी काय झाले असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, पुढील महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुका होणार आहेत. एकाच टप्प्यात २२४ जागांसाठी दि १२ मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होणार आहेत. तर मतमोजणी दि. १५ रोजी होईल. सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि भाजपामध्ये यंदा अत्यंत अटीतटीची लढत अपेक्षित केली जात आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/12/15/correlation-of-the-persons-blood-group-and-nature/", "date_download": "2018-04-21T05:36:53Z", "digest": "sha1:GI5QMON63AT7VOVEFVFE6M4DUZ4UHUI4", "length": 16875, "nlines": 115, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्यक्तीचा रक्तगट आणि स्वभाव यांचा परस्परसंबंध - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nजाणून घेऊया झिरो एफआयआर बद्दल\nदिवसभरात पाणी प्यावे तरी किती\nव्यक्तीचा रक्तगट आणि स्वभाव यांचा परस्परसंबंध\nएखाद्या व्यक्तीचा रक्तगट आणि त्याचा स्वभाव यांच्यातील परस्पर संबंध हा वैज्ञानिकांच्या कुतूहलाचा विषय आहे. त्याचबरोबर ठराविक रक्तगटाच्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये काही ठराविक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात किंवा नाही, हा देखील संशोधनाचा विषय ठरत आला आहे. या बद्दलचे शोधकार्य जपान येथील मासाहिको नोमी नामक वैज्ञानिकाने प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीचा रक्तगट आणि त्याचा स्वभाव यांचा परस्परांशी थेट संबंध आहे.\nजगातील ४० टक्के जनसंख्येचा रक्तगट ‘ अ ‘ आहे. ( अ पॉझीटीव्ह आणि निगेटिव्ह ). समजूतदारपणा, नीटनेटकेपणा, सारासार विचार आणि शांतताप्रिय असा या रक्तगटाच्या लोकांचा स्वभाव असतो. ह्या रक्तगटाचे लोक आपले आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणे पसंत करतात. कोणत्याही प्रकारच्या विवादास्पद परिस्थितीमध्ये गुंतून पडणे या लोकांना मानवत नाही. आपल्या भावनांवर या व्यक्तींचे उत्तम नियंत्रण असते. प्रत्येक गोष्टीबाबत यांचे विचार ठरलेले असून, त्या विचारांपासून वेगळे वागणे या लोकांना जमत नाही. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना, त्यात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास या लोकांमध्ये असतो. तसेच कोणतेही काम ह्या व्यक्ती अतिशय जबाबदारीने पर पाडतात. काही प्रसंगी या व्यक्ती आपल्या मनासारखे एखादे काम होत नाही असे पाहून काहीशा चिडचिड्या होतात. आपली बाजू, मते याबाबत या व्यक्ती अतिशय आग्रही असतात. पण त्याचबरोबर हाती घेतलेले प्रत्येक काम या व्यक्ती अतिशय एकाग्रतेने पूर्ण करतात.\nजगातील ११ टक्के लोकांचा रक्तगट ‘ ब ‘ आहे. या व्यक्ती अतिशय भावूक, आपल्या मनाचा सहजी थांग न लागू देणाऱ्या, आत्मविश्वास असणाऱ्या, आणि क्षणात मन बदलणाऱ्या असतात. ह्या रक्तगटाच्या व्यक्ती अतिशय उत्साही स्वभावाच्या असून, सतत काहीतरी नवे करुन बघण्याच्या मागे असतात. या व्यक्ती अतिशय भावनाप्रधान असून, प्रत्येक काम अतिशय मन लावून करणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे मित्रपरिवारात या व्यक्ती अतिशय लोकप्रिय असतात. पण क्वचित प्रसंगी भावनेच्या भरामध्ये ह्या व्यक्ती आत्मकेंद्री प्रवृत्तीच्या बनतात. त्यांच्या मनामध्ये नक्की कसले विचार सुरु आहेत, याचा थांग लागणे सहज शक्य नसते. त्यामुळे एखादे काम करताना त्याबद्दल कुठे फार वाच्यता न करण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे यांच्याबद्दल इतराच्या मनामध्ये साशंकता असते. पण ह्या व्यक्तींना जे चांगले ओळखतात, त्यांना या व्यक्तींविषयी पूर्ण खात्री असते.\n‘ ओ ‘ रक्तगटाच्या व्यक्तींची जनसंख्या जगामध्ये ४५ टक्के इतकी आहे. ह्या व्यक्ती अतिशय जबाबदार, वेळेच्या बाबतीत काटेकोर, काहीशा सावध आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाच्या असतात. या व्यक्ती कोणतीही जबाबदारी घेताना, अतिशय सावधपणे आणि काळजीपूर्वक सर्व गोष्टींचा विचार करून मगच जबाबदारी स्वीकारणाऱ्या असतात. पण एकदा का कुठल्या कामाची जबाबदारी यांनी घेतली, की ती पूर्ण केल्याशिवाय ह्या व्यक्ती मागे फिरत नाहीत. ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जाऊ शकतो, अश्या या व्यक्ती असतात. वेळ पाळण्याच्या बाबतीत ह्या व्यक्ती अतिशय काटेकोर असून एकदा हाती घेतलेले काम पूर्ण करायचेच अशी त्यांची जिद्द असते. ह्या व्यक्ती अतिशय उत्तम जोडीदार ठरतात. समजूतदारपणा, इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रवृत्ती, आणि इतरांना मानसिक आधार देण्याची प्रवृत्ती यांच्यामध्ये असते. या व्यक्तींना कुठल्या ही बाबतीत धोका पत्करणे मान्य नसते. हाती घेतलेल्या कामामध्ये कोणतीही अडचण आल्यास त्यातून मार्ग काढण्याची हिम्मत या व्यक्तींमध्ये असते.\n‘ एबी ‘ हा रक्तगट अतिशय दुर्मिळ समजला जात असून हा रक्तगट जगातील केवळ ४ टक्के लोकांचा आहे. ह्या रक्तगटाच्या व्यक्ती स्वभावाने अतिशय महत्वाकांक्षी असतात. तसेच कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेण्याची त्यांची तयारी असते. अगदी अनोळखी लोकांच्यात देखील ह्या व्यक्ती सहज मिसळतात, यांचा आत्मविश्वासही अफाट असतो. एखाद्या व्यक्तीसाठी कोणते काम करण्याची वेळ जर ह्या रक्तगटाच्या व्यक्तींवर आली, तर ते काम अतिशय निरपेक्ष भावनेने करणाऱ्या या व्यक्ती असतात. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या अशा या व्यक्ती आहेत. पण त्याचबरोबर आपल्या मनातील सर्वच गोष्टी हे लोक उघडपणे बोलून दाखवत नाहीत. ह्यांच्याकडे कोणी मदतीची याचना केल्यास या व्यक्ती आनंदाने मदत करतील, पण स्वतःसाठी मात्र कोणत्याही प्रकारची मदत मागणे या व्यक्तींना रुचत नाही. ह्या व्यक्ती स्पष्टवक्त्या असतात, त्यामुळे काही वेळा यांच्या बोलण्याने इतर जण दुखाविले जाण्याची शक्यता असते. पण गोड गोड बोलून खोटेपणा करणे या व्यक्तींच्या स्वभावातच नसते. त्यांच्या मनामध्ये जे आहे, ते बेधडकपणे बोलून टाकण्याऱ्या या व्यक्ती आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/aata-baas/", "date_download": "2018-04-21T05:48:30Z", "digest": "sha1:NNWQ4TV4DUGKH22XF6DBM3XQNL3SKLX2", "length": 34545, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest aata baas News in Marathi | aata baas Live Updates in Marathi | आता बास बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\nभांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई : रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेली एकच वाट, अरुंद स्टेशन रोडवरील बेस्टच्या बसगाड्या, रिक्षा, असंख्य फेरीवाले आणि या फेरीवाल्यांकडून भाज्या, फळे विकत घेणा-या चाकरमान्यांची भाऊगर्दी; त्यामुळे घाईच्या दोन्ही वेळांमध्ये भांडुप रेल्वे स्थान ... Read More\naata baasElphinstone Stampedecentral railwayRailway Passengerआता बासएलफिन्स्टन चेंगराचेंगरीमध्ये रेल्वेरेल्वे प्रवासी\nपाय-यांवर लाद्या नाहीत, मरिन लाइन्सचा प्रवास गंजलेल्या पुलावरून\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून बसविलेल्या रेलिंगमुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे. त्यातच पूल गंजलेला आहे. जास्त प्रवासी या पुलावरून ये-जा करताना हा पूल हलतो. गर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती नाकारता येत नाही. ... Read More\nलोअर परळ स्थानक: असुविधांचा जीवघेणा प्रवास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोअर परळ स्थानकावर असलेला अरूंद पूल, तुटलेल्या पायऱ्या तसंच चिंचोळ्या जागेमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. ... Read More\naata baasMumbaiwestern railwayआता बासमुंबईपश्चिम रेल्वे\nमुंबईचं तथाकथित स्पिरिट Finally मेलं, जन्माला आलं 'आता बास'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nही आमची मुंबई आहे, सत्ता आमची आहे, तुम्ही फक्त सेवक आहात, आणि आमच्या मुंबईत आमच्यावर बेदरकारी सत्ता गाजवणं... आता बास... Lokmat Initiative ... Read More\nMumbaiaata baasElphinstone Stampedeमुंबईआता बासएलफिन्स्टन चेंगराचेंगरी\nचर्नी रोडच्या ब्रिजची दुरावस्था, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई - एलफिन्स्टर रोड येथील रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेस्थानकांवरील जिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोडस्थानकावरी प्रवाशी पुलाची दुरावस्था झाली आहे. (व्हिडिओ - पूजा दामले) ... Read More\nMumbaiElphinstone Stampedewestern railwayIndian Railwayaata baasमुंबईएलफिन्स्टन चेंगराचेंगरीपश्चिम रेल्वेभारतीय रेल्वेआता बास\nमनसेच्या संताप मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी, ट्रकवरुन संबोधणार राज ठाकरे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा निघणार आहे. मेट्रो सिनेमागृह ते चर्चगेट स्टेशनपर्यंत हा मोर्चा ... Read More\nMNSRaj Thackerayaata baasMumbaiElphinstone Stampedeमनसेराज ठाकरेआता बासमुंबईएलफिन्स्टन चेंगराचेंगरी\nजीवघेणं मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, अरुंद पुलावर गुदमरतो श्वास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पूजा दामले यांनी ... Read More\nMumbai LocalMumbaiaata baasमुंबई लोकलमुंबईआता बास\nगर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती : पाय-यांवर लाद्या नाहीत, मरिन लाइन्सचा प्रवास गंजलेल्या पुलावरून\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमरिन लाइन्स स्थानकाच्या फलाट क्रमांक ४वरून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेर पडत असत. तिथून बाहेर पडल्यावर सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला जाता यायचे, पण आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून ... Read More\nIndian RailwayMumbai Localaata baasभारतीय रेल्वेमुंबई लोकलआता बास\nमालाड रेल्वे स्थानक :प्रचंड गर्दी, धोकादायक पूल, वाढती अस्वच्छता; अरुंद फलाटांचा त्रास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपश्चिम उपनगरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर दिसून येत आहे. मालाड रेल्वे स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी उसळते. ... Read More\naata baasMumbai LocalElphinstone Stampedeआता बासमुंबई लोकलएलफिन्स्टन चेंगराचेंगरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदादर... मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील मध्यवर्ती स्थानक. पश्चिम आणि मध्य रेल्वे या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. शिवाय खरेदी करायची तर दादरलाच... असे काहीसे गणितच आहे. ... Read More\naata baasDadar StationElphinstone StampedeMumbai Localआता बासदादर स्थानकएलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई लोकल\nएल्फिन्स्टन रोड दुर्घटना : मृतांच्या डोक्यावर आकडा टाकणा-या डॉक्टरची चौकशी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांच्या डोक्यावर मार्करने आकडा टाकण्याचा संतापजनक प्रकार महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात घडला होता. ... Read More\naata baasElphinstone StampedeMumbai Localआता बासएलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई लोकल\n वडाळा रोड रेल्वे स्थानक : अरुंद पूल, गळके पत्रे, गर्दुल्ल्यांचा त्रास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहार्बर रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक म्हणजे वडाळा रोड रेल्वे स्थानक. या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ... Read More\nचर्नी रोड स्थानकावर हवा पादचारी पूल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचर्नी रोड रेल्वे स्थानकाची दुरवस्था ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्यासह बुधवारी स्थानकाची पाहणी केली. ... Read More\nविक्रोळी रेल्वे स्थानक : गर्दीचे व्यवस्थापनच गुदमरतेय अरुंद पूल, निखळलेल्या लाद्या, असुविधांमुळे प्रवासी त्रस्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएल्फिन्स्टन दुर्घटनेचा प्रवाशांनी धसका घेतल्यानंतरही रेल्वे प्रशासन मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे ... Read More\n अरुंद पूल, तुटलेल्या पाय-या, चिंचोळ्या जागेमुळे प्रवाशांचे हाल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोअर परळ स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात झालेल्या टॉवर्समुळे कॉर्पोरेट आॅफिसेसची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ... Read More\naata baaswestern railwayMumbaiIndian Railwayआता बासपश्चिम रेल्वेमुंबईभारतीय रेल्वे\nकुर्ला रेल्वे स्थानकावर वाढला कमालीचा ताण, पुलांवरील गर्दी व्यवस्थापनाची समस्या गंभीर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा आता कळीचा बनला आहे. ... Read More\naata baasMumbai LocalMumbaiआता बासमुंबई लोकलमुंबई\nपादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’साठीच लागतात दोन वर्षे धक्कादायक बाब आली समोर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधा गटात असलेल्या पादचारी पुलाची अनिवार्य गटात वर्णी लागली. मात्र पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’ करण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ... Read More\nElphinstone StampedeMumbai Localaata baasएलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई लोकलआता बास\nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dionanded.blogspot.in/2016_09_23_archive.html", "date_download": "2018-04-21T05:41:18Z", "digest": "sha1:L6UJSFX6HYNBR6YKTGIYCNBS3WXDGP2Z", "length": 39721, "nlines": 582, "source_domain": "dionanded.blogspot.in", "title": "जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड: 09/23/16", "raw_content": "\nउद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे\n26 सप्टेंबर पासून आयोजन\nनांदेड दि. 23 :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड व जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरु करणाऱ्या युवक व युवतींसाठी सोमवार 26 सप्टेंबर 2016 पासून उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किमान 18 ते 50 वर्ष वायोगटातील युवक-युवती, महिलांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक रमेश बहादुरे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड एमसीईडीचे प्रकल्प शंकर पवार यांनी केले आहे.\nप्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यामातून जिल्ह्यात मोठे उद्योजक निर्माण करण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात अन्न, फळ प्रक्रिया उद्योग व संधी यामध्ये दालमिल, ऑईलमिल, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, केळी प्रक्रिया उद्योग, कांदा प्रक्रिया, आद्रक प्रक्रिया, हळद प्रक्रिया उद्योग, मिरची प्रक्रिया, गुळ उद्योग, मशरूम उद्योग, टमाटा प्रक्रिया, आलू प्रक्रिया, बेकरी उत्पादने पापड उद्योग ,लोणचे उद्योग, इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिक उद्योग, इलक्ट्रिकल उद्योग, एलईडी, सोलार एनर्जी, लेदर इंडस्ट्रीज, गारमेंट इंडस्ट्रीज याबाबत ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nयाशिवाय उद्योजकीय गुण, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन, मार्केट सर्वे, उद्योगसंधी, शासकिय-निमशासकिय व इतर महामंडळच्या कर्ज योजना, बँकेची भुमिका, प्रकल्प अहवाल, सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, कारखाना भेट, उद्योग नोंदणी, इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. किमान 18 ते 50 वर्ष वायोगातील युवक-युवती, महिलांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक रमेश बहादुरे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड एमसीईडीचे प्रकल्प शंकर पवार यांनी केले आहे.\nमहिला उद्योजकता विकास प्रशिक्षणासाठी\nअर्ज करण्याचे एमसीईडीचे आवाहन\nनांदेड दि. 23 :- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली (डी.एस.टी.), भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद पुरस्कृत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँक यांच्या सहकार्याने महिलांकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 29 सप्टेंबर पासून करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सोमवार 26 सप्टेंबर 2016 आहे. गरजू बेरोजगार महिला युवतीनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमसीईडी प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.\nया प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 30 दिवस असून प्रशिक्षण कार्यक्रमात अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, कृषिमाल प्रक्रिया उद्योग, रासायनिक उद्योग, औषध निर्मिती उद्योग, सौदर्य प्रसादान निर्मिती उद्योग, वस्त्रोद्योग, लेदर उद्योग (शाळेची बॅग व पर्स ) उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nया कार्यक्रमात विविध उद्योग संधी बाबद मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, बाजारपेठ पाहणी तंत्र, शासनाच्या विविध कर्ज योजना, प्रकल्प अहवाल इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र व्यक्तीची निवड करण्यात येईल. प्रशिक्षण नियमितपणे उपस्थित राहून पूर्ण केल्यानंतर शासन नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येईल.\nकिमान 18 ते 35 वर्ष वयोगटातील विज्ञान शाखेतील, अभियांत्रिकी शाखेतील डिग्री, डिप्लोमाधारक युवती व महिलांनी प्रवेश, अधिक माहितीसाठी रमेश बहादुरे कार्यक्रम समन्वयक संपर्क, एम.सी.ई.डी उद्योग भवन शिवाजी नगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी पवार यांनी केले आहे.\nप्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर पंचत्त्वात विलीन\nनांदेड, दि. 23:- जेष्ठ शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, राज्यसभेचे माजी खासदार प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांचे गुरुवार 22 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर व नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे ते वडील होत. राज्यपाल चे. विद्यासागर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना प्रकट केली असून, संदेशाद्वारे आदरांजलीही वाहिली आहे.\nप्राचार्य डॅा. म्हैसेकर यांच्या पार्थिवावर येथील गोवर्धनघाट स्मशामनभुमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष साबणे, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. राज्यपाल चे. विद्यासागर यांच्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोकसंदेशांचेही वाचन करण्यात आले. राज्यपाल महोदयांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तत्पुर्वी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी म्हैसेकर यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली तसेच म्हैसेकर कुटुंबियांचे सांत्वनही केले.\nमराठवाड्याच्या प्रागतीक वाटचालीसाठी ध्येयासक्त असणाऱ्यांमध्ये ज्या लोकांनी महत्वाची कामगिरी बजावली त्यांच्यापैकी डॉ. गो. रा. म्हैसेकर एक होते. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यानी ऊल्लेखनीय कामगिरी बजावली. 1976 ते 1982 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. राज्य नियोजन समीती , राज्य तांत्रिक शिक्षण मुल्यमापन समिती, पंचायतराज मुल्यमापन समिती, राज्य एनसीसी कमिटी, ग्रामीण रोजगार हमी योजना- पागे समिती यामध्येही त्यांनी काम केले होते. मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. नेरली येथे कुष्ठधाम उभारणीत मोलाचा वाटा होता. महाराष्ट्र शिक्षण सल्लागार मंडळ, शिक्षण संशोधन परिषदेवरही प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांनी काम केले होते.\nगोवर्धनघाट स्मशानभुमी येथे झालेल्या शोकसभेत उपस्थित विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरीक आदींनी आदरांजली वाहिली.\nमराठवाड्यात शैक्षणिक चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या\nज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञास मराठवाडा मुकला : पालकमंत्री दिवाकर रावते\nसंबंध मराठवाड्यात शैक्षणिक चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या एका जेष्ठ शिक्षण तज्ज्ञास मराठवाडा मुकला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांनी दिलेले योगदान त्याचप्रमाणे राज्यसभेत काम करीत असताना त्यांनी शैक्षणिक चळवळीला दिलेले महत्व, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देत असतानाच त्यांच्या शिक्षणाबद्दल कणव असलेल्या म्हैसेकरांनी अनेक विद्यार्थी घडविले. प्राचार्य म्हणून जी शिस्त त्यांनी अंगिकारली तसेच विद्यार्थ्यांना देखील शिस्तीचे धडे दिले. मराठवाडा जनता विकास परिषद त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समित्यांवर काम करीत असताना त्यांनी दिलेले योगदान मराठवाडा विसरु शकणार नाही. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो , या शब्दात नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कै. डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nपशुसंगोपन व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी विविध योजनांचा आधार\nनैसर्गिक आपत्ती, अनियमित पर्जन्यमान यासारख्या अनेकविध कारणाने कृषी उत्पादनात घट होते, त्यातूनच शेतकरी अडचणीत सापडतो. अशावेळी शेतीला जोडधंदा व पुरक व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना आधार मिळतो. म्हणून राज्य शासनाने पशुसंगोपन, शेळीपालन व कुक्कूट पालन व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहे. नांदेड जिल्ह्याने या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. त्याविषयी….\nशेतीला जोडधंदा व पुरक व्यवसाय म्हणून पशुसंगोपन , शेळीपालन व कुक्कूटपालन व्यवसाय करण्यात येतो. पशुपालन व्यवसाय करुन स्वयंरोजगार निर्मिती होते. मानवी आहरासाठी दुध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी , लोकर इत्यादी तसेच शेतीसाठी शेणखत यासाठी पशुधनाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आता पशुसंगोपन करणे हा जोडधंदा किंवा पुरक व्यवसाय न राहता स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत आहे.\nदारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी, अत्यल्प व अल्प कुंटुंबातील पशुपालकांसाठी पशुसवंर्धनाच्या विविध योजना रोजगाराचे मुख्य साधन निर्माण झाले आहे. पशुपालकांनी स्वत:कडील पशुचे जातीने लक्ष देवून पालन पोषण करणे आगत्याचे आहे. त्यांना वेळेवर लसीकरण, औषधोपचार वेळेच्यावेळी करुन घेण्यासाठी जिल्हयाचे ठिकाणी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय तसेच तालुक्याचे ठिकाणी तालुका लघु पशुवेद्यकीय सर्व चिकित्सालये अर्धापूर, कंधार, देगलूर, नायगाव व धर्माबाद या 5 ठिकाणी कार्यरत आहेत. याशिवाय स्थानिक स्तरावरील श्रेणी एकचे 74 पशुवैद्यकीय दवाखाने व श्रेणी-2 चे 104 पशुवैद्यकीय दवाखाने असे एकूण 184 पशुवैद्यकीय संस्था जिल्ह्यात कार्यान्वित आहेत.\nजनावरांना घटसर्प, फ-या, लाळखुरकुत तसेच शेळया मेंढयाना आंत्रषिार , पीपीआर व कुक्कूट वर्गीय पक्षांना लासोटा, राणीखेत, कोंबडयाची देवी इत्यादी ससंर्गजन्य आजार होत असतात. या जिवघेण्या आजारापासून संरक्षण व आर्थिक उत्पन्नाला बाधा येवू नये यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे\nपशुपालकांसाठी राज्य शासनाने पशुधन विमा योजना ही देखील एक वरदान ठरणारी योजना आहे. नुकताच 1 ऑगस्ट 2016 ते 15 ऑगस्ट 2016 या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा करण्यात आला. यामध्ये पशुपालकांकडील दुभत्या जनावराचा तसेच शेळया मेंढया इत्यादीचा विमा काढण्याची मोहिम राबविण्यात आली. पशुपालकांनी स्वताकडील बहुमुल्य जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी पशुधन विमा करणे आगत्याचे आहे. यामुळे पशुपालकांना नुकसान भरपाई विमा कंपनीकडून तात्काळ मिळू शकेल.\nशेतक-यांचे दारात कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुधनाची वंशावळ टिकून रहावी यासाठी अनुवंशीक सुधारणा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अधिक दुध उत्पादन देणा-या गाई म्हशीची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. तसेच त्यांना उच्च वंशावळीच्या रेतनापासून कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यापासून जन्मलेल्या कालवडीसाठी 5 हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात येतात.\nपशुपालकाकडे असलेल्या जनावरांना हिरवा चारा, कडबा हा बारीक कुटी करुन खाऊ घालणेसाठी 50 टक्के अनुदानावर 500 लाभार्थीना 2 एचपी विदयुत चलित कडबाकुटी यंत्राचे वाटप सन 2015-16 मध्ये करण्यात आले व सन 2016-17 मध्ये 500 कडबाकुटी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे वाया जाणा-या वैरणीची 40 टक्के बचत होईल.\nजिल्ह्यात या वर्षातील आतापर्यत पाऊस चांगला झालेला आहे. निसर्गाची साथ मिळालेली आहे. पावसाचे पाणी टिकवून ठेवणे व त्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. ज्यामुळे किमान खरीप व रब्बी या दोन हंगामामध्ये पिकांची लागवड चांगल्या प्रकारे होऊन अन्नधान्याचे व जनावरासाठी सकस चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. उन्हाळयातील चा-याची कमतरता भासू नये म्हणून मुबलक होणा-या चा-याचे उत्पादनातून मुरघास तयार करणे फायदयाचे ठरेल. यासाठी प्लास्टीकच्या चारा बॅगचाही वापर करता येईल. अतिरिक्त वैरणीचे उत्पादन मुरघासचे रुपात साठवून ठेवता येईल व त्याचा वापर उन्हाळयाच्या दिवसात तसेच चा-याची कमतरता असलेल्या दिवसात करता येऊ शकेल.\nशहरातील पशुपालकासाठी जमिनी अभावी वैरण उत्पादन घेणे शक्य नसते अशावेळी शहरानजिकच्या पशुपालकांकडून हिरवी, वाळलेली वैरण कुटी करुन विक्री करणे हा देखील व्यवसायरुपाने करता येवू शकेल व उत्पन्नात वाढ करता येईल. शेतीला पुरक ठरणारा हा पशुसंवर्धन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून ओळखला जात आहे. या पूरक व्यवसायासाठी मिळणाऱ्या सोयी-सुविधा आर्थिक मदत, शेतकऱ्यांचा त्यामध्ये असणारा सहभाग या सर्व बाबींचा विचार केला तर नजिकच्या कालावधीत पशुसंवर्धन हा जोड व्यवसाय न रहाता मुख्य व्यवसाय म्हणून नावारुपास येईल.\nजिल्हा माहिती अधिकारी नांदेड\nजिल्ह्यात हंगामात 90.99 टक्के पाऊस\nगत 24 तासात सरासरी 22.97 मि.मी.\nनांदेड, दि. 23 :- जिल्ह्यात शुक्रवार 23 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 367.57 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी 22.97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 869.47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.\nजिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. ( सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा- 123.72, अर्धापूर- 106.87, भोकर- 105.93, नांदेड- 105.45, हदगाव- 98.75, कंधार- 94.41, मुखेड- 93.40, बिलोली- 92.10, माहूर- 89.80, नायगाव- 86.78, हिमायतनगर- 86.49, मुदखेड- 80.96, धर्माबाद- 80.17, उमरी- 75.30, देगलूर- 72.98, किनवट- 72.70. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी 90.99 इतकी झाली आहे.\nजिल्ह्यात शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 29.25 (961.64), मुदखेड- 23.33 (691.02), अर्धापूर- 33.00 (929.33) , भोकर- 9.75 (1055.50), उमरी- 18.67 (750.27), कंधार-12.17 (761.48), लोहा- 56.00 (1031.00), किनवट- 0.57 (901.46), माहूर-4.75 (1113.50), हदगाव- 6.86 (965.12), हिमायतनगर- 3.00 (845.31), देगलूर- 37.33 (657.01), बिलोली- 38.60 (891.60), धर्माबाद- 17.00 (734.05), नायगाव- 32.00 (794.60), मुखेड- 45.29 (828.56) आज अखेर पावसाची सरासरी 869.47 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 13911.45) मिलीमीटर आहे.\nउद्योजकताविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे 26सप्टेंबर प...\nमहिलाउद्योजकता विकास प्रशिक्षणासाठी अर्जकरण्याचे ए...\nप्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर पंचत्त्वात विलीननां...\nमराठवाड्यात शैक्षणिकचळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्य...\nजिल्ह्यात हंगामात 90.99टक्के पाऊस गत 24 तासात सरास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://vinodtawde.com/mr/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-21T06:03:48Z", "digest": "sha1:QCNKM5GPPNYBHG5JEC6AU2JNFPNA4QI7", "length": 17038, "nlines": 58, "source_domain": "vinodtawde.com", "title": "शालेय शिक्षण | विनोद तावडे", "raw_content": "\nक्रीडा व युवक कल्याण\nअल्पसंख्याक विकास व औकाफ\nमहाराष्ट्रातील प्रत्येक मुलामुलीला शालेय शिक्षण मिळावे हे शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख उद्धिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हाच प्रगतीशील महाराष्ट्राचा पाया आहे. हा पाया उभारण्यासाठी अनेक नियोजनबद्ध योजना आखल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी होत आहे. या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सतत कार्यरत आहे.\nमहाराष्ट्र राज्य हे अग्रणी शैक्षणिक केंद्र बनावे यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता, शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असे आम्हाला वाटते. शहरी व ग्रामीण भागांचा प्रगतीशील विकास हे आमचे ध्येय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, अगदी ग्रामीण भागातही जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nशाळाबाह्य मुलांसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद\nशालेय शिक्षणापासून आजवर वंचित राहिलेल्या अनेक मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद घेता आला. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली राज्यस्तरीय समिती १ नोव्हेंबर २०१५ पासून महाराष्ट्रातील शाळाबाह्य मुलांचे मेगा सर्वेक्षण करत होती. या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार शाळाबाह्य मुलांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून २०१६ च्या शैक्षणिक वर्षांपासून स्थानिक शाळांमध्ये प्रवेश करवून देण्यात आला. त्यांना पुस्तके, गणवेश व शाळेसाठी लागणारे इतर साहित्य देण्यात आले.\nमहाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरात कलमापन चाचणीचे आयोजन केले होते. मार्च २०१६ रोजी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची शास्त्रोक्त कलमापन चाचणी घेण्यात आली. जानेवारी २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात राज्यभरातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून या उपक्रमाचे स्वागत झाले आणि या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. मुलांच्या क्षमता व त्यांच्या आवडीनिवडी यांची सांगड घालून त्यानुसार त्यांच्यासाठी यशस्वी ठरतील असे करिअर पर्याय सुचवणे हा यामागील उद्देश होता. मुलांची बुद्धिमत्ता व त्यांचा नेमका कल ओळखून, त्यांना विविध करिअर पर्यायांबाबत माहिती देण्यावर यावेळी भर देण्यात आला.\nमार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या एसएससी परीक्षेत यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी मिळेल हा निर्णय घेण्यात आला. शासनाच्यानिर्णयामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचवता आले. मार्च २०१६ मध्ये राज्यभरात १,४२,९६८ विद्यार्थीएसएससी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३९,९९४ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेच्या संधीचा लाभ घेत एसएससी परीक्षा उत्तीर्ण केली व २४,३११ विद्यार्थी कौशल्य विकासअभ्यासक्रमासाठी पात्र ठरले. एसएससी फेरपरीक्षा घेतली जात असल्याने २७ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अकरावी फेरपरीक्षेला प्रवेश मिळवून आपलीशैक्षणिक वाटचाल अखंडित सुरु ठेवता आली. कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु केला गेल्याने पुस्तकी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या अंगभूतगुणांच्या विकासाचा व त्याद्वारे त्यांच्या यशस्वी करिअरचा मार्ग खुला झाला आहे.\nशिक्षण अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहू नये, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना, कौशल्यांना वाव मिळावा यासाठी कौशल सेतू या कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवातकरून महाराष्ट्र राज्याने अजून एक विक्रमी यश संपादन केले. 'कुशल भारत' हे आपल्या माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी आखून दिलेले उद्धिष्ट पूर्णकरण्यात मोलाची भूमिका बजावेल अशा या 'कौशल सेतू'मुळे 'नापास' हा शिक्का कायमचा पुसून टाकण्यात मोठी मदत मिळेल, कौशल्य विकासावर आधारितशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या करिअरविषयक महत्त्वाकांक्षा साध्य करता येतील. एसएससी फेरपरीक्षेनंतर कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्याविद्यार्थ्यांना यशस्वी करिअरकडे घेऊन जाणारा मार्ग खुला झाला आहे.\nनापास शिक्का पुसला गेला\nविद्यार्थ्यांच्या मनोवस्था समजून घेत त्यांच्या मनात शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नापास होण्याची भीतीच कायमची दूर करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील एकही विद्यार्थ्यांच्या दहावी अथवा बारावीच्या गुणपत्रिकेवर नापास शिक्का असणार नाही. मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांना फेरपरीक्षाला बसण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे एटीकेटी व कौशल्य विकास कार्यक्रम यासारख्या उपक्रमांच्या मदतीने अनेक विद्यार्थी आपला शैक्षणिक प्रवास अखंडित सुरु ठेऊ शकले आहेत.\nशाळेचे दप्तर होणार हलके\nशालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्के इतके असावे, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ती पाळण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.\nबालभारतीच्या पुस्तकांच्या छपाईसाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जातो. हा खर्च व पुस्तकांचा अपेक्षित दर्जा या दोन्ही गोष्टी ध्यानात घेऊन पाठ्यपुस्तकांच्या छपाईच्या कामासाठी स्थानिक प्रिंटर्सना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने प्रिंटींग प्रक्रिया पार पाडली जाईल. दर्जेदार छपाई ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करुन देण्याची हमी देणाऱ्या स्थानिक प्रिंटर्सना प्राधान्य दिले जाईल.\nशाळा एका क्लिकने जोडणार\n'डिजीटल इंडिया' मोहिमे अंतर्गत १,२६,००० शाळा ऑनलाइन जोडण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील शाळांची गुणवत्ता वाढविण्यास मदत होईल.\nशालेय शिक्षण विभागाने पारंपरिक शिक्षण पद्धतीत थोडेसे पण नावीन्यपूर्ण बदल सुचविले आहेत. यापुढे तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती अभ्यासक्रम निश्चित करेल. विद्यार्थ्यांचा गणित, विज्ञान आणि भाषा विषयांतील रस वाढावा, यासाठी प्रयत्न केले जातील.\nपहिली ते आठवीच्या इयत्तांसाठी दर वर्षी तीन परीक्षा\nराज्यभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी पहिली ते आठवीच्या इयत्तांसाठी संपूर्ण वर्षभरात तीन प्रमुख परीक्षा घेतल्या जाव्यात असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी बजावलेल्या कामगिरीच्या आधारे त्या-त्या शाळेची गुणवत्ता ठरवली जाईल.\nमदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणात सुधारणा\nमदरशांमध्ये पारंपारिक धार्मिक अभ्यासासोबत गणित व विज्ञान या विषयांचाही अंतर्भाव केला जावा, यासाठी शालेय शिक्षण विभाग आग्रही आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा समान विकास व्हावा आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या समान संधी उपलब्ध मिळाव्यात यासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.\nक्रीडा व युवक कल्याण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/04/16/deepika-now-the-desire-to-open-the-production-house/", "date_download": "2018-04-21T05:58:11Z", "digest": "sha1:LWUWP4CHVST6WA3VEOAQ6VU7YSJHOIEI", "length": 8966, "nlines": 113, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता दीपिकाला ही खोलायचे आहे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nहर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी नव्या पद्धतीचा विकास\nअतिसार नियंत्रण पंधरवड्याला राज्यात सुरुवात\nआता दीपिकाला ही खोलायचे आहे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस\nअनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रानंतर आता बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सुद्धा प्रॉडक्शन हाऊस खोलणार आहे. आता ती यशस्वी अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी निर्मातीही बनू इच्छित आहे.