diff --git "a/data_multi/mr/2022-05_mr_all_0150.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-05_mr_all_0150.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2022-05_mr_all_0150.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,816 @@ +{"url": "https://mymaharashtra.news/archives/12850", "date_download": "2022-01-21T01:36:09Z", "digest": "sha1:776XL6CBL4FBEQZUYVWQZNOBBEBETMB6", "length": 12403, "nlines": 137, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "इंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; महिलांना छळायची शिकवण देताय का? - My Maharashtra", "raw_content": "\nइंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; महिलांना छळायची शिकवण देताय का\nमाय महाराष्ट्र न्यूज:मागील वर्षी पुत्रपाप्तीसंबंधी वादग्रस्त विधान केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची भाजपने उघड बाजू घेतली होती. असे असेल तरी आता मात्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.\n‘सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती म्हणत बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का’ असा सावल वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता केला आहे.पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपप्रकरणातून वाघ यांनी ही टीका केली आहे. लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप तयार केली होती.\nनंतर ती समाज माध्यमांतून व्हायरल झाली. लोकप्रतिनिधी म्हणजे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके होय. देवरे यांनी त्यांचे नाव घेतले नसले तरी लंके यांनी स्वत: पुढे येऊन आरोप फेटाळले होते. या प्रकरणात सुरवातीपासून वाघ यांनी देवरे यांची बाजू लावून धरली आहे. महिला म्हणून त्यांना त्रास होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.\nदरम्यान लंके यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये इंदुरीकरांचेही कीर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी आमदार लंके यांचे मोठे कौतूक केले. इंदुरीकर म्हणाले होते, ‘हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती\nआपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली तर तुम्ही त्याकडे लक्ष ने देता तुमची यशाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल सोडू नका,’ असेही इंदुरीकर म्हणाले.या अनुषगांने वाघ यांनी एक ट्वीट केले आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील\nभोळ्या भाबड्या भगिनी मन लाऊन ज्यांचं किर्तन ऐकतात त्या ह.भ.प नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणाऱ्या त्रासाची तुलना ��कुत्री भुंकतात’ अशी करणं अतिशय दुदैवी… या सत्तेतील बेलगाम घोड्यांना ‘हत्ती’ म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का’ असे वाघ यांनी म्हटलं आहे\nइंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; महिलांना छळायची शिकवण देताय का\nPrevious articleकृषी कन्या प्रतीक्षा थोरातने साधला सुपर नेपीअर ग्रास उत्पादक शेतकऱ्याशी संवाद\nNext articleराज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु होणार \nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास ��ेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/uddhav-thackerays-all-party-border-crossings/", "date_download": "2022-01-21T01:40:31Z", "digest": "sha1:TS3P6ETM3RI6IFFOVFILDZXYQ4KEO547", "length": 11290, "nlines": 157, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tआपण स्वत:ला पृथ्वीचे मालक समजायला लागलोय…; उद्धव ठाकरेंचा सर्वपक्षीय नेतेमंडळींना टोला! - Lokshahi News", "raw_content": "\nआपण स्वत:ला पृथ्वीचे मालक समजायला लागलोय…; उद्धव ठाकरेंचा सर्वपक्षीय नेतेमंडळींना टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण, वनसंरक्षण याबद्दल जनजागृती झाली पाहिजे. पण त्यासोबतच राजकीय नेत्यांचीही जागृती झाली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या सोयीप्रमाणे कायदे बनवतो. नियम पायदळी तुडवत असतो. हाताने कायदे करायचे आणि पायदळी तुडवायचे. आपण आपल्या सोयीप्रमाणे कायद्याचे अर्थ लावत असतो, अर्थ बदलत असतो. त्यात काही वेळा मोकळीक देत असतो. विकासाचं वेडं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेमका कसला विनाश करतोय, ते न बघता आपण पुढे जात असतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.\nपर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जशी जनजागृती केली जाते, तशीच राजकीय नेत्यांचीही जनजागृती व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सरकारमधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबतच वनविभागाचेही अनेक अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे. वनखात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे वनमंत्री या नात्याने मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं.\nPrevious article अंबरनाथच्या बी केबिन रोडवरील वाहतूक कोंडी सुटणार\nNext article ठाकरे उड्डाणपुलावर खड्डेच- खड्डे; नागरिकांचा जिव धोक्यात\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\nGoa Assembly Election 2022 | भाजपकडून पत्ता कट; उत्पल पर्रिकरांना केजरीवालांनी दिली खुली ऑफर\nKDCC Bank Chairman Election | कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ, उपाध्यक्षपदी राजीव आवळे\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; ठाकरे सरकारचा निर्णय\nसोमवारपासून शाळेची घंटा वाजणार\nमुंबईकरांनो पाणी जपून वापरा शुक्रवारी, शनिवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nअंबरनाथच्या बी केबिन रोडवरील वाहतूक कोंडी सुटणार\nठाकरे उड्डाणपुलावर खड्डेच- खड्डे; नागरिकांचा जिव धोक्यात\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://online.mycareer.org.in/lasavi-msavi-part-1/", "date_download": "2022-01-21T01:19:23Z", "digest": "sha1:JPCN7TRRTRYLG7CRIGXJZMNVZKTHFZ2P", "length": 14819, "nlines": 469, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "Police Bharti 2021 - Shipai Bharti 2021 | My Career", "raw_content": "माझे कोर्सेस विकत घ्या Login Log Out\nअंकगणित : सराव प्रश्नसंच : ल.सा.वि. म.सा.वि. भाग १\nमित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘View Question’ या बटणवर क्लिक करा.\nतुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20\nतुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)\n18 आणि 24 यांचा लसावि व मसावि किती\n18 व 24 चा ल.सा.वि.\nम्हणून 18 व 24 चा ल.सा.वि. 72 व म.सा.वि. 6 आहे.\n18 व 24 चा ल.सा.वि.\nम्हणून 18 व 24 चा ल.सा.वि. 72 व म.सा.वि. 6 आहे.\n12, 18 व 24 यांचा ल.सा.वि. किती\n9 व 10 या संख्यांचा म.सा.वि. किती\nस्पष्टीकरण : 9x 10 = लसावि x मसावि\nस्पष्टीकरण : 9x 10 = लसावि x मसावि\nदोन मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा म.सा.वि. किती\nस्पष्टीकरण : दोन मूळ संख्यांचा गुणाकार = लसावि x मसावि\n143 = लसावि × मसावि\nस्पष्टीकरण : दोन मूळ संख्यांचा गुणाकार = लसावि x मसावि\n143 = लसावि × मसावि\nदोन संख्यांचा लसावि 144 व मसावि 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती\nलसावि = 144, मसावि = 12, संख्या = 36\nसूत्र =लसावि/मसावि = 144/12 = 12\nअसामाईक संख्या = 4 x 3\nमोठी संख्या = 12 x 4 = 48\nलहान संख्या = 12 x 3 = 36\nलसावि = 144, मसावि = 12, संख्या = 36\nसूत्र =लसावि/मसावि = 144/12 = 12\nअसामाईक संख्या = 4 x 3\nमोठी संख्या = 12 x 4 = 48\nलहान संख्या = 12 x 3 = 36\nदोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांचा मसावि 4 आहे तर त्यांचा लसावि काढा.\nस्पष्टीकरण : दोन संख्यांचा गुणाकार = लसावि x मसावि\nस्पष्टीकरण : दोन संख्यांचा गुणाकार = लसावि x मसावि\nदोन संख्यांचा मसावि व लसावि अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती\nस्पष्टीकरण : पहिली संख्या × दुसरी संख्या = मसावि × लसावि\nस्पष्टीकरण : पहिली संख्या × दुसरी संख्या = मसावि × लसावि\n60, 12 व 36 यांचा मसावि काढा.\n108, 288 व 360 यांचा मसावि किती\nइथपर्यंत तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. पुढे जात नाही.\nइथपर्यंत तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. पुढे जात नाही.\n18, 72 व 108 यांचा लसावि किती\nस्पष्टीकरण : अपूर्णांकांचा मसावि = अशांचा मसावि / छेदांचा मसावि\nस्पष्टीकरण : अपूर्णांकांचा मसावि = अशांचा मसावि / छेदांचा मसावि\n2 /3 7 / 4 5/7 यांचा लसावि किती\nअपूर्णांकांचा लसावि = अशांचा लसावि / छेदांचा मसावि\nअपूर्णांकांचा लसावि = अशांचा लसावि / छेदांचा मसावि\n70 व 105 या दोन संख्यांचा लसावि 210 आहे तर मसावि किती\nस्पष्टीकरण : म.सा.वि. = पहिली संख्या × दुसरी संख्या / ल.सा.वि.\nस्पष्टीकरण : म.सा.वि. = पहिली संख्या × दुसरी संख्या / ल.सा.वि.\n1 /5, 2/7, 15/9 यांचा लसावि किती\nस्पष्टीकरण : अपूर्णांकाचा ल.सा.वि. =अंशांचा ल.सा.वि. / छेदांचा म.सा.वि.\nस्पष्टीकरण : अपूर्णांकाचा ल.सा.वि. =अंशांचा ल.सा.वि. / छेदांचा म.सा.वि.\n0.0012, 1.6, 2.8 या संख्यांचा म.सा.वि. काढा.\nदशांश चिन्हांचा विचार न करता येणा-या संख्यांचा म.सा.वि. काढू.\nमात्र दशांशचिन्हानंतर प्रत्येक 4 घरे आहेत.\nदशांश चिन्हांचा विचार न करता येणा-या संख्यांचा म.सा.वि. काढू.\nमात्र दशांशचिन्हानंतर प्रत्येक 4 घरे आहेत.\n5, 10 आणि 12 यांचा लसावि किती\nम्हणून 5, 10, 12 चा ल.सा.वि\nम्हणून 5, 10, 12 चा ल.सा.वि\n12, 36 व 9 यांचा लसावि किती\n24, 72, 96 यांचा मसावि किती\nदोन संख्यांचा ल.सा.वि. 36 आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा म.सा.वि. आहे\nस्पष्टीकरण : ल.सा.वि.ला म.सा.वि.ने निःशेष भाग जातो.\nपर्यायांचा विचार करता फक्त 9 ने 36 ला निःशेष भाग जातो.\nत्या संख्यांचा म.सा.वि. 9 आहे.\nस्पष्टीकरण : ल.सा.वि.ला म.सा.वि.ने निःशेष भाग जातो.\nपर्यायांचा विचार करता फक्त 9 ने 36 ला निःशेष भाग जातो.\nत्या संख्यांचा म.सा.वि. 9 आहे.\nएका संख्येला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते आणि 15 ने भागल्यास बाकी 10 उरते तर ती संख्या कोणती\nने भागल्यास बाकी फरक\nम्हणून 12 व 15 चा ल.सा.वि. = 60\nम्हणून ती संख्या = ल.सा.वि. – फरक = 60 – 5 = 55\nने भागल्यास बाकी फरक\nम्हणून 12 व 15 चा ल.सा.वि. = 60\nम्हणून ती संख्या = ल.सा.वि. – फरक = 60 – 5 = 55\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2020-21 संपूर्ण कोर्स\nटेस्ट सिरीज Join करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.guruthakur.in/Bhook/", "date_download": "2022-01-21T02:45:30Z", "digest": "sha1:456AUNJXMMISMPP3SXKCFRFCBCKAKMFN", "length": 10757, "nlines": 88, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Bhook - www.guruthakur.in", "raw_content": "\nभूक हि एकमेव भावना प्राणी जन्माला येताना सोबत घेऊन येत असावा. त्यामुळे त्याचा पहिला टाहो हा केवळ भुकेकरता असतो.\nहो मनवाचं तेच पण केवळ एका भुकेमुळे तो इतर कोणत्याही प्राण्या पेक्शा अधीक हिंस्त्र होतो.\nतेच तर सांगतोय, मुळात आकलन येई पर्यंत तो देखील कुठल्याही इतर जिवा सारखाच उदरीच्या भुकेभोवती फिरणारा. रूढार्थाने मानव होण्याची प्रक्रिया पुढे घडत जाते, तसतशी पंचेंद्रिये देखील फोफावत जातात. त्यांच्यासोबतीने भूकहि फोफावत रहाते अन प्रत्येक इंद्रियाच्या शेजेला जाऊन बसते. इतर प्राण्यांची भूक ही केवळ उदरापुरती मर्यादित असते, पण मानवाला बुद्धी नावाचं एक अजब अस्त्र निस��्गाने बहाल करुन त्याचा उत्कर्ष आणि विनाश दोन्हीची सोय करुन टाकली. त्याची भूक या बुद्धीच्या तळाशी जाउन बसते. बसते अन तिथून त्याच्या रिपुंवर स्वार होते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर.. प्रत्येक रिपू तिच्या कचाट्यात सापडतो. त्या मुळे त्याचा भुके पासून भुकेपर्यंतचा प्रवास सुरूच रहातो..\nबापरे , हे कुठवर सुरु रहातं\nआयुष्याच्या समिधा सरेपर्यंत हा होम सुरूच रहातो ..\nयावर मात करणारे असतीलच की..ठरवून नाही का मात करता येणार\nकठीण आहे, स्वतःला स्वयंभू समजणाऱ्या सर्वज्ञलाही भूक जेव्हा कवेत घेते तेव्हा त्याचं कळसूत्र होतं ..तिच्या सहस्त्र जिभांनी ती मागत रहाते त्याला नाचवत रहाते. मुळात ती आपल्याला नाचवतेय हेच लक्षात येत नाही. गरजे पल्याड गोळा करणारी माणसं पाहिलीस का अवती भवती साध्या करता वेळच रहात नाही त्यांच्या पाशी. उभं आयुष्या केवळ साधनं गोळा करण्यातच घालवतात. त्या करता सर्वस्व पणाला लावतात. त्त्याना यात काही वावगं वाटत नाही, कारण बुद्धीचा ताबा घेतलेली भूक त्यांच्यावर आरुढ असते. त्या मुळे ते याला यश समजतात. अन अधीक यशाच्या मागे लागतात. तोंडाला फेस येईस्तो पळतात ..अन संपून जातात त्याच साधनांच्या ढिगाऱ्यावर.\nत्यांना यशाचा अर्थ समजवायला हवा.\nते कठीण आहे. यशाचा अर्थ असा नसतोच. ती व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. ज्यानी समाधानाची व्याख्या समजून घेतलीय त्याना ठाऊक असतं यश अन अपयश एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. असो तो वेगळा विषय आहे. आपण भुके बद्दल बोलत होतो…\nहम्म..थोडक्यात भूक नाकारता येत नाही\nखरंय, तिचं हे वास्तव आदिम काळापासून मानवाच्या पिढ्यांनी स्वीकारलंय म्हणून तर मानवाचे सारे सोहळे सारे विधी कुठल्या ना कुठल्या भुके भोवतीच बांधले गेलेयत. नीट अभ्यासून पहा. त्यांना नावं निरनिराळी पण खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येईल कि त्या त्या वेळी कुणाच्या तरी भुकेतून त्या विधींचा जन्म झाला. भूका भागत राहिल्या तसतसे ते विधी पिढयांना डसत गेले. आता ते कालातीत आहेत आणि रहाणार कारण भुकेला अंत नाही. भूक मग ती कुठलीही असो अनावर होते तेव्हा भितीवरही मात करते त्यामुळे भुकेला भीतीचं अन नीतीचं कुंपण घालता येत नाही…\nती अनावर होऊ नये म्हणून काही\nएकदा भुकेचा वाडगा समाधानानं विसळून पहा\nत्याकरता समाधानाचा शोध घ्यावा लागेल नाही का\nपलिकडुन उत्तर आलंच नाही..प्रश्न अनु��्तरीतच राहीला.. “उत्तर शोधायला हवं…कासाविस पणे स्वत:शिच बोलला” ही त्याच्या बुद्धीची भूक होती.\nगुरु , “भूक” हे चिंतन मी किती वेळा वाचलं असेल मी आता count विसरले आहे, पण प्रत्येक वेळी मला नवीन काहीतरी मिळालं. मनाचे श्लोक वाचताना असं होत माझं.\nतुझ हे चिंतनपर लिखाण दासबोधातील गुरुशिष्य संवादाचा प्रत्यय देऊन गेलं.\n“भूकेला निती आणि भीतीच कुंपण नसत” हे वाक्य मनाला स्पर्शून गेल…\nदासबोध आणि गाथा कोळून प्यायलेला तुझ्यासारखा माणूसच असं आत्मस्पर्शी लिहू शकतो.\nभूक जेव्हा बुद्धीला नाचवते तेव्हा पतन, आणि बुद्धी जेव्हा भूकेला खेळवते तेव्हा उत्कर्ष…..सवतीच जणु….. बुद्धी थोरली आणि भूक धाकली…एवढं वळायला हवं\nह्यात आधी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली…\nसौ.सुषमा श्रीकांत पावणस्कर says:\nभूक माणसाला जागवते, नादवते, हुंदडवते,\nभूकच समाधानाच्या पाठिमागे लपते.\nसगळ्या जाणिवांत श्रेष्ठ म्हणून…\nमाणसाला स्वत: पासून दूर नेऊन.\nस्वत: चाच शोध घ्यायला भाग पाडते.\nथोडी उदाहरणे आल्यास विचार अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतील आणि अधिक स्वारस्यपूर्णही \nचिंतन, बदल करून, परत अपलोड केलं आहे.\nकाटा आला अंगावर वाचून.. पण वास्तव हेच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/meghalaya-wins-championship-football-tournament-20469", "date_download": "2022-01-21T01:35:24Z", "digest": "sha1:FDQTVAG3TII5GL3TPHMSRCOXOSVLVJ3J", "length": 9166, "nlines": 135, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Meghalaya wins championship in football tournament | Yin Buzz", "raw_content": "\nफुटबॉल स्पर्धेत मेघालयाने पटकाविले विजेतेपद\nफुटबॉल स्पर्धेत मेघालयाने पटकाविले विजेतेपद\nकल्याणी : सब-ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मेघालयाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम फेरीत अरुणाचल प्रदेशचा ३-० असा पराभव केला. अरुणाचल प्रदेशला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी पेनल्टी शूट आउटमध्ये ओडिशाने त्यांना हरविले होते. मेघालयाकडून सामलंग रिमपेई, तेईबोक नॉनग्रुम आणि सामचापफ्रांग लाटो यांनी गोल केले.\nकल्याणी : सब-ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मेघालयाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम फेरीत अरुणाचल प्रदेशचा ३-० असा पराभव केला. अरुणाचल प्रदेशला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी पेनल्टी शूट आउटमध्ये ओडिशाने त्यांना हरविले होते. मेघालयाकडून सामलंग रिमपेई, तेईबोक नॉनग्रुम आणि सामचापफ्रांग लाटो यांनी गोल केले.\nकल्याण फुटबॉल football मेघालय पराभव defeat ओडिशा\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार...\nकोरोना आणि करुणाः मृत माणसांचे अमृत माणसांना निवेदनपत्र उर्वरित...\n'या' महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष\nमुंबई :- संपूर्ण राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांच्या आधुनिकीरणाकडे सरकारचे दुर्लक्ष...\nडिस्टन्स एज्युकेशनची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया जाहीर; 'या' अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश\nमुंबई : विद्यापीठाच्या डिस्टन्स अँड ओपन लर्निंग एज्युकेशनची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया...\n तर मग या सरकारी कंपनीमध्ये तुम्हाला मिळू शकते नोकरी\nमुंबई : तुम्ही बीएससी अग्री पदवीधारक असाल तर आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते....\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक गड-दुर्ग...\nविद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक - प्रवीण दराडे\nविद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक - प्रवीण दराडे...\nयिनचा झेंडा घेऊन हाती...\nगावातल्या त्या शेवटच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्याचे काम यिनच्या माध्यमातून झाले. या...\n'यिन'ने राजकारण, समाजकारण, अर्थकारण क्षेत्रांमध्ये अनेक तरूण घडविले - अभिजीत पवार\n'यिन'ने राजकारण, समाजकारण, अर्थकारण क्षेत्रांमध्ये तरूण घडविले - अभिजीत पवार...\nआश्रमातच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, १२ जणांची केली सुटका..\nबीड :- बीड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या...\n मागील ५ वर्षात १२०० हून अधिक अल्पवयीन बेपत्ता\nनागपूर :- नागपूर शहरातील खळबळ जनक घटना समोर आली आहे. नागपूर शहरात मोठ्या...\nNEET आणि JEE परीक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर पालक संघटनांची...\nमुंबई :- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ जुलै रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार NEET आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T02:28:41Z", "digest": "sha1:WGF6DBBTYFZ7B7KDUNDHKBTN7D6BKKUQ", "length": 4574, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "लसीचा पुरवठा - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\n“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत…\nमकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते \n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\nजिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांचा…\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/miss-maharashtra-pratibha-sangale/", "date_download": "2022-01-21T01:19:32Z", "digest": "sha1:PIR62MMECOCFS6H4ZTPQYTHSYV6DQZII", "length": 10699, "nlines": 163, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tMiss Maharashtra | शेतकरी कन्येला मानाचा मुकूट, 'खाकी'तली सौंदर्यवतीचे पाहा फोटो - Lokshahi News", "raw_content": "\nMiss Maharashtra | शेतकरी कन्येला मानाचा मुकूट, ‘खाकी’तली सौंदर्यवतीचे पाहा फोटो\nमहाराष्ट्र पोलीस दलातील शेतकरी कन्या बनली ‘मिस महाराष्ट्र’. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे यांनी बीड पोलीस मुख्यालयात महिला काॅन्स्टेबल पदावर कर्तव्य बजावत असतानाच पटकावला मिस महाराष्ट्रचा किताब.\n२०१० साली पोलीस दलात भरती झालेल्या सांगळे यांचा महिला कुस्तीपटू ते पोलीस हेडकाॅन्सटेबल व आता मिस महाराष्ट्र पर्यंतचा ���ा प्रवास सर्वच स्तरांतील महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.\nपोलीस दलातील महिला हेडकाॅन्स्टेबल ठरली मिस महाराष्ट्र\nबीडच्या प्रतिभा सांगळे यांनी पटकावला मिस महाराष्ट्रचा किताब\nकिताब पटकावल्यानंतर सांगळे प्रचंड चर्चेत\n“बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे. मी पालकांना आवाहन करु इच्छिते की मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करु नका,” असंही त्या म्हणाल्या. तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.\nपोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिलाय. या यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होतंय.\nPrevious article वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात\nNext article महाराष्ट्र सदन घोटळाप्रकरणात अंजली दमानियांची उच्च न्यायालयात धाव\nहिंगोलीच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात\nअपहरणकर्त्याने सुटका केलेल्या ‘स्वर्णव’ला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात मृत्यू\nभारताने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझची यशस्वी चाचणी\nउत्तर प्रदेशसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 41 पैकी 16 महिला उमेदवार\nगोवा विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, तर पणजीत भाजपच्या आमदाराने फोडला राजीनाम्याचा बॉम्ब\n फुटपाथवरील खड्डा बुजवताना बांधला चक्क स्पीड ब्रेकर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nगायिका सावनी रविंद्रने शार्वीसाठी गायली ‘लडिवाळा’ ही गोड अंगाई\nरणबीर कपूर-संजय दत्तचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार\nदेवमाणूस’ फेम अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये\nकिरण माने दिसणार आता मोठ्या पडद्यावर\n‘पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू; अल्लू अर्जुनने केलं श्रेयस तळपदेचं तोंडभरुन कौतुक\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना ह��वलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nवरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात\nमहाराष्ट्र सदन घोटळाप्रकरणात अंजली दमानियांची उच्च न्यायालयात धाव\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affair-10-november-2018/", "date_download": "2022-01-21T01:43:49Z", "digest": "sha1:NDEHMQQ6NRMBUGGL2EZGPK7CPUNLZW3F", "length": 14504, "nlines": 132, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Current Affair 10 November 2018 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nएच १ बी व्हिसा रोखण्याच्या प्रमाणात वाढीबाबत चिंता\nअमेरिकेकडून एच १ बी व्हिसा रोखला जाण्याचे प्रमाण नाटय़मयरीत्या वाढले आहे, असे कॉम्पिट इंडिया या अमेरिकी नियोक्ता कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या गटाने म्हटले आहे. त्यात गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे.\nएच १ बी व्हिसा हा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक व कंपन्यांमध्ये लोकप्रिय असून, तो अस्थलांतरित दर्जाचा व्हिसा असतो. त्यात अमेरिकी कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर घेता येते. विशेष करून जेथे तंत्रकुशलता आवश्यक असेल अशा पदांसाठी कर्मचारी भरताना त्याचा उपयोग केला जातो. तंत्रज्ञान कंपन्या या एच१ बी व्हिसावर अवलंबून आहेत. त्यात भारत व चीन यांच्या कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर प्राधान्य मिळत असून, दरवर्षी हजारो कर्मचारी या व्हिसावर अमेरिकेत जातात. एच १ बी व्हिसा देण्याच्या पद्धतीत काही बदल करण्यात आले असून ते या व्हिसाचे प्रमाण कमी करणारे व उमेदवारांना व्हिसा देण्यास रोखून धरणारे आहेत, असे मत कॉम्पिट अमेरिका या गटाने अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी किर्सजेन निलसन व अमेरिका नागरिकत्व व स्थलांतर विभाग म्हणजे युसीसचे ��ंचालक फ्रान्सिस सिसना यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.\nएच १ बी व्हिसाची मर्यादा वार्षिक ६५००० असून त्यातील पहिले वीस हजार व्हिसा हे अमेरिकेत मास्टर्स पदवी किंवा उच्च शिक्षण असलेल्यांना प्रामुख्याने दिले जातात\nदुष्काळात अधिकाधिक रोजगारनिर्मितीला चालना\nदुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मनरेगा योजनेबरोबरच सामूहिक शेततळे, सामूहिक मत्स्यतळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन, काँक्रीट नाला बांधकाम, शालेय स्वयंपाकघर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला यांसारख्या इतर विभागांच्या योजनांतील २८ कामे आता अभिसरण नियोजन आराखडय़ाअंतर्गत करता येतील. त्यामुळे राज्य-जिल्हास्तरीय योजनेतून अधिक प्रमाणात कामे घेता येतील.\nराज्यात मनरेगा अंतर्गत ११ कलमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत ग्रामीण भागात या योजनेंतर्गत आठ लाख १३ हजार १२३ कामे करण्यात आली. त्यातून कोटय़वधी मजुरांना रोजगार मिळाला. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ३० हजार ८९८ विहिरी आणि ९७ हजार २०१ शेततळी बांधण्यात आली आहेत. त्यातून लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.\nमनरेगा योजनेतून आतापर्यंत २३ हजार ८९७ पाणंद रस्ते बांधले गेले आहेत. अंकुर रोपवाटिका योजनेतून २० कोटी ७५ लाख रोपनिर्मिती करण्यात आली आहे.\nअटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले. ट्रम्प यांनी २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याबाबत तपास सुरू आहे.\nसेशन्स यांनी या तपासापासून स्वत:ला वेगळे केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्यावर जाहीररीत्या टीका चालविली होती. काळजीवाहू अटर्नी जनरल आणि रिपब्लिकन पक्षाशी निष्ठ असलेले मॅथ्यू जी व्हिटकर हे आता सेशन्स यांची जागा घेतील. रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या चमूचे नेतृत्व रॉबर्ट मुल्लर यांच्याकडे असून व्हिटकर हे त्यांचे विरोधक मानले जातात. सेशन्स यांना पदावरून हटविल्यानंतर ट्रम्प यांनी टिष्ट्वट जारी करीत म्हटले की, न्यायालयीन विभागाचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्या जागी चीफ आॅफ स्टाफ मॅथ्यू जी व्हिटकर यांची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. ते आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करतील. व्हिटकर यांच्या सेवेसाठी मी त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. यानंतर त्यांच्या कायम नियुक्तीची घोषणा केली जाईल.\nजागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धा : मनू भाकर-सौरभ चौधरीला सुवर्ण\nनेमबाजीतील भारताचे नवे तारे मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटात विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकावर नाव कोरले.\nभारताच्या कनिष्ठ संघाने या चॅम्पियनशीपमध्ये ४ सुवर्णपदकांसह ११ पदकांची कमाई केली. मनू आणि सौरभ यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अगदी प्रारंभापासूनच वर्चस्व गाजवले.\nत्यामुळे प्रारंभापासूनच त्यांना पदक मिळण्याबाबत शाश्वती होती. अखेरीस त्यांनी विश्वविक्रमी ४८५.४ गुणांची वसुली करीत सुवर्णपदक तर चीनच्या खेळाडूंनी ४७७.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्या अजून एका संघाने कांस्यपदक मिळवले. भारताच्या अभिज्ञा पाटील आणि अनमोल जैन या जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या सौरभचे गत दोन दिवसांमधील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. त्याआधी त्याने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदकावर ठसा उमटवला होता.\n(MNS) भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्सच्या 160 जागा\nभारत पेट्रोलियम(BPCL) मध्ये विविध पदांकरीता 147 जागांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88_(%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A8)", "date_download": "2022-01-21T02:47:55Z", "digest": "sha1:HXN6SQCYIEYUCCPNZHRNZJHEUC3H4XW5", "length": 6501, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिरची लढाई (१८१२) - विकिपीडिया", "raw_content": "\nMir, Kareličy District, ग्रोडनो प्रदेश, बेलारूस\nजुलै १०, इ.स. १८१२\nजुलै ९, इ.स. १८१२\nजुलै १०, इ.स. १८१२\n५३° २७′ ००″ N, २६° २८′ १२″ E\nनेपोलियनच्���ा रशियातील मोहिमेमध्ये ९ ते १० जुलै १८१२ या दोन दिवसांत पोलिश भालाधारी घोडेस्वारांना मिर येथे रशियन घोडदळाने पराभूत केले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी १२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/rahul-shewale/page/2", "date_download": "2022-01-21T02:29:29Z", "digest": "sha1:FEPU5OQXPXHSCK777GNRZNRSPWXJ5PQF", "length": 17689, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nMumbai Rains: मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली, शिवसेना खासदाराचा दावा\nहिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. | Water logging ...\nRahul Shewale | मुंबई महापालिकेचं केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाकडून कौतुक : राहूल शेवाळे\nRahul Shewale | मुंबई महापालिकेचं केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाकडून कौतुक : राहूल शेवाळे ...\nRahul Shewale | केंद्र सरकारकडून लसीकरणाचा घोळ : राहुल शेवाळे\nकेंद्र सरकारकडून लसीकरणाचा घोळ : राहुल शेवाळे ...\nइयत्ता दहावी- बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोविडची लस द्या; शिवसेनेची लोकसभेत मागणी\nएप्रिल महिन्यात ऑफलाईन परीक्षेला बसणाऱ्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे. (covid ...\nकोरोना नियंत्रणाचं काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्या : खासदार राहुल शेवाळे\nताज्या बातम्या2 years ago\nकोरोन��� संकटाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना देखील विमा संरक्षण द्यावे, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे (insurance protection ...\nराज ठाकरे जवळपास दीड तास रांगेत उभे\nताज्या बातम्या3 years ago\nमुंबई : दक्षिण- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदान केलं. जवळपास दीड ते दोन तास थांबून राज ठाकरेंनी ...\n17 जागांसाठी अंदाजे 57 टक्के मतदान, कल्याणमध्ये सर्वात कमी नोंद\nताज्या बातम्या3 years ago\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. ...\nप्रचारतोफा थंडावल्या, मावळच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष\nताज्या बातम्या3 years ago\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात ...\n‘शेर की दहाड है, राहुल शेवाळे’, असं म्हणत राहुल शेवाळेंचा अनोखा प्रचार\nताज्या बातम्या3 years ago\nमुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवत आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा ...\nसुप्रिया सुळेंना धक्का, राष्ट्रवादीच्या बारामतीच्या निरीक्षकाचाच भाजपात प्रवेश\nताज्या बातम्या3 years ago\nबारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे सध्या गावोगाव जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या निरीक्षकानेच भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी8 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/sports/indian-team-management-may-use-vijay-shankar-as-surprise-element-at-no-4-in-world-cup/466155", "date_download": "2022-01-21T02:15:30Z", "digest": "sha1:VKRDBDLI2MCKKCFI6MLBIB4LKXDWHXNO", "length": 20348, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "World Cup 2019: विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळणार! | indian-team-management-may-use-vijay-shankar-as-surprise-element-at-no-4-in-world-cup", "raw_content": "\nWorld Cup 2019: विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळणार\nइंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.\nमुंबई : इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पण भारतीय टीमची चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची समस्या अजूनही कायम आहे. वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सीरिजपर्यंतही भारताची चौथ्या क्रमांकासाठीची प्रयोगशाळा सुरु होती, पण याचं उत्तर मिळण्याऐवजी संभ्रम मात्र आणखी वाढला. पण आता भारतीय टीम प्रशासन चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरला पसंती देऊ शकते. आयपीएलच्या पहिल्या तीन आठवड्यानंतर म्हणजेच १५ ते २० एप्रिलदरम्यान वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची घोषणा केली जाऊ शकते.\n२००३ वर्ल्ड कपमध्ये भारताने व्हीव्हीएस लक्ष्मणला डच्चू देऊन त्याच्याऐवजी बॅट्समन आणि डावखुरा स्पिनर दिनेश मोंगियाला संधी दिली होती. तर २०११ साली चौथ्या क्रमांकावर युवराज सिंग खेळला होता. या वर्ल्ड कपमध्ये युवराजने १५ विकेटही घेतल्या होत्या. युवराजच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताचा २०११ वर्ल्ड कपमध्ये विजय झाला. युवराजला २०११ वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. विजय शंकरलाही २०१९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये अशीच भूमिका दिली जाऊ शकते.\nचौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरचा प्रतिस्पर्धी हा अंबाती रायु़डू आहे. वनडे क्रिकेटमध्ये रायुडूची सरासरी ४७ ची असली तरी तो सध्या फॉर्ममध्ये नाही. काही महिन्यांपूर्वी रायु़डूचं चौथ्या क्रमांकासाठीचं भारतीय टीममधलं स्थान निश्चित होतं. विराटनेही रायुडू हा वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करेल, असं सांगितलं होतं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर रायुडूला विश्रांती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ वनडेमध्ये भारताने चौथ्या क्रमांकावर रायुडू, ऋषभ पंत आणि कोहली या खेळाडूंना संधी दिली, पण एकालाही चमकदार कामगिरी करता आली नाही.\nपीटी���यला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'वेलिंग्टनमध्ये ९० रनची खेळी केल्यानंतर अंबाती रायुडूने आत्मविश्वासपूर्वक खेळी केली नाही. पण आयपीएलमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली, तर मात्र परिस्थिती बदलू शकते. पण रायुडू हा फास्ट बॉलर समोर अस्वस्थ वाटतो, असा समज झाला आहे. विजय शंकर हा गरज असेल तेव्हा एक-एक रन काढून स्ट्राईक बदलू शकतो. तसंच आवश्यकतेनुसार तो फटकेबाजीही करू शकतो. वेलिंग्टनमध्येही त्याने त्याच्या फटकेबाजीची चुणूक दाखवली.'\n'वर्ल्ड कपमध्ये खेळणारे आमचे अंतिम-११ खेळाडू निश्चित आहेत. फक्त इंग्लंडमधल्या वातावरणानुसार टीममध्ये एक बदल होईल. हार्दिक पांड्या टीममध्ये आल्यावर आम्हाला बॉलर म्हणून आणखी एक पर्याय मिळेल.' पण वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम हा धोका पत्करेल का असा सवाल विचारण्यात आला असता आयपीएलपर्यंत थांबा, असं उत्तर देण्यात आलं.\nअंबाती रायुडूने वनडेमध्ये ४७ च्या सरासरीने रन केल्या असल्या तरी त्याच्या बहुतेक मोठ्या खेळी या झिम्बाब्वे, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि वेस्ट इंडिज यांच्यासारख्या दुबळ्या टीमविरुद्धच्या आहेत. अंबाती रायुडूचा बॉलर म्हणूनही काही ओव्हरसाठी वापर होऊ शकत नाही. पण विजय शंकर बॉलिंगचा पर्याय देत असल्यामुळे त्याचा चौथ्या क्रमांकासाठी विचार होऊ शकतो. विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळवलं तर तो, केदार जाधव आणि हार्दिक पांड्या हे तिघं मिळून १० ओव्हरचा बॉलिंगचा कोटा पूर्ण करू शकतात.\nचौथ्या क्रमांकाची समस्या सोडवण्यासाठी कर्णधार विराट कोहली एका मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर आला, तर केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. याचबरोबर ऋषभ पंतलाही चौथ्या क्रमांकावर खेळवलं गेलं. पण यातला कोणताही निर्णय यशस्वी ठरला नाही. आता आयपीएलदरम्यान चौथ्या क्रमांकासाठी खालील खेळाडू उपाय ठरू शकतात :\nचौथा क्रमांक : ऋषभ पंत किंवा अंबाती रायुडू किंवा विजय शंकर\nदुसरा विकेट कीपर : ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक\nतिसरा स्पिनर किंवा चौथा फास्ट बॉलर : रवींद्र जडेजा किंवा उमेश यादव/ सिद्धार्थ कौल\nआयपीएलमध्येही धोनी कोहलीला मदत करणार\nमुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पालिकेकडून या मार्गदर्शक सूचना\nतिला आई व्हायचं होतं, म्हणून 'स्पर्म डोनर'सोबत सं...\nगर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्...\nकै���्याच्या पोटातून डॉक्टरांनी ऑपरेशन न करता असा मोबाईल काढल...\nनगरमध्ये अवतरला 'किम जोंग उन', रस्त्यावर फिरतोय उ...\nअपहरण झालेला स्वर्णव कसा सापडला\nकोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद पेटला, नक्की कारण काय\n'रेकॉर्ड ब्रेक झटापट' लस न घेण्यासाठी... असा व्ही...\nमहाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, आरो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-samsung-galaxy-grand-2-launched-in-india-4473201-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:48:39Z", "digest": "sha1:PLUEAJX4WRGO3C333AZGUFH2FHD7NK5J", "length": 3173, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Samsung Galaxy Grand 2 Launched In India | SAMSUNG ने लॉन्च केला GALAXY GRAND 2, जाणून घ्या फीचर्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nSAMSUNG ने लॉन्च केला GALAXY GRAND 2, जाणून घ्या फीचर्स\nSAMSUNG ने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन GALAXY GRAND 2 सादर केला आहे. बॉलिवूड अभ‍िनेत्री हुमा कुरेशी हिच्या हस्ते मुंबईत एका इव्हेंटमध्ये सोमवारी हा स्मार्टफोन लॉन्च करण्‍यात आला. SAMSUNG ची GALAXY सि‍रिज भारतात खूप लोकप्रिय ठरली आहे.\nSAMSUNG GALAXY GRAND 2 हा फोन अनेक अद्ययावत फीचर्सने परिपूर्ण आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनीने GALAXY GRAND 3 सारखे लेदर कव्हरही दिले आहे. त्यामुळे या फोनचा लूक खूपच आकर्षित झाला आहे. तसेच रॅमसोबत बॅटरी पॉवरही वाढवली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.\nGALAXY GRAND 2 च्या किमतीबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही. परंतु, या फोनची किमत 22900 ते 24900 रुपये असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, SAMSUNG GALAXY GRAND 2 ची वैशिष्ट्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-former-no-1-tennis-star-wozniacki-launches-self-brand-4214373-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:41:01Z", "digest": "sha1:MLCLAZAVFDOOZ6N3C6X26VW6FYJIB576", "length": 3181, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former No 1 Tennis Star Wozniacki Launches Self Brand | STAR: नव्‍या व्‍यवसायात उतरली CONTROVERSY क्वीन कॅरोलिन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nSTAR: नव्‍या व्‍यवसायात उतरली CONTROVERSY क्वीन कॅरोलिन\nलंडन- डेन्‍मार्कची टेनिस क्‍वीन कॅरोलिन व्‍होजनियाकीसाठी नवीन वर्ष फलदायी ठरले नाही. मात्र, तिने आपली जिद्द सोडली नाही. पुन्‍हा एकदा नंबर वन पदावर आरूढ कंबर कसलेल्‍या या स्‍टारने नुकताच पर्सनल अंडरगारमेंट व्‍यवसायात उडी मारली आहे.\n22 वर्षीय कॅरोलिन या नव्‍या व्‍यवसायाबद्दल खूप उत्‍साहित आहे. 'मी जे वस्‍त्र परिधान करते, त्‍यावरूनच माझ्या व्‍यक्तिमत्‍वाची माहिती मिळते. ज्‍या मुली स्‍वत:च्‍या सौंदर्याबाबत आग्रही आहेत, त्‍यांच्‍यासाठी मी ही खास रेंज आणली आहे. फॅशनेबल कपडयांबरोबर अंडर गारमेंट्सही महत्‍वाचे असतात. मी बाजारात आणलेल्‍या रेंजची क्‍वॉलिटी सर्वोत्‍तम आहे,' असे कॅरोलिनने म्‍हटले.\nपुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कॅरोलिनच्‍या फोटोशूटची काही खास छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fathers-desire-to-complete-unfinished-tasks-2763331.html", "date_download": "2022-01-21T03:19:58Z", "digest": "sha1:3FPPWAUM5WK5L34VM5RZ2ZIREBAWAVWN", "length": 3545, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fathers-desire-to-complete-unfinished-tasks | वडिलांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी गिल यांचा राजकारणात प्रवेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवडिलांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी गिल यांचा राजकारणात प्रवेश\nमोगा- तीन दशके पोलिस विभागात काम केलेले माजी पोलिस उपमहासंचालक परमदीप सिंग गिल यांचे नाव ऐकताच डोळ्यासमोर कडक शिस्‍तीच्‍या अधिका-याची प्रतिमा तरळते. परंतु, जेव्‍हा हा पोलिस अधिकारी मत मागताना दिसतो, तेव्‍हा तो अधिकारी हाच का हा प्रश्‍न सर्वांना पडतोय.\nदोन महिन्‍यापूर्वीच या अधिका-याचा राजकीय प्रवास सुरू झाला. गिल यांचे वडील हे मोगाचे आमदार होते. दहशतवाद्यांनी त्‍यांची हत्‍या केली. तेव्‍हापासून गिल कुटुंबिय राजकारणापासून दूर होते. आता शिरोमणी अकाली दलाने त्‍यांना मोगा शहरातून उमेदवारी दिली आहे.\nशहराचा विकास करण्‍यासाठी निवडणूक लढवणार असल्‍याचे यावेळेस त्‍यांनी सांगितले. परदेशातील शहरांप्रमाणे मोगातील लोकांना सुविधा उपलब्‍ध करून देणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे. मोगामध्‍ये मुलींसाठी सरकारी कॉलेज सुरू करणे ही कामे प्राधान्‍याने करणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/three-hour-meeting-with-sharad-pawar-the-leader-of-the-vba-can-join-ncp-126943854.html", "date_download": "2022-01-21T03:28:54Z", "digest": "sha1:WINHTUP4DLK4FS7T4FTCHZAP2FRE37DQ", "length": 6554, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three-hour meeting with Sharad Pawar, the leader of the VBA can join ncp | वंचित आघाडीचे ४६ नेते राष्ट्रवादीच्या गळाला, शरद पवार यांच्यासोबत तीन तास बैठ�� - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवंचित आघाडीचे ४६ नेते राष्ट्रवादीच्या गळाला, शरद पवार यांच्यासोबत तीन तास बैठक\n१२ कलमी कार्यक्रम मान्य केला तर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी\nमुंबई - वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले ४६ नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. या नेत्यांची शरद पवार यांच्याबरोबर रविवारी प्रदीर्घ बैठक झाली. या नेत्यांनी पवार यांच्यासमोर १२ कलमी कार्यक्रम ठेवला असून तो मान्य केला तर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे.\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बहुजन महासंघाचे अध्यक्ष व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली होती. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी खातेही उघडू शकली नव्हती. त्यामुळे आघाडीतील ४६ नेत्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पक्षाला रामराम ठोकला होता. या गटाची काँग्रेस व राष्ट्रवादीशी बोलणी चालू होती. रविवारी स्वत: शरद पवार यांनी वंचितच्या माजी नेत्यांशी चर्चा केली. फोर्ट परिसरातील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व छगन भुजबळ उपस्थित हाेते.\nबैठकीला वंचितचे माजी प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरसकर, वंचितच्या देखरेख समितीचे अध्यक्ष अर्जुन सलगर, हनुमंत वाक्षे, सदानंद माळी, बापूसाहेब हटकर, अब्दुल रौफ, बिस्मिल्ला खान आदी नेते हजर होते.\n१. धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाची अंमलबजावणी करावी.\n२. मुस्लिम आरक्षण कायदा मंजूर करावा.\n३ भटके, विमुक्तांना घरकुल द्यावे.\n४. ओबीसी, धनगर, भटके आणि मुस्लिम नेत्यांना पक्षात योग्य प्रतिनिधित्व मिळावे.\n५. महिलांच्या योजनांना जिजाऊ, सावित्री, माता रमाई, अहिल्यादेवींची नावे द्यावीत.\nबंडखोर, अपक्षच ठरणार ३० पैकी १४ जागी निर्णायक; जागा टिकवण्याचे असेल महायुतीपुढे मोठे आव्हान\n२०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे मंत्रिमंडळात महत्त्व कमी; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टीकरण\n'निलय भाऊ विधानसभेत आमदार म्हणून जातील आणि येताना मंत्री म्हणून येतील', मुख्यमंत्र्यांनी आगामी मंत्री मंडळातील तिसरा मंत्री ठरवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/12853", "date_download": "2022-01-21T02:58:34Z", "digest": "sha1:IU5PSJBKHBZFNH5UFSGTBBFDMJJNRNST", "length": 10932, "nlines": 138, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु होणार ? - My Maharashtra", "raw_content": "\nराज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु होणार \nमाय महाराष्ट्र न्यूज :गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत.\nराज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री यां अमित देशमुख यांनी सांगितले.अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना महासंघाचे निवेदन दिले.\nसांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, राज्यातील तमाशा, लावणी आणि लोक कलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया करण्यात येत आहे.\nलोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन\nकरणे, अधिवेशनाच्या काळात पारंपारिक लावणी कलावंतांचा राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणे, वृध्द कलावंत यांना मानधनामध्ये वाढ मिळावी, राज्यातील पारंपरिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुणे येथे 5 एकर जागा मिळावी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत असणाऱ्या\nसमितीवर लावणी, तमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधीत्व मिळावे अशा काही मागण्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांच्यासमोर मांडल्या.\nआठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु होणार \nPrevious articleइंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; महिलांना छळायची शिकवण देताय का\nNext articleनगरची जिल्हा परिषद फक्त विकायची राहिली:खा सुजय विखे\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्��ी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/16417", "date_download": "2022-01-21T01:12:24Z", "digest": "sha1:XZRRTLSRFD7SVA5ONFDBUSBGPJ7HTQ2E", "length": 9879, "nlines": 134, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "सोनईच्या विकास पालवेने यूपीएससी परीक्षेत मिळविले यश - My Maharashtra", "raw_content": "\nसोनईच्या विकास पालवेने यूपीएससी परीक्षेत मिळविले यश\nतालुक्यातील वंजारवाडी येथील विकास बाळासाहेब पालवे याने संघ लोकसेवा आयोगाच्या ‘यूपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश मिळवत आपल्या वाडीचे नाव देशाच्या नकाशावर चमकावले आहे. मुळा एज्युकेशन संस्थेतील शिक्षक बाळासाहेब पालवे यांचा तो मुलगा आहे.\nवंजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या विकासने पाचवी ते दहावीचे शिक्षण\nसैनिक स्कुल,प्रवरानगर येथे घेतले.बारावी पुण्याच्या एसपी काॅलेजमध्ये तर इंजिनिअरींगची डिग्री व्हीआयटी काॅलेज,पुणे येथे घेतली.कॅम्पस इंटरव्हयू मध्ये जाॅब मिळाला असताना विकासने नोकरीचा स्विकार न करता दिल्लीत क्लास जाईन करत यूपीएससी ची तयारी सुरु केली.त्याच्या कष्टाला यश मिळाले असुन तो देशात ५८७ नंबरने उत्तीर्ण झाला आहे.\nविकास याच्या यशात आई शोभा,चूलते वसंतचा भक्कम पाठिंबा तर वडील बाळासाहेब पालवे यांचे मार्गदर्शन त्यास लाभले.या यशाबद्दल विकासचे माजी खासदार यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख, जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख, युवानेते उदयन गडाख व सोनई, वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.\nPrevious articleनगर ब्रेकींग कोरोना :आज जिल्ह्यात वाढले इतके रुगण; जाणून घ्या आकडेवारी\nNext articleलिटल मास्टर शेफ स्पर्धेत स्वराजंली कोतकर विजयी\nHome शैक्षणिक / नोकरी\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय ��हाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23545", "date_download": "2022-01-21T02:37:49Z", "digest": "sha1:CHJ7UGYZV4XRUQLLFQXIEQWTSP2KCSTJ", "length": 10618, "nlines": 138, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नवीन वर्षात अजूनही नाही उतरले इंधनाचे भाव, आज पेट्रोलसाठी इतके मोजावी लागेल पैसे - My Maharashtra", "raw_content": "\nनवीन वर्षात अजूनही नाही उतरले इंधनाचे भाव, आज पेट्रोलसाठी इतके मोजावी लागेल पैसे\nमाय महाराष्ट्र न्यूज:आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत, आजही इंधनाचे दर बदलेले नाहीत. आजही पेट्रोल-डिझेलसाठी सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये\nतर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 109.64 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.42 रुपये प्रति लीटरवर आहे.\nजाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे\nकस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.\nप्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीए��च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.\nदररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.\nआज पेट्रोलसाठी इतके मोजावी लागेल पैसे\nनवीन वर्षात अजूनही नाही उतरले इंधनाचे भाव\nPrevious articleअत्यंत महत्त्वाचे:वेळेत पूर्वसूचना दाखल करा तरच मिळणार नुकसानभरपाई \nNext articleनगर जिल्ह्यात याठिकाणी कांदा 3500 क्विंटल\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्च��र्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9618", "date_download": "2022-01-21T01:50:25Z", "digest": "sha1:HO4SBVSXXPXH4NYXIP7BFR7XGETEGTFN", "length": 18027, "nlines": 233, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "म्युकरमायकोसिस मध्ये शेतक-यांनी काळजी घ्यावी – उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर. | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार त�� एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome आरोग्य म्युकरमायकोसिस मध्ये शेतक-यांनी काळजी घ्यावी – उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर.\nम्युकरमायकोसिस मध्ये शेतक-यांनी काळजी घ्यावी – उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर.\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9618*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणार�� विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nम्युकरमायकोसिस मध्ये शेतक-यांनी काळजी घ्यावी – उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर.\nविदर्भ वतन, नागपूर : शुक्रवारी मा. उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली गट-ग्रामपंचायत पिपळा (घोगली) येथे म्युकरमायकोसिस बाबतीत एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली.\nकोवीड -19 च्या तिस-या लाटेची शक्यता बघता घ्यायच्या काळजी बद्दल गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यावेळेस मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.\nयावेळी नायब तहसीलदार मा. नितीन धाबसे (पाटील), मंडल अधिकारी मा. दिलीप खुळगे, सरपंच नरेश भोयर, पंचायत समिती सदस्य सौ. वैशालीताई भोयर, उपसरपंच प्रभू भेंडे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपूरे, तलाठी विकास सावरकर, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक ढोणे, सुनील राहाटे, सौ. वनीताताई कावळे, सौ. वैशालीताई पांडे. मुख्याध्यापक मंडपे सर, आणी मेश्राम सर आदी प्रामुख्खाने उपस्थित होते. कार्यशाळेला यशस्वी करण्याकरीता अंगणवाडी सेविका प्रेमलता म्हैरसकोल्हे, शुभांगी मते, श्रीमती. ठाकरे, श्रीमती. बागळे, दिलीप लेंढे, गिरीश राऊत, मुकेश ईंगळे. सुरेश बागडे, आदीनी परीश्रम घेतले.\nPrevious articleअखिल विदर्भ तेली समाज संघटने द्वारा कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन वाटप\nNext articleपदविधर अंशकालीन उमेदवारांना कंञाटी कामावर रुजु करा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/mumbai/dhuleas-young-man-was-committing-suicide-by-starting-facebook-live-alerts-issued-by-headquarters-in-ireland-and-up-mhmg-511129.html", "date_download": "2022-01-21T03:04:33Z", "digest": "sha1:7ZN2TTKFJXQZJ23Z3536VME77EHK7EJX", "length": 7349, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook Live सुरू करुन आत्महत्या करत होता धुळ्याचा तरुण; आयर्लंडमधील हेडक्वार्टरने दिला अलर्ट आणि... – News18 लोकमत", "raw_content": "\nFacebook Live सुरू करुन आत्महत्या करत होता धुळ्याचा तरुण; आयर्लंडमधील हेडक्वार्टरने दिला अलर्ट आणि...\nधुळ्यातील 23 वर्षीय ज्ञानेश्वर पाटील यांनी फेसबुक लाइव्ह सुरू केलं आणि वस्तरा गळ्यावर ठेवला तेवढ्यात...\nयुरोपमधील आयर्लंड देशापासून भारतातील मुंबई आणि त्यानंतर धुळ्यापर्यंत केलेल्या प्रयत्नामुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे. या तरुणाचा आत्महत्येचा फेसबुक लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याचा विचार होता.\nआयर्लंडमध्ये फेसबुकच्या मुख्यालयाने मुंबई पोलिसांना याबाबत सूचना दिली होती. 23 वर्षीय ज्ञानेश्वर पाटील आत्महत्येचा प्रयत्न करणार होता आणि सोबतच फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग करीत आहे. ही सूचना मिळताच मिनिटांत पोलिसांची टीम पाटील याच्या घरी पोहोचली आणि त्याला वाचवलं. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.\nरविवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबई सायबर पोलिसांच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांना आयर्लंडमधील फेसबुक मुख्यालयातून फोन आला की, एक तरुण आत्महत्या करीत आहे आणि तो फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग करीत आहे. फेसबुक मुख्यालयाने यासंदर्भातील स्क्रीनशॉट्स शेअर केले. पाटील रडत होता आणि त्याच्या गळ्यावर वस्तरा होता.\nमुंबईच्या सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि त्या युवकाच्या ठिकाणाचा शोध सुरू केला. संपूर्ण सायबर पथकाने पाटील यांच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 20 मिनिटांत टीमला पाटील यांचे पिन-पॉइंट लोकेशन मिळाले.\nडीसीपी रश्मी करंदीकर म्हणाल्या की, पिन पॉइंट लोकेशन हे खूप महत्वाचे आणि कठीण काम होते. आम्हाला लोकेशन अवघ्या 10 मिनिटात मिळाले. आमच्याकडे धुळ्याच्या इमारतीचे नाव आणि त्या तरुणाचे नाव होते. आम्ही तातडीने रात्री 8.30 वाजता धुळ्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.\nधुळे अधिकारी रात्री 9 वाजता पाटील यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची सुटका केली. त्यावेळी पाटील यांच्या गळ्यातून रक्त येत होतं. त्यांना तातडीने वाचविण्यात आले व रुग्णालयात नेण्यात आले.\nएका अधिकाऱ्याने सांगितलं की, पाटील याने आपला गळा रेजरने कापण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे होते. फेसबुकजवळ अशा केसेसवर काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट टीम आहे. त्यांनी याबाबत कळताच तातडीने मुंबई पोलिसांना सूचना दिली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-01-21T01:39:22Z", "digest": "sha1:7I6MP3XVSMATZ62KAJFZLGJBEHVSDSJU", "length": 16624, "nlines": 281, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवी दिल्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रपती भवन, कनॉट प्लेस, हुमायूनची कबर, इंडिया गेट, अक्षरधाम मंदिर व लोटस टेंपल\nनवी दिल्लीचे भारतमधील स्थान\nप्रदेश राष्ट्रीय राजधानी क्षेत्र\nस्थापना वर्ष इ.स. १९११\nक्षेत्रफळ ४२.७ चौ. किमी (१६.५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७०९ फूट (२१६ मी)\nलोकसंख्या (१ जानेवारी २०११)\n- घनता ६,००० /चौ. किमी (१६,००० /चौ. मैल)\nनवी दिल्ली हे दक्षिण आशियामधील भारत देशाच्या राजधानीचे शहर आहे. त्याचबरोबर भारताच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यालयाचे ठिकाण देखील नवी दिल्ली येथेच आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.[१] भारताच्या राजधानी क्षेत्राचा उल्लेख करताना दिल्ली व नवी दिल्ली ही दोन्ही नावे वापरात असली तरीही नवी दिल्ली हा दिल्ली प्रदेशाचा एक लहान जिल्हा आहे. दिल्ली महानगर क्षेत्रामधील नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद इत्यादी शहरे नवी दिल्लीसोबत रस्ते व रेल्वेमार्गांद्वारे जोडली गेली आहेत.\nब्रिटिश राजवटीदरम्यान १९११ साली भरवलेल्या दिल्ली दरबारामध्ये नवी दिल्ली ह्या शहराचा आराखडा मांडला गेला. एडविन ल्युटेन्स व [[हर्बर्ट बेकर] ह्या दोन ब्रिटिश स्थापत्यकारांनी नवी दिल्लीची रचना केली व १३ फेब्रुवारी १९३१ रोजी वॉईसरॉय Lord Irwin ह्याच्या हस्ते नवी दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले. केवळ ४२.७ चौरस किमी एवढे क्षेत्रफळ असणारे नवी दिल्ली हे दिल्ली महानगराचा एक लहान भाग आहे. दिल्लीचे क्षेत्रफळ १४८३ चौ.किमी. आहे. २०११ साली नवी दिल्लीची लोकसंख्या सुमारे २.५७ लाख तर दिल्ली महानगराची लोकसंख्या सुमारे २.८५ कोटी होती.\n२० व्या शतकातील अग्रगण्य ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी आखलेल्या बहुतेक नवी दिल्ली शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्र म्हणून ब्रिटनच्या शाही महत्वाकांक्षा दाखवल्या गेल्या. राजपथ आणि जनपथ या दोन मध्यवर्ती टप्प्याटप्प्याने नवी दिल्लीची रचना आहे. राजपथ किंवा किंग वेज राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत पसरलेला आहे. जनपथ (हिंदी: \"लोकांचे पथ\"), पूर्वी क्वीन्स वे, कॅनॉट सर्कसपासून सुरू होते आणि राजपथला काटकोनात कट करते. जवळपास शांतीपाठवर (19: \"शांतीचा मार्ग\") वर 19 विदेशी दूतावास आहेत, हे भारतातील सर्वात मोठे राजनयिक एन्क्लेव्ह बनवित आहे. शहराच्या मध्यभागी एक भव्य राष्ट्र भवन आहे (पूर्वी व्हायसरॉय हाऊस म्हणून ओळखले जाते) रायसीना हिलच्या शिखरावर आहे. भारत सरकारची मंत्रालये असलेली सचिवालय राष्ट्रपती भवनाच्या बाहेर आहे. हर्बर्ट बेकर यांनी डिझाइन केलेले संसद भवन सांसद मार्गावर आहे.\nनवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वात वर्दळीचे स्थानक असून ते भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. त्याचबरोबर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक, दिल्ली जंक्शन रेल्वे स्थानक, दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक व आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्थानक ही देखील येथील मोठी रेल्वे स्थानके आहेत. दिल्ली मेट्रो ही भारतामधील सर्वात मोठी जलद परिवहन प्रणाली असून आजच्या घडीला दिल्ली मेट्रोचे जाळे ३८९ किमी एवढे पसरले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ नवी दिल्लीच्या नैऋत्येस स्थित असून तो दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्गद्वारे नवी दिल्लीसोबत जोडला गेला आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रद��श (दिल्ली) • लक्षद्वीप • जम्मू आणि काश्मीर • लडाख\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nअंकारा • अबु धाबी • अम्मान • अश्गाबाद • इस्लामाबाद • उलानबातर • काठमांडू • काबुल • कुवेत शहर • क्वालालंपूर • जकार्ता • जेरुसलेम • ढाका • ताइपेइ • ताश्कंद • तेहरान • तोक्यो • थिंफू • दमास्कस • दिली • दुशांबे • दोहा • नवी दिल्ली • नुरसुल्तान • नेपिडो • पनॉम पेन • पुत्रजय • प्याँगयांग • बँकॉक • बंदर सेरी बेगवान • बगदाद • बाकू • बिश्केक • बीजिंग • बैरुत • मनामा • मनिला • मस्कत • माले • येरेव्हान • रियाध • व्हिआंतियान • श्री जयवर्धनेपुरा कोट • साना • सोल • हनोई\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०२१ रोजी २०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%A6/", "date_download": "2022-01-21T02:51:20Z", "digest": "sha1:BGBAIN47OGBWI46M65VTCR3KBK2H3YSR", "length": 4717, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत…\nगैबिनं��� घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\nकिरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा…\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nनवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील…\nजिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांचा…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात…\n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-rss-mouthpiece-attacked-tipu-sultan-and-karnataka-government-5176534-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:37:13Z", "digest": "sha1:L3X32ZWHZWNKTSXVUREOAIJ7GUZTBKRX", "length": 10008, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "RSS mouthpiece attacked Tipu Sultan and Karnataka Government | टिपू सुलतान हा दक्षिण भारताचा औरंगजेब, RSS चे मुखपत्र पांचजन्यमध्ये टीका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटिपू सुलतान हा दक्षिण भारताचा औरंगजेब, RSS चे मुखपत्र पांचजन्यमध्ये टीका\nनवी दिल्ली - RSS चे मुखपत्र पांचजन्यमध्ये म्हैसूरचा एकेकाळचा सासक टिपू सुल्तानला दक्षिण भारताचा औरंगजेब संबोधले आहे. या मुखपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखामध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या मुद्दयावरून कर्नाटक सरकारवरही टीका करण्यात आली आहे. या लेखानुसार टिपू सुलतानचे व्यक्तीमत्त्व कायम वादग्रस्त असेच राहिलेले आहे. त्यांची जयंती साजरी करण्याचे एकमेव कारण म्हणजे मुस्लीमांचे समाधान एवढेत आहे. या निर्णयाने टिपूंच समर्थक आणि विरोधक यांच्यात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.\n> पांचजन्यमध्ये सतीश पेडणेकर यांचा लेख ‘टीपू सुल्तान का सच - दक्षिण का औरंगजेब’ मध्ये लिहिण्यात आले आहे की, हिंदु संघटनांना टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष होता असे वाटत नाही. तो असहिष्णू आणि अत्याचारी शासक होता. दक्षिण भारताचा औरंगजेब होता. त्याने लाखोंना बळजबरी मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. अनेक मंदिरे उध्वस्त करण्यासही तो जबाबदार होता.\n> लेखात म्हटले आहे की, टिपूच्या विरोधकांच्या मते, त्याने कर्नाटकच्या कूर्ग आणि मँगलोर परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंदुंची हत्या केली होती. तसेच त्यांना बळजबरी मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. इतिहासातही तसे पुरावे आहेत. 1788 मध्ये टिपू सुलतान यांच्या सैन्याने कूर्ग वर आक्रमण केले होते. त्यावेळी संपूर्ण गावे जाळली होती. टिपू सुलतान यांच्या दरबारातील लेखक मीर हुसेन किरमानी यांनी याबाबत सविस्तर लिहिले आहे. हे सर्व पुरावे असूनही टिपूंचे समर्थक म्हणतात की, ही त्या काळात अगदी सामान्य बाब होती.\n> आर्टिकलमध्ये दावा करण्यात आला आहे की, मुस्लीम सुलतानांच्या परंपरेनुसार टिपूने एकदा घोषणा केली होती, की सर्व काफिरांना तो मुस्लीम बनवेल. त्याने लगेचच सर्व हिंदुंसाठी फर्मानही काढले होते. टिपूने त्याच्या कार्यकाळात सुमारे 5 लाख हिन्दुंना बळजबरीने मुस्लीम बनवले होते. हजारोंच्या कत्तली केल्या होत्या. संपूर्ण जग मला मिळाले तरी हिंदुंना संपवणे बंद करणार नाही, असे टिपू म्हणाल्याचा उल्लेखही या लेखात आहे.\n> पांचजन्यच्या लेखानुसार टिपू सुलतानने सईद अब्दुल दुलाई आणि त्याचा एक अधिकारी जमान खान यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेखही अनेक ठिकाणी आहे. पत्रानुसार टिपूने लिहिल होतेकी, पैगंबर मोहम्मद आणि अल्लाहच्या कृपेने कालीकतमध्ये सर्व हिंदुंना मुस्लीम बनवले आहे. केवळ कोचीन राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये काहींचे धर्मांतर अद्याप झालेले नाही. लवकरच मला त्यातही यश मिळेल.\n> छत्रपती शिवाजींनी कधीही मुस्लीमांच्या मशिदी तोडल्या नाहीत, किंवा कधीही बळजबरीने धर्मांतर घडवून आणले नाही. मग त्यांची तुलना टिपू बरोबर कशी करणार. टिपूला ते मुस्लीम असल्यामुळे नव्हे तर त्यांच्या मतान्धतेमुळे विरोध असल्याचा यात उल्लेख आहे.\n>त्याचप्रकारे आरएसएसचे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझरमध्येही ‘क्रिएटिंग फॉल्स आयकन्स’ या लेखात, टिपूच्या जयंती सोहगळ्यामागे कर्नाटक सरकारचा चुकीचा मनसुबा असल्याचे लिहिले आहे. हा मनसुबा मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा आहे. सिद्धरमैय्या लालू किंवा मुलायमसारखे भासत आहेत. ते काँग्रेसमध्ये नवे आहेत. अजूनही ते जनता दलाच्या नेत्यासारखे काम करत आहेत.\n> कर्नाटक सरकारने 18व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुल्तान यांची 265वी जयंती साजरी केली. बीजेपीशी संबंधित संघटना आणि संघ त्याला विरोध करत आहेत.\n> टिपू सुलतानला आरएसएसने क्रूर शासक ठरवले आहेत. तसेच त्यांच्या जयंतीच्या विरोधात आंदोलन��ी केले.\n> कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे आरएसएसचे नेते व्ही नागराज यांनी केलेल्या दाव्यानुसार टीपू सुलतान असा शासक होता, ज्याच्याविषयी कर्नाटकच्या लोकांना द्वेष होता. त्याने चित्रदुर्गा, मंगलोर आणि मध्य कर्नाटकात लोकांचा छळ केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-these-spells-is-very-miraculous-life-will-bring-happiness-2751916.html", "date_download": "2022-01-21T01:41:02Z", "digest": "sha1:LHX7B6KKFHRMHSR2EEV3K2NMDPDV4OJQ", "length": 3580, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "these spells is very miraculous life will bring happiness | खूपच प्रभावशाली आहे हा मंत्र, आयुष्यात येईल सुख-समृद्धी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखूपच प्रभावशाली आहे हा मंत्र, आयुष्यात येईल सुख-समृद्धी\nमंत्रामध्ये खूप शक्ती असते. मंत्राच्या साह्याने अशक्य गोष्टही शक्य करता येते. हिंदू धर्म ग्रंथात अनेक मंत्र सांगितलेले आहेत. त्या मंत्राचा नियमित जप केल्याने अवघड कामेही सोपे होतात. आयुष्यात सुख-समृद्धी येते. असाच एक मंत्र खाली दिला आहे.\nवृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी\nपुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी\nएतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम\nय: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता\n-सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यानंतर तुळशीची पूजा करून परिक्रमा करावी आणि दिवा लावावा.\n- त्यानंतर एकांतामध्ये लोकरीच्या आसनावर बसून तुळशीच्या माळेने वरील मंत्राचा जप करावा. साधकाने पूर्वेकडे तोंड करून बसावे.\n- कमीतकमी ५ माळ जप नियमित करावा.\n- जप करण्यासाठी एकच वेळ, स्थान, आसन, माळ असेल तर उत्तम आहे.\nकाही दिवसातच तुमच्या घरात सुख- समृद्धी येईल. तुमचे सर्व अवघड कामे पूर्ण होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/these-five-changes-will-come-into-effect-from-april-2019-6038991.html", "date_download": "2022-01-21T03:34:04Z", "digest": "sha1:FD4E53PEZQURFW27BM3NGIJKSDX7E4ZA", "length": 6543, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "These five changes will come into effect from April 2019 | एप्रिलपासून होणाऱ हे 5 मोठे बदल, यांमूुळे तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम; जाणून घ्या कोणते आहे ते बदल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएप्रिलपासून होणाऱ हे 5 मोठे बदल, यांमूुळे तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम; जाणून घ्या कोणते आहे ते बदल\nन्यूज डेस्क - एप्रिल महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या आयुष्यात सुख आनंद देणार आहेत. एप्रिल महिन्यापासून घर बांधणे स्वस्त होणार आहे. तसेच रेल्वे तिकीटापासून ते विजेच्या मीटरपर्यंत तुम्हाला फायदा होणारे बदल घडणार आहेत. जाणून घेऊयात एप्रिलपासून होणाऱ्या या 5 बदलांबद्दल....\n1. निर्माणाधीन घरे स्वस्त होणार\n> 1 एप्रिलपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. यानंतर निर्माणाधीन घरांवर 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. तर स्वस्त दरांतील घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांनी कमी करून 1 टक्का करण्यात आली. यामुळे घरांच्या किंमती कमी होणार आहे.\n2. स्मार्ट प्रीपेड मीटरची होणार सुरूवात\n> 1 एप्रिलपासून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. यानंतर ग्राहकांना मोबाइल रिचार्जप्रमाणेच प्रीपेड इलेक्ट्रिसिटी रिचार्च करता येणार आहे. यामुळे दर महिन्याला वीज भरण्याची सक्ती बंद होईल.\nग्राहक जेवढा विजेचा वापर करणार तितकेच त्याला रिचार्ज करावा लागेल.\n3. व्याज व्यवस्था बदलणार\n> आरबीआय 1 एप्रिलनंतर नवीन व्याज व्यवस्था लागू करणार आहे. यानंतर गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे नियम बदलण्यात येतील. यानंतर इतर बँकांना आरबीआयने रेपो रेट कमी केल्यास तात्काळ व्याज दर कमी करावे लागणार आहेत. सध्या व्याज दर किती ठेवावा हे बँकेच ठरवते. पण नवीन बदलानंतर हे व्याज दर आरबीआयच्या रेप रेटवर अवलंबून राहतील.\n4. एक पीएनआर होणार जारी\n> 1 एप्रिलपासून भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक संयुक्त पॅसेंजर नेम रेकॉर्ड (पीएनआर) जारी करणार आहे. यानंतर प्रवाशांना प्रवासादरम्यान एका नंतर एक दुसऱ्या रेल्वेत प्रवास केल्यानंतर संयुक्त पीएनआर देण्यात येईल. अशातच ज्या यात्रेकरूंना एकाच प्रवासासाठी दोन रेल्वे बुक करायाची आवश्यकता भासते त्यांना आता दोन पीएनआर नंबर जनरेट करण्याची आवश्यकता भासणार नाही.\n5. पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर होणार\n> यावर्षी ईपीएफओ देखील मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर नोकरी बदलल्यानंतर तुमचा पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर होईल. या नियमानंतर पीएफ रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी वेगळी विनंती करण्याची आवश्यकता नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/water-issue-in-wadala-in-nashik-5939421.html", "date_download": "2022-01-21T02:37:00Z", "digest": "sha1:2DQ6ZMUI7T5DN6SR2D32EDOWDE7SIVTB", "length": 4738, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "water issue in wadala in nashik | वडाळ्यात विस्कळीत पाणीपुरवठा, टँकर न अाल्याने रहिवाशांचे हाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवडाळ्यात विस्कळीत पाणीपुरवठा, टँकर न अाल्याने रहिवाशांचे हाल\nनाशिक - शहरातील वडाळागावातील अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बाबींमुळे विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. वडाळागावात एेन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे या भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. गुरुवारी (दि. १६) या परिसरात दिवसभर टँकर न अाल्याने नागरिकांची धावपळ झाली.\nशहरात मोठ्या प्रमाणावर पाउस सुरू असताना ही तसेच धरणात पाणीसाठा वाढलेला असतानाही शहरातील डीजीपीनगर ते थेट वडाळागाव तसेच अण्णा भाऊ साठे वसाहतीपर्यंत गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. वडाळागावातील अनेक भागात असाच प्रकार सुरू असून अनेक कुटुंबांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारीवरुन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वडाळागावातील महेबूबनगर, सादिकनगर, गुलशननगर, मदारनगर, साठेनगर, सेंट सादिक स्कूल परिसरासह अर्ध्या वडाळागावात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.\nदरम्यान, स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाकडून यावर उपाययोजना केली जात नाही. या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू होता मात्र, व्हॉल्व्हमनकडून अचानक पाइपलाइनचा कॉक बंद करण्यात आल्याने परिसरात पाणीपुरवठा झाला नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/atul-bhatkhalkar-on-cm-live/", "date_download": "2022-01-21T01:45:39Z", "digest": "sha1:BHXKFSHHGXEYKYLPKOOGIXZBJNTXYHYO", "length": 12178, "nlines": 161, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tमदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम - अतुल भातखळकर - Lokshahi News", "raw_content": "\nमदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम – अतुल भातखळकर\nकोरोना रुग्णाचा उद्रेक होत आहे . कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्र आता लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून कलम १४४ लागू होणार आहे अशी घोषणा केली . याची कडक अंमलबजाणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्याच्या या फेसबुक लाईव्हवरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.\nअतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्याना प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्याना केला.\nमुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे 'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही' या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते\nउद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून पंधरा दिवस १४४ लागू राज्यात पुढील 15 दिवस राज्यात संचारबंधी पुढील एक महिना शिवभोजन थाळी मोफत<परवानाधारक रिक्षावाल्यांना १५०० रुपये गरजूंना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ रेस्टॉरेंट्स आणि हॉटेल्समध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहणारतात्काळ मदतीसाठी 3 हजार 300 कोटी राखीवखावटी योजनेतील आदिवासी कुटुंबातील लोकांना २००० रुपये मिळणाररस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्याला सकाळी 7 ते 8 खाद्य विकण्याची मुभा.\nNext article Uddhav Thackeray PKG : मुख्यमंत्र्यांची ५,४७६ कोटींच्या पॅकेजची घोषणा… सर्वसामान्यांसाठी तरतूद\nभास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा – अतुल भातखळकर\n‘ज्याची वकिली केलीत तो मनसुखचा खुनी निघाला’; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nराज्यातील राजकीय वास्तव सांगताना भाजपाच्या अतुल भातखळकरांनी शेअर केले कार्टून\nएमजी अॅस्टरची फोक्सव्हॅगन व स्कोडावर मात\nशिक्षिकेचा कुटुंबासोबत थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात मुक्कामी आंदोलन\nमहाडमधील नव्या पोलीस वसाहतीचे अखेर लोकार्पण…\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nMI vs KKR Live Score IPL 2021 | कोलकाताच्या डावाला सुरुवात\nUddhav Thackeray PKG : मुख्यमंत्र्यांची ५,४७६ कोटींच्या पॅकेजची घोषणा… सर्वसामान्यांसाठी तरतूद\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/large-smuggling-of-sand-from-west-to-east-in-yaval-taluka-inactivity-of-talathi-related-to-mandal-officers/", "date_download": "2022-01-21T01:59:35Z", "digest": "sha1:HYCZDK2KEDQZS22FGTVDPU5HMHTBETNE", "length": 16491, "nlines": 136, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "यावल तालुक्यात पश्चिमेकडून पूर्व भागात वाळूची मोठी तस्करी, मंडळ अधिकारी संबंधित तलाठी यांची निष्क्रीयता |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nयावल तालुक्यात पश्चि��ेकडून पूर्व भागात वाळूची मोठी तस्करी, मंडळ अधिकारी संबंधित तलाठी यांची निष्क्रीयता\nयावल तालुक्यात पश्चिमेकडून पूर्व भागात वाळूची मोठी तस्करी, मंडळ अधिकारी संबंधित तलाठी यांची निष्क्रीयता\nसर्कल,तलाठी मुख्यालयी राहत नसल्याचा विपरीत परिणाम.\nयावल ( सुरेश पाटील): तालुक्यात 6 पैकी 5 मंडळातून वाळूची अवैध वाहतूक तस्करी खुलेआम सर्रासपणे सुरू आहे (यावल मंडळ वगळता कारण यावल मंडळात सर्कल आणि तलाठी सतत वाळू वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई करीत आहे आहे ) परंतु काही सर्कल आणि तलाठी यांचे खास विश्वासातील पंटर आणि मध्यस्थीने वाळू वाहतूक करणारे डंपर आणि ट्रॅक्टर चालकांशी संगनमत करून मासिक हप्ते निश्चित करून अवैध वाळु वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांच्या खांद्यावर कारवाईची बंदूक ठेवून एकूण 6 मंडळाधिकारी पैकी दोन मंडळ अधिकारी आपले कार्यक्षेत्र सोडून यावल मंडळातील वाळू व्यवसायिकांना त्रास देऊन आपला प्रताप दाखवित असल्याने काही कॉन्ट्रॅक्टर आणि वाळू व्यवसायिकात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे यावल तहसीलदार यांनी आपले लक्ष केंद्रित करून ठोस कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. काल दिनांक 21 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास किनगांवकडून आलेला एक अवैध वाळूचा डंपर यावल शहरात पुरावा म्हणून आढळून आला.\nतालुक्यातील पश्चिम विभागातील किनगांव मंडळ कार्यक्षेत्रातून संपूर्ण यावल तालुक्यात दररोज रात्रंदिवस गिरणा नदी पात्रातील वाळू ठराविक एक ते दोन डंपर तसेच इतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि कोळन्हावी जवळील तापी नदी पात्रातील आणि किनगांव परिसरातून साकळी, थोरगव्हाण, मनवेल, किनगाव, दहीगाव, सावखेडा, इत्यादी परिसरातील नदी-नाल्यांना मधील वाळू ट्रॅक्टर डंपरद्वारे अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे किनगांव मंडळातुन इतर सर्व मंडळात अवैध वाळू पोहोच सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना यावल मंडळ वगळता इतर कोणकोण सर्कल आणि तलाठी अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांना सर्वतोपरी सहकार्य करतात याची चौकशी यावल तहसीलदार यांनी केल्यास अवैध वाळू वाहतुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे अवैध वाळू तस्करीत कोणी तरी दरमहा तीन हजार रुपये प्रत्येक ट्र���क्टर चालकाकडून तर पाच ते सहा हजार रुपये प्रत्येक डंपर चालकाकडून कोण वसूल करीत आहे आणि आणि यात कोणते सर्कल आणि तलाठी यांचा सहभाग आहे का आणि सहभाग नसेल तर अवैध वाळू वाहतूक दारांवर किनगांव मंडळात दंडात्मक कार्यवाही का झालेली नाही आणि सहभाग नसेल तर अवैध वाळू वाहतूक दारांवर किनगांव मंडळात दंडात्मक कार्यवाही का झालेली नाही तसेच किनगांव मंडळात अवैध वाळू डंपर आणि ट्रॅक्टर वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई का झालेली नाही तसेच किनगांव मंडळात अवैध वाळू डंपर आणि ट्रॅक्टर वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई का झालेली नाही याची चौकशी फैजपूर भाग प्रांताधिकारी यावल तहसीलदार यांनी केल्यास वाळू तस्करीचा मोठा गोरख धंदा करणाऱ्यांना आळा बसेल.\nआणि अवैध वाहतूक प्रकरणाकडे आणि नियुक्त भरारी गस्ती पथकाकडे संबंधित नायब तहसीलदार यांचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे का असे किनगांव आणि साकळी मंडळात बोलले जात आहे.