\n‘NH 10’, ‘फिलौरी’ आणि ‘परी’ सारख्या चित्रपटांची अनुष्का शर्माच्या ‘क्लीन स्लेट’ पिक्चर्सने निर्मिती केली आहे. याशिवाय प्रियांका चोप्राचे पर्पल पेबल प्रॉडक्शन हाऊस आहे. दीपिकाने यापूर्वी अनेकदा निर्माती बनण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तिने २०१५ मध्ये दिलेल्या मुलाखतीत माझे प्रॉडक्शन हाऊस मी उघडू इच्छिते. मला या माध्यमातून हव्या तशा विषयांवर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे. माझ्यासाठी हे एक्साइटींग असेल. नवे काही करण्याची संधी मला यामुळे मिळेल, असे ती म्हणाली होती.\nविशाल भारद्वाज यांच्या ‘सपना दीदी’ या चित्रपटात दीपिका दिसणार आहे. दीपिकासोबत यात इरफान खानचे नाव फायनल झाले होते. पण, या चित्रपटाचे शूटींग सुरू होण्याआधीच इरफानच्या आजाराची बातमी आली. त्यामुळे ‘सपना दीदी’चे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t18476/", "date_download": "2018-04-21T05:48:49Z", "digest": "sha1:NGV4I4DDFAOMDUQWFKQA2ZL56V53H6X6", "length": 3615, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita-किंमत", "raw_content": "\nमौज मजेत दिवस गेले सारे\nगप्पाटप्पांमध्ये कशी रात्र सरली\nआपली मैत्री जगावेगळीच ठरली\nजाता जाता कोणी लावतो ते गाणं\n\"याद आयेंगे वो कॉलेज के दिन\"\nखरच मनापासून सलाम तूला\nमी पण तुला नेहमी याद करीन\nआठवण नक्कीच येणार सगळ्यांना\nअश्रुही नयनांतून नकळत झरतील\nतडजोड होईल थोडीफार मग\nसर्वजण पुन्हा भेटीस येतील\nचुकून कळतात काही वेगळ्या गोष्टी\nबदल तो सापेक्ष घडत राही\nएक गोष्ट चांगलीच कळली\nहासू च आसू व्हायला वेळ लागत नाही\nम्हणाला मला तो सवंगडीच\nनको रे तू जास्त मनावर घेऊ\nआता मी तरी काय करू सांग\nज्याच्या डोळ्यांत पाहिल ते कुठे ठेऊ\nना नाराज होतो मी कुणावर\nमागेल त्याला माझी सोबत होती\nपण कस सांगू तुला त्यावेळी\nआपली किंमत कमी झाली होती\nकारण काही जास्त मोठं नव्हतं\nपण शब्द मात्र ते खुप टोचले\nजवळच्याच याराचे शब्द ते\nसाहजिकच मन बहूत खचले\nडाग नाही रे हा मैत्रीवरचा\nमैत्री आहे आपली शुभ्र दूध\nअन माझी यारी म्हणजे साय....\nजाता जाता तू एवढच सांग\nआपली गेलेली किंमत परत येईल काय \nकवी :- अनिकेत स्वामी, अकलूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z180113030120/view", "date_download": "2018-04-21T05:32:55Z", "digest": "sha1:5LTJM3J3PALDUIKDURVDZSGNT3DIPCZN", "length": 31453, "nlines": 142, "source_domain": "m.transliteral.org", "title": "प्रबोधसुधाकर - आनुग्रहिकप्रकरणम् ।", "raw_content": "\nभगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.\nविषविषमस्तनयुगलं पाययितुं पूतना गृहं प्राप्ता ॥\nतस्या: पृथुभाग्याया आसीत्‍ कृष्णार्पणो देह: ॥२२८॥\nपूतना राक्षसी विषानें भरलेलें असें भयंकर स्तनव्दय बालकृष्णास पाजण्याकरितां गोकुळांत नंदाचे घरीं आली; पण तिचें भाग्य थोर होतें; म्हणून तिचा देहच कृष्णार्पण झाला. ॥२२८॥\nअनयत्पृथुतरशकटं निजनिकटं तं कृतापराधमपि ॥\nतसेंच श्रीकृष्णानें अत्यंत मोठया शकटासुरास स्वस्वरुपांत मिळविलें; आणि वावटळीच्या रुपानें स्वत:चा अपराध करणार्‍या तृणावर्त नांवाच्या राक्षसाच्या गळ्यास मिठी मारुन त्याचाहि वध केला. ॥२२९॥\nयमलार्जुनौ तरु उन्मूल्योलूखलगतश्चिरं खिनौ ॥\nरिगन्नगणभूमौ स्वमालयं प्रापयनृहरि: ॥२३०॥\nयशोदेने उखळास बांधलेला श्रीकृष्ण अंगणांत रांगत असतां त्यानें पुष्कळ दिवस दु:ख भोगीत असलेल्या आणि अर्जुनवृक्षांचें रुप धारण करणार्‍या आपल्या भक्तांस खालीं पाडून स्वर्लोकीं पाठविलें. ॥२३०॥\nनित्यं त्रिदशव्देषी येन च मृत्योर्वशीकृत: केशी ॥\nकाक: कोऽपि वराको बकोऽप्यशोकं गतो लोकम्‍ ॥२३१॥\nनित्य देवांचा व्देष करणारा केशीदैत्य (घोडयाचें रुप घेऊन वृन्दावनांतील गोपाळांस पीडा देऊं लागला तेव्हां) त्यास श्रीकृष्णानें मारिलें . त्याचप्रमाणें कावळ्याचें आणि बगळ्याचें रुप घेणार्‍या अधम दैत्यांसहि श्रीकृष्णानें निजधामास पाठविलें . ॥२३१॥\nगो-गोपी -गोपानां निकरमहिं पीडयन्तमतिवेगात्‍ ॥\nअनघमघासुरमकरोत्‍ पृथुतरमुरगेश्वरं भगवान्‍ ॥२३२॥\nगाई, वांसरें आणि गोपाळ यांच्या समुदायास आपल्या तीव्र विषवेगानें पीडा देणार्‍या सर्परुपधारी अघासुरास सुध्दां कृष्णानें ॥विष ओकऊन॥ निर्दोषी केलें. ॥२३२॥\nपीत्वाऽरण्यहुताशं हताशमकरोत्‍, तदोजसा निहतान्‍ ॥\nदग्वान्‍ मुग्धानखिलाज्जुगोप गोपान्‍ कृपासिन्धु: ॥२३३॥\nअरण्यभर पसरलेला वणवा पिऊन टाकून त्या वणव्याची (स्वत:ला) मारण्याची इच्छा नष्ट केली; आणि त्या वणव्यांत आगीनें भाजल्यामुळें मूर्च्छित झालेल्या सर्व गोपाळांचें त्या दयासागर श्रीकृष्णानें रक्षण केलें. ॥२३३॥\nपातुं गोकुलमाकुलमशनितडिव्दर्षणै: कृष्ण: ॥\nअसहाय एकहस्ते गोवर्धनमुद्दधारोचै: ॥२३४॥\nवारा,॥पाऊस॥ आणि विजा यांच्या वर्षावानें व्याकुळ झालेल्या गोकुळांतील लोकांचें रक्षण करण्यासाठीं एका हातानें एकटया श्रीकृष्णानें गोवर्धन पर्वतात उचलून वरचेचर झेललें. ॥२३४॥\nवासोलोभाकलितं धावद्रजकं शिलातलैर्हत्वा ॥\nविस्मृत्य तदपराधं विकुण्ठवासोऽर्पितस्तस्मै ॥२३५॥\n॥मथुरेंत॥ वस्त्रांच्या लोभानें पळणार्‍या मथुरेंतील परिटास दगडांनीं मारुन शेवटीं त्याचा अपराध विसरुन त्यास वैकुंठास पाठविलें ॥२३५॥\nत्रेधा वक्रशरीरामतिलंबोष्ठीं स्खलव्दपुर्वचनात्‍ ॥\nतीन ठिकाणीं वांकडी, लांब ओठाची, कांपणारी, व अडखळत बोलणारी अशी कुब्जा नांवाची दासी श्रीकृष्णानें अव्यंग ॥सरळ॥ केली. ॥२३६॥\nनित्यं प्रतिकूलत्वात्कोदण्डं दण्डयामास ॥२३७॥\nनंतर युध्दास पराड्‍मुख असलेल्या बाणास दूर पाठविलें. आणि धनुष्य आपणास प्रतिकूल असल्यामुळें तें श्रीकृष्णानें मोडून टाकिलें. ॥२३७॥\nनिहत: पपात हरिणा हरिचरणाग्रेण कुवलयापीड: ॥\nश्रीकृष्णानें मारलेला कुवलयापीड या नांवाचा मोठा व मदोन्मत्त हत्ति दिव्यावर झडप घालणारा पतंग मरुन पडावा तसा त्याच्या पायांपुढें (मरुन) पडला. ॥२३८॥\nयुध्दमिषात्सह रडे श्रीरडेनाडंसंगमं प्राप्य ॥\nमुष्टिकचाणूराख्यौ ययतुर्नि:श्रेयसं सपदि ॥२३९॥\nमल्लयुध्दाच्या मिषानें रंगभूमीवर श्रीक्रृष्णाशीं कुस्ती खेळून मुष्टिक आणि चाणूर तत्काळ मोक्षास गेले. ॥२३९॥\nयदुवरकुलावतंस : कंसं विध्वंसयामास ॥२४०॥\nयदुराजाच्या कुलाला भूषविणार्‍या श्रीकृष्णानें वैकुंठप्राप्तीविषयीं ज्याचें मन उत्कंठित झालें आहे अशा कंसास त्याच्या देहाकडून अपराध घडल्यामुळें मारिलें. ॥२४०॥\nहरिसंदर्शनयोगात्‍ पृथुरणतीर्थे निमज्जते तस्मै ॥\nभगवान्नु प्रददाद्य: सद्यश्चैद्याय सायुज्यम्‍ ॥२४१॥\nयुध्दांत मरण पावलेल्या कंसास आपलें दर्शन झाल्यानें कृष्णानें त्यास मुक्ति दिली. तसेंच दुष्ट शिशुपालास मारुन त्यासहि तात्काल सायुज्यमुक्ति दिली. ॥२४१॥\nमीनादिभिरवतारैर्निहता: सुरविव्दिषो बहव: ॥\nनीतास्ते निजरुपं तत्र च मोक्षस्य का वार्ता ॥२४२॥\nज्या परमेश्वरानें मत्स्य, कूर्म, वगैरे अवतार घेऊन पुष्कळ दैत्यांचा वध केला त्या सर्वास स्वत:च्या रुपांत मिळवून टाकिलें (त्यांना ईश्वरस्वरुप केलें.) मग त्यांना मोक्ष मिळाला काय असें कशाला विचारावयास पाहिजे. ॥२४२॥\nये यदुनन्दननिहतास्ते तु न भूय:पुनर्भवं प्रापु: ॥\nतस्मादाताराणामन्तर्यामी प्रवर्तक: कृष्ण : ॥२४३॥\nश्रीकृष्णानें ज्यांचा ज्यांचा वध केला ते पुन: जन्मास आले नाहींत. अर्थात्‍ मोक्षास गेले. म्हणून सर्व अवतारांचा अन्तर्यामीं प्रेरक श्रीकृष्णच आहे. ॥२४३॥\nगोपान्वत्सयुतानदर्शयदजं विष्णूनशेषांश्च य: ॥\nशंभुर्यचरणोदकं स्वशिरसा धत्ते च मूर्तित्रयात्‍\nकृष्णो वै पृथगस्ति कोऽप्यविकृत: सचिन्मयो नीलिमा ॥२४४॥\nज्यानें अनेक ब्रह्माडें व प्रत्येक ब्रह्मांडांत एक एक ब्रह्मदेव व वासरें आणि गोपाळ या सर्वास विष्णुस्वरुपांत ब्रह्मदेवास दाखविलें, ज्याच्या चरणाचें पाणी ॥गंगा॥ श्यामसुंदर सच्चिदानंद श्रीकृष्ण सर्वाहून निराळा आहे. ॥२४४॥\nसुता जह्रो: पूता चरणनखनिर्णेजनजलम्‍ ॥\nप्रदानं वा यस्य त्रिभुवनपतित्वं विभुरपि\nनिदानं सोऽस्माकं जयति कुलदेवो यदुपति: ॥२४५॥\nशंकर हा ज्याच्या कृपेस पात्र झालेला आहे, (प्रियभक्त आहे) ब्रह्मदेव हा ज्याच्या पुत्र आहे, गंगा हें ज्याचें पाय धुण्याचें पाणी, ज्यावर कृपा करील त्यास त्रिभुवनाचें राज्य देणें ही ज्याची दैवी शक्ति, असा जो सर्वत्र भरुन असलेला यादवांचा रक्षणकर्ता व आमचा कुलदेव श्रीकृष्ण तो उत्कर्षानें राहात आहे. ॥२४५॥\nमायाहस्तेऽर्पयित्वा भरणकृतिकृते मोहमूलोद्भवं मां\nमात: कृष्णाभिधाने चिरसमयमुदासीनभावं गताऽसि ॥\nकारुण्यैकाधिवासे सकृदपि वदनं नेक्षसे त्वं मदीयं\nतत्सर्वज्ञे न कर्तु प्रभवसि भवती किं नु मूलस्य शान्तिम्‍ ॥२४६॥\nदयेचें मुख्य आश्रयस्थान असलेल्या श्रीकृष्ण नांवाच्या आई मोहाच्या मूलापासून उत्पन्न झालेल्या मला पालनपोषन करण्यासाठीं मायेच्या हातीं देऊन जर तूं पुष्कळ कालपर्यत माझ्याविषयीं निश्चिंत्य ॥उदासीन॥ आहेस, आणि एकदां सुध्दां माझें मुखावलोकन करीत नाहींस (तोंड पडात नाहींस;) तर त्यावरुन असें वाटतें कीं तूं माझ्या मोहमूलाची शांति करण्यास समर्थ नाहींस. ॥२४६॥\nउदासीन: स्तब्ध: सततमगुण: सडरहितो\nभवांस्तात: काऽत: परमिह भवेज्जीवनगति: ॥\nअकस्मादस्माकं यदि न कुरुते स्नेहमथ त\n तुं उदासीन, स्तब्ध, नेहमीं गुणरहित (निर्गुण) संगरहित असा पिताच ॥बाप॥ असल्यानें माझा या लोकीं उत्कर्ष घडवून आणणारा तुझ्यावांचून दुसरा कोण असणार असें असतां एकाएकीं आम्हांवर प्रेम करण्याचें तूं सोडून देतोस तर पुन: आह्मांला आपल्या निर्मल उदरांत (पोटांत) च ठेव. ॥२४७॥\nलोकाधीशे त्वयीशे किमिति भवभवा वेदना स्वाश्रितानां\nसंकोच: पडजानां किमिह समुदिते मण्डले चण्डरश्मे: ॥\nभोग: पूर्वार्जितानां भवति भुवि नृणां कर्मणां चेदवश्यं\nतन्मे दुष्टैरदृष्टैर्ननु दनुजरिपोरुर्जितं निर्जितं ते ॥२४८॥\n तूं सर्व लोकांचा राजा असल्यामुळें माझा सुध्दां स्वामी तूच आहेस. मग तुझ्या आश्रितांस संसारापासून दु:ख कां व्हावें सूर्य उदय पावला असतां येथें सूर्यविकासि कमले मिटतात काय सूर्य उदय पावला असतां येथें सूर्यविकासि कमले मिटतात काय असें असतां पृथ्वीवरील मनुष्यांस पूर्वीं केलेल्या कर्माचें ॥प्रारब्धकर्माचें॥ फल जर अवश्य भोगलेंच पाहिजे तर दैत्यनाशका असें असतां पृथ्वीवरील मनुष्यांस पूर्वीं केलेल्या कर्माचें ॥प्रारब्धकर्माचें॥ फल जर अवश्य भोगलेंच पाहिजे तर दैत्यनाशका तुझे सर्वोत्कृष्ट अखंड ऐश्वर्य माझ्या दुष्ट प्रारब्धकर्मांनीं जिंकलें असें नाहीं कां म्हणतां यावयाचें तुझे सर्वोत्कृष्ट अखंड ऐश्वर्य माझ्या दुष्ट प्रारब्धकर्मांनीं जिंकलें असें नाहीं कां म्हणतां यावयाचें\nनित्यानन्दसुधानिधेरधिगत: सन्नीलमेघ: सता -\nचेतश्चातकवन्न वाञ्छसि तृषाक्रान्तोऽपि सुप्तोऽसि किम्‍ ॥२४९॥\nसच्चिदानंदरुप अमृतसागरापासून निघालेला, अत्यंत निळा मेघ (श्मामसुंदर श्रीकृष्ण) साधूंच्या उत्कंठारुपी सोसाटयाच्या वार्‍यांनीं वाहून आणलेला असा आपल्या जवळच स्वत:चीं वचनें ह्याच कोणी धारा त्यांनीं अद्भुत अशा विज्ञानरुपी अमृताचा वर्षाव करीत आहे. असें असतां हे चित्ता तूं चातकाप्रमाणें तहानेनें व्याकूळ झालेला असतांहि तें अमृत पिण्याची इच्छा कां करीत नाहीस तूं चातकाप्रमाणें तहानेनें व्याकूळ झालेला असतांहि तें अमृत पिण्याची इच्छा कां करीत नाहीस तूं निजला आहेस काय तूं निजला आहेस काय \nचेतश्चज्चलतां विहाय पुरत: संधाय कोटिव्दयं\nतत्रैकत्र निधेहि सर्व विषयानन्यत्र च श्रीपतिम्‍ ॥\nविश्रान्तिर्हितमप्यहो क नु तयोर्मध्ये तदालोच्यतां\nयुक्त्या चानुभवेन यत्र परमानन्दश्च तत्सेव्यताम्‍ ॥२५०॥\nद तूं चंचलपणा सोडून देऊन आपल्यासमोर दोन कोटया ठेव. एका कोटींत सर्व विषय ठेव आणि दुसरींत श्रीकृष्ण ठेव. आणि मग स्वत:चा विसावा व हित-कल्याण विषयांपासून कीं परमेश्वरापासून या गोष्टीचा युक्तिनें व पूर्वीं मिळालेल्या अनुभवानें विचार कर; आणि विचारांती ज्यापासून उत्कृष्ट- सर्वोत्तम अखंड आनंद मिळेल त्याचेंच सेवन कर. ॥२५०॥\nभोज्यादिष्वपि तारतम्यवशतो नालं समुत्कण्ठता ॥\nनैतादृग्यदुनायके समुदिते चेतस्यनन्ते विभौ\nसान्द्रानन्दसुधार्णवे विहरति स्वैरं यतो निर्भयम्‍ ॥२५१॥\nपुत्र, नातु, स्त्रिया, इतर तरूण स्त्रिया, स्वत:चें व दुसर्‍याचें द्रव्य, खाद्य, पेय वगैरे पदार्थ; यांविषयीं नेहमीं सारासार -श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा विचार करुन वागावें. केवल विषयांच्या उत्कंठेच्या भरांत विचार सोडून वागूं नये. पण हा न्याय श्रीकृष्णाकडे लावूं नये. (त्यावर अधिकाधिक प्रेम करावें व तें स्थिर ठेवावें) कारण सर्वव्यापक अनंत अंत:करणांत प्रगट झाला असतां तुडुंब भरलेल्या आनंदरुपी निर्भय सागरांत जीव निर्भयपणें यथेच्छ क्रिडा करितो. ॥२५१॥\nकीं लोकेन , दमेन किं, नृपतिना, स्वर्गावर्गैश्च किम्‍ ॥२५२॥\nया जगांत कांहीं लोक सकाम उपासनेनें आपली इष्ट वस्तु मिळंवू इच्छितात, तर दुसरे कांहीं याग यज्ञ किंवा योग वगैरे करुन स्वर्ग किंवा मोक्ष मिळवूं इच्छितात. पण श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे ध्यानांतच चित्ताची एकाग्रता व्हावी असें इच्छिणार्‍या आम्हांला लोक, धन, राजा, स्वर्ग आणि मोक्ष यांच्याशीं काय कर्तव्य आहे \nआश्रितामात्रं पुरुषं, स्वाभिमुखं कर्षति श्रीश: ॥\nलोहमपि चुम्बकाश्मा, संमुखामात्रं जडं यव्दत्‍ ॥२५३॥\nलोखंड हें स्वभावत: जड असतें तथापि तें लोहचुंबकाशेजारीं असतां हालूं लागतें (त्यास लोहचुंबक आपल्याकडे ओढून घेतो.) त्याप्रमाणें कितीहि अनधिकारी व अज्ञ पुरुष असो तो श्रीकृष्णाचा आश्रय -भक्ति करुं लागतांच त्यास श्रीकृष्ण आपल्याकडे आढून घेतो. ॥त्याचें चित्त आपल्या ठिकाणीं स्थिर करितो. ॥२५३॥\nअयमुत्तमोऽयधमो जात्या, रुपेण, संपदा, वयसा ॥\nश्लाघ्योऽश्लाघ्यो वेत्थं न वेति भगवाननुग्रहावसरे ॥२५४॥\nभगवान अनुग्रह- कृपा करिते वेळीं जांति, रुप , संपत्ति, वय, वगैरेनीं हा श्रेष्ठ (उत्तम) आणि हा कनिष्ठ ॥कमी दर्जाचा॥ असा विचार करीत नाहीं. ॥२५४॥\nअन्त:स्थभावभोक्ता ततोऽन्तरात्मा महामेघ: ॥\nखदिरश्चम्पक इव वा प्रवर्षणे किं विचारयति ॥२५५॥\nश्रीकृष्णास अंत:करणांत आपल्याविषयीं किती श्रध्दा आहे हेंच पहावयाचें असतें म्हणून तो प्रत्येकाच्या अंत:करणांत वास करितो. ज्याप्रमाणें खैराचें कांटेरुं झाड, व सुंगधि चाफ्याचें झाड यांविषयीं वैषम्य न बाळगतां पाऊस दोहोंवर सारखीच वृष्टि करितो. ॥२५५॥\nयद्यपि सर्वत्र समस्तथाऽपि नृहरेरथानन्या: ॥\nभक्ता: परमानन्दे रमन्ति सदयावलोकेन ॥२५६॥\nश्रीकृष्णपरमात्मा जरी सर्वास सारखाच आहे तरी त्याच्या दयायुक्त पहाण्यानें (कृपाकटाक्षानें) त्याचे अनन्य भक्तच श्रेष्ठ आनंदाचें सेवन करितात. ॥२५६॥\nसुतरामनन्यशरणा: क्षीराद्याहारमन्तरा यव्दत्‍ ॥\nकेवलया अनन्य शरण कच्छपतनया: प्रजीवन्ति ॥२५७॥\nकेवल अनन्य शरण सर्व प्रकारें एकावरच अवलंबून असणारीं (अशीं कांसवीणीचीं पिल्लें दूध वगैरे कोणताहि आहार नसतां मातेच्या केवळ प्रेमळदृष्टीनेंच वांचतात)हें प्रसिध्द आहे. ॥ ॥२५७॥\nयद्यपि गगनं शून्यं तथाऽपि जलदामृतांशुरुपेण ॥\nज्याप्रमाणें शून्य असलेलें आकाशहि, अनन्य शरण होऊन आपल्याकडे दृष्टि देऊन राहणार्‍या चातक व चकोर पक्षी यांची इच्छामेघ आणि चंद्र यांच्या योगानें जशी पुरी करुं शकतें ॥२५८॥\nतव्दद्भजतां पुंसां दृगवाडमनसागगोचरोऽपि हरि: ॥\nकृपया फलत्यकस्मात्सत्यानन्दामृतेन विपुलेन ॥२५९॥\nत्याचप्रमाणें श्रीकृष्ण हा वास्तविक दृष्टि (नेत्र) वाणी व मन यांच्या योगानें कळणारा नाहीं, तरीं अनन्य भक्तांस दयेनें सत्य, आनंद आणि अमृत यांची विपुलतेनें प्राप्ति करुन देण्यानें फलद्रूप होतो. ॥२५९॥\nयाप्रमाणें श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य वैदिकमार्गो\nध्दारक श्रीमज्जगद्रुरु श्रीमदाद्यशंकराचार्य यांनीं रचलेल्या\nप्रबोधसुधाकराचें रामचंद्र दत्तात्रेय दीक्षित किंजवडेकर\nशास्त्री यानें यथामति केलेलें मराठी भाषान्तर ईशेच्छेनें\nसमाप्त झालें. शके १८५२ विजया १०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/amravati/planning-list/", "date_download": "2018-04-21T05:34:51Z", "digest": "sha1:766RPBGIZ3YREE6ECRWQFT3RCX7STN2Q", "length": 29365, "nlines": 355, "source_domain": "www.lokmat.com", "title": "From The Planning List, | नियोजन यादीवरून गदारोळ | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\nमंजूर तीन कोटी रूपयांच्या नियोजनाची यादी न मिळाल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरूवार ७ डिसेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ केला.\nठळक मुद्देजिल्हा परिषद : सर्वसाधारण सभेत विषय मंजूर सभा गुंडाळली\nअमरावती : मंजूर तीन कोटी रूपयांच्या नियोजनाची यादी न मिळाल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरूवार ७ डिसेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ केला.\nजिल्हा परिषदेच्या ८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सन २०१७-१८ मध्ये झेडपीला तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त रक्कमेवर ४३ लाख रूपये व्याज मिळाले. याशिवाय जिल्हा निधीत ३०-५४ या लेखाशिर्षातून लोकोपयोगी कामासाठी २ कोटी असे एकूण ३ कोटींच्या निधीतून विकासकामांच्या नियोजनाचा ठराव सभेत बहुमताने पारित केला. त्यानुसार सभेत विषय सूचीवरील विषय मांडण्यापूर्वी मागील सभेचे कार्यवृत्त वाचला असता तो मुद्दा सत्ताधारी व विरोधी पक्षाने मंजूर केला. मात्र, विरोधी पक्षातील बसप सदस्या सुहासिनी ढेपे यांनी ३ कोटींचे नियोजित कामांच्या याद्या देण्याची मागणी सभागृहात केली. जोपर्यंत याद्या देणार नाही तोपर्यंत सुहासिनी ढेपे, भाजपाचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, गटनेता प्रवीण तायडे यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. विरोधी सदस्य यादीच्या मुद्यावर गोंधळ करीत अध्यक्ष, सीईओंसमोर मागणीचा रेटा लावत होते. सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील विषय मंजूर करीत महत्त्वाचे ठराव पारित केले. त्यामुळे ही सभा तासभरात गुंडाळण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार, पूजा हाडोळे, पियंका दगडकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, गजानन राठोड, राधा घुईखेडकर,अनिता मेश्राम, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, भाजप गटनेता प्रवीण तायडे, गौरी देशमुख, शरद मोहोड व सर्व सदस्य, मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी, वित्त अधिकारी रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ विनय ठमके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, संजय इंगळे, प्रमोद तलवारे, राजेंद्र डोंगरे, संजय येवले, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर उपस्थित होते.\nठराव व विषयसूची मंजूर\nजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मागील दोन्ही सभाचे कार्यवूत्त वाचून कायम करण्यात आले,सन २०१६-१७ चे वार्षिक प्रशासन अहवाल मंजूर,चालूृ आर्थिक वर्षातील आठवडी बाजार हर्रासाला मंजूरी, संगणक खरेदी ठराव पारीत,कृषी विभागातील ७५टक्के अनुदानावरील ७५ टक्के सेसफंडातील साहीत्य वाटप योजनेस मंज़ूर,व अध्यक्षांच्या मान्यतेने वेळेवर आलेल्या विषयानाही मंजूर देण्यात आली आहे\n३ कोटी रूपयांच्या नियोजनास विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार नियोजन केले. असे असतानाही जाणीवपूर्वक विकासकामात व सभागृहात गदारोळ करून काम न करू देणे हा प्रकार नित्याचाच आहे. त्यामुळे सभेचे कामकाज पूर्ण करून सर्व विषय मंजूर केले व सभा आटोपली.\n- नितीन गोंडाणे, अध्यक्ष\nजिल्हा परिषद सभागृहात बहुमत व विरोधी पक्षाच्या सदस्याच्या सहमतीनेच नियोजन मंजूर केले. तरीही सुरूवातीपासूनच सताधाºयांना काम करू न देणे हा प्रकार विरोधी पक्षाच्या सदस्य करीत आहेत. त्यांना विकासकामात अडथळे आणण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाही.\nनियोजनाचा विषय सभेत न ठेवता परस्परच मंजूर केला. याला आमची हरकत नाही. मग नियोजनानुसार किमान सदस्यांना नियोजनातील कामाची यादी देण्यास अडचण काय विरोधकांची बहुमताच्या जोरावर मुसकटदाबी करून मनमानी कारभार झेडपीत केला जात आहे.\nआजच्या अनुपालनात नियोजन मंजूर म्हणून विषय आहे. दुसरीकडे नियोजन मंजूर केले पण याद्या नाहीत. त्यामुळे या निधीतून सत्ताधाºयांचीच कामे करण्यासाठीच ही सभा सताधाºयांनी गुंडाळली. याची तक्रार पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाºयांकडे विरोधी सदस्यांनी केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘ब्लॅकस्पॉट’ निर्मूलनासाठी २.४५ कोटी\nहळद विक्रीत चार कोटींची फसवणूक; गुन्हे दाखल\nबजरंग टेकडीतील अतिक्रमणावर गजराज\nगारपिटीमुळे ६६२ हेक्टर क्षेत्र बाधित\nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/01/12/laser-treatments-that-are-popular-for-skin-beauty/", "date_download": "2018-04-21T05:46:31Z", "digest": "sha1:FJAMYHBRNDYHC4PVXWZOEMSEVUNUVFQK", "length": 12132, "nlines": 114, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "त्वचेच्या सौन्दर्याकरिता लोकप्रिय असणाऱ्या लेजर ट्रीटमेंट्स - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nटकलूंना या रेस्टॉरंटमध्ये मिळतात खास सवलती\nदेशात प्रतिदिन ५० मुलांचा कॅन्सरमुळे मृत्यू\nत्वचेच्या सौन्दर्याकरिता लोकप्रिय असणाऱ्या लेजर ट्रीटमेंट्स\nलेजर ट्रीटमेंट मध्ये जी उपकरणे वापरली जातात, ज्यांच्याद्वारे उष्णता निर्माण करून त्वचेवर असणारे वण, डाग, कस इत्यादी हटविले जातात. या ट्रीटमेंट द्वारे अॅक्ने ( मुरुमे, पुटकुळ्या ), त्वचेवरील ओपन पोअर्स, पिग्मेंटेशन, त्वचेवर आलेले मस, किंवा चामखीळ हटविता येतात. त्वचेच्या निरनिराळ्या समस्यांकरिता निरनिराळी लेजर उपकरणे वापरली जातात. पण या उपचारपद्धतीची किंमत पुष्कळ जास्त असल्याने आजवर ह्याकडे लोकांचा जास्त कल दिसून येत नव्हता. पण लेजर उपचारपद्धतीने त्वचेच्या समस्यांचे निदान कायमस्वरूपी होत असल्याने आता ही उपचारपद्धती लोकप्रिय होऊ लागली आहे.\nचेहऱ्यावरील किंवा शरीरावरील जुने व्रण, किंवा डाग घालविण्यासाठी या उपचारपद्धतीचा वापर करण्यात येतो. हे व्रण शस्त्रक्रियांमुळे, अपघातांमुळे, किंवा भाजल्यामुळे आलेले असू शकतात. हे व्रण किती जुने आहेत, त्वचेमध्ये किती खोलवर पर्यंत गेलेले आहेत, कशामुळे हे व्रण उपन्न झाले आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून लेजर उपचारपद्धती प्रत्येक क्लायंट साठी ‘ कस्टमाइझ ‘ केली जाते. ह्या ट्रीटमेंट द्वारे त्वचेचे टीश्यू दुरुस्त केले जातात, ज्यामुळे त्वचेवरील व्रण हलके होत जाऊन, दिसेनासे होतात.\nवय वाढत जाते तशी चेहऱ्यावरची त्वचा ढिली पडू लागते. ही त्वचा पुनश्च ताणण्याकरिता, म्हणजेच ‘tighten’ करण्याकरिता ‘एनर्जी बेस्ड रेडियो फ्रिक्वेन्सी’ डिव्हाईस चा वापर करण्यात येतो. त्वचेला जितके जास्त tightening आवश्यक असेल, तितक्या जास्त वेळेला ही ट्रीटमेंट पुन्हा पुन्हा घ्यावी लागते. तसेच त्वचेवर अतिप्रमाणात येणाऱ्या मुरुमे पुटकुळ्या , म्हणजेच अॅक्ने कमी करण्यासाठी अनेकदा हार्मोन-बेस्ड ट्रीटमेंट दिली जाते. ह्या ट्रीटमेंट चे काही काळानंतर कमी अधिक प्रमाणात दुष्परिणाम जाणवू लागतात. हे टाळण्यासाठी अॅक्ने करिता लेजर ट्रीटमेंट घेण्याकडे लोकांचा वाढता कल दिसू लागला आहे. ह्या ट्रीटमेंट मुळे अॅक्ने बरे होऊन पुन्हा उद्भवत नाहीत. ह्या ट्रीटमेंट च्या सहाय्याने त्वचेवरील पिगमेंटेशन देखील कमी करता येऊ शकते.\nत्वचेवरील, खासकरून चेहऱ्यावरील नकोसे असणारे केस हटविण्यासाठी लेजर ट्रीटमेंट अतिशय उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील केस हटविण्याकरिता महिलांना पुन्हा पुन्हा थ्रेडिंग, किंवा वॅक्सिंग करून घ्यावे लागते. त्यापेक्षा लेजर ट्रीटमेंट करविल्याने चेहऱ्यावरील केस कायमस्वरूपी हटविता येतात. तसेच भुवया, हेअरलाईन, यांना देखील कायमस्वरूपी सुंदर आकार देता येतो.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dionanded.blogspot.in/2016_11_07_archive.html", "date_download": "2018-04-21T05:26:58Z", "digest": "sha1:SSLHF6RZWLEUETT3YVHXL4W7KR7SFW7N", "length": 23865, "nlines": 565, "source_domain": "dionanded.blogspot.in", "title": "जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड: 11/07/16", "raw_content": "\nप्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन\nनांदेड , दि. 7 :- सन 2016 या वर्षाचे हयात प्रमाणपत्र कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन 1 ते 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीमधील हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी , असे आवाहन कोषागार अधिकारी एम. एस. गग्गड यांनी केले आहे.\nनांदेड , दि. 7 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-4 चे आयोजन करण्यात आले आहे. अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शुक्रवार 11 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास बिल्डींग श्रीनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.\nएसआयएस इं. लि. हैद्राबाद या कंपनीत सेक्युरिटी गार्डच्या पुरुषांसाठी 100 पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 8 ते 12 हजार रुपये दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच ग्लोसरी सॉफ्ट टेक प्रा. लि. हैद्राबाद या कंपनीत महिला व पुरुषांसाठी सेल्समनच्या 100 पदासाठी पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 11 हजार व भत्ते दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आवश्यक आहे.\nऑनलाईन सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन आयडी पासवर्ड टाकून लॉगइन व्हायचे. जॉब फेअरमध्ये जावून जॉब इन्व्हेन्टमधून जिल्हा निवडणे. नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-3 च्या उजव्या बाजूस ॲक्शनमध्ये जावून पार्टीसिपेशनला क्लिक करणे. टर्म अन्ड कंडीशनला आय ॲग्री करुन अप्लाय करणे. पुन्हा ॲक्शनवर येवून इंट्री पास काढून घेणे व हा इंट्री पास घेवूनच मेळाव्यात यावे लागेल. काही अडचण आल्यास दूरध्वनी क्र. 02462-251674 यावर संपर्क साधावा.\nया मेळाव्यासाठी ऑनलाईन सहभाग, इच्छुकता दर्शविल्याशिवाय सहभागी होता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवाराची नोंद झाली नाही त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. इंट्री पास शिवाय मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. याबाबत होणारा प्रवास खर्च व इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.\nमतदान केंद्राना आयोगाकडून मान्यता\nनांदेड , दि. 7 :- महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2016 साठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानाकरीता जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली होती. या केंद्राना भार‍त निवडणूक आयोगाने मान्‍यता दिल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.\nमतदान केंद्रांची यादी मतदान केंद्राचे ठिकाण, केंद्र ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीचे नाव, त्या मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव अशा क्रमाने पुढीलप्रमाणे.\nनांदेड- तहसील कार्यालय नांदेड : जिल्‍हा परिषद नांदेड (सर्व पं.स. सभापतीसह) नांदेड वाघाळा मनपा व नगर पंचायत अर्धापूर.\nकिनवट- तहसील कार्यालय किनवट : नगर पंचायत माहूर व नगर परिषद किनवट.\nहदगाव- तहसील कार्यालय हदगाव : नगर पंचायत हिमायतनगर व नगर परिषद हदगाव.\nभोकर- तहसील कार्यालय भोकर : नगर परिषद भोकर व नगर परिषद मुदखेड.\nकंधार- तहसील कार्यालय कंधार : नगर परिषद लोहा व नगर परिषद कंधार.\nधर्माबाद- तहसील कार्यालय धर्माबाद : नगर परिषद उमरी व नगर परिषद धर्माबाद.\nबिलोली- तहसील कार्यालय बिलोली : नगर पंचायत नायगाव, नगर परिषद कुंडलवाडी व नगर परिषद बिलोली.\nदेगलूर- तहसील कार्यालय देगलूर : नगर परिषद देगलूर व नगर परिषद, मुखेड. याची संबंधित मतदार तसेच यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम\nकृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी\n'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर\nलघुपट सादर करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ\nनांदेड , दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर ' महाराष्ट्र माझा शेतकरी राजा ' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे.या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास दि.30 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nप्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.\nलघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.\nस्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे. जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.\nपरिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी संपर्क साधावा.\nनिवृत्तीवेतन, कुटुंबवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र...\nबेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवारी भरती मेळाव्याचे आ...\nविधान परिषद निवडणुकीसाठीच्या मतदान केंद्राना आयोगा...\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रमकृषि विकास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=364&Itemid=368", "date_download": "2018-04-21T05:45:09Z", "digest": "sha1:QZH6UENBRIKPGTV5FSJOFSOHTFOFFMJA", "length": 17519, "nlines": 256, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रविवार वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nचित्ररंग : हलकीफुलकी रुचकर पाककृती\nचित्रपटाच्या नावावरून चिकनबद्दलच सारे काही असणार अशी अटकळ बांधून चित्रपटगृहात गेलात तर हिरमोड होण्याची शक्यता आहे. चिकनच्या पाककृतीविषयी चित्रपटात बरेच काही असले तरी त्यापलिकडे बरेच काही प्रेक्षकाला गवसते. ढोबळ मानाने विनोदपट असला तरी एका सर्वसामान्य तद्दन पंजाबी कुटुंबातील नातेसंबंध, त्यातला संघर्ष, त्यांच्यावर आलेले प्रसंग, त्यातून घडणारा विनोद मांडत, नकळतपणे भाष्य करीत दिग्दर्शक चित्रपटाची पाककृती एकदम चवदार करतो हे नक्की. हे ‘चिकन..’ फक्कड जमले नसले तरी रूचकर नक्कीच आहे.\nसंधी मिळाली, तर अभिनयही करणार\nपडद्यावरच्या नायिकेचा स्वभाव, मूड आणि अभिनय लक्षात घेऊन तिला गाण्यांपुरता आवाज देणारी सुनिधी चौहान आता ‘सन्स ऑफ राम’ या अ‍ॅनिमेशनपटात सीतेच्या पात्राला आवाज देणार आहे. पाश्र्वगायनात सध्याच्या सर्वोच्च गायिकांपैकी एक, अशी कीर्ती मिळवलेली सुनिधी संधी मिळाल्यास अभिनयाकडेही वळण्याची शक्यता आहे. ‘वीक पॉइंट’मध्ये सुनिधीशी मारलेल्या गप्पा..\nआंतरराष्ट्रीय पर्यटनावर आजपासून रिअ‍ॅलिटी शो\nपर्यटनविषयक कार्यक्रमांची अनेक खाजगी दूरचित्रवाहिन्यांवर रेलचेल असते. परंतु, मराठी वाहिनीवर आंतरराष्ट्रीय पर्यटन सफरीवर कार्यक्रम नाहीत. स्टार प्रवाह वाहिनीवर रविवार, ४ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनावर ‘आम्ही ट्रॅव्हलकर’ नावाचा रिअ‍ॅलिटी शो सुरू होत आहे.\nसंगीतकार अशोक पत्की, अभिनेत्री फैयाज यांची ‘कोमसाप’ साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत\nदापोलीत रंगणार साहित्य सोहळा\nकोकण मराठी साहित्य परिषदेचे १४ वे कोकण मराठी साहित्य संमेलन येत्या ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत दापोली येथे होणार आहे. चर्चा, परिसंवाद, निमंत्रितांचे काव्य संमेलन, संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांची प्रकट मुलाखत आणि अन्य विविध कार्यक्रम संमेलनात होणार आहेत.\nजानेवारीत रंगणार ‘एक लक्ष’वेधी एकांकिका स्पर्धा\nविलेपाल्र्यातील सोहम प्रतिष्ठान आणि मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघातर्फे ‘एक लक्ष’वेधी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारीमध्ये माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या एकांकिकेला तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.\nसिंधुभूमीतील ‘मुक्ती’ लघुपटाची ‘आंचिम’साठी निवड\n‘कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धे’त महाराष्ट्राचे वर्चस्व\nसीमा पाठक यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/old/loksattav2/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=411&Itemid=414&limitstart=60", "date_download": "2018-04-21T05:41:24Z", "digest": "sha1:LIAY6SG3UIWQKF7U3E234SZGKXUXXMJF", "length": 28148, "nlines": 292, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "'एमपीएससी'चा राजमार्ग", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : इंग्रजी अनिवार्य : संवाद कौशल्याची तयारी\nअपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,गुरुवार, ५ एप्रिल २०१२\nप्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nया लेखामध्ये आपण संवादकौशल्यावर आधारित घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. संवाद कौशल्य या घटकाबद्दल पाहिले तर यात ५ विषयांचा अंतर्भाव आहे.\n* एखाद्या कार्यक्रमाबद्दल किंवा अधिकृत समारंभाबद्दल वरिष्ठांकडे अहवाल सादर करणे.\n* नोटीस किंवा माध्यमांमध्ये (रेडिओ, टी.व्ही., वर्तमानपत्र) जाहीर करण्यासाठी अधिकृत पत्रक लिहिणे.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : इंग्रजी अनिवार्य- निबंधलेखन\nअपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,बुधवार, ४ एप्रिल २०१२\nप्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nइंग्रजी अनिवार्य हा पेपर समजून घेताना आपण पाहिले, की विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी आपल्या विषयाबद्दलचा अभ्यास मांडण्यासाठी उपलब्ध असणारी एक जागा म्हणजे- इंग्रजी अनिवार्यचा पेपर या पेपरमधील निबंधलेखन हा घटक या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. साधारण ३०० शब्दांमध्ये निबंध लिहिणे अपेक्षित आहे.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : अनिवार्य इंग्रजी- व्यक्त होण्याची संधी\nमंगळवार, ३ एप्रिल २०१२\nराज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपाप्रमाणे अनिवार्य इंग्रजी हा विषय आता २०० गुणांऐवजी १०० गुणांसाठी असणार आहे. आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात कोणताही मोठा बदल नाही. एकूण सात उपविभाग आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी व्याकरणाची तयारी\nमंगेश खराटे - सोमवार, २ एप्रिल २०१२\nद युनिक अॅकॅडमी, पुणे.\nमराठी व्याकरणात शब्दांच्या जाती (शब्दांच्या जाती ओळखणे), वाक्यप्रकार (मिश्र, संयुक्त, साधे/केवल), काळ (वर्तमान, भूत, भविष्य), वाक्प्रचार व म्हणी, परिभाषिक शब्द (इंग्रजी परिभाषिक शब्दांना मराठी पर्यायी शब्द येणे) या घटकांचा समावेश होतो. यातील शब्दांच्या जाती या घटकाची तयारी करताना शब्दांच्या एकूण आठ जाती, त्यांचा अर्थ, परस्परांपासून असलेले भिन्नत्व, त्या त्या शब्दजातींची उदाहरणे आणि त्यांचा वाक्यातील प्रयोग या बाबींचे आकलन महत्त्वपूर्ण ठरते.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा मराठी , अनिवार्य : पत्र, वृत्तान्त, गटचर्चा व संवादलेखनाची तयारी\nमंगेश खराटे - शनिवार, ३१ मार्च २०१२\nद युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nविद्यार्थी मित्रहो, आज आपण व्यावहारिक मराठीतील पत्र, अहवाल, वृत्तान्त, गटचर्चा व संवादलेखन या घटकांची चर्चा करणार आहोत. वस्तुत: हे सर्वच घटक आपल्या परिचयाचे असतात. मात्र त्याकडे पुरेशा जिज्ञासू वृत्तीने न पाहिल्यामुळे त्याविषयी लेखन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रलेखन ही मराठीच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाची बाब होय. त्याची योग्य तयारी करण्यासाठी पत्रलेखनाचे विविध प्रकार, पत्रलेखनाचे स्वरूप, त्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती आणि त्याचे उपयोजन या घटकांचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी अनिवार्य व्यावहारिक मराठीची तयारी\nमंगेश खराटे ,शुक्रवार, ३० मार्च २०१२\nद युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nमराठी अनिवार्यचा अभ्यासक्रम निर्धारित करताना विद्यार्थ्यांकडे मराठीच्या उपयोजनाची क्षमता आहे की नाही हे तपासण्यासाठी व्यावहारिक मराठीचा अंतर्भाव केला आहे. यात मुख्यत भाषांतर, सारांशलेखन, परिच्छेदावरील प्रश्न, आशयलेखन, पत्रलेखन, अहवाललेखन आणि संवादकौशल्य या घटकांचा समावेश केला आहे.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी अनिवार्य निबंधाची तयारी\nमंगेश खराटे ,गुरुवार, २९ मार्च २०१२\nद युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nराज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमानुसार मराठी अनिवार्य या विषयातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध होय. सुमारे ५०० शब्दांत एका विषयावर निबंध लिहिणे अपेक्षित आहे. यास २० ते २५ गुण निर्धारित केले जाण्याची शक्यता आहे. निबंधामध्ये उमेदवाराच्या भाषाविषयक कौशल्याचे दर्शन होते यात शंका नाही.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी (अनिवार्य)ची तयारी\nमंगेश खराटे ,बुधवार, २८ मार्च २०१२\nद युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमात मराठी व इंग्रजी हे दोन भाषा विषय वर्णनात्मक स्वरूपाचे असणार आहेत. नव्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाचे चारही पेपर्स बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. केवळ मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे विषय वर्णनात्मक पद्धतीने लिहावयाचे आहेत.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : नव्या मुख्य परीक्षेची रणनीती\nतुकाराम जाधव - मंगळवार, २७ मार्च २०१२\nसंचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.\nराज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व गुणपद्धती पाहता आपल्या तयारीला नवी दिशा देणे गरजेचे बनले आहे. जे विद्यार्थी पूर्वीपासूनच राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांना आपल्या अभ्यासपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत आणि जे विद्यार्थी नव्यानेच या परीक्षेकडे वळणार आहेत त्यांना या नव्या अभ्यासपद्धतीला अनुसरु नच तयारीचा आरंभ करावा लागणार आहे.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेचे नवे स्वरूप\nतुकाराम जाधव - सोमवार, २६ मार्च २०१२\nसंचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nविद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मागील आठवडय़ात राज्यसेवा पूर्वपरीक्षा तयारीसंबंधी लेखमालेची आपण सांगता केली आणि आजपासून राज्यसेवा मुख्य परीक्षेविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. वस्तुत: आपल्या लेखमालेतील सुरुवातीच्या लेखात राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा व मुलाखतीसंबंधी यावर्षीपासून स्वीकारलेल्या बदलाची नोंद घेतली होती.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : समारोप पूर्वपरीक्षेच्या तयारीचा\nतुकाराम जाधव ,शनिवार, २४ मार्च २०१२\nसंचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nविद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, १ मार्चपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षेविषयी सुरू झालेल्या लेखमालेची आज सांगता करत आहोत. आजपर्यंतच्या एकूण २० लेखांत आपण राज्यसेवा म्हणजे एमपीएससी परीक्षेचे स्वरूप, त्यातील टप्पे, तिचे इतर परीक्षांपेक्षा असणारे भिन्नत्व आणि विशेष म्हणजे त्यातील पूर्वपरीक्षा या टप्प्याविषयी सखोल व सविस्तरपणे चर्चा केली आहे.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : सराव चाचण्यांचे अर्थात प्रश्नपत्रिका सरावाचे महत्त्व\nतुकाराम जाधव ,शुक्रवार २३ मार्च २०१२ :\nसंचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेत यश मिळवण्यासाठी घटकनिहाय वाचन व उजळणीबरोबरच प्रश्नांचा सरावदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. किंबहुना केलेल्या अभ्यासावरील सराव चाचण्यांची किती प्रमाणात व कशा प्रकारे उकल करतो यावरच विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेतील यश अवलंबून असते. सराव चाचण्यांचे पुढील महत्त्वपूर्ण फायदे लक्षात घेता येतात.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/01/12/be-sure-not-to-happen-again-like-bhima-koregaon-order-of-modis-workers/", "date_download": "2018-04-21T05:44:34Z", "digest": "sha1:5I7CBEI3GUV2PVRMQ4DD7IHNY2JGSTAP", "length": 8851, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भीमा-कोरेगावसारख्या घटना पुन्हा घडू नये याची काळजी घ्या; मोदींचे कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nभारतीय वंशाच्या चहावालीला ऑस्ट्रेलियात उद्योजकता पुरस्कार\nबोलिव्हीयाचे उलट चालणारे घड्याळ\nभीमा-कोरेगावसारख्या घटना पुन्हा घडू नये याची काळजी घ्या; मोदींचे कार्यकर्त्यांना आदेश\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना कोरेगाव-भीमासारख्या घटना होऊ देऊ नका, असा आदेश दिला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करा. जातीय विद्वेष रोखा. समाजात फुट पाडणाऱ्यांना धडा शिकवा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, फूट पाडणाऱ्या या घटना आहेत. पण काहीही अघटित संघ आणि भाजप घडू देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.\nभीमा-कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/red-chilli-powder-tips/", "date_download": "2018-04-21T05:54:15Z", "digest": "sha1:4M72RBLWPUXTF5L4MJ2IL4IP337ITUIJ", "length": 5371, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "लाल मिरची दळायला देण्यापूर्वी | Red Chilli Powder Tips", "raw_content": "\nलाल मिरची दळायला देण्यापूर्वी\nलाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो.\nवर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nतांदळाला कीड न लागू देण्यास\nThis entry was posted in घरगुती युक्त्या and tagged कीड, तांदुळ, मसाला, मुरांबा, लाल मिरची, लोणचे, हळद, हिंग on जानेवारी 2, 2011 by प्रशासक.\n← मसूर डाळ कोकोनट सरबत →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2018-04-21T06:10:27Z", "digest": "sha1:ZHJZFZC4HIVVI5X2QYKC24PT7FB6WVEQ", "length": 4993, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:विकिप्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१८ रोजी ०९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-21T06:08:25Z", "digest": "sha1:ZJLHBQEWXO66XDP2SSUSYA6NZGWNASCL", "length": 3196, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १८१९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T05:33:33Z", "digest": "sha1:RG2PSDHZBWTLOXBJBSL7U4RXGOOPYGEP", "length": 29947, "nlines": 253, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बोगदा Archives - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nजगातील सर्वात लांब बोगदा बनवून चीनची आता ब्रह्मपुत्राचे पाणी रोखण्याची योजना\nनवी दिल्ली – चीनचे अभियंते एक असे संशोधन करत आहेत ज्याचा उपयोग ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून असणाऱ्या तिबेटपासून झिन्गियांगकडे वळवण्यासाठी १००० किमीच्या बोगद्याच्या बांधणीसाठी होऊ शकतो. यासंदर्भातील वृत्त हाँगकाँगचे वृत्तपत्र ‘दक्षिण चायना मॉर्निंग पोस्ट’ दिल असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या बदलामुळे शिंजियाचे कॅलिफोर्नियामध्ये रुपांतरीत होण्याची अपेक्षा आहे. पण चीनच्या या निर्णयामुळ पर्यावरण […]\nकॉफी आणि बरेच काही..\nजगभरात सर्वात वेगवान रेकॉर्ड्स\nझाडूची ऑनलाईन विक्री सुरू\nप्रसुतीवेळी प्रत्येक वर्षी सुमारे ५ लाख २९ हजार महिलांचा मृत्यू\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nभारत-बांगलादेश सीमेवर आढळला ८० मीटर लांब बोगदा\nकिशनगंज – बीएसएफचे उपमहानिरीक्षक देवी शरणसिंह यांनी सीमा सुरक्षा दलाला चोपडा-फत्तेपूर सीमा चौकीजवळ ८० मीटर लांब बोगदा आढळला असल्याची माहिती विभागीय मुख्यालयात दिली. सीमेवर सुरक्षा या बोगद्याबाबत माहिती मिळाल्यापासून चोख करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा बोगदा चहाच्या एका शेतातून सीमेवर लावण्यात आलेल्या कुंपनाखालून जात होता. हा बोगदा जनावरांच्या तस्करीसाठी तयार करण्यात आल्याचा संशय बीएसएफच्या अधिका-यांना […]\nमुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्ही व्हाल थक्क\nकाळ्या गायीचेच दूध का प्यावे \nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nसर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन\nजम्मू श्रीनगर मार्गावरील आशियातील सर्वाधिक लांबीच्या दुपदरी बोगद्याचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जात आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या प्रस्तावित विस्ताराचा हा बोगदा एक हिस्सा असून यामुळे हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. या बोगद्यासाठी २५१९ कोटी रूपये खर्च आला असून या बोगद्याची लांबी १०.९८ किमी […]\nआत्मविश्वास – यशाची गुरुकिल्ली..\nऑफिसमध्ये स्टायलिश दिसायचे असल्यास हे पर्याय निवडा\nमुले पालकांशी वारंवार खोटे बोलतात का\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nवाहतुकीसाठी खुला होणार देशातील सर्वात लांब बोगदा\nश्रीनगर : देशातील सर्वात लांब बोगद्याचे काम जम्मु काश्मिरमध्ये अंतिम टप्प्यात असून हा बोगदा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बोगद्याचे उद्घाटन मार्च महिन्‍याच्‍या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग १-ए वरच्या वाहतूकीवर बर्फवृष्टी आणि हिमस्खलनादरम्यान खुप मोठा परीणाम होत असतो. तासनतास वाहतूक ठप्प झालेली असते. पण आता या बोगद्यामुळे बर्फवृष्टी […]\nयामाहाची नवी स्पोर्ट्स बाईक भारतात लॉन्च\nआता फळांच्या राजापासुनही बनणार वाईन\nअशी घ्या आपल्या आभूषणांची काळजी\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nपोटात बोगदा असलेला प्राचीन वृक्ष कोसळला\nकॅलिफोनिर्यातील भीषण वादळाने व मुसळधार पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण केली आहेच पण अनेक वृक्षही उन्मळून पडले आहेत. यंदाच्या वादळाने या भागातील प्राचीन म्हणजे १ हजार वर्षापूर्वीच्या झाडाचाही बळी घेतला आहे. हे झाड नुसते प्राचीन नाही तर या झाडाच्या रूंद खोडातून बोगदा काढून कारसाठी रस्ता बनविला गेला होता व त्यामुळे हे ठिकाण विशेष […]\nही आहे जगातील सर्वात मोठी जीभ असलेली चिमुकली \nवय पाच वर्षे, उंची ५ फूट ७ इंच\nफुलांच्या अर्कापासून बनविली औषध पध्दती\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nजगातला ५७ किमी लांबीचा सर्वात मोठा बोगदा सुरू\nस्वित्झर्लंडच्या झुरीकपासून निघून ते उत्तर इटालीमधील मिलान पर्यंत जाणार्‍या मार्गावरचा झुरीक ते लुगानो हा जगातील सर्वात मोठा बोगदा सुरू केला गेला आहे.५७ किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण करायला १७ वर्षे लागली व त्यासाठी ८० हजार कोटी रूपये खर्च केला गेला. आल्प्स पर्वतरांगाच्या २.३ किमी खालून हा बोगदा गेला असून गॉरहार्ट बेस टनेलचे उद्घाटन जूनमध्ये अनौपचारिक […]\nडीड डॉप्स प्रोजेक्ट- फाईल शेअरिंगचा नवा फंडा\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nसमुद्राखालून आता वाहनांसाठी बोगदा\nआधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या मदतीने मानवाने समुद्राखालून बोगदे काढून मेट्रो, रेल्वे प्रवासाची सोय केली आहेच पण नॉर्वेने त्या पुढचे पाऊल टाकले असून येथे समुद्राखालून वाहनांसाठी बोगद्यातून आंतरराष्ट्रीय हायवे नेण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेला की नॉर्वे अशा प्रकारे समुद्राखालून रस्ता बांधणार पहिला देश ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार या २०५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यात १३३० […]\nउन्हाळ्यात रंगणार पेप्सी कोला मिनी पॅक वॉर\nसतत अॅसिडीटी होत असल्यास करा या पदार्थांचे सेवन\nदोन तोंडाची कार पहिलीत\nआली पाण्यावर चालणारी कार\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nजगातला सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा तयार\nस्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून आरपार जाणारा जगातला सर्वाधिक लांबीचा आणि खोलीचा रेल्वे बोगदा तयार झाला आहे. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आभियांत्रिकी कौशल्याचा अजोड नमुना मानला जात आहे कारण समुद्रसपाटीपासून ५४९ मीटर उंचीवरून गेलेल्या या बोगद्यात एकही वळण नाही. म्हणजे हा बोगदा अगदी सरळसोट आहे. या गोथर्ड बोगद्यामुळे झुरीच व मिलान या दरम्यानचा प्रवास कमी वेळात […]\nबकरी योगा करण्यासाठी लांबलचक रांगा\nगर्भपाताचा धोका उच्च रक्तदाबामुळे वाढतो\nकमवा आणि शिका एम.बी.ए. (रिटेल)\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nमुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखाली बोगदा\nदेशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद तिच्या प्रवासातील कांही मार्ग समुद्राखालच्या बोगद्यातून पार करणार आहे. त्यामुळे या ट्रेनचा प्रवास केवळ वेगवानच नाही तर रोमांचकही बनणार आहे. हे ५०८ किमीचे अंतर ही ट्रेन दोन तासात ताशी ३२० किमीच्या वेगाने काटेल व त्यातील २१ किलोमीटरचा मार्ग हा समुद्राखालच्या बोगद्यातून जाईल. हा बोगदा ठाणे विरार मार्गावर बांधला जाणार […]\nजगातला सर्वात तरुण देश\nया गावातील प्रत्येक व्यक्ती व्यक्तीची उंची ४ फुटांपेक्षा जास्त वाढतच नाही\nसंशोधकांना सापडली संजीवनी वनस्पती\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nमहिलेने १५ वर्षात डोंगर पोखरून तयार केला बोगदा\nगुईझोऊ- दशरथ मांझी यांनी आपल्या आयुष्यातील २० वर्षे गुंतवून ज्याप्रमाणे डोंगर पोखरून रस्ता तयार केला होता. अगदी त्यांच्या प्रमाणेच चीनमधील यिंगझियांग प्रांतातातील डेंग यांनी १५ वर्षात डोंगर पोखरून बोगदा तयार केला. माहुआई हे गाव त्यांच्या या भागीरथ प्रयत्नामुळे शहराशी जोडले गेले आहे.या गावाचा याआधी मुख्य शहरांशी संपर्क नव्हता. डेंग यांच्या ही बाब लक्षात आली आणि […]\n११०८ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जंबो भरती\nलघवीच्या स्टेमसेल्समुळे दात उगवले\nपतंजलीत होणार ८००० पदांसाठी नोकर भरती\nआता हाताच्या इशा-यावर चालणार बीएमडब्ल्यू\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nअच्छे दिन : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रु...\nआजपासून सुरू झालेल्या नाशिक-मुंबई व...\nसेक्स केल्याशिवाय महिला पत्रकार उच्...\nतलावामध्ये दफन असलेले १०७ वर्षे जुन...\nआता श्रद्धा कपूरही बोहल्यावर चढण्या...\nउषा नाडकर्णींना झाली अनिल थत्तेच्या...\nशासकीय खर्चातून विनायक मेटेंसाठी २०...\nदोनशे वर्षांपासून लपवून ठेवलेल्या र...\nवाढदिवस मोठ्याचा, गिफ्ट धाकट्याला...\nटेलरिंगचे काम करणाऱ्या मुलाला मिळाल...\nहे पहा बिनभांडवली धंदे...\nबलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सरका...\nराज्य सरकारने थकवले १ लाख शेतकऱ्यां...\n५ पेक्षा जास्तवेळा एटीएममधून पैसे क...\nही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का\nपुन्हा चर्चा सोनम आणि तिच्या बुटांच...\nकर्नाटक निवडणूक लढवणार ३३९ कोटींची...\nचेहर्‍यावरचे काळे डाग कसे घालवावेत...\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/samosa/", "date_download": "2018-04-21T05:48:47Z", "digest": "sha1:DWS6WO3GYLDYS6G6CWOZVDR5TZZY7XIL", "length": 7189, "nlines": 156, "source_domain": "www.marathimati.net", "title": "समोसा | Samosa", "raw_content": "\n२५० ग्रा. बटाट्याचे तुकडे\n१०० ग्रा. हिरवे मटार\n१ मोठा चमचा कापलेले आले\n१ मोठा चमचा कापलेली कोथिंबीर\n२ मोठे चमचे तेल तळण्यासाठी\nवरील आवरणाच्या साहित्यास मिळवावे व थोडेसे पाणी टाकुन वळावे ओल्या कपड्याने १०-१५ मिनीट झाकुन ठेवावे, तेल गरम करावे. जीरे टाकावे.\nरंग बदलणे सुरू झाल्यावर कापलेले आले आणि हिरवी मिरची टाकावी नंतर बटाट्याचे काप, लाल मिरची, मीठ, आमचूर पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकावा व चांगल्या तर्‍हेने मिळवावा.\nपाणी शिंपडून बटाटे शिजे पर्यंत शिजवावे. हिरवे मटर मिळवून ५ मिनीटे शिजवावे. गॅस कमी करून कापलेली कोथंबीर टाकावी. मळलेल्या मैद्याची छोटे-छोटे गोळे करून लाटावे. मध्ये कापावे आणि अर्धा हिस्सा घेऊन शंकुचा आकार द्यावा व पाणी लावून किनार्‍यास जोडावे.\nभरण्यासाठी तयार केलेली सामग्री भरून थाळीत थोडेसे पीठ लावून मसाल्यास त्यात ठेवावे. कढईत तेलास मध्यम गॅसवर गरम करावे. कुरकुरीत व लालसर होईपर्यंत समोसा तळावा तळुन पुदिन्याच्या चटणी बरोबर गरम गरम वाढावे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nचीझ व भाजीचा पराठा\nThis entry was posted in न्याहारी and tagged ओवा, न्याहारी, पाककला, मटार, समोसा on जानेवारी 2, 2011 by संपादक.\n← खडा मसाला मटण गीतरामायण →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2018-04-21T06:10:31Z", "digest": "sha1:CVNEGEZ5ITCJK4YKWPJUB7HKW75IEZYY", "length": 4144, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिगेल हर्नान्देझ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमिगेल हर्नान्देझ गिलाबेर्त (ऑक्टोबर ३०, इ.स. १९१०:ओरिहुएला, स्पेन - मार्च २८, इ.स. १९४८:अलिकांते, स्पेन) हा विसाव्या शतकातील स्पॅनिश कवी आणि नाटककार होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९४८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१४ रोजी ००:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t16993/", "date_download": "2018-04-21T06:00:16Z", "digest": "sha1:CFVPNY5PQ3X52RMK2Q2TBXIQ3NKGB64Y", "length": 2211, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita- जिवना", "raw_content": "\nजीवना हा तुझा व्यवहार नाही\nआसवांना ही पुरेशी धार नाही\nलावूनी मुखवटा फिरलो गांवात या\nओळखीचा एकही शेजार नाही\nघेऊनी शपथा कुणाचे जाहले बरे\nशब्दांचा माझा तसा बाजार नाही\nविकायाला काढले मी स्वप्न माझे\nरोख सारे कोणा उधार नाही\nखोलायला हवा आता नवा दवाखाना\nऔषधांचा हा खरा आजार नाही\nकशी गेली वाळुनी आज सारी फुले\nप्रेतावरी एक साधा हार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://dipsakha.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T05:31:27Z", "digest": "sha1:LWNGCT5IRNYUBFH3ZTQ277ZOWN3SAX45", "length": 7438, "nlines": 45, "source_domain": "dipsakha.blogspot.com", "title": "काही मनातल ... पण मनापासून", "raw_content": "\nकाही मनातल ... पण मनापासून\nमनातल्या आठवणींच्या ... गुजगोष्टी\nया वर्षाचा पहिला दिवस.....\nसर्वकाही तथास्थू असताना त्यातही काही तरी नवेपण शोधण्याचा माणसाचा जो स्वभाव असतो तो प्रामुख्याने या दिवशी दिसतो .... सर्व काही नवीन... मग ती स्वप्न असो वा जगण्याचा नवा ध्यास , नको काही जुनं... जे काही घडलं त्यात काय वाईट काय चांगल याचं मोजमाप करून पुढे जाणे यातच सर्वांना धन्यता वाटत असते. पण सरत्या वर्ष्यामध्ये कितीतरी गोष्टी जुन्या असून सुद्धा पुढे तेव्हड्याच नव्यान चालू राहतात. मग ती गेल्या वर्ष्यात कोणाबरोबर झालेलं भांडण असो वा, कोणा बरोबर जोडलेलं नातं असो .या दिवशी सर्व साधारण माणूस जगण्याची नवी दिशा शोधत असतो. प्रामुख्याने दिवाळी, दसरा, ईद, नाताळ, या दिवशी हि माणूस तेव्हड्याच आनंदाने सर्व विसरून स्वताला समाजामध्ये उभा करू पाहत असतो. पण या दिवशी कोणी एका धर्माची लोक पुढे येत नाहीत , पुढे येतो तो माणूस ...आणि त्यामुळेच माझ्यासाठी हा दिवस तेव्हडाच महत्वाचा जेव्हडी दिवाळी , ईद आणि नाताळ.\nहा आजचा दिवस साजरा करण्याचे प्रतेक्काचे वेगवेगळ्या कल्पना असतात .कोणी हा दिवस बाकीच्या दिवसांपेक्षा वेगळा बनवण्यात व्यस्त असतात तर काहीजण मित्रपरिवारासोबत सुट्टी आनंदाने आणि\nमोकळ्या मनाने घालवत असतात .\nमाझ्यासाठी आजचा हा दिवस स्वताला UPDATE करण्याची एक संधी असते म्हणूनच मी एका जागी शांत बसून गेल्या वर्ष्याच्या आठवणीना नव्याने आठवत असतो . काही बिनसलेल्या गोष्टीना नीट मार्गावर कश्या पद्धतीने आणता येईल, काय गमवल काय मिळवलं , काय भेटायला हवं होत पण भेटू शकल नाही.... कुठे मी कमी पडलो, हातातून झालेल्या चुका नवीन वर्ष्यात होऊ नये म्हणून स्वतामध्ये काय बदल करू शकतो ..... अश्या आशयामध्ये स्वताला निरखून पाहण्यात माझा पहिला दिवस निघून जातो आणि येतो तो नवीन हुरूप घेवून नवीन ऊम्मेद, नवीन दिशा , नवीन संकल्प, नवीन विचार.\nगेल्या वर्ष्यात झालेल्या घडामोडी मग त्यां वयक्तिक असो वा सामाजिक. आपल्या विचारांना समतोल वागणूक दिली कि, स्वताला पडताळणे तेव्हडेच सोप होवून जातं. असाच काहीतरी माझ्याबाबतीत दरवर्षी घडत असतं. या वर्षी संकलक म्हणून मला तीन वर्ष पूर्ण होतील आणि या तीन वर्ष्यात या क्षेत्रातला आलेला अनुभव माझ्यासाठी फार अनमोल आहेच तसेच या क्षेत्रातला खराखोटेपणा पडताळण्यात या वर्षी मला खऱ्याअर्थाने यश आले, वाशीच्या रघुलीला मॉल मध्ये अवाजावी दारामध्ये विकल्या जाणाऱ्यां पीण्याच्या पाण्याच्या बाटली साठी मी आणि माझ्या मित्रांनी याच वर्षी पहिल्यांदाच ग्राहक मंचात केलेली तक्रार..... याचा उपयोग म्हणावा तसा झाला नाही पण मनाचे समाधान तेव्हडे झाले.\nतसं काही कटू तर काही चांगल्या आठवणीने माझं हे वर्ष संपल आता ध्यास आहे तो नाविन वर्ष्याचा पाहुया हे वर्ष आपल्या पिटारयातून माझ्यासाठी काय भेटवस्तू आणल्या आहेत त्या......\nतुम्हा सर्वाना नूतनवर्ष्याच्या हार्दिक शुभेछ्या\nजरा जुनी पोस्ट »\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nया वर्षाचा पहिला दिवस.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T06:11:00Z", "digest": "sha1:W3NKJE4C7SSCY7SX22WBRT77ADPBIY4J", "length": 11235, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतीक्षा लोणकर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nप्रतीक्षा लोणकर ( १२ जून, इ.स. १९६८) ही अभिनेत्री गाजली ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे. औरंगाबाद शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रदीप दळवी हे प्रमुख. १९९१ ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थाईक झाले. प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले.\nव्यक्ती म्हणूनही त्यांचा नावलौकिक चांगला आहे. प्रशांत दळवी हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे.\nप्रतीक्षा लोणकर यांची अभिनयाची कारकीर्द[संपादन]\nअन्‍न हे पूर्णब्रह्म (मराठी कार्यक्रम)\nआम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे (मराठी नाटक)\nऑल द बेस्ट (हिंदी नाटक)\nएवढेसे आभाळ (मराठी चित्रपट)\nकहानी नही... जवानी है (हिंदी नाटक)\nकळत नकळत (मराठी नाटक)\nखन्ना ॲन्ड अय्यर (हिंदी चित्रपट)\nखेळ सात बाराचा (मराठी चित्रपट)\nथपकी प्यार की (हिंदी चित्रवाणी मालिका)\nद वेटिंग रूम (हिंदी चित्रपट)\nदुसरी गोष्ट (मराठी चित्रपट)\nनन्हे जैसलमेर (हिंदी चित्रपट)\nनया नुक्कड (हिंदी चित्रवाणी मालिका)\nफाइव्ह डेज थ्रिलर ((हिंदी नाटक)\nब्याह हमारी बहू को (हिंदी नाटक)\nमिसेस माधुरी दीक्षित (हिंदी नाटक)\nमीराबाई नॉट आउट (हिंदी चित्रपट)\nमुंबई कटिंग (मराठी चित्रपट)\nमोकळा श्वास (मराठी चित्रपट)\nमोड (हिंदी चित्रपट, स्पेशल ॲपिअरन्स)\nलेक लाडकी (मराठी चित्रपट)\nवादा रहा (हिंदी चित्रपट)\nव्योमकेश बक्षी (हिंदी नाटक)\nसख्खा भाऊ पक्का वैरी (मराठी चित्रपट)\nसीआयडी (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)\nसोंगाड्या बज्या (मराठी नाटक)\nही पोरगी कोणाची (मराठी चित्रपट)\nइ.स. १९६८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dionanded.blogspot.in/2017_03_01_archive.html", "date_download": "2018-04-21T05:28:27Z", "digest": "sha1:6YAJ3LDEYA7YA24E2UNLDTPUVGJXACI6", "length": 21038, "nlines": 545, "source_domain": "dionanded.blogspot.in", "title": "जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड: 03/01/17", "raw_content": "\nऔरंगाबाद येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न\nनांदेड , दि. 1 :- जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2017-18 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेडच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2017-18 साठी 215 कोटी 26 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अर्जून खोतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.\nबैठकीस नियोजन विभागाचे प्रधान सचिव सुनिल पोरवाल, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, उपायुक्त नियोजन विजय आहेर, नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, उपवनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू आदींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.\nबैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2017-18 च्या 215 कोटी 26 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच अतिरिक्त निधीच्या मागणीबाबतचा प्रस्तावही आगामी काळात विचारात घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. बैठकीत विभागनिहाय विविध योजना व त्याअनुषंगाने मागण्या व तरतुदींचाही आढावा घेण्यात आला.\nवेतन पडताळणी पथकाचा दौरा\nनांदेड, दि. 1 :- वेतन पडताळणी पथकाचा माहे मार्च 2017 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे.\nहे पथक मंगळवार 21 मार्च 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 22 मार्च ते शुक्रवार 24 मार्च 2017 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी हे पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.\nवेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी पथकाकडे सादर करावीत, असे सूचित केले आहे.\nलोकशाही दिनाचे 6 मार्च रोजी आयोजन\nनांदेड, दि. 1 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 6 मार्च 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्‍वरुपाच्‍या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.\nयादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.\nन्याप्रविष्ट, राजस्व तसेच अपिलातील सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तसेच तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल, तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात पंधरा दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.\nलोकशाही दिना दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.\nजिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास मान्यता...\nवेतन पडताळणी पथकाचा दौरा नांदेड, दि. 1 :- वेतन पड...\nलोकशाही दिनाचे 6 मार्च रोजी आयोजननांदेड, दि. 1 :- ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80/word", "date_download": "2018-04-21T05:46:36Z", "digest": "sha1:YTCP4C6HNOGSOMNL7BWTGEN6FGIE6WTW", "length": 8069, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - देवी", "raw_content": "\nदेवी विजय ललितादेवी वनदेवी वैष्णो देवी\nश्री शाकुम्भरी देवी - हरि श्री शाकुम्भरी अम्बा ...\nश्री नैना देवी - तेरा अद्भुत रूप निराला, आ...\nश्री यमुनाजी - जय कालिंदी, हरिप्रिया जय\nश्री तुलसी जी - जय-जय तुलसी माता\nश्री दुर्गा जी - जगजननी जय जय\nश्री अन्नपूर्णा देवी - बारम्बार प्रणाम, मैया बार...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते. चालिसा मन एकाग्र करून म्हणावी. T..\nश्री महाकालिका चालिसा - दोहा मात श्री महाकालिका ध...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nशीतला माता चालीसा - जय गणेश गिरिजासुवन, मंगल ...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री गंगा चालीसा - ॥ स्तुति ॥ मात शैल्सुतास ...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री चित्रगुप्त चालीसा - दोहा सुमिर चित्रगुप्त ईश ...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री लक्ष्मी चालीसा - ॥ दोहा ॥ मातु लक्ष्मी करि...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nगुरु गोरख नाथ चालीसा - ॥ दोहा ॥ गणपति गिरजा पुत्...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nशिव चालीसा - जय गणेश गिरिजासुवन, मंगल ...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री गणेश चालीसा - दोहा एकदन्त शुभ गज वदन वि...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री झुलेलाल चालीसा - ॥ दोहा ॥ ॐ श्री वरुणाय नम...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री नवग्रह चालीसा - ॥ दोहा ॥ श्री गणपति गुरुप...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री शनि चालीसा - जय गनेश गिरिजा सुवन \nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री कृष्ण चालीसा - बंशी शोभित कर मधुर, नील ज...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री गणेश चालीसा - जय गणपति सदगुणसदन, कविवर ...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=212&Itemid=12&limitstart=24", "date_download": "2018-04-21T05:42:20Z", "digest": "sha1:WP5EDL3E5QOY5BDGZGFYKU47SKMKLGHA", "length": 29285, "nlines": 277, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष : सकारात्मक दृष्टिकोन देणारी ‘मानव्य’\nसंकलन: विद्याधर कुलकर्णी ,शनिवार, २९ सप्टेंबर २०१२\nएचआयव्ही हा नुसता शब्द जरी ऐकला तरी अंगावर सरकन काटा येतो. नव्हे, प्रत्येकाला भीतीच वाटू लागते. हा शब्द जेव्हा आपल्याला नीटसा समजलादेखील नाही, त्या काळापासून म्हणजे गेल्या दीड दशकापासून एचआयव्हीबाधित मुलांच्या संगोपनासाठी ‘मानव्य’ ही संस्था काम करीत आहे. एचआयव्हीची बाधा झाली म्हणजे मरण हे अटळच. अशा मुलांची काळजी घेणारे हक्काचे घर हे त्यांचे मरण सुसह्य व्हावे यासाठी सातत्याने धडपड करीत होते. मात्र आता वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक प्रगती ही एचआयव्हीबाधित मुलांसाठी वरदान ठरू लागली आहे. त्यांच्यावरील वैद्यकीय उपचार महागडे असले तरी मानव्य संस्थेतील मुलांवर वेळच्या वेळी उपचार केले जातात.\nविशेष : विज्ञानग्राम - सोला(र)पूर : एक हात संगणकावर, एक हात मातीत\nसंकलन: सुहास बांदल ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२\n‘आमची वॉटरबँक आणि तिच्या कमांडमध्ये असणारी तब्बल २० एकरांची गर्द वनशेती ३००० ते ५००० लहान-मोठय़ा जनावरांना आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या ३०० ते ५०० माणसांना वर्षभर पुरेल एवढे पाणी आणि नैसर्गिक सावलीयुक्त निवारा पुरवण्यास समर्थ आहेत. सध्या ५ कोटी लिटर पाणी बँकेत आहेच शिवाय आणखी ३ कोटी लिटर पाणी या वनशेतीने निर्माण केलेल्या जमिनीच्या स्पंजाने शोषून ठेवलेले आहे. तेही उपलब्ध होणार आहेच. तेव्हा कोणत्याही संस्थांनी पुढे येऊन खुशाल चारा छावण्या सुरू कराव्यात.\nविशेष : ‘टर्निग पॉइंट १८० अंश’\nअरुण, सुमंगला यांचा मुलगा राहुल, सुमंगलाची आई असे २६ वर्षांपूर्वी इथे रहायला आले. अरुणचे वडीलही प्रा. रं. प्र. देशपांडे कृषिशास्त्रज्ञच होते. अरुणचं शालेय शिक्षण सोलापूर आणि पुणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या कृषी महाविद्यालयात झाले. शाळेत असल्यापासून अरुण विज्ञानछांदिष्ट आणि खटपटय़ा. पुण्याचा जुना बाजार हेच त्याचे विद्यापीठ. पुढे त्याचे लाडके गुरू प्रा. बी. के. धोंडे यांनी कृषी अभियांत्रिकीचे वेड लावलं. इतकं की राष्ट्रीयीकृत बँकेतली अधिकाऱ्याची नोकरी सोडून म्हणजे सुखासीन पांढरपेशा कायमचा सोडून धोंडे सरांबरोबर शेती अवजारं व यंत्र यांचे संशोधन.\nकल्याण गायन समाज सूरप्रेमींचे जलसाघर\nसंकलन : प्रशांत मोरे, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२\nहजारो वर्षांपूर्वी बंदर आणि आधुनिक काळातही देशातील एक मुख्य जंक्शन रेल्वे स्थानक अशी ख्याती असणारे कल्याण शहर स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याप्रमाणेच सांस्कृतिक घडामोडींचे एक प्रमुख केंद्र आहे. एके काळचे सुभे कल्याण आता काळानुरूप आमूलाग्र बदलले असले तरी नव्या महानगराचे रूप धारण केलेल्या या शहरातील नागरिकांनी मनात मात्र गावकीच्या परंपरा कसोशीने जपल्या आहेत.\nरुग्णोपयोगी वस्तुसंग्रह; रुग्णसेवेचा ‘भावे प्रयोग’\nसंकलन : विनायक करमरकर, बुधवार, २६ सप्टेंबर २०१२\nही गोष्ट आहे ऐंशी वर्षांपूर्वीची. कधीकधी फार मोठय़ा कार्याची सुरुवात एखाद्या अगदी छोटय़ा घटनेतून झालेली असते. भावे गुरुजींनी सुरू केलेल्या ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ या कामाची सुरुवातही अगदी छोटय़ा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली. रुग्णसेवेचे काम स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे गुरुजींनी १९३२मध्ये सुरू केले, तेव्हा ‘निघाले युरीन पॉट वाटायला’ अशा शब्दांत समाजाकडून गुरुजींची हेटाळणी व्हायची; पण रुग्णसेवेचा वसा घेतलेले गुरुजी कधीच नाउमेद झाले नाहीत.\nविशेष : नाशिकमधील एक वेगळं घरकुल\nसंकलन: अनिकेत साठे ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२\nमानसिकदृष्टय़ा अपंग मुलांचे विश्वच वेगळे. सभोवतालची जाणीव बुद्धय़ांकावर अवलंबून असल्याने त्यांच्या अनेक कल्पनाही अस्पष्ट. काही ठराविक बाबींचे त्यांना होणारे आकलन समजून घेत त्यांच्या जाणिवा वाढवून, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य नाशिकची ‘घरकुल परिवार संस्था’ करत आहे. अवघ्या सहा वर्षांच्या वाटचालीत संस्थेने राज्यभरातील अशा २५ मुलींना ‘घरकुल’मध्ये सुरक्षितता व मायेची ऊब दिली.\nविशेष : स्थायी विकासाचे बांबूग्राम ‘संपूर्ण बांबू केंद्र’, नागपूर\nसंकलन: मोहन अटाळकर, सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nमेळघाटला कुपोषणाचा शाप लागलेला. रोजगाराची अपुरी साधने आणि त्यामुळे आदिवासींची होणारी ससेहोलपट त्यांनी पाहिलेली. त्यांच्यासाठी थेट कृतीतून काही तरी करावे असा संकल्प एका दाम्पत्याने केला आणि नागरी सुखसुविधांना सोडून ते मेळघाटातल्या एका छोटय़ाशा गावात दाखल झाले. आदिवासींमध्ये नवी उमेद निर्माण करून त्यांच्या परंपरागत कलाकुसरीला मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम या दाम्पत्याने दोन दशकांपूर्वी सुरू केले.\nवार्ता ग्रंथांची.. :..ऊर्फ जोसेफ अँटन\nशनिवार २२ सप्टेंबर २०१२\nछगन भुजबळ हे एखाद्या चालत्या राजकीय व्यंगचित्राप्रमाणेच असावेत असं स्वत:ला एकदा वाटलं असल्याची कबुली सलमान रश्दी यांनी आपल्या ‘आत्मचरित्रा’त दिल्याची बातमी शुक्रवारी प्रेस ट्रस्टनं दिली होती. रश्दी १९८७ साली ‘चॅनेल फोर’साठी भारतात आले तेव्हा राजकीय नेत्यांपैकी एकटय़ा भुजबळांचीच (तेव्हा शिवसेना) मुलाखत घेऊ शकले होते, हा उल्लेख सोडल्यास बाकी पुस्तकात महाराष्ट्राबद्दल फार काही नाही.\nविशेष : संध्याकाळसाठी एक मायेचे घरटे\nसंकलन, प्रशांत मोरे, शनिवार, २२ सप्टेंबर २०१२\nएकत्र कुटुंब संस्कृती कितीही आदर्श आणि हवीहवीशी वाटत असली तरी धकाधकीच्या जीवनात अनेक कारणांनी ही पद्धत जशीच्या तशी अनुसरणे अनेकांना अशक्य असते. अपुरी जागा, विसंवाद, प्रायव्हसीचे आकर्षण, जबाबदारी नाकारण्याची वृत्ती, पिढीतील अंतरामुळे उद्भविणारे मतभेद आदी विविध कारणांमुळे वृद्ध मातापित्यांना अथवा सासू-सासऱ्यांना एखाद्या आश्रमात ठेवण्याचा पर्याय नवी पिढी मोठय़ा प्रमाणात स्वीकारताना दिसू लागली आहे.\nविशेष : इतिहास संशोधनाचा बहुमोल खजिना\nइतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे\nसंकलन, अनिकेत साठे, शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२\nइतिहास संशोधनातून वर्तमानकाळात जगण्याची प्रेरणा मिळावी आणि भविष्यकाळ कसा असावा याचा वेध घेता यावा, अशी जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाची तृष्णा धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळास भेट दिल्यास पूर्ण होईल, इतकी दुर्मिळ अन् विपूल ग्रंथसंपदा येथे उपलब्ध आहे. इतिहास संशोधनाच्या या मंदिरात ज्ञानोपासनेची साधने पाहिल्यास संपूर्ण देशात अपवादाने एखाद्या संस्थेकडे इतक्या दुर्मिळ व ऐतिहासिक दस्तावेजांचा खजिना आढळून येईल.\nविशेष : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर\nबुधवार, १९ सप्टेंबर २०१२\nआपल्या महाराष्ट्राला ज्ञानसाधनेची दीर्घ व संपन्न परंपरा आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला वेदशास्त्रं वा पुराणांच्या पोथ्यांपलीकडे जाऊन इथे पाश्चात्य राजकीय-सामाजिक विचारांबाबत येथील समाजात चर्चा-वाद घडू लागले. ग्रंथवाचन किंवा ग्रंथसंग्रह ही मूठभरांची मिरासदारी न राहता ज्ञानलालसा व ज्ञानसाधना समाजाच्या विविध थरांमध्ये झिरपू लागली आणि ही गरज भागवण्यासाठी ग्रंथालय या संस्थेचा उदय अपरिहार्य ठरला. मुंबई, ठाणे, पुणे, भिवंडी, रत्नागिरी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी इत्यादी प्रमुख ठिकाणी ग्रंथालये निर्माण झाली.\nविशेष : रिटेल गुंतवणूक : कृषिक्षेत्राची सुटका\nडॉ. गिरधर पाटील, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nकिराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला वाव दिल्याने भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी विनाकरण हाकाटी पिटण्यात येत आहे. वस्तुत: अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे साठवण, वितरण, वाहतूक, प्रतवारी, प्रक्रिया क्षेत्रात असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून ग्रामीण भागाचे एकंदरीतच जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे ठाम प्रतिपादन करणारा लेख..