\nकिनगांव मंडळ अधिकारी आणि भालोद मंडळ अधिकारी यांनी आपले मूळ कार्यक्षेत्र वगळता आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात आणि कार्यक्षेत्रात किती वाळू वाहतूक तस्करांवर दंडात्मक कारवाई केली तसेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र सोडून इतर मंडळात किती वाळू तस्करांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे याची चौकशी केल्यास किनगांव आणि भालोद सर्कल यांच्या कर्तव्यदक्षतेचा मोठा प्रताप महसूलसह जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.\nमहसूलच्या मनमानी कारभाराबाबत काही वाळू तस्कर हप्ते बाजीला म्हणजे लाच देण्यास वैतागले असून असून यावल तालुक्यात लवकरच लाचलुचपत विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. किनगाव मंडळ साखळी दहिगाव मंडळातून अवैध वाळू वाहतूक बाबत कडक बंदोबस्त करून मुख्यालयाच्या ठिकाणी न थांबणारे सर्कल तलाठी यांच्यावर धडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.\nफोटोतील वाळू वाहतुक डप्पर फोटो दिनांक 21 बुधवार 2020 रोजी रात्रि 11वाजून 15 मिनिटाचा आहे रात्री ही डप्पर वाळू वाहतूक किनगांव डांभुर्णी, साकळी दहिगाव मंडळ अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे महसूल खात्याला मोठे आवाहन आहे. आणि याचा मोठा मनस्ताप यावल तलाठी व मंडळ अधिकारी यांना सहन करावा लागत आहे तरी यावल तहसीलदार यांनी ���िनगांव परिसरातून रात्रीच्या वेळेस येणारी अवैध वाळू कशी रोखली जाईल याबाबत ठोस कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.\nशिकवणी घेणार्‍या शिक्षकाकडून 6 वर्षीय बालिकेचा विनयभंग\nअपघातात बळी घेतलेल्या वाहनाचा व आरोपीचा अद्याप तपास नाही\nपुढील दोन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nभाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन\nयावल कृऊबा समितीचे सहाय्यक सचिव विजय कायस्थ सेवानिवृत्त\nJune 2, 2021 तेज़ समाचार मराठी\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23547", "date_download": "2022-01-21T02:49:54Z", "digest": "sha1:TUIIC4T6HNJDDH6GP2DQHNC5ODXS7LLB", "length": 9072, "nlines": 135, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर जिल्ह्यात याठिकाणी कांदा 3500 क्विंटल - My Maharashtra", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात याठिकाणी कांदा 3500 क्विंटल\nमाय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल सोमवारी कांद्याच्या 8044 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3500 तर.राहाता बाजार समितीत 8 हजार 44 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली.\nकांदा नंबर 1 ला 3000 ते 3500 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2050 ते 2950 रुपये, कांदा नंबर 3 ला 900 ते 2000 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2100 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 800 रुपये भाव मिळाला.\nसोयाबीनची 36 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6075 ते जास्तीत जास्त 6351 रुपये भा��� मिळाला तर सरासरी 6250 रुपये भाव मिळाला. गहु प्रतिक्विंटलला 1908 रुपये भाव मिळाला.\nमकाला 1524 रुपये भाव मिळाला. हरबरा डंकी कमीत कमी 3851, जास्तीत जास्त 4300 रुपये तर सरासरी 4100 रुपये भाव मिळाला. ज्वारीला 1401 रुपये भाव मिळाला.\nनगर जिल्ह्यात याठिकाणी कांदा 2305 रुपयांपर्यंत\nPrevious articleनवीन वर्षात अजूनही नाही उतरले इंधनाचे भाव, आज पेट्रोलसाठी इतके मोजावी लागेल पैसे\nNext articleनगर ब्रेकींग:आज जिल्ह्यात वाढले इतके रुगण; जाणून घ्या आकडेवारी\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/latest/26738/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8/ar", "date_download": "2022-01-21T02:20:47Z", "digest": "sha1:SXLZNNDN3C6J4XCSQYGMBQNRWR2GAQNZ", "length": 11778, "nlines": 189, "source_domain": "pudhari.news", "title": "नारायण राणे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/नारायण राणे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nनारायण राणे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nपुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर लगेच त्यांना संगमेश्वर मधील गोळवली येथून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणावर आज सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल झाल्या आहेत.\nWhatsApp द्वारे कसा बुक कराल लसीकरणाचा स्लॉट\nठाणे : नारायण राणे यांच्या विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा\nPune crime: खून झालेल्या महिलेच्या शरीराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात सापडले\nप्रिया प्रकाश वारियर : पारंपरिक ड्रेसमध्‍ये बोल्ड लूक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nआज दिवसभर मंत्री नारायण राणे यांना अटकेच्या बातम्या माध्यांवरती दाखवण्यात येत होत्या. या बातम्यांचा संदर्भ घेत नेटकऱ्यांनी मीम्स बनवल्या आहेत. या मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.\nShiv Sena vs BJP: कल्याणमध्ये शिवसैनिकांनी भाजप कार्यालय फोडले\nसंबित पात्रा म्‍हणाले, राणेंना अटक हा तर लोकशाहीवरील हल्‍ला\nराणेंच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अटक करायला आलेले पोलिस अटक वॉरंट दाखवत नाहीत. अटक वॉरंट दाखवा असा सवाल आम्ही पोलिसांकडे केला. पण पोलिस आमच्यावर दबाव असल्याचे सांगत आहेत, असे जठार यांनी पत्रकारां��ी बोलताना सांगितले.\nअनेकांनी लगान चित्रपटातील फोटोंचा वापर करुन मीम्स बनवल्या आहेत. तर अनेकांनी मराठी चित्रपटातील फोटोंचा वापर केला आहे. या सर्व मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.\nराणेंच्या वक्तव्याशी सहमत नाही पण राणे यांच्या मागे खंबीर; देवेंद्र फडणवीस\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे हे बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्याबाबत बोलले असतील. त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, नारायण राणे यांच्या मागे भाजप खंबीरपणे उभा असेल, अशी माहिती विराोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.\nफडणवीस म्हणाले, ‘नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे वाद उभा राहिला आहे. बोलण्याच्या भरात कदाचित ते वाक्य बोलले असतील. तसे वाक्य वापरल्याचे त्यांच्या मनात असेल असे वाटत नाही.\nतथापि मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्या पदाबद्दल, व्यक्तीबद्दल बोतलाना संयम बाळगणे आवश्यक आहे.\nवस्तुत: स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्व विसरता हे कुणाच्या मनामध्ये संताप तयार होऊ शकतो. परंतु तो वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जाऊ शकला असता.’\nआता WhatsApp द्वारे सहज बुक करा लसीकरणाचा स्लॉट https://t.co/4zBGi7mcZNद्वारे-कसा-बुक-कराल-लसीकरणाचा-स्लॉट/ar #WhatsApp #pudharinews #pudharinews\nहे ही वाचलत का :\nनिधी चौधरी आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी\nपाकिस्तानची रँकिंग सांगते ते अंतिम फेरीत जाणार नाही\nAsha Bhosale यांच्या रेस्टाॅरंटमध्ये टाॅम क्रूजने खाल्लं चिकन टिक्का \nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://raigadnagari.com/?p=6142", "date_download": "2022-01-21T02:54:40Z", "digest": "sha1:N6MGJNA6K2M4JJREJDY2XWQFPIK4QOHI", "length": 9000, "nlines": 96, "source_domain": "raigadnagari.com", "title": "पनवेलसह खारघर, तळोजा, कळंबोली आणि कामोठे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत रिक्षा सेवा उपलब्ध - Raigad Nagari", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या पनवेलसह खारघर, तळोजा, कळंबोली आणि कामोठे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत रिक्षा सेवा...\nपनवेलसह खारघर, तळोजा, कळंबोली आणि कामोठे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत रिक्षा सेवा उपलब्ध\nमार्च महिन्यामध्ये येऊ घातलेल्या दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींना तोंड देताना कसरत करावी लागू नये, यासाठी पनवेलसह खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवेचे आयोजन एमआयएमचे विद्यार्थी संघटनेचे कोकण निरीक्षक हाजी शाहनवाज खान यांनी केले आहे. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास त्याठिकाणी धाव घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.\nयावेळी परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत त्यांनी अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी हाजी शाहनवाज खान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना खान यांनी सांगितले की, दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील मोठे दडपण असते, अशात काही वेळा त्यांच्या हॉल तिकीट पासून अन्य सुविधा मिळविण्यात अडचणी निर्माण होतात. मात्र शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत आम्ही वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाऊन मदत करू असे आश्वासन एमआयएमचे विद्यार्थी संघटनेचे हाजी शाहनवाज खान यांनी यावेळी केले. तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 9987573552 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.\nबऱ्याच वेळा गोरगरीब विद्यार्थ्यांना बसने शाळेत यावे लागते, मात्र परीक्षेच्या वेळी बस वाहने उशिराने धावत असतील तर मात्र विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आपला अनमोल वेळ वाया घालवावा लागत असतो. त्यामुळे एमआयएमच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षासेवेचे आयोजनही यावेळी करण्यात आले असल्याचे खान यांनी सांगितले.\nPrevious articleमहागड्या गाड्या विक्र��च्या बहाण्याने स्वतःच परस्पर विकणारा गुन्हेगार गजाआड\nNext articleमोरा पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम निधी अभावी रखडले\nजिल्हा सत्र न्यायालय ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सम-विषम पार्कींग\nराज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले\nरामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी या ‘राष्ट्रीय मिशन’ला अमूल्य योगदान\nजिल्हा सत्र न्यायालय ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सम-विषम...\nताज्या बातम्या January 20, 2022\nराज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले\nताज्या बातम्या January 20, 2022\nरामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी या ‘राष्ट्रीय मिशन’ला...\nताज्या बातम्या January 19, 2022\n८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा...\nताज्या बातम्या December 28, 2019\nपनवेल महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड, तर पोटनिवडणुकीत...\nताज्या बातम्या January 10, 2020\nभाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा सन्मान पनवेलला विक्रांत बाळासाहेब पाटील...\nताज्या बातम्या July 7, 2020\n१२, राधा हरी निवास कॉम्प्लेक्स, जुने रतन टॉकीजसमोर, टिळक रोड, पनवेल-४१०२०६ फोन न. : ०२२-२७४६९४३४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/ajit-pawar-on-aaditya-thackeray/", "date_download": "2022-01-21T01:13:08Z", "digest": "sha1:WS5WOJNBDR6ZLLOD437DTNLYV56HY7L5", "length": 11283, "nlines": 162, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tआदित्य ठाकरेंचा अजित पवारांनी 'मुख्यमंत्री' असा केला उल्लेख! - Lokshahi News", "raw_content": "\nआदित्य ठाकरेंचा अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री’ असा केला उल्लेख\nअमोल धर्माधिकारी(पुणे): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील कोरोनासंबंधी निर्बंध व नियमावली विषयी बोलताना राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्याविषयी बोलताना आदित्य ठाकरेंचा उल्लेख चक्क ‘मुख्यमंत्री’ असा केला\nपत्रकारांनी “राज्यातील निर्बंध अधिक कठोर होणार का” असे विचारले असता, “जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील” असे वक्तव्य केले.\nह्या वक्तव्यामूळे आता राज्यभरात भलत्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांनी हे विधान जाणीवपूर्वक केलं ही अनावधानाने अशी चर्चा राजकीय वर्तूळातून ऐकू येतेय.\nपुणे जिल्हा बँक निवडणूकीनंतर कोणाकडे कोणता पदभार सोपावण्यात आला हयाविषयी बोलताना राज्यातील निर्बंधांविषयी बोलताना ते म्हणाले, “नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील.”\nअजित पवारांच्या ह्या वक्तव्यामूळे राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे फिरू लागले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो\nPrevious article Pune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे\nNext article आमिर खान आणि किरण राव सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा आले एकत्र\nPune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे\n मी ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे;” नितेश राणे प्रकरणावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया\nObc आरक्षणाशिवाय निवडणुका नको; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर\nभरसभेत पवारांविषयी बोलताना अजित दादांचा कंठ आला दाटून…\nOmicron Corona | दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजार प्रवासी नागरीक मुंबईत-आदित्य ठाकरे\nST Employee Strike | एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण…,अजित पवार म्हणाले\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी क��्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nPune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे\nआमिर खान आणि किरण राव सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा आले एकत्र\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-20-march-2020/", "date_download": "2022-01-21T02:47:20Z", "digest": "sha1:37RSIGEMMWMYJHDJZNZV5L2YKM3USGV4", "length": 12169, "nlines": 133, "source_domain": "missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : २० मार्च २०२० | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nचालू घडामोडी : २० मार्च २०२०\nमाजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेत शपथ\nराष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनियुक्त केलेले माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेत शपथ दिली. राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य के.टी.एस. तुलसी यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेत सभापती वेंकय्या नायडू यांनी गोगोई यांचे शपथविधीसाठी नाव पुकारताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी विरोधात घोषणा देऊन निषेध केला.\nनिर्भयाच्या चारही दोषींना फाशी\nनिर्भया प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फासावर चढविले जाणार आहे. एकाच वेळी चार आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला.\nदोषींना फाशी देण्यासाठी पवन नावाच्या जल्लादाला पाचारण करण्यात आले असून त्याला प्रत्येक फाशीसाठी १५ हजार रुपये मिळणार आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा\n‘जागतिक संकट बनलेल्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी येत्या रविवारी, २२ मार्च रोजी १३० कोटी भारतीयांनी ��काळी ७ ते रात्री ९दरम्यान ‘जनता कर्फ्यू’चे पालन करून घराबाहेर पडण्याचे टाळावे’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात केले. ‘करोनासारख्या जागतिक साथीच्या रोगाचा सामना करताना संकल्प आणि संयम या दोन गोष्टी आवश्यक असून, तो दाखविण्याची वेळ आली आहे’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.\nजगातल्या ज्या देशांमध्ये करोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक करोनाचं संकट गहिरं झालं आहे. करोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटीच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु.\nCoronavirus: रुपयाची ऐतिहासिक घसरण; प्रथमच घसरला ७५ च्या खाली\nकरोनाचा परिणाम जसा जागतिक बाजारपेठेवर दिसत आहे, तसाच तो देशातील बाजारपेठेवरही दिसू लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजाराच्या पडझडीचं सत्र सुरू आहे. गुरूवारीही शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता डॉलरच्या तुलनेत रूपयाही घसल्याचं दिसत आहे. गुरूवारी इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण होऊन तो ७५ रूपये प्रति डॉलर्सवर पोहोचला.\nदेशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून याच पार्श्वभूमीवर गुरुवारी गुंतवणुकदारांकडून देशाच्या आर्थिक स्थितीबद्दलची भिती आर्थिक व्यवहारांमध्ये व्यक्त झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मागणी घटल्याचा परिणाम रूपयावर झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या अर्थव्यवस्थेवरही इतर देशांच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे करोनाचं सावट पसरलं आहे. याचीच भीती गुंतवणुकदारांच्या मनात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या करोनाचे १६९ रूग्ण सापडले आहेत. तर जगभरात करोनामुळे ९ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.\nका होतेय रूपयाची घसरण\nशेअर बाजारात होणारी घसरण आणि परदेशी गुंतवणुकदारांकडू�� सुरू असेलेलं विक्रीचं सत्र यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत मागील सत्राच्या तुलनेत गुरूवारी रूपयाची किंमत ७० पैशांनी घसरून तो ७४.९६ च्या स्तरावर उघडला. बुधवारी अखेरच्या सत्रात रूपया डॉलरच्या तुलनेत ७४.२६ वर बंद झाला होता.\nरूपयाची घसरण होण्याचं प्रमुख कारण कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आहेत. भारत कच्च्या तेलाची आयात करणारा एक प्रमुख देश आहे. भारताला कच्च्या तेलाची रक्कम डॉलर्समध्ये फेडावी लागते. तर दुसरीकडे परदेशी गुंतवणुकदारांकडून होणारी विक्री हेदेखील रूपयाची किंमत घसरण्याचं प्रमुख कारण आहे.\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या २१५ जागा\nचालू घडामोडी : २१ मार्च २०२०\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 200 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19363", "date_download": "2022-01-21T03:07:33Z", "digest": "sha1:DDQCK6WHCM72JQ6QS7IXZJCCJBWVK7C4", "length": 10936, "nlines": 137, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "भाजपाच्या या नेत्यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली - My Maharashtra", "raw_content": "\nभाजपाच्या या नेत्यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली\nमाय महाराष्ट्र न्यूज:भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांची टीका करताना पुन्हा जीभ घसरली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतीशय खालच्या भाषेत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की\nव्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षाचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है असे ट्विट तुषार भोसले यांनी केलं आहे.\nदरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले होते. परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.\nत्यानंतरही अनेक आरोप पुराव्यानिशी मलिक करत आहेत. समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. वानखेडे काल सकाळी दिल्��ीला दाखल झाले आहेत.\nआर्यन खान प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. पंत म्हणून नेमण्यात आलेल्या प्रभाकर साईल खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचबरोबर या कारवाईतील मुख्य पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे किरण गोसावी फरार आहे. आज सकाळीही नवाब मलिकांनी समीर\nवानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सर्वांसमोर मांडला होता. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एनसीबीने नवी मुंबईमध्ये केलेल्या कारवाईबाबतही पंचांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.\nभाजपाच्या या नेत्यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली\nPrevious articleनरेंद्र मोदींच्या दाढीप्रमाणे महागाई वाढत आहे\nNext articleराज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंद���न रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19365", "date_download": "2022-01-21T03:19:14Z", "digest": "sha1:7WIHT2LMXOIZ2YOJQUKTOJPATLWX6OSU", "length": 10572, "nlines": 138, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर - My Maharashtra", "raw_content": "\nराज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर\nमाय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे. दरम्यान, मुंबईतील शाळांना दिवाळीची 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण निरीक्षकांनी शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.\nदिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\n28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्टी असेल.\nशाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या\nसुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबईत मात्र शाळांकडून दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती त्यामुळे पालकांना दिवाळीच्या सुट्टीतले नियोजन करता येत नव्हते.\nकोरोनामुळे मागील दीड वर्षात अनेक पालक आपल्या गावी जाऊ शकले नाहीत. आता कोरोना संसर्ग थोडा कमी झाल्याने अनेक पालक\nआपल्या मूळ गावी वा अन्य ठिकाणी जाण्यासाठी तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वेचे आरक्षण करणे गरजेचे आहे. मात्र, उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आल्याने थोडीसी नाराजी असली तर अनेकांनी आनंद व्यक्त केला.\nराज्यातल्य��� शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर\nPrevious articleभाजपाच्या या नेत्यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली\nNext article‘जलयुक्त शिवार’प्रकरणी क्लीन चिट नाहीच\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://purvaanubhava.blogspot.com/2008/06/blog-post_27.html", "date_download": "2022-01-21T01:30:50Z", "digest": "sha1:U3M5M2BHIX4SWJZ2E5TBOTWAJGWHKKOO", "length": 25473, "nlines": 240, "source_domain": "purvaanubhava.blogspot.com", "title": "पूर्वानुभव: मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ३ स्नेहल भाटकर!", "raw_content": "\nमाझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी \"पूर्वानुभव\" म्हणून सादर करत आहे.\nआपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद\nमराठी सुगम संगीतातील नररत्ने\nस्नेहल भाटकर,भाटकर बुवा,व्ही.जी.भाटकर,वासुदेव भाटकर,बी वासुदेव एकाच माणसाची ही अनेक नावे. ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले स्नेहल भाटकर.त्यांचे पूर्ण नाव आहे वासुदेव गंगाराम भाटकर .आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. ह्यातील स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव.त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले.अतिशय साध्या सरळ आणि सुश्राव्य अशा चाली देण्यात त्यांचा हातखंडा होता.\nभाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे.\nभाटकरांचा जन्म १७ जुलै १९१९ मध्ये मुंबईच्या प्रभादेवी येथे झाला.गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. आईलाच ते आपला पहिला गुरु मानतात. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि \"ह्यातूनही आपण बरेच शिकलो\" असे ते प्रांजळपणे नमूद करतात.ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव ��तिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते.\n१९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.\nकेदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.\nनीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय.\nसी. रामचंद्र उर्फ रामचंद्र तथा अण्णा चितळकर हे बुवांचे खास मित्र होते. एकदा ��ण्णांनी बुवांना आयत्या वेळी बोलवून घेतले आणि त्यांच्या बरोबरीने एका कव्वालीचे ध्वनिमुद्रण केले. खरे तर ही कव्वाली अण्णा महंमद रफीच्या साथीने गाणार होते पण ऐन वेळी रफीसाहेब येऊ न शकल्यामुळे त्यांनी ती बुवांच्या साथीने गायली.ही कव्वाली संगीता चित्रपटातील आहे ज्याचे संगीत सी. रामचंद्र ह्यांचे होते. सी. रामचंद्र ह्यांच्याबरोबरच्या गमती जमती आणि अजूनही काही खास गोष्टी इथे वाचा.\nभाटकर बुवांच्या संगीताने नटलेली आणि विशेष गाजलेली मराठी गाणी अशी आहेत.\n१) झोंबती अंगा जललहरी,आमुची वसने दे श्रीहरी\n२)तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती\nअरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती\n३)दहा वीस असती त्या रे, मने उद्धवा \nएक मात्र होते ते मी दिले माधवा\n४)एक एक पाउल उचली, चाल निश्चयाने\nनको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने \n५) मज नकोत अश्रू घाम हवा\nहा नव्या युगाचा मंत्र नवा गायिका: सुमन कल्याणपुर; चित्रपट : अन्नपुर्णा\n६)तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले, धुंडित तूज आले. गायिका: लता मंगेशकर; चित्रपट: चिमुकला पाहुणा\n७)प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला\nनव्या नवतीचा नवलाईचा, बागदिलाचा दरवळला. गायिका:लता आणि आशा भोसले; चित्रपट: या मालक\n८)खेळेल का देव माझिया अंगणी \nनांदेल का माझ्या भरल्या लोचनी गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक: राधामाई\nदल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो \n१०)सुखद या सौख्याहुनि वनवास\nराजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥ गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक : भूमिकन्या सीता\nस्वत: भाटकरबुवांनी गायलेले असंख्य अभंग आहेत.त्यातले काही चटकन आठवणारे....\n१)आपुल्या माहेरा जाईन मी आता\n२)काट्याच्या आणिवर वसले तीन गाव\n३)जववरी रे जववरी,जंबूक करी गर्जना\n४)वारियाने कुंडल हाले,डोळे मोडित राधा चाले\n५)काय सांगु देवा ज्ञानोबाची ख्याती\nअशा ह्या असामान्य कलाकाराचे वयाच्या ८८ व्या वर्षी २९मे २००७ रोजी निधन झाले. आज भाटकर साहेब आपल्यात नसले तरी त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्यातले शब्द उसने घेऊन म्हणता येईल....\n\"कभी तनहाईमें तुमको हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली कौंध जायेगी\n(सर्व माहिती आणि छायाचित्रं महाजालावरून साभार.)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी सुगम संगीतातील नररत्ने\nमराठी सुगम संगीतातील नररत्ने\nमराठी सुगम संगीतातील नररत्ने\nमराठी सुगम संगीतातील नररत्ने\nबासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया\nसरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ\nसंगीत मार्तंड पंडित जसराज.\nमी एक किंचित बिरबल\nजालीय अंक उद्घोषणा (17)\nजालरंग प्रकाशनाचे प्रकाशित अंक\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nजाने कहॉं गये वो दिन...\nमेरा नाम जोकर ह्या सिनेमातील मुकेशने गायलेले हे सदाबहार गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीचे एक...आज तेच गाणं गाण्याचा योग आलाय...एक वाद्यसं...\nजेवण बाकी मस्तच होतं त्यामुळे आधीचा सगळा मनस्ताप दूर झाला. सगळाच घोळ झाला होता. आम्हाला न्यायला कुणी ’अरूण’ नावाची व्यक्ती येणार होती असं...\nबाबा,चला. कन्येच्या हाकेने मी जागा झालो. म्हणजे,ते विमानचालकाशी बोलणे वगैरे सगळं मनातल्या मनातच होतं तर :) मी स्वत:शीच हसलो आणि उठून प...\nशिमल्यात आम्ही एकूण दोन रात्री राहिलो...त्यापैकी आजची पहिली.(२६मे २०११) खोल्या छान प्रशस्त आणि सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा होत्या.खिडकीतून ...\nमेरे नैना सावन भादों....\nकिशोरकुमारच्या आवाजातलं हे अजून एक सुंदर गाणं...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक... माझ्या आवाजात रूळासंगे ऐका....जमलंय/फसलंय ते तुम्हीच सांगा...\nगाडीत बसता बसताच रिमझिम पाऊस सुरु झालेला होता....पाहता पाहता तो तुफान वेगाने कोसळू लागला. आजुबाजुचे सगळे आसमंत ढगाळ भासू लागले...समोर जेमते...\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी आपली व्यथा मांडण्यासाठी प्रसार माध्यमांसमोर येणं हा अतिशय चुकीचा पर्याय होता. भारतीय न्यायव्यवस्...\nखोया खोया चांद, खुला आसमान...\nरफीसाहेबांनी गायलेलं हे अजून एक सदाबहार गीत....काला बाजार सिनेमातलं आहे....माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक...त्याचा रूळ मिळाला आणि मीही आप...\nरावणकृत शिवतांडव स्तोत्र-गायक रामदास कामत\nमहान शिवभक्त दशानन उर्फ लंकापती रावण..ह्यांनी हे स्तोत्र रचलेले आहे. पंडीत रामदास कामतांच्या खड्या आवाजात, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून म...\nउठि श्रीरामा पहाट झाली\nप्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेल्या ’उठि श्रीरामा पहाट झाली’ ह्या गीताचा रूळ म्हणून वापर करून मी आपलं नरडं साफ करून घेतलं.......\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T02:42:10Z", "digest": "sha1:PAMU54HYWEVCE7VVTXIZSWIOOHOV3JMB", "length": 1777, "nlines": 37, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "*बालक शिक्षण हक्क कायदा- – swarda khedekar", "raw_content": "\nTag Archives: *बालक शिक्षण हक्क कायदा-\n*बालक शिक्षण हक्क कायदा-\n*बालक शिक्षण हक्क कायदा-\nमुलांना मोफत आणि सक्तीचे अनिवार्य शिक्षण कायदा, २००९मधील अधिकार\nसहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करणे.\n२००९ च्या सन्मानपत्र क्र. ३५\nदिनांक २६ ऑगस्ट २००९रोजी परवानगी दिली\nतारीख १ एप्रिल २०१० पासून सुरु झाली\nसंबंधित कायदा Continue Reading\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/indian-premier-league-2020-kolkata-knight-riders-team-report-card/", "date_download": "2022-01-21T02:10:00Z", "digest": "sha1:6P4M5HIOTYBH5T4HPWYGKQ2TIRPJYAYN", "length": 13210, "nlines": 67, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "IPL 2020 : प्रयोग झाले खूप, केकेआर झाले आऊट! - Cricket मराठी", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nIPL 2020 : प्रयोग झाले खूप, केकेआर झाले आऊट\nइंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या (आयपीएल) तेराव्या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) प्ले ऑफ गाठण्यात अपयश आलं. केकेआरनं या स्पर्धेत बॅटिंग ऑर्डर वारंवार बदलली. बॉलर्स बदलले. अगदी कॅप्टनही बदलला. या सर्व बदलात टीम इतकी अस्थिर झाली की त्यांना स्थिर पद्धतीने खेळ करताच आला नाही. केकेआरचा मुख्य कोच ब्रँडन मॅकलम हा आक्रमक आणि कल्पक कॅप्टन म्हणून ओळखला जात असे. त्याची कोच म्हणूनही तशीच कार्यपद्धती आहे. ‘भाकरी फिरवली नाही, तर ती करपते’ हे जसं खरंय तसं ती सतत फिरवत बसलं तर नीट होत नाही हे देखील सत्य आहे. या सततच्या बदलामुळेच केकेआरची टीम संपूर्ण स्पर्धेत स्थिर झाली नाही.\nइऑन मॉर्गन कॅप्टन झाल्यानंतर केकेआरनं सात पैकी तीन मॅच जिंकल्या तर चार गमावल्या. तीनपैकी एक विजय हा सुपर ओव्हरमधला आणि त्या मॅचमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या लॉकी फर्ग्युसनचा आहे. मॉर्गनची कॅप्टनसी मुंबई इंडियन्स विरुद्ध कमाल करु शकली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) विरुद्ध तर त्यांनी शरणागती पत्कारली. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सीएसके या केकेआरपेक्षा पॉईंट टेबलमध्ये खाली असलेल्या टीमविरुद्धही मॉर्गनची टीम पराभूत झाली.\nराजस्थान रॉयल्स विरुद��धच्या शेवटच्या मॅचमध्ये मॉर्गननं सरस बॅटिंग केली. कमिन्सनं सुरुवातीला विकेट्स घेतल्या. त्यानंतर श्रेयस गोपाळला लवकर आऊट करण्यात केकेआरचे बॉलर्स अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचा रनरेट अपेक्षीत उंचीवर जाऊ शकला नाही. अखेर सनरायझर्स हैदराबाद इतकेच पॉईंट्स असूनही केकेआऱला खराब रनरेटमुळे या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं.\n( वाचा : कार्तिक गेला, मॉर्गन आला KKR चा गोंधळ आणखी वाढला )\nअर्थात खराब रनरेट हे केकेआर आऊट होण्याचं मुख्य कारण नाही. अधिक विचारातून येणारा गोंधळ हे त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. आरसीबीविरुद्ध केकेआरला फक्त 84 रन्स वाचवायचे होते. त्या परिस्थितीमध्ये देखील त्यापूर्वीच्या मॅचमध्ये पाच विकेट्स घेणाऱ्या लॉकी फर्ग्युसनच्या हातात मॉर्गननं थेट सातव्या ओव्हरमध्ये बॉल दिला. सीएसकेविरुद्ध मॉर्गनपेक्षा रिंकू सिंह अधिक चांगली आणि आक्रमक बॅटिंग करु शकतो हे फक्त मॉर्गन आणि मॅकलम या जोडीलाच वाटले असावे. अगदी राजस्थान रॉयल्सच्या मॅचमध्ये देखील मॉर्गनच्या आधी बेभरवशाचा सुनील नरीन बॅटिंगला आला होता.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कमलेश नागरकोटी टीममध्ये होता. त्याला मॉर्गननं एकही ओव्हर दिली नाही. त्यानंतरच्याच मॅचमध्ये नागरकोटीला शेवटची निर्णायक ओव्हर दिली. प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी या तिघांना स्पर्धेच्या उत्तरार्धात टीममध्ये का घेतलं आणि का काढलं हे फक्त मॉर्गन आणि मॅकलम यांनाच माहिती असेल.\nपॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करु शकणारा राहुल त्रिपाठी 8, 1, 3 आणि 7 अशा सतत बदलत्या क्रमांकावर बॅटिंगला आला. सीएसकेविरुद्ध मोठी इनिंग खेळूनही त्याला सातत्याने ओपनिंगला खेळवलं नाही. शुभमन गिल सोडला तर एकाही बॅटसमनचा नंबर स्थिर नव्हता. गेल्या काही वर्षांपासून फिनिशर्सचं काम उत्तम पद्धतीनं खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला मॉर्गननं कायम स्वत:च्या आधी बॅटिंगला पाठवलं. त्याचा परिणाम कार्तिक आणि मॉर्गन दोघांच्याही बॅटिंगवर झाला.\nकेकेआरनं 2014 साली शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतरच्या सहा वर्षात बरीच परिस्थिती बदललीय. केकेआरचा कोर ग्रुप बदलला. दोन वर्षांपूर्वी सुनील नरीनला ओपनिंगला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर ते नरीनच्या मर्यादा उघड होऊनही सातत्याने त्याला मुख्य ब���ट्समन्सच्या आधी पाठवतात. बहुतेकदा हा प्रयोग फसतो. पुन्हा केकेआर नव्या उत्साहाने जुगार खेळतं. आता पुढील वर्षी नरीनच्या प्रयोगावर केकेआरला गांभीर्याने उपाय करावा लागणार आहे.\nकेकेआरचे ‘टॉप थ्री’ बॅट्समन हे सर्व टीम्सच्या तुलनेत जास्त अपयशी ठरले. शुभमन गिल त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. नितीश राणानं शेवटच्या काही मॅचमध्ये चांगला खेळ केला पण त्यात सातत्य नव्हते. त्यामुळे केकेआरला चांगली सुरुवात मिळाली नाही. आंद्रे रसेल अनफिट होता आणि फॉर्मात नव्हता. त्यामुळे केकेआरची बाजू अधिक लंगडी पडली. या सर्व गोष्टी हुशारीने झाकण्यासाठी त्यांनी सात मॅचनंतर मॉर्गनला कॅप्टन केलं होतं. मॉर्गननं ‘कालचा गोंधळ बरा होता’ अशी परिस्थिती निर्माण केली आणि केकेआर स्पर्धेतून आऊट झाले.\nसर्वात खराब क्षण आरसीबीविरुद्ध 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 84 अशी अवस्था\nसर्वात आनंदी क्षण वरुण चक्रवर्तीच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पाच विकेट्स\nसर्वात अपयशी खेळाडू आंद्रे रसेल\nसर्वात यशस्वी बॅट्समन शुभमन गिल\nसर्वात यशस्वी बॉलर वरुण चक्रवर्ती\nलक्षवेधी खेळाडू वरुण चक्रवर्ती\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.\nदेवदत्त पडिक्कल : कर्नाटकचा युवा बॅट्समन बनला आयपीएलचा हिरो\nकार्तिक गेला, मॉर्गन आला, केकेआरचा गोंधळ आणखी वाढला\nIPL 2022: हार्दिक पांड्याचा पगार वाढला, अहमदाबाद टीमचे 3 खेळाडू निश्चित\nIPL 2022 फक्त मुंबईत होणार कोरोनापासून खबरदारीचा BCCI चा खास प्लॅन\nIPL 2022 : केळी खाऊन वर्ल्डकपमध्ये 6 विकेट्स घेणारा अहमदाबादचा कोच\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/include-these-4-types-of-flour-in-your-diet-for-weight-loss-rp-639428.html", "date_download": "2022-01-21T01:15:49Z", "digest": "sha1:FJIOJXY2YPNCCLAH46YD4P7VB2WVVQKT", "length": 11291, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Include these 4 types of flour in your diet for weight loss rp - Weight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय? या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश – News18 लोकमत", "raw_content": "\nWeight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश\nWeight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश\nआपल्याला चपाती-पोळी किंवा रोटी खायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का की, पंजाबपासून महाराष्ट्र-कर्नाटकसह बिहारपर्यंत अनेक प्रकारच्या पोळ्या/रोट्या/भाकरी बनवल्या जातात. यात गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा समावेश असतो.\nहृदयापासून मेंदूपर्यंत.. लिंबू आणि हळदीचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील\n तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल\nतुमची संडासला बसण्याची पद्धत कदाचित चुकीची असू शकते; या घातक आजारांचा वाढतो धोका\nनवी दिल्ली, 06 डिसेंबर : आपल्या सर्वांच्या आहारातील मुख्य घटक असतात पोळी, भात, भाज्या आणि डाळी. आपल्यापैकी बरेच जण अनेकदा बाहेर जेवायला जातात. आपल्याला चपाती-पोळी किंवा रोटी खायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का की, पंजाबपासून महाराष्ट्र-कर्नाटकसह बिहारपर्यंत अनेक प्रकारच्या पोळ्या/रोट्या/भाकरी बनवल्या जातात. यात गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा समावेश असतो. पोळ्या/रोट्या/भाकरी खाण्याची प्रत्येकाची स्वतःची चव असते. प्रत्येकजण आहारात यांचा समावेश करतो. म्हणूनच, जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा अनेकजण पोळ्या/रोट्या/भाकरी खाणं बंद (Weight Loss) करतात. आहारातून पोळ्या/रोट्या/भाकरी काढून टाकणं सोपं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भाकरींविषयी सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करू शकता. या पिठांच्या (Multigrain Atta) आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेऊया. या पिठाचा स्थूलपणा कमी करण्यात खूप फायदा होऊ शकतो. या पिठांमध्ये भरपूर फायबर आणि पोषक तत्त्वं असतात. टीव्ही9 ने याच्याबद्दल माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल- स्थूलपणा आटोक्यात आणण्यासाठी या पिठांचा करा वापर 1 - ज्वारीचं पीठ वाढता स्थूलपणा कमी करायचा असेल तर, ज्वारीच्या पिठाचा आहारात समावेश करा. कारण, ज्वारीचं पीठ ग्लूटेन फ्री असतं. यामध्ये प्रथिनं, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यांची पचनक्रिया चांगली नाही, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे पीठ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील सर्वोत्तम आहे. हे पीठ मळताना त्यात थोडं गव्हाचं पीठही घालू शकता. यामुळं ज्यांना भाकरी बनवता येत नाही, त्यांनी ती बनवणं सोपं जाऊ शकतं. हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात न��हीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा 2- नाचणीचं पीठ नाचणीचं पीठदेखील ग्लुटेनमुक्त आहे. त्यात फायबर आणि अमीनो अ‌ॅसिड्सदेखील आढळतात. त्याची रोटी खाल्ल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहतं, भूक कमी होते आणि वजन झपाट्यानं कमी होण्यास मदत होते. इतकंच नाही तर याची भाकरी ज्वारीप्रमाणेच पोटाला पचायलाही सोपी जाते. 