\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://adityalikhit.blogspot.in/2015/05/sorry-and-thanks.html", "date_download": "2018-04-21T05:23:06Z", "digest": "sha1:J6INHQK6XHXTFO45LFKCX3IWIZA5K3FY", "length": 8857, "nlines": 33, "source_domain": "adityalikhit.blogspot.in", "title": "आदित्यलिखित: sorry and thanks", "raw_content": "\n“मैत्री” या संकल्पनेविषयी आपल्या काही ठाम समजुती असतात. मित्राच्या एका हाकेसरशी आपले हातातले काम सोडून धावणे, वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मित्राचा जीव वाचवणे, इत्यादी फार मोठ्या अपेक्षा सोडून सुद्धा काही पक्के विचार समाज मनात रुजलेले असतात. त्यातलाच एक म्हणजे “मैत्री मध्ये Sorry आणि Thanks या शब्दांना काहीही जागा नाही.”\nएक मित्र दुसऱ्याला Sorry किंवा Thanks म्हणाला, आणि पहिल्या मित्राने त्याला हे वाक्यं ऐकवले, कि किती छान वाटते नाही यांची मैत्री खरंच किती ग्रेट आहे असं वाटतं. पण समजा दुसऱ्या मित्राने हा सल्ला seriously घेतला तर काय होईल यांची मैत्री खरंच किती ग्रेट आहे असं वाटतं. पण समजा दुसऱ्या मित्राने हा सल्ला seriously घेतला तर काय होईल नक्कीच त्याचा मैत्री वर विपरीत परिणाम होईल.\nमुळात दोन व्यक्तींमध्ये मैत्री केव्हा निर्माण होते जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडतो, तेव्हा ती मैत्री ची फक्त सुरुवात असते. समोरच्या व्यक्तीलाही जेव्हा आपला सहवास आवडतो, आणि मुख्य म्हणजे तिला तो तसा आवडत आहे हे आपल्याला जेव्हा नक्की समजते, तेव्हाच मैत्रीचे नाते खऱ्या अर्थी निर्माण होते.\nसमाजात औपचारिक पणे बोलताना जेव्हा एक व्यक्ती दुसरीला thanks म्हणते, तेव्हा तिला असे म्हणायचे असते की आपण माझ्यावर उपकार केलेत आणि मी आपला आभारी आहे. उपकाराची भावना मैत्रीत असूच शकत नाही, पण तरीही एक मित्र जेव्हा आपल्याला thanks म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, की तू मला भरभरून आनंद दिलास, माझं आयुष्य अधिक सुखी आणि अनुभवसमृद्ध केलंस, तुझ्या सहवासात चार घटका राहून मी माझ्या चिंता विसरलो. आणि अश्या प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीला आवडत आहोत याची त्या एका thanks मुळे खात्री पटून आपणही सुखावतो, आणि मैत्रीचे नाते अधिक गहिरे होते.\nआता मैत्री तुटण्याची किंवा दुरावा निर्माण होण्याची प्रमुख कारणे बघितली तर आपल्या असं लक्षात येतं, की गैरसमज हे सर्वात मोठं कारण आहे. एखाद्या मित्राला समजलं की आपण आपल्या मित्राचं मन दुखावलं आहे, पण मैत्रीत Sorry कसलं म्हणायचं, असं म्हणून तो गप्पं राहिला, तर ती जखम कुठेतरी मित्राच्या मनात घर करून राहणारच. त्या क्षणी त्यांची मैत्री टिकेल ही. पण असे अनेक घाव ते एकमेकांना देत गेले, तर आपण हळू हळू एकमेकांपासून दूर कधी गेलो हे त्यांना समजणार सुद्धा नाही. हेच जर आपली चूक लक्षात आल्या बरोबर लगेच मित्राला Sorry म्हटले, तर उलट मित्रालाच वाटेल कि अरे, एवढे Sorry म्हणण्या सारखे काय झाले\nऔपचारिक नात्यात आपण जेव्हा Sorry म्हणतो, तेव्हा ती क्षमा याचना असते, आणि मैत्रीत क्षमा याचनेला स्थान नक्कीच नसते. पण मित्र जेव्हा मित्राला Sorry म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, कि मी तुझं मन दुखावलं आहे, याची मला जाणीव आहे, आणि मलाच त्याचा इतका त्रास होतोय, की जणू काही तुला दुखावून मी माझं स्वतःचं मन दुखावलं आहे.\nआपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं, हे कोणत्याही नात्यात अतिशय गरजेचं असतं, कारण समोरच्या माणसाला आपलं मन जरी समजत असलं, तरी त्याला जे समजलंय ते बरोबर आहे ही खात्री त्याला केवळ आपणच देऊ शकतो. आणि ही खात्री देण्यासाठी sorry आणि thanks खूपच उपयोगी पडतात.\nमित्राने मित्राला Sorry किंवा Thanks म्हणणे, आणि मग मित्राने त्याला त्याबद्दल लटकेच रागावणे, यात जी गम्मत आहे, ती एकमेकांना कधीही sorry आणि thanks न म्हणणाऱ्या मित्रांना कधी समजणारच नाही. कारण ते मित्र एकमेकांना गृहीत धरत असतात. आणि मैत्रीच नव्हे, कुठल्याही नात्यातील माणसे एकमेकांना गृहीत धरत असतील, तर त्यांचा एकमेकापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे हे नक्की समजावे.\nतेव्हा कितीही जवळचं नातं असेल, तरीही sorry आणि thanks ची साखरपेरणी अधून मधून करायला काहीच हरकत नाही. फक्त त्याचा औपचारिक अर्थ न घेता मैत्रीतला वेगळा अर्थ ध्यानात घेतला म्हणजे झाले मग आपण आपल्या मित्राला गृहीत धरणार नसलो, तरी त्याच्या प्रेमाला नक्कीच गृहीत धरून चालू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathinovels.net/2011/01/fiction-book-mrugjal-ch-26.html", "date_download": "2018-04-21T06:06:36Z", "digest": "sha1:FKBZ4IZHFUQLMVQ4HH6UMY6Q3FNODI3Y", "length": 18426, "nlines": 141, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Fiction book - Mrugjal - Ch - 26", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nऑफीसमधे नयना आपल्या कॉम्प्यूटरवर बसली होती. तिच्या शेजारीच विजय दुसऱ्या कॉम्प्यूटरवर बसला होता. कॉम्प्यूटरच्या मॉनीटरवरील एका डायग्रामकडे बघत विजय रागाने टेबलवर मुठ आदळत म्हणाला, '' शिट ''\n'' अगं हा बघ... हा टास्क किती प्रयत्न केले तरी त्याच्या वेळेच्या पुढे जात आहे'' विजय आपल्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे तिचे लक्ष वेधीत म्हणाला.\nकॉम्प्यूटरवर त्याच्या प्रोजेक्टचा टास्क ग्राफ दिसत होता आणि त्यातला एक टास्क लाल रंगाने हायलाईट केला गेला होता.\n\"\" या प्रोजेक्टची डेडलाईन गाठता गाठता आपणच डेड होऊ की काय असं वाटतं'' विजय चिडून म्हणाला.\n'' जस्ट रिलॅक्स ... डोकं शांत ठेव'' नयना त्याला शांत रहाण्याचा इशारा करीत म्हणाली.\n'' मला एका गोष्टीची कमाल वाटते आहे की याही परिस्थितीत तू कशी काय शांत राहू शकतेस'' तो म्हणाला.\n\"\" मला एक सांग... त्रागा करुन काही फरक पडणार आहे का... उलट परिस्थिती अजूनच बिघडणार'' नयना त्याची समजूत काढीत म्हणाली.\nतरीही विजयचा चिडलेला मुड काही ठिक होत नाही हे पाहून तिने त्याला त्यावर उपाय सुचविण्याच्या दृष्टीने सांगितले, '' हे बघ... जेव्हा एखादा टास्क डेडलाईनमधे होत नाही आहे असं लक्षात आलं तर त्या टास्कला सबटास्कसमधे डिव्हाईड करायचं... मग बघ कसा सुतासारखा सरळ होतो तो टास्क''\n'' तुला वाटतं... हे मी सगळं करुन नसेल बघितलं म्हणून\nपण आता नयना शांतपणे तिच्या कामात व्यस्त झालेली पाहून विजय पुन्हा चिडून म्हणाला, '' आता बोलना काय करु ते''\n'' थोडं थांब... हे माझं हातातलं काम आधी पुर्ण होवू देत ... मग मी बघते काही करता येतं का ते'' नयना शांतपणे म्हणाली.\nतिचा तो शांत पावित्रा बघून विजय अजुनच चिडला आणि आपल्या जागेवरुन उठत म्हणाला, '' आता माझ्या लक्षात आलं की तू एवढी शांत कशी राहू शकतेस\n\"\" का राहू शकते\n\"\" कारण तू बॉसची मुलगी ना... तूला कुणाची भिती... आणि काही झाले तर तुला कोण जबाबदार धरणार'' तो म्हणाला.\n'' विजय... डोन्ट मिक्स बिजिनेस वुईथ अवर रिलेशन्स ऍट होम... हिअर हि इज जस्ट माय बॉस... ऍन्ड फादर ऍट होम..'' नयना आता गंभिर होत म्हणाली.\n'' अगं ते म्हणणं सोपं आहे... पण मला सांग कुणाची मजाल जो तुला काही म्हणू शकणार'' विजय.\n'' आणि लक्षात ठेव ... माझे वडील या कंपनीचे बॉस आहेत म्हणजे पुर्णपणे मालक नव्हेत... त्यांनाही वर कुणीतरी प्रश्न विचारणारा आहेच ...'' नयना.\nनयनाने गोष्ट एकदम गंभिरपणे घेतलेली पाहून विजयने माघार घ्यायची ठरवली. नाहीतर पुढे गोष्टींना वेगळच वळण लागण्याची शक्यता होती. त्याला वाटलं होतं की ती त्याच्या मताशी सहमत होईल. पण तसे न होता ती जास्तच गंभीर झाली होती.\n\"\" हे बघ माणूस चिडला की हे असंच होतं... मला माहित आहे ... हि इज ऑल्सो ऍन्सरेबल टू सम बडी... आय ऍम सॉरी... मुद्दा प्रोजेक्टच्या या टास्कचा आहे... आणि गोष्ट कुठे वेगळ्याच दिशेला भरकटत गेली बघ... आय ऍम रियली सॉरी...'' विजय.\nविजयने माघार घेताच नयनालाही गोष्ट पुढे जास्त रेटून धरण्यात तथ्य वाटले नाही.\n'' इट्स ऑल राईट...'' नयना.\n\"\" पण आता या टास्कचे काय करायचे\nपण नयना आता काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे आपल्या कामात व्यस्त होती. म्हणून विजय चिडून कॅबिनच्या बाहेर निघून गेला.\nकंपनीच्या कॅंटीनमधे कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. कदाचित टी-ब्रेक असावा. तिथेच एका कोपऱ्यात विजय विचारमग्न अवस्थतेत कॉफी घेत बसला होता. तेवढ्यात नयनाही कॅंटीनमधे आली आणि तिही कॉफी मशीनमधून एक कॉफीचा कप भरून कॅंटीनमधे इकडे तिकडे बघत बसण्यास जागा शोधू लागली. कोपऱ्यात बसलेल्या विजयवर येवून तिची नजर स्थिरावली. तिही त्याच्या शेजारी जावून बसली.\n'' काय... झालं की नाही डोकं शांत अजून\nकाही न बोलता विजयने नुसते तिच्याकडे बघितले.\n'' डोन्ट वरी आय ऑल्सो शेअर द इक्वल रिस्पॉन्सिबीलीटी ऑफ द प्रोजेक्ट... '' नयना म्हणाली.\n'' ते खरं आहे.. पण त्यातून काहीतरी मार्ग निघणे सगळ्यात महत्वाचे...'' विजय म्हणाला.\n'' अरे निघेल... बि पॉसीटीव्ह...'' नयना.\nविजय पुन्हा विचारमग्न होवून कॉफी पिऊ लागला.\n'' जरा आरशात जावून बघ... काय हाल करुन घेतलेस'' नयना.\n'' का काय झालं'' त्याने चटकन आपल्या चेहऱ्यावर हात फिरवीत विचारले.\n'' अरे चेहरा नाही ... केस बघ तुझे... कसे उभे राहाले आहेत... जानी दुष्मन सारखे'' ती त्याची गंमत करीत म्हणाली.\nतसे चटकन हाताने त्याने त्याचे केस सारखे करण्याचा प्रयत्न केला.\n'' आय थिंक यू निड अ ब्रेक..'' नयना त्याची ती अवस्था बघून म्हणाली.\nतरीही विजय काहीच बोलत नाही हे पाहून नयना पुढे म्हणाली,\n'' संध्याकाळी काय प्रोग्रॅम आहे तुझा\n'' काही नाही... नथींग स्पेशल... आजकाल संध्याकाळी घरी गेल्यानंतर एवढं थकल्यासारखं होतं की काही करायची इच्छाच राहत नाही..'' विजय म्हणाला.\n'' देन यू डिस्परेटली निड अ ब्रेक...'' नयना म्हणाली.\n ... काय विचार आहे तूझा... वडीलांना सांगून नोकरीतून ब्रेक द्यायचा विचार आहे की काय तूझा...'' विजय नॉर्मल होण्याचा प्रयत्न करीत गमतीचा आधार घेत म्हणाला.\n'' अरे नाही... मी जरी सांगीतलं तरी ते माझं ऐकतील असं वाटतं तुला\n'' डोन्ट से दॅट... पुत्रमोह... म्हणजे तुझ्या बाबतीत पुत्रीमोह... सगळ्यात बलवान असतो म्हणतात... धृतराष्ट्राची गोष्ट माहित नाही का तुला '' विजय म्हणाला.\n.... म्हणजे तु माझ्या वडीलांना धृतराष्ट्र म्हणतोस की काय\n''अगं नाही... आय जस्ट गेव्ह ऍन एक्साम्पल'' विजय.\n'' अच्छा हो का... तु इकडे त्यांच्याबाबतीत काहीही एक्साम्पल दे पण तुला कदाचित माहित नसेल... यू आर हिज फेवरेट'' '' नयना हसत म्हणाली.\n'' खरंच '' विजय.\n'' खरंच... मी का बरं खोटं बोलेन'' नयना.\n'' देन व्हॉट डू यू से'' विजय परत मुळ विषयावर येत म्हणाला.\n'' अगं तु संध्याकाळच्या प्रोग्रॅमबद्दल काहीतरी म्हणत होतीस'' विजय.\n'' चल एखाद्या मुव्हीला जावूयात... काय कशी आयडीया आहे\nआता कुठे विजयचा चेहरा चमकायला लागला होता, '' यस दॅट विल बी अ नाईस ब्रेक ...ऍन्ड विथ यूअर कंपनी ... दॅट विल बी इव्हन मोर नाईस... इजन्ट इट'' विजय म्हणाला.\nनयना नुसती त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसली.\n'' अजून कुणाला घ्यायचे'' विजयने अंदाज घेत विचारले.\n\"\" विजय तू पण ना कधी कधी ... फारच बॅकवर्ड सारखा वागतोस बघ... डू यू थींक आय ऍम गोईंग टू ब्रींग माय मॉम ऑर डॅड विथ मी ...'' नयना.\n'' अगं तसं नाही ... मला वाटलं अजुन कुणी तुझी फ्रेंड वैगेरे...'' विजय.\n'' नो जस्ट यू ऍन्ड मी'' नयना.\n'' यस्स... दॅट विल बी फंटास्टीक आयडीया...'' विजय आनंदाने म्हणाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/america/news/", "date_download": "2018-04-21T05:50:37Z", "digest": "sha1:KT3VG24YJVZ4VJKZAD32QFECJBJTZVNL", "length": 25960, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "America News| Latest America News in Marathi | America Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ हॅक; बलात्काऱ्यांविरोधातील मजकूर पोस्ट\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा महत्त्वपूर्ण निर्णय ... Read More\nKim Jong UnDonald TrumpAmericaकिम जोंग उनडोनाल्ड ट्रम्पअमेरिका\nसीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. ... Read More\nव्हिसा अर्जांत यंदा घसरण, एच-१ बी व्हिसाचे १.९० लाख अर्ज मिळाले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n१ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अमेरिकी वित्त वर्षासाठी (वित्त वर्ष २०१९) एच-१ बी व्हिसा देण्यासाठी अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवा विभागाने बहुप्रतीक्षित लॉटरी प्रक्रिया सुरू केली आहे. ... Read More\nअमेरिकेतील 'या' राज्यात आता एप्रिल ओळखला जाणारा वैशाखीचा महिना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशीख समुदायाच्या इतिहासात वैशाखीला विशेष महत्त्व आहे. ... Read More\nयु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी, हल्लेखोर महिला ठार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यु-ट्यूबच्या मुख्यालयात बुधवारी (4 एप्रिल) गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ... Read More\nहाफिज सईदच्या राजकीय स्वप्नांना सुरूंग; अमेरिकेकडून MML चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशात २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका माझी संघटना जमात-ऊद-दावा एमएमएलच्या झेंड्याखाली लढविणार असल्याचे हाफिज सईदने सांगितले होते. ... Read More\n... हिंमत असेल तर 'या' ५ ठिकाणांना भेट द्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअशी काही पर्यटनस्थळं जिथे गेल्यावर तुम्हाला मृत्यूला जवळून पाहिल्याचा भास नक्कीच होईल. ... Read More\nपाकिस्तानचा तीळपापड; अमेरिकेतील विमानतळावर पाक पंतप्रधानांना कपडे काढायला लावले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिका व पाकिस्तान यांच्यातील बिघडत असलेल्या संबंधांच्यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर कडेकोट सुरक्षा तपासणीतून जावं लागलं. ... Read More\nShahid Khaqan AbbasiPakistanAmericaशाहिद खाकान अब्बासीपाकिस्तानअमेरिका\nबीजिंगमध्ये किम जोंग उन-शी जिनपिंग यांची भेट, अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत सकारात्मक चर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची मंगळवारी (27 मार्च) बीजिंग येथे भेट घेतली. या भेटीनं जगाला आश्चर्यचकीत केले आहे. ... Read More\nKim Jong UnchinaAmericaकिम जोंग उनचीनअमेरिका\nघरच्या पत्त्यावर पासपोर्ट पाठवला जाईल का\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाझी व्हीसासाठी मुलाखत दोन आठवड्यांनी मुंबईत होणार आहे, मला माझा पासपोर्ट माझ्या घराच्या पत्त्यावर ( जे मुंबईबाहेर आहे) पाठवला जाईल का \nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/note-ban/", "date_download": "2018-04-21T05:43:52Z", "digest": "sha1:K2T5PA4PPDXYPFTFQPREQZ5XMUOCNCNP", "length": 35758, "nlines": 442, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Note Ban News in Marathi | Note Ban Live Updates in Marathi | नोटाबंदी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\n8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...\nबंदीनंतरही बनावट नोटांचा बँकांत भरणा, गुप्तचरांचा अहवाल, संशयास्पद व्यवहारही वाढले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनोटाबंदीनंतर देशातील बँकांत बनावट नोटा प्राप्त होण्याचा सार्वकालिक विक्रम झाला आहे. त्याचप्रमाणे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड होण्याचे प्रमाणही ४८0 टक्क्यांनी वाढले आहे. ... Read More\nकागदाअभावी नोटाछपाई बंद; विशिष्ट कागदाची टंचाई, ठरावीक कंपन्याच करतात पुरवठा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनोटांसाठी लागणारा विशिष्ट कागदाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपनीने पुरवठा थांबविल्याने, रिझर्व्ह बँकेला २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करावी लागल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा.लिमिटेडच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली आहे. ... Read More\nबेळगाव : बांधकाम विभागाच्या निवासस्थानी जप्त केल्या त्या बनावट नोटा, एकास अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबेळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या बनावट नोटा तब्बल ७ कोटी रुपयांच्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात आढळल्या आहेत. ... Read More\nनोटाटंचाई की छुपी नोटाबंदी दोन हजारांच्या नोटा अनेक राज्यांतून गायब\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनोटाबंदीच्या आधीपेक्षाही अधिक नोटा चलनात असल्याची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी असली, तरीही अनेक शहरांतील एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सरकारने लादलेली ही छुपी नोटाबंदी तर नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक राज्यांतून २,०० ... Read More\nएटीएम झाले 'कॅशलेस', अनेक राज्यांमध्ये नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीची पुनरावृत्ती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर रांग लावावी लागत होती. ... Read More\nNote BanatmNarendra Modiनोटाबंदीएटीएमनरेंद्र मोदी\nजिल्हा बँकेला २१ कोटींचा दिलासा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. ... Read More\nBanking SectorNote Banबँकिंग क्षेत्रनोटाबंदी\nबँकांचा पैसा 15-20 लोकांकडेच, तरुण मात्र बेरोजगार - राहुल गांधी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमला वाटतं सरकारने नोटाबंदी करुन मोठी चूक केली असून ती व्हायला नको होती ... Read More\nRahul GandhiNote BanGSTराहुल गांधीनोटाबंदीजीएसटी\nनोटा नष्ट करण्याची प्रक्रिया अपूर्णच, विटा बनवून निविदा प्रक्रियेने विल्हेवाट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनोटाबंदीत बाद केलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांचा खरेपणा तपासून, त्यांची मोजणी झाल्यानंतर नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ... Read More\nमी पंतप्रधान असतो तर नोटाबंदी प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता- राहुल गांधी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमी जर पंतप्रधान असतो तर नोटाबंदीचा प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता. ... Read More\nRahul GandhiNarendra ModiNote Banराहुल गांधीनरेंद्र मोदीनोटाबंदी\nज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ... Read More\nUddhav ThackerayNarendra ModiNote Banउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीनोटाबंदी\nऔरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऔरंगाबाद : नोटबंदीनंतर वर्ष उलटून गेल्यानंतरही एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा. ... Read More\nनागपुरात नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची नरेंद्र मोदींवर टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे. ... Read More\nNote BanIndian National Congressनोटाबंदीइंडियन नॅशनल काँग्रेस\nराष्ट्रवादीने मुंबईत केलं नोटाबंदीचं पहिलं वर्षश्राद्ध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईत नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचं आज वर्षश्राद्ध घालून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. ... Read More\nNote BanNational Congress Partyनोटाबंदीनॅशनल काँग्रेस पार्टी\nकाँग्रेसने मुंडण आंदोलन करून केला सरकारचा निषेध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऔरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. ... Read More\nNote BanIndian National Congressनोटाबंदीइंडियन नॅशनल काँग्रेस\nनोटाबंदीची वर्षपूर्ती : औरंगाबादमध्ये काँग्रेसचं सामूहिक मुंडण आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऔरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीनं नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडण आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व राज्य सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. सिल्लोडचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आम ... Read More\nनाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त विरोधकांकडून नोटाबंदी निर्णयाचा निरनिराळ्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नोटाबंदीचं श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला. ( ... Read More\nनोटाबंदी फेल झाली की पास, तुम्हीच सांगा\nBy पवन देशपांडे | Follow\nसरकार ज्या निर्णयाचे समर्थन करते आहे तो निर्णय किती योग्य होेता मोदी सरकार, आरबीआयचीच आकडेवारी अन् त्यावर ‘पॉइंट टू पॉइंट’ विश्लेषण असणारा पाहा हा खास ‘लोकमत स्पॉटलाइट’ मोदी सरकार, आरबीआयचीच आकडेवारी अन् त्यावर ‘पॉइंट टू पॉइंट’ विश्लेषण असणारा पाहा हा खास ‘लोकमत स्पॉटलाइट’\nNote BanNarendra Modiblack moneyनोटाबंदीनरेंद्र मोदीब्लॅक मनी\nसोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ठिकाणी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचं वर्ष श्राद्ध घालत निदर्शनं केली. ... Read More\nलोकमत न्यूज बुलेटिन (4 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNote BanRahul Gandhicongressनोटाबंदीराहुल गांधीकाँग्रेस\nकुडाळ येथे नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऔरंगाबामध्ये काँग्रेसनं सामूहिक मुंडण आंदोलन करत नोटाबंदीचा केला निषेध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNote BancongressBJPNarendra Modiनोटाबंदीकाँग्रेसभाजपानरेंद्र मोदी\nसोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/mutramargatil-khade-va-upachar/", "date_download": "2018-04-21T05:36:14Z", "digest": "sha1:BQYDEU55B5OAOFO2QPFTHKVC45QCZ73K", "length": 10651, "nlines": 157, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मुत्रमार्गातील खडे व उपचार | Mutramargatil Khade va Upachar", "raw_content": "\nमुत्रमार्गातील खडे व उपचार\nकोकण किनारपट्टीत नेहमी आढळणारा आजार म्हणजे मुत्रमार्ग व किडनीतील खडे/ स्टोन त्याच्या सोबतच्या गैरसमजूती बऱ्याच आहेत उदा. लक्षणावरून इतर तपास न करता मुतखड्याचे निदान करणे व त्याच्या बरोबर गावठी उपाय व गोळ्या चालू करणे एकदा निदान झाल्यावर गोळ्या किंवा गावठी उपाय वर्षानुवर्षे चालू ठेवणे ( बऱ्याच वेळा किडनीवर त्याचे दुष्पपरिणाम होवून ती काम करणे बंद होते.) सोनोग्राफी करुन घेणे व योग्य सल्ला न घेता तसेच गोळ्या चालू करणे पित्तपिशवीच्या खड्यांविषयी गोळ्या चालू ठेवण्याबाबत अशाच गैरसमजूती आढळतात. पोटात दुखत असल्यास दुखीचे इंजेक्शन घेणे. बऱ्याच वेळा मुत्रमार्गात मुतखडा अडकून भयंकर वेदना होतात त्यावेळी तपास करुन निदान न करता लोक परत परत दुखीवरचे इंजेक्शन घेत राहतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण यामुळे आजार बळावून किडनीचे कार्य कमी होते, ती काढावी सुद्धा लागू शकते.\nमुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे\nलघवी तुंबवून न ठेवणे.\nकाढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे पथ्य करावे.\nकधी कधी जंतूचा होऊ व ताप येणे.\nमुतखड्याचे निदान करण्यासाठी काय करावे\nलघवीची तपासणी करणे, त्यामध्ये लघवीतील रक्तपेशी व जंतंच्या प्रादुर्भावचे निदान होते.\nसोनोग्राफी जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसली आहेत का किडनीला त्याचा काही त्रास आहे का किडनीला त्याचा काही त्रास आहे का या सर्वांची उत्तरे आपल्याला सोनोग्राफीतून मिळतात पण त्याच्याबरोबर नुसती सोनोग्राफी करुन भागत नाही त्याच्याबरोबर इतर तपास, लक्षणे व सर्व रिपोर्टचा एकत्रित विचार करुन मग त्याच्यावर उपचार ठरवावे लागतात. रक्त तपासणी करुन किडनीचे कार्य कमी झालेले नाही ना हे तपासावे लागते.\nएकदा निदान झाल्यावर काय उपचार करु शकतात\nउपाय हे मुतखड्याचा आकार, स्थान, जंतूचा प्रादुर्भाव किदनीला होणारा त्रास, इतर रिपोर्टस यावर अवलंबून असतात.\nएक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते.\nकाही मुतखडे निदान झाल्याझाल्या लगेच काढावे लागतात काही मुतखडे एकाद दुसरा महीना थांबून तुम्ही बघू शकता पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले आहेत का हे अधून मधून बघावे लागते. तर काहींना काहीच करावे लागत नाही. वरील निर्णय घेण्यासाठी / युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged किडनी, डॉ. प्रविण बिरमोळे, पित्तपिशवी, मुतखडा, मुत्रमार्ग, युरोलॉजिस्ट, रक्तपेशी, लघवी, सोनोग्राफी on जानेवारी 2, 2011 by प्रशासक.\n← कुंभकर्णाची झोपमोड पालक पुर्‍या →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/balasaheb-thackeray/", "date_download": "2018-04-21T05:55:54Z", "digest": "sha1:TIJE4DVCPISUAORZIYM5LBCXUKGUFS6S", "length": 30508, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Balasaheb Thackeray News in Marathi | Balasaheb Thackeray Live Updates in Marathi | बाळासाहेब ठाकरे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nथलैईवा रजनीकांत यांचा 'काला' या तारखेला होणार रिलीज\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ हॅक; बलात्काऱ्यांविरोधातील मजकूर पोस्ट\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nबलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलीन- भाजप खासदार हेमा मालिनी\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nबलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलीन- भाजप खासदार हेमा मालिनी\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nAll post in लाइव न्यूज़\nपुण्यातील या चौकाला आहे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हृदयावर कायमच अधिराज्य करत होते आणि कायमच राहतील. त्यांची आठवण म्हणून पुण्यात एक वेगळ्या शिल्पाची उभारणी वेगाने सुरु आहे. ... Read More\nठाकरे इच्छापत्र वाद : पिता-पुत्राच्या संबंधांचे दाखले पत्रकार देणार का उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरेंना सुनावले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होईपर्यंत त्यांचे आणि आपले संबंध चांगले होते, हे सिद्ध करण्यासाठी जयदेव ठाकरे यांच्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन पत्रकारांशी साक्ष नोंदविली. ... Read More\nBalasaheb ThackerayHigh Courtबाळासाहेब ठाकरेउच्च न्यायालय\nशहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नग ... Read More\nShiv SenaBalasaheb Thackerayशिवसेनाबाळासाहेब ठाकरे\n#Videos : जयंती विशेष : नारायण राणेंपासून शरद पवारांपर्यंत बाळासाहेब ठाकरे आपल्या शैलीत घ्यायचे सर्वांचा समाचार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबाळासाहेबांनी भाषण देत असताना कायम प्रत्येकाचा समाचार घेतला. मग ते नारायण राणे असोत की शरद पवार. ... Read More\nBalasaheb ThackerayShiv SenaMumbaiबाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबई\nबाळासाहेबांनी हिंदूंना एकत्र केलं, आज हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ; उद्धव यांचा भाजपाला टोला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ... Read More\nBalasaheb ThackerayUddhav ThackerayBJPShiv Senaबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेभाजपाशिवसेना\nजयंती विशेष : व्यंगचित्रकार ते हिंदूह्रदयसम्राट....जाणून घ्या बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n२३ जानेवारी १९२६ रोजी जन्माला आलेल्या बाळ केशव ठाकरे यांची ओळख बाळासाहेब ठाकरे आणि देशातील कोट्यवधी जनतेसाठी हिंदूह्रदयसम्राट अशी राहिली आहे ... Read More\nBalasaheb ThackerayShiv Senaबाळासाहेब ठाकरेशिवसेना\nरक्ताने शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटण्याची सिल्व्हर ज्युबली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनेत्याप्रती आदरभाव असतोच, कित्येकांची तर देवाइतकीच नेत्यावरही श्रद्धा असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे नाशिकमधील एक सामान्य शिवसैनिक विजय गवारे दरवर्षी त्यांचे चित्र स्वत:च्या रक्ताने तयार करून त्यांना भेट देण्याचा अ ... Read More\nShiv SenaBalasaheb Thackerayशिवसेनाबाळासाहेब ठाकरे\nत्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउभ्या महाराष्ट्राला पोरकं करुन गेलेल्या बाळासाहेब ठाकरे नामक वाघाची ही जयंती आणि त्यानिमित्त त्यांचा जीवनप्रवास. ... Read More\nBalasaheb ThackerayShiv SenaMumbaiMaharashtraबाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबईमहाराष्ट्र\n'शिवबंधन'नंतर शिवसैनिकांसाठी आता 'वाघाची अंगठी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ... Read More\nShiv SenaUddhav ThackerayBalasaheb Thackerayशिवसेनाउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरे\nमंगळवारी रंगांनी न्हाऊन निघणार काळा तलाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंगळवार दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कल्याणच्या इतिहासात नवी नोंद होणार आहे. कल्याण शहरात प्रथमच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कल्याणच्या काळा तलावाच्या दुतर्फा आपल्या कुंचल्यातून रंग भरणार आहेत. ... Read More\nजयंती विशेषः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या खणखणीत गर्जना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBalasaheb ThackerayShiv Senaबाळासाहेब ठाकरेशिवसेना\nहिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही काही 'मार्मिक' व्यंगचित्रं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBalasaheb ThackerayShiv SenaMumbaiCartoonistबाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबईव्यंगचित्रकार\nलोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेबांचा पुतळा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBalasaheb ThackeraylonavalaLonavla Wax Museumबाळासाहेब ठाकरेलोणावळालोणावला वॅक्स म्युझियम\nहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त साकारली रांगोळी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लालबागमधील गणेश गल्ली येथे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिकृती असलेली रांगोळी साकारण्यात आली आहे. (व्हिडिओ - सुशील कदम) ... Read More\nबाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, यानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान विशेष बसगाड्यांचीही सोय करण्यात आली आहे. ... Read More\nBalasaheb ThackerayUddhav ThackerayShiv Senaबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेना\nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/shrisukta/", "date_download": "2018-04-21T05:20:09Z", "digest": "sha1:KEQDXZ4T4LPCQHSZQBITSAHD7GYZCDYU", "length": 13237, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "श्रीसूक्त | ShriSukta", "raw_content": "\n॥ अथ श्री सूक्तप्रारंभ ॥\nश्रीगणेशाय नमः ॥ अथ श्रीमहालक्ष्म्यै नमः ॥ हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनंदकर्दम चिक्लीतेंदिरासुताऋषयः ॥ श्रीरग्निश्वेत्युभे देवते ॥ आद्यास्तिस्त्रोऽनुष्टुभः ॥ चतुर्थी बृहती ॥ पंचमीषष्ठ्यौ त्रिष्टुभौ ॥ ततोऽष्टावनुष्टुभः ॥ अंत्याप्रस्तारपंक्तिः ॥ जपे विनियोगः ॥ हरिः ॐ ॥\nहिर॑ण्यवर्णां॒हरि॑णीं सु॒वर्ण॑रज॒तस्त्र॑जाम ॥ चं॒द्रांहि॒रण्म॑यींल॒क्ष्मींजा॒तवे॑दोम॒ आव॑ह ॥ तांम॒आव॑हजातवेदोल॒क्ष्मीमन॑पगा॒मिनी॑म ॥ यस्यां॒हिर॑ण्यंविं॒देयं॒गामश्व॒ंपुरु॑षान॒हम ॥ अ॒श्व॒पू॒र्वा र॑थम॒ध्यांह॒स्तिना॑दप्र॒बोधि॑नीम ॥ श्रियं॑दे॒वीमुप॑ह्वाये॒ श्रीर्मा॑दे॒वी जु॑षताम ॥ कां॒सो॒स्मि॒तांहिर॑ण्यप्रा॒कारा॑ मा॒र्द्रांज्वलं॑तींतृ॒प्तांत॒र्पयं॑तीम ॥ प॒द्मे॒स्थि॒तांप॒द्मव॑र्णां॒ता मि॒होप॑ह्वाये॒श्रिय॑म ॥ चं॒द्राप्र॑भा॒सांय॒शसा॒ज्वलं॑तीं॒श्रियं॑ लो॒केदे॒वजु॑ष्टामुदा॒राम ॥ तांप॒द्मिनी॑मीं॒शर॑णम॒हंप्रप॑ द्येऽल॒क्ष्मीर्मे॑नश्यतां॒त्वांवृ॑णे ॥१॥\nआ॒दि॒त्यव॑र्णे॒तप॒ सोधि॑जा॒तोवन॒स्पति॒स्तव॒वृ॒क्षोथबि॒ल्बः ॥ तस्य॒फला॑नि॒तप॒सानु॑दंतुमा॒यांत॑रा॒याश्व॑बा॒ह्याअ॒लक्ष्मीः ॥ उपै॑तु॒मांदे॑वस॒खःकी॒र्तिश्व॒मणि॑नास॒ह ॥ प्रा॒दु॒र्भू॒तोसु॑राष्ट्रे॒ स्मिन्की॒र्तिमृ॑द्धिंद॒दातु॑मे ॥ क्षुत्पि॑पा॒साम॑लांज्ये॒ष्ठामल॒क्ष्मींना॑शया॒म्यह॑म ॥ अभू॑ति॒मस॑मृद्धिं॒चसर्वां॒निर्णु॑दमे॒गृहा॑त ॥ गंध॑द्दा॒रांदु॑ध॒र्षानि॒त्यपु॑ष्टांकरी॒षिणी॑म ॥ ई॒श्व॒रींसर्व॑भूता॒नांतामि॒होप॑ह्वाये॒श्रीय॑म ॥ मन॑स॒ःकाम॒माकू॑तिंवा॒चःस॒त्यम॑शीमहि ॥ प॒शूनांरूप॑मन्न॒स्यमयि॒ श्रीःश्र॑यतां॒यशाः॑ ॥२॥\nकर्द॑मे॒नप्र॑जाभू॒ताम॒यिसं॑भव॒ कर्द॑म ॥ श्रियं॑वा॒सय॑मेकु॒लेमातरं॑पद्म॒मालि॑नीम ॥ आप॑ःस्त्र॒जंतु॑स्निग्धा॒निचि॒क्लीत॑वस॒मेगृ॑हे ॥ निच॑दे॒वींमा॒तरं॒श्रीयं॑व॒सय॑मेकु॒ले ॥ आ॒र्द्रांपुषकरि॑णींपु॒ष्टिंपि॒ङ्गलां॑पद्म॒मालि॑नीम ॥ च॒न्द्रांहि॒रण्म॑यींलक्ष्मी॒ंजात॑वेदोम॒ आव॑ह ॥ आ॒र्द्राय॒ःकरिंणींय॒ष्टिंसु॒र्णांहिम॒मालि॑नीम ॥ सूर्यां॑हि॒रण्म॑यींल॒क्ष्मींजात॑वेदोम॒आव॑ह ॥ तांम॒आव॑ह जातवेदोल॒क्ष्मीमन॑पन्गा॒मिनींम ॥ यस्यां॒हिर॑ण्यं॒प्रभू॑तं॒ गावो॑द॒स्योश्वा॑न्‌विं॒देयं॒पुरु॑षान॒हम ॥३॥\nयःशुचि॒ःप्रय॑तोभू॒त्वाजु॒हुया॑दाज्य॒मन्व॑हम ॥ श्रिय॑ःपं॒चद॑शर्च॒चश्री॒काम॑ःसत॒तंज॑पेत ॥ प॒द्मा॒न॒नेप॑द्मऊ॒रूप॒द्माक्षि॑पद्म॒संभ॑वे ॥ तन्मे॑भ॒जसिंपद्मा॒क्षिये॒नसौ॑ख्यंल॒भाम्प॑हम ॥ अ॒श्व॒दायै॑गोदा॒यैध॒नदा॑यैम॒हाध॑ने ॥ धनं॑मे॒लभ॑तांदे॒वि स॒र्वका॑मांश्व॒देहिंमे ॥ पद्मा॑न॒नेप॑द्म॒विप॑द्मप॒त्रेपद्म॑प्रिये॒पद्म॒दला॑यता॒क्षि ॥ विश्व॑प्रिये॒विश्वमनो॑मुकू॒ले॒त्वत्पा॑द द॒द्मंमयि॒संनिंधत्स्व ॥ पुत्र॑पौ॒त्रंध॑नंधा॒न्यंह॒स्त्यश्वा॑दि ग॒वेर॑थम ॥ प्र॒जा॒नांभव॑सीमा॒ता॒आ॒युष्मं॑तंक॒रोतु॑मे ॥ धन॑म॒झिर्ध॑नं॒सूर्यो॑धनं॒वसु॑ः ॥ धन॒मिंद्रो॒बृह॒स्पति॒र्वरु॑णं॒धन॒मस्तु॑ते ॥वैन॑तेय॒सोमं॑पिब॒सोमं॑पिबतुवृत्र॒हा ॥ सोमं॒धन॑स्यसो॒मिनो॒मह्यं॒ददा॑तुसो॒मिन॑ः ॥ नक्रोधो॒नच॑मात्सर्यन॒लोभो॑नाशु॒भाम॑तिः ॥ भवं॑ति॒कृत॑पुण्या॒नां॒भा॒क्तानां॑श्रीसू॑क्तंज॒पेत ॥ सरसिजनिलये सरो॑जह॒स्तेधवलतरांशुकगं॒धमा॑ल्यासो॒भे ॥ भगवैत हरिव॒ल्लभे॑मनोज्ञेभुवनभूतिकरिप्र॑सीदम॒ह्यम ॥ लक्ष्मींप्रि॒यस॒खींदे॒वींन॒माम्य॑च्युत॒वल्ल॑भाम म॒हा॒ल॒क्ष्मीच॑वि॒द्महे॑विष्णुप॒त्नीच॑धीमहि ॥ तन्नो॑लक्ष्मीःप्रचो॒दया॑त ॥ श्रीवर्च॑स्व॒मायु॑ष्य॒मारो॑ग्य॒मावि॑धा॒च्छोभ॑मानंमही॒यते॑ ॥ धा॒न्यंध॒नंप॒शुंब॒हुपु॑त्रला॒भंश॒तसं॑वत्स॒रंदी॒र्घमायुः॑ ॥\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in संस्कृती and tagged देवपूजा, श्रीसूक्त, स्तोत्र on ऑगस्ट 6, 2010 by प्रशासक.\n← श्रीपुरुषसूक्त ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-04-21T06:10:29Z", "digest": "sha1:JUGEVTNMH5QFIEXANLMLSSCBC22VG4TL", "length": 3881, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू. १०० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.पू. १०० मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स.पू. १००\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/hingoli/hingoli-district-consumer-forum-orders-insurance-company-compensation-against-mobile-lost-case/", "date_download": "2018-04-21T05:32:35Z", "digest": "sha1:IYUIO25KK4V5B5O6R5FVYVWWZP35SKMM", "length": 26783, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hingoli District Consumer Forum Orders Insurance Company For Compensation Against Mobile Lost Case | हिंगोली जिल्हा ग्राहक मंचचा विमा कंपनीस भरपाई देण्याचे आदेश; मोबाईल चोरी प्रकरणात झटकले होते हात | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\nहिंगोली जिल्हा ग्राहक मंचचा विमा कंपनीस भरपाई देण्याचे आदेश; मोबाईल चोरी प्रकरणात झटकले होते हात\nविमा उतरविलेला मोबाईल चोरीस गेल्यानंतर ग्राहकाचा दावा फेटाळणा-या विमा कंपनीस जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला. मोबाईल अथवा त्याची किंमत या दोन्हीपैकी एक अदा करण्यास आदेशित केले.\nहिंगोली : विमा उतरविलेला मोबाईल चोरीस गेल्यानंतर ग्राहकाचा दावा फेटाळणा-या विमा कंपनीस जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला. मोबाईल अथवा त्याची किंमत या दोन्हीपैकी एक अदा करण्यास आदेशित केले. या प्रकरणात ग्राहक मंचने संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करून तक्रारदारास सदरील मोबाईलची किंमत ५६ हजार रुपये अथवा त्या कंपनीचा तोच मोबाईल देण्याचा आदेश दिला. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी १ हजार व तक्रार खर्चापोटी ५०० रुपये अशी एकूण ५७ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई ग्राहकास अदा करावी, असा आदेश दिला.\nतक्रारदार दीपक अमोल शेळके रा. अष्टविनायक नगर यांनी यांनी शहरातून नामांकित कंपनीचा ५६००० किंमतीच्या मोबाईल विकत घेतला. मोबाईलवर सिस्का गॅजेट सेक्युअर या विमा कंपनीचा विमाही उतरविला होता.\nसदर विमा उतरवितेवेळेस नुकसान, चोरी किंवा हरविल्यास संपूर्ण रक्कम विमा कंपनी देईल, असा विमा काढला होता. तक्रारदारांचा २८ सप्टेंबर २०१६ रोजी मोबाईल चोरीस गेला. तक्रारदाराने याबाबत विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता. परंतु सदर कंपनीने तो फेटाळला. त्यामुळे तक्रारदाराने अ‍ॅड. अमोल जाधव यांच्यामार्फत विमा कंपनी व मोबाईल दुकानदाराविरूद्ध नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यावरून मंचच्या अध्यक्षा ए.जी. सातपुते व सदस्य गे.ह. राठोड यांच्यासमक्ष प्रकरण चालले.\nग्राहक मंचने संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करून तक्रारदारास सदरील मोबाईलची किंमत ५६ हजार रुपये अथवा त्या कंपनीचा तोच मोबाईल देण्याचा आदेश दिला. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी १ हजार व तक्रार खर्चापोटी ५०० रुपये अशी एकूण ५७ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई ग्राहकास अदा करावी, असा आदेश दिला. तीस दिवसांत रक्कम किंवा मोबाईल न दिल्यास सहा टक्के व्याजदर लावण्याचे आदेशित केले.प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार मार्फत अ‍ॅड. अमोल एम. जाधव यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. एम.एन. कदम व अ‍ॅड. उमेश पाटील व अ‍ॅड. सतीश पठाडे यांनी सहकार्य केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n स्मार्टफोन चा पॅटर्न लॉक विसरलात \nअ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक\nपोलिसांचे दुर्लक्ष : पादचाºयांच्या हातातील मोबाइल हिसकाविण्याचे प्रकार मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे\n#Welcome 2018 : नवीन वर्षात लाँच होतील, असे काही स्मार्टफोन्स \nडोन्ट वरी : स्मार्टफोनवरून फाइल्स डिलीट झाल्या \nहिंगोली-परभणी एसटीत जुने तिकीट देऊन वाहकाने केली प्रवाशाची फसवणूक\n७६ बेवारस वाहनांचा लिलाव\nमराठवाड्याच्या विकासासाठी दोघेही लढत राहू\nनानासाहेब देशमुख योजनेत २४० गावांची केली निवड\nकृउबात साडेचार हजार क्विंटल हळदीची आवक\nकारच्या काचा फोडल्या; इसमावर गुन्हा दाखल\nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/01/12/due-to-sleeping-in-the-air-conditioned-room-the-side-effects-on-the-body/", "date_download": "2018-04-21T05:34:33Z", "digest": "sha1:EUK4JVA5RRWQTXT2SBV5UCA67TMZQP5V", "length": 11576, "nlines": 114, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वातानुकुलीत खोलीमध्ये झोपल्याने शरीरावर होतात हे दुष्परिणाम - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\n९ वर्षांची मुस्कान चालवते गरीब मुलांसाठी बाल पुस्तकालय\nवातानुकुलीत खोलीमध्ये झोपल्याने शरीरावर होतात हे दुष्परिणाम\nएकदा उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले, की सर्वप्रथम चालू होतात घरामधील किंवा ऑफिसमधील पंखे. त्यानंतर जसजसा उन्हाचा जोर वाद्धात जातो, तसतसे आपण ही पंख्यांवरून वातानुकूलन यंत्रणेला, म्हणजेच ए सी ला जास्त प्राधान्य देऊ लागतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दिवसा गरमी होत असली, तरी रात्री मात्र उकाड्याचा तडाखा काहीसा कमी जाणवतो. मात्र एकदा का एप्रिल-मे महिन्यांचे दिवस आले, की रात्री देखील उकाडा कमी होत नाही, अश्यावेळी झोपताना देखील ए सी चा वापर करण्याशिवाय पर्याय उरत नाही.\nरात्री जर तुम्ही वातानुकुलीत खोलीमध्ये झोपत असाल, तर त्याचे शरीरावर होणारे काही दुष्परिणाम तुम्ही लक्षात घेणे अगत्याचे आहे. जेव्हा खोलीमधील वातानुकूलन यंत्रणा, म्हणजेच एसी सुरु असतो, तेव्हा खोलीची सर्व दारे, खिडक्या बन करावे लागतात. त्यामुळे ताजी हवा खोलीमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे खोलीमधील हवा खेळती राहत नाही. अश्या वेळी बंद, कोंदट हवेमुळे क्वचित डोकेदुखी, श्वास गुदमरणे असे त्रास होऊ शकतात. तसेच, एसी चालू असताना जर खोलीतील वातावरण गरजेपेक्षा जास्त थंड झाले, तर वारंवार झोपमोड होते.\nवातानुकुलीत यंत्रणेमुळे खोलीमधील हवेतील सर्व आर्द्रता शोषली जाते. परिणामी जास्त काळ वातानुकुलीत खोलीमध्ये राहिल्याने त्वचा कोरडी पडू लागते, तसेच वारंवार तहान लागू शकते. तसेच या खोलीमध्ये ताजी हवा नसल्याने शरीराला सतत थकवा जाणवून शरीर जड वाटू लागते. त्याच बरोबर कधी थंडी वाजून एसी बंद केलाच, तर काही काळाने खोली गरम होऊन परत उकडायला लागते. अश्यावेळी ए सी पुन्हा सुरु करावा लागते. सतत थंड-गरम असे वातावरण राहिल्याने खोलीच्या तापमानामध्ये देखील सतत बदल होत राहतात. ह्या बदलांचा दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतो.\nखोलीमध्ये ए सी सतत चालू असल्याने, व खोलीच्या तापमानातील सततच्या चढ-उतारांमुळे रात्री झोपत असताना पाय दुखू लागणे, हलकी डोकेदुखी सुरु होणे, अचानक स्नायू आखडणे, किंवा त्यांमध्ये क्रॅम्पस् येणे अश्या तक्रारी देखील उद्भवू शकतात. ह्या तक्रारी टाळण्याकरिता आपण झोपणार असू त्या खोलीमध्ये झोपण्यापूर्वी काही काळ आधी ए सी चालू करावा, व त्यानंतर खोली पुरेशी गार झाल्यानंतर एसी बंद करून खिडक्या उघडून टाकाव्यात.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T06:07:05Z", "digest": "sha1:YZQYDREUQPAYCARUQXM3YC6QVB7B2GTP", "length": 5693, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंतराळ विज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअंतराळ विज्ञान विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nअंतराळ विज्ञान किंवा अंतरिक्ष विज्ञान हे सूर्यमाला, सौर मंडळ, ग्रह गोल, त्यांचे उपग्रह यांचा उगम, अंत आणि त्या ठिकाणी जीवन अस्तित्वात आहे का असल्यास कशा प्रकारचे आहे याचा शोध घेणारे एक शास्त्र आहे.\nया शास्त्रामध्ये पुढील बाबींचा अभ्यास केला जातो:\nअंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१८ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/04/16/mecca-masjid-bomb-blast-all-accused-acquitted/", "date_download": "2018-04-21T05:59:03Z", "digest": "sha1:FMYQISFF4QV5OEU677ZTGAPNIRLFFE3W", "length": 9506, "nlines": 113, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मक्का मशीद स्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदांसह ५ आरोपींची निर्दोष सुटका - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nमक्का मशीद स्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदांसह ५ आरोपींची निर्दोष सुटका\nनवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आज मक्का मशीद प्रकरणी अंतिम निर्णय घोषित करत सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. १८ मे २००७ला येथील मक्का मशीदीवर झालेल्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू व ५८ जण जखमी झाले होते.\nएनआयएच्या नामपल्ली येथील विशेष न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज निकाल घोषित करण्यात आला. १० जणांविरुद्ध या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच आरोपींविरोधी खटल्याचा आज निर्णय देण्यात आला. सर्व आरोपींना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष घोषित केले आहे.\nएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एनआयए विशेष न्यायालयाच्या निर्णयावर असामाधान व्यक्त करत एनआयए तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०११मध्ये सीबीआयकडून हे प्रकरण एनआयएने स्वतः कडे घेतले होते. या प्रकरणी १० जणांवर आरोप दाखल करण्यात आले होते. किंबहुना यापैकी पाच जणांना अटक करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला. पाच आरोपींमध्ये देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद, भरत मोहनलाल रतेश्वर व राजेंद्र चौधरी यांचा समावेश होता. इतर दोन आरोपी संदीप डांगे व रामचंद्र कलसंग्रा फरार होते. तर सुनील जोशी या मध्य प्रदेशमधील आरोपीची तपासादरम्यान हत्या करण्यात आली होती.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253976:2012-10-05-17-01-39&catid=401:2012-01-20-09-48-58&Itemid=405", "date_download": "2018-04-21T05:43:15Z", "digest": "sha1:43ERBARB6D4OV5JF6JPKICL64LMMZ43O", "length": 30109, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रुजुवात : स्वल्पविराम, विसर्ग, उद्गारवाचक..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> रुजुवात >> रुजुवात : स्वल्पविराम, विसर्ग, उद्गारवाचक..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरुजुवात : स्वल्पविराम, विसर्ग, उद्गारवाचक..\nमुकुंद संगोराम - शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nभाषा बोलल्यासारखी लिहायची नाही, ही सक्ती आधी मोडली गेली; आता संगणकाच्या सोयी वापरून विरामचिन्हंही कमी होऊ लागली विरामचिन्हांना विरामच मिळणार की काय\nसाधं चार ओळींचं पत्र लिहायचं, तर हल्ली हात थरथरायला लागतात. म्हणजे भाषा येत नाही म्हणून नव्हे, तर आपल्याला येणारी भाषा लिहिताना गडबड होण्याची भीती वाटते म्हणून. व्याकरण ही भाषा बोलणाऱ्यांचा आणि लिहून वापरणाऱ्यांचा प्रांत नसला तरी त्याशिवाय आपण भाषा वापरू शकत नाही. व्याकरण हेच भाषेच्या व्यवस्थेचं दुसरं नाव.\nशाळेत शिक्षक भाषा शिकवतात, म्हणजे धडे वाचून दाखवतात. त्यातल्या अवघड, म्हणजे तोपर्यंत कानावर न पडलेल्या शब्दांचे अर्थ समजावून सांगतात. मग काय समजलंय, ते तपासण्यासाठी प्रश्न विचारतात. अर्थ कळला असेल तर उत्तर लिहिणं सोपं जातं; पण निबंध वगैरे लिहायची वेळ आली की मग पाचावर धारण बसते. जागेपणी सतत वापरत असलेली भाषा अक्राळ-विक्राळ रूप धारण करून समोर उभी ठाकते तेव्हा, तिला शरण जायचं, की तिच्यावर आरूढ व्हायचं ते कळत नाही. एकूण सारीच पंचाईत होते. चार वाक्य सुसंगत लिहायची, तर ही रोजच्या वापरातली अक्षरं भूत बनून नाचायला लागतात आणि मग म्हणायचं काय होतं आणि लिहून काय झालं, याचा मेळ लागत नाही. या सगळ्या अक्षरांच्या मध्येमध्ये कडमडणारी चिन्हं तर डोक्याला वैताग आणतात. तो स्वल्प विराम काय किंवा अर्ध विराम काय, उद्गार चिन्ह काय किंवा अवतरण चिन्ह काय; ही सगळी भुतं ही भाषा लिहिण्याच्या भानगडीत इतकी नाकं खुपसतात की अक्षरांची भाषा आणि भाषेचं व्याकरण हे एक अतिशय जगडव्याळ रूप वाटू लागतं.\nअगदी मराठी भाषा घेऊन बी. ए., एम. ए. झालेल्यांनाही ही चिन्हं किती सतावतात ते त्यांच्या चार ओळी वाचतानाही सहज लक्षात येतं. त्यांचं त्यावर समर्थन असं असतं, की अर्थ तर कळला ना.. अनुस्वार कुठे आहे आणि अर्धविराम का दिला नाही, याला कशाला महत्त्व देता अगदी साठच्या दशकापर्यंत निदान मराठीपुरतं लिहायची भाषा आणि बोलायची भाषा वेगवेगळी होती. भाषेचं लिखित रूप शुद्धतेचा खूप आग्रह धरत असे. ह. ना. आपटे, नाथमाधव यांच्यापासून ते वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्यापर्यंत सगळे लेखक हा शुद्धतेचा पुरेपूर आग्रह धरत. त्यांचं लेखन वाचताना आपण जी भाषा बोलतो ती किती वेगळी आहे, याचा सतत प्रत्यय येतो. (‘कोसला’ कादंबरीनं हे लेखी भाषेचं गणित बदललं. असे लिहिण्याऐवजी असं लिहिणं सर्वसंमत झालं. नंतरच्या काळात सगळ्याच लेखकांनी बोली आणि लिखित भाषेतलं हे अंतर भरपूर कमी करून टाकलं. जसं बोलतो, तसंच लिहिण्याला मग अधिकृतपणे मान्यताही मिळाली. तरीही हे चिन्हांचं गौडबंगाल मात्र तसंच गूढ राहिलं अगदी साठच्या दशकापर्यंत निदान मराठीपुरतं लिहायची भाषा आणि बोलायची भाषा वेगवेगळी होती. भाषेचं लिखित रूप शुद्धतेचा खूप आग्रह धरत असे. ह. ना. आपटे, नाथमाधव यांच्यापासून ते वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्यापर्यंत सगळे लेखक हा शुद्धतेचा पुरेपूर आग्रह धरत. त्यांचं लेखन वाचताना आपण जी भाषा बोलतो ती किती वेगळी आहे, याचा सतत प्रत्यय येतो. (‘कोसला’ कादंबरीनं हे लेखी भाषेचं गणित बदललं. असे लिहिण्याऐवजी असं लिहिणं सर्वसंमत झालं. नंतरच्या काळात सगळ्याच लेखकांनी बोली आणि लिखित भाषेतलं हे अंतर भरपूर कमी करून टाकलं. जसं बोलतो, तसंच लिहिण्याला मग अधिकृतपणे मान्यताही मिळाली. तरीही हे चिन्हांचं गौडबंगाल मात्र तसंच गूढ राहिलं) ‘बोले तैसा लिहे’ ही उक्ती तेव्हा सार्वत्रिक पातळीवर अमान्य केली गेली होती. त्यात सगळी विरामचिन्हे कशी जागच्या जागी नीटनेटकी असत. तेव्हा संवाद लिहिताना ‘‘..’’ अशी दोन उलट आणि सुलट अवतरण चिन्हे (अक्षरांच्या तळाशी समांतर वापरताना हेच चिन्ह स्वल्पविराम असतं आणि ते वरच्या रेषेशी समांतर होताच त्याचं अवतरण होतं.) वापरण्याची पद्धत रूढ होती. आता सगळ्यांनी एकत्र येऊन न ठरवताही त्यातले एकेक अवतरण काढून टाकले आणि ‘..’ असं त्याचं रूप करून टाकलं. पण कोणत्याही शब्दाकडे विशेष लक्ष वेधण्यासाठीही हेच रूप वापरलं जात होतं. आता त्यात सहज सरमिसळ झाली आणि संवादासाठी आणि विशेषत्वासाठी एकच खूण वापरून काम भागवायचं ठरलं.\nतो अर्धविराम तर सतत डोकं खातो. कधी वापरायचा, ते काही केल्या कळत नाही. स्वल्प विराम म्हणजे , हे चिन्ह आणि अर्धविराम म्हणजे ; हे चिन्ह. या दोन्हीच्यामध्ये आणखी एक विसर्ग म्हणजे : हे चिन्ह. त्याचा अर्थच बहुतेकवेळा कळत नाही. म्हणजे हे चिन्ह कधी वापरायचं, कशासाठी वापरायचं तेच लक्षात येत नाही. जोडरेघेचं म्हणजे इंग्रजीत ज्याला डॅश म्हणतात ते - हे चिन्ह तर इतकं फसवं आहे की त्याचे काय करायचं असा प्रश्न पडावा. स्वल्पविराम तर इतका फसवा की तो कोणत्या शब्दाच्या आधी असायला हवा, याबद्दल सतत संभ्रमावस्था असते. मग कधीही स्वल्पविराम, कोठेही उद्गारवाचक आणि केव्हाही अर्धविराम ठोकून देण्याची नवी पद्धत रूढ व्हायला लागली. प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक यातला फरकच अनेकांना समजेनासा झाला आहे. मराठीत अक्षराचा जेव्हा अर्धा उच्चार करतात, तेव्हा त्या अक्षराचा ‘पाय मोडण्याची’ पद्धत असते. हा पाय कधी मोडायचा, हे केवळ सवयीनंच समजून घेण्याशिवाय पर्याय नसतो, कारण त्याच्या शास्त्रात घुसलं की डोकं भंजाळून जातं. ‘र’ हे असंच एक अक्षर इतक्या विविध पद्धतीनं वापरलं जातं की त्यामुळे भल्याभल्यांची पंचाईत होते. कार्य या शब्दातही ‘र’ असतो आणि कऱ्हा या नदीच्या नावातही ‘र’ असतो. एकाग्रतेमधल्या ‘र’ चं रुपडं आणखीनच निराळं. या सगळ्यापलीकडे रवी मधली एक सरळमार्गी ‘र’ पुन्हा आपलं दर्शन देतच असतो.\nभाषेतल्या अक्षरांना चिन्हांचं रूप मिळालं, तेव्हाच ती लिहिण्याची काहीएक सर्वमान्य पद्धत निर्माण करण्याची गरज वाटली असणार. ‘अ’ ते ‘ज्ञ’ ही देवनागरीतील किंवा ‘ए’ टू ‘झेड’ ही इंग्रजीतील अक्षरमाला काय; त्यात प्रत्येक अक्षराला स्वत:चं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसतं. ‘व’ किंवा ‘ए’ सारखा एखादा अपवाद सोडला तर प्रत्येक अक्षराला कोणाच्या तरी संगतीनेच अर्थ मिळतो. संवादासाठी निर्माण झालेल्या भाषेला लिखित रूप देणारा पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी म्हणून माणसानं मिरवलं खरं; पण गेल्या काही दशकांत या भाषेचं रूप इतक्या झपाटय़ानं बदलू लागलं, की ही सारी चिन्हांची व्यवस्था कोलमडून पडते की काय, अशी शंका यावी. दोन अक्षरांनी एकत्र येणं आणि त्यातून शब्दाची निर्मिती होणं.. या शब्दाला सर्वमान्य अर्थ प्राप्त होणं ही एक व्यवस्था असते. मला जे सांगायचं आहे, ते वाचणाऱ्याला तसंच्या तसं कळणं हा या व्यवस्थेचा पाया आहे. अर्थाचा अनर्थ न होता, होणाऱ्या संवादासाठी लिहिणारा आणि वाचणारा या दोघांनीही ही व्यवस्था आणि तिचे नियम मान्य करण्याची गरज असते. ते अमान्य करायचं ठरवलं की मग आपोआप विसंवादाला जागा मिळते. भाषा जोवर लिहिली जात होती, तोवर म्हणजे अगदी वीस पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत, तिच्या सगळ्या शास्त्राला काही अर्थ होता. त्याबाबत आग्रह (कधीकधी दुराग्रहही.) होता.\nटाइपरायटर आल्यानंतर इंग्रजीनं लिहिण्याच्या बाबतीत कात टाकली नाही, पण संगणकाच्या क्रांतीनंतर या सगळ्या चिन्हांनाच विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली. भाषेतल्या शब्दांचं वजन कमीजास्त करण्याची अद्भुत सोय संगणकानं करून दिली. वाक्यातल्या एखाद्या शब्दाकडे मुद्दाम लक्ष वेधण्यासाठी अवतरण चिन्ह वापरण्याऐवजी तो शब्द ठळक अक्षरात लिहिता येऊ लागला. त्याला वेगळ्या रंगात सादर करणं किंवा त्याची वळणंही बदलणं शक्य होऊ लागलं. मुळात लिहिताना होणारी अक्षरांच्या वळणाची हेळसांड कमी झाली आणि प्रत्येक शब्द कसा सुंदर होऊनच समोर येऊ लागला. (पण हातानं लिहिलेल्या शब्दांच्या वाटावळणांमधून प्रतीत होणारं त्या लेखकाचं व्यक्तिमत्त्व मात्र हरपलं) जोडरेषेला संगणकावर अक्षराच्या तळाशी समांतर असणाऱ्या रेषेचा (इंग्रजीतील अंडरस्कोअर वा अंडर-स्लॅश्ड) पर्याय आला. आपल्याकडे धनादेश लिहिताना आकडय़ांच्या पुढे उभी तिरपी रेघ आणि त्यापुढे जोडरेष मारण्याची पद्धत आहे. संगणकीय भाषेत या उभ्या तिरप्या रेषेला (स्लॅश) फारच महत्त्व प्राप्त झालं. शब्दांपुढच्या तीन टिंबांनी मराठीतली अभिव्यक्ती बदलली आणि जो तो, उठल्यासुटल्या तीन टिंबं मारून आपण कसे लेखकराव आहोत, हे सिद्ध करू लागला. चिन्हांची संख्या काही अक्षरमालेएवढी नाही. अर्धा डझन चिन्हांनी भाषेच्या जंगलात जो धुमाकूळ घालायला सुरुवात केली, त्यानं जंगलातलं प्रत्येक झाड माहीत असणारा वाटाडय़ाही घाबरून गेला. पूर्ण विरामाला पर्यायच नसल्यानं तो दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण हे अर्धविराम, विसर्ग, उद्गारवाचक आणि अवतरणं यांनी मात्र भाषेच्या वापराबद्दल दडपण निर्माण करायला सुरुवात केली. गणितातली प्रमेय सोडवताना किंवा वर्गमूळ काढताना जसा घाम येतो, तसंच या चिन्हांमुळेही होतं. हे चिन्हांचं ‘अर्थवाही’ जग समजून घेण्याची गरज कुणाला वाटत नाही. शाळेतल्या चिमुकल्या जगात ते समजावून सांगू शकतील असे शिक्षक आता फार राहिलेले नाहीत. ज्यांना त्याबद्दल तळमळ आहे, त्यांचं ऐकायची कुणाची तयारी नाही. चिन्ह विराम हे तर भाषेचं भविष्य नसेल\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/fried-fish/", "date_download": "2018-04-21T05:49:23Z", "digest": "sha1:MCJIOJFKEQFNRMXSN6WV7R7U4DAKGUMA", "length": 6496, "nlines": 152, "source_domain": "www.marathimati.net", "title": "फ्राइड फिश | Fried Fish", "raw_content": "\n६७५ ग्रा. कोड माशाचे तुकडे\n१ मोठा चमचा लिंबाचा रस\n१ चमचा लसणाचा गोळा\n१ चमचा सुखी लाल मिरची पावडर\n१॥ चमचा गरम मसाला\n२ मोठे चमचे कोथंबीर\n२ मोठे चमचे कॉर्नफ्लो्वर\nमाश्यांच्या तुकड्यांना थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, मिठ, लसूण, गरम मसाला, लाल मिरची चुरा आणि कोथंबीर ग्राईन्डर मध्ये बारीक करावी. माश्यांच्या तुकड्यांना फ्रिजमधून काढून एका पेल्यात ठेवावे. त्यावर वाटलेला मसाला तसेच कॉर्नफ्लोर टाकून व्यवस्थित एकत्र करावे. एका कढईत तेल गरम करावे आणि माश्याचे तुकड्यावर मसाला व कॉर्नफ्लोर लावून पकोडे प्रमाणे तळून घ्यावे. हिरवी चटणी व पराठ्याबरोबर गरम-गरम खावे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in मांसाहारी पदार्थ and tagged कॉर्नफ्लो्वर, टोमॅटो, पाककला, पाककृती, फिश, मांसाहारी पदार्थ, मासा on जानेवारी 3, 2011 by संपादक.\n← चिंचेचे सरबत खरा दागिना →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/technical-rush-kopar-station-vangani-24-hours-later-central-railway-track/", "date_download": "2018-04-21T05:42:17Z", "digest": "sha1:7CKOQR5DU3SOI2P6E7K5HFJDULUPVYYU", "length": 26778, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Technical Rush Of Kopar Station With Vangani: 24 Hours Later On Central Railway Track | वांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळ : २४ तासांनंतर मध्य रेल्वे रुळावर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\nवांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळ : २४ तासांनंतर मध्य रेल्वे रुळावर\nवांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळत्मुळे मध्य रेल्वेचे कल्याण-कर्जत वेळापत्रक सपशेल कोलडमले होते. मात्र शनिवारी पहाटेपासून लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या वेळापत्राकानूसार धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.\nठळक मुद्देइंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी घडली शुक्रवारी दिवसभर मध्य रेल्वेचा घोळ सुरु होतामध्यरात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेचा गोंधळ सुरु होता\nडोंबिवली: वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान म्हशीला धडक दिल्याने इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे मध्य रेल्वेचे कल्याण-कर्जत वेळापत्रक सपशेल कोलडमले. त्यातच संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिवा-कल्याण मार्गावर लोकल सेवा पाऊण तास विलंबाने धावली. मध्यरात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेचा गोंधळ सुरु होता. शनिवारी पहाटेपासून मात्र लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या वेळापत्राकानूसार धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.\nशुक्रवारी दिवसभर मध्य रेल्वेचा घोळ सुरु होता, ट्रान्स हार्बर मार्गावरही ऐरोली स्थानकादरम्यान गोंधळ होता, पण शनिवारी गाड्या वेळेत होत्या. शासकीय कार्यालयांना शुक्रवारी इदनिमित्त सुटी होती, परंतू अन्य खासगी कंपन्यांना मात्र सुट्या नसल्याने त्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी कामावर जातांना आणि पुन्हा परतीच्या प्रवासात विशेषत: धीम्या डाऊन मार्गावरील प्रवासाला पाऊण तास विलंबाने झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अनेक प्रवाशांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त करणारे संदेश पाठवले, तर काहींनी संताप व्यक्त केला. शनिवारी रेल्वे सुरळीत असल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nडोंबिवलीतील आयरे गाव विभागातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरलाकॉंग्रेस नेते रवी पाटील यांची तक्रार\nडोंबिवलीत महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्रासाठी निवडले ३६ रस्त्यांसह २०० जागांचा आराखडा\nडोंबिवलीत पी अँड टी कॉलनीतल्या रहिवाश्यांचा टाहो :टँकर नको आमच्या घरातील नळाला पाणी द्या\nशासनाचा पुरस्कार विकणे आहे: दिव्यांगाचा टाहो,पुनर्वसनासाठी पत्नी समवेत छेडले आमरण उपोषण\nकल्याण-डोंबिवलीत फेरीवाला कारवाईत दिरंगाई : मनसेचे विरोधी पक्षेनेते मंदार हळबेंची आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस\nबदलापूर भुयारी गटार योजनेच्या कामाचा नगरविकास राज्यमंत्र्यांनी मागविला अहवाल\nठाणेकरांवर १५ टक्के करवाढ; सेनेने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव केला मंजूर\n‘मकोका’ रद्द करण्यासाठी इक्बाल कासकरची याचिका\nबांगलादेशी घुसखोरांजवळ आढळली मतदार ओळखपत्रे; ठाणे पोलिसांची कारवाई\nएफडीएने नष्ट केला २० कोटींचा गुटखा; वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर\nरिक्षाचालकाचा प्रवाशावर प्राणघातक हल्ला\nसमाजकार्यासाठी झिंगूबाईंची वाटचाल, न्यूयॉर्कमधील फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन पुरस्काराने सन्मानित\nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathinovels.net/2009/10/marathmoli-katha-madhurani-ch-46.html", "date_download": "2018-04-21T06:05:11Z", "digest": "sha1:CBAZKPW4WNUZH4YX5RQMXS6MY63XMQ6Q", "length": 11445, "nlines": 112, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathmoli katha - Madhurani - CH-46 बेचैनी", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nआधीचे दोन दिवस रात्री गणेशला बिलकुल झोप आली नव्हती. सोमवारची रात्रसुध्दा अशीच बेचैन अवस्थेत न झोपता नुसती कड बदलविण्यात निघून गेली.\nआता तर हे प्रकरण संपलं...\nजास्त फसण्याच्या आधीच आपल्याला मधुराणीच्या चारीत्र्याची जाणीव झाली....\nत्यातल्या त्यात सौम्य शब्द तो शोधत होता.\nआता तर आपल्याला मोकळं मोकळं वाटायला पाहिजे...\nमधुराणीच्या जाळ्यातून सुटल्याची मुक्तता आपल्याला जाणवायला पाहिजे...\nमग ही बेचैनी कशाची...\nगणेशला काही कोडे उलगडत नव्हते...\nसकाळी उठून अंघोळ वैगेरे केली. तीन दिवसांची वाढलेली दाढी करून घेतली. बॅगमधून धूतलेले इस्त्रीचे कपडे काढले. गणेशला कशातच उत्साह वाटत नव्हता.\nकपडे चढवून रात्रीच भरुन ठेवलेली बॅग काढली. सारजाबाईला कालच सांगितले होते. त्यामुळे आज पुन्हा सांगण्याचा प्रश्नच नव्हता. बॅग घेऊन तो बाहेर पडला. बाहेरुन दाराला कुलूप लावले. कुलूप लावतांना त्याने मनाशी पक्के ठरविले\nआता मधुराणीच्या दुकानाकडे लक्ष न देता सरळ बस स्टॉपवर जायचे...\nवाटू दे तिला काय वाटणार आहे ते...\nएवढ आपल्याला फसविल्यानंतर आपण तरी तिच्या मनाची काय परवा करावी...\nकुलूप लावून तो वळला आणि पायात काही बळ नसल्याप्रमाणे क्षीण पावलांनी चालू लागला. पण हे काय तो आपसूकच मधुराणीच्या दुकानाकडे चालू लागला होता.\n\" काय गणेशराव दोन तीन दिस झाले दिसलेच नाय\" मधुराणी त्याला दुकानाकडे येत असलेलं पाहून म्हणाली.\n\" काय बिमार पडला होता की काय\n\" हो जरा तब्येत बरी नव्हती...\"\n\" मंग काय हे बॅग घेऊन तालूक्याला चालला की काय\"\nगणेशला एक गोष्ट आता लक्षात आली होती की इने आपल्या बायकोबद्दल कधीच आपल्याशी एक शब्दसुद्धा विचारला नव्हता. की कधी थट्टा केली होती.\n\" हो जरा जाऊन यावं म्हणतो...\"\n\" हे मात्र बरं झालं .. आमचंही बरंच सामान संपलं अन् तुमी पण तालूक्याला चालला...\"\nगणेश काहीच बोलला नाही.\n\" हे घ्या लिस्ट मी विलासकडून लिहून घेतली हाय बगा... म्हटलं लिहायचाबी तरास तुमाला का द्यावा\" तिने ती लिस्ट त्याच्या पुढ्यात धरली.\nत्याने आपसूकच ती लिस्ट घेऊन आपल्या खिशात ठेवली आणि जाण्यासाठी वळला.\n\" आवो हे काय... सामान कसं आणाल ... हा बारदाणाबी घ्या की...\" मधुराणीने थैली ज्यात पोते टाकले होते ते गणेशच्या समोर धरले.\nगणेशने ती थैली आपल्या हातात घेतली. त्याने ती थैली आपल्या हातात घेताच मधुराणीने आपल्या हाताचा मुलायम स्पर्श त्याच्या हाताला केला.\nगणेशचे रोमांच रोमांच फुलून गेले.\nहाच ...हाच तो स्पर्श...\nत्याचे अवसान जे गळून गेलं होतं ते नाहीसं झालं. त्याच्या अंगात एक नवी स्फूर्ती संचारली.\nत्यानेही दुसरा हात लावण्याचं निमित्त करून तिच्या हाताला स्पर्श केला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले.\nत्याचा सगळा शीण दूर झाला. तो मोठ्या उत्साहाने ती थैली घेऊन बस स्टॉपकडे जाऊ लागला. गल्लीत वळण्याच्या आधी त्याने एकदा वळून मधुराणीकडे बघितले. ती अजूनही त्याच्याकडे पाहून हसत होती.\nतो गलीत वळला आणि मोठे मोठे पावलं टाकीत बस स्टॉपकडे निघाला. त्याला आता जाणीव झाली होती की आता मधुराणीच्या कामगारमाश्यांच्या कळपात अजून एक कामगार माशी सामील झाली होती....\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/national/lokmat-news-bulletin-october-16-important-news-just-one-click/", "date_download": "2018-04-21T05:50:14Z", "digest": "sha1:WSPESE6XSG2OWEAKIH5NPQ3NYADE55TR", "length": 33125, "nlines": 427, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lokmat News Bulletin (October 16) - Important News With Just One Click | लोकमत न्यूज बुलेटिन (16 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\nलोकमत न्यूज बुलेटिन (16 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर\nफेसबुक डेटा चोरीचा वाद काय\nचीनच्या सीमेजवळ उतरलं भारताच्या वायुसेनेचं विमान\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांचं संसदेत आंदोलन\nBudget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nमूर्खपणाचा कळस; धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट\nभारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला.\nभारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला\nजाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद\nकेंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.\n'आर्मी डे परेड'च्या सरावादरम्यान दोरखंड तुटल्याने अपघात\n'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्ली एक अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले.\nप्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला\n26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.\nविराटच्या चाहत्याने केला धक्कादायक प्रकार\nविराट कोहली 5 रन्स करून आऊट झाल्याने नाराज झालेल्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबूलाल बैरवा असं चाहत्याचं नाव ते मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.\nवादग्रस्त विधान :... तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील- प्रकाश आंबेडकर\nभोपाळ, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.\nFodder Scam : लालू प्रसाद यादवांना साडेतीन वर्षांची शिक्षा\nरांची - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली.\n BSF चा POK मध्ये स्ट्राईक, 10 पाकिस्तानी सैनिक ठार\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nअक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा\nवर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेचा उत्साह मुहूर्ताच्या खरेदीने द्विगुणित करीत कोल्हापूरकरांनी सणाचा आनंद लुटला.\nपुण्याचं 'हेरिटेज' कचऱ्याच्या विळख्यात\nपुणे - पुण्याचं नाव घेतलं की शनिवारवाडा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. मात्र पुण्याचं हे वैभव सध्या कचऱ्याच्या विळख्यात असलेलं पाहायला मिळतंय. जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारवाड्या सभोवताली पसरलेल्या अस्वच्छतेचा घेतलेला आढावा.\nIPL 2018: वॉटसनचं वेगवान शतक, ख्रिस गेललाही सोडले मागे\nनाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/12/22/engineer-in-the-day-the-night-driver-the-condition-of-the-it-technicians-of-hyderabad/", "date_download": "2018-04-21T05:35:52Z", "digest": "sha1:MPNONALFQWMIRODVAYSKZZXTR67KLIYI", "length": 9448, "nlines": 114, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दिवसा इंजिनियर, रात्री ड्रायव्हर – हैद्राबादच्या आयटी तंत्रज्ञांची अवस्था - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nघरामध्ये काकड्या लावायच्या असल्यास\nदिवसा इंजिनियर, रात्री ड्रायव्हर – हैद्राबादच्या आयटी तंत्रज्ञांची अवस्था\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादमध्ये संगणक अभियंत्यांना ईएमआयची समस्या भेडसावत आहे. मासिक हप्ते फेडण्यासाठी या अभियंत्यांना दिवसा तंत्रज्ञांचे तर रात्री कॅब चालविण्याचे काम करावे लागत आहे.\nहैद्राबादमधील आयटी सिटीतील अनेक युवा आयटी तंत्रज्ञांचा हा नवा अवतार आहे. येथील आयटी प्रोफेशनल्स युवांनी मोठ्या संख्येने स्वतःच्या कार विकत घेतल्या आहेत. या कारच्या हप्त्यांचा बोजा त्यांच्या खिशावर पडत आहे. हेच ओझे कमी करण्यासाठी ते कॅब अॅग्रेगेटर बनत आहेत. स्थानिक माहितगारांच्या मते, सुमारे 80 टक्के कॅबचालक पार्टटाईम खासगी कार चालवतात.\nविशेष म्हणजे या युवकांना या कामाबाबत काही अडचण वाटत नाही. शिवा नावाच्या संगणक अभियंत्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, की तो दररोज रात्री 3 ते 5 तास कॅब चालवतो. त्यातून त्याला दर महिन्याला 20 हजार रुपयांची कमाई होते. त्याच्या कारचा हप्ता 11 हजार रुपयांचा आहे.\nअशा प्रकारचा ट्रेंड चालू असल्याची गोष्ट ओलाच्या प्रवक्त्यानेही मान्य केली. मात्र स्वतःची गाडी कॅब म्हणून चालविणाऱ्यांचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही, मात्र कॅबची संख्या वाढली असल्याचे या प्रवक्त्याने मान्य केले.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amc.gov.in/ContactUs.html", "date_download": "2018-04-21T05:27:20Z", "digest": "sha1:BYDDPL3TRVUYOFFER452MKNDDAQ64XMH", "length": 11140, "nlines": 400, "source_domain": "amc.gov.in", "title": "Welcome to Ahmednagar Corporation !!!!", "raw_content": "\nप्रभाग अधिकारी प्र.स.क्र. 3\nशाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन\nउप अभियंता, पाणीपुरवठा विभाग\nप्रभाग अधिकारी प्र.स.क्र. १\nप्रभाग अधिकारी प्र.स.क्र. ४\nप्र करमुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी\nस्‍थानिक संस्‍था कर प्रमुख\nस्वीय सहाय्यक मा.उपायुक्त (सा)\nस्वीय सहाय्यक मा.उपायुक्त (कर)\nSTD कोड - ०२४१\nमा. उप महापौर साहेब\nकै. बा. दे. दवाखाना\nSTD कोड - ०२४१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/bjp-expansion-nashik-will-increase-expansion-party-two-wheeler/amp/", "date_download": "2018-04-21T05:22:55Z", "digest": "sha1:OMLX2EKF5264PWWRBJV5U7FKJQ6CLIJH", "length": 7125, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "BJP expansion in Nashik will increase the expansion of party by two-wheeler | नाशिकमध्ये भाजपा विस्तारक करणार आता दुचाकीवरून पक्षाचा विस्तार | Lokmat.com", "raw_content": "\nनाशिकमध्ये भाजपा विस्तारक करणार आता दुचाकीवरून पक्षाचा विस्तार\nराज्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी भाजपाने विस्तारकांकडे जबाबदारी दिली आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.\nनाशिक : भाजपाची सर्वच विधानसभा विधानक्षेत्रात पाळेमुळे घट्ट करण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेअंर्तगत राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात विस्तारक नियुक्त करण्यात आले असून, त्यात नाशिक जिल्ह्यात पंधरा पूर्णवेळ कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत, एक वर्षे घरदार सोडून फक्त पक्ष संघटनावर भर देण्यासाठी या कार्यकर्त्यांना दुचाकी देण्यात आल्या आहेत. दीनदयाळ उपाध्याय यांनी पक्ष विस्तारासाठी घरादाराचा त्याग केला होता. त्यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी योगदान दिले आहे. त्याच धर्तीवर राज्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी भाजपाने विस्तारकांकडे जबाबदारी दिली आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातही पक्षासाठी सहा महिने ते वर्षभर पूर्णवेळ देणा-या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध मतदारसंघासाठी प्रचारक कार्य करीत असून, पक्षाने बुथरचना करताना तो पक्षातील कार्यकर्ता आहे काय, खरोखरीच कोणाची नियुक्ती आहे काय अशा अनेक बाबींची पडताळणी करताना स्थानिक राजकारण, पक्षाची स्थिती, सामजिक समस्या, अशा मुद्द्यांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत विस्तरकांना दुचाकी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुचाकीचे वाटप करण्यात आले आहे. मोबाइलवर कंट्रोल विस्तारक म्हणून काम करणा-या कार्यकर्त्यांना अ‍ॅँड्रॉइड मोबाइल देण्यात आले असून, त्या माध्यमांतून त्यांचा कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये आहे. भाजपा महाराष्ट्र हे अ‍ॅप प्रचारकांच्या मोबाइलमध्ये असून, त्यात असलेल्या बुथ प्रमुख आणि अन्य बुथ कार्यकर्त्यांची यादी, त्यांचे ओटीपी अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.\nमराठवाड्याच्या विकासासाठी दोघेही लढत राहू\nकामाप्रती निष्ठा हे लष्कराचे ब्रीद\nउड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांचे अतिक्र मण\nराजापुरात उज्ज्वला दिनानिमित्त चर्चासत्र\nआदिवासींनी हक्कासाठी एकत्रित यावे\nनाशिकरोड प्रभाग सभापती : पंडित आवारे बिनविरोध\nसिडको प्रभाग सभापती : सेनेच्या बडगुजर बिनविरोध\nसातपूर प्रभाग सभापतीमनसेचे शेवरे बिनविरोध\nजुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन उत्साहात\nलघुउद्योगाचे कारखाने केव्हा हटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/04/16/sudhir-mungantiwar-asked-for-the-meeting-of-uddhav-thackeray/", "date_download": "2018-04-21T05:55:39Z", "digest": "sha1:CGGGNHZ7DCP3VGEKSO3IB6NBLMP2LLOE", "length": 8709, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nडॉग वॉकर : किरकोळ पण चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय\nनवर्‍याला मारहाण करणार्‍या महिलात भारत तीन नंबरवर\nसुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ\nमुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सत्तेतील विरोधक शिवसेना आणि भाजपचे पॅचअप होणार का, सध्या याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण आज संध्याकाळी मातोश्रीवर भाजप नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता असून युतीच्या प्रस्तावावर या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.