3- बाजरीचे पीठ बाजरीचं पीठदेखील ग्लुटेनमुक्त आहे. या पिठात प्रथिनं, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि इतर पोषक तत्त्वं मुबलक प्रमाणात आढळतात. या पिठाचं वैशिष्ट्य म्हणजे, या पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्याची भाकरी खाल्ल्यानंतर तहानही भरपूर लागते. यामुळं आपोआप जेवणाचं प्रमाण कमी होतं. हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल 4-जंव किंवा ओट्सचं पीठ ओट्सच्या पिठामुळं जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटतं. या पिठात विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर आढळतात. हृदयविकारासाठीही हे पीठ फायदेशीर मानलं जातं. मधुमेहींसाठीही हे खूप फायदेशीर आहे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nWeight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/genelia-dsouza-janhvi-kapoor-malaika-arora-kiara-advani-mumbai-gym-look-photos-597153.html", "date_download": "2022-01-21T01:32:09Z", "digest": "sha1:VT6ER76TQFGI24RKSATKGJKMW6UVLGPX", "length": 3873, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कियारा अडवानी की मलायका अरोरा... जिम लुकमध्ये या 7 पैकी कोणती अभिनेत्री दिसते जास्त हॉट? – News18 लोकमत", "raw_content": "\nकियारा अडवानी की मलायका अरोरा... जिम लुकमध्ये या 7 पैकी कोणती अभिनेत्री दिसते जास्त हॉट\n20 वर्षांच्या खुशी कपूरपासून ते 47 वर्षांच्या मलायका अरोरापर्यंत बॉलिवूड सेलेब्रिटींचे विना मेकअप जिम लुक Viral Bhayani यांनी टिपले आहेत.\nआपलं सौंदर्य टिकवायला, फिगर चांगली ठेवायला सगळ्याच अभिनेत्री जिममध्ये घाम गाळतात. त्यांचे वर्कआउट लुक्ससुद्धा लोकप्रिय होतात. जिम, योगा क्लास, वर्कआउट सेंटरच्या बाहेर दिसलेल्या या सेलेब्रिटींच्या छबी. कुठली अभिनेत्री जिम लुक चांगली कॅरी करते पाहा..(फोटो साभारः Viral Bhaiyani)\nजान्हवी कपूर. (फोटो साभारः Viral Bhayani)\nखुशी कपूर. (फोटो साभारः Viral Bhayani)\nकियारा अडवानी (फोटो साभारः Viral Bhaiyani)\nजिनिलिया देशमुख (फोटो साभारः Viral Bhaiyani)\nसौफी चौधरी (फोटो साभारः Viral Bhaiyani)\nसारा अली खान (फोटो साभारः Viral Bhaiyani)\nमलायका अरोरा (फोटो साभारः Viral Bhaiyani)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/esic-recruitment-2021-5/", "date_download": "2022-01-21T02:11:27Z", "digest": "sha1:WQUUYOOBDQYH6P2NWSNHNFBX57GJDQVE", "length": 6091, "nlines": 144, "source_domain": "missionmpsc.com", "title": "ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये 1120 पदांसाठी मोठी भरती", "raw_content": "\nESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये 1120 पदांसाठी मोठी भरती\nESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC Bharti 2021) मध्ये एकूण 1120 पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवार esic.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२२ निश्चित करण्यात आली आहे.\nएकूण पदसंख्या : ११२०\nपदाचे नाव : मा वैद्यकीय अधिकारी ग्रेड-II\nश्रेणीनिहाय रिक्त जागा :\n४५९ पदे अनारक्षित आहेत.\nSC साठी 158 पदे,\nEWS साठी 112 पदे राखीव आहेत.\nएमबीबीएस पदवी. आणि रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण झाली आहे. इंटर्नशिप पूर्ण न झाल्यास, उमेदवार परीक्षेला बसू शकतो परंतु नियुक्तीपूर्वी त्याला/तिला इंटर्नशिप पूर्ण करावी लागेल.\n35 वर्षे. 31 जानेवारी 2022 पासून वयाची गणना केली जाईल. सरकारच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गासाठी वयात सवलत दिली जाईल.\nस्तर-10 वेतन मॅट्रिक्स (रु. 56,100 ते रु. 1,77,500) 7 वी वेतनश्रेणी. आणि DA, NPA, HRA, TA सारखे भत्ते.\nSC, ST आणि दिव्यांग – 250 रु\nइतर सर्व श्रेणी – रु.500.\nलेखी परीक्षा (200 गुण) आणि मुलाखत (50 गुण).\nअर्ज पद्धती : ऑनलाईन\nऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ पासून सुरू\nअर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२२\nअधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in\nजाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा\nऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा\nMahavitaran लातूर येथे १०१ जागांसाठी भरती\nनाशिक स्मार्ट सिटीमध्ये विविध पदांची भरती, इतका मिळेल पगार\nअभ्युदाय को-ऑप बँक लि.मुंबई येथे विविध जागा रिक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23848", "date_download": "2022-01-21T02:38:31Z", "digest": "sha1:TZL4KLSGXXA5ZEBIMV5DVAWIL74UD6OU", "length": 8557, "nlines": 134, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीन.... - My Maharashtra", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीन….\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल सोमवारी कांद्याच्या 9355 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 3000 भाव मिळाला.\nराहाता बाजार समितीत 9 हजार 355 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1650 ते 2550 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 600 ते 1600 भाव मिळाला.\nगोल्टी कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 600 रुपये भाव मिळाला.सोयाबीनची 12 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6301 रुपये तर जास्तीत जास्त 6320 रुपये व सरासरी 6310 इतका भाव मिळाला.\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीन....\nPrevious articleनगर जिल्हा बँकेकडून व्याज परतावे देण्यास सुरुवात…\nNext articleभारतात कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ…\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलत�� याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T02:53:55Z", "digest": "sha1:FOCO3FT67DWXTQV44VARCURBJ73CMN6P", "length": 21292, "nlines": 194, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "टायपोग्राफी डे आणि शांताराम पवार | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome कला टायपोग्राफी डे आणि शांताराम पवार\nटायपोग्राफी डे आणि शांताराम पवार\nसर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अँप्लाईड आर्ट व आयडीसी-आयआयटी (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 व 28 फेब्रुवारी 2010 रोजी ‘टायपोग्राफी अँड आयडेंटिटी’ या विषयावर नॅशनल कॉन्फरन्स व वर्कशॉप आयोजित केले गेले होते. शनिवारी सकाळी जे.जेच्या आवारात पसरलेल्या कागदांवर सामूहिक रीत्या विविध भारतीय लिप्यांमधील अक्षरे रंगवण्यात आली. या ‘हॅपनिंग’नंतर कॉन्फरन्सचे बीजभाषण, बोधचिन्हांसाठी प्रसिद्ध असलेले सुदर्शन धीर यांनी केले. दुपारच्या सत्रात मुद्राक्षरतज्ञ महिंद्र पटेल यांचे भाषण झाले. दोन्ही सत्रांमध्ये सादर करण्यात आलेले पेपर्स अक्षररचना, विविध लिप्यांमध्ये रूपांतर करताना येणा-या अडचणी, चिन्हात्मक आशय आणि त्याचे उपयोजन यांची चर्चा करणारे होते.\nजे.जेमधील प्राध्यापक व अक्षरकलातज्ज्ञ संतोष क्षीरसागर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘अक्षराय’ या अक्षररचनेशी संबंधित उपक्रमाचा शुभारंभ दृक्श्राव्य निवेदनातून सादर केला. तो लक्षवेधक होता.\nदीपक घारे यांनी शांताराम पवार यांच्या लेखाचित्रांवर आधारित ‘बेसिक इश्यूज ऑफ लॅंग्वेज, ���्क्रिप्ट अँड डिझाईन इन टायपोग्राफी’ या विषयावर पेपर सादर केला. त्यांतील हे काही महत्त्वाचे मुद्दे.\nअक्षररचना आणि बोधचिन्हे यांचा जवळचा संबंध आहे. पवारांनी काही मोजकी बोधचिन्हे केली आहेत. त्यात व्यावसायिकतेबरोबर भाषारचनेच्या अंतस्तरांची जाणीव आणि सांस्कृतिक जाण दिसते. उदाहरणार्थ, त्यांनी MSSIDCसाठी केलेले बोधचिन्ह, महाराष्ट्र स्टेट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यात यंत्राचे चाक आणि सूर्यांचे किरण यांचा मिलाप आहे. मानवी चेह-यामुळे उद्योजकता आणि कल्पकता सूचित होते. ‘वनाझ’ इंजिनीयरिंगच्या लोगोमध्ये एच त्रिकोणी आकार कोन फिरवून पुनरावृत्त केला आहे. निमिड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मोटिव्हेशनल अँड इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट या संस्थेच्या लोगोवर मोडी लिपीचा प्रभाव दिसतो. देवनागरी लिपीत व्यंजन व स्वर मिळून एक अक्षर बनते, तसे NI, MI या अक्षरांना एकत्र जोडलेले आहे. आम अक्षरांवरच्या पताका डायक्रिटिकल मार्क्स म्हणून येतात, अक्षरांच्या गतीला दिशा देतात आणि वारकरी संप्रदायाच्या पताका असा एक मराठमोठा सांस्कृतिक संदर्भही सुचवतात. महाराष्ट्र फाऊंडेशनचे, वर्तुळातले ‘मम’ हे बोधचिन्ह मोडी लिपीतील गाठी आणि वळणे संवादाच्या एका लयबद्ध प्रतिमेत परावर्तित करते. तर ‘ग्रंथाली’चा लोगो आणि बोधचिन्ह हस्तलिखित पोथ्यांची आठवण करुन देतो. चार उघडी पुस्तके मिळून बनलेला आकार. ज्ञानरूपी कमळाचे, ता-याचे प्रतीक तर तो आहेच. पण सामूहिकपणे एकत्र येण्याचे आणि चहुदिशांना पसरण्याचे संकेतही त्यातून मिळतात. पवारांनी ‘ग्रंथाली’च्या ध्येयधोरणांशी सुसंगत अशी त्यांची रूपांतरेही केली आहेत. काळाची गरज दाखवण्यासाठी वाळूचे घड्याळ, ‘आपद्धर्म’ सुचवण्यासाठी हृदयाचा आकार, ‘मानाची पाने’साठी पिंपळाचे पान असा अर्थविस्तार मूळच्या बोधचिन्हातून सहजपणे होतो. पवारांच्या संकल्पनात अशी अर्थवाहकता आलेली आहे, ती त्यांच्यात भाषा, लिपी आणि सौंदर्यदृष्टी या तिन्हीबाबतच्या असलेल्या उपजत जाणिवेमुळे.\nभाषा -भाषारचनेची मूळ तत्त्वे पवारांना उपजतपणे माहीत असल्यामुळे ते भाषिक चिन्हांचा – अक्षरे, विरामचिन्हे, मोकळी जागा यांचा कल्पकतेने उपयोग करतात. त्यांनी तो संवादिनीच्या मुखपृष्ठांसाठी केला आहे. त्यांनी ‘आधुनिक समीक्षा-सिद्धांत’ या पुस्तकाच्य��� मु्खपृष्ठासाठी गणितातली चिन्हे वापरली आहेत.\nलिपी – लिपीचे रचनातंत्र पवारांइतक्या ताकदीने क्वचितच कोणी वाकवले असेल. पॉल क्ली, व्ही. एस. गायतोंडे अशा अभिजात चित्रकारांप्रमाणे पवारही अक्षररचनेत पिक्टोग्रॅम्स किंवा आयडियो-ग्रॅम्स वापरतात. उदाहरणार्थ, ऊर्जा ही अक्षरे – ‘विंदा’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ध्वनी आणि स्वर यांचा अनुभव देणारी अक्षररचना आहे. चित्रकार, कवी आणि भस्म या दोन्ही शब्दात र आहे. या र चा पक्ष्याचा आकार म्हणजे पिक्टोग्रॅमच की\nपवारांनी सुलेखन आणि मुद्राक्षरे या दोन्हींचा वापर करून ज्या रचना तयार केल्या, त्यात लिपीचा कलात्मक वापर दिसून येतो. या रचनांना कवितेच्या आशयात भर घालणारी एक चित्रात्मकता आहे. दया पवार यांच्या श्रद्धांजलीपर भित्तिचित्रात अक्षरे पार्श्वभूमीवर राहतात आणि जिवंत होते ते काळे अवकाश\nलेखाचित्र – पवारांचा सौंदर्यविचार भाषा आणि लिपीच्या रूपप्रधान उपयोजनात दडलेला आहे. त्याचा सारांश ‘लेखाचित्र’ या संकल्पनेत आपल्याला दिसतो. लेखाचित्रात सुलेखन आणि चित्रात्मकता यांची एकात्मता आहे. या आकृतिबंधाला संस्कृतीचे साररूप असलेला एक चिन्हार्थ प्राप्त होतो. यातच त्याचे वेगळेपण आहे. त्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे, ‘आदिमाया’ या विंदा करंदीकरांच्या काव्यसंग्रहाचे पवारांनी केलेले मुखपृष्ठ हे आहे. त्यावरचा ॐ हे भाषिक चिन्ह आहे, चित्र आहे आणि ॐ अक्षराला आदिमातेचा वेगळा संदर्भ देणारा चिन्हार्थही आहे.\nदीपक घारे यांनी सादर केलेला हा पेपर उपस्थितांना सुलेखन, मुद्राक्षररचना आणि बोधचिन्हांकन या सर्व बाबतीत कुतूहलजनक वाटला.\nपवारांच्या लेखाचित्रकलेसंदर्भात उपस्थित केले गेलेले मुद्दे नंतरच्या भाषणांतही या ना त्या स्वरूपात येत राहिले. उदाहरणार्थ, महिंद्र पटेल यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे न नमुने दाखविले त्यांत मुद्राक्षरे आणि अवकाश यांची समतोल विभागणी कशी महत्त्वाची असते हा मुद्दा होता. बिटानियासारख्या बिस्किट उत्पादकांच्या विविध ब्रॅंड्सी ओळख व कंपनीची ओळख (इक्विटी) यांत समतोल कसा साधायचा किंवा एकच ब्रॅंड अथवा लोगो दुस-या भाषेत व लिपीत रुपांतरित करताना त्याच्या दृश्य आकाराशी प्रामाणिक कसे राहायचे असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.\nएका विद्यार्थींनीने सादर केलेल्या लघुप��ात, टाइप डिझायनर्सना, चित्रकारांना मिळते तसे सेलिब्रिटी स्टेटस् कधी मिळणार हा प्रश्न, तोही विचार करायला लावणारा होता.\nPrevious article1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली\nNext articleडॉ. तात्यासाहेब लहाने\nआदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-01-21T02:53:14Z", "digest": "sha1:TWBB4YO2H7TBLUQCOWWRV6ZZKTF3NXKQ", "length": 24322, "nlines": 194, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "धान्यापासून मद्य… | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome कला धान्यापासून मद्य…\nमहाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून ���द्य बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनवण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून कारखान्यांना करसवलतीही देण्यात आल्या. धान्यापासून मद्य बनवण्याचे बहुतेक परवाने राज्यकर्ते आणि राजकारण्यानी पटकावले. मग या विषयाचा बोभाटा झाला. अभय बंग, अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकांनी या निर्णयाला विरोध केला. राज्यशासन या विरोधासमोर नमले (म्हणे). यापुढे धान्यापासून मद्य बनवण्याच्या नव्या कारखान्यांना परवानगी देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शासनाच्या; खरेतर ‘सरकार’च्या दृष्टीने या प्रकरणावर पडदा पडला. समाजसेवकही शांत झाले आहेत. परवाना मिळालेले कारखाने धान्यापासून मद्य बनवणार आहेत. राज्यशासन त्यांना सवलती देणार आहे. ‘उपभोक्ते या नव्या उत्पादनाचा उपभोग घेणार आहेत; आणि या निर्णयाला विरोध करणारे समाजसेवक शासनाला नमवलं नाही तरी थोपवलं म्हणून शांत होणार आहेत. मात्र राज्यशासनाने धान्याद्वारे मद्यनिर्मितीचा निर्णय घेतला कधी आणि कसा हे धोरण ठरण्यापूर्वी याबाबत सभागृहात काय चर्चा झाली हे ना कुणी विचारलं ना कुणी सांगितलं. एरवी ताज्या बातमीसाठी धावणा-या प्रसारमाध्यमानाही याची चाहूल कशी लागली नाही आणि अजूनही हा प्रश्न कुणी कसा उपस्थित करत नाही हाच मोठा प्रश्न आहे.\nधान्यापासून मद्य बनवण्याच्या विषयावरची धूळ जरा कुठे शमते ना शमते तोच विधानसभेतच नवा विषय उभा राहिला आहे. तो आहे करवंदांपासून मद्य बनवण्याबाबत धोरण निश्चित करण्याचा दुसरीकडे उपेक्षित अशा जांभूळ आणि बाम्बूपासूनही मद्य बनवण्याचे तंत्र विकसित झाले आहे. सर्वसामान्य जनतेच्या मुखातला घास काढून ज्वारी, मका आणि बाजरी मद्य गाळण्यासाठी कारखान्यात जायला नको या भूमिकेतून शासनाच्या या धोरणाला विरोध झाला. मात्र करवंद, जांभूळ आणि बाम्बूसारख्या उपेक्षित पिकांपासून मद्योप्तदानाबाबत शासन काय निर्णय घेणार हे उत्कंठा जागवणारं आहे\nमुळात राज्यशासनाने धान्याद्वारे मद्यनिर्मिती करण्याचं धोरण स्वीकारणं; अशी मद्य उत्पादन करणा-या कारखान्यांना करसवलती देणं आणि आता आपलाच निर्णय फिरवून नव्या कारखान्यांना परवाने देणं बंद करणं या शासनाच्या बदलत्या भूमिकांमधल्या गाळलेल्या जागा वाचण्य��चा प्रयत्न ना जनतेने केला ना समाजसेवकांनी शासनाने मुक्त आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर धान्याद्वारे मद्यनिर्मितीसारखे निर्णय समाजासमोर, या क्षेत्रात काम\nकरणा-या उद्योजकांसमोर खुलेपणाने मांडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात शासनाने या बाबतीत ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ असं जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणार धोरण स्वीकारलं आहे. या लपंडावाच्या खेळाचा फायदा घेऊन राजकारण्यानी त्यांचं उखळ पांढरं करुन घेतलं आहे. धान्याद्वारे मद्य उत्पादन करणा-या बहुतेक कारखान्यांची मालकी तत्कालीन मुख्यमंत्र्यापासून ते प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंतच्या मुलाबाळांकडे आहे. आणि आता साजूकपणे नवीन कारखान्यांना परवानगी नाकारून शासन म्हणजे अर्थातच राजकारणी या धोरणाला विरोध करणा-या समाजसेवाकांचा आदर करत आहेत की त्यांना आणि जनतेला कात्रजचा घाट दाखवून आपली तुंबडी भरण्याची कायमची सोय करताहेत\nवास्तविक धान्यापासून मद्यनिर्मितीला होणारा विरोध दोन प्रमुख कारणांसाठी आहे.\n१. अन्नसुरक्षा आणि २. मद्योत्पादनाला शासनाने प्रोत्साहन देण्याला आड येणारी नैतिकता. खरंतर उपलब्ध आकडेवारीनुसार शासन पहिल्या मुद्याचा व्यवस्थित प्रतिवाद करू शकते. एकेकाळी ज्वारीच्या उत्पादनात अग्रेसर असणारा विदर्भ कपाशीच्या नगदी पिकाला भुलला आणि पश्चिम- दक्षिण महाराष्ट्राबरोबर मराठवाड्यालाही ऊसाने भुरळ घातली. तसंच वाढत्या शहरीकरणामुळे भाकरी दुरावली आणि चपाती गोड लागू लागली. त्यामुळे अनुकूलता आणि सुलभता असूनही मागणीअभावी ज्वारीचं उत्पादन कमी झालं आणि शेतकरी नगदी पिकाकडे वळले.\n शासनाच्या धान्यापासून मद्य उत्पादित करण्याच्या धोरणामुळे ज्वारी, बाजरीपासून भाकरी नाही मद्य मिळेल. मद्योत्पादन आणि प्रश्नाला प्रोत्साहन मिळेल. तात्विक माम्दानी ठीक आहे. प्रत्यक्ष परिणामाचा वस्तुनिष्ठ विचार करायचा तर काय केवळ अन्नसुरक्षेचे कारण दाखवून कोरडवाहू आणि लहान शेतक-याला किती दिवस नाडणार केवळ अन्नसुरक्षेचे कारण दाखवून कोरडवाहू आणि लहान शेतक-याला किती दिवस नाडणार मुळात परवाने बंद करण्याचा निर्णय शासनाने लोकमताच्या दबावाने घेतला की नाही याबद्दल शंका आहे.\nशासनाने धान्याद्वारे मद्योत्पादनाचा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. हितसंबंधितांकडून हा प्रस्ताव सादर झाल्��ावर शासनाने त्याला ‘व्यावसायिक’ स्वरूप देण्यासाठी ‘ मिटकॉन’ या शासकीय संस्थेकडे हा प्रस्ताव व्यवहार्यता तपासण्यासाठी पाठवला. या संस्थेनेही धान्यापासून बनवलेले मद्य ऊसाच्या मळीपासून बनवलेल्या मद्यापेक्षा मानवी प्रकृतीला कमी अपायकारक असून शासनाने धान्याद्वारे उत्पादन केलेले मद्य हे प्राशनयोग्य मद्य म्हणून घोषित करावे आणि मळीपासून बनवलेले अल्कोहोल हे औद्योगिक वापरासाठी अथवा इथेनॉल उत्पादनासाठी वापरावे; अशी शिफारस आपल्या अहवालात केली आहे. मळीपासून बनणा-या मद्यापेक्षा धान्यापासून बनणा-या मद्याचा उत्पादनखर्च अधिक असल्याने या मद्याची किंमत अधिक ठेवावी आणि धान्यापासून मद्य तयार करणा-या उद्योगांना प्रोत्साहनपर करसवलती द्याव्यात हेदेखील याच संस्थेने सुचवले आहे. संस्थेचा हा अहवाल २००७ मध्ये शासनाला सदर झाला असून माहितीच्या महाजालात; अर्थात इंटरनेटवर तो उपलब्ध आहे. मात्र शासनकर्त्यानी आणि विरोधी पक्षीय राजकारण्यांनीही धान्याद्वारे मद्योत्पादनाचा धोरणात्मक निर्णय जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून घेतला आहे आणि समाजसेवकांच्या विरोधाचे निमित्त करून नवीन परवाने थांबवण्याचे नाटकही केले आहे. वास्तविक आपलं पोट भरल्यानंतर; म्हणजेच राजकारण्यांनी त्यांच्या पोराबाळांच्या नावावर परवाने घेतल्यानंतर आता राजकारण्यांच्या खजिन्याची किल्ली असलेल्या साखरकारखान्यांना मळीपासून मद्योत्पादन शक्य व्हावे म्हणून नवे परवाने थांबवल्याची शंका घेतली तर ती चुकीची ठरेल\nशासनाच्या धोरणानुसार;खरेतर घटनेनुसार शासनाने समाजाला मद्यासारख्या उत्तेजक पदार्थांपासून परावृत्त करायचे आहे. मात्र ते कायद्याचा बडगा दाखवून नव्हे तर प्रबोधनातून कारण हेही स्पष्ट आहे की कायद्याने दारूबंदी कधीही यशस्वी झालेली नाही. यापूर्वी गुजराथ, आंध्रप्रदेश अशा राज्यांत दारुबंदीचा प्रयोग करून झालाय. मात्र त्याचा परिणाम काय झाला हे सर्वश्रुत आहे. गौतम बुद्धांच्या दृष्टीने मद्य हे बुद्धिमांद्य आणणारे; विचारक्षमता नष्ट करणारे; म्हणूनच निषिद्ध पेय आहे. मात्र नवबौद्ध समाजातले लोक अजूनही आपल्या जुन्या रुढी-परंपरा कायम ठेवत लग्नासकट सगळ्या सण-समारंभात मद्यप्राशनाचा अनिवार्य कार्यक्रम कायम ठेवतात; तर कथित अभिजन-महाजनांमध्ये मद्यप्राशन हा ‘सोशला��ज’ होण्याचा भाग असतो. समाजाला यापासून दूर करण्याचे काम कायद्याचा बडगा दाखवून शासन करुच शकत नाही. हे काम स्वयंसेवी संस्था करू शकतात. अशा संस्थांनी मद्य धोरणासारख्या विषयात शासनाशी संघर्ष करून सत्ताधारी आपमतलब्यांच्या हाती कोलीत देण्याऐवजी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारावा.\nPrevious articleगाजलेले जळगाव अधिवेशन \nNext articleसासवडपुढे सगळं जग फुक्काट….\nआदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)\nरूपेशकुमार देशपांडे May 28, 2018 At 3:22 pm\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/corona-positive-cases", "date_download": "2022-01-21T02:13:54Z", "digest": "sha1:GLYRCICEILJ4UCSHD5M6JS7LQ4ZE56UR", "length": 14752, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमुं���ईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला\nमुंबईत गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री ...\nकोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू, एका दिवसात 79 पोलिसांना कोरोना, बाधितांची संख्या 1140 वर\nताज्या बातम्या2 years ago\nराज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Maharashtra Police Corona Positive Cases) आहे. राज्यात आज (16 मे) एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली ...\nराज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ, दोन दिवसात 136 पोलिसांना लागण\nताज्या बातम्या2 years ago\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र (Maharashtra Police Corona Positive Cases) मेहनत घेत आहेत. ...\nकोरोनाने मृत्यू, मृतदेहाला आंघोळ घालणारे 10 जण पॉझिटिव्ह\nताज्या बातम्या2 years ago\nकुटुंबियांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह उघडून त्याला आंघोळ घातली, यावेळी अनेकांचे त्याला हात लागले. ...\nCorona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, राज्यातील रुग्णांची संख्या 33 वर\nताज्या बातम्या2 years ago\nपुण्यामध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे. ...\nवर्ध्यात विलगीकरण धुडकावणाऱ्या कोरोना संशयितांची दुकानं सील\nताज्या बातम्या2 years ago\nजिल्हा प्रशासनसह आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या संशयित नागरिकांना घरी एकांतात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/vinesh-fogat-won-gold-medal-23424", "date_download": "2022-01-21T02:10:20Z", "digest": "sha1:CBRLBFOET3Y664WZKB2O2VFWUOFHK6FQ", "length": 4848, "nlines": 114, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "VINESH FOGAT WON GOLD MEDAL | Yin Buzz", "raw_content": "\nविनेश फोगटचा धडाकेबाज विजय\nविनेश फोगटचा धडाकेबाज विजय\nया सुवर्ण कामगिरीत विनेश फोगटनी सुवर्ण पदक पटकावले.\nभारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनेश फोगटनी ५३ किलो वजनी गटात लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसचा ४-० ने दारुण पराभव केला.\nमुंबई: नवीन वर्षाच्या सुवातीलाच भारतीय महिला कुस्तीपट्टू विनेश फोगटनी चांगलीच धडाकेबाज कामगिरी केली आहे. इक्वेडोरच्या लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसच्या विरोधात लढलेल्या या कुस्तीमध्ये विनेशनीविजय सलामी देत सुवर्ण कामगिरी केली.\nया सुवर्ण कामगिरीत विनेश फोगटनी सुवर्ण पदक पटकावले. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनेश फोगटनी ५३ किलो वजनी गटात लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसचा ४-० ने दारुण पराभव केला.\nदिनेश फोगटचा हा अंतिम सामना जरी आपल्याला सहज वाटत असला तरी सुरवातीचे सामने अतिशय खडतर होते त्यामुळे विनेश फोगट चे जेवढा मोठं यश जरी आपल्याला दिसत असले तरी तिला तेवढाच मोठा संघर्ष करावा लागला हे मात्र नक्की.\nविनेश फोगट vinesh phogat भारत पराभव defeat मुंबई mumbai वर्षा varsha विजय victory सामना face\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2022-01-21T02:09:18Z", "digest": "sha1:JPFHJVTP7UMFYVZH4UAOYNB7EXUMZIGO", "length": 4661, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "विसरभोळे झालेत की काय - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nविसरभोळे झालेत की काय\nविसरभोळे झालेत की काय\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n“सावित्री फुले ते जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला सन्मान…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nगैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\nमकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते \nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\nइंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का\n वर्धाच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/all-events-at-sai-baba-temple-at-vanoli-canceled-only-pooja-at-the-hands-of-few-brahmins/", "date_download": "2022-01-21T02:53:58Z", "digest": "sha1:HBIAVTYIMJ77GB2DVJDMHFDAQUWLWKNQ", "length": 14384, "nlines": 133, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "वनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nवनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा\nवनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा\nयावल (सुरेश पाटील): तालुक्यातील वनोली येथील श्री साईबाबा मंदिराच्या 563 वा महोत्सव covid-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रथमच रद्द करण्यात आला असून मात्र विधिवत पूजा मंदिरात मोजक्या ब्राह्मण वृद्धांच्या उपस्थितित पूजा विधी करण्यात येणार असून अष्टमीला होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम ही रद्द करण्यात आल्याची माहिती वनोली साईबाबा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष तथा यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांनी दिली.\nयावल तालुक्यातील वनोली हे गांव बामणोद व पाडळसा पासून तिन किलोमीटर अंतरावर आहे या गावी श्रीसाईबाबा महाराजांनी वास्तव्य केले असल्याची आख्यायिका होती आणि आहे त्याकाळी दुष्काळ पडला तेव्हा कोणाकडेही खायला अन्नधान्य गोडेतेल नव्हते चक्क महाराजांनी पाण्यावरती इथे नंदादीप सु��ू ठेवला होता घटस्थापनेच्या दिवशी अश्विन महिन्यात याठिकाणी घटाची पूजा केली जाते घटस्थापना होते.\nतसेच आठ ते नऊ दिवस या ठिकाणी विविध पूजा विधी कार्यक्रम होत असतात त्यात विधिवत पूजा झाल्यानंतर नवग्रह पूजा होम पूजन ग्रामदेवता पूजन व धार्मिक कार्यक्रम होऊन अष्टमीच्या दिवशी कुवार का बसून त्याचे पूजन करुण महाप्रसाद तिस ते चाळीस हजार लोकांसाठी करण्यात येत असतो या महाप्रसादा मध्ये खीर चक्री म्हणजे पोळ्या गंगा फळाची भाजी व उडदाच्या डाळीचे वडे सर्वांना पुरतील एवढे पोटभरून मंदिर विश्वस्त समितीकडून दिले जातात आणि नवमी व दसऱ्याला सव्वाशे फूट देव काठी मोर नदीवर नेऊन वाजत-गाजत तिला रंगीत वस्त्र परिधान करून धुऊन आणली जाते व संध्याकाळी गांवामध्ये बारा गाड्या व तमाशा यांचा कार्यक्रम ही लोकनाट्य करमणुकीसाठी ठेवले जातात\nया छोट्याश्या गावी सर्व नातेवाईक ज्या त्या ठिकाणाहुन येऊन मोठी गर्दी, वर्दळ होतअसते प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसे तर्फे दरवर्षी या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवली जाते तर फैजपूर पोलिसांकडून सुरक्षेचे सर्व बंदोबस्ताची जबाबदारी असते याठिकाणी तहसीलदार प्रांताधिकारी व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी सुद्धा या दिवशी भेट देतात विशेष म्हणजे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून भाविक याठिकाणी यात्रेनिमित्त मोठी गर्दी करीत असतात व आपली मानता मानीत असतात साईबाबा मंदिरात कोणी गोडेतेल तर कोणी नारळ अर्पण करीत या ठिकाणी दोन नंदा दिप सतत 562 वर्षापासून अखंड जळत असून कधीही याठिकाणी तेल कमी पडले नाही याठिकाणी पर्यटन स्थळ विकासा मधून माजी मंत्री एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी, तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, व इतर नेत्यांकडून मोठा निधी या ठिकाणी मिळवण्यासाठी हातभार लागलेला आहे. यावर्षी covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग पाडण्यासाठी व कोरोना प्रादुर्भाव रोगही उद्भवू नये म्हणून शासनाने दिलेल्या नियमानुसार घटस्थापना करण्यात आली असून दररोज पुजारी व भगत ही पूजा विधी करत आहेत त्यात सोशल डिस्टंसिंग पाडून हे काम सुरू असून मंदिर गेटला कुलूप राहणार आहे. सोशल डिस्टंसिंग काढून बाहेरूनच दर्शन भाविकांना घेता येईल मात्र शक्यतोवर भाविका��नी गर्दी करू नये व शक्‍यतोवर याठिकाणी येणे टाळावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्ट वनोली तालुका यावल अध्यक्ष हिरालाल व्‍यंकट चौधरी व सहकाऱ्यांनी केले आहे.\nनवरात्रात पहिल्या दिवशी गरजवंत महिलांना साड्या वाटप करून सन्मानित केले\nपार्क केलेल्या टेम्पोमधून 330 पोती सिमेंट चोरीला\nनंदुरबार : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास खाजगी रुग्णालय सील करू नये\nप्रांताधिकारी यांच्यानंतर आता किनगाव सर्कलवर जीवघेणा हल्ला\nMarch 1, 2021 तेज़ समाचार मराठी\nधक्कादायक : जळगाव जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले, रूग्णसंख्या 37\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/in-this-city-a-liter-of-petrol-costs-rs-82-96-and-diesel-rs-77-13-find-out-the-rates-in-your-city-scsm-98-2703138/?utm_source=ls&utm_medium=article1&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-01-21T01:44:07Z", "digest": "sha1:YN3T37UHJKTOP4UYQC6DGXCASR2M7RII", "length": 20102, "nlines": 263, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In this city a liter of petrol costs Rs 82.96 and diesel Rs 77.13 Find out the rates in your city| 'या' शहरात १ लिटर पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर", "raw_content": "शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२\n'या' शहरात १ लिटर पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\n‘या’ शहरात १ लिटर पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nदेशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. (photo: file photo)\nसरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नवीन दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. दिल्लीशिवाय इतर कोणत्याही शहरात इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nकाल दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपयांवरून ९५.४१ रुपयांवर आली आहे.\nवजन कमी करण्यासाठी खास उपाय; ‘या’ चार प्रकारच्या चहाचे सेवन ठरणार फायदेशीर\nतुमचा CIBIL Score फ्रीमध्ये ऑनलाइन चेक करा; जाणून घ्या प्रक्रिया\nAmazon Great Republic Day Sale 2022: आज ऑफरचा शेवटचा दिवस, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट\nHealth Tips : हिवाळ्यात लहान मुलांच्या बोटांना सूज येते मग हे घरगुती उपाय करा\nदिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे.\nमुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे.\nचेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर आहे.\nकोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे.\nलखनौमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लिटर आहे.\nगांधीनगरमध्ये पेट्रोल ९५.३५ रुपये आणि डिझेल ८९.३३ रुपये प्रति लिटर आहे.\nपोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये प्रति लिटर आहे.\nदररोज सकाळी ६ वाजता किंमत बदलते\nपेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.\nअशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता\nतुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आरएसपी आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.\nलोकसत्ता आ���ा टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nWedding Fashion Tips : नवरीसाठी हे पाच स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’ ; पायाचे सौंदर्य नक्कीच वाढेल\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nफेरीवाल्यांपुढे पालिकेचे मनुष्यबळ अपुरे ; कारवाई करणाऱ्या विभागातील ८८ पदे रिक्त\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nकन्व्हेयन्स न देणाऱ्या विकासकावर गुन्हा\n५२ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान ; नवीन वर्षांतील पहिले अवयवदान; मोहिमेत अधिकाधिक दात्यांचा सहभाग\nताडदेव आरटीओत दिवसाला ९०३ जणांच्या चाचण्या ; पक्क्या चालक परवान्यासाठी लवकर वेळ मिळणार\nPhotos: पतीनेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी\nPhotos: कोणी पोलीस तर कोणी कॅशिअर; सरकारी नोकरी सोडून अभिनयाकडे वळले ‘हे’ कलाकार\nPhotos : नवी मुंबई ते मुंबई फक्त ४५ मिनिटांत, मोदींच्या हस्ते होणार अतिजलद बोटसेवेचा शुभारंभ; किती असेल तिकीट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nवजन कमी करण्यासाठी खास उपाय; ‘या’ चार प्रकारच्या चहाचे सेवन ठरणार फायदेशीर\nतुमचा CIBIL Score फ्रीमध्ये ऑनलाइन चेक करा; जाणून घ्या प्रक्रिया\nAmazon Great Republic Day Sale 2022: आज ऑफरचा शेवटचा दिवस, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट\nHealth Tips : हिवाळ्यात लहान मुलांच्या बोटांना सूज येते मग हे घरगुती उपाय करा\nतुम्हीही ‘या’ पद्धतीने मास्क वापरताय करोनाला आमंत्रण देऊ नका; जाणून घ्या मास्क वापरण्याची योग्य पद्धत\nHealth Tips : मधुमेहावर ‘या’ चार औषधी वनस्पती ठरतात रामबाण उपाय; रक्तातील साखर ठेवतात नियंत्रणात\nChankya Niti: ‘या’ २ प्रकारच्या मित्रांवर कधीही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला नंतर होईल पश्चाताप\nहिवाळ्यात चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी ‘ही’ घरगुती सनस्क्रीन करा तयार, जाणून घ्या फायदे\nअनेक वर्षांच्या सहवासानंतरही ‘या’ कारणामुळे विभक्त होतात पतिपत्नी; लगेचच स्वभावात करा सुधारणा\nपीएम किसान योजनेत सरकारकडून महत्वाचा बदल; ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाहीत पैसे\nवजन कमी करण्यासाठी खास उपाय; ‘या’ चार प्रकारच्या चहाचे सेवन ठरणार फायदेशीर\nतुमचा CIBIL Score फ्रीमध्ये ऑनलाइन चेक करा; जाणून घ्या प्रक्रिया\nAmazon Great Republic Day Sale 2022: आज ऑफरचा शेवटचा दिवस, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट\nHealth Tips : हिवाळ्यात लहान मुलांच्या बोटांना सूज येते मग हे घरगुती उपाय करा\nतुम्हीही ‘या’ पद्धतीने मास्क वापरताय करोनाला आमंत्रण देऊ नका; जाणून घ्या मास्क वापरण्याची योग्य पद्धत\nHealth Tips : मधुमेहावर ‘या’ चार औषधी वनस्पती ठरतात रामबाण उपाय; रक्तातील साखर ठेवतात नियंत्रणात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aavajjanatecha.in/5410/", "date_download": "2022-01-21T02:40:15Z", "digest": "sha1:JJIKYL2NQCPK6I6VWZ5AW6QHKU73UFX5", "length": 9925, "nlines": 71, "source_domain": "aavajjanatecha.in", "title": "बॉश चासीज सिस्टीम इंडियाच्या कामगारांना पगार वाढ | आवाज जनतेचा", "raw_content": "\nHome Uncategorized बॉश चासीज सिस्टीम इंडियाच्या कामगारांना पगार वाढ\nबॉश चासीज सिस्टीम इंडियाच्या कामगारांना पगार वाढ\nचाकण-अस्थिर औद्योगिक वातावरणामध्ये अतिशय सामंजस्याने व सकारात्मकतेने महागाईशी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. कामगार उपआयुक्त व सहाय्यक कामगर आयुक्त (समेट अधिकारी) यांच्या मध्यस्थीने या ऐतिहासिक करारावर एकम��� झाले. दि.1 जानेवारी 2020 ते 31 December 2023 या चार वर्षाच्या कालावधीसाठी सध्याच्या (31 डिसेंबर 2019 रोजीच्या) पगारावर कमीत कमी 8%(आठ टक्के) व जास्तीत जास्त 10% (दहा टक्के) महागाईशी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले.वार्षिक आठ टक्के पेक्षा कमी टक्के महागाई वाढ झाली तरी आठ टक्के पगारवाढ मिळेल किंवा वार्षिक दहा टक्क्यांपेक्षा जास्त महागाई वाढली तरीही दहाच टक्के पगारवाढ मिळेल किंवा आठ ते दहा मध्ये प्रत्यक्ष महागाईमध्ये जी वाढ झाली असेल त्याप्रमाणात पगार वाढ मिळेल. औद्योगिक शांतता टिकवण्याच्या हिशोबाने अतिशय व्यवहार्य आणि सकारात्मकपणे कंपनीच्या व कामगारांच्या हितासाठी तसेच महाराष्ट्रातील व देशपातळीवरील अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील वेतनकरार करण्यासाठी पथदर्शी ठरेल असा गणितीय स्पष्ट सूत्र असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण वेतन करार बॉश चासीज सिस्टीम एम्प्लॉईज युनियन व बॉश चासीज सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे यांनी पूर्णत्वास नेला. कंपनीचे M D अविनाश चिंतावर साहेब , कामगार उपायुक्त विकास पनवेलकर साहेब, सहाय्यक कामगार आयुक्त व समेट अधिकारी विशाल घोडके साहेब यांच्या उपस्थितीत दि. 25 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीच्या सभागृहात कमिटीने सह्या केल्या.\nबॉश चासीज सिस्टीम च्या कामगारांना या कराराद्वारे चार वर्षासाठी किमान वीस हजार तीनशे रुपये ते कमाल तेवीस हजार रुपये पर्यंत पगार वाढ मिळणार आहे.\nकोविड साथीच्या महामारी मध्ये औद्योगिक अस्थिरता असतानाही अतिशय चांगल्या प्रकारचा,औद्योगिक शांतता टिकवणारा हा करार इतर कंपन्यांसाठी व कामगार संघटना साठी निश्चितच पथदर्शी ठरेल अस कराराच्या वाटा’घाटी दरम्यान बॉश HR/IR विभागाचे सीनियर जनरल मॅनेजर मोहन पाटील व प्लांट हेड विनोद व्यंकटेश तसेच HR मॅनेजर रवळनाथ पाटील यांचे सहकार्य लाभले.\nसंघटनेचे अध्यक्ष पंकज दौंडकर व जनरल सेक्रेटरी मनोज पाटील यांच्यासह सर्व कमिटी मेंबर यांनी अतिशय संयम आणि समन्वय राखत हा करार यशस्वी केला बॉश चासीज सिस्टीम एम्प्लॉईज युनियन चे कार्यकारी मंडळ सर्व सभासदांचे व ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या कराराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .\nकंपनीच्या वतीने प्लांट हेड श विनोद व्यंकटेश साहेब, सि.जनरल मॅनेजर मोहन पाटील , सि मॅनेजर रवळनाथ पाटील सि. जनरल मॅन��जर (फायनान्स) यांनी कमीटी म्हणून तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष पंकज दौंडकर, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, खजिनदार भीमसेन कुलकर्णी, सहसेक्रेटरी शंकर जाधव, सहसेक्रेटरी चंद्रकांत औसेकर,विजय शिंदे , स्वप्नील गाढवे,आनंद लवूळकर यांनी कमिटी मेंबर म्हणून तर सौ. मनीषा पाटील व अतुल पोखरकर यांनी साक्षीदार म्हणून या करारावर सह्या केल्या. पुणे कामगार उपआयुक्त श्री.विकास पनवेलकर व समेट-अधिकारी (Conciliation Officer) म्हणून, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी या करारावर सह्या केल्या\nPrevious articleखेड तालुक्यातील गिर्यारोहकांकडून वानर लिंगी सुळका सर\nNext articleचाकण- तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा – खासदार डॉ. अमोल कोल्हे\nदौंड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी\nनारायणगांव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी\nचिंचवड देवस्थान तर्फे श्री चिंतामणीची संकष्ट चतुर्थी निमित्ताने महापूजा\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/dattu-baban-bhokanal/", "date_download": "2022-01-21T01:52:53Z", "digest": "sha1:QBKJLODB56RUO4JAFYZAUYSMJMC2LZQD", "length": 4592, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "Dattu Baban Bhokanal - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nविद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\nसख्खे मित्रच निघाले वैरी तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2022-01-21T02:45:54Z", "digest": "sha1:C2MBWBK3NJ7224OLXASNWLASAUNPXYJZ", "length": 6722, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "संभाजी ब्रिगेडनी केली निवडणुक लढण्याची घोषणा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसंभाजी ब्रिगेडनी केली निवडणुक लढण्याची घोषणा\nसंभाजी ब्रिगेडनी केली निवडणुक लढण्याची घोषणा\nमुंबई : संभाजी ब्रिगेडने राज्यात निवडणुक लढण्याची घोषणा केली असून औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित केला असल्याची माहिती ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी (30 नोव्हेंबर) रोजी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nराज्यातील सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते, मात्र स्वतःचे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही असं डोके यांनी म्हटलं आहे. तरूणांच्या रोजगाराऐवजी शहरांचे नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.\nसंभाजी ब्रिगेडने लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील बऱ्याच मतदार संघात स्वबळावर लढण्याची तयारी आहे. समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचे ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.\nमध्यप्रदेशात येणार कॉंग्रेसची सत्ता; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचे भाकीत\nबँक व्यवस्थापकावर चाकू हल्ला ; तिघा आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी\nसा��ेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/coronas-new-hotspot-in-maharashtra-10-thousand-patients-in-a-single-day-in-pune-district/", "date_download": "2022-01-21T02:24:34Z", "digest": "sha1:XOH6LNMG7OP6TCNMVEVDWJCAYVYASWBR", "length": 10433, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "महाराष्ट्रातील कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट- पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 10 हजार रुग्ण! | महाराष्ट्रातील कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट- पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nमहाराष्ट्रातील कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट- पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 10 हजार रुग्ण\nपुणे (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आता लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यातच कालची महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या विक्रमी आहे. काल एका दिवसात तब्बल 50 हजारांच्या घरात रूग्णसंख्या गेल्याने चिंतेचं वातावरण पसरलं आहे. महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना प्रादुर्भाव कमी झाला म्हणून पुण्यातील कोव्हिड सेंटर काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. पण आता झपाट्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे ती पुन्हा एकदा सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले ���हेत.\nशनिवारी पुणे शहरात 5720 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पिंपरी-चिंचवडमध्ये 2832 तर ग्रामीणमध्ये 1500 रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाचा संकट वाढतंय. तर दुसरीकडे लॉकडाऊनवरून राजकारणही तापत असल्याचं पाहायला मिळत आहे.\nपुण्यामध्ये आता समूह संसर्ग होतोय की काय अशी भीती जनमानसात पसरली आहे. पुण्यात सध्या मिनी लाॅकडाऊन लागू करण्यात आला असून संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे संचारबंदीचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांमार्फत 96 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे हे आता पुन्हा एकदा कोरोनाच नवं हॉटस्पॉट बनल्याचं चित्र दिसून येत आहे.\nTagged एकच करनच जलह दवसत नव महरषटरतल रगण ह हजर हटसपसट\nलॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन\nAIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला\nमालेगाव: पोलिस उपनिरीक्षक शेख यांनी गोळी झाडून केली आत्महत्या\nचोपडा : ‘अर्हनिश सेवामहे’ कोविड योद्धा सफाई कामगारांचा गौरव\nएरंडोलहून भरूच जाणार्‍या महिलेला रात्रीच्या वेळी उतरविले निर्ज्जनस्थळी\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/381926", "date_download": "2022-01-21T01:29:57Z", "digest": "sha1:WNJYKMY67HOQ32WHNWDVFKVPDKEJWNXQ", "length": 2246, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळात मिश्र संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळात मिश्र संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळात मिश्र संघ (संपादन)\n११:३६, १४ जून २००९ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: pt:Equipe mista\n०८:२७, २९ मे २००९ ची आवृत्ती (संपादन)\nRubinbot (चर्चा | योगदान)\n११:३६, १४ जून २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pt:Equipe mista)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.guruthakur.in/artha-leuni-pahile-akshar/", "date_download": "2022-01-21T02:15:45Z", "digest": "sha1:7POMWAN2QWQHTPYPTNZNF7YSOPCKN6TR", "length": 2741, "nlines": 53, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Artha Leuni Pahile Akshar - www.guruthakur.in", "raw_content": "\nअर्थ लेउनी पहिले अक्षर\nअर्थ लेउनी पहिले अक्षर\nकधी उमटले कळले नाही.\nकरी घेतला वसा न चुकला\nपाउल मागे वळले नाही\nसुन्न खिन्न कातर एकांती\nसोबत माझी अक्षर झाले\nथिजलो जेव्हा सभेत भरल्या\nतिथेही धावून अक्षर आले\nकुठ्ला हा अनुबंध म्हणावा\nकोडे मजहे सुटले नाही\nहोऊन अश्रू कधी ओघळ्ले\nकधी सांत्वने घेउन आले\nमेघ होऊनी भिजवून गेले\nआली गेली कैक वादळे\nविण नात्यांची टिकली नाही\nगेली उलटुन युगे अता त्या\nप्रश्न अताशा पडे जगाला\nमी कुठला अन अक्षर कुठले\nनुरले आता विरळे काही\nकिती सुंदर लिहिलंय अक्षरांबद्दल पाहिलं कडवं एकदम खरंय तुझ्याबाबतीत पाहिलं कडवं एकदम खरंय तुझ्याबाबतीत अक्षरांशी किंवा शब्दांशी इतकं घट्ट नातं जुळायला सरस्वतीचा वरदहस्त लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/england-tour-sri-lanka-england-cricket-team-reach-at-sri-lanka-for-test-series-361730.html", "date_download": "2022-01-21T01:45:53Z", "digest": "sha1:IUTDSCKSRFUJVWBWWVRZHB4JVSV5BOFQ", "length": 15019, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nPHOTO | कोरोनामुळे स्थगित झालेली कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड श्रीलंकेत दाखल\nकोरोनामुळे श्रीलंका विरुद्ध इंग्लडं कसोटी मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आता नववर्षात ही मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 2 कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट टीम दुसऱ्यांदा श्रीलंकेत दाखल झाली आहे. या दौऱ्यावर इंग्लंड श्रीलंकेविरोधात 2 कसोटी सामने खेळणार आहे. ही मालिका मार्�� 2020 महिन्यात खेळणं अपेक्षित होतं. त्यासाठी इंग्लंड श्रीलंकेत पोहचली होती. मात्र कोरोनाचे अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. त्यामुळे खबरदारी म्हणून कसोटी मालिका स्थगित करण्यात आली होती. इंग्लंडचा संघ सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच मायदेशी परतला.\nइंग्लडं टीम ब्रिटिश एअरवेजच्या चार्टड फ्लाईटने रविवारी राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचली. सध्या श्रीलंका-युके विमानसेवा बंद आहे. मात्र इंग्लंड संघाला श्रीलंकेत येण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली.\nविमानतळावर पोहचताच खबरदारीचा उपाय म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंचे कपडे, क्रिकेट कीट आणि इतर वस्तु सॅनिटाईज करण्यात आल्या. तसेच रॅपिड अॅंटिजेन टेस्टही केली गेली. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू हॉटेलमध्ये थांबले आहेत.\nक्वारंटाईन कालावधीनंतर या दोन्ही संघांमध्ये सराव सामने खेळण्यात येणार आहे. या सराव सामन्यात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसणार आहे. यानंतर 14-18 जानेवारीला पहिला तर 26-30 जानेवारीला दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.\nICC ODI Team of The Year 2021 मध्ये भारतीयांना स्थान नाही, मात्र पाकिस्तान-बांगलादेशचा दबदबा\n#Virat Kohli : विराट कोहलीनं टीम इंडियाला मध्येच सोडलं, नव्या कर्णधाराच्या शोधात बीसीसीआय\nNagpur | विनामास्क फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट टेस्ट; साखळी खंडीत करण्यासाठी मनपा करतेय कारवाई\nT20 Cricket New Rule : ICC चे T20 क्रिकेटमध्ये नवे नियम लागू, धिमी षटकं टाकल्यास मोठी शिक्षा\nAUSvsENG : स्टुअर्ट ब्रॉडचा भरमैदानात गंगनम स्टाईल डान्स, व्हिडीओ पाहिलात का\nPhotos : स्मृती मंधानानं उंचावली भारताची मान, ICCनं केलं विशेष पुरस्कारासाठी नामांकन\nभारतीय कसोटी संघाचा आगामी कर्णधार कोण \nप्रो कबड्डी लीग मधील यंदाचे वेळापत्रक\nभारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना\nमुंबई इंडियन्सने 4 खेळाडू रिटेन केलं\nटी -20 वर्ल्डकप सेमीफायनलचे असे रंगणार सामने\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nNagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nरहाणे-पुजाराला BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढणार ऋषभ पंत-राहुलला मिळू शकतं प्रमोशन\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/citizens-of-ya-area-of-%E2%80%8B%E2%80%8Bmaharashtra-beware-heavy-rains-for-the-next-three-days/", "date_download": "2022-01-21T03:13:07Z", "digest": "sha1:2BIAU2UZ7MOMGRDL7JOT5RHQYI6EJLPL", "length": 8829, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा- पुढील तीन दिवस जोरदार पावसाने |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nमहाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा- पुढील तीन दिवस जोरदार प��वसाने\nमुंबई (तेज समाचार डेस्क): पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झालेले आहे, पुढील तीन दिवसांत हे क्षेत्र महाराष्ट्रावरून सरकत आहे.\n14 आणि 15 तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास महाराष्ट्रावरून होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.\nमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 15 आणि 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nTagged जरदर तन दवस नगरकन पढल पवसन भगतल महरषटरचय य रह सवध\nमंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली , बार चालू पण मंदिरे बंद – खा.डॉ. हिना गावित\n“शिक्षक आपल्या दारी ज्ञानगंगा घरोघरी” विखरण विद्यालयाचा उपक्रमाला उत्तम प्रतिसाद….\nमुकेश अंबानी ‘या’ चार छोट्या कंपन्या खरेदी करणार\n25 हजाराची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी किरण माने एसीबीच्या जाळ्यात\n‘आपण आपल्या कृतीतून आपलं स्वतःचं नशिब तयार करतो’; रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेची पोस्ट\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू क���ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-20-march-2018/", "date_download": "2022-01-21T01:18:00Z", "digest": "sha1:EULHK4DXCTPY3YUBM6FNNMVYCLCOY66R", "length": 9237, "nlines": 127, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPSC Daily Current Affairs 20 March 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nअमेरिकेत सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अॅरिझोना येथे झालेला हा अपघात सेल्फ ड्रायव्हिंग कारने झालेला पहिला जीवघेणा अपघात आहे. या दुर्घटनेनंतर उबरने समस्त उत्तर अमेरिकेत अशा प्रकारच्या कारच्या सेवा आणि टेस्टिंग बंद करत असल्याची घोषणा केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, सेल्फ ड्रायव्हिंग कार ह्या सर्वात सुरक्षित कार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच जगभरात विविध कंपन्या यांच्यावर चाचण्या घेत आहेत. त्यामध्ये टेस्ला, फोर्ड मोटर्स आणि वायमो अशा कंपन्यांचाही समावेश आहे.\n2) प्रदूषणमुक्त नदी कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा, मुळा-मुठाचा समावेश\nप्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) १४ राज्यांतील ३२ नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. या प्रकल्पानुसार प्रतिदिन २६० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारले आहेत.\nराज्यातील तीन शहरांत सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांची क्षमता १२७ एमएलडी करण्यात आली आहे. कृष्णा नदीतील प्रदूषण कमी करण्यास कराड आणि सांगली येथे सांडपाणी नदीत सोडण्यापासून पायबंद घालणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी २८.७४ कोटी रुपये खर्च करून ५५ एमएलडीचे संयंत्र उभारण्यात आले आहेत.\n3) लेन ड्रायव्हींगच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी\nदेशातील २५ शहरांत केंद्र सरकारने लेन ड्रायव्हींगच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने संबंधित शहरांशी चर्चेची तयारीही सुरू केली आहे. ज्या शहरांत ही योजना राबवली जाणार आहे त्यात दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, मुंबई, पुणे, नागपूर, नासिक, अहमदाबाद, सूरत आणि लुधियानाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, पुणे आणि नागपूरबरोबर इतर काही शहरांत योजना सुरू केली जाईल.\n4) मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना\nमुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ६ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. शहरात एकूण चार मार्गांवरून गाड्या धावतात. या सेवेचे व्यवस्थापन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत केले जाते. रेल्वेला मिळणाºया एकूण महसुलात उपनगरीय रेल्वेच्या महसुलाचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक २00२ पासून मुंबईतील रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आहे. दोन प्रकल्पांमार्फत प्रशस्त आणि अत्यंत कमी ऊर्जेवर चालणाºया दोन रेल्वे रेक्स प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसाह्य केले आहे.\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/nashik-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-31-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2022-01-21T01:44:08Z", "digest": "sha1:SMGVNGC2OREUEFG2PY7OYAQZKQ35XCAN", "length": 5984, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Nashik | नाशिक पोलिस दलातील 31 वर्षीय तरुणाचं हार्टअ‍ॅटकनं निधन; आयुक्त दिपक पांडेय यांनी दिला खांदा -", "raw_content": "\nNashik | नाशिक पोलिस दलातील 31 वर्षीय तरुणाचं हार्टअ‍ॅटकनं निधन; आयुक्त दिपक पांडेय यांनी दिला खांदा\nNashik | नाशिक पोलिस दलातील 31 वर्षीय तरुणाचं हार्टअ‍ॅटकनं निधन; आयुक्त दिपक पांडेय यांनी दिला खांदा\nNashik | नाशिक पोलिस दलातील 31 वर्षीय तरुणाचं हार्टअ‍ॅटकनं निधन; आयुक्त दिपक पांडेय यांनी दिला खांदा\n

नाशिक पोलिस दलात दंगल नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतीक विलास जाधव या 31 वर्षीय तरुण कर्मचाऱ्याचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनमिळावू स्वभाव असलेल्या प्रतीकच्या अशा जाण्याने जाधव कुटुंबासह पोलिस दलावर शोककळा पसरलीय. प्रतीक वास्तव्यास असलेल्या आडगाव परिसरातून गुरुवारी संध्याकाळी अंत्ययात्रा निघाली विशेष म्हणजे यात प्रतिकच्या नातेवाईकांसोबतच पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी पोलिस कुटुंब प्रमुख म्हणून सहभाग घेत खांदाही दिलाय. एकीकडे कोरोना काळात माणूस, नातेवाईक एकमेका���पासून दुरावत चालल्याचं चित्र बघायला मिळत असतानाच दुसरीकडे पांडेय यांच्या रूपाने सगळ्यांनाच माणूसकीचे दर्शन घडले.

\nPrevious PostNashik : Yeola तील जगप्रसिध्द पैठणी आता टपाल पाकिटावर, नव्या टपाल पाकिटांचं अनावरण : ABP Majha\nNext Postलालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या तयारीचा आढावा, तर नाशिक महापालिकेची टॅंक ऑन व्हिल संकल्पना\nओझर विमानतळ अन् रेल्‍वेस्‍थानकांवर प्रवाशांची तपासणी; रस्‍त्‍याने प्रवासावरही प्रशासनाचे लक्ष\n काहीही संबंध नसताना लसीकरणाबाबत शहरभर होर्डिंग्स\nमालेगाव तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींच्या ९४६ जागांसाठी मतदान; सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://raigadnagari.com/?p=5854", "date_download": "2022-01-21T02:55:06Z", "digest": "sha1:GFIRKQCKZ6AOR7TU54LXNQ47Y7ZWHBEL", "length": 11550, "nlines": 93, "source_domain": "raigadnagari.com", "title": "पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्यास माथेरान प्रगतिपथावर - Raigad Nagari", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्यास माथेरान प्रगतिपथावर\nपर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्यास माथेरान प्रगतिपथावर\nमाथेरान हे प्रदूषण विरहित पर्यटनस्थळ अशी ओळख असलेले भारतातील एकमेव पर्यटनस्थळ आहे जेथे कोणत्याही इंधनावर चालणाऱ्या वाहनांना सरसकट बंदी आहे त्यामुळे येथे निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावणारा निसर्ग वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो,आधुनिकीकरणाच्या जगात काहीसे दुर्लक्षित झालेले हे पर्यटनस्थळ आपल्या जैवविविधतेमुळे कात टाकत असून प्रदूषणविरहित पर्यावरणावर भर देत अनेक नावीन्यपूर्ण योजनांच्या आधारामुळे माथेरान आजही आपले वेगळेपण सिध्य करीत आहे. दगडमातीचे रस्ते,सह्याद्रीचे डोंगररांगा,मर्कट लीला, घोडेस्वारी व मिनीट्रेन सफरी आणि कुठेही न आढळणारी मानवी हात रिक्षा हेच माथेरानचे पारंपरिक पर्यटन होते पण माथेरानमधील काही होतकरू नगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यावर खऱ्या अर्थाने माथेरानच्या विकासाला सुरवात झाली माथेरान नगरपालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याचा मान मिळविला हा प्रकल्प आजही सुरळीत सुरु आहे ह्या प्रकल्पामुळे माथेरानमधील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे सुरु असतात ज्यामुळे पालीकेचे लाखो रुपयांची बचत झाली आहे. तर स्वतःची अवकाश निरीक्षण केंद्र असलेली नगरपालिका हा बहुमान पटकवणारी नागरपालिकाही माथेर��नच ठरलेली आहे ज्यामुळे माथेरानकडे अनेक खगोलप्रेमींची पावले वळलेली आहेत माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ नेहमीच होत आहे तर येथील पेमास्टर पार्क येथे फुलपाखरू निर्मिती प्रकल्पही सुरु आहे . शासकीय निर्णय प्रक्रियेला वेळ होत असला तरी आज माथेरान कात टाकत आहे येथील स्थानिकांनी माथेरानच्या पर्यटन विकासासाठी आपली विचार सरणी बदलली असून नवीन गोष्टी अंगकारित आहे त्यामुळेच एम एम आर डी च्या मार्फत माथेरानमधील विविध प्रेक्षणीय स्थळांवर सुशोभीकरण,नेरळ माथेरान घाट रस्ता नूतनीकरण,मुख्य रस्ताचे धूळविरहित करण्याचे कामास हि सुरवात झालेली आहे त्यामुळे आगामी काळात माथेरान हे पर्यटनाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित व वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे माथेरानच्या पर्यटन विकासासाठी येथे प्रस्तावित असलेला रोप वे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. आशिया खंडातील सर्वात लांब रोप वे असे ह्या प्रकल्पाचे वेध आतापासूनच पर्यटकांना लागले असून हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर माथेरानचे नाव हे जागतिक दर्जाच्या नकाशावर अग्रेसर असणार आहे. माथेरानमधील स्थानिकांनीही येथील वनसंपदा जपताना येथील वैशिष्ट्ये जपली आहेत.त्यामुळे येथील चामड्याच्या वस्तू व चिक्की आजही आपला दर्जा राखून पर्यटकांच्या दिमतीस आहे तर येथे प्रस्तावित असलेला ई रिक्षा ची मागणी मान्य झाल्यास माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटनाला दिलासा मिळणार आहे ,जेष्ठ नागरिक,अपंग पर्यटक व इतर पर्यटकांना स्वतःतील माथेरान पर्यटनाचा लाभ ई रिक्षांमुळे मिळणार असल्याने सर्व माथेरानकरांचा त्यास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.येणारा काळ हा माथेरानकरांच्या दृष्टीने महत्वाचा असून प्रस्तावित प्रकल्पना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास माथेरान हे निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने उभारी घेणार आहे.\nPrevious articleश्री चंडिका ग्रामदेवीचा उत्सव उत्साहात संपन्न\nNext articleउरण शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर किरीट पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी\nजिल्हा सत्र न्यायालय ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सम-विषम पार्कींग\nराज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले\nरामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी या ‘राष्ट्रीय मिशन’ला अमूल्य योगदान\nजिल्हा सत्र न्यायालय ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सम-विषम...\nताज्या बातम्या January 20, 2022\nराज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले\nताज्या बातम्या January 20, 2022\nरामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी या ‘राष्ट्रीय मिशन’ला...\nताज्या बातम्या January 19, 2022\n८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा...\nताज्या बातम्या December 28, 2019\nपनवेल महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड, तर पोटनिवडणुकीत...\nताज्या बातम्या January 10, 2020\nभाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा सन्मान पनवेलला विक्रांत बाळासाहेब पाटील...\nताज्या बातम्या July 7, 2020\n१२, राधा हरी निवास कॉम्प्लेक्स, जुने रतन टॉकीजसमोर, टिळक रोड, पनवेल-४१०२०६ फोन न. : ०२२-२७४६९४३४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-leader-pravin-darekar-criticized-on-mim-mp-imtiyaz-jaleel-bakara-eid-ram-mandir-pm-narendra-modi-aurangabad-mhsp-466356.html", "date_download": "2022-01-21T01:26:55Z", "digest": "sha1:BTJZQFXZILU2PJLBG4TIZP3N274MWIOI", "length": 10530, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं, बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन तुलनाच अयोग्य' – News18 लोकमत", "raw_content": "\n'इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं, बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन तुलनाच अयोग्य'\n'इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं, बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन तुलनाच अयोग्य'\nअसदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारवर कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद कार्यक्रमावर प्रतिबंध लादून दुटप्पीपणा केल्याचा आरोप लावला आहे.\nआम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही\nआजचे राशिभविष्य : आजची देवपूजा फळाला येणार; पाहा तुमच्या राशीत काय\nबायकोने नवऱ्याची अशी लावली भट्टी; FDA समोर फोडलं भेसळीचं बिंग, पती फरार\nया राशींना होणार धनलाभ तर या राशींनी जपून खर्च करणंच राहिल फायद्याचं\nExpress Highway, 180 किमीचा वेग आणि थर्मासमधील चहा\nमुंबई, 23 जुलै: बकरी ईदसाठी केंद्र सरकारने केलेल्या नियमावलीवरुन एमआय��म खासदार इम्तियाज जलील चांगले आक्रमक झाले. ही नियमावली मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही, असा प्रश्नही खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. हेही वाचा..पाकिस्तानी रेहान सिद्दीकीवर अखेर बंदी, शिवसेना खासदाराच्या पाठपुराव्याला यश मात्र, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेवर आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि जातीय विद्वेषातून असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन यांची तुलनाच अयोग्य आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीत मतांसाठी जलील यांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान, बकरी ईदसाठी मशीद उघडण्यास तसेच प्राण्यांची कुर्बानी द्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र, कोरोना परिस्थिती पाहता महापालिका हद्दीत सूट मिळणार नाही, असे आदेश औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. यावरून नाराज झालेल्या इम्तियाज जलील यांनी बकरी ईदसाठी सरकारने केलेल्या नियमावली मान्य नसल्याचं म्हटलं आहे. नक्की कोण अधिकारी आणि काय विचार करून, असे नियम बनवतात असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. आणखी काय म्हणाले इम्तियाज जलील असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. आणखी काय म्हणाले इम्तियाज जलील इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बकरी ईदवर घातलेल्या निर्बंधांचा विरोध केला आहे. जलील म्हणाले की, बकरी ईदसाठी खेड्या-पाड्यावरुन लोक आपली जनावरं घेऊन येत असतात. त्यांनी काय करायचं इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बकरी ईदवर घातलेल्या निर्बंधांचा विरोध केला आहे. जलील म्हणाले की, बकरी ईदसाठी खेड्या-पाड्यावरुन लोक आपली जनावरं घेऊन येत असतात. त्यांनी काय करायचं यावेळी त्यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला. हेही वाचा...कोरोना रुग्णांच्या नाश्त्यात उंदराची विष्ठा आणि अळ्या, पाहा पोलखोल करणारा VIDEO श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतील. मात्र गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे यावेळी त्यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला. हेही वाचा...कोरोना रुग्णांच्या नाश्त्यात उंदराची विष्ठा आणि अळ्या, पाहा पोलखोल करणारा VIDEO श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतील. मात्र गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे असा सवालही त्यांनी केला आहे. यासोबतच ज्यांच्याकडे केवळ एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी आता काय यासाठी फोन घ्यायचा का असा सवालही त्यांनी केला आहे. यासोबतच ज्यांच्याकडे केवळ एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी आता काय यासाठी फोन घ्यायचा का असा सवालही त्यांनी केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n'इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं, बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन तुलनाच अयोग्य'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-hunsal-mehta-birthday-party-5588175-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:17:18Z", "digest": "sha1:EW44IFZFDJGJFS47VQRWDTW6ZPKOLRYT", "length": 3040, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hunsal Mehta Birthday Party | डायरेक्टरच्या बर्थडे पार्टीत पोहोचली कंगना, GF बरोबर स्पॉट झाला राजकुमार राव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडायरेक्टरच्या बर्थडे पार्टीत पोहोचली कंगना, GF बरोबर स्पॉट झाला राजकुमार राव\nकंगना रनोट, हंसल मेहता, राजकुमार राव आणि पत्रलेखा.\nमुंबई - डायरेक्टर हंसल मेहता 49 वर्षांचे झाले आहेत. नुकतीच हंसल मेहता यांनी घरी बर्थडे पार्टी होस्ट केली होती. त्यात कंगना रनोट खास त्यांना शुभेच्छा द्यायला आली होती. पार्टीमध्ये कंगनाशिवाय राजकुमार रावची सर्वाधिक चर्चा होती. राजकुमार त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाबरोबर पार्टीत आला होता. त्यांच्याशिवाय संजिदा शेख, आमीर अली, अनुराग कश्यप, मनोज वाजपेयी, आनंद एल यांचीही पार्टीत उपस्थिती होती. कंगना आगामी काळात हंसल मेहताच्या 'सिमरन' मालिकेत झळकणार आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, पार्टीत आलेल्या इतर सेलेब्सचे काही PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-powerful-finalists-photos-world-press-photo-contest-2018-5824246-PHO.html", "date_download": "2022-01-21T02:33:41Z", "digest": "sha1:HN36RXD7F7QQ2M3JALNVHEAELIOB3LTD", "length": 3812, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Powerful Finalists Photos World Press Photo Contest 2018 | जगभरातून निवडलेले 11 सर्वोत्कृष्ठ PHOTOS; कुठे संघर्ष, तर कुठे सौंदर्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजगभरातून निवडलेले 11 सर्वोत्कृष्ठ PHOTOS; कुठे संघर्ष, तर कुठे सौंदर्य\nइंटरनॅशनल डेस्क - वर्ल्ड प्रेस फोटो स्पर्धा 2018 साठी शेवटच्या फोटोंची निवड झाली आहे. यात काही धक्कादायक आहेत, ज्यांनी अख्ख्या जगाला वेठीस धरले होते. काही फोटोंमध्ये जगण्यासाठी जबरदस्त संघर्ष दिसून येतो. तर काहींमध्ये निसर्गाचे मोहक सौंदर्य दिसून येते. यातील प्रत्येक फोटो आस-पास सुरू असलेल्या घटनेची संपूर्ण माहिती देतात. मोसूल येथील दहशतवादविरोधी लढा, लंडन अटॅक, रोहिंग्या मुस्लिमांचे संघर्ष अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. फोटो जर्नलिझ्ममध्ये सर्वोत्कृष्ठ फोटोचा किताब मिळवण्यासाठी जगभरातील 22 देशांतून फोटोग्राफर्सने नॉमिनेशन दाखल केले. याचे निकाल 12 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत.\nयातील पहिला फोटो व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथील आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोच्या विरोधात भडकलेल्या हिंसक आंदोलनात 28 वर्षीय युवकाला आगीने आपल्या विळख्यात घेतले. त्यावेळी हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.\nपुढील स्लाइड्सवर पाहा आणि वाचा अशाच मोजक्या फोटोंबद्दल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-supreme-court-judge-dipak-mishra-in-pune-4209912-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:39:13Z", "digest": "sha1:XB7FXALH4U7LT4I3QKWXTOMJ2442MDCX", "length": 4759, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "supreme court judge dipak mishra in pune | भ्रूणहत्या म्हणजे मानवी हक्कभंग : न्यायमूर्ती मिश्रा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभ्रूणहत्या म्हणजे मानवी हक्कभंग : न्यायमूर्ती मिश्रा\nपुणे - स्त्री भ्रूणहत्या हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी येथे व्यक्त पुणे येथे व्यक्त केले. भारती विद्यापीठ - न्यू लॉ कॉलेजतर्फे आयोजित मानवाधिकार या विषयावर आयोजित न्यायमूर्ती पी. एन. भगवती तिसर्‍या आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेच्य�� उद््घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.\nआंतरराष्ट्रीय मानवाधिकार असा व्याख्यानाचा विषय होता. कंपनी लॉ बोर्डाचे अध्यक्ष न्यायाधीश डी. आर. देशमुख, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सीनिअर अ‍ॅडव्होकेट मननकुमार मिश्रा, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजचे माजी अध्यक्ष महेश आठवले, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. मुकुंद सारडा या वेळी उपस्थित होते.\nमिश्रा म्हणाले, देशात घटत्या स्त्रीजनन दराची चर्चा आणि चिंता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. स्त्री भ्रूणहत्या प्रामुख्याने दोन प्रकारात केली जाते. गर्भपाताच्या माध्यमातून माता आपल्या गर्भातील कळी खुडते. मानव मग तो स्त्री असो वा पुरुष आधी जगला पाहिजे, तरच त्याच्या हक्क वा अधिकारांचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्या हे मानवी मूलभूत अधिकारांचेच उल्लंघन ठरते. या उल्लंघनाला स्त्री आणि पुरुष दोघेही जबाबदार आहेत. स्त्रीला प्रतिष्ठा न देता, तिच्या मानवी हक्कांचेच संरक्षण न करता मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध मोर्चांमध्ये सहभागी होण्याचा दुटप्पीपणा करतात, याकडेही मिश्रा यांनी लक्ष वेधले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/vijayalaxmibolkegmail-com/", "date_download": "2022-01-21T03:05:18Z", "digest": "sha1:IRIGN2WAHO5NLIYYK4FJPXVY2XEZHQXZ", "length": 7834, "nlines": 122, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "निकिता बोलके | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nनिकिता बोलके हिचे ‘महागाव’ हे मूळ गाव आहे. तिने कोल्हापूर येथे बी ए चे शिक्षण घेतले. ती ‘सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटी’त एम ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिला लेखन, वाचन आणि भटकंतीची आवड आहे. लेखकाचा दूरध्वनी 9168417032\nमहागाव – रांगोळी कलेचे गाव\nकोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची ग��जिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11087", "date_download": "2022-01-21T03:00:03Z", "digest": "sha1:BZSERLK6KGSL264VNNHNQE4GG27KHAVQ", "length": 20917, "nlines": 247, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "जाठराग्नी व आरोग्य | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प��रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News जाठराग्नी व आरोग्य\nविदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर\n– डॉ. पल्लवी स. थोटे\nजाठराग्नी म्हणजे पाचनशक्ती होय. आज भुकेची जाणीव ठेवणारे म्हणजेच भुक लागण्याची संवेदना खूप कमी लोकांना जाणवते. कारण सकाळपासून रात्री झोपण्यापर्यंत बरेच लोक सतत काहीतरी खात असतात. तुम्हाला माहिती आहे का भुकेचा पण वेग असतो. म्हणजे भूक लागल्यावर खाल्लयास शरीरतंत्र उत्तम राहते. अन्यथा आजाराला निमंत्रण दिल्या जाते. त्याचप्रमाणे भुक लागली असताना पण न खाणे आरोग्यास घातक आहे. आयुर्वेद शास्त्रात चिकित्सा म्हणजेच उपचार करताना पाचनशक्तीचे अतिशय जास्त महत्व आहे. कारण तुमची पाचनशक्ती चांगली असेल तरच शरीराची वाढ होईल. रस,रक्त,मांस,मेद,अस्थि मज्जा आदी सुव्यस्थित बनतील. शरिरात निर्मित, स्थिती, लय जठराग्नीवर अवलंबून असते. त्यामुळे अग्नी पाचनशक्ती विकृत होण्यासाठी कारणे व उपाय बघू.\n१.अभोजन : भुक लागलो असल्यास भोजन न करणे.\n२. अतिभोजन : भुक लागली असल्यास भोजन न करने\n३. अजीर्णावस्थेत भोजन : पहिला आहार पचला नसता म्हणजेच भुक न लागल्यास खाणे.\n४. विषम भोजन : कधी खूप जेवण करणे, कधी जेवण करणे.\n५. संदुष्ट भोजन : शिळे अन्न, आंबवलेले अन्न, खूप शिजवलेले अन्न खाणे.\n६. गुल शीत लक्ष भोजन : पचायला जड पदार्थ. उदा. पनीर, श्रीखंड, खवा, पोळी असे मधुरादी पदार्थ अधिक खाणे.\n७.वेग धारण : मुत्रत्याग किंवा मलत्याग आदी थांबवून ठेवण्याची सवय असणे.\n८.अत्यंबुपान : तहान नसताना पाणी पीणे.\nवरील सर्व कारणे पाचशक्ती विकृत करतात. आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये अग्नीमंद झाल्यास वाढवतात. त्यााठी पाचक पदार्थ सुंठ, मिरे, पुदीना, जिरे आदीचा उपयोग होतो.\nअग्नी तीव्र झाल्यास माहिष दुग्ध (म्हशीचे दूध) दुग्धजन्य पदार्थाचा उपयोग होतो.\nअग्नी विषम (अधिक कधी कमी जाणवल्यास) त्यावर अग्नी सुव्यवस्थित ठेवणारी औषधी नियोजन केले जाते.\nपंचकर���मामधील वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, बस्ती आदी कर्माचा अग्नी पर्यायाने शारीरिक बल प्रस्थापित करण्यासाठी उपयोग होतो.\nमागील लेखात सांगीतले होते की, सध्या वर्षाऋतुमध्ये पाचनशक्ती मंद होते व आजार होतात. त्यामुळे वरील कारणाचा त्याग करावा. जिरे, सुंठ, धनी पावडर, लसून आदीचा वर्षा ऋतुमध्ये पाचनशक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो.\nआयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये वाढलेले शरीरातील दूषित पदार्थ पंचकर्माद्वारे बाहेर काढले जाते. कमी झालेले घटक वाढवले जाते. व समान अवस्थेतील घटक समावस्थेत राहण्यासाठी उपचार केले जाते. आयुर्वेद शास्त्रातील शुद्ध चिकित्सा बद्दल काही थोडे सांगावेसे वाटते. शरीरातील एक घटक वाढला असताना दुसरा घटक समान असेल तर तो समान अवस्थेतच रहावा व वाढलेला घटक पुन्हा आपल्या परिमाणात यावा यासाठी प्रयत्न केले जाते. याप्रकारे शरीरातील घटकांचे संतुलन ठेवणारी आयुर्वेद ही उत्कृष्ठ उपचार पद्धती आहे.\n– डॉ. पल्लवी स. थोटे\nएम.ए. (संस्कृत स्कॉलर) नागपूर, मोक़्र – 9637976004\nPrevious articleऑफ्रोह संघटनेचे सविंधान चौक ,नागपूर येथे साखळी उपोषण\nNext articleओबीसींची दिशाभूल भाजपचा निषेध\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nअरुण पवार अध्यक्षपदी तर पहिल्यांदाच सरचिटणीसपदी रवींद्र अंबाडकर….\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aavajjanatecha.in/9034/", "date_download": "2022-01-21T01:26:01Z", "digest": "sha1:4JYR7OJH3RDZIHST5PDNXBHUBVUPIE56", "length": 5145, "nlines": 69, "source_domain": "aavajjanatecha.in", "title": "चाकण- तळेगाव चौकात भीषण अपघात; तीन युवकांचा जागीच मृत्यू | आवाज जनतेचा", "raw_content": "\nHome चाकण चाकण- तळेगाव चौकात भीषण अपघात; तीन युवकांचा जागीच मृत्यू\nचाकण- तळेगाव चौकात भीषण अपघात; तीन युवकांचा जागीच मृत्यू\nचाकण : येथील तळेगाव चौकात कंटेनर ,सिलेंरो कार व स्कॉर्पिओ या तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात सिलेंरो कार मधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज ( दि.२६) रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.\nप्रफुल्ल संपत सोनवणे ( वय.२७ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अक्षय मारुती सोनवणे ( वय.२३ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अविनाश रोहिदास अरगडे ( वय.२८ वर्षे,रा.कडूस,ता.खेड ) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.\nया अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरची राजगुरूनगर बाजूकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक बसल्याने स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला आणि सिग्नलला उभ्या असलेल्या सिलेंरो कारला भरधाव स्कॉर्पिओची धडक बसली,या भीषण अपघातात तीन युवकांचा जागेवरच मृत्यू झाला.तर स्कॉर्पिओ मधील दोन जण जखमी झाले आहेत.\nPrevious articleदेऊळगाव राजे येथे रक्तदान शिबिर संपन्न\nNext articleविक्रांत पतसंस्थेतर्फे आशा वर्कर्स आणि रुग्णवाहिका चालकांसाठी कोरोना विमा कवच\nआकाश भोकसे यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड\nहिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न\nगोलेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी पै.बाळासाहेब चौधरी यांची निवड\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/nashik-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3/", "date_download": "2022-01-21T01:17:24Z", "digest": "sha1:LHTVQ2TU72C4XN3G2XJP2QD2AWLGMHJV", "length": 5224, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Nashik : शिवसेनेच्या पुण्याई मुळेच Chhagan Bhujbal राजकारणात टिकून आहेत, Sanjay Raut यांचं वक्तव्य -", "raw_content": "\nNashik : शिवसेनेच्या पुण्याई मुळेच Chhagan Bhujbal राजकारणात टिकून आहेत, Sanjay Raut यांचं वक्तव्य\nNashik : शिवसेनेच्या पुण्याई मुळेच Chhagan Bhujbal राजकारणात टिकून आहेत, Sanjay Raut यांचं वक्तव्य\nNashik : शिवसेनेच्या पुण्याई मुळेच Chhagan Bhujbal राजकारणात टिकून आहेत, Sanjay Raut ��ांचं वक्तव्य\n

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद आता आणखीन वाढला आहे. आज नांदगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊतांनी छगन भुजबळांना इशारा दिला आहे. आता नाशिकला लाल दिवा आहे... उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो... त्यामुळे तुम्ही नांदगाव मतदारसंघ जिंकण्याचा विचार आता सोडून द्या, असा इशाराच संजय राऊतांनी छगन भुजबळांना दिला असून शिवसेनेच्या पुण्याई मुळेच भुजबळ राजकारणात टिकून आहेत असा टोलाही संजय राऊतांनी छगन भुजबळांना लगावला आहे. 

 

 

 

\nPrevious PostSanjay Raut Nashik : भाजप सत्तेतून गेल्यापासून आम्हाला शांत झोप लागते : संजय राऊत\nNext PostExam Issue : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका\nशेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा; अवकाळीने देवळ्यात कांदापीक संकटात\nथकबाकीमुळे ५७ गावांमध्ये पाणीबाणी नांदगाव, मालेगाव तालुक्यात २० टक्केच वसुली\nस्थायी नियुक्ती बेकायदेशीर ठरविणाऱ्या शिवसेनेला चपराक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://aavajjanatecha.in/7460/", "date_download": "2022-01-21T03:15:47Z", "digest": "sha1:ARQJF6XIQ2NUQIEQ25JEH375NYFPOT7O", "length": 11017, "nlines": 73, "source_domain": "aavajjanatecha.in", "title": "वन विभाग शिवनेरीवर फुलविणार देवराई, जैन ठिबक कंपनीच्या सीएसआर मधुन २१ लाखांची ठिबक सिंचन सामुग्री बसविण्यात येणार | आवाज जनतेचा", "raw_content": "\nHome पुणे वन विभाग शिवनेरीवर फुलविणार देवराई, जैन ठिबक कंपनीच्या सीएसआर मधुन २१ लाखांची...\nवन विभाग शिवनेरीवर फुलविणार देवराई, जैन ठिबक कंपनीच्या सीएसआर मधुन २१ लाखांची ठिबक सिंचन सामुग्री बसविण्यात येणार\nनारायणगाव – (किरण वाजगे)\nछत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर वन विभागाच्या वतीने देवराई साकारण्यात येत आहे. यासाठी जैन ठिबक उद्योग समूहाच्या वतीने सामाजिक दायित्वातुन पहिल्या टप्प्यात सुमारे २१ लाखांची ठिबक सिंचन सामुग्री बसविण्यात येणार आहे. हा प्रकल्प जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने आणि पुरातत्त्व विभागाचे सहकार्याने राबविला जाणार असल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिली.\nयाबाबत गौडा म्हणाले,‘‘शिवनेरी किल्‍ल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत किल्ल्यावरील जैवविविधता स��वर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात येते. मात्र ऐन उन्हाळ्यातील चार महिने पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर झाडांना पाणी देणे अडचणीचे होते. ही अडचण दूर व्हावी यासाठी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने जैन उद्योग समूहाला शिवनेरी किल्ल्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा देण्याबाबत विनंती केली होती. या विनंतीला जैन समुहाचे संचालक अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर जैन समूहाचे तांत्रिक अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले, वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आणि सह्याद्रीचे पदाधिकारी यांनी किल्ल्याची संयुक्त पाहणी करत, अहवाल सादर केला. या अहवालानुसार अंबरखाना इमारतीच्या मागील वनक्षेत्रावर सुमारे २५ एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठीच्या सिंचनाची सुविधा जैन उद्योग समूहाच्या वतीने केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जैन ठिबकच्या वतीने सुमारे २१ लाखांची अत्याधुनिक सामग्री सामाजिक दायित्वातुन बसविण्यात येणार आहे.‘‘\nयाबाबत बोलताना जैन ठिबकचे प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र गाडीवान म्हणाले,‘‘सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या विनंतीला अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, मला शिवनेरीच्या सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार माझ्यासह सह्याद्रीचे सदस्य, वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह गडावरील पाण्याच्या टाक्या, उपलब्ध पाण्याचा साठा, त्याचा कालावधी याची पाहणी करत, ठिबक सिंचनाचा आराखडा आमच्या कार्यालयासह वन विभागाला सादर केला. त्याला जैन यांनी मान्यता दिली आहे. संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधत आम्ही शिवनेरी वरील हिरवाई फुलविण्याबरोबरच जैवविविधता संवर्धनाची कामे करु.‘‘\nसह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले,‘‘ शिवनेरी विकास आणि संवर्धन प्रकल्पाशी आम्ही पहिल्यापासून निगडित आहोत. विविध शासकीय विभागांशी समन्वय साधत विविध विकासकामे सुचवीत असतो. यामध्ये वन आणि पुरातत्त्व विभागाला सुचविलेल्या विविध कामांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असेच काम आम्ही जैन ठिबक उद्योग समूहाला सुचविले. त्याला अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवनेरीवरील ��ैवविविधता संवर्धनासाठी देशी फळझाडांची लागवड आणि संवर्धन आम्ही करु.‘‘\nपुढील झाडांचे होणार वृक्षारोपण आणि संवर्धन\nशिवनेरी गडावरील जैवविविधता संवर्धनासाठी, पक्षी थांबे होण्यासाठी फळ असणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये गावरान बोरे, चिंच, आंबा, करवंद, फणस, जांभुळ आदि विविध प्रकारच्या सुमारे १२५ देशी फळ फुलांची झाडे असणार आहेत.\nPrevious articleचला यंदा साजरी करु शाश्वत शिवजयंती – खासदार डॉ.अमोल कोल्हे\nNext articleघोडेगाव परीसरामध्ये विना मास्कचे फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार- प्रदिप पवार\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\nरोटरी क्लब हायवे तर्फे शिक्षकांचा बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन गुणगौरव\nसाठवण सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा-वीरधवल जगदाळे\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/rishikesh-veerputra-of-kolhapur-martyred-in-pakistani/", "date_download": "2022-01-21T03:14:18Z", "digest": "sha1:KOXB7LKX65WVLDUBVZPR5UQIJJFIN2WY", "length": 8917, "nlines": 133, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nपाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद\nपाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद\nमुंबई (तेज समाचार डेस्क): पाकिस्तानने आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राने एक वीरपुत्र गमावला आहे.\nकोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले आहेत. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋष���केश गंभीर जखमी झाले. हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.\nजोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.\nTagged 20वय ऋषकश कलहपरच गळबरत जधळ पकसतनचय महरषटरच यन वरपतर वरमरण वरष शहद\nराज ठाकरेंनी केले ‘या’ तिघींचे कौतुक\nअमेरिकेत परिस्थिती अत्यंत वाईट, रोज दीड – दोन लाख कोरोना बाधित\nसभापती सौ.पल्लवी चौधरी यांच्या हस्तेमनवेल येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी ‘या अभियानाचा शुभारंभ.\nहतनुर धरण पाटाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून कोळसा निर्मिती-किनगाव येथील कर्मचाऱ्याचे कृत्य\nलॉक डाऊन सुरु असताना हिन्दुस्थान इन्सेक्टीसाईड कंपनीला आफ्रिकी देशांमधून मोठ्या ऑर्डर्स\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2022-01-21T01:59:31Z", "digest": "sha1:X4MEAY4TKOUTIFORG3NKHB36F4ZEG5EZ", "length": 5264, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडन ब्लिझार्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव एडन क्रेग ब्लिझार्ड\nजन्म २७ जून, १९८४ (1984-06-27) (वय: ३७)\nउंची ५ फु ९.३ इं (१.७६ मी)\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यमगती\nसामने १३ ३३ ४०\nधावा ६८९ ६१८ ८१७\nफलंदाजीची सरासरी ३४.४५ १९.३३ २२.०८\nशतके/अर्धशतके २/३ -/२ -/२\nसर्वोच्च धावसंख्या १४१* ��२ ८९\nचेंडू - - ६\nगोलंदाजीची सरासरी - - -\nएका डावात ५ बळी - - -\nएका सामन्यात १० बळी - - -\nसर्वोत्तम गोलंदाजी - - -\nझेल/यष्टीचीत ९/– १९/– १५/–\n१ नोव्हेंबर, इ.स. २०१३\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nएडन क्रेग ब्लिझार्ड (२७ जून, इ.स. १९८४:शेपार्टन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे.\nइ.स. १९८४ मधील जन्म\nइ.स. १९८४ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२७ जून रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०२२ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/bangladesh-vs-scotland/", "date_download": "2022-01-21T02:36:51Z", "digest": "sha1:XFD7AO2AQJMS2UVD2ZNJIZL6A4KPLHNZ", "length": 11115, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bangladesh vs Scotland Archives - Loksatta", "raw_content": "शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२\nT20 WC: स्कॉटलँडच्या ख्रिस ग्रीव्हसचा प्रेरणादायी प्रवास; क्रिकेटर होण्यापूर्वी करत होता ‘हे’ काम\nटी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलँडने बांगलादेशला पराभूत करत स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. या विजयात स्कॉटलँडच्या ख्रिस ग्रीव्हसचा मोलाचं…\nT20 WC : …म्हणून पत्रकार परिषदेत अचानक गप्प बसला बांगलादेशचा कप्तान; पाहा VIDEO\nस्कॉटलंडनं बांगलादेशचा पराभव केला. सामन्यानंतर महमूदुल्लाह पत्रकार परिषदेत बोलत असताना…\nT20 World Cup : स्कॉटलंडचा ‘जायंट किलर’ बांगलादेशला दणका\nस्कॉटलंडने जबरदस्त कौशल्य दाखवत बांगलादेशला ६ धावांनी मात दिली.\nअमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”\nICC T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक ; भारत – पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\n���ोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nफेरीवाल्यांपुढे पालिकेचे मनुष्यबळ अपुरे ; कारवाई करणाऱ्या विभागातील ८८ पदे रिक्त\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nकन्व्हेयन्स न देणाऱ्या विकासकावर गुन्हा\nPhotos: पतीनेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी\nPhotos: कोणी पोलीस तर कोणी कॅशिअर; सरकारी नोकरी सोडून अभिनयाकडे वळले ‘हे’ कलाकार\nPhotos : नवी मुंबई ते मुंबई फक्त ४५ मिनिटांत, मोदींच्या हस्ते होणार अतिजलद बोटसेवेचा शुभारंभ; किती असेल तिकीट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11386", "date_download": "2022-01-21T02:40:06Z", "digest": "sha1:73XWGS256YPYM4X7ZF4YQPRAFSTUDBIG", "length": 18158, "nlines": 228, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "थरारक घटना! गॅसगळतीने नववधूसह कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्ष�� कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\n गॅसगळतीने नववधूसह कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू\n गॅसगळतीने नववधूसह कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू\nविदर्भ वतन वृत्तपत्र, चंद्रपूर – दुर्गापूर येथे जनरेटर गॅसच्या गळतीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दुर्गापूर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेसाठी जनरेटर सुरू केले होते. अशातच हे कुटुंब झोपी गेले आणि गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना घडली. हा प्रकार दिसताच शेजारी राहणारे लोकांनी आरडाओरड केली. जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलासहीत १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. रात्री विज खंडीत झाल्यामुळे कुटुंब जनरेटर लावून झोपी गेले व येथेच घात झाला़ यात नववधुचाही मृत्यु झालेला आहे़ शेजाºयांना हा प्रकार कळताच त्यांनी सर्वाना रूग्णालयात हलविले मात्र डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले़ या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे़ तर कुटुंबावर आलेल्या संकटामुळे नातेवाईकही हादरले आहे़ पुढील तपास पोलिस विभाग करीत आहे़\nPrevious articleपटोलेंच्या ‘नाना’गिरी ने आघाडी धास्तावली\nNext articleलष्कर परिवारासाठी ती रात्र ठरली अखेरची\nकोरोनावर ���ोमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/3402", "date_download": "2022-01-21T01:56:46Z", "digest": "sha1:HMM4UUGIU46W4SKBF62M2TLYSAMTXDKV", "length": 18408, "nlines": 228, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "जन विकासाच्या महिला कामगारांनी जिल्हाअधिकारी कार्यालय समोर केले आंदोलन | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. ��ार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome चंद्रपूर जन विकासाच्या महिला कामगारांनी जिल्हाअधिकारी कार्यालय समोर केले आंदोलन\nजन विकासाच्या महिला कामगारांनी जिल्हाअधिकारी कार्यालय समोर केले आंदोलन\nकंत्राटी कामगार महिलांवर लाठीमार\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर\nचंद्रपूर – जन विकासाच्या महिला कामगारांनी आक्रमक होत गुरूवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले. दरम्यान या महिला कंत्राटी कामगार करण्यासाठी आक्रमक झाल्याने बळाचा वापर करून पोलिसांनी लाठीमार करीत आंदोलन चिरडल्याचा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालयाने कंत्राटदारांना काळया यादीत न टाकल्याने कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. वैद्यकीय मंत्र्यांनी ३ मार्चच्या बैठकीत कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. ७ मार्चला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने दोन्ही कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले. परंतु आंदोलनकर्त्यांना कळविले नाही, असा आरोप आंदोलकांनी केला करोनाच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये व्यवस्थापन व वैद्यकीय शिक्षण विभागाने बेजबाबदारपणा केल्याने आंदोलन सात दिवस लांबले परिणामी महिला कामगारांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले. त्यांना नियंत्रणात आणताना पालिसांनी आंदोलन चिरडण्यासाठी लाठीमार केला यात तारा ठमके, शेवंता भालेराव या महिला कामगार जखमी झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.\nPrevious articleआत्मा जिल्हा अंतर्गत भाजीपाला उत्पादन व निर्यात व्यवस्थापण शेतकरी प्रशिक्षण शिबीर\nNext articleअर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/tag/election", "date_download": "2022-01-21T03:00:32Z", "digest": "sha1:NLT7E447Y6IRAZQRTTB3LC5BHNDU7F27", "length": 9926, "nlines": 192, "source_domain": "pudhari.news", "title": "Election Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nउत्पल पर्रीकरांविरोधात उमेदवार देणार नाही-संजय राऊत\nपणजी : पुढारी वृत्तसेवा उत्पल पर्रीकर यांच्‍या विरोधात उमेदवार देणार नाही. भाजपच्या यादीशी आमचा संबंध नाही. शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी…\nनिलंबित आमदारांवर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल : अजित पवार\nबारामती : पुढारी वृत्तसेवा विधानसभेतील निलंबित १२ आमदारांचा विषय सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. आज (बुधवार दि. १९) त्यावर निर्णय होईल. न्यायालयाच्या…\nकडेगावमध्‍ये भाजपचा विजय, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना धक्का\nकडेगाव : पुढारी वृत्तसेवा कडेगाव नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. १७ पैकी ११ जागा जिंकत भाजपने सत्ताधारी…\nलोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा\nलोणंद ; पुढारी वृतसेवा : लोणंद नगरपंचायत निवडणुकीत सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १० जागा जिंकुन निर्विवाद बहुमत मिळविले.…\nसांगली महापालिका पोटनिवडणूक : भाजपला झटका, काँग्रेसचे तौफिक हारूण शिकलगार विजयी\nसांगली : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या प्रभाग ‘16 अ’ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तौफिक हार���ण शिकलगार विजयी झाले आहे. (Sangli Election…\nसांगली जिल्ह्यात नगरपंचायतींसाठी ८३.०४ टक्के मतदान\nसांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींच्या उर्वरीत 12 जागांसाठी चुरशीने 83.04 टक्के इतके मतदान…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nजळगाव : 'बोदवड नगर पंचायत’साठी मतदान सुरू\nजळगाव : पुढारी वृत्तसेवा ‘बोदवड नगर पंचायत’च्या उर्वरित चार जागांसाठी आज मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी थंडीचा प्रभाव असल्‍याने संथ गतीने…\nमोठी बातमी...पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली\nपुढारी ऑनलाईन डेस्‍क पंजाब विधानसभेसाठी होणार्‍या मतदान तारखेत बदल करण्‍यात आला आहे. राज्‍यात आता १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी रोजी मतदान…\nयुपी निवडणुकीत भोजपुरी 'तडका', 'यूपी में सब बा'ला 'मंत्री का बेटुवा..' ने उत्तर\nपुढारी ऑनलाइन डेस्‍क उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपची कोंडी करण्‍याबरोबरच आक्रमक प्रचारातही विरोधकांनी…\nअर्चना गौतम : हस्तिनापुरातून माजी मिस बिकिनी इंडिया लढणार\nनवी दिल्ली : पीटीआय उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसने अभिनेत्री, मॉडेल अर्चना गौतम यांना उमेदवारी दिली आहे. 26 वर्षीय अर्चना…\nपाटण नगरपंचायत : थंडीतही प्रचाराचा हायहोल्ट ड्रामा, गारठलेले मतदार चार्ज\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ पाटण नगरपंचायत दुसर्‍या टप्प्यात चार प्रभागातील निवडणूक प्रचाराला कोरोनाचे ग्रहण तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीने घेरले आहे. मात्र…\nमतदार यादीशी आधार कार्डची ऐच्छिक जोडणी करणे शक्य करणारे विधेयक संसदेत मंजूर झाले. मतदार नोंदणी, पडताळणी, निवासस्थान बदलणे, त्रुटींच्या आणि…\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2022-01-21T02:05:36Z", "digest": "sha1:AOZRANQ2U3IJMLTWREAREEY7KXPPI65W", "length": 26246, "nlines": 206, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून… | थिंक म���ाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome कला मुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून…\nमुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून…\nमुंबईत छोट्याशा जागेसाठी मोठ्या मारामा-या होत असताना अशा प्रकारचा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे याची जाणीव होते. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे व त्यांचे सहकारी यांची ही निष्ठा व कामगिरीही\nमुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून…\nमुंबईतील मुलुंड(पूर्व) येथील टाटा कॉलनी मैदान गेल्या आठ वर्षांपासून कचरा टाकण्यासाठी त्याचा वापर होत होता आणि त्यामुळे साहजिकच, त्या मैदानाला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा या कचरामय मैदानाचा कायापालट करून त्याला मुलुंड सेवा संघाच्या प्रयत्नांनी खेळाच्या मैदानात प्रवर्तित करण्यात आले.\nटाटा कॉलनी परिसरातील लोकांच्या मनात खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याची खंत होती. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. रहिवाशांच्या मनातील खंत व तेथील नाराजीचे वातावरण जाणून मुलुंड सेवा संघाने हालचालींस प्रारंभ केला व त्यांच्या प्रयत्नानी चार महिन्यांत ‘टाटा कॉलनी मैदान’ हे खेळाच्या मैदानात रूपांतरित करण्यात आले. या जागेवरील केवळ कचरा उचलण्यासाठी चार लाख रुपयांचा खर्च आला. मुंबईत छोट्याशा जागेसाठी मोठ्या मारामा-या होत असताना अशा प्रकारचा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे याची जाणीव होते. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे व त्यांचे सहकारी यांची ही निष्ठा व कामगिरीही\nनवघर परिसरातील (अदमासे पंधरा हजार लोकवस्ती असणा-या) लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना हे मैदान खुले करण्यात आले आहे. लवकरच, रहिवाशांच्या पसंतीनुसार या मैदानाला नाव देण्यात येणार आहे असे गंगाधरे यांनी सांगितले. या मैदानाचा कायापालट करण्याकरता तीस लाख रूपये खर्च आला. त्यासाठी विविध संस्थांकडून, लोकप्रतिनिधींकडून निधी गोळा केलेला आहे. मैदानात सध्या अत्याधुनिक व्यायामशाळा प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ उभारली आहे. तिचे संजीवनी व्यायामशाळा असे नामकरण करण्यात आले आहे. मैदानाच्या एका कोप-यात व्यायामशाळा आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते ‘भारतश्री’ शरीरसौष्ठवपटू प्रशांत नारकर यांचे म���र्गदर्शन ही व्यायामशाळा उभारताना लाभले. तेथे व्हॉलिबॉल आणि क्रिकेट मैदानही बनवण्यात आले आहे. व्यायामशाळेचे उदघाटन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले.\nमैदानात नाना-नानी पार्क बनवण्यात येणार आहे. त्यासाठी झाडे लावण्यात येतील असे सांगण्यात आले. कचरामय, उकिरडा झालेल्या ‘टाटा कॉलनी मैदाना’चे स्वरूप पालटल्यावर बाजूलाच असलेल्या इमारतीतील लोकांना प्रसन्न वाटत आहे. दुस-या बाजूला असलेल्या चाळवजा झोपडवस्तीतून येणारा बोळ (गल्ली). तेथून लोकांची मैदानातून ‘शॉर्टकट’ रहदारी असायची. त्यांना मैदानातून कच-याच्या उंचसखल ढिगा-यावरुन दुर्गंधीमुळे नाकाला रूमाल लावून जावे लागत असे. परंतु आता त्यांना या त्रासातून जावे लागत नाही. मैदान हे पाऊण एकर आहे. त्याच्या सभोवताली लोकांना बसण्यासाठीची बेंच बनवली आहेत.\nप्रकाश गंगाधरे हे प्रसिद्धी पराड.मुख असलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी त्यांच्या संस्थेचे ‘सेवाही व्रत, सेवाही धर्म’ हे ब्रीद कसोशीने पाळले आहे. त्यांच्या संस्थेचा उद्देश समाजाची प्रामाणिक, निरलस सेवा करणे हा आहे. संस्थेची स्थापना होऊन एक तप उलटले. या एका तपात त्यांनी कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत विविध उपक्रमांमार्फत कार्य केलेले आहे.\nमुलुंड सेवा संघाने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. संघाचे उपक्रम लोकांच्या प्रशंसेस उतरलेले आहेत. संस्थेची मुख्य कार्ये पुढीलप्रमाणे:\n१. गरीब, गरजू, निराधार, विधवा, परित्यक्तां शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे.\n२. ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त असे ज्येष्ठ नागरिकत्वाचे ओळखपत्र मिळवून देणे.\n३. बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी निर्माण करून देणे- त्यासाठी त्यांना शिबिरांमधून मार्गदर्शन करणे.\n४. गरजू विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत प्रवेशासाठी मदत करणे.\n५. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे.\n६. मुलुंडकरांना भूषणास्पद आणि सामाजिकदृष्टया गौरवास्पद कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांचा सेवागौरव पुरस्कार देऊन गौरव करणे.\n७. आरोग्यासाठी चिकित्साशिबिर आयोजित करणे.\n८. विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका व अंगणवाडी चालवणे.\n९. अपंग व्यक्तींना टेलिफोन बूथ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.\n१०. माफक दरात व्यायामशाळा चालवणे\nगंगाधरे यांचा जन���म मुंबईतील चुनाभट्टी विभागात एका गरीब कुटुंबात २९ ऑगस्ट १९५४ रोजी झाला. वडील गिरणीकामगार होते त्यांचे शालेय शिक्षण चुनाभट्टी महानगरपालिका शाळा येथे झाले. त्यांना कॉलेज शिक्षण पूर्ण करता आले नाही, कारण दत्ता सामंत यांचा ऐतिहासिक कापड गिरणी कामगारांचा संप त्यामुळे वडील घरी. घरात उत्पन्नाचा स्रोत नाही. उपासमार. अशा परिस्थितीत कुठले करियर त्यामुळे वडील घरी. घरात उत्पन्नाचा स्रोत नाही. उपासमार. अशा परिस्थितीत कुठले करियर आयुष्य नेईल तिकडे चालायचे असे चालले होते. त्यांनी नोकरीसाठी आटापिटा केला, खूप जणांनी त्यांना आस दाखवली होती, पण कोणीच नोकरी दिली नाही. मग असेच याच्या मागे धाव त्यांच्या मागे धाव असे चालले होते. पुढे, सामाजिक क्षेत्राची जाण आली, त्यात आवड उत्पन्न झाली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पगडा मनावर बसला. त्यांनी १९८७ साली मुलुंडला स्थलांतर केले. त्यानंतर आयुष्याला कलाटणी मिळाली. ते सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेऊ लागले.\nप्रकाश गंगाधरे हे मुंबई भारतीय जनता पक्षाचे चिटणीस आहेत. परंतु त्यांचा कल राजकारणापेक्षा समाजकार्याकडे जास्त आहे. हाडाचे कार्यकर्ते तर ते आहेतच या मैदानाच्या प्रकरणात ते असेच कार्यकर्ता म्हणून अडकत गेले आणि त्यांनी बिल्डरांच्या घशात जाण्याची शक्यता असलेले मैदान वाचवले. टाटा कॉलनीचे म्हणून ओळखले जाणारे हे मैदान एक बाजूला उकिरडा बनून गेले होते; खासदार प्रमोद महाजन यांच्या निधीमधून तेथे समाजमंदिर बांधले गेले, पण त्यालाही अवकळा आलेली होती. दुस-या बाजूस ‘म्हाडा’ने मैदानात एक नवी इमारत उभी केली. त्यामुळे आजुबाजूच्या नागरिकांना वैफल्य आले. मोकळे मैदान नष्ट होऊन तेथे इमारतींचे जंगल उभे राहणार अशी त्यांची खात्री पटली आणि आधी जे नागरिक निदान निषेधाच्या गोष्टी बोलायचे, त्यांनाही हतबलता आली व ते उदासीन होऊन गेले.\nगंगाधरे यांनी या टप्प्यावर मैदान राखायचे, समाजकेंद्रांला नवे चैतन्य द्यायचे असा चंग मनोमन बांधला आणि गेल्या आठ-दहा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मैदान अबाधित केले. समाजकेंद्रामध्ये संजीवनी व्यायामशाळा सुरू करून त्यास नवी झळाळी आणून दिली. व्यायामशाळेतील सामग्रीसाठी पंचवीस लाख रुपये आणि मैदानास आकार देण्यासाठी आठ लाख रुपये खर्च झाल्याचे गंगाधरे यांनी सां��ितले. हा सर्व निधी त्यांनी हिंमतीने उभा केला.\nमैदानाचे व व्यायामशाळेचे उद्घाटन मे अखेर झाले. त्यावेळी सर्व पक्षांचे नगरसेवक, आमदार, अन्य राजकीय व्यक्ती व मुख्य म्हणजे सभोवतालचे नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. आपला मुद्दा राजकीय वादविवाद व मतभेद यांच्यापलीकडे गेला ही गोष्ट गंगाधरे यांना विशेष महत्त्वाची वाटते आणि हेच त्यांचे अस्सल कार्यकर्तापण होय. गंगाधरे म्हणाले, की सध्या सगळ्या गोष्टींचे राजकारण होते. परंतु असे नागरी प्रश्न पक्षनिरपेक्ष दृष्टीतून नागरिकांची संघटित शक्ती उभारून सोडवले गेले पाहिजेत. या मैदानासंबंधात माझे भाजपपण काढून काही हितसंबंधित नागरिकांनी मला सतावण्याचा प्रयत्न केला. परंतु माझे मन स्वच्छ होते. मला राजकारण नको होते. तसे मी नागरिकांना पटवून देऊ शकलो.\nगंगाधरे मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांची सावरकरनिष्ठा ज्वलंत आहे. सावरकरांनी ‘मार्सेली’ येथे ब्रिटिश तुरुंगवासामधून पलायन केल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होतात. त्यानिमित्त गंगाधरे यांनी मुलुंडच्या सावरकर महापालिका रूग्णालयात सावरकरांचा अर्धपुतळा अलिकडेच उभा केला. गंगाधरे यांचे वय बावन्न वर्षांचे आहे. ते भाजपमध्ये आले ते स्वयंस्फूर्तीने. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात औपचारिकरीत्या गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांची कार्यनिष्ठा वेगळ्या महत्त्वाची वाटते.\nआदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; ���वढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/muslim-player-who-goes-temple-and-worships-25615", "date_download": "2022-01-21T02:45:11Z", "digest": "sha1:R4MSWMEGHD6QPNRUBC6LCXH5BEOJMB45", "length": 5902, "nlines": 113, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "A Muslim player who goes to the temple and worships | Yin Buzz", "raw_content": "\nअसा एक भारतीय मुस्लीम खेळाडू जो मंदीरात जातो आणि पुजाही करतो\nअसा एक भारतीय मुस्लीम खेळाडू जो मंदीरात जातो आणि पुजाही करतो\nएका मुस्लीम खेळाडूने हिंदू देवाचे दर्शन घेणे ही आज घडीला खुप मोठी गोष्ट आहेत.\nधर्माच्या नावावर जातीय दंगली वनव्यासारख्या पेट घेत आहेत. यामध्ये अनेक निरपराध लोकांचे बळी जात आहे. धर्मासाठी माणूस नसून, मानसांसाठी धर्म आहे. या मानवी मुल्यांची रुजणूक करण्याचे काम समजातील काही तरुण मंडळी करत आहेत.\nमोठी बातमी: MPSC परीक्षेसाठी तरुणांनी घातले चक्क छत्रपतींना साकडे\nभारताचा माजी बेगवान गोलंदाज जहीर खानने सहकुटुंब हिंदू मंदिरात जाऊन काही दिवसापुर्वी देवाची पुजा केली आणि आशिर्वाद घेतला. एका मुस्लीम खेळाडूने हिंदू देवाचे दर्शन घेणे ही आज घडीला खुप मोठी गोष्ट आहेत. यातून हिंदू- मुस्लीम ऐक्याची संदेश जगभर जात आहे. चंदेरी दुनियेतील अऩेक कलाकार मस्जित, मंदीर, दर्जा अशा पवित्र ठिकाणी जावून दर्शन घेतात.\nमाजी वेगवान गोलंदाज जहीर खान यांच्या नावावर अऩेक विश्व रेकॉर्ड आहेत. त्यांनी 92 कसोटी सामन्यात 311 विकेट घेण्याचा वि्क्रम केला होता. टी 20च्या 17 समान्यात 17 विकेट घेऊन निवृत्ती घेतली.\nभारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना धर्म स्वतंत्र दिले आहे. नागरिकांनी कोणत्या धर्माचे पालन करावे आणि कोणता धर्म स्विकार करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, शासनाचा कोणताही धर्म नाही, सरकार धर्मनिरपेक्ष काम करेल असे भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितले आहे.\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/inquiry-of-every-businessman-from-prantadhikari-dr-ajit-thorbole/", "date_download": "2022-01-21T02:59:21Z", "digest": "sha1:ISAQJ2G6HPO3PF3IVQVI2HSSRD5WUKI2", "length": 11433, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्याकडून प्रत्येक व्यवसायिकाची चौकशी |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nप्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्याकडून प्रत्येक व्यवसायिकाची चौकशी\nप्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्याकडून प्रत्येक व्यवसायिकाची चौकशी.\nमुख्याधिकारी नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित.\nयावल (तेज समाचार प्रतिनिधि): काल दिनांक 7 रविवार रोजी सकाळी फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, यावल तहसीलदार डॉक्टर जितेंद्र कुंवर यांनी संपूर्ण यावल शहरातील व्यवसायिक दुकानदारांकडे तसेच रस्त्याच्या बाजूला बसलेल्या किरकोळ व्यवसायिकांची आणि हात गाडीवरून भाजीपाला व इतर वस्तू विक्री करणाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाविषाणू संदर्भात काय काय अडचणी आहेत याबाबत माहिती घेऊन काही सूचना दिल्या.\nयावल शहरातील गवत बाजारापासून प्रत्येक दुकानदाराची, किरकोळ व्यवसायिकाची प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी भेट घेऊन आरोग्य विभागाने तसेच यावल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तुम्हाला काय काय सूचना दिल्या आहेत किंवा नाही, तसेच आरोग्यविषयक काय तपासणी केली याबाबतची खात्री करून घेतली तसेच दुकानात सर्वांनी, ग्राहकांनी माक्स लावून सोशल डिस्टन्स चे पालन करावे जेणेकरून कोरोना विषाणूची बाधा होणार नाही अशा व इतर काही महत्वाच्या सुचना दुकानदारांना व व्यवसायिकांना दिल्या यावेळी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी हे आपले वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या सोबत उपस्थित नव्हते परंतु त्यांचे नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नाहीत का कोरोना विषाणूच्या महागंभीर परिस्थितीत मुख्याधिकारी हे कोणत्या किंवा खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते किंवा नाही याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या प्राथमिक सुविधांकडे सुद्धा यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे, याबाबत प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी आपले लक्ष केंद्रित करून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.\nजर्मनी: दुसऱ्या महायुद्धाच्या काळातला 500 किलोचा बॉम्ब केला निकामी\nयावल: बोरावल गेट भागात दुकानातून झेरॉक्स मशीन चोरी\nयुएईमधून मायदेशी येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना मसालाकिंग धनंजय दातार यांचा मदतीचा हात\nधुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रात 14 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन : जिल्हाधिकारी संजय यादव\nतापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता श्रीस्वामी, लघुपाटबंधारे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, हरिपुरा धरण साइटवर\nApril 29, 2021 तेज़ समाचार मराठी\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/shirpur-breaking-7-more-corona-found-infected/", "date_download": "2022-01-21T01:18:12Z", "digest": "sha1:JOS22J74NLYKYPEM3KWDZFYXSV6CW34S", "length": 7862, "nlines": 143, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "शिरपूर ब्रेकिंग : आणखी 7 कोरोना बाधित आढळले |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nशिरपूर ब्रेकिंग : आणखी 7 कोरोना बाधित आढळले\nधुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत शिरपूर उपजिल्हा रूग्णालयातील २८ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. शिरपूर येथील एकूण कोरोना पॉजीटीव्ह रूग्णांची संख्या ४९ इतकी झाली आहे.\nउपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २८ अहवालापैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत\n1. ६८/पुरुष करवंद नाका\n2. ३८/ पुरुष करवंद नाका\n3. ३५/ पुरुष मारवाडी गल्ली\n4. ३०/ पुरुष K.G. रोड\n5. २५/ स्त्री K G रोड\n6. ३४/ पुरुष दादा गणपती गल्ली\n7. ५७/स्त्री माळी गल्ली\nयावल शहरात 22 कोरोना बाधित रुग्ण, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू , 2 जणांना डिस्चार्ज, 17 जण कॉरंनटाईन\nशासकीय कामकाजासाठी ई-मेल तसेच व्हॉट्सॲपचा वापर ग्राह्य \nभारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी\nआदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे योगदान : डॉ. कादंबरी बलकवडे\nशिरपूर तालुक्यातील रिक्षा चालक, मालकांना कर्नाटक सरकार प्रमाणे राज्य सरकारने आर्थिक मदत करावी : मागणी\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसं���्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.guruthakur.in/partu/", "date_download": "2022-01-21T02:50:42Z", "digest": "sha1:RC56NRFMSRWYJ6Q5XINDBLRWTCC6CPE7", "length": 2570, "nlines": 50, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Partu - www.guruthakur.in", "raw_content": "\nकशा पाई अस्सा भांबावला\nअर्ध्या रातीला मी झाले येडीपिशी\nमाझा डोळ्याला लागेना डोळा\nपावनं sss घोटाळा घोटाळा झाला\nकसा झाला कवा झाला\nकदी आनी कुनी केला\nसांग ज्यानं कुनी केला\nकदी आला गेला कशी\nपावनं sss घोटाळा घोटाळा झाला\nरोजरोज दुरून ईशारा करताय हो\nकायमाय बोलून मिशित मधाळ\nनजरेच्या जाल्यात ओढू नका\nहो डाव मोडू नका\nमाझं मलाच मी सांगा रोखू किती\nवेड्या जीवाला लागलाय चाळा\nपावनं sss घोटाळा घोटाळा झाला\nरितभात सोडून कारभार दिलाचा करता\nअवचित माझ्याच ऐन्यात कसे हो\nदिसता … तुमी दिसता\nइचार नुसता… राया नुस्ता\nकिती नी कसं हे\nगुपित राखू मी सांगा किती\nन्हाई न्हाईच मी जरी म्हणले तरी\nपावनं sss घोटाळा घोटाळा झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/ipl-2021-glenn-maxwell-explained-difference-between-rcb-and-other-franchise-cm/", "date_download": "2022-01-21T03:07:50Z", "digest": "sha1:XBTNWYEP375G5XJ36UIXGOV3JVOSUNEN", "length": 10151, "nlines": 64, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "IPL 2021: ‘RCB मध्ये गेल्यानंतर काय जादू झाली?’ मॅक्सवेलनं सांगितलं रहस्य", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nIPL 2021: ‘RCB मध्ये गेल्यानंतर काय जादू झाली’ मॅक्सवेलनं सांगितलं रहस्य\nऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) सतत अपयशी होणं, हे आयपीएल स्पर्धेतील एक रहस्य होतं. हा आयपीएल सिझन (IPL 2021) याला अपवाद ठरत आहे. मॅक्सवेलनं पहिल्या दोन्ही मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) चांगला खेळ केला आहे. आरसीबीमध्ये आल्यानंतर अशी काय जादू झाली आणि मॅक्सवेल खेळू लागला…असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मॅक्सवेलनंच आता या प्रश्नाचं उत्तर (Maxwell On RCB) दिलंय.\nग्लेन मॅक्सवेलला मागच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) एकही सिक्स मारता आला नव्हता. त्यानं या आयपीएलमधील दोन मॅचमध्येच पाच सिक्स मारले आहेत. मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये मॅक्सवेलनं सिक्सचा दु���्काळ संपवला. त्यानं तब्बल 1079 दिवसानंतर आयपीएलमध्ये सिक्स मारला. 170 बॉल आणि 18 इनिंगनंतर मॅक्सवेलनं सिक्स मारला होता.\nया सिक्सनंतर मॅक्सवेलचा आत्मविश्वास वाढला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीत त्यानं 28 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्ससह 39 रन काढले होते. त्या मॅचमध्ये मॅक्सवेल शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकला नव्हता.\nसनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मॅक्सवेलनं आणखी एक पाऊल पुढं टाकत अगदी शेवटच्या बॉलपर्यंत त्यानं किल्ला लढवला. चेन्नईचं पिच बॅटींगसाठी अवघड आहे. विराट कोहली आणि डीव्हिलियर्स आऊट झाल्यानं सर्व जबाबदारी मॅक्सवेलवर होती. यापूर्वी सर्रास विकेट फेकणाऱ्या मॅक्सवेलनं मंगळवारी त्याच्या गुणवत्तेला साजेसा खेळ केला. त्यानं 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 59 रन काढले. पाच वर्ष आणि 40 इनिंगनंतर मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये हाफ सेंच्युरी केली. या खेळाबद्दल मॅक्सवेलला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.\nबेभरवशाच्या आणि नव्या खेळाडूवर आरसीबीचा जुगार, रिस्क है तो…\nग्लेन मॅक्सवेलनं 2016 नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आज 50 रनचा टप्पा ओलांडला आहे. #cricketmarathi #क्रिकेट #मराठी #IPL2021 #RCB #RCBvsSRH\nदोन मॅचमध्ये नेमकं काय बदललं\nग्लेन मॅक्सवेलनं हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर बोलताना त्याच्या बदललेल्या खेळाचं रहस्य सांगितलं आहे. ‘आरसीबीकडून माझी सुरुवात चांगली झालीय. त्यांनी (Maxwell On RCB) मला विशिष्ट जबाबदारी सोपवलीय. माझ्या सोबतचे बॅट्समन मला स्थिर होऊन मुक्तपणे खेळण्यासाठी वेळ देतात. ऑस्ट्रेलियन टीममध्ये मला असलेल्या रोलसारखी ही जबाबदारी आहे.” असं मॅक्सवेलनं सांगितलं.\nग्लेन मॅक्सवेलची ही चौथी आयपीएल टीम आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून खेळला आहे. अन्य टीम आणि आरसीबीमधील फरक देखील मॅक्सवेलनं (Maxwell On RCB) यावेळी उलगडला.\nबंगळुरु फॅन्सचं विराट स्वप्न पूर्ण होणार का\n“मी मैदानावर येताच मोठे फटके मारावेत अशी अन्य फ्रँचायझींची माझ्याकडून अपेक्षा होती. ज्यामधे मी फारसा चांगला नाही. ही माझी चौथी आयपीएल टीम आहे. त्याचा माझ्यावर काही प्रमाणात दबाव होता. पण मी सुरुवात चांगली केलीय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी बॉलिंग करण्याची संधी कधी मिळेल याची वाट पाहात आहे. वॉशिंग्टन सुंदर आमचा सुपरस्टार आहे. मी जितकी बॉलिंग कमी करेल तितकं बॅटींगमध्ये अधिक योगदान देईल आणि तितकाच आनंदी असेल.” असं मॅक्सवेलनं यावेळी स्पष्ट केलं.\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.\nIPL 2021: KKR च्या खराब कामगिरीनंतर शाहरुख खान नाराज, फॅन्सना म्हणाला…\nIPL 2021: 5 दिवसांमध्ये बदललं पृथ्वी शॉ चं आयुष्य, तुम्हीही वाचा एका बदलाची गोष्ट\nIPL 2022: हार्दिक पांड्याचा पगार वाढला, अहमदाबाद टीमचे 3 खेळाडू निश्चित\nIPL 2022 फक्त मुंबईत होणार कोरोनापासून खबरदारीचा BCCI चा खास प्लॅन\nIPL 2022 : केळी खाऊन वर्ल्डकपमध्ये 6 विकेट्स घेणारा अहमदाबादचा कोच\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/important-news-for-10th-and-12th-grade-students/", "date_download": "2022-01-21T02:29:59Z", "digest": "sha1:3PLIERXGZ6VN5TQ2EOHT2QSMI2UUHD2B", "length": 8138, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थी साठी महत्वाची बातमी |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\n10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थी साठी महत्वाची बातमी\nबारावीचा निकाल 14, तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागणार. 1 ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.\nमुंबई (तेज समाचार डेस्क): लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दहावीच्या 40-45 टक्के, तर बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.\nया वर्षी दहावीचा निकाल 20 ते 30 जुलैदरम्यान, तर बारावीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करून 1 ऑगस्टपासून प्रवेशप्रकिया सुरु करण्याचे नियोजन झाले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.\nरेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक\nATM मशीनला हात न लावता अवघ्या 25 सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार\nमोफत लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता – नवाब मलिक यांची माहिती\nधुळ्यातील ‘या’ मशिदीतुन तब्ब�� ३६ जणांना घेतले ताब्यात, आझाद नगर पोलिसांची मोठी कारवाई\nशिरपूर: कोरोना लढ्यात वीटभट्टी चालकाचा पुढाकार एका दिवसाचे उत्पन्न मुख्यमंत्री अन् पंतप्रधान सहायता निधीत जमा\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32716/", "date_download": "2022-01-21T02:14:11Z", "digest": "sha1:NBKXP66P2YGCFG43FJUNNPAU7ZP6RP5M", "length": 42938, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "विधवा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nविधवा : पती व पत्नी यांचे वैवाहिक जीवन हे त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात येते. जिचा पती निधन पावला आहे व जिने पुन्हा लग्न केलेले नाही, अशी स्त्री म्हणजे ‘विधवा’होय तर ज्याची पत्नी मरण पावली आहे व ज्याने पुन्हा लग्न केलेले नाही, असा पुरूष ‘विधुर’होय. पतिनिधनाखेरीज इतर कारणांमुळे -उदा., घटस्फोटामुळे अथवा पती परागंदा होण्यामुळे-स्त्रीला वैधव्य प्राप्त होत नाही. घटस्फोटिता अथवा परित्यक्ता म्हणून ती जगते. परंपरागत समाजामध्ये विधवा स्त्रीचे जीवन विशिष्ट नीतिनियमांनी नियंत्रित होते. पारंपारिक समाजात धार्मिक व नैतिक मूल्ये अधिक कठोर असतात परिणामी ‘वैधव्य’ या संज्ञेला त्या समाजात विशिष्ट अर्थ व परिमाणे प्राप्त होतात. कुटुंब, आप्तसंबंधीय, जात व अधिक व्यापक समुदायांतर्गत विधवेचे वैयक्तिक आयुष्य काटेकोर रूढी व बंधने यांनी बंदिस्त होते. पारंपारिक हिंदू, ख्रिस्ती, इस्लाम धर्मीयांमध्ये तसेच प्राचीन ईजिप्तसारख्या देशांतही वैधव्य ही एक कौटुंबिक आपत्ती समजली जाई. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील विवाहित पुरुषाचे निधन व त्यामुळे कौटुंबिक स्थाने, भूमिका व अधिकार-व्यवस्थेत घडणारे बदल हे मूलभूत स्वरूपाचे असल्याने, धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या घटनेची गंभीर दखल घेतली जाते.\nकुटुंब व समाज, हा विविध स्थाने व भूमिका यांच्या परस्पर संबंधांमुळे संघटित होत असतो. स्त्रीच्या आयुष्यात विवाह हा संस्कार अत्यंत महत्त्वाचा व अनिवार्य मानला गेला आहे. विवाहित स्त्रीला सासरच्या कुटुंबात विशिष्ट स्थान दिले जाते व काटेकोर वागणुकीचे नियम पाळणे तिला बंधनकारक असते. पितृवंशीय व पितृगृहनिवासी म्हणून पितृसत्ताक व पुरूषप्रधान कुटुंबपद्धतीत, विवाहानंतर स्त्री माहेर सोडून पतीच्या घरी येते. पतीमुळे तिला कौटुंबिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभते. पतिनिधनाबरोबरच या नात्याचा आणि प्रतिष्ठेचा शेवट होतो. पत्नी हे नाते संपुष्टात आल्यामुळे बाकीचे कौटुंबिक बंध शिथिल होतात व तिचे कुटुंबातील स्थान दुय्यम ठरते. धार्मिक रूढी वा प्रभाव असलेल्या सनातनी समाजांमध्ये स्त्री ही भावनिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्यादेखील उपेक्षित होते व एकाकी पडते. पती नसलेली विधवा स्त्री ही कौटुंबिक व्यवस्थेमध्ये व परस्पर संबंधाच्या आकृतिबंधामध्ये अनुचित विघटन घडवेल, ही भीती सर्व सनातनी समाजांमध्ये आढळते. पुरातन पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये विवाहित स्त्री ही पतीच्या अधिकारात असावी, ती पतीशी एकनिष्ठ असावी व केवळ पतीच्या हयातीत नव्हे, तर त्याच्या निधनानंतरही तिने पातिव्रत्य पाळावयास हवे, असे मानले जात असे. विधवेने पतीच्या स्मरणार्थ आजन्म व्रतस्थ जीवन जगावे, पुनर्विवाह करू नये, असे जाचक निर्बंध त्यामुळे रूढ झाले. एकविवाह आणि पातिव्रत्य ह्यांची सक्ती स्त्रियांच्या बाबतीत केल्यामुळे विधवांची समस्या उभी राहिली.बहुपतिकत्व आणि दिराशी विवाह हे मान्य असलेल्या समाजात ही समस्या दिसत नाही.\nप्राचीन समाजांमध्ये (उदा., ईजिप्त व जर्मनी या देशांतील) विधवेला तिच्या मृत पतीच्या थडग्यात जिवंत पुरत असत. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रे व नीतिनियम यांनुसार विधवेला पतीच्या मरणास कारणीभूत धरल्याने, ती पापी व अमंगल आहे ही समाजाची धारणा बनली. तिने कुटुंबातील मंगल प्रसंगी उपस्थित राहू नये, असा प्रघात पडला. विधवा स्त्रीने सुतक किती दिवस पाळावे, या काळात तिने कोणते वस्त्र परिधान करावे, तिने घराबाहेर पडावे की नाही, तिने कोणाशी बोलावे, कोणते अन्न किती वेळा ग्रहण करावे, यांबद्दलहीविवध समाजांत विभिन्न बंधने विधवेवर लादलेली दिसून येतात. पतिनिधनाचे पातक धुऊन काढण्याकरिता अगर प्रायश्चित्त म्हणून ही बंधने तिने पाळलीच पाहिजेत, असा समाजाच�� दंडक असे. हिंदू समाजात धर्मसूत्रे आणि मनुस्मृती यांनुसार विधवेच्या दैनंदिन व्यवहारांवर कडक बंधने घातलेली आढळतात.\nप्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला फारसे प्रोत्साहन नव्हते. प्रारंभीच्या ख्रिस्ती समाजातही पुनर्विवाह हा विवाहपूर्व शरीरसंबंध अगर व्यभिचार यांच्याइतकाचनिंद्य व त्याज्य मानला जाई. प्राचीन भारतात धर्मशास्त्रानुसार विधवेला पुनर्विवाह निषिद्ध ठरविला गेला मात्र मनुस्मृती आणि नारदस्मृती या ग्रंथांमध्ये ⇨नियोग प्रथेचा उल्लेख येतो. या प्रथेनुसार विधवा स्त्रीला विधीपूर्वक, आपल्या दिराशी समागम करण्याची मुभा दिलेली दिसून येते. मात्र मनुस्मृतीमध्ये नियोग प्रथेला फक्त संततीच्या व वंशवृद्धीच्या दृष्टीने मान्यता दिली आहे. अपत्यहीन स्त्रीने दिराबरोबर समागम करून, वंशाचे नाव कुटुंबाची मालमत्ता टिकवावी, या दृष्टीने ही तडजोड असावी. स्त्री ही फक्तप्रजोत्पादनाचेसाधन आहे, ही अनिष्ट विचारसरणी या परंपरेला आधारभूत ठरली. मात्र सर्वसाधारणपणे भारतीय समाजामध्ये पुनर्विवाहास संमती नसे. तरुणपणी वैधव्य आलेल्या स्त्रीची यामुळे अतिशय कुचंबणा होत असावी. तिच्याकडे संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन सर्वत्र आढळतो. तिच्यावर परपुरुषाची नजर जाऊ नये, म्हणून अनेक जाचक निर्बंधांबरोबर तिचे केशवपन करण्याची क्रूर चाल भारतात निर्माण झाली. प्राच्यविद्यापंडित अ. स. अळतेकर यांच्या मते बाराव्या शतकापासून या चालीची उदाहरणे आढळतात. काही प्राचीन ग्रंथात-उदा., स्कंदपुराणात-यासंबंधी वचने आढळतात. विधवेला जितके केस असतील, तितकी वर्षे तिच्या मृत पतीला नरकवास घडतो, अशा भ्रामक समजुती प्रसृत केल्या गेल्या. विसाव्या शतकाच्या सुरूवातीलादेखील ही विटंबना विधवा स्त्रियांना ,सहन करावी लागली,हे दारुण सत्य आहे. उच्च जातींमध्ये, विशेषतः ब्राम्हण समाजात, ही चाल प्रामुख्याने प्रचलित होती.\nपुनर्विवाहाला बंदी घालण्याबरोबरच, बालविवाह व जरठ-बाला विवाह या घातक प्रथांमुळे विधवांचे प्रश्न अधिकच गंभीर बनले. बालविवाहांचे पर्यवसान मुलीला अल्पवयात वैधव्य येण्यात होई व अशा बालवयीन विधवांच्या वाट्याला फक्त दुःख, निराशा व अवहेलनाच येत असे. ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त इतर जातींमध्ये मुळात पुनर्विवाहाला विरोध नव्हता पण प्रतिष्ठ���च्या व सामाजिक मानमरातवाच्या चुकीच्या कल्पनांमुळे कनिष्ठ जातींमध्येदेखील पुढे पुनर्विवाह गौण ठरवले गेले. कनिष्ठ जातींतील पुनर्विवाहाला ‘मोहतूर’ वा ‘पाट’लावणे म्हणत. या विधीला प्रतिष्ठा नसे, तसेच मंत्रपठण करून आणि मांडव घालून हा विवाह साजरा होत नसे.\nमृत पतीचा मृत्यूनंतरही आपल्या पत्नीवर हक्क असतो, ह्या भ्रामक समजुतीमुळे परलोकात तिने त्याची सेवा करावी व म्हणून देहत्याग करावा, ही भावना भारतीय समाजात तीव्र झाली. त्यातून भारतामध्ये मृत पतीच्या बरोबर पत्नीने सहगमन करण्याच्या अथवा ⇨सतीच्या चालीचा प्रचार झाला आणि विधवेला सक्ती करून व जबरदस्तीने पतीच्या चितेवर जाळण्याचे प्रकार घडू लागले. या चालीला जरी धार्मिक अधिष्ठान दिले गेले, तरी कोणत्याही धर्मग्रंथात या प्रथेचा स्पष्ट पुरस्कार नाही. महाभारतात पांडूची पत्नी माद्री सती गेली पण ही चाल तेव्हादेखील सक्तीची नव्हती. महाराष्ट्रात उच्च क्षत्रिय कुळे, पेशवे व सरदार यांच्या स्त्रिया सती जात. थोरल्या शाहू महाराजांची पत्नी, माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई, संभाजी आंग्रे यांची पत्नी अशी सतीची उदाहरणे इतिहासात प्रसिद्ध आहेत. सहगमनाचा मार्ग हा स्त्रियांनी बहुदा मुसलमानी आक्रमणाच्या प्रसंगी धर्मांतर आणि अत्याचार यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी स्वीकारला असावा. राजस्थानमधील ⇨जोहार हे याचे उदाहरण आहे. विधवेला पतीबरोबर मारून टाकण्याची पद्धत केवळ भारतामध्येच नव्हे, तर प्राचीन यूरोपीय संस्कृतींमध्ये तसेच चीनमध्येही चौदाव्या शतकापर्यंत रूढ होती.\nपरंपरागत समाजातील विधवांच्या प्रश्नांचे स्वरूप हे बालविवाह, सती, केशवपन यांसारख्या अनिष्ट रूढींशी निगडित असल्याने, मानवतेच्या व नैतिकेच्या दृष्टिकोणातून विधवा स्त्रियांच्या समस्या हाताळणे आवश्यक होते. त्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकात काही पुरोगामी विचारांच्या नवशिक्षित सुधारकांकडून समाजसुधारणांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. केशवपनासारख्या अघोरी चालीविरुद्धही समाजसुधारकांनी लढे दिले. या रूढीतील अशास्त्रीयता पटवून देण्यासाठी व्यंकटेश रंगो कट्टी यांनी विधवावपन-अनाचार हे पुस्तक लिहिले. लोकहितवादी, आगरकर यांनीही ही रूढी नष्ट व्हावी म्हणून आवाज उठविला. सतीच्या अमानुष चालीविरूद्ध भारतात चळवळ उभी राहिली. बंगालमध्ये ⇨राजा राममोहन रॉय यांनी या चालीच्या विरोधात जे प्रयत्न केले, त्यांच्या परिणामी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या कारकीर्दीत १८२९ साली कायद्याने सतीच्या चालीवर बंदी घालण्यात आली.\nविधवांच्या पुनर्विवाहाबाबत या काळात अनेक समाजसुधारकांनी चळवळ सुरू केली. १८५५ मध्ये बंगालमध्ये पंडित ⇨ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवाविवाहाची मागणी करणारा अर्ज सरकारकडे पाठविला. तसेच त्यांनी पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ ग्रंथही लिहिला या ग्रंथात विधवाविवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच काढून दाखवले आहेत. या ग्रंथाचे मराठी भाषांतर ⇨विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांनी विधवाविवाह या नावाने १८६५ मध्ये केले. ते स्वतःकर्ते समाजसुधारक होते व त्यांनी विधवेशी विवाह केला होता. १८५६ मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाहाचा अधिनियम मंजूर झाला. मात्र पुनर्विवाहाच्या समयी स्त्री अल्पवनीय विधवा असल्यास, विवाहास तिच्या पालनकर्त्यांची संमती आवश्यक मानली गेली. त्यामुळे कायद्यानेपुनर्विवाहाला मिळालेली मान्यता हवी तितकी प्रभावी ठरली नाही. बालविवाहाला विरोध करणे व विवाहाचे वय वाढविणे यांकरिता बंगालमध्ये व महाराष्ट्रात प्रयत्न सुरू झाले. महाराष्ट्रात जगन्नाथ शंकर शेट, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी प्रभृतींनी या कार्यास वाहून घेतले. १८६५ साली मुंबईत ‘विधवाविवाहोत्तेजक मंडळा’ ची स्थापना झाली. या सभेत महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी, काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांसारखी मातब्बर मंडळी होती. गो. ग. आगरकरांनीही विधवांच्या पुनर्विवाहाचा हिरिरीने पुरस्कार केला. पुनर्विवाहाच्या कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान ⇨धोंडो केशव कर्वे यांचे आहे. १८९३ मध्ये त्यांनी बालविधवेशी विवाह केला व सनातनी लोकांचा रोष ओढवून घेतला. १८९० मध्ये ‘विधवाविवाहोत्तजक मंडळी’स्थापन करण्यात आली. या संस्थेचे १८९५ मध्ये ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ असे नामांतर झाले. या मंडळीचे अध्यक्ष रा. गो. भांडारकर होते. विधवाविवाहाबरोबरच स्त्रीशिक्षणास समाजात प्राधान्य मिळावे, यासाठी लोकजागृतीचे प्रयत्न महर्षी कर्वे व ⇨महात्मा फुले यांनी केले. १९०० मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे विधवांसाठी आश्रम स्थापन केला. विधवाविवाहावरील बंदीमुळे एखादी तरूण विध���ा फसली, तर त्यातून गर्भपात अथवा भ्रूणहत्या घडण्याचे प्रश्न त्या काळात होतेच. लोकहितवादी व महात्मा फुले यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. महात्मा फुले यांनी पुण्यात ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ (१८६३) काढून असहाय विधवा माता व बालके यांना आसरा देण्याची सोय केली.\nएकोणिसाव्या व विसाव्या शतकांमध्ये विधवा स्त्रीला तिचे हक्क प्रदान करणारे अनेक कायदे संमत केले गेले. १९३७ मध्ये हिंदू स्त्रियांच्या संपत्तीविषयक अधिकाराचा अधिनियम मंजूर झाला. त्या अन्वये विधवा स्त्रीला तिच्या मुलांच्या बरोबरीने पतीच्या मालमत्तेचा वारसाहक्क दिला गेला. हिंदू विधवेची असहायता व कुटुंबावरील आर्थिक अवलंबित्व यामुळे संपुष्टात यावे, ही धारणा या कायद्यात होती. स्वातंत्र्योत्तर काळात १९५६ मध्ये हिंदू उत्तराधिकार अधिनियम संमत झाला. त्याचप्रमाणे दत्तक विधान अधिनियमानुसार (१९५६) विधवेला मूल दत्तक घेण्याची कायदेशीर मुभा दिली गेली.\nविधवांचे प्रश्न हे आधुनिक समाजात पुरोगामी विचारसरणी व अनुकूल कायदे यांमुळे काही अंशी सौम्य बनले असले, तरी कोणत्याही समाजात स्त्रीच्या दृष्टीने तिच्या पतीचे निधन ही मोठी दुर्दैवी आपत्ती ठरते. कुटुंबातील पतीच्या निधनामुळे स्त्रीचे व पिताच्या निधनामुळे मुलांचे आयुष्य बदलून जाते. आई, मुले, नातेवाईक व इतर संबंधित व्यक्तीचे आपापसांतले संबंध व अपेक्षा यांमध्ये अनेक फेरबदल व फेररचना घडून येतात. विधवा स्त्रीला आर्थिक ताण तर सोसावे लागतातच शिवाय मुलांच्या पालनपोषणाचा भारही तिला सोसावा लागतो. तरुण विधवेला मानसिक ताण, शारीरिक कुंचबणा व पुरुषांकडून मानहानी सहन करावी लागते. पाश्चात्त्य समाजातदेखील विधवा स्त्री कुटुंबापासून दुरावली जाते व तिला एकाकीपणा व असुरक्षितता या प्रश्नांशी सामना करावा लागतो. विधवा स्त्री ज्या विशिष्ट समाजव्यस्थेत वावरते तो समाज, त्यातील स्थानिक गट व आर्थिक स्तर यांनुसार तिच्या समस्या भिन्न भिन्न रूपे धारण करतात. अविकसित व विकसनशील देशांत स्त्रियांना शिक्षण, रोजगार व कायदेशीर हक्कांची जाणीव कमी प्रमाणात असल्याने, पतिनिधनामुळे विधवेचे जीवन अत्यंत कष्टप्रद बनते. वृद्व विधवांचे प्रश्न आज अनेक विकसित देशांतही गंभीर स्वरूपाचे बनले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विधवांचे प्रमाण विधुरांपेक्षा जास्त ��सल्याचे आढळून आले आहे. ह्याची दोन कारणे संभवतातः पहिले, स्त्रियांमधील दीर्घायुषी असण्याचे जास्त प्रमाण व दुसरे, पूर्वविवाहित स्त्रियांशी लग्न करण्याबाबत पुरुषांमध्ये असलेली नाराजी. साहजिकच एकाकी निराधार स्त्रियांचे प्रमाण अशा समाजात अधिक असते. वृद्धत्व वैधव्य या दुहेरी आपत्तीला तोंड देण्याकरिता अशा विधवांना कुटुंब, स्नेही व सेवाभावी संस्था यांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. वृद्धाश्रमांमध्ये निराधार विधवांची व्यवस्था काही प्रमाणात होत असली, तरी हा प्रश्न फक्त कायद्याने व वृद्धांसाठी संस्था स्थापून सुटणार नाही, हेही खरे आहे. अनाथ, वृद्ध विधवांना सेवाभावी संस्थांचा आश्रय, कौटुंबिक आधार व त्यातून लाभणारी सामाजिक सुरक्षितता यांची सर्वांत जास्त आवश्यकता भासत असल्याने, त्या दृष्टीने स्त्रियांकरिता असलेल्या सवलती व तरतुदी यांचे नियोजन करताना, विधवांच्या प्रश्नांना अग्रक्रम देणे महत्त्वाचे ठरते.\n५. मालशे, स. गं. आपटे, नंदा, विधवा विवाह चळवळ (१८००-१९००), मुंबई, १९७८.\n६. विद्यासागर, ईश्वरचंद्र अनुपंडित, विष्णु परशुरामशास्त्री, विधवा विवाह, मुंबई, १८६५.\nकुलकर्णी, मा. गु. केसकर, अनुपमा\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postविद्युत् मंडल खंडक\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहि��दी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/polka-dot.html", "date_download": "2022-01-21T03:27:02Z", "digest": "sha1:37U7MC7NBT6U6CJQO3XDOJZTFNNWWSKK", "length": 4319, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "polka dot News in Marathi, Latest polka dot news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nपोल्का डॉट बिकिनीमध्ये बिपाशाकडून फोटो शेअर, ब्लॅक ब्यूटीचा हॉट लूक पाहून चाहाते घायाळ\nपर्यटकांसाठी खुले होताच, बी-टाऊनमधील सेलिब्रिटींनी त्यांचा मूड रिफ्रेश करण्यासाठी मालदीवमध्ये वेळ घालवणं सुरू केले.\nगाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही Traffic चे नवीन नियम जाणून घ्या\nडोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ\nकैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी ऑपरेशन न करता असा मोबाईल काढला...\nDangal मधील छोटी बबिता आज दिसते इतकी बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nPushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा\nगर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली\nव्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं महिलेला पडलं महागात, झाली फाशीची शिक्षा\nअर्जुनच्या आयुष्यात मलायका नव्हे, तर या महिलेला पहिलं स्थान, स्वत:च दिली कबुली\nअभिषेक बच्चनमुळे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर मान खाली घालण्याची आली वेळ\nकतरिनाची आठवण आल्यावर Vicky Kaushal काय करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/ravi-shastri.html", "date_download": "2022-01-21T01:59:43Z", "digest": "sha1:VZXXU4TRQDYWVRAZAA6U26XRIQLBOHN4", "length": 10788, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ravi shastri News in Marathi, Latest ravi shastri news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nBCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण\nविराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली.\nएक ट्विट आणि अमिताभ बच्चन यांना सचिनची माफी मागावी लागली\nया चुकीच्या ट्विटनंतर अमिताभ यांनी तातडीने माफी मागितली आहे.\nविराट बोलून झाला..., आता सौरव गांगुलींच्या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष\nबीसीसीआयने विराट कोहलीकडून वनडेचं कर्णधारपद काढून घेतलं. यानंतर बीसीसीआय आणि विराट कोहली वादविवाद सुरू झाले.\nविराट कर्णधारपदावरून हटल्यानंतर रवी शास्त्रींचे बदलले सूर, म्हणाले...\nआता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीने कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे.\nविराटची बाजू घेत गांगुली यांच्याशी कोण भिडतंय\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधलाय.\nIND vs SA : सिलेक्टर्स-विराटमध्ये दीड तास चर्चा, शेवटच्या 5 मिनिटात असं काय झालं ज्याने कॅप्ट्न्सी गेली\nस्वखुशीने वनडे कॅप्टन्सी सोडली की दबाव होता, पाहा विराट काय म्हणाला विराटची कॅप्ट्न्सी कशी गेली, खुद्द कोहलीनेच सांगितलं पाहा काय म्हणाला...\nजे विराट-शास्त्री जोडीला जमलं नाही, ते रोहितला द्रविडच्या सोबतीने करायचंय\nटी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची जोडी वेगळी झाली.\nसिलेक्टर्सचा 'तो' निर्णय समजण्याच्या पलीकडे होता, रवी शास्त्रींची टीका\nआता 2019च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवावर शास्त्रींनीही धक्कादायक खुलासा केला आहे.\nअंबाती रायुडूचा करियर संपवणारा तो निर्णय, शास्त्रींचा मोठा गौप्यस्फोट\nरवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या पदावरुन पायऊतार होताच नाराजी व्यक्त केली आहे.\n'बोर्डमधील लोकांना मी प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते', रवी शास्त्रींचा मोठा खुलासा\nत्यावेळी रवी शास्त्रीही या शर्यतीत सहभागी झाले होते.\nसैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग आणि रवी शास्त्री यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा\nबॉलीवूडच्या जगात अशा अनेक प्रेमकथा आहेत, ज्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत.\nGautam Gambhir | गौतम गंभीर रवी शास्त्रींवर संतापला, या वक्तव्यावरुन सुनावलं, म्हणाला.....\nटीम इंडियाचा (Team India) माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gauram Gambhir) टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींवर (Ravis Shastri) संताप व्यक्त करत चांगलंच सुनावलं आहे.\nटीम इंडियाचा पाकिस्तानसमोर पराभव, पण रवी शास्त्री म्हणतात...\nरवी शास्त्री यांनी आयसीसी टूर्नामेंट न जिंकण्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.\nT-20 नंतर विराट कोहली 'वन-डे'चे का सोडणार कर्णधारपद समोर आले मोठे कारण...\nICC T20 विश्वचषक 2021मधून (ICC T20 World Cup 2021) टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर घेतलेल्या नि���्णयानुसार लगेचच विराट कोहली T-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. आता तो ...\nविराट कोहली वन डे संघाचं कर्णधारपदही सोडणार रवी शास्त्री यांनी सांगितलं कारण\n2017 पासून विराट कोहली सर्व फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता, आता त्याने टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे.\nगाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही Traffic चे नवीन नियम जाणून घ्या\nडोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ\nगर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली\nव्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं महिलेला पडलं महागात, झाली फाशीची शिक्षा\nअर्जुनच्या आयुष्यात मलायका नव्हे, तर या महिलेला पहिलं स्थान, स्वत:च दिली कबुली\nअभिषेक बच्चनमुळे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर मान खाली घालण्याची आली वेळ\nCommits Suicide: घरात मिळाला Remo D'Souza च्या मेहुण्याचा मृतदेह, गळफास घेत संपवलं जीवन\nकतरिनाची आठवण आल्यावर Vicky Kaushal काय करतो\nकैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी ऑपरेशन न करता असा मोबाईल काढला...\nDangal मधील छोटी बबिता आज दिसते इतकी बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/12278", "date_download": "2022-01-21T02:52:02Z", "digest": "sha1:ZJFQBJFLSMSS5E5ZVSOTACVUQW2OJQKD", "length": 8915, "nlines": 105, "source_domain": "www.khaasre.com", "title": "सनी देओलच्या मुलाला लहानपणी जे झेलावे लागले, ते कुणाच्याच बाबतीत होऊ नये - Khaas Re", "raw_content": "\nसनी देओलच्या मुलाला लहानपणी जे झेलावे लागले, ते कुणाच्याच बाबतीत होऊ नये\nबॉलिवूड स्टार सनी देओलला २८ वर्षांचा एक मुलगा आहे, करण देओल त्याचं नाव करण लवकरच आपल्या वडिल आणि काकांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे.\n“पल पल दिल के पास” नावाचा त्याचा पहिला चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पण करण देओल सध्या चर्चेत आहे तो त्याच्या चित्रपटाविषयी नाही, तर त्याच्या शाळेत घडलेल्या एका प्रसंगाच्या बाबतीत \nकरण देओलने आपला लहानपणीच एक अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की कशा प्रकारे त्याला शाळेत सनी देओलचा मुलगा असल्याने लोक त्रास द्यायचे. “ह्यूमन्स ऑफ बॉम्बे” यांनी करणची एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.\nपहिलीत असताना खावा लागला मार\nआपल्या लहानपणीच्या प्रसंगाबाबत करण सांगतो, “मी ज्यावेळी पहिल्या वर्गात होतो तेव्हाची ही आठवण आहे. खेळांच्या स्पर्धा सुरु होत्या, मी शर्यतीत भाग घेतला होता.\nमी तिथे उभा असताना काही मोठी मुलं तिथं आली. त्यांनी मला घेरले. त्यातल्या एकाने मला उचलले आणि सर्वांसमोर मला मारहाण केली. नंतर मला विचारले, “तू नक्की सनी देओलचा मुलगा आहेस का तू तर परत उठून लढत पण नाहीस.” मला खूप लाज वाटली.\nतिथून माझा मार्ग आणखी कठीण झाला. बहुतेक मुले माझी चेष्टा करतात आणि एवढंच नाही तर शिक्षकही असेच होते. एकदा मी गृहपाठ व्यवस्थित केला नव्हता, तेव्हा वर्ग सुरु असताना एक शिक्षक माझ्याकडे आले आणि म्हणाले, “तू फक्त बापाचे चेक लिहायच्या कामाचा आहेस, बाकी काही करण्याच्या लायकीचा नाहीस.”