\nभाजप आणि शिवसेनेतील युतीसाठी आगामी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून हालचाली सुरु झाल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप भेट निश्चित झाली नाही. भेटीसाठी उद्धव ठाकरेंकडून वेळ दिला गेल्यास, संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांचीही भेट होईल. त्यामुळे भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T06:08:10Z", "digest": "sha1:XYY5HSPB42HRFYMD2CCDRDRZ3C34ZKID", "length": 16712, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विपस्सना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविपस्सना (संस्कृत: विपश्यना) (शब्दश: अर्थ - दृष्टी) ही अध्यात्मातल्या श्रमण मार्गातील एक साधनापद्धती आहे. विपस्सनेला मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणतात. भगवान बुद्ध हे महान मनोवैज्ञानिक आणि त्यांनी ही विपस्सना विधि शोधून काढलेली आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत ध्यानावरच विशेष भर दिला आहे.\nविपस्सना ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी आणि तितकीच अवघड असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सुख आणि मन:शांती मिळवून देणारी तर्कसंगत अशी साधना आहे. या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तींचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक समस्या दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुद्धा घडून येतो.\nही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या म्यानमारात मागील दोन हजारांवर वर्षांपासून परम परिशुद्ध स्वरूपात जतन करण्यात आली. सत्यनारायन गोयंका गुरुजी यांनी ही विधी म्यानमारमधून भारत देशात आणून नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील आणि जगातील इतर अनेक ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवली जात आहे. ही साधना सर्वांसाठी कल्याणाचे कारण बनत आहे.\nविपश्यना शिबिरात पहिला अभ्यास आनापानसतीचा (श्वासा चे निरीक्षण) व दुसरा विपश्यना (स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्‍या संवेदनाचे निरीक्षण) आणि तिसरी मंगल मैत्री (विश्वातल्या सर्व प्राण्यांप्रति मंगल भाव करणे) शिकवले जाते.\nआनापानसती विपश्यनाचा प्रारंभीक भाग आहे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. म्हणून या शिबिरात सुरुवातीला आनापानसती शिकवून मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि सराव केल्या जाते. हा अभ्यास विपश्यना साधनेची पूर्वतयारीच असते. आन म्हणजे अश्वास, अपान म्हणजे प्रश्वास व सती म्हणजे सजगता. म्हणजेच येणार्‍या व जाणार्‍या श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणजेच या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते.\nविपश्यनाला पाली भाषेत विपस्सना म्हटले जाते. त्यात वि आणि पस्सना असे दोन शब्द आहेत. वि म्हणजे विशेष रुपाने आणि पस्सना म्हणजे जाणणे, पाहणे किवा अनुभूती घेणे. म्हणजेच जग जसे आहे तसे पाहणे. जगाची वास्तवता समजून घेणे. सर्व बाबींना त्यांच्या मुळ गुण-धर्म-स्वभावात पाहाणे (सत्यदर्शन) म्हणजे विपश्यना. या विधीत आपल्या स्वत:च्या शरीरात उत्पन्न होणार्‍या सर्वसामान्य, नैसर्गिक संवेदनाचे पद्धतशीर व नि:पक्षपातीपणे निरीक्षण केल्या जाते. कारण संवेदनाच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते. विपश्यना करतांना शरीर आणि मनाचे संपूर्ण सत्य अनुभवाच्या पातळीवर समजून घेतल्या जाते. विपश्यनामुळे मनाच्या खोल गाभ्यात बदलांची प्रक्रिया सुरु होते. कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्याने तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. म्हणून विपश्यनेच्या माध्यमातून मनावर संस्कार करण्याचा अभ्यास विपश्यना शिबिरात शिकविले जातात. हा अभ्यास अत्यंत गांभिर्याने, नैसर्गिक वातावरणात आचार्याच्या मार्गदर्शनात भारतात आणि परदेशात वैज्ञानीक पद्धतीने शिकविल्या जाते.\nमन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले तर तो चांगल्या कामात उपयोगी पडू शकतो. तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे *आनापानसतीचा, विपश्यनाचा आणि मंगल मैत्री* चा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने करू शकतात.\nह्या अभ्यासाने आपले जीवन किती अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. या गोष्टीची अनुभूती च्या स्तरावर जाणीव होत असते. म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व प्रज्ञा या गोष्टींचा लाभ होतो.\nसत्याच्या अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत :च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वत:ला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या स्वभावाचे ज्ञान करून आपल्यामधील दोष, विकार नष्ट करता येतात. अंतर्मनातील अंधकार दूर करता येते. निसर्गाचे नियम अनुभवातून समजून घेता येते.\nविपश्यना या विषयावरची पुस्तके[संपादन]\nबुद्धाची विपश्यना (लेखक - लक्ष्मण गायकवाड)\nविपश्यना : काय सत्य काय असत्य (लेखक- एस.डी. पवार) :- ‘विपश्‍यना - काय सत्य, काय असत्य (लेखक- एस.डी. पवार) :- ‘विपश्‍यना - काय सत्य, काय असत्य’ या पुस्तकात विपश्‍यनेच्या मर्यादा लेखक एस. डी. भवार यांनी स्पष्ट केल्या आहेत. विपश्‍यना हा बुद्ध धम्माचा भाग असल्याचं अनेक जण सांगतात. मात्र, हा दावा विविध उदाहरणे देत भवार खोडून काढतात. सत्यनारायण गोयंका विपश्‍यनेबद्दल काय सांगतात, ते सांगून, भवार यांनी त्यांच्याही मताचा प्रतिवाद केला आहे.\nविपश्यना म्हणजे काय,गैरसमज व शंकांचे निरसन (लेखक : अनिल वैद्य,माजी न्यायाधीश)\nह्या पुस्तकात विपश्यनेविषयी पसरलेले गैरसमज लेखकाने खोडले आहे.\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१८ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18448/", "date_download": "2018-04-21T05:53:18Z", "digest": "sha1:AR4IGTQL7RQMFS3QZA22W4UCXGO2OGCV", "length": 3084, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-हाथ तुझा हाथी नव्हता....", "raw_content": "\nहाथ तुझा हाथी नव्हता....\nहाथ तुझा हाथी नव्हता....\nहाथ तुझा हाथी नव्हता....\nहाथ तुझा हाथी नव्हता.\nकाही फरक पड़त नव्हता.\nमरण माझ्या दारी हुभा होता.\nबस तुझा हाथ माझ्या हाथी नव्हता\nडोळ्यातले आश्रु गालावर आले होते.\nरूमाल ही माझे ते पुसले होते.\nमी दूर जाणार म्हणून ते ही आज रुसले होत.\nमनात तुझा दर्प होता.\nहोठात तुझा अभंग होता.\nप्रतेक क्षण जात होता.\nपण हाथात तुझा हाथ नव्हता.\nमरण ही ते हासत होते .\nमाझ्या प्रेमाची खिली ते हूडवत होते.\nउंचावर ते मला न्हेत होते.\nमजला तो शेवटच तुला बग का म्हणत होते.\nतो मला तुझ्या पासून फार दूर न्हेत होते.\nतुला ही हे कळत होते.\nपण तुझ्या होठातून हे शब्द गळत नव्हते.\nहाथ तुझा हाथी नव्हता....\nRe: हाथ तुझा हाथी नव्हता....\nम्हला ही कव्हिथा पार पार हावडली.\nहाथ तुझा हाथी नव्हता....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilmdata.com/", "date_download": "2018-04-21T05:20:52Z", "digest": "sha1:CXCGMEWZYTOEVZF3KC6OTSNSGCUIJUDI", "length": 25643, "nlines": 64, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n‘झिपऱ्या’ २२ जूनला झळकणार\nअरुण साधु यांच्या 'झिपऱ्या' या साहित्य कृतीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट विविध चित्रपट महोत्सवात लक्षवेधक ठरत असतानाच हा चित्रपट २२ जून रोजी प्रदर्शित करण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती रणजीत दरेकर यांची असून दिग्दर्शन व पटकथा केदार वैद्य यांची आहे. या चित्रपटात चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण दरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक खणकर व समीर सामंत यांची गीते असून समीर सप्तीसकर व ट्राॅय अरिफ यांचे संगीत आहे.\n‘हम्पी ‘मधील अभिनयासाठी सोनाली कुलकर्णीला सिटी सिने अवार्ड\nआपल्या मेहनतीने साकारलेल्या भूमिकेला पुरस्कार प्राप्त झाल्याने कलाकाराला स्वाभाविकपणे होणारा आनंद ऐकूणच त्याच्या देहबोलीतून दिसतो. प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'हम्पी ' मधील भूमिकेसाठी सोनाली कुलकर्णीने आपले केस बारीक करणे, चष्मा लावणे असा एकूणच लूक बदलला आणि अभिनयही उत्तम साकारला. या भूमिकेसाठी तिला सिटी सिने अवार्डने सन्मानित करण्यात आले. त्याचा तिला झालेला मनसोक्त आनंद या छायाचित्रातही दिसतोय.\nनेहा खानच्या काही ओलेत्या वगैरे धाडसी दृश्यांमुळे पहिल्याच पोस्टरपासून लक्षवेधक ठरलेला विजय पाटील निर्मित व महेश मांजरेकरने सादर केलेला 'शिकारी ' चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने याचे असून सुब्रत जोशीने या चित्रपटापासून छोट्या पडद्याकडून चित्रपटात पदार्पण केले आहे. मराठी चित्रपटाचा आजचा प्रेक्षक बोल्ड चित्रपट पाह्यला तयार आहे असे महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.\n‘वंटास’ प्रेमकथा ४ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला\n\"वंटास\"या चित्रपटातलं\" टिपूर टिपूर...\" हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुरूकृपा प्रॉडक्शन एंटरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.वंटास ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची...उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करामती कराव्या लागतात,याची ही 'वंटास'गोष्ट आहे.अजय वरपे, स्नेहल साळुंखे,अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक,मृणालिनी रानावरे,मनमोहन माहिमकर,प्रदीप नवले हे कलाकारआहेत.सुदर्शन महामुनीयांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लेखन केलं आहे.हरीश राऊत आणि ज्ञानेश्वर उमक यांनी पटकथा लिहिली आहे.वलय आणि सुदर्शन महामुनी यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे.\n“मी” २० एप्रिलला झळकणार\nस्त्री जन्मा वर होणार्‍या , अत्याचार, अन्याय, दडपण विरोधात संघर्ष करणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या लढ्याची अस्तित्वाची समरगाथा मांडणारा \"मी\" हा चित्रपट २० एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल .या चित्रपटाची प्रस्तुती तजेल फिल्म्स आणि एंटरटेनमेंट यांची आहे . कथा संकलन प्रस्तुतकर्ता : तजेला बगाडे तर दिग्दर्शक नवनीत कौशिक यांचे आहे. संगीत दिग्दर्शक : वरून लिखाते गीते जय अत्रे यांची आहेत. या चित्रपटात नवीन चेहरा शताब्दी तसेच आदित्या देशमुख, कमलेश सावंत,अनंत जोग , मयूर खांडगे, मीना सोनवणे, प्रशांत देशपांडे, भाग्यश्री राणे,मेघा यांच्या भूमिका आहेत.\n‘Once मोअर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nवंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट लवकरच येतोय. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा शोध दिसून येतोय. चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे. धनश्री विनोद पाटील, देवस्व प्रोडक्शन या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.\nअॅपवर प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ हा पहिलाच मराठी चित्रपट\nकॉलेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो.या स्टोरीलाईनवर‘लव्ह लफडे’आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव ही फ्रेश जोडी यामध्ये आहे.दिग्दर्शन सचिन आंबात यांचे आहे.कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे.सुमेध गायकवाड आणि मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या आहे. त्यांच्यासोबत समीर चौघुले,नयन जाधव,अवधूत वाडकर,संजय मोरे,कल्पेश सातपुते,भाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार आहेत.संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांचे संगीत आहे.एचसीसी नेटवर्क या मोबाईल ऍपवर हा चित्रपट प्रदर्शित होणार होईल.\nअक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ‘बोनस ‘चे पोस्टर प्रकाशित\nमराठीत खूपच मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होत असून सणांच्या मुहूर्तावर काही नवीन चित्रपटांचे पोस्टर प्रकाशित होत आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लायन क्राऊन एण्टरटेन्मेंटच्या 'बोनस ' या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. सौरव भावे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात गश्मिर महाजनी व पूजा सावंत अशी जोडी आहे.\n‘न्यूड ‘चे नवीन पोस्टर डिझाईन\nपोस्टर हे रसिकांचा चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड ' या नावापासूनच वेगळेपण असणार्‍या चित्रपटाची अशीच सतत नवीन पोस्टर रसिकांसमोर येत आहेत. स्वतः रवि जाधव जाहिरात क्षेत्रातून चित्रपटाकडे आल्याने या सतत नवीन पोस्टर डिझाईनचे महत्त्व चांगलाच जाणून आहे. 'न्यूड ' चित्रपट २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.\n‘फर्जंद ‘ या ऐतिहासिक चित्रपटात प्रसाद ओक बर्हिजी नाईकच्या भूमिकेत\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकाविणाऱ्या प्रसाद ओकने 'फर्जंद ' या ऐतिहासिक चित्रपटात बर्हिजी नाईक ही व्यक्तिरेखा साकारली असून हा भव्य चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. स्वामी समर्थ मुव्हीजच्या या चित्रपटाची निर्मिती अनिरबान सरकार यांची असून लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. बर्हिजी नाईक हे हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर होते व विविध रुपे घेत.\n\"हा व्हिडीओ पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया वेबसाईट वरील प्रतिक्रिया नोंदणी फॉर्म च्या माध्यमातून नोंदवू शकता. \" किंवा इमेल info@marathifilmdata.com हि करू शकता.\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’...\nराज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी यंदा प्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी निवड झाली. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.\nशिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा विषयी आणखी काही - लोकमत\nअभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेकजणी कास्टिंग काउचच्या बळी पडत असल्याच्या बातम्या आपल्याला रोजच ऐकायला मिळतात. गावातील लोकांना तर या चित्रपटसृष्टीचे प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे तुला मुंबईला नेऊन अभिनेत्री बनवेन अशा प्रकारच्या आमिषांना तेथील मुली लगेचच बळी पडतात. काही वेळा तर या मुली अभिनेत्री बनण्याच्या आपल्या या स्वप्नाच्या मागे इतक्या वेड्या झालेल्या असतात की, त्यांचा गैरवापर केला जातोय हे देखील त्यांना कळत नाही. तुला मी टॉपची हिरोइन बनवेन असे सांगत भोळ्याभाबड्या मुलींवर काय अत्याचार केले जातात हे शिकारी या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आले आहेत. सविताला चित्रपटात काम करण्याची प्रचंड इच्छा असते. तिचा पती भरत (प्रसाद ओक) देखील पूर्वी एक नाटककार असतो. त्यामुळेच या दोघांची ओळख झालेली असते. या क्षेत्रात आपल्याला यश मिळणार नाही याची जाणीव भरतला झाल्याने तो या क्षेत्रापासून दूर जातो. सविताने लग्न केले असले तरी ती संसारात कधीच खूश नसते. मी कधीतरी अभिनेत्री बनणार हेच तिच्या कायम डोक्यात असते. त्यांच्या गावात मुंबईवरून रघु (सुव्रत जोशी) येतो. गावात आल्यावर त्याचे मामा (भाऊ कदम) त्याचे लग्न फुलवासोबत (मृण्मयी देशपांडे) ठरवतात. फुलवा अतिशय अल्लड मुलगी असते. पती-पत्नी त्यांच्यातील नात्याविषयी देखील तिला काहीच कल्पना नसते. त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला लागतात. त्याचदरम्यान रघु सविताला पाहातो. सुरुवातीपासूनच मुलींच्या बाबतीत त्याची नजर अतिशय वाईट असते. तो सविताला आपल्या जाळ्यात अडकवतो. सवितादेखील अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत त्याच्यासोबत येते. मुंबईत आल्यावर सवितासोबत काय होते या सगळ्या जाळ्यातून ती बाहेर पडते का या सगळ्या जाळ्यातून ती बाहेर पडते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. शिकारी या चित्रपटात कास्टिंग काऊच हा सध्या चांगलाच चर्चेत असलेला विषय हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट इतर मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरतो. चित्रपटाची कथा चांगली असली तरी शेवट तितकासा चांगला नाहीये. आता चित्रपटाचा शेवट काय असणार याविषयी नक्कीच उत्सुकता ताणली जाते. पण शेवट अगदीच निराशा करून जातो. चित्रपटाचा शेवट देखील तितकाच प्रभावी करता आला असता असेच चित्रपट पाहाताना वाटते. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, नेहा खान, प्रसाद ओक आणि सुव्रत जोशी यांनी त्यांच्या भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. त्यांच्या तुलनेत वैभव मांगले, भाऊ कदम, कश्मिरा शहा, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या भूमिका छोट्या आहेत. पण तरीही या कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. नेहा खान, कश्मिरा शहा यांनी या चित्रपटात खूपच तंग कपडे घातले आहेत. नेहाने शहरात आल्यानंतर तंग कपडे घातले तर त्यात काही नवल वाटले नसते. पण गावात वावरताना त्या दोघींना तंग कपड्यात दाखवणे खरंच गरजेचे होते का हा प्रश्न नक्कीच पडतो. कथेच्या मागणीनुसार चित्रपटात बोल्ड सीन असणे यात काही वावगं नाही. पण या चित्रपटात उगाचच बोल्ड सीनचा भरणा केला असल्याचे वाटते. शहारल्या मनात हे गाणे तर मर्डरमधील भिगे ओठ तेरे या गाण्यापेक्षा देखील अधिक बोल्ड आहे. मृण्मयी देशपांडेला पाहाताना कुंकूमधील मृण्मयी नक्कीच आठवते. तिच्यावर आणि सुव्रतवर चित्रीत झालेले बेडरूममधील दृश्य तर प्रेक्षकांना खळखळून हसवते. एकंदरीत एक वेगळा विषयावरचा चित्रपट म्हणून शिकारी पाहायला हरकत नाही.\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nरणजीत देसाई साहेबां बद्दल चित्र चरित्र काॅलम मधे वाचल. रंगल्या रात्री अशा चित्रपटा बद्दल आणखी माहिती पाहिजे होती.\nमी दररोज ही साईट बघतो.खूप माहिती मिळते .धन्यवाद.\nह्या वर्षी श्री.ग.दी. माडगुळकर, श्री. सुधीर फडके आणी श्री. पु.ल. देशपांडे ह्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची जन्मशताब्दी आहे.मराठीफिल्मडाटा.काॅम काही त्यानिमित्त काही कार्यक्रम करणार आहे का\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T06:08:49Z", "digest": "sha1:RITNTCCZZXON32KYPA325UBSHBVPYIYU", "length": 5707, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरण मोरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै १५, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nक्रिकेटच्या कसोटी सामन्यातील भारतीय यष्टीरक्षक\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=61&Itemid=74", "date_download": "2018-04-21T05:56:03Z", "digest": "sha1:EQUQQJJAN2GNFTT6HDASEZEXGQZ22NCS", "length": 109465, "nlines": 410, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नवनीत", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनवनीत : शनिवार, १० नोव्हेंबर २०१२\nइतिहासात आज दिनांक.. : १० नोव्हेंबर\n१४८९अकबर बादशाहचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख दिवाण राजा तोडरमल यांचे निधन. त्यांच्या पद्धतीचे अनुकरण पुढील सत्तांनी केले.\n१६५९ शिवरायांनी अफझलखानाचे पारिपत्य केले.\n१९८२ रशियन अध्यक्ष लिओनीद इलिय्च ब्रेझनेव्ह यांचे निधन. युक्रेन प्रांतात (आता स्वतंत्र देश) १९०६ साली त्यांचा जन्म झाला. क्रांतीनंतर १९२३ मध्ये कम्युनिस्ट यूथ लीगचे ते सदस्य झाले. शेतीशी निगडित अशा प्रश्नांवर ते काम करू लागले. बेलारूस, उरल या भागात त्यांनी कृषीविषयक कामे केली. १९३१ मध्ये ते कम्युनिस्ट पार्टीचे क्रियाशील अधिकृत सदस्य झाले. याच काळात त्यांनी धातुशास्त्रातील आपला अभ्यास पूर्ण केला. १९३८ मध्ये पार्टीच्या प्रचार विभागाचे प्रांतप्रमुख झाले. विभागीय पातळीवर काम करीत असताना कम्युनिस्ट पार्टीचे युक्रेन विभागाचे प्रमुख निकिता क्रुश्चेव्ह यांच्या संपर्कात आले आणि त्यांची मर्जी ब्रेझनेव्ह यांच्यावर बसली. १९४१ ते ४५ या दरम्यान ब्रेझनेव्ह दक्षिणेकडील लष्कराचे राजकीय कोमिसार बनले. युद्ध समाप्तीनंतर त्यात मोल्दाव्हिया येथे पक्षप्रमुख म्हणून पाठविण्यात आले. या भागाच्या सोव्हिएतीकरणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. स्टॅलिन यांच्यामुळे ब्रेझनेव्ह पॉलिट ब्युरोचे सदस्य झाले.१९६४ मध्ये ते कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी झाले. क्रुश्चेव्ह यांच्यानंतर त्यांच्याकडे सत्ता चालून आली. १९७० पासून त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्याच काळात रशियाने आफ्रिका व आशियात स्वत:चा प्रभाव वाढवला.\nसफर काल-पर्वाची : विजयनगर साम्राज्याचा विस्तार\nविजयनगर राज्याची राजधानी हंपी येथे होती. प्राचीन काळी हंपीचे नाव विरूपाक्षतीर्थ किंवा पंपक्षेत्र असे होते. बल्लाळ तिसरा या होयसाळ राजाच्या मुलाचे नाव विजय विरूपाक्ष बल्लाळ असे होते व त्यावरून हंपीचे नाव विजय विरूपाक्ष होयपट्टण असे ठेवले होते. पुढे या शहराचे नाव विजयनगर असे झाले. हरिहर याला आणखी चार भाऊ होते. त्यांची नावे कंपण्णा, बुक्क, मरप्पा आणि मुद्दप्पा. पैकी कंपण्णाने कडप्पा, नेल्लोर येथे राज्य केले. मरप्पाकडे गोव्याचा अंमल होता तर मुद्दपाकडे कोलारचे राज्य होते.\nकंपण्णा याने मदुराईच्या सुलतानास मारून मदुराईपर्यंत राज्य वाढविले. त्याचा मंत्री गोपण्णाने श्रीरंगमच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हरिहर दुसरा याने कन्नड साहित्यात मोलाची भर टाकली. या काळात विजयनगरचे नाव विद्यानगर असे झाले. लंकेपर्यंत राज्याचा विस्तार झाला. इ.स. १३४७ मध्ये तुंगभद्रेच्या उत्तर तिरावर कलबुर्गी (गुलबर्गा) येथे हसन गंगू बहामनी याने मुस्लीम राज्य स्थापन केले. तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांमधील प्रदेशासाठी विजयनगर व बहामनी या दोन राज्यांत सतत लढाया होत असत. रायचूर व मुद्गल येथे या लढायांमध्ये विजयनगरने विजय मिळविला. सन १४८५ ते १४९१ एवढा अल्पकाळ साळुव या घराण्याची राजवट विजयनगरवर होती. साळुव घराण्यानंतर तुळुव घराण्याची राजवट सन १४९१ ते १५७० अशी होती. कुळुव घराण्यातील कृष्णदेव राया हा सर्वात अधिक कर्तृत्ववान राजा होऊन गेला. कृष्णदेव रायाची कारकीर्द इ.स. १५०९ ते १५२९ अशी झाली. या काळात विजयनगर राज्याला साम्राज्याचे स्वरूप आले. विजयनगर साम्राज्याच्या इतिहासातले हे एक सुवर्णयुग होते.\nकुतूहल : गाडीचा विंडस्क्रीन\nगाडी वेगात जात असल्याने तिचे वाऱ्यापासून आणि पावसापासून संरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. शिवाय हे संरक्षण ज्या पडद्यांमुळे करायचे ते पारदर्शक हवेत, कारण विंडशील्ड अथवा विंडस्क्रीन काय, की मागची काच असो, की बाजूच्या खिडक्या असोत, त्या पारदर्शक हव्यात, त्यातून दिसायला हवे, तरच गाडी सुरक्षितपणे चालवता येते; पण गाडीला जेव्हा अपघात होतो तेव्हा पुढची-मागची काच खळकन फुटते. मुंबईत पडणाऱ्या धुवाधार पावसाने काचेवर पाणी जमते, काश्मीरसारख्या ठिकाणी काचेवर बर्फ जमा होते. या अडचणींवर मात केली नाही तर परत प्रवास असुरक्षित असतो. यासाठी विंडस्क्रीनला असा आकार दिलेला असतो की काचेवरून पावसाचे पाणी आपोआप ओघळून जाईल, पण तरीही काचेवर शिल्लक राहणारा पाण्याचा थर पारदर्शकता बिघडवतो. म्हणून काचेवर वायपर्स आले. त्यांच्या टोकांना बसवलेले रबराचे तुकडे पाणी नीटपणे निपटून काढतात. तसेच हवेतील दमटपणामुळे किंवा बर्फामुळे जाणाऱ्या पारदर्शकतेला उत्तर आले डिफॉगरमुळे. वातावरणातील या शत्रूंना काबूत आणले तरी अपघातात फुटणाऱ्या काचांचे व त्यामुळे ड्रायव्हर आणि आतील प्रवाशांना होणाऱ्या इजेचे काय त्यासाठी काचा फुटून त्याचे टोकदार छर्रे उडण्याऐवजी अन्य काही उत्तर शोधता आले तर ते हवे होते. मग जर हे तुकडे बिनटोकाचे करता येतील का त्यासाठी काचा फुटून त्याचे टोकदार छर्रे उडण्याऐवजी अन्य काही उत्तर शोधता आले तर ते हवे होते. मग जर हे तुकडे बिनटोकाचे करता येतील का ते इजा करणार नाहीत असे त्याचे तुकडे पडतील का ते इजा करणार नाहीत असे त्याचे तुकडे पडतील का यावर संशोधन झाले व मग त्यातून आली षटकोनी आकारात फुटणारी टेम्पर्ड काच. ही काच फुटताना तिचे टोकदार तुकडे पडत नाहीत. लॅमिनेटेड काचेत दोन थर असतात व ते एकमेकाला चिकटवलेले असतात. ही काच फुटली तरी ती खाली न पडता जागेवरच राहते आणि गाडी गॅरेजला नेईपर्यंत ड्रायव्हरला अडचण पडत नाही. खिडक्यांच्या काचातून ऊन येऊ नये म्हणून त्याला सनफिल्म लावतात. यामुळे आतून बाहेरचे दिसते, पण बाहेरून आतले दिसत नाही, पण अशा फिल्मला पोलिसांची हरकत असते, कारण त्यांना आतून कोण जाते हे समजणे महत्त्वाचे असते.\nमराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,\nमनमोराचा पिसारा.. : विचारणा आणि आस्थेवाईक विचारपूस\nमानस, तुझा ना कधी कधी भलताच राग येतो. लोकांशी बोलता बोलता ते तुला त्यांच्या मनातली गुपितं अशी कशी सांगून टाकतात तू खेळ करतोस मानसवर प्रश्नांची सरबत्ती करीत विचारलं. मानस त्यावर मंद हसला. त्यामुळे आणखी रागावून म्हटलं, ‘हे बरय तुझं मुद्दामहून सांगत नाहीयेस. ट्रेड सिक्रेट ठेवतो आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी दडवण्यासारखं आहे. सांगायला घाबरतो आहेस. हे कबूल कर बघू मुद्दामहून सांगत नाहीयेस. ट्रेड सिक्रेट ठेवतो आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी दडवण्यासारखं आहे. सांगायला घाबरतो आहेस. हे कबूल कर बघू तरी मानस तसाच मंद हसत राहिला.\n‘तुला खूप उत्सुकता वाटतेय, कुतूहल आणि कौतुक वाटतंय. आपल्याला ही मानससारखं बोलता आलं पाहिजे. चटकन संवाद साधता आला पाहिजे, असं वाटतंय. ते माझ्याकडून तुला जाणून घ्यायचंय. म्हणून तू अशी विचारणा करतोयस. इन फॅक्ट मित्रा, तु तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू ऑलरेडी दिलेलं आहेस.’\nपुन्हा कोडय़ात टाकू नकोस. सांगायचं तर सांग, नाहीतर गेलात उडत.. मी रागावून म्हटलं. मानस थोडं गंभीत होत म्हणाला, ‘मित्रा, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत उत्तर दडलेलं असतं. जशी पृच्छा, तसे उत्तर. म्हणजे प्रश्न विचारताना तुझ्या आवाजाचा टोन, बॉडी लँग्वेज यावरून तुझ्या प्रश्नांमागची तुझी अ‍ॅटिटय़ूड लक्षात येत होती. ती अ‍ॅटिटय़ूड क्रिटिकल म्हणजे टीकात्मक होती. क्रिटिकल अ‍ॅटिटय़ूट म्हणजे क्रिटिकल एनक्वायरी. मी अशी क्रिटिकल एनक्वायरी करीत नाही.’\n‘नीट सांग ना’ मी म्हटलं. ‘हे बघ तुला प्रश्न विचारण्याच्या दोन मुख्य पद्धती सांगतो. तू वापरतोस ती टीका करण्याच्या उद्देशाने, दुसऱ्याच्या मनातला कुटिल अंतस्थ हेतू शोधून काढण्यासाठी वापरलेली चौकशीची पद्धत म्हणजे क्रिटिकल एनक्वायरी. अपराधी, गुन्हेगार, संशयित व्यक्ती, गुंड आणि लबाड लोकांना अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. यातून समोरच्या व्यक्तीवरचा अविश्वास प्रकट होतो. जणू काही समोरची व्यक्ती खोटं सांगून फसवत्येय असं गृहित धरून प्रश्न विचारले की त्याला क्रिटिकल चौकशी म्हणतात. सीबीआय, सीआयडी पोलिसी यंत्रणामधले लोक अशा पद्धतीचा वापर करताना आपण टीव्ही मालिकात पाहातो. मित्रा, दुर्दैवानं पालक आपल्या मुलांची अशीच उलट तपासणी घेतात. यातून सत्याचा उलगडा होत नाही. फारतर कबुली जबाब मिळतो. मुलांच्या वागणुकीत होकारात्मक बदल तर होत नाहीत उलट पालकांविषयी दुरावा निर्माण होतो.’\n‘मग दुसरी पद्धत कोणती\n‘दुसरी पद्धत विचारपूस करणे म्हणजे अ‍ॅप्रिशिएटिव्ह एनक्वायरी. इथे आरोप सिद्ध करणे, चुकांची कबुली मागणे, कचाटय़ात पकडणे असा हेतू नसतो. उलट, त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध घेतलेला असतो. अमृक कृत्य करण्यामागे कोणती मानसिक कारणं होती एखादी चूक वारंवार घडण्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न असतो. त्या व्यक्तीवर विश्वास टाकून मन मोकळे करण्याचं आवाहन करता येतं. त्यातून सत्यपरिस्थितीचा हळू हळू उलगडा होतो. समोरची व्यक्ती खोटं बोलू लागली तर तिच्यावर अ‍ॅटक न करता, ती काय प्रकारचं खोटं बोलली, कोणती लबाडी केली यांची शांतपणे, न रागावता, आरोपाती सरबत्ती न करता, प्रश्न विचारता येतात. या प्रक्रियेला वेळ लागतो, पण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्या मनातलं सत्य सांगण्याचा अवकाश आणि संधी मिळते. मी तशी संधी देतो म्हणून संवाद घडतो. आता कळलं एखादी चूक वारंवार घडण्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न असतो. त्या व्यक्तीवर विश्वास टाकून मन मोकळे करण्याचं आवाहन करता येतं. त्यातून सत्यपरिस्थितीचा हळू हळू उलगडा होतो. समोरची व्यक्ती खोटं बोलू लागली तर तिच्यावर अ‍ॅटक न करता, ती काय प्रकारचं खोटं बोलली, कोणती लबाडी केली यांची शांतपणे, न रागावता, आरोपाती सरबत्ती न करता, प्रश्न विचारता येतात. या प्रक्रियेला वेळ लागतो, पण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्या मनातलं सत्य सांगण्याचा अवकाश आणि संधी मिळते. मी तशी संधी देतो म्हणून संवाद घडतो. आता कळलं\nतू अ‍ॅप्रिशिएटिव्ह एनक्वायरी केलीस ना\nनवनीत : शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२\nइतिहासात आज दिनांक.. : ९ नोव्हेंबर\n१८७१ आधुनिक असामी साहित्यातील महत्त्वाचे लेखक पद्मनाथ गोहाहन बरूआ यांचा जन्म. त्यांची आठ नाटके विलक्षण गाजली.\n१८९० पुण्यातील सामाजिक पुढाऱ्यांनी स्वत:हूनच आचरणाचे काही नियम शपथपूर्वक स्वीकारण्याबद्दलचे एक प्रतिज्ञापत्र जाहीर केले. सामाजिक इतिहासातील ही महत्त्वाची घटना होय. लो. टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, नाटककार देवल यांच्या त्यावर सह्या होत्या.\n१९७० फ्रान्सला जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करून देणारे फ्रान्सचे नेते चार्लस् द गॉल यांचे निधन. त्यांचा जन्म लिल् प्रांतात झाला. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून लढताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यावर गॉल यांनी केलेले चिंतन हे त्यांनी शब्दरूपाने १९३२ मध्ये ‘द आर्मी ऑफ द फ्यूचर’ या ग्रंथात प्रसिद्ध झाले आहे. या ग्रंथाकडे फ्रान्सने दुर्लक्ष केले आणि जर्मनीने या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केला. १९४० मध्ये त्यांना जनरल आणि ज्युनिअर वॉर सेक्रेटरी पदी बढती देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला फ्रान्सचे पानिपत झाले. हिटलर फ्रान्सच्या भूमीवर नेतेपदाच्या भूमिकेतून वावरला. युद्धाचे पारडे फिरले. जर्मनी पराभूत झाला. द गॉल फ्रान्समध्ये सत्तेवर आले. सर्व पक्षीयांना एकत्र आणणे ही त्यांच्या पुढील मोठी समस्या होती. पाचव्या प्रजासत्ताकाच्या काळात ते प्रमुख झाल्यावर त्यांत फ्रेंच वसाहतींना मुक्त करण्याचे ठरविले. यातूनच पुढे अल्जिरिया स्वतंत्र झाला. पश्चिम जर्मनीबरोबर त्यांनी संबंध सुधावले. १९६५ मध्ये ते विजयी होऊन पुन्हा सत्ताधीश झाले. त्यांच्या आठवणींचे ३ खंड प्रकाशित झाले आहेत.\nसफर काल-पर्वाची : विजयनगर साम्राज्याची स्थापना\nहिंदुस्थानवर इस्लामी हल्ले इ.स. १०००च्या आसपास सुरू झाले. उत्तर हिंदुस्थानला त्यांचे हल्ले पहिली तीनशे वर्षे सहन करावे लागले. त्या काळात विद्वान, पंडित व कलाकार लोक दक्षिणेकडील राजे लोकांच्या आश्रयाला आले. पुढे मुसलमान दक्षिणेकडे येऊ लागले. इ. स. १०२६ ते इ.स. १३४३ या काळात होयसाळ घराण्याची सत्ता कर्नाटक व तामिळनाडूचा काही भाग या प्रदेशात होती. होयसाळांच्या पदरी संगमा हा एक सरदार होता. अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने होयसाळ राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले व त्यानंतर मंदिरांची तोडफोड केली. संगमाचा पाच मुलांपैकी हरिहर राया व बुक्क राया हे दोघे बंधू वारंगळच्या राजाकडे प्रथम नोकरीला होते. ते राज्य मुसलमानांनी खालसा केल्यावर ते दोघे होयसाळांच्या राज्यात कपिल देवाकडे कुम्मटा इथे नोकरीला लागले. कुम्मटाचा पाडाव झाल्यानंतर त्या दोघांना कैद करून दिल्लीला नेण्यात आले. तिथे त्यांना दया दाखवून मांडलिकत्वाची शपथ घेऊन परत पाठविले. परत आल्यावर हरिहर राया व बुक्क राया या दोघांनी विद्यारण्य या आपल्या गुरूंच्या प्रेरणेने १३३६ साली प्रथम अनीगुंदी येथे व नंतर विजयनगर येथे आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली.\nप्रथम हरिहर हा गादीवर बसला व त्याच्या नंतर बुक्क राया हा राजा झाला. या संगमा घराण्याची राजवट विजयनगरच्या साम्राज्यात इ.स. १३३६ ते १४८५ या काळात होती. संगमा घराण्यानंतर ‘साळुव’ या घराण्याकडे सत्ता आली. साळुव घराण्याचे राज्य इ. स. १४८५ ते १४९१ असे झाले. त्यानंतर ‘तुळुव’ घराण्याचे राज्य इ.स. १४९१ ते १५७० असे झाले. तुळुव घराण्याचा राजा कृष्ण देवराया याची वीस वर्षांची कारकीर्द हा काळ विजयनगरच्या भरभराटीचा व संपन्नतेचा काळ होता.\nकुतूहल : गाडीची सुरक्षितता\nभीमसेन जोशींना एकदा कोणीतरी विचारले होते की, ‘तुम्ही गायक झाला नसता तर कोण झाला असता’ त्यावर ते म्हणाले होते, ‘मला मोटार मेकॅनिक व्हायला आवडले असते.’ गाडी ते वेगात चालवायचे तरी सुरक्षितपणे चालवायचे. गाण्यामुळे त्यांना लयीचे उत्तम ज्ञान होते. ते एकदा त्यांच्या मेकॅनिककडे गेले आणि म्हणाले, ‘डावीकडचा पुढचा टायर बदल.’ मेकॅनिक गाडी घेऊन एक चक्कर मारून आला आणि म्हणाला, ‘पंडितजी, टायर आताच बदलायची गरज नाही.’ त्यावर पंडितजी त्याला म्हणाले, ‘मला तुझ्यापेक्षा लयीचे ज्ञान अधिक आहे आणि पैसे मी देणार आहे, तू तो टायर बदलून टाक.’\nआपल्या वाहनाचे टायर गुळगुळीत (बाल्ड) झालेत का, त्याला किती वेळा पॅच मारले आहेत. टय़ूब किती वेळा पंक्चर झाल्याने दुरुस्त केली आहे, गाडीचे ब्रेक्स नीट लागतात ना, गाडी चालवताना कोणकोणते भाग आवाज करतात, गाडीचे सर्व दिवे नीट लागतात का- विशेषत: ब्रेक लाइट्स, टर्निग लाइट्स, पार्किंग लाइट्स, हॉर्न वाजतो का, गाडीचे दरवाजे नीट उघडतात-बंद होतात का, त्याची इंटरलॉक्स लागतात ना, वायपर्स चालतात का, गाडीचे विंड शिल्ड्स स्वच्छ आहेत ना, गाडीची मागची काच मागचे दिसण्यासाठी मोकळी आहे की तेथे काही सामान ठेवले आहे, गाडीच्या सगळ्या खिडक्यांच्या सगळ्या काचा नीट खाली-वर होतात ना, ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्यासाठी सीट बेल्ट्स आहेत ना (किंबहुना गाडीत बसणाऱ्या सगळ्यांसाठी सीट बेल्ट्स हवेत) आणि ते दोघेही जण ते दरवेळी लावतात ना की पोलीस दिसल्यावर लावतात, गाडीतील सगळ्या सीट्स नीट आहेत ना, गाडी वेळच्या वेळी ओव्हरऑल होते का, गाडी बिघडल्यावर लगेच ती दुरुस्त केली जाते ना, गाडीच्या टायरमधील हवा किमान आठवडय़ातून एकदा तरी तपासली जाते का या सगळ्या गोष्टी वरवर छोटय़ा दिसल्या, तरी गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी आणि चालकाच्या व आत बसणाऱ्या इतरांच्या सुरक्षिततेसाठी ते फार महत्त्वाचे आहे.\nमनमोराचा पिसारा.. : ओबामा ओबामा\nअसा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, असा राष्ट्राध्यक्ष दहा हजार वर्षांत झाला नाही; अशा हशा, टाळ्या आणखी दहा हजार वर्षे.. आम्हाला सोडून (हशा, टाळ्या) आणखी कोणाला मिळणार नाहीत. पुढील दहा हजार वर्षांत.. इ.आचार्य अत्रे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं भाषण ऐकून, पाहून असंच काही तरी म्हणाले असते, याची खात्री आहे. आणि फॉर वन्स मित्रा, त्यांनी केलेली अतिशयोक्ती कमी आहे, असं वाटलं असतं..\nबराक ओबामा यांनी निवडून आल्यानंतर आपल्या निळ्याभोर डेमोक्रॅट पार्टीच्या पाठीराख्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा समस्त मंडळींनी मनापासून अभ्यास करावा. जगातल्या करोडो लोकांनी ते पाहिलं असणार यात शंका नाही. अर्थात, अमेरिकेतील पब्लिक प्लेसमधली प्रत्येक मूव्हमेंट राष्ट्राध्यक्षाकडून गिरवून घेतली जाते, हे तर नक्कीच; परंतु कालच्या भाषणामध्ये ओबामा यांच्या भाषणातल्या कारागिरीपेक्षा स्वयंस्फूर्तीने अधिक बोलले, असं वाटतं.\nमुळात, अशा भाषणातून मतदारांचे आभार मानणं, नव्या कालखंडासाठी भरमसाट आश्वासनं देणं आणि विरोधकांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांची व्यक्तिगत पातळीवर खिल्ली उडविणं, भरपूर टाळ्या आणि शाबासकी मिळवणं इतपतच उद्देश समोर ठेवलेला असतो. ओबामा मात्र त्यापलीकडे गेले. ज्या गोष्टी बोलले त्याद्वारे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडले, भावना व्यक्त केल्या ते केवळ अजोड. त्यातले विचार आणि स्वप्नं खास अमेरिकन होते. अमेरिका हा देश केवळ भौगोलिक रिअ‍ॅलिटी नसून तो अभिव्यक्ती, व्यक्तिमत्त्वस्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं ठामपणे म्हटलं. ते अर्थातच लोकांना आवडलं. ओबामा यांच्या देहभाषेचं विशेष वाटतं.\nमतदारांसमोर येताना, राष्ट्राध्यक्ष पत्नी मिशेल मोठय़ा मुलीबरोबर, तर ओबामा धाकटीबरोबर. (हेदेखील इमेज मेकर्सनी सांगितलं असावं) त्यांच्या चालण्यात आत्मविश्वास होता, त्यापेक्षा कुटुंबमग्नता होती. रविवारी सकाळी चर्चला एकत्रितपणे जाणाऱ्या कुटुंबासारखी ती ‘फर्स्ट फॅमिली’ दिसली. मग स्टेजवर सर्वाना जवळ घेणं आणि त्यानंतर मतदारांना अभिवादन असं करण्यातला विचार विशेष वाटतो. ओबामा यांच्या बोलण्यात सहज आत्मविश्वास, चेहरा ठाम परंतु भावमग्न. त्यांची नजर थेट लोकांपर्यंत पोहोचते. मानेच्या हालचाली सहज होतात. साधारण १५० अंशापर्यंत मान फिरते. विशेष शब्द उच्चारताना ते निमिषभर थांबतात आणि उजवा हात वर उंचावून लोकांपर्यंत ते आपल्या मनातला आत्मविश्वास पोहोचवतात. त्यांचा डावा हात किंचित उंचावला जातो. आपल्या मुद्दय़ाला अधिक ठासून सांगण्याकरिता ते डावा हात वापरतात. त्यांच्या भाषणातली बोलण्याची गती श्रोत्याबरोबर चालते. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून येत नाही; परंतु लोकांचे डोळे पाणावतात. (पहिल्या निवडणुकीनंतर जेसी जॅक्सनचा डोळे पुसणारा चेहरा अद्याप डोळ्यासमोर आहे.) ओबामा कोणालाही शिवीगाळ न करता, अचरट नकला न करता, केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या ठामपणाच्या आधारे लोकांच्या मनाचा ठाव घेतात. भारतीय नेत्यांनो, ऐकताय ना\nनवनीत : गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२\nइतिहासात आज दिनांक.. : ८ नोव्हेंबर\n१८४८ जर्मन गणितज्ञ व ‘आकारिक तर्कशास्त्र’ या शाखेचे जनक गोटलोप फ्रेग यांचा जन्म.१९१९महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ ‘पु.ल.’ यांचा मुंबईत गावदेवी भागातील हेमराज चाळीत जन्म. वडील आबा ऊर्फ लक्ष्मणराव आणि मातोश्री लक्ष्मीबाई यांच्याकडून पुलंना संगीत आणि साहित्याचा वारसा मिळाला. शालेय जीवनापासून पुलं नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजविणे, नाटकात भूमिका करणे, प्रसंगी नाटुकली लिहिणे, भाषणे करणे आणि ऐकणे या गोष्टी करीत असत. निरीक्षण, भाषाप्रभुत्व, हरहुन्नरीपणा यांमुळे ते बालपणापासूनच लोकप्रिय झाले. बी.ए., एलएलबी, एम. ए. झाल्यावर पुलंच्या प्राध्यापकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. राणी पार्वतीदेवी विद्यालय, कीर्ती महाविद्यालय, मालेगाव शिक्षण संस्था येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. १९४३ मध्ये बडोद्याच्या ‘अभिरुची’ मासिकात त्यांचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. १९४६ मध्ये सुनीताबाई देशपांडे यांच्याशी रत्नागिरी येथे त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला व पुढे या दाम्पत्याने समाजसेवेचाही आदर्श निर्माण केला. पुलंनी साहित्य, नाटय़, चित्रपट, संगीत या सर्वच क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविला. १९५९ ते १९६१ या काळात भारतातील दूरदर्शनचे पहिले निर्माते या नात्याने त्यांनी ठसा उमटविला. साहित्यात ते अजरामर झाले.\n१९८७ पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले. ही राज्यातील पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन.\nसफर काल-पर्वाची : होयसाळ कारकीर्द\nहोयसाळ घराण्याची कारकीर्द इ. स. १०२६ ते १३४३ या कालखंडात कर्नाटक व तामिळनाडूच्या काही प्रदेशांत झाली. प्रथम त्यांची राजधानी बेलूर येथे होती. नंतर त्यांनी हळेबीड येथे राजधानी हलविली. होयसाळ वंशाचे लोक मूळ पश्चिम घाट प्रदेशातले राहणारे होते. त्यांच्यापैकी अरेकल्ल या माणसाने साधारणत: इ.स. ९५० मध्ये एका छोटय़ा वसतीचे किंवा पाडय़ाचे नेतृत्व केले. त्याचा मुलगा मरूग हा त्या प्रदेशाच्या चालुक्य राजांचा मांडलिक झाला. त्यांचे वारस नृपकाम, मुंडा इत्यादींनी त्यांचे छोटे राज्य वाढवूनही चालुक्यांचे मांडलिकत्व चालूच ठेवले. पुढे चालुक्य आणि कलाचुरी या राजांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धाच्या धुमश्चक्रीत होयसाळ राजांनी चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारून देऊन स्वतंत्र राज्य जाहीर केले.\nहोयसाळांच्या सुरुवातीच्या राज्यकर्त्यांपैकी साल याने लहानशा तलशरीने वाघावर वार करून जैन गुरू सुदत यांस वाचविले. होय म्हणजे वार करणे. साल राजाने वार केला म्हणून होयसाळ. यावरून या राजवंशाचे नाव होयसाळ झाले. होयसाळ घराण्यातले नृपकर्म दुसरा, होयसाळ विनयदत्त, वीर बल्लाळ पहिला, विष्णुवर्धन, नरसिंह पहिला, वीर बल्लाळ दुसरा हे राजे प्रसिद्धी पावले. विष्णुवर्धनच्या कारकीर्दीत श्रीवैष्णव संत रामानुज यांचा उदय झाला. रामानुजांनी इ.स. १११६ मध्ये विष्णुवर्धनला वैष्णव पंथ स्वीकारण्याचा आग्रह केला. पण त्याची राणी जैन तर वडील शैव होते. त्यामुळे विष्णुवर्धनने त्यांना नकार दिला. वीर बल्लाळ याने तामिळनाडूत पांडय़ांचा पराभव करून तिथे पाय रोवले. त्याने दक्षिण भागातली त्यांची राजधानी श्रीरंगम् येथे उभारली. चालुक्यांच्या अस्तानंतर ते राज्य देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्रचे (हळेबीड) होयसाळ यांच्या विभागले गेले. या गोष्टीचा फायदा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कपूरने उठवीत १३०७ साली यादवराज्य आणि १३४३ साली होयसाळ राज्य मदुराई येथील लढाईत विजय मिळवून नष्ट केले. बल्लाळ तिसरा हा राजा या युद्धात मारला गेला.\nकुतूहल : दूषित पाण्यामुळे होणारे रोग-२\nजैविक घटकांप्रमाणेच जर पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेले असतील तर आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या पाण्यात काही विषारी मूलद्रव्य असण्याची शक्यता असते.\nशिसे : शिसंमिश्रित पाणी आपल्या शरीरात गेल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होतो. लहान मुले आणि स्त्रिया यांना या पाण्यापासून जास्त धोका असतो.\nफ्लोराइड हे दातांसाठी उपयुक्त मूलद्रव्य पण जास्त प्रमाणात पाण्यात मिसळले गेले असेल तर दात पिवळे पडतात तसेच पाठीच्या कण्यावर परिणाम होतो.\nअर्सेनिक जर पाण्यात असेल तर यकृत, मूत्रपिंड, आतडी मज्जासंस्थेवर परिणाम होतो.\nरोग होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त चांगलं असते. दूषित पाण्यामुळे होणारे रोग टाळणे हे बऱ्याच प्रमाणात आपल्या हातात असते. नदी, तळे, तलाव, विहिरी हे पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक महत्त्वाचे स्रोत. पाण्याचे साठे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बऱ्याच लहान लहान गोष्टी करू शकतो.\nसांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाही याची काळजी घ्या. बऱ्याच वेळेला पाण्याची पाइप लाइन आणि सांडपाण्याची गटारे एकमेकांच्या हातात हात घालून जातात, त्याची अशी मैत्री असेल तर ती तोडा. आपल्या गावात किंवा शहरात असं चित्र दिसल्यास परिसरातील संबंधित सरकारी यंत्रणेच्या ही गोष्ट लक्षात आणून द्या.\nपाण्याच्या साठय़ात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये.\nतसेच आपल्या घरातील पाणी आपण सोप्या पद्धतीने शुद्ध करू शकतो.\nनिवळणे : जर पाणी थोडंसं जरी गढूळ असेल तर त्याला तुरटी लावा. तुरटी पाण्यात मिसळली की मातीतील बारीक कण तळाला बसतात.\nगाळणे : तुरटी लावून निवळलेले पाणी नंतर पांढऱ्या, सुती तीन पदरी कापडानं गाळावं.\nउकळणे : पाणी साधारणपणे १५ मिनिटं उकळल्यावर पाण्यातील जीवाणू मरतात. उकळलेले पाणी हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले क्लोरोव्ॉट हे औषध मिसळले तर उत्तमच. पाणी उकळवून थंड झाल्यावर कॅण्डल फिल्टने गाळावे. त्याची चव पूर्ववत होते.\nमनमोराचा पिसारा.. : जे न देखे रवी..\nजे न देखे रवी, ते देखे ‘कवी’ या ओळीत गेली अनेक र्वष पाठलाग केलाय. जे सूर्यालाही दिसू शकत नाही. ते कवीला कसं काय बुवा दिसू शकतं कवीला जे दिसतं. ते मित्रा, तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वकुबाच्या माणसाला दिसेल का कवीला जे दिसतं. ते मित्रा, तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वकुबाच्या माणसाला दिसेल का ते रवीला न दिसलेलं ते सत्य असतं की ती केवळ कवीकल्पना, कवीने लढविलेली अक्कल ते रवीला न दिसलेलं ते सत्य असतं की ती केवळ कवीकल्पना, कवीने लढविलेली अक्कल कवींची ती प्रतिभा म्हणायची की दिव्य दृष्टी कवींची ती प्रतिभा म्हणायची की दिव्य दृष्टी की तर्कट अशा प्रश्नांची उत्तरं अचानक मिळाली आणि न विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं मिळाली.\nगंमत म्हणजे ही उत्तर साहित्य. साहित्य समीक्षा किंवा मानसशास्त्राकडून मिळाले नाहीत तर ‘मेंदू’ शास्त्रांमध्ये सापडली. पुढे जाऊन असंही म्हणतो की बिघडलेल्या मेंदूच्या अभ्यासातून उत्तरं मिळाली. इथे मांडलेल्या दोन आकृती पाहा. इंग्रजी ५ आणि २ या आकडय़ांनी इथे करामत केली आहे.\n‘आकृती १’ मध्ये नीट पाहिलंस तर तुला ‘२’ हा आकडा सापडेल एकाहून अधिक आकडेही दिसतील. काही मित्रांना मात्र शोधायला वेळ लागेल. स्वत:वर करून झाल्यावर हा प्रयोग इतरांवर करण्यापूर्वी स्टॉप वॉचचा वापर केलास तर तुझ्या कुटुंबीयांचे मित्र-परिवाराचं डोकं कसं चालतं किंवा किती झपाटय़ानं काम करू शकतं किंवा किती झपाटय़ानं काम करू शकतं याचा अंदाज येईल. आता दुसरी आकृती (आकृती २) पाहा. इथेदेखील ‘२’ आकडे दिसतील आणि मोजून पाच सेकंदांनी दोन आकडय़ांनी एक त्रिकोण (उलटा) तयार केल्याचं लक्षात येईल. पुन्हा पाहा बरं.. दिसला ना त्रिकोण याचा अंदाज येईल. आता दुसरी आकृती (आकृती २) पाहा. इथेदेखील ‘२’ आकडे दिसतील आणि मोजून पाच सेकंदांनी दोन आकडय़ांनी एक त्रिकोण (उलटा) तयार केल्याचं लक्षात येईल. पुन्हा पाहा बरं.. दिसला ना त्रिकोण जास्त वेळ लागला नाही ना जास्त वेळ लागला नाही ना नाऊ, गो बॅक टू ‘आकृती १’ . इथेदेखील ‘२’ या आकडय़ांनी त्रिकोण तयार केलाय. नीट पाहा. वरून तिसऱ्या लाइनमध्ये सलग ‘२’ हा आकडा तीन वेळा दिसेल. तो त्रिकोणाचा पाया.. बाकीचे ‘२’ आकडे शोध म्हणजे त्रिकोण पूर्ण होईल. या गोष्टीला नक्कीच अधिक वेळ लागला. होय ना\nआता या प्रयोगाचा रवी-कवीशी काय संबंध मेंदू शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास आणि संशोधन करून मेंदूच्या विशिष्ट केंद्रामध्ये अशा दृष्य अनुभवाचं विश्लेषण केलं जातं, ते (केंद्र) कोणतं ते शोधून काढलं त्यांच्या लक्षात आलं की ‘आकृती १’ मधला त्रिकोण पटकन दिसत नाही आणि ‘आकृती २’ मधला दिसतो कारण ‘आकृती २’ मध्ये दोन हा आकडा अधिक ठळक रंगात आहे त्या मानाने पाच आकडा फिकट आहे. तर ‘आकृती १’ मध्ये ५ आणि २ यांचा ठळकपणा सारखाच आहे. परंतु नीट लक्ष दिल्यास चाणाक्षपणे निरीक्षण केल्यास ‘आकृती १’ मधला त्रिकोण दिसू शकतो. मेंदूच्या त्या विशिष्ट केंद्राला इजा झाली तर मात्र त्रिकोण हुडकणं कठीण होतं आणि भरपूर सराव केला आणि मेंदूला काळजीपूर्वक पाहण्याचं प्रशिक्षण दिलं तरीदेखील हे त्रिकोण पटकन सापडू शकतात. काही लोकांना मात्र ‘आकृती १’ मधला त्रिकोण कोणी सांगण्याआधीच दिसतो मेंदू शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास आणि संशोधन करून मेंदूच्या विशिष्ट केंद्रामध्ये अशा दृष्य अनुभवाचं विश्लेषण केलं जातं, ते (केंद्र) कोणतं ते शोधून काढलं त्यांच्या लक्षात आलं की ‘आकृती १’ मधला त्रिकोण पटकन दिसत नाही आणि ‘आकृती २’ मधला दिसतो कारण ‘आकृती २’ मध्ये दोन हा आकडा अधिक ठळक रंगात आहे त्या मानाने पाच आकडा फिकट आहे. तर ‘आकृती १’ मध्ये ५ आणि २ यांचा ठळकपणा सारखाच आहे. परंतु नीट लक्ष दिल्यास चाणाक्षपणे निरीक्षण केल्यास ‘आकृती १’ मधला त्रिकोण दिसू शकतो. मेंदूच्या त्या विशिष्ट केंद्राला इजा झाली तर मात्र त्रिकोण हुडकणं कठीण होतं आणि भरपूर सराव केला आणि मेंदूला काळजीपूर्वक पाहण्याचं प्रशिक्षण दिलं तरीदेखील हे त्रिकोण पटकन सापडू शकतात. काही लोकांना मात्र ‘आकृती १’ मधला त्रिकोण कोणी सांगण्याआधीच दिसतो हेच ते कवी मेंदू-मेंदूमध्ये फरक असतो, क्षमतांमध्ये फरक असतो, तो असा. मेंदूतल्या अशा तथाकथित कमतरतेवर प्रशिक्षणाने मात करता येते, आहे की नाही, गंमत\nआता हा खेळ कोणाकोणाबरोबर खेळणार अ‍ॅण्ड बी रेडी फॉर सरप्राइजेस\nनवनीत : बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२\nबुधवार, ७ नोव्हेंबर २०१२\nइतिहासात आज दिनांक.. ७ नोव्हेंबर\n१८८४- डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा पालकवाडी (जि. वर्धा) येथे जन्म. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले क्रांतिकारक, आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ अशी त्यांची कारकीर्द होय. लो. टिळकांच्या सांगण्यावरून ते लष्करी शिक्षण घेण्यासाठी जपानला गेले. हे शिक्षण उत्तम पद्धतीने पूर्ण करून अमेरिकेत गेले. कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन या दोन विद्यापीठांमधून त्यांनी शेतकीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत असतानाच मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी तेथेच ‘इंडियन इंडिपेंडंट पार्टी’ स्थापून विदेशातील क्रांतिकारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीचा फायदा घेऊन त्यांना मोठय़ा प्रमाणावर ब्रिटिशविरोधी आघाडी संघटित करण्यास सुरुवात केली. परंतु फितुरीमुळे इंग्रज सरकारच्या गुप्तहेरांना या कार्याचा सुगावा लागला. इंग्रज मागावर असताना डॉक्टर त्यांची दिशाभूल करून इराणला निघून गेले. तिथे काही काळ शांततेत घालवून ते युरोपला परतले. युरोपच्या विविध देशांत व विशेषत: मेक्सिकोत त्यांनी स्थायिक होऊन कृषिसंशोधन केले. तेथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सने त्यांचा गौरव केला. १९६७ मध्ये नागपुरात ते निधन पावले.\n१९०५आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे निधन.\n१९१३ महान फ्रेंच साहित्यिक आल्बेर कामू यांचा अल्जिरियातील माँडॉव्ही येथे जन्म.\nसफर काल-पर्वाची : शिल्पकलेचे आश्रयदाते राष्ट्रकुट\nआठव्या शतकात चालुक्य घराण्याचा ऱ्हास झाला. त्यानंतर कर्नाटकात दंतीदुर्ग याने ७५७ मध्ये राष्ट्रकुट नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजघराण्याची स्थापना केली. संपूर्ण कर्नाटकवर राज्य करणारे ते पहिलेच साम्राज्य होते. कर्नाटक राज्याचा विस्तार करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक यशस्वी स्वाऱ्यांमुळे हा राजवंश प्रसिद्धी पावला. त्यांचा दबदबा रामेश्वरपासून दिल्लीपर्यंत होता. दंतिदुर्गाचा उत्तराधिकारी पहिला कृष्ण याने जगातील आश्चर्यापैकी एक म्हणून मान्यता पावलेल्या व खडकात कोरून काढलेल्या वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती केली. मान्यखेत म्हणजेच आजचे गुलबर्गा येथे त्यांची राजधानी होती.\nतिसरा गोविंद या राजाने विंध्यच्या उत्तरेस व दक्षिणेस स्वाऱ्या करून प्रतिहार व पाल यांचा पराभव केला. अमोघ वर्ष नृपतुंग या विख्यात राजाने ६५ वर्षे राज्य केले. नृपतुंग हा निष्ठावान जैन होता. तो युद्धांच्या विरुद्ध होता. त्याने कवी व तत्त्वज्ञ यांना राजाश्रय दिला. ‘कविराज- मार्ग’ हे कन्नडमधील प्राचीन महाकाव्य नृपतुंग याचा राजकवी श्रीविजय याने लिहिले. तिसरा कृष्ण या राजाने चोळांचा पराभव करून रामेश्वपर्यंत धडक मारली. राज्याचा विस्तार आणि ललितकलांची प्रगती या दोन्हींमुळे त्याची राजवट वैशिष्टय़पूर्ण झाली. राष्ट्रकुट राजांचा कल जैन धर्माकडे असला तरी त्यांनी शिव व विष्णू या दोन्ही देवांची मंदिरे बांधून उपासनेच्या लोकप्रिय पद्धतींना उत्तेजन दिले.\nराष्ट्रकुटांच्या कारकीर्दीत दोन जगप्रसिद्ध शिल्पे घडली. वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिराने व्यापलेले क्षेत्र अ‍ॅथेन्समधील जगप्रसिद्ध पार्थेनान इतके मोठे आहे, पण कैलास मंदिरांची उंची पार्थेनानच्या दीडपट आहे, तसेच राष्ट्रकुटांनी घडविलेल्या घारापुरी (एलिफंटा) गुंफांमधील महेशमूर्तीचे आकारमान प्रचंड (२३ फूट उंच व २० फूट रुंद )आहे. या दोन्ही शिल्पांचे नाव जागतिक श्रेष्ठ कलाकृतींमध्ये घेतले जाते.\nकुतूहल : दूषित पाण्यामुळे होणारे रोग - १\nपाणी म्हणजे जीवन हे घोषवाक्य आपण भित्तिपत्रकावर, पुस्तकात नेहमी बघतो. हेच पाणी कधी कधी आपलं जीवन संपवण्यास कारणीभूत होऊ शकतं. दूषित असलेले पाणी जर एखाद्या व्यक्तीने प्यायलं तर त्याच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते, ती व्यक्ती आजरी आहे असं आपण म्हणतो. पाणी मुख्यत: जैविक घटकांमुळे दूषित होते.\nपटकी : व्हायब्रिओ कॉलेरा जीवाणूमुळे पटकी हा रोग होतो. पावसाळ्यात फैलावणारा हा एक मुख्य रोग. या रोगात पचनसंस्थेवर परिणाम होतो. पायात गोळे येतात, डोळे खोल जातात, चेहरा निस्तेज होतो, वारंवार शौचाला जावं लागतं, शौच भाताच्या पेजेसारखं हिरवट पातळ असतं. शरीरातून जास्त प्रमाणात पाणी गेल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीरातील पाणी कमी होणे प्राणघातक असते. या रोगात पेशंटला जलसंजीवनी देणे हितकारक असते. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि एक चिमूटभर मीठ घातलं की जलसंजीवनी तयार होते. जलसंजीवनी एकदम न घेता थोडय़ा थोडय़ा वेळाने पिण्यास द्यावे, पटकी प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. या लसीमुळे कॉलराच्या जीवाणूपासून सहा महिने संरक्षण मिळते. विषमज्वर : सालमोनिका टायफी या जीवाणूमुळे विषमज्वर हा रोग होतो. दोन ते तीन आठवडे सतत ताप येणे, अशक्तपणा जाणवणे, भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, ही या रोगाची लक्षणे आहेत. विषमज्वर झालेल्या व्यक्तीचे मल किंवा उलटी पिण्याच्या पाण्यात मिसळले गेले आणि ते पाणी निरोगी व्यक्तीने प्यायले किंवा सांडपाण्यावर पकवलेल्या कच्च्या भाज्या खाल्या तर व्यक्तीला विषमज्वर होतो. डॉक्सिसायक्चीन, क्लोरोमायसिटीन ही प्रतिजैवके विषमज्वर या रोगावर उपयुक्त आहेत.\nकावीळ : कावीळचे विषाणू मलमुत्रातून पाण्यात मिसळतात आणि काविळीची साथ पसरते. काविळीमध्ये रक्तात बिलुरुबीनचे प्रमाण वाढते. ताप येतो, मळमळते, उलटय़ा होतात, लघवी पिवळसर लाल होते. या आजारापासून प्रतबंध होण्यासाठी कावीळ झालेल्या व्यक्तीचे कपडे, भांडी उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवून मग धुवावीत, तसेच प्रतिबंधात्मक लस घेणे हिताचे आहे.\nमराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,\nमनमोराचा पिसारा.. भाषेची गम्मत जगण्यातली जम्मत\nजगण्याबद्दल आणि जीवनाविषयी आसक्ती ऐवजी जिज्ञासा वाटू लागली ना मित्रा, की आयुष्य बदलून जातं. जगण्याविषयी उत्सुकता म्हणजे जगणाऱ्या माणसांविषयी कुतूहल. कोण कसा जगतो त्यानं तसं जीवन का निवडलं याविषयी कोणताही अभिनिवेश न बाळगता विचार केला की आपला स्वत:विषयीचा दृष्टिकोन बदलतो. आपण अधिक सजगपणे जगतो, जगण्याचा ना कंटाळा येत, नाही त्यात मन गुंतूनही राहात.\nजगण्यातल्या या गमतीजमती शोधण्याकरता भाषेचा अभ्यास करायला ही गंमत वाटते. भाषेतल्या म्हणी नि वाक्प्रचार यांच्याकडे विश्लेषक नजरेनं पाहिलं की त्या समाजाविषयी अधिक माहिती कळते. उदा. पूर्वी आपल्याकडे परीक्षा देणे याला मांडवाखालून जाणे असा वाक्प्रचार होता. परीक्षेचा नि मांडवाचा काय संबंध लग्नाचे मांडव आपल्याला निदान\nऐकून माहिती आहेत, पण परीक्षेचे मित्रा, पूर्वी परीक्षेला बसण्यासाठी वर्गाची आणि बंद खोलीची सोय नव्हती, त्यामुळे मांडवात मॅट्रिकच्या परीक्षा घेतल्या जायच्या. त्यामुळे लग्नाच्या मांडवात शिरण्यापूर्वी परीक्षेच्या मांडवातून जावं लागायचं. त्यासाठी परीक्षेत पास व्हावं, अशीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मांडवाखालून ‘नॉन मॅट्रिक’चा शिक्का घेऊन बाहेर पडलात तरी पुरे. ‘तारांबळ’ उडणे असा शब्दप्रयोग ऐकला असशील, होय ना मित्रा, पूर्वी परीक्षेला बसण्यासाठी वर्गाची आणि बंद खोलीची सोय नव्हती, त्यामुळे मांडवात मॅट्रिकच्या परीक्षा घेतल्या जायच्या. त्यामुळे लग्नाच्या मांडवात शिरण्यापूर्वी परीक्षेच्या मांडवातून जावं लागायचं. त्यासाठी परीक्षेत पास व्हावं, अशीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मांडवाखालून ‘नॉन मॅट्रिक’चा शिक्का घेऊन बाहेर पडलात तरी पुरे. ‘तारांबळ’ उडणे असा शब्दप्रयोग ऐकला असशील, होय ना हे तारांबळ आलं कुठून हे तारांबळ आलं कुठून लग्नात मंगलाष्टके म्हणताना तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं, ‘चंद्रबलं तदैव’ अशा शेवटच्या चरणापाशी आलं की एकच घाई उडत असे. त्या ताराबलंच तारांबळ आणि लग्नासाठी मुलीचं नशीब बलवत्तर म्हणजे उत्तम चंद्रबळ\nमराठीतल्या अशा गमतीजमती ऐकून ठाऊक असतात. इंग्रजीतल्या, ‘लॉजिंग बोर्डिग’विषयी खूप कुतूहल होतं. लॉजिंग म्हणजे राहण्याची सोय नि बोर्डिग म्हणजे जेवणाची सोय. नि बोर्डिग स्कूल म्हणजे राहून, जेवून, खाऊन शिक्षणाची सोय करणाऱ्या शाळा. त्यांचा शिस्तीशी नंतर संबंध आला. परगावातल्या लॉजवर राहाणाऱ्यांना बोर्डर म्हणायचे. हे ठीकाय, पण कंपनीमधल्या स्वच्छ\nव्यवहाराला अबव्ह बोर्ड का म्हणायचं पैसे ‘खाण्या’शी संबंध नाही म्हणून\nएके दिवशी कोडं उलगडलं. ‘मध्ययुगातल्या लोकांच्या जेवणाच्या सवयी’ यावर वाचता वाचता बोर्डाचा संबंध लक्षात आला. पूर्वी आताच्या सारखी डायनिंग टेबलं नव्हती. म्हणजे आडव्या फळकुटाला चतुष्पादांसारखे चार पाय लावले तर स्थिर राहाणारी वस्तू तार करता येते. त्या आडव्या पृष्ठभागावर डिश ठेवून जेवता येतं हा शोध माणसाने लावलेला नव्हता. (कमाल आहे ना) त्यामुळे जेवणारी माणसं फळकुटं मांडीवर अथवा गुडघ्यावर घेत, त्या फळकुटाना ‘बोर्ड’ म्हणत असत. त्यामुळे जेवायचं तर फळकुटं हवीत. जेवणारा माणूस आपापल्या फळकुटांची सोय लावी. पुढे जेवणं म्हणजे ‘बोर्डा’चा वापर आणि नंतर जेवण म्हणजे ‘बोर्डिग’ असा शब्दप्रयोग तयार झाला. त्यात काही लबाड माणसं अन्न आपल्या फळकुटाखाली लपवायचे. त्यामुळे जेवताना आपले दोन्ही हात फळकुटावर म्हणजे बोर्डवर ठेवले की ते लोक अबव्ह बोर्ड म्हणजे प्रामाणिक) त्यामुळे जेवणारी माणसं फळकुटं मांडीवर अथवा गुडघ्यावर घेत, त्या फळकुटाना ‘बोर्ड’ म्हणत असत. त्यामुळे जेवायचं तर फळकुटं हवीत. जेवणारा माणूस आपापल्या फळकुटांची सोय लावी. पुढे जेवणं म्हणजे ‘बोर्डा’चा वापर आणि नंतर जेवण म्हणजे ‘बोर्डिग’ असा शब्दप्रयोग तयार झाला. त्यात काही लबाड माणसं अन्न आपल्या फळकुटाखाली लपवायचे. त्यामुळे जेवताना आपले दोन्ही हात फळकुटावर म्हणजे बोर्डवर ठेवले की ते लोक अबव्ह बोर्ड म्हणजे प्रामाणिक बोर्ड या शब्दाचा उपयोग कंपन्यांच्या संचालनात होऊ लागला, त्यामुळे बोर्ड म्हणजे अधिकारी वर्ग, शासनकर्ते असा अर्थ तयार झाला.\nमी म्हटलं ना, भाषेच्या अशा वापरातून जीवनपद्धतीची माहिती मिळते. अरे, अशीच गम्मत असते, त्याला हाय फंडा नॉलेज हवे, असेच काही नाही\nनवनीत : मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२\nइतिहासात आज दिनांक.. : ६ नोव्हेंबर\n१९०३पनामाच्या स्वातंत्र्याला अमेरिकन सरकारने मान्यता दिली. १९२५मॅडेलिन स्लेड ऊर्फ मीराबेन भारतात- मुंबईत म. गांधी यांच्या भेटीसाठी आल्या.\nब्रिटिश नौदल अधिकाऱ्याची ही कन्या गांधीविचारांनी प्रभावित होऊन भारतात आली. २५ ऑक्टोबर १९२५मध्ये त्यांनी ‘पी अँड ओ’ जहाजावरून प्रवास सुरू केला. मुंबईत उतरल्यावर दादाभाई नौरोजी यांचे वारस आणि महात्मा गांधीजींचे पुत्र देवदास गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली. ७ नोव्हेंबरला त्या साबरमतीस पोहोचल्या. वल्लभभाई पटेल त्यांना घेऊन महात्माजींकडे गेले. अगोदरच पत्रव्यवहार झाला होता. गांधीजी त्यांना म्हणाले, ‘इथून पुढे तू माझी\nमुलगी म्हणून आश्रमात राहशील.’ पुढे त्यांनी आपले सारे आयुष्यच भारताच्या सेवेत घालविले. त्यांनी आत्मकथा इंग्रजीत लिहिली. ‘दि स्पिरिट्स पिल्ग्रिमेज’ या नावाचे आत्मचरित्र गाजले. त्याचा हिंदी अनुवाद ‘एक साधिका की जीवन-यात्रा’ या नावाने रामनारायण चौधरी यांनी केला. कस्तुरबांना भेटण्यासाठी त्या गांधीजींबरोबर रसोईघरात गेल्या. कस्तुरबा मीराबेनच्या पायांकडे बघत होत्या. मीराबेन यांच्या पायांत बूट होते. गांधीजींनी मीराबेन यांना भारतीय संकेत समजावून सांगितला. त्या बाहेर गेल्या व बूट काढून आल्या. ‘हा पहिला संस्कार’ असे त्या म्हणतात. २००२स्वत:च्या सुवाच्य अक्षरांतून हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे नाशिक येथे निधन.\nसफर काल-पर्वाची : सातवाहन साम्राज्य\nप्राचीन भारतातील मोठय़ा साम्राज्यांपैकी एक सातवाहन साम्राज्य होते. इ. स. पूर्व २३० मध्ये स्थापन झालेले हे राज्य इ. स. २२० पर्यंत हिंदुस्थानातील फार मोठय़ा क्षेत्रावर पसरलेले होते. सिमुक हा मौर्य साम्राज्यातला एक सरंजामदार. मौर्याच्या अस्तानंतर सिमुकाने स्वतंत्र राज्य स्थापन केले. सिमुकने पूर्व भारतात गोदावरी व कृष्णा नद्यांमधील प्रदेशात स्थापन केलेले हे राज्य ४५० वर्षे टिकले. सिमुकच्या वंशाला आंध्र भृत्य, सालवाहण, सातवाहन, शालिवाहन अशी नावे होती. सिमुक हा मद्रासमधला राहणारा होता व तो आर्य नसून सुधारलेला द्रवीड ब्राह्मण होता. सातवाहन साम्राज्याची चार मुख्य राजधानीची\nशहरे होती. आंध्र प्रदेशातील अमरावती, धरणीकोट व महाराष्ट्रातील जुन्नर व प्रतिष्ठान (पैठण) येथून हा कारभार चालत असे. पुढे पश्चिम समुद्रापर्यंत विस्तार झाल्यवर प्रतिष्ठान (पैठण) येथे त्यांनी राजधानी केली. सातवाहन राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. होम हवन, वेद पठण हे नेहमी चालत असे. राजा सतकर्णी याने अश्वमेध यज्ञ केला होता. सातवाहन राजांचे विशेष म्हणजे त्यांच्या नावात आईचा संबंध जोडलेला असे. जसे गौतमीपुत्र, वासिष्ठीपुत्र,\nहरीतीपुत्र वगैरे. त्यांच्या राज्यातून माकडे, मोर व हस्तीदंत निर्यात करीत. सोपारा व कारवार ही त्यांची बंदरे होती. सातवाहनांचे मोठे कार्य म्हणजे त्यांनी शक, यवन वगैरे परकियांची आक्रमणे थोपविली. गौतमीपुत्र शालिवाहन याने इ. स. ७८ मध्ये शकांचा पराभव करून त्यांना पळवून लावले. त्यानिमित्त त्याने शालिवाहन शक संवत सुरू केला. सतकर्णी शालिवाहन राजाने ५६ वर्षे राज्य केले. त्याने माळवा प्रांत जिंकून साम्राज्यात जोडला. तसेच कलिंग घेतले. त्यांच्या नाण्यांवर एका बाजूला राजांच्या प्रतिमा छपाईची पद्धत सुरू केली. त्याने दक्षिण पूर्व आशियामध्ये प्रथम हिंदू संस्कृती पोहोचवली. त्यांनी नंतर बौद्ध धर्मालाही राजाश्रय देऊन जुन्नर, वेरुळ येथे लेणी खोदली व स्तूप, विहार उभारले. सातवाहन राजांच्या अस्तानंतर इ. स. २२० नंतर त्यांचे राज्याचे लहान-लहान तुकडे झाले.\nकुतूहल : दूषित पाणी प्यायल्यामुळे प्राण्यांना होणारे रोग\nस्वच्छ, शुद्ध असले पाहिजे हे आपण शाळेत असल्यापासून शिकतो. आपल्या घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी गाळून घेणे, उकळून घेणे, त्यात क्लोरोवॅटसारखे द्रवपदार्थ घालणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आपण करतो. माणसाप्रमाणेच इतर प्राण्यांनासुद्धा शुद्ध पाण्याची गरज असते. गाय, बल हे किंवा इतर कोणतेही प्राणी पाण्यावर विविध प्रक्रिया करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना जे पाणी मिळेल तेच पाणी पिऊन त्याची तहान भागवतात, परिणामी दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांना बळी पडतात. दूषित पाणी प्यायल्यामुळे कोंबडय़ा, कावळे असे पक्षी किंवा गाय, बल, शेळ्या, मेंढय़ा अशा जनावरांना माणसाप्रमाणेच पटकी, हगवण रोग असे रोग होतात. असे रोग झाल्यास पक्षी किंवा जनावरे उदास होतात. नेहमीप्रमाणे पंख स्वच्छ करणे किंवा जिभेने स्वत:चे शरीर स्वच्छ करणे या क्रिया करण्याचा त्यांना उत्साह राहत नाही. हिरवट पिवळ्या रंगाची विष्ठा होते. पाण्यातील जिवाणू, विषाणू\nयांसारख्या जैविक घटकांमुळे हगवण किंवा पटकी असे रोग होतात, तसेच पाण्यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे काही रोग होतात. रासायनिक प्रदूषणामुळे पाण्यात शिसे किंवा पारा मिसळलेले पाणी प्राण्यांच्या शरीरात गेल्यास त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. आकडी येणे, लाल रंगाची लघवी होणे ही याची लक्षणे आहेत. ऑरगॅनो फॉसफेट, ऑरगॅनो क्लोरेट अशा प्रकारची कीटकनाशके पाण्यात मिसळले गेले तर जनावरे मलूल होतात, जास्त ऊठबस करीत नाहीत, स्वस्थ बसून राहतात. तोंडातून लाल गळते. पाण्यातील विषारी घटकांचा बेडकांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. काही\nरासायनिक मूलद्रव्यांमुळे पाण्यातील शैवालची प्रचंड वाढ होते. अशा प्रकारचे शैवाल प्राण्यांच्या खाण्यात आले तर त्यांना घातक आजार होऊ शकतात, त्या\nआजारातून प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी आपण हे करू शकतो. पाण्याचे साठे स्वच्छ ठेवू या स्वत:ची आणि इतर सजीवांची काळजी घेऊ या\nमनमोराचा पिसारा.. : ऱ्हाइनस्टोन काऊबॉय\nकाळ १९७५ चा बेबी बूमर्सची पोरं टोरं आता वयात आलेली. स्वप्न भन्नाट, बीटल्सची गाणी, संगीत आणि बेधुंद जग यात हरवलेली तरुण पिढी. त्यांच्या जीवनात फक्त मुक्ततेला स्थान होतं. अशा अख्ख्या पिढीला प्रचंड वेड लावणारे अनेक गायक होते. त्यांच्या गाण्यात साध्या भोळ्या प्रेमावर विश्वास होता, जगात शांतता नांदावी, युद्ध बंद व्हावीत, माणसान्ांी गाणी गात ऐकत मदहोषीत जगावं; परंतु, मित्रा अशा पिढीवर राज्य करण्यासाठी संगीतकारांना प्रचंड धडपड, मेहनत आणि खस्ता खाव्या लागल्या होत्या. यशाची ओढ, प्रसिद्धीची चटक, ग्लॅमरचं वेड उरात आणि प्रेमाच्या गाणी कंठात घेऊन ब्रॉडवेवर गाण्यासाठी धडपडणारे शेकडो तरुण रेकॉर्डिग स्टुडिओ आणि संगीत कंपन्यांच्या दाराबाहेर बसून असायचे. अशा सर्व स्ट्रग्लर्सकरिता आणखी एका स्ट्रग्लरने गाणं म्हटलं होतं. ‘ऱ्हाइनस्टोन काऊबॉय’ नावाचं गीत, ग्लेन कॅम्बलनं गायलं आणि अनेक अ‍ॅवॉर्ड आपल्या नावावर केली. आपल्या रत्नजडित खोगिरावर पकड ठेवून तो यशाच्या वाटेनं ‘रोडिओ’सारखी कसरत करत घोडदौड करतो, त्याचं गाणं..\nगात गात तीच गाणी\nअशी खडकाळलेली ही वाट\nखळगे नि खाचा मला पाठ\nक्योंकी ये है ब्रॉडवे का रास्ता\nमांडवली नि सेटिंग इथला शिरस्ता\nसरळ, सज्जन, साधे भोळे\nवाहून जातात बघता बघता\nजसं बर्फ, पाऊस, पाणी\nमेरी मंझिलकी इस राहपर\nतरी पोचेन मी ब्रॉडवेवर\nप्रकाशाचा फोकस आहे प्रखर\nनि प्रसिद्धीचा झोत झगझगीत\nमाझ्यावर, येस फक्त माझ्यावर\nदौडत जाय दौडत जाय\nऱ्हाइनस्टोन काऊ बॉय, ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय\nकेवढी फॅनमेल, केवढी आवतणं\nचाहते माझे आहेत सर्वजण\n‘प्लीज करा हो गाणं रेकॉर्ड माझ्याकडे’\nफोनवर ही कोणी धडपडे\nतसं बिघडत नाही म्हणा फारसं\nआणि वेदनेचं केलं हसं\nतर ती ही जाते छपून\nपण आपण गाठलेली गाडी जेव्हा\nफार अवघड वळसा घेते तेव्हा\nअवसान आपलं अशा वेळी\nठेवावं तरी कसं जपून\nमग आपल्या स्वप्नात भरून रंग\nत्यामध्ये मी होतो दंग\n.लोकलगाडीचं चुरगळलेलं तिकीट सोबतीला\nआणि एखादा डॉलर बुटात दडवलेला\nप्रकाशाचा फोकस आहे प्रखर\nमाझ्यावर येस फक्त माझ्यावर\nदौडत जाय, दौडत जाय\nगाण्याचा स्वैर अनुवाद : ललिता बर्वे\nनवनीत : सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२\nनवनीत : शनिवार, ३ नोव्हेंबर\nनवनीत : शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२\nनवनीत : गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/04/12/bhau-kadams-bicycle-trailer-release/", "date_download": "2018-04-21T05:54:02Z", "digest": "sha1:WDUOZTYJMUYJFE25F26SCYXUXAMLH4ZX", "length": 8378, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भाऊ कदमच्या ‘सायकल’चा ट्रेलर रिलीज - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट नोकरीसाठी ‘गुगल इंडिया’ अव्वल\nभाऊ कदमच्या ‘सायकल’चा ट्रेलर रिलीज\nवायकॉम१८ मोशन पिक्चर्स ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘सायकल’ हा पुढील मराठी चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले असून नुकताच एका हलक्या फुलक्या कथेतून आत्मपरिक्षण करायला लावणारी अशी सायकलची कथा असलेल्या सायकल या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात सायकल चित्रपट तुम्हाला घेऊन जातो.\nसायकल हा चित्रपट कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपीसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली चित्रित केला आहे. हृषिकेश जोशी केशवच्या भूमिकेत आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट येत्या ४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260780:2012-11-09-23-48-06&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56", "date_download": "2018-04-21T05:31:14Z", "digest": "sha1:3VKATBNIDN7BXG77XSDIVGJ2LZQGF2IO", "length": 18246, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> ई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ\nज्योती तिरपुडे / नागपूर\nमराठी माणसाच्या संस्कृतीचे संचित असलेले साहित्य दिवाळी अंकांच्या रूपाने कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सोय ई-दिवाळी अंकांमुळे झाली आहे. नियतकालिक हाती घेऊन वाचण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर दिवाळी अंक वाचता येणे, अशा सोप्या शब्दात ई-दिवाळी अंकांची व्याख्या करता येईल. दिवाळीच्या दरम्यानचा काळ वगळता ९० टक्के दिवाळी अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध नसतात. त्या त्या भागातील प्रसिद्ध वाचनालयात काही मासिके-नियतकालिके येतात आणि टपालाने वर्गणीदारांकडे नियतकालिके येतात. मात्र दिवाळी अंकांचे दिवाळीच्या दिवसात हजारोंच्या संख्येने येणारे पीक हा सर्वासाठीच आश्चर्याचा विषय असतो. साहित्य विषयक, विनोदी, आध्यात्मिक, आरोग्य, ज्योतिष, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार, खास महिलांसाठी अशा विविध विषयांवर हे दिवाळी अंक असतात. दिवाळी अंकांचे केंद्र खऱ्या अर्थाने पुण्या-मुंबईचे. नागपुरातील दिवाळी अंक आणि तेही ई-दिवाळी अंक बोटावर मोजावीत एवढीच आहेत. पिढय़ान्पिढय़ा सुरू असलेले ‘मुलांचे मासिक’ आणि याचवर्षीपासून ई-दिवाळी अंकांच्या शर्यतीत आलेला आकांक्षाचा दिवाळी अंक सांगता येतील.\n‘अक्षरगंध’ हे शब्द रत्न प्रकाशनने प्रकाशित केलेला १२० रुपयांचा दिवाळी अंकाची ई-किंमत ९६ रुपये आहे. अमृतघट दिवाळी अंक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘अमृतघट’ दिवाळी अंकाची किंमत ८० रुपये आहे. याशिवाय ज्योतिष विषयाला वाहिलेला ‘भाग्यदीप’, एकता प्रकाशनचा तथागत गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त ‘एकता’, नवीन प्रकाशनचा ‘ग्रहसंकेत’, युनिक फिचर्सचा ‘जगावेगळी मुशाफिरी’ व ‘महाअनुभव’, मेनका प्रकाशनचा ‘जत्रा’, महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तके मंडळाचा ‘किशोर’, कुमार प्रकाशनचा ‘कुमार’, मेनका प्रकाशनचा ‘माहेर’, ‘मुक्त शब्द’, ‘पासवर्ड’, ‘पुण्यभूषण’, ‘रणांगण’, ‘साहित्य चपराक’, ‘श्री व सौ’ आणि ‘वेदान्तश्री’ अशी ही वेगवेगळी दिवाळी अंक ऑनलाईन वाचने सहज शक्य आहेत. किशोर या ई-दिवाळी अंकाच्या ४५ रुपये किमतीपासून ते १५० रुपये किमतीची नियतकालिके उपलब्ध आहेत.\nई-दिवाळी अंक काही प्रकाशन नि:शुल्क उपलब्ध करतात तर बऱ्याच अंकांसाठी शुल्क अदा करावे लागते. कारण ऑनलाईन दिवाळी अंक नि:शुल्क केला तर दिवाळी अंकाच्या खपावर त्याचा परिणाम होतो. ऑनलाईन सहज उपलब्ध असले तरी स्टॉलवर जाऊन दिवाळी अंक खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाहीच.\nस्टॉलवर या दिवसात सर्वच दिवाळी अंक विकत मिळतात आणि दिवाळीच्या दिवसात अंक वाचन्याची एक वेगळीच ऊर्जा असते. त्यामुळे ऑनलाईनच्या प्रेमात न पडता हातात दिवाळी अंक तासन्तास धरून वाचणेच बरे असेही वाचकांचे म्हणणे आहे. विदर्भात अक्षरवैदर्भी, आकांक्षा, मुलांचे मासिक, साहित्य विहार, केशव प्रकाश सारखे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यापैकी येत्या १३ नोव्हेंबरपासून आकांक्षाचा ई-दिवाळीअंक सर्वासाठी खुला राहील.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/sheena-bora-murder-case/news/", "date_download": "2018-04-21T05:25:59Z", "digest": "sha1:QP2FD3TXXDNZEZLLJ2FBO5Q446HHUEL2", "length": 23473, "nlines": 351, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sheena Bora murder case News| Latest Sheena Bora murder case News in Marathi | Sheena Bora murder case Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "शनिवार २१ एप्रिल २०१८\nअबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, लग्नासाठी 45 दिवसांची मागितली होती रजा\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nघरे उपलब्ध करून देण्यास आम्ही असमर्थ, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली\n‘भाजपामुळे २१ लाख ८२ हजार ५२५ लोकांना धान्य मिळत नाही’\nप्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका\n‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर\n'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nनवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर.\nअवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 10 ते 12 बांगलादेशींना कोपर खैरणेतून अटक\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीन आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर; 26 एप्रिलला परतणार\nकेंद्रीय मंत्रिमंडळाची आज 11.30 वाजता बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरुन परतले\nनाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम स्थगित. मुंढे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम स्थगित. पुढील शनिवारी होणार कार्यक्रम.\nराजस्थान : उदयपूरमधील डबोक येथील एसबीआयच्या एटीएममधून 18.16 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. पोलीस तपास सुरु.\nउत्तर कोरिया आजपासून न्यूक्लियर आणि बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी थांबवणार आहे\nIPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nगुजरात - सांबरकाठामधील हिंमतनगर येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन ठार, दोन जखमी\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nAll post in लाइव न्यूज़\nशीना बोरा हत्या प्रकरण\nशीना बोरा हत्या प्रकरण FOLLOW\n...तर मोठी शिक्षा होते, हे माहीत नव्हते- श्यामवर राय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असते त्याहीपेक्षा मोठी शिक्षा हत्येच्या गुन्ह्यासाठी असते, याबद्दल मला माहीत नव्हते, अशी माहिती शीना बोरा हत्येमधील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर व या खटल्यातील माफीचा साक्षीदार श्य ... Read More\nSheena Bora murder caseCourtशीना बोरा हत्या प्रकरणन्यायालय\nइंद्राणी, पीटर मुखर्जीची स्वतंत्र चौकशी, परदेशातील गुंतवणुकीतील गैरव्यवहार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआयच्या अधिकाºयांनी स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. ... Read More\nSheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरण\nसीबीआयकडून इंद्राणी व पीटर मुखर्जी यांची स्वतंत्र चौकशी, तीन तास कसून विचारणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआयच्या अधिका-यांनी स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. ... Read More\nSheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरण\nइंद्राणी पीडितेचा आव आणत आहे, पीटरचा आरोप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने तिच्या पतीवरच शीनाच्या हत्येचा आरोप करून सर्वांना धक्का दिला. ... Read More\nSheena Bora murder caseMumbaiशीना बोरा हत्या प्रकरणमुंबई\nशीना बोरा हत्या; पीटर मुखर्जीनेच केले शीनाचे अपहरण ; इंद्राणीचा आरोप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशीना बोरा हत्येप्रकरणाच्या खटल्याने वेगळेच वळण घेतले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी व शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिने मुलीचे अपहरण करून तिला गायब करण्यामागे पीटरचा हात असल्याचा संशय न्यायालयापुढे व्यक्त केला आहे. ... Read More\nSheena Bora murder caseMurderCrimeशीना बोरा हत्या प्रकरणखूनगुन्हा\nचेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय\nही आहेत जगातील भूमिगत शहरे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nवऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nनोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ\nकर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान\n वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला मोठा निर्णय\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन\nसरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस, विरोधकांचा एल्गार, नायडूंकडे ७१ जणांच्या स्वाक्षरीचे पत्र\nमंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258528:2012-10-30-15-58-32&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210", "date_download": "2018-04-21T05:43:34Z", "digest": "sha1:2DEVI72QFS7UMH3DNW2DL67MXKWS7TXV", "length": 24585, "nlines": 241, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आनंदयोग : जुळवून घेणे जमेल?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> आनंदयोग : जुळवून घेणे जमेल\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआनंदयोग : जुळवून घेणे जमेल\nभीष्मराज बाम - बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२\nसतत बदलणाऱ्या परिस्थितीचे भान राखून आपला तोल ढळू न देता योग्य तेच प्रतिसाद देता यायला हवेत. भवताल वा माणसे आपल्याला बदलता येत नाहीत, पण स्वतमध्ये बदल घडवणे कष्टसाध्य असते. माझी भोपाळला बदली झाली तोपर्यंत मला मुंबईची चांगलीच सवय झालेली होती. मुंबईला पहिल्यांदा आलो तेव्हा या इतक्या बहुरंगी आणि बहुढंगी शहराची कोणाला सवय होऊ शकेल असे वाटले नव्हते. कॅडबरी, गोदरेज यांसारख्या परिचित ब्रॅण्डच्या कंपन्यांची नावे वाचून नव्याने मुंबईत येणाऱ्या खेडय़ातल्या पाहुण्याला जसे नवल वाटले असेल तसे ते आम्हालाही वाटले होते.\nदादरच्या फुटपाथवरच्या सुपर मार्केटचे भयंकर आकर्षण वाटले होते. इतके की एखादी गरजेची वस्तू घ्यायला बाजारात गेलो की अनेक अनावश्यक वस्तूसुद्धा घेतल्या जायच्या. पहिले कितीतरी दिवस आपण एखाद्या जत्रेतच राहात असल्याची भावना मनात असे.\nमी पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्य बिलियर्ड्स व स्नूकर हे खेळ नव्याने शिकलो होतो. त्या खेळाचे व नेमबाजीचे सुद्धा मला जवळजवळ व्यसन लागल्यासारखे झाले होते. मुंबईत हे दोन्ही खेळ खेळायला मिळणार याचा मला आनंद झाला. घराच्या बाजूलाच दादर क्लब होता. वरळीला म्हणजे ऑफिसच्या वाटेवरच नेम बाजीची रेन्ज होती. पण याचा आनंद फारसा टिकला नाही. दादर क्लबमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिलियर्ड आणि स्नूकर खेळाडू होते. अध्र्या तासाचे गेम्स असत. त्यात २५ मिनिटे प्रतिस्पध्र्याचाच खेळ होई आणि ४/५ मिनिटे खेळायला मिळत. वरळीच्या रेन्जवर स्पर्धा होत आहेत हे समजल्यावर मी मोठय़ा उत्साहाने नाव नोंदवले. प्रत्यक्ष स्पर्धा करताना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर उभे राहण्याचेच दडपण आले. त्यातून माझे रिव्हॉल्व्हर आणि गोळ्या पोलीस खात्यांत दिले जाणारे.. सर्वात जुन्या मॉडेलचे. माझ्या गोळ्या निशाणावर तिरप्या किंवा आडव्या लागत होत्या. त्यामुळे एका वेळी दोन गोळ्या लागत असल्यासारखे वाटे. स्पर्धा संपल्यावर सर्व नेमबाज माझे रिव्हॉल्व्हर पाहायला भोवती गोळा झाले.\nनोकरी पोलीस खात्यातील असल्याने सरावाला क्वचितच वेळ मिळत असे. पण नेमबाजीचे प्रशिक्षक कॅप्टन ईझिकेल यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याकडून मानसिक सरावाचे धडे घेतल्यावर नेमबाजीमध्ये झपाटय़ाने सुधारणा झाली. ते प्रयोग बिलियर्ड्स व स्नूकरमध्ये केल्यावर ते खेळही मी चांगलाच खेळायला लागलो. हा फरक जाणवल्यामुळे मला अनेक उत्तम खेळाडूंची मैत्री लाभली आणि पुढे तेसुद्धा माझ्याबरोबर मानसिक सरावाचे प्रयोग करायला लागले.\nमुंबईत रुळल्याने भोपाळला गेल्यावर एखाद्या मोठय़ा खेडेगावात आल्यासारखे वाटले. मुलांच्या शिक्षणासाठी आई, पत्नी व मुले मुंबईतच रहाणार होती. भोपाळला मला एक जुना भला थोरला बंगला मिळाला होता. त्या आठ-दहा खोल्यांच्या घरात मी एकटाच राहात असे. एखाद्या भूतबंगल्यातच राहात आहोत असे वाटे. दिल्लीच्या माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितले होते, ‘‘मुंबईला इतकी वर्षे राहून तुला घडय़ाळाच्या काटय़ांप्रमाणे आयुष्य जगायची सवय झाली असेल. भोपाळच्या लोकांना तू कॅलेण्डरची जाणीव करून देऊ शकलास तरी तुझी ती मोठी कमाई असेल\nत्यांचे सांगणे खरेच होते. मध्य प्रदेशांतले लोक अतिशय अगत्यशील. पण काम करण्याची आणि तेही वेळेवर करण्याची फारशी कोणालाच सवय नव्हती. ऑफिसमधले कामही दोनएक तासांत संपत असे. भरपूर वेळ हातात शिल्लक राही. मग मी मध्य प्रदेशात खूप भटकलो. बंगल्यातच एक एअरवेपनची रेन्ज तयार करून सराव केला. जवळच एक क्लब होता. तिथे बिलियर्डचे टेबल होते म्हणून त्या क्लबमध्ये नाव घातले. पण ते जुनाट, कपडा गुळगुळीत झालेले टेबल पाहूनच मी हबकून गेलो. आपल्याला चांगले बिलियर्ड खेळता येत असल्याचा माझा गैरसमज पहिल्या गेममध्येच नाहीसा झाला. पण दौऱ्यात मी माझा क्यू आणि एअर पिस्तुल घेऊन जायला लागलो. इंदुर, रायपूर, बिलासपूर, ग्वाल्हेर वगैरे ठिकाणी चांगल्या टेबलवर खेळायला मिळाले. भरपूर मित्रमंडळी मिळाली. त्या साऱ्यांना मी माझ्या नेमबाजीच्या कौशल्याने चकित करून सोडले. वासरांतल्या लंगडय़ा गाईचा मान मला मिळायला लागला. मी जाईन तिथे तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया आणि सुग्रास भोजन यांनी माझा सत्कार व्हायला लागला. वर्षभरातच मी सुखासीन आणि चांगला गुटगुटीत झालो. ऑफिसचे काम म्हणजे कटकट अशी माझीही धारणा व्हायला लागली. फक्त कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याची बोच तेवढी शिल्लक होती. पण तेवढय़ात एक चांगली संधी आली. अगदी थोडेसे काम आणि मुंबईतले पोस्टिंग. चार वर्षे आराम करता आला असता. मी लगेच होकार कळवून टाकला आणि सामान बांधून तयार होऊन बसलो. पण प्रत्यक्षात हातामध्ये भलतीच ऑर्डर येऊन पडली. पोस्टिंग मुंबईतच, पण संपूर्ण भारतात सर्वात जास्त कामाचा ताण असलेली पोस्ट होती.\nगणेश चतुर्थीच्या दिवशीच मुंबईत येऊन चार्ज घेतला आणि निवृत्त होईपर्यंत तिथेच राहिलो. हा संपूर्ण काळ एखाद्या वावटळीत किंवा वादळात सापडलो असल्याची भावना होत राहिली. पानिपताच्या लढाईत तीर्थयात्रा आणि चंगळ करायला गेलेल्या भिक्षुकाला एकदम घोडय़ावर बसून हातात तलवार घेऊन गिलच्यांवर स्वारी करायला पाठवावे तसे झाले. पण त्या कामाचीही सवय पडली आणि हातून चांगले काम झाले. त्याबद्दल पदके देऊन कौतुकसुद्धा झाले.\nक्रीडा मानसशास्त्रात परिस्थितीशी जुळवून घेता येणे या गुणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. सारा भवताल, वातावरण, बरोबर किंवा विरुद्ध असलेली माणसे यांपैकी कशावरच आपले नियंत्रण राहू शकत नाही. नियती म्हणतात ती हीच. पण सतत बदलणाऱ्या परिस्थितीचे भान राखून आपला तोल ढळू न देता योग्य तेच प्रतिसाद देता यायला हवेत. मला अजिंक्यवीर बनणे सहजसाध्य जरी नाही तरी कष्टसाध्य होते. याहून जास्तीची अपेक्षा ठेवली तर अपयश आणि निराशाच वाटय़ाला येतात. ते टाळायला हवे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T06:10:34Z", "digest": "sha1:LBCSQZ7SK6SY3M62XMHGE6OE6VNVQ6UL", "length": 5709, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी - विकिपीडिया", "raw_content": "युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयुनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची स्थापना १८ फेब्रुवारी १९३८ रोजी करण्यात आली. १९७२ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.\nआयुर्विमा * सर्वसाधारण विमा * आरोग्य विमा * कृषी विमा\nअविवा * आयएनजी वैश्य * आयडीबीआय फेडरल * आयसीआयसीआय प्रुडेन्शियल * एगॉन रेलिगेअर * एचडीएफसी * एसबीआय * कोटक * टाटा एआयए * बजाज अलायन्स * बिर्ला सन * भारती एक्सा * भारतीय जीवन विमा निगम * मॅक्स * रिलायन्स *\nभारतीय सर्वसाधारण विमा निगम * नॅशनल * न्यू इंडिया * ओरिएंटल * युनायटेड इंडिया * बजाज अलायन्स * चोलामंडलम एमएस * एचडीएफसी आरगो * आयसीआयसीआय लोम्बार्ड * इफको तोक्यो * रिलायन्स * टाटा एआयजी * रॉयल सुंदरम * फ्युचर जनराली * भारती एक्सा\nराज्य कामगार विमा * मॅक्स बुपा * स्टार * अपोलो म्युनिक\nभारतीय कृषी विमा कंपनी\nॲक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडिया * विमा नियामक आणि विकास प्राधिकरण * भारत सरकार प्रायोजित विमा योजनांची यादी * भारतीय विमा संस्था\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nभारतातील सर्वसाधारण विमा कंपनी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१८ रोजी २१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/2011/10/", "date_download": "2018-04-21T05:53:44Z", "digest": "sha1:I62ALF4GUJIZWB2LI2D4IJPN75LI2ZRW", "length": 5241, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "%archive_title% | मराठीमाती", "raw_content": "\n१९५८ – महर्षि अण्णासाहेब कर्वे यांना त्यांच्या शंभराव्या वर्षी भारतरत्न’ ही पदवी बहाल.\n१८७९ – करवीर पीठाचे श्रीमान जगदगुरु शंकराचार्य, भारतीय अत्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्म प्रचारक डॉ. कुर्तकोटी यांचा जन्म झाला.\n१९८८ – ’वाटुमल पुरस्कार’ मॅगसेसे पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार विजेत्या अमलादेवी चटोपाध्याय यांचा मृत्यूदिन.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २९ ऑक्टोबर on ऑक्टोंबर 29, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://dionanded.blogspot.in/2016_08_13_archive.html", "date_download": "2018-04-21T05:49:04Z", "digest": "sha1:FHLCUZSIX3TIT7MXAW2XRSAOML6VJNMF", "length": 61667, "nlines": 626, "source_domain": "dionanded.blogspot.in", "title": "जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड: 08/13/16", "raw_content": "\nजिल्हा न्यायालय नांदेड येथे\nनांदेड, दि. 13 :- जिल्हा न्यायालय नांदेड येथे 13 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालया तर्फे बॅंक प्रकरणे: सेक्शन 138 (एन.आय.अॅक्ट), बॅंकांची वसुली दावे, इत्यादी प्रलंबित व दाखल पुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित केले होते. सदर लोकन्यायाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, मा. सविता टी. बारणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, मा. न्या. ए. आर. कुरेशी, यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाले.\nजिल्हयातील सर्व न्यायालयात घेण्यात आलेल्या या लोकन्यायालयात 138 (एन.आय.अॅक्ट) चे एकुण 68 प्रकरणात तडजोड करण्यात येवून रू. 3528551 वसुल करण्यात आले. बॅंकांची वसुली प्रकरणांमध्ये 14 प्रकरणात तडजोड होवून रू. 2252597 वसुल करण्यात आले. तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणांमध्ये विविध बॅंकांची मिळून एकुण 42 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात येवून रू. 2582000 वसुल करून देण्यात आली. म्हणजे एकुण 124 प्रकरणांमध्ये तडजोउ होवून एकुण रक्कम रू. 8363148 रू. वसुल करण्यात आले. नांदेड जिल्हा न्यायालयात एकूण 4 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात पॅनल प्रमुख म्हणून मा. श्री. एस. आर. नरवाडे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड, मा. श्रीमती सी. व्ही. सिरसाठ, सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर, नांदेड, मा. श्री. एम. के. सोरटे, 2रे सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर, नांदेड, मा. श्रीमती इ. व्ही. धांडे, 4थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी काम पाहिले. तसेच यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. एम.एल.गायकवाड, अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम, अॅड. बी. जी. नरवाडे, अॅड. सिध्देश्वर खरात, अॅड. ए. वाय. चंदनशिवे, अॅड. सय्यद साजिद, अॅड. कु. एस. पी. गायकवाड, अॅड. आर. एम. लोणे यांचे सहकार्य लाभले या लोकन्यायालयात मा. सन्माननिय विधीज्ञ, विविध बॅंकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. पी. एस. तुप्तेवार, अधिक्षक श्री कबिर सिध्दीकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक पी. आर. खरात, श्री. कावळे, सौ. एम. व्ही. वाहेगावकर, रणजित कदम, किशोर महाजन, संगमेश्वर मंडगे, सुनिल मुदिराज यांचे व इतर न्यायालयीन कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.\nजिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबीर संपन्न\nनांदेड, दि. 13 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडून नुकतेच जिल्हा कारागृह नांदेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.\nया कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. एस. एन. सचदेव, सह दिवाणी न्यायाधीश एम. के. सोरते, अॅड. इद्रिस कादरी, अॅड. मो., अॅड. बाळासाहेब नरवाडे व अॅड. ए. वाय. चंदनशिवे हे उपस्थित होते.\nन्या. सचदेव यांनी बंद्यांना जामिनावर सुटण्याचा हक्क याविषयी माहिती देतांना पॅरोल बेलवर सुटण्यासाठी कारागृहातील आपली वागणुक महत्वाची असते असे सांगून त्यांनी याबाबत माहिती देतांना महाभारतातील कर्ण-दुर्योधन यांचे उदाहरण देवून विस्तृत माहिती दिली.\nन्या. कुरेशी यांनी उपस्थित बंद्यांना मार्गदर्शन करतांना समाजामध्ये वावरताना आपल्या हातून कुठलेही वाईट कृत्य होणार नाही याची काळजी घ्या. संयम बाळगा असे सांगीतले. न्या. एम. के. सोरते यांनी प्ली बारगेनिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. इद्रिस कादरी यांनी कैद्यांचे विविध अधिकार याबाबत माहिती दिली. अॅड. बाळासाहेब नरवाडे यांनी जामिनाबाबत असलेल्या तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली. अॅड. चंदनशिवे यांनी सुध्दा बंदी व न्यायधीन बंदी यांचे अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.\nअॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक. जी. के. राठोड यांनी आभार मानले. यावेळी कारागृहातील जवळपास 320 पुरूष व महिला बंदी उपस्थित होते.\nग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nनांदेड, दि. 13 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार सन 2016-17 साठी पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज 10 सप्टेंबर,2016 पर्यंत व्दिप्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन श्री.किरण गं.धांडोरे, ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\" आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणा-या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून \"डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार\" देण्यात येतो.\nराज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील \"अ\" \"ब\" \"क\" \"ड\" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये, 20 हजार रुपये, 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्‍मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 15 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.\nप्राचार्य, अधिव्याख्याता पदाच्या मुलाखतीस\nपात्र ठरलेल्यांसाठी मॉक मुलाखतीचे आयोजन\nनांदेड दि. 13 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष्‍ाण संस्थेतील प्राचार्य, अधिव्याख्याता परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या नांदेड जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी मॉक मुलाखतीचे या मॉक मुलाखतीचे आयोजन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे मंगळवार 16 ऑगस्ट व बुधवार 17 ऑगस्ट 2016 रोजी केले जाणार आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल नांदेड हे विशेष अभियान जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. त्यात पुढचे पाऊल आता मॉक मुलाखतीचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता यावे यासाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.\nया मॉक मुलाखतीचे आयोजन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे मंगळवार 16 ऑगस्ट व बुधवार 17 ऑगस्ट या दोन दिवशी केले आहे. मंगळवार 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, प्राचार्य बी.बी.पुटवाड हे मुलाखतीबदल मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपासून मोफत मॉक मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मॉक मुलाखतीला पॅनल सदस्य म्हणून पुणे येथील मनोहर भोळे, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार सुरेश घोळवे, प्राचार्य बी.बी.पुटवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार आदी उपस्थित राहणार आहे.\nइच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह नाव नोंदणी सेतू समिती संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, गुरु गोबिंदसिंग स्टेडियम परिसर नांदेड येथे करावी, किंवा 9422881241 या भ्रमणध्वनी क्रंमाकांशी संपर्क साधून इच्छूकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.\nग्रंथाचे योगदान महत्वपूर्ण - थोरात\nराष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा\nनांदेड, दि. 13 :- ग्रंथ वाचनाचा आनंद अव्दितीय असून वाचनाने मानवाचे व्यक्तिमत्व समृध्द होते. थोरा-मोठयांचा जडणघडणीमध्ये ग्रंथाचे योगदान अधिक महत्वपूर्ण असून सार्थक जीवन जगण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नसल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी केले. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पदश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.\nनांदेड येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात संगत प्रकाशनाचे जयप्रकाश सुरनर यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास संजय पोतदार, प्रा. राजाराम वट्टमवार, डॉ. गणेश बामणे, व्यंकटराव राजेगोरे, रा.ना.मेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी डॉ. रंगनाथन यांची पंचसूत्री विशद करुन डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश सुरनर यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल ‍दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांना वाचते व्हा चा संदेश दिला. यावेळी संजय पोतदार, तुप्पा यांची नॅशनल जिओग्राफी सोसायटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर यांनी शाहीरी गीत सादर केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी तर आभार अजय वट्टमवार यांनी केले. कार्यक्रमास संजय कर्वे, कोडिंबा गाडेवाड, संजय पाटील, शिवाजी पवार लहान, ज्ञानेश्वर वडगावकर नायगाव, शिवाजी सुर्यवंशी भोकर,‍ मिरकुटे कंधार, विठठल काळे,लक्ष्मीबाई जाधव लोहा, कुबेर राठोर हदगाव, जाधव माहूर, पुंडलिक कदम देगलूर, शिवाजी हंबिरे, बालाजी पाटील मुखेड इ.ग्रंथालय क्षेत्रातील कर्मचारी , कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.\nनांदेड पोलिसांच्या सायबर लॅब,\nअत्याधुनिक आय-कारचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन\nनांदेड, दि. 13 :- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांचा तपास गतीमान पद्धतीने करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यात एकाचवेळी 44 सायबर फॉरेन्सीक लॅब सुरु करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या या अत्याधुनिक लॅबचे लॅबचे उद्घाटन सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच नांदेड पोलिस दलात दाखल झालेल्या घटनास्थळवर पोहचून न्यायवैधक पुरावे एकत्र करणाऱ्या ‘आय-कार” या अत्याधुनिक वाहनाचेही राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते यादिवशी उद्घाटन करण्यात येणार आहे.\nमाहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी या सायबर लॅब सूसज्ज करण्यात आल्या आहेत. नांदेडमधील ही सायबर लॅब मुंबई मुख्यालयाशी जोडण्यात आलेली असून त्याद्वारे 24 तास सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवता येणार आहे. मिळालेल्‌या माहितीच्या आधारे इंटरनेटशी संबंधित गुन्हे उदा. आर्थिक गुन्हे, ऑनलाईन बँक गुन्हे, सोशल मिडियावरील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता तसेच सायबर गुन्ह्यांचा जलद व गतीमान तपास करण्याकरीता त्यांचा वापर करता येणार आहे. या लॅबमुळे नांदेड जिल्हा पोलीस दलही आणखी सक्षम आणि अत्याधुनिक होणार आहे.\nनांदेड पोलिसांकडे अत्याधुनिक आय कार\nनांदेड पोलीस दलासाठी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) पुणे यांच्याकडून नवीन फॉरेन्सिक व्हॅन आय कार (Investigation Car) मिळाली आहे.\nया फॉरेन्सिक व्हॅन आय कारमध्ये गुन्ह्यांसंबंधी एकूण 12 अत्याधुनिक उपकरणे आहेत. त्याचा उपयोग खून, बलात्कार व विविध हत्यारांनी होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच विविध स्फोटके यांच्या तपासासाठी, त्यांच्या विश्लेषणासाठी होणार आहे. यामध्ये काम करण्यासाठी आय कार (Investigation Car) विभागाचे प्रशिक्षीत असे पथकही असणार आहे. त्यामध्ये अंगुली मुद्रा विभाग, वैज्ञानिक तज्ज्ञ, छायाचित्रकार यांचा समावेश आहे. या व्हॅनद्वारे घटनास्थळी लवकरात लवकर पोहचून घटनास्थळाचा न्यायवैधक दृष्ट्या वैज्ञानिक पुरावे गोळा करता येणार आहेत. यामुळे दोषारोप पत्र तयार करताना, आणि त्यांची अचूकता वाढणार आहे. ज्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. काही गुन्ह्यांमध्ये सापडलेले भौतीक पुरावे घेण्याची व साठवण्याची अत्याधुनिक अशी यंत्रणाही यामध्ये आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा योग्य तपास होवून दोष सिद्धीच्या प्रमाणातही वाढ होईल.\nदिशा समिती सभेत विविध योजना,\nविकास कामांचा सर्वंकष आढावा\nनांदेड दि. 13 :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, तसेच विकास कामांबाबत आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती –दिशा सभेत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दिष्टे यांच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश सभेत देण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सभा संपन्न झाली.\nसभेस जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई गुंडले, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार अमर राजूरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण,आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, पंचायत समितींचे सभापती नांदेड- चंदर भक्तापुरे, धर्माबाद- रामकिशन यंगलोड, कंधार- बालाजी पांडागळे, मुखेड-गंगाबाई गायकवाड, भोकर- कमलाबाई जाधव, हदगाव- बाळासाहेब कदम, हिमातनगर- आडेलाबाई हातमोडे, तसेच समिती सदस्य सुभाष पाटील-दापकेकर, रामचंद्र मुसळे, ॲड नामदेव राणवळकर, सुमती व्यावहाळकर, शेख फारुख शेख मौलाना, समिती सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलंवेड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.\nसभेत सुरुवातीला गतसभेच्या इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. तसेच 2016-17च्या वार्षिक कृती आराखड्या तसेच माहे जुलै 2016 पर्यंतचा आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, अमृत योजना, महावितरणची उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, रेल्वे, भारत संचार निगम लिमीटेड, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह भुसंपादन आणि संसद आदर्श ग्राम योजनेतील गावांबाबचा आढावाही घेण्यात आला. संबंधित योजना तसेच त्यातील कामांबाबतचा अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच काही उपयुक्त सूचनाही केल्या. बैठकीत खासदार श्री. चव्हाण यांनीही विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणाना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन उपायुक्त पी. पी. घुले यांनी सभेचे संचलन केले व शेवटी आभार मानले.\nराज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन\nनांदेड, दि. 12 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट, 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.\nसमारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पुर्वी किंवा 9.35 नंतर आयोजित करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे.\nदरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.\nवस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचा दौरा\nनांदेड, दि. 12 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर, हे नांदेड जिल्हयाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा तपशील पुढीलप्रमाणे.\nरविवार दिनांक 14 ऑगस्ट, 2016 रोजी रात्री 8.00 वाजता जालना येथून मोटरीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.\nसोमवार दि. 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कडे प्रयाण, सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथून मोटारीने पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड कडे प्रयाण. पोलीस अधिक्षक कार्यालय येथे सायबर लॅब उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड कडे प्रयाण आगमन व राखीव. सायं. 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6.00 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने सीएसटी, मुंबई कडे प्रयाण.\nसक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे\nनांदेड दि. 12 - राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.\nदरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.\nप्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे. *******\nकामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा\nनांदेड, दि. 12 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री, संभाजी पाटील - निलंगेकर हे मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट, 2016 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा तपशील पुढीलप्रमाणे मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट, 2016 रोजी सायं. 5.30 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने माहूरगड जि. नांदेड येथे आगमन होईल त्यानंतर राखीव व सायं. 6.00 वाजता माहूरगड जि. नांदेड येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.\nकेंद्र शासन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nनांदेड, दि. 11 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानीत कनिष्ठ, वरिष्ठ, डीएड, बीएड व्यावसायिक अव्यावसायिक महाविद्यालयात सन 2016-17 मध्ये नियमीत प्रवेश घेतलेले मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना या विभागाअंतर्गत सन 2016-17 साठी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती व नुतनीकरण शिष्यवृत्ती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.\nविद्यार्थ्यांनी पुढील विवरणपत्रात केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. नवीन शिष्यवृत्ती, नुतनीकरणासाठी इयत्ता अकरावी , बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक बुधवार 31 ऑगस्ट 2016 असून पदवी, पदवीत्तर, आयटीआय, डिप्लोमा, बीएड, एमफील, पीएचडी यासारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक सोमवार 31 ऑक्टोंबर 2016 आहे.\nविद्यार्थ्यांने व महाविद्यालयाने अधीक माहितीसाठी तसेच नवीन प्राप्त होणाऱ्या सूचनांसाठी www.scholarship.go.in व www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर अवलोकन करावे, असे आवाहन विभागीय सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.\nजिल्हा न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालय ...\nजिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबीर संपन्ननांदेड, दि...\nग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्जकरण्याचे आवाहन नांदेड,...\nप्राचार्य, अधिव्याख्यातापदाच्या मुलाखतीस पात्र ठरल...\nथोरा-मोठयांचा जडणघडणीत ग्रंथाचे योगदान महत्वपूर्ण ...\nनांदेड पोलिसांच्या सायबर लॅब, अत्याधुनिक आय-कारचे ...\nदिशा समिती सभेत विविध योजना, विकास कामांचा सर्वंकष...\nस्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारीराज्यमंत्री अर्जून ...\nवस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचा दौराना...\nराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकवापरास सक्त मनाई , ध्वजस...\nकामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरानांद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/avalyache-lonache-recipes/", "date_download": "2018-04-21T05:41:59Z", "digest": "sha1:PHEXLNSM7BVFSJHDDSSDXIE3AJFH2OLF", "length": 6991, "nlines": 153, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आवळ्याचे लोणचे | Avalyache Lonache", "raw_content": "\n१ किलो मोठे आवळे\n१० ग्रॅम मोहरीची डाळ\n१०० ग्रॅम लाल तिखट (थोडे कमी चालेल)\nआवळे जरा कोचवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत. जिर्‍याची कच्चीच पूड करावी. चमचाभर तेलात ओवा जरा परतून घ्यावा.\nमोहरीची डाळ बाजारात मिळते ती मोठी असते. थोडा वेळ उन्हात ठेवून जरा कुठावी. त्यात थोडे ( अर्धा वाटी) पाणी घालून फेसावी व त्याची गुळगुळीत पेस्ट करावी.\nया फेसलेल्या मोहरीत सर्व मसल्याच्या पुडी, तिखट व हळद घालावी. मीठ सैंधव मिसळावे. एका स्वच्छ बरणीत तळाला थोडे मीठ घालावे. त्यावर थोडे आवळे घालावे. त्यावर मसाल्याचा एक थर द्यावा. त्यावर पुन्हा आवळ्याचा थर व त्यात पुन्हा मसाल्याचा थर द्यावा. शेवटचा थर मसाल्याचा असू द्यावा.\nतेल कडकडीत तापवून गार करावे व या मिश्रणावर ओतावे ७-८ दिवस ती बरणी दिवसा उन्हात ठेवावी पंधरा दिवसानंतर वापरायला घेण्या जोग लोणचे तयार होईल.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in लोणची and tagged आवळा, पाककला, पाककृती, लोणचे on जानेवारी 3, 2011 by प्रशासक.\n← तिखमिखळं कोशिंबीर सोबत्यांनी टाकलेला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/jara-jara/", "date_download": "2018-04-21T05:42:16Z", "digest": "sha1:DRT2GLCNUUOMDUV7XCMRKDLNLNQ6H3FF", "length": 5602, "nlines": 148, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जरा जरा | Jara Jara | Sanjay Patil", "raw_content": "\nउसने हसण्याचा मज सराव जरा जरा\nना पुढे येथे सुखास वाव जरा जरा.\nद्यारे पाखरांस एक रिकामे घरटे\nसारेच पारधी कुणी साव जरा जरा.\nआसवांनो अता का होता उतावीळ\nअजून वेदनेस खास भाव जरा जरा.\nआज दुनिय्ची भलतीच फजिती झाली\nहर चेहर्‍यात नाटकी भाव जरा जरा.\nदारात सगळ्यांचा मला सलाम आहे\nआलो इथे मी, माझे गाव जरा जरा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nका कसा ठावूक कोणा\nगझलसम्राटने घेतला शेवटचा श्वास\nगझल गायक जगजित सिंह यांचे निधन\nThis entry was posted in मराठी गझल and tagged गझल, पाखर, पारधी, संजय पाटील, हसणे on जानेवारी 1, 2011 by प्रशासक.\n← मैत्री मसालेदार खिचडी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-43679394", "date_download": "2018-04-21T06:14:47Z", "digest": "sha1:5U5THFG4MZ7EGF6HNYDXZ2FDJSHJEKYQ", "length": 9003, "nlines": 107, "source_domain": "www.bbc.com", "title": "कॉमनवेल्थ गेम : भारत - पाकिस्तान हॉकी सामना बरोबरीत - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकॉमनवेल्थ गेम : भारत - पाकिस्तान हॉकी सामना बरोबरीत\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कॉमनवेल्थ गेम्समधील हॉकी सामना 2-2 बरोबरीत संपला. शेवटच्या क्षणापर्यंत भारताने पाकिस्तानवर 2-1 आघाडी घेतली होती, पण शेवटच्या काही सेकंदात पाकिस्तानने पेनल्टीवर 1 गोल करून बरोबरी साधली.\nभारतीय संघाच्यावतीने 13 व्या मिनिटाला पहिला गोल दिलप्रीत सिंग याने केला. एस. वी. सुनील याने दिलेल्या एका सुरेख पासवर दिलप्रीतने गोल नोंदवला. त्यानंतरही भारताने आपली सामन्यावरील पकड कायम ठेवली.\n19व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीत याने पेनल्टी कॉर्नवर गोल नोंदवून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.\n26व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली, पण गोलरक्षक श्रीजेश याने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत हा गोल रोखला.\nकॉमनवेल्थ गेम्स : 15 किलो ते 317 किलो - सतीशचा सोनेरी प्रवास\nकॉमनवेल्थ गेम्स : भारताला दुसरं सुवर्ण पदक, मणिपूरच्या संजीताचा सुवर्णवेध\n'हिंदूंना मुसलमान, बौद्धांना हिंदू चालतात पण नास्तिक कुणालाच नको असतात'\n38व्या मिनिटाल पाकिस्तानच्या संघाने आक्रमक खेळी केली. यात इरफान ज्युनिअरला मैदानी गोल करण्याची संधी मिळाली, त्याने ते व्यर्थ घालवली नाही. पाकिस्तानच्या या गोलनंतर सामच्या स्कोअर बोर्ड 2-1 असा झाला.\nपण सामन्याचा सर्वांत रोमांचक क्षण शेवटच्या 5व्या सेकंदाला आला. पाकिस्तानला शेवटच्या क्षणी पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. पाकिस्ताने या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून 2-2 अशी बरोबरी साधली.\nगोल्ड कोस्ट इथं असलेले बीबीसी प्रतिनिधी रेहान फझल सांगतात, \"जवळपास 90 टक्के दर्शक भारताचे समर्थक होते. सामना जणू दिल्लीत होत आहे असं वातावरण होतं. भारताला यापेक्षा चांगली संधी मिळाली नसती. भारताने आघाडीही घेतली. पण 2 गोलच्या आघाडीनंतर भारतीय संघात ढिलाई आली आणि शेवटच्या क्षणी पाकिस्तानने बरोबरी साधली.\"\nसलमान खान : जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली\nमीराबाई चानू : बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं गोल्ड मेडल\nकॉमनवेल्थमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या गुरुराजाबद्दल या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकिम जाँग उन यांच्या क्षेपणास्त्र चाचणी बंदीमुळे ट्रंप झाले खुश\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nसोशल: '...तर लोकांनी न्याय कोणाकडे मागावा\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम बनलेल्या किरणची खरी कहाणी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amc.gov.in/Quotation1.html", "date_download": "2018-04-21T05:27:45Z", "digest": "sha1:RODL2PE2G66UALQSESN333WOKDO5IDRT", "length": 3176, "nlines": 73, "source_domain": "amc.gov.in", "title": "Welcome to Ahmednagar Corporation !!!!", "raw_content": "\nअहमदनगर महानगरपालिका शाळे विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका कै.बा.दे.दवाखाना व सुतिका गृहा विभागा करीता मालाची\nअहमदनगर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका कै.बा.दे.दवाखान्‍या विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका स्‍टोअर स्‍टॉक करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका इलेक्‍ट्रीक विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका इलेक्‍ट्रीक विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\nअहमदनगर महानगरपालिका इलेक्‍ट्रीक विभागा करीता मालाची आवश्‍यकता आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}