\nया सगळ्यात फक्त माझ्या आईचाच मला आधार होता. ती मला सांगायची, “ती लोकं अशीच बोलतात कारण ती वास्तवात तशीच आहेत. ती तुझ्याबद्दल काहीही बोलत नाहीत.” आईची ही गोष्ट मला प्रोत्साहन द्यायची. अवघड होतं, पण मला माझ्यासाठी उभं राहायचं होतं.\nमला हार मानण्याऐवजी उत्तर द्यायचे होते. मला हे समजून घ्यायचे होते की माझी किंमत काय आहे हे माझ्याशिवाय इतर कोणीही ठरवू शकत नाही.\nस्कुल टॅलेंट कॉम्पीटिशन हा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी त्यात भाग घेण्याचा निर्णय घेतला. रात्रंदिवस मेहनत करून रॅप तयार केला. ज्यादिवशी स्टेजवर गेलो तेव्हा समोरचा लोकांचा जनसागर पहिला. एक दीर्घ श्वास घेतला. मनापासून सादरीकरण केले.\nइतकी वर्ष सनी देओलच्या मुलगा म्हणून मला त्रास देणारी लोकं आज मला प्रोत्साहन देत होती. मला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं, बेड्या तोडून मी स्वतंत्र झालो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nदोन कोटींच्या BMW कारचा मालक पेट्रोल टाकण्यासाठी करायचा असे काही, वाचून हसू आवरणार नाही\nभारतात “या” ३ लोकांकडेच आहे रॉल्स रॉयस कलीनन कार, किंमत माहित आहे का \nभारतात \"या\" ३ लोकांकडेच आहे रॉल्स रॉयस कलीनन कार, किंमत माहित आहे का \nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/13169", "date_download": "2022-01-21T01:20:51Z", "digest": "sha1:6Y263FNPVGNU6FEDMI2JIQZUMACUBEYF", "length": 8177, "nlines": 98, "source_domain": "www.khaasre.com", "title": "झाडासाठी दिला होता ३६३ लोकांनी जीव, वाचा बिष्णोई समाजाविषयी माहिती... - Khaas Re", "raw_content": "\nझाडासाठी दिला होता ३६३ लोकांनी जीव, वाचा बिष्णोई समाजाविषयी माहिती…\nin जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nएकीकडे आरेच्या जंगलाची कत्तल सुरु असताना सर्व लोकांना या समाजाबद्दल माहिती मिळणे आवश्यकच आहे. असाही एक समाज आहे जो फक्त पर्यावरण रक्षणासाठी झगडतो आणि जगतो सुध्दा मोठ मोठ्या सिने अभिनेत्यांना देखील यांनी सोडले नाही आहे.\nशुष्क वाळवंटासाठी प्रसिद्ध राजस्थानात वन्यप्राणी आणि वृक्षवेलींच्या रक्षणाचं काम बिष्णोई समाज करतो. जंगलातल्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आणि झाडं जगवण्यासाठी ते प्राणांची बाजी लावू शकतात. बिश्नोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्वे.\nगुरु जांभेश्वर यांनी समाजास ह्या २९ बाबींचे पालन अनिवार्य केले आणि हा समाज बिश्नोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदार होते म्हणूनच तो ही केस हरला असे म्हणणे चुकीचे होणार नाही.\nकारण हा समाज प्राण्यांना देव मानतो, त्यातही जे गवत, पानं खाऊन जगतात ते यांना पूज्य आहेत. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही यांची आद्य कर्तव्ये आहेत. बिश्नोई समाजातील लोक हे प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटाच्या परिसरात आढळतात. निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी त्यांची खास ओळख आहे. झाडे वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी आपल्याकडे चिपको आंदोलन झाले होते, नुकतेच गुगलने त्याची दखल घेत डूडलही बनवले होते.\nबिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाहून श्रेष्ठ आणि गौरवशाली इतिहास अजमेरजवळील एका गावात घडवला होता. अमृतादेवी बेनिवाल या महिलेने आपल्या तीन मुली आणि पतीसह झाडे तोडायला आलेल्या राजा अभयसिंहाच्या सैन्यास विरोध केला आणि त्याकरिता प्राणाचे बलिदान दिले. ३६३ लोकांनी झाडांची कत्तल अडवण्यासाठी आपला जीव दिला होता.\nही १७८७ची गोष्ट आहे. असं जगाच्या पाठीवर कुठंही कधीही घडलं नाही. इतकं कमालीचं निसर्गप्रेम या समाजात होतं, आहे आणि भविष्यातही राहील. इंटरनेटवर हरणाच्या पाडसाला आपलं दुध पाजणाऱ्या एक�� बिश्नोई स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता तेंव्हा समाजाने तिला नावं न ठेवता तिची पाठराखण केली होती. सलमानच्या प्रकरणात त्याने सगळे प्रयत्न करूनही हा समाज बधला नाही की फुटलाही नाही.\nबिष्णोई समाज केवळ राजस्थानपुरता मर्यादित नाही. राजस्थानसह हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही बिष्णोई समाजाची माणसं राहतात.\nएबी फॉर्म म्हणजे नेमकं काय असतं \nगणपतराव देशमुखांचा राजकीय वारसदार बदलला, बघा कोण लढवणार आता निवडणूक\nगणपतराव देशमुखांचा राजकीय वारसदार बदलला, बघा कोण लढवणार आता निवडणूक\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/vratregmail-com/", "date_download": "2022-01-21T01:25:03Z", "digest": "sha1:7DTMRHKS4RNB77XVPRSVRHDYYFSCGEQ2", "length": 7958, "nlines": 125, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वंदना अत्रे | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\n“बुध्द माझ्या आयुष्यात कधीच नव्हता...आणि आता, त्याच्याशिवाय दुसरा विचार माझ्या मनात येत नाही.” प्रसाद पवार त्याच्या आयुष्यातील परिवर्तनाबद्दल बोलत होता. प्रसादला तीन डोळे आहेत. दोन...\nदिनेश वैद्य – जुन्‍या पोथ्‍यांच्‍या जतनासाठी कार्यरत\nधर्मक्षेत्र असणा-या नाशिक शहरात याज्ञिकी करणारा दिनेश वैद्य पोथ्यांच्या डिजिटायझेशनचे काम झपाटल्यासारखा करत असून, त्याने आठ हजार तीनशे पोथ्यांमधील सात लाख अठ्ठावन्‍न हजार फोलिओंचे...\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/ipl-2021-rcb-vs-csk-live-streaming-when-and-where-to-watch-online-free-in-marathi-444536.html", "date_download": "2022-01-21T02:46:14Z", "digest": "sha1:GG67CWM3VDD37C6VW32DMIDMRR6LDXOA", "length": 16655, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nRCB vs CSK, IPL 2021 Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे एम एस धोनीच्या (MS Choni) नेतृत्वाखालील चेन्नई (Chennai Super Kings) तर दुसरीकडे विराटच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील बंगळुरु (Royals Challengers Banglore) संघ एकमेकांना टक्कर देतील. आज दुपारी साडे तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना उभय संघांमध्ये खेळविण्यात येईल. (IPL 2021 RCB vs CSK Live streaming when and where to watch online free in marathi)\nबंगळुरु संघ गुणतालिकेत अग्रस्थानी तर चेन्नई 2 क्रमांकावर\nविराटच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. बंगळुरुने 14 व्या मोसमाक 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी सर्वच्या सर्व सामन्यात बंगळुरुने प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारली आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज गुणतालिकेतल्या क्रमांक 1 आणि क्रमांक 2 च्या संघांमध्ये लढत होत आहे.\nचेन्नई विजयी ‘चौकार’ मारणार की बंगळुरु ‘पंच’ मारणार\nबंगळुरुने पाठीमागील चार मॅचेस लागोपाठ जिंकल्या आहेत तर चेन्नईने पाठीमागील तीन मॅचेस एकापाठोपाठ एक जिंकल्या आहेत. बंगळुरुविरुद्धची चौथी मॅच जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न चेन्नईचा संघ करेल. तर पूर्ण फॉर्मात असलेल्या बंगळुरुचा संघ विजयाचा पंच लगावण्यास सज्ज आहे.\nसामना कधी आणि कुठे…\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यातील सामना आज 25 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.\nसामना किती वाजता सुरु होणार\nभारतीय वेळेनुसार सामना ठीक 3.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 3 वाजता सामन्याच्या टॉस होईल.\nलाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.\nलाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं\nतुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.\nहे ही वाचा :\nVideo : ‘उडता चेतन’, हवेत सूर मारत अविश्वसनीय कॅच ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा\nIPL 2021 : ‘या’ गोष्टीत मोहम्मद सिराज बुमराहच्याही ‘एक पाऊल पुढे’, आशिष नेहराचं मोठं वक्तव्य\nVideo : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा…\nइंडिगो पेंटवाला घोडा आहे का घोड्यासोबत धोनीचा फोटो व्हायरल\nLast sunset of the year 2021 : मावळतीच्या सूर्याचं रूप मोबाइमध्ये टिपत सरत्या वर्षाला निरोप, पाहा Photos\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nFashion Tips : 2021मध्ये ‘या’ हेअरस्टाइल होत्या महिलांमध्ये प्रिय…\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nजान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे…\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\n जाणून घ्या वेदर अपडेट\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/burn", "date_download": "2022-01-21T01:23:54Z", "digest": "sha1:PVBI6Y36F2VAAM7RTWPVLXFRAASMH7WX", "length": 16479, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nPune Crime | पुण्यात 15 वाहने जाळून राख ; जाणीव पूर्वक आग लावल्याचा नागरिकांचा संशय\nगाड्यांना पेटवल्यानंतर आगीचा आवाज व वास आल्याने इमारतीतील नागरिकांनी खाली धाव घेतली. खाली येईपर्यंत सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली ...\nफटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा\nस्वयंपाकघरात फराळ तयार करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. ...\n‘तुम्ही दोघं चांगले मित्र-मैत्रीण, माझ्या मुलीसोबत लग्न कर’, त्याने नकार देताच मायलेकीने तरुणाला जिवंत जाळलं\nमहिलांकडे आपण आदराने बघतो. महिलांना माया असते, त्यांच्या ममत्वाची भावना असते, असं आपण मानतो. पण काही महिला त्याला अपवाद असतात. कारण छत्तीसगडमध्ये एका महिलेने आपल्या ...\nSpecial Report | शिवसेना आमदाराची गाडी कुणी पेटवली\nSpecial Report | शिवसेना आमदाराची गाडी कुणी पेटवली\nपोलिसांच्या मुलीही असुरक्षित, दुसरीही मुलगी झाल्याने सासरकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nपुरुषप्रधान संस्कृतीत मुलांच्या जन्माचा आग्रह कधी अट्टाहासात रुपांतरीत होईल आणि कौटुंबिक हिंसाचाराचं निमित्त होईल हे काही सांगता येत नाही. ...\nभांडण करताना रोखलं, दारुड्या बापाने रॉकेल टाकून मुलीला पेटवलं\nसतत दारु पिऊन घरात भांडणं करणाऱ्या वडिलांना मुलीने रोखले. त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी मुलीला रॉकेल टाकून (alcoholic father set on fire to daughter) पेटवले. ...\nऔरंगाबादमध्ये बारचालकाने घरात घुसून पेटवलेल्या महिलेचा मृत्यू\nताज्या बातम्या2 years ago\nजिवंत जाळण्यात आलेल्या औरंगाबादमधील महिलेचा अखेर मृत्यू (Aurangabad Lady Set on Fire) झाला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महिलेची मृत्यूशी झुंज संपली आहे. ...\nदोन दिवसांपासून कॉलेजमधून बेपत्ता, अर्धवट जळालेला तरुणीचा मृतदेह सापडला\nउत्तरप्रदेशमध्ये एका तरुणीचा हात-पाय बांधलेला अर्धवट जळालेला मृतदेह (Girl burn body found in UP) सापडला. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील रायबरेलीमध्ये घडली. ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी16 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी17 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nNagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nChandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/fine-of-rs-15", "date_download": "2022-01-21T02:08:38Z", "digest": "sha1:V7IZGZXUGY5NCDRX7MVJR3QXEHMQWAE4", "length": 11863, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिने तुरुंगवास, 15 हजार दंड\nअन्य जिल्हे5 months ago\nआमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना 2013 साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम 353 अंतर्गत ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nकेजच्या शेतकऱ्या��े करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/mumbai-fire-broke-out-on-ground-floor-of-olive-apartment-in-borivali-578195.html", "date_download": "2022-01-21T03:08:50Z", "digest": "sha1:OBWUG53ZMS6J43FXRXRMRMMSVX6ZKPPV", "length": 12843, "nlines": 239, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nMumbai | बोरीवलीच्या ऑलिव्ह अपार्टमेंटच्या तळमजल्यावर लागली आग\nबोरिवली पश्चिम लिक रोड येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमधील तळमजल्यावर आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बोरिवली पश्चिम लिक रोड येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमधील तळमजल्यावर आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत जीवितहानी झाली आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आली नाही.\nVijay Vadettiwar | विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसलाच, विजय वडेट्टीवार यांचा दावा; भाजपला सत्तेपासून दूर नेणारा कल\nहत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाला ‘चिवा’ नाव ठेवू, महापौर किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघांवर पलटवार\nमहाराष्ट्र 10 hours ago\nSchool Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु, बारावीपर्यंतचे वर्ग चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nHindi Sabha | गांधीजींच्या प्रेरणेने 1944 मध्ये सुरू झालेल्या हिंदी सभेचा अमृत महोत्सव सुरू; राज्यपाल म्हणतात की…\nWeather Alert : कोकण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत थंडी कायम\nमहाराष्ट्र 16 hours ago\nMumbai Video | धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, टीसीने वाचवला प्रवाशाचा प्राण, थरार सीसीटीव्हीत कैद\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nजान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे…\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी46 mins ago\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nमान्यताप्राप्त जलसंपदा प्रकल्पांच्या निविदा मर्यादेत वाढ करणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nChandiwal Commission : चांदीवाल आयोग अनिल देशमुखांच्या उलटतपासणीबाबत लवकरच आपला अहवाल सादर करणार\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nNagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही\nGoa Assembly Election : गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, महाराष्ट्रामधील भविष्यातील युतीची गोव्यातून सुरुवात \nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nरहाणे-पुजाराला BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढणार ऋषभ पंत-राहुलला मिळू शकतं प्रमोशन\nतुम्ही नेहमी घेता पेरासिटामोलची गोळी…मग जाणून घ्या पेरासिटामोलबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी\nबँकिंगमध्ये व्याज दरवाढीची लाट: जाणून घ्या- SBI, HDFC आणि कोटक महिंद्राचे नवे दर\nकाळ्या कुत्र्यानं शेवटपर्यंत हार नाही मानली बिबट्याला अखेर निराशच परतावं लागलं, पाहा Video\nआर्वी गर्भपात प्रकरणात अखेर पीसीपीएनडीटी कमिटीला जाग, तब्बल 260 तासांनी तक्रार, नियमांचा विसर\nMaharashtra News Live Update : सोम��ारपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार- वर्षा गायकवाड\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/what-exactly-happened-in-the-investigation-in-the-virar-accident-case-it-will-come-to-the-fore-balasaheb-thorat-443646.html", "date_download": "2022-01-21T02:47:27Z", "digest": "sha1:ARJEHRNXEPWAPXQ7I7P67U43ZFUQOXQD", "length": 12887, "nlines": 239, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nBalaSaheb Thorat | विरार दुर्घटना प्रकरणी चौकशीमध्ये नेमकं काय घडलं हे समोर येईल – बाळासाहेब थोरात\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.\nबांधकाम व्यवसायिकाला भोंदू बाबाने घातला 48 लाखांचा गंडा, मृत्यूनंतर डायरी सापडल्याने भांडाफोड, आरोपीला अटक\nSatara जिल्हा रुग्णालयाजवळ आढळली मानवी कवटी, गृहराज्यमंत्री Shambhuraj Desai यांचे चौकशीचे आदेश\nPune Corona: पुणे शहरात 19 हजार 452 रुग्णसंख्या; 95 टक्के लोक होम आयसोलेशनमध्ये, केवळ 5 टक्के रुग्ण रुग्णालयात\nVirar : विरारमध्ये इमारतीच्या गॅलरीत खेळत होती चिमुरडी, खाली वाकून बघताना तोल गेला अन्…\nअन्य जिल्हे 1 week ago\nओमिक्रॉन रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, आरोग्यतज्ज्ञ काय म्हणाले\nCorona alert | वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; रुग्णालयात १५ हजार बेड सुज्ज\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्��णं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\n जाणून घ्या वेदर अपडेट\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-91-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-01-21T02:33:27Z", "digest": "sha1:7X2NZAU5WAELR3AZN7ILFBGS4URLNIRF", "length": 4720, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "लस कोरोनावर 91 टक्के प्रभावी - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nलस कोरोनावर 91 टक्के प्रभावी\nलस कोरोनावर 91 टक्के प्रभावी\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n��ख्खे मित्रच निघाले वैरी तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला…\nनवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील…\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\n वर्धाच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या\nअनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.\n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://epustakalay.com/book/187585-trikon-nagrisah-bhoomitichi-vividhta/", "date_download": "2022-01-21T01:49:31Z", "digest": "sha1:M6D5DKTCW2WDMKRFDZRB5RGWZM5XRFGZ", "length": 8730, "nlines": 86, "source_domain": "epustakalay.com", "title": "त्रिकोण नगरीसह भुमितीची विविधता | Marathi Book | TRIKON NAGRISAH BHOOMITICHI VIVIDHTA - ePustakalay", "raw_content": "\nत्रिकोण नगरीसह भुमितीची विविधता | TRIKON NAGRISAH BHOOMITICHI VIVIDHTA\nबाल पुस्तकें / Children\nजॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर - [Marathi]\nनील आर्मस्ट्राँगला तुम्ही काय प्रश्न विचाराल\nचतुर मुलगा आणि भयंकर जानवर - [Marathi]\nक्लारा हेल - [Marathi]\nचांगचा कागदी घोडा - [Marathi]\nसंख्या मालिका - [Marathi]\nसाक्षर भूमिती - [Marathi]\nहत्तीचा उंदीर - [Marathi]\nसंख्यानगरीत भटकंती - [Marathi]\nगि चा . स 3. त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ प्रत्येक त्रिकोणाशी, परिमिती आणि क्षेत्रफळ या दोन संख्या निगडीत असतात. या दोन्ही संख्या एकमेकांशी संबंधीत असतात हे त्यासंबंधी माहीत असलेल्या सूत्रावरून सहज लक्षात येते. त्रिकोणासंबंधी ज्ञात असलेली सुत्रे लक्षात राहावीत व सुलभपणे वापरता यावीत म्हणून सर्वसाधारणपणे सर्वांनी एकसारखी चिन्हे उपयोगात आणणे गरजेचे आहे. म्हणून /. 80, भूजा ०, 0, 0, क्षेत्रफळ < परिमिती 25 अशी चिन्हे विषयाच्या विश्लेषणासाठी समान असावी लागतात. आता परिमिती आणि क्षेत्रफळ यांचा मेळ घालण्यासाठी आपण | (उच्चार म्यू, ग्रीक भाषेतील एक अक्षर) हे चिन्ह पुढील लेखनात योजू. येथे 1५ _ परिमिती 23 क्षेत्रफळ म्हणजेच 25 < 1: < परिमिती 25 अशी चिन्हे विषयाच्या विश्लेषणासाठी समान असावी लागतात. आता परिमिती आणि क्षेत्रफळ यांचा मेळ घालण्यासाठी आपण | (उच्चार म्यू, ग्रीक भाषेतील एक अक्षर) हे चिन्ह पुढील लेखनात योजू. येथे 1५ _ परिमिती 23 क्षेत्���फळ म्हणजेच 25 < 1: < (|: ही संख्या धन आहे. ) येथे |. ही संख्या त्रिकोणाच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी प्रमाण दर्शवते |< (|: ही संख्या धन आहे. ) येथे |. ही संख्या त्रिकोणाच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी प्रमाण दर्शवते |. संबंधी आता तीन पर्याय विचारात घेऊ : अ) ॥<1 आ)[.>1आणि इ) ॥>1 उदाहरणार्थ : ( 3, 4, 5 ) हा त्रिकोण हेरॉन जातीचा आहे असे अगोदर आपण म्हटले आहे. येथे 25-3-4-4-5<-12, परिमितीव 5-6 आहे. व क्षेत्रफळ . संबंधी आता तीन पर्याय विचारात घेऊ : अ) ॥<1 आ)[.>1आणि इ) ॥>1 उदाहरणार्थ : ( 3, 4, 5 ) हा त्रिकोण हेरॉन जातीचा आहे असे अगोदर आपण म्हटले आहे. येथे 25-3-4-4-5<-12, परिमितीव 5-6 आहे. व क्षेत्रफळ < - (58(5-80)(5-6)(5-60) व ( > 'छ[(8-दो[ह-को18-होी ० “प टि बी आहे. म्ह्णून 25 12 र टा खु -2>1 होय. तर (13, 14, 15 ) या त्रिकोणात परिमिती 25 - 42 व क्षेत्रफळ 84 असल्याने 25 1 ब आ तूट आयू च हक हेरॉन जातीचा त्रिकोण म्हणजे क्षेत्रफळ व परिमिती व बाजू नैसर्गिक संख्या असाव्यात. आपण आणखी एक उदाहरण घेऊ. ॥< - (58(5-80)(5-6)(5-60) व ( > 'छ[(8-दो[ह-को18-होी ० “प टि बी आहे. म्ह्णून 25 12 र टा खु -2>1 होय. तर (13, 14, 15 ) या त्रिकोणात परिमिती 25 - 42 व क्षेत्रफळ 84 असल्याने 25 1 ब आ तूट आयू च हक हेरॉन जातीचा त्रिकोण म्हणजे क्षेत्रफळ व परिमिती व बाजू नैसर्गिक संख्या असाव्यात. आपण आणखी एक उदाहरण घेऊ. ॥\nलॉगिन करें | Login\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nसामग्री हटाने का अनुरोध | DMCA\nआवश्यक सूचना :(सम्पूर्ण डिस्क्लेमर यहाँ देखें ) इस वेबसाइट पर मौजूद समस्त सामग्री व लिंक केवल जानकारी व ज्ञानवर्धन के लिए उपलब्ध कराये गए हैं | किसी भी सामग्री के इस्तेमाल की समस्त जिम्मेदारी इस्तेमालकर्ता की होगी | ई पुस्तकालय किसी भी लाभ, हानि अथवा किसी अन्य प्रकार के नुकसान आदि के लिए जिम्मेदार नहीं है | किसी भी सामग्री या सुझाव पर अमल करने से पूर्व अपने विवेक का इस्तेमाल जरूर करें |\nकॉपीराइट सम्बंधित सूचना : इस साईट की सभी पुस्तकें OpenSource माध्यम से ली गयी हैं | प्रत्येक पुस्तक के नीचे एक \"Ebook Source\" नामक लिंक दिया गया है, जहाँ से आप उस पुस्तक के मूल स्त्रोत के बारे में जान सकते हैं | कोई भी पुस्तक ई पुस्तकालय के सर्वर पर अपलोड नहीं की गयी है | कुछ ऐसी भी पुस्तकें हैं जो Copyright में हैं, ऐसी पुस्तकों पर कोई भी डाउनलोड लिंक नहीं दिया गया है, ऐसी पुस्तकों पर सिर्फ Review तथा रेटिंग दिए गए हैं |\nयदि किसी त्रुटिवश आपकी कोई पुस्तक जो Copyright दायरे में आती हो, और आप उसे हटवाना चाहते हों तो यहाँ क्लिक करें और दिए गए फॉर्म को भरें |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/lalit-prabhakar-gautami-deshpande-say-we-are-just-friends/", "date_download": "2022-01-21T02:18:22Z", "digest": "sha1:GAUD3BCX54ERRS5HHHOYVM7XT3ULR2J4", "length": 12571, "nlines": 158, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही 'जस्ट फ्रेंड'! - Lokshahi News", "raw_content": "\nललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’\nअभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे ही जोडी ‘जस्ट फ्रेंड’ नामक ऑडिओ ड्रामा स्टोरीटेलमध्ये आपल्याला एकता येणार आहे. ‘जस्ट फ्रेंड’ असताना एकमेकांसोबत कसं रहावं आपल्या भावना कश्या व्यक्त कराव्यात आपल्या भावना कश्या व्यक्त कराव्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे यामधुन मिळणार आहेत.\n‘जस्ट फ्रेंड’ या नव्याकोऱ्या ऑडिओ ड्रामाच्या निमित्ताने सर्वांना वेड लावणारी ललित प्रभाकर गौतमी देशपांडे ही क्युट बबली जोडी एकत्र आली आहे. मैत्री, मैत्रीतलं नातं, त्यांच्यातील रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, त्यासोबत असलेली डिपेन्डन्सी अश्या अनेक प्रेमळ नाजूक क्षणांचे सूक्ष्म निरीक्षण करून या व्यक्तिरेखा खुलविण्यासाठी या जोडगोळीने विशेष मेहेनत घेतली आहे. आदिती आणि चिराग या प्रमुख पात्रांचं सादरीकरण करताना ललित आणि गौतमी यांच्यातील उत्कठ बॉंडिंग दिसून येते. या दोन्ही व्यक्तिरेखा ते पुरेपूर जगले आहेत असे ‘जस्ट फ्रेंड’ स्टोरीटेलवर ऐकताना जाणवत राहते.\nलेखिका गौरी पटवर्धन यांनी स्टोरीटेलसाठी लोकप्रिय अभिनेते ‘सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर यांच्या आवाजामधील लोकप्रिय ‘हौस हजबंड’, मृण्मयी गोडबोले स्वानंदी टिकेकरसह ‘फिरंग’, तसेच नेहा अष्टपुत्रेसह ‘चिडका बिब्बा’, ‘रोकू बंद पडला’, ‘अळी आणि कोळी’, शेतातून ताटात, कल्पेश समेळसह मंकूचं झाड’, सौरभ गोगटेसह ‘डॉल हाऊस’, स्वप्नाली पाटीलसह ‘तो ती आणि तिचा तो’, मेघना एरंडेसह ‘बाहुलीचं लग्न’, मिशन हिमालय, ‘ऍडव्हेंचर काश्मीर’ इत्यादी ऑडिओ सिरीज लिहिल्या आहेत तर लेखिका सायली केदार यांनी नुकतीच सुपरहिट झालेली अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या कल्पक वाचिक अभिनयाने नटलेली ‘केस ००२’ व अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह ‘केस ००१’ अभिनेत्री अक्षया देवधर हिच्या आवाजातील ‘झोलर’, स्वप्नाली पाटील, सिध्दार्थ चांदेकरसह ‘चित्रकथा’ स्वानंदी टिकेकर, अंगद म्हैसकर, सायली पाठक, पुष्कराज चिरपुटकरसह ‘टू टायमिंग’ भाग १ व २ चे लेखन केले आहे. स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या या दोन प्रतिभावंत लेखिका ‘जस्ट फ्रेंड’ नव्या ऑडिओ सिरीज निमित्तानं प्रथमच एकत्र आल्याने एक अभिनव कलाकृतीची निर्मिती झाली आहे.\nPrevious article राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर\nNext article ‘भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या’, शेलारांनी राऊतांना घातली युतीची साद\nपुस्तकांच्या डिजिटल स्वरूपाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nअभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोना\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nनागपूरात मेट्रो पिलरवर साकारला बैल पोळ्याचा देखावा; कलाकृती ठरतेय आकर्षणाचा बिंदू\nअपहरणकर्त्याने सुटका केलेल्या ‘स्वर्णव’ला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात मृत्यू\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nगायिका सावनी रविंद्रने शार्वीसाठी गायली ‘लडिवाळा’ ही गोड अंगाई\nरणबीर कपूर-संजय दत्तचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार\nदेवमाणूस’ फेम अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये\nकिरण माने दिसणार आता मोठ्या पडद्यावर\n‘पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू; अल्लू अर्जुनने केलं श्रेयस तळपदेचं तोंडभरुन कौतुक\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nराज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर\n‘भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या’, शेलारांनी राऊतांना घातली युतीची साद\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/adv-vanjari-activists-in-the-campaign-meeting-no-statement-by-sunil-kedar/11211907", "date_download": "2022-01-21T02:04:55Z", "digest": "sha1:LOCJ7Z3HF5FJ7IBCBYENWWVZBAR35BQG", "length": 6427, "nlines": 41, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अॅड. वंजारी तळमळीचे कार्यकर्ते प्रचार सभेत ना. सुनील केदार यांचे प्रतिपादन - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » अॅड. वंजारी तळमळीचे कार्यकर्ते प्रचार सभेत ना. सुनील केदार यांचे प्रतिपादन\nअॅड. वंजारी तळमळीचे कार्यकर्ते प्रचार सभेत ना. सुनील केदार यांचे प्रतिपादन\nनागपूर: नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदार संघासाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी हे तळमळीचे कार्यकर्ते असून त्‍यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. विद्यापीठात विविध पदावर कार्य करताना त्‍यांनी विद्यार्थ्‍यांचे प्रश्‍न लावून धरले. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्‍यापकांचे प्रश्‍न सरकार दरबारी जोरकसपणे मांडण्‍यासाठी त्‍यांना या निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन पशुसंवर्धन, दूध विकास व्यवसाय मंत्री व वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.\nकाँग्रेस राष्ट्रवादी कॅांग्रेस , शिवसेना , पिरिपा ( कवाड़े गट) , आरपींआय( गवई गट)आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांनी शनिवारी वर्धा जिल्‍ह्यातील आर्वी, आष्‍टी व कारंजा येथे प्रचार सभा घेतली.\nया तिन्‍ही सभांना ना. सुनील केदार यांनी उपस्‍थिती लावली. त्‍यांच्‍यासोबतत वर्धा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर, शिवसेनेचे बाळाभाऊ शहागटकर, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अमर काळे यांचीही उपस्‍थिती होती. आर्वी येथील सभेला राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे गोपाळ मरसकोल्‍हे, शिवसेनेचे बाळाभाऊ जगताप उपस्‍थित होते.\nअॅड. वंजारी यांनी कार्यकर्त्‍यांमध्‍ये जोश भरला. पदवीधर मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्‍याबद्दल त्‍यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. या निवडणूक कॉंग्रेस भाजपावर मात करीत बहुमताने निवडून अशा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.\n← राम नगर जलकुंभ स्वच्छता २३…\nपटोलेंवर मेहेरबानी, बावनकुळेंवर गुन्हा दाखल\nखुलने नहीं देंगे स्कूल,स्कूल चालू करने का निर्णय गलत-अग्रवाल\nजिल्हा नियोजनचा निधी अजूनही अखर्चित उपराजधानी म्हणून जिल्ह्याला 900 कोटी द्या आ. बावनकुळे यांच्यासह भाजप आमदारांची मागणी\nगोंदिया: खंडित जनादेश , सरकार बनाने के लिए भाजपा की जोड़-तोड़ शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune-divisional-commissioner-deepak-mhaisekars-smart-tips-for-prevent-corona-virus-192757.html", "date_download": "2022-01-21T01:47:14Z", "digest": "sha1:RO2ACXSG7WVZAV3QITY7LRYCQ2YJZGLV", "length": 17986, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nखोकायचं कसं, शिंकायचं कसं हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स\nपुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona ) यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनासंबंधी माहिती दिली.\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : पुण्यातील एकूण 17 जण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्या संपर्कातील 43 जणांवर आरोग्य विभागाचं लक्ष आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona ) यांनी दिली. पुणे विभागातील कोरोना विषाणून बाधित आणि संशयितांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोज संध्याकाळी 4 वाजता जिल्हा प्रशासन कोरोनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हैसेकर म्हणाले. (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona )\nगर्दी टाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्या करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना कारवाईचे सर्व अधिकार दिले आहेत. मीडिया आणि सोशल मीडियाला विनंती आहे की रुग्णांची ओळख दाखवू नका, असं आवाहन दीपक म्हैसेकर यांनी केलं.\nहात कसे धुवावे, खोकावं कसं\nयावेळी आयुक्तांनी हात कसे धुवावे याचं एकप्रकार प्रात्यक्षिक दाखवलं. शिवाय खोकताना रुमाल कसा पकडावा, रुमाल नसेल तर हाताच्या बाह्याजवळ तोंड नेऊन कसं खोकावं हे दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. साबणाने स्वछ हात धुणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. प्रवास अत्यावश्यक असेल तरच करा. गर्दी टाळा, असा सल्ला म्हैसेकर यांनी दिला.\nसाबणाने दर चार तासांनी हात स्वच्छ धुवावे. हात धुताना केवळ तळव्यांना साबण लावू नका, तर बोटांच्या मधील जागा, बोटांची अग्र यांना व्यवस्थित साबण लावून किमान 20 सेकंद हात चोळून स्वच्छ धुवा. हे 20 सेकंद देणं हा सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय आहे.\nजेव्हा एखादा रुग्ण खोकतो किंवा शिंकतो तेव्हाच हे विषाणू हवेतून येतात, त्याशिवाय हा विषाणू हवेतून पसरत नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपले हात अन्य वस्तूंना लागल्याने आणि तेच हात आपण तोंड, नाक, डोळ्यांना लावल्यास, ते विषाणू शरिरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे, असं आयुक्त म्हणाले.\nखोकताना रुमालाची घडी सोडून तो तोंडावर पकडून खोका. जर रुमाल नसेल तर कोपरात हात वाकवून, बाह्या समोर घेऊन खोकावं, जेणेकरुन समोरच्या व्यक्तीपर्यंत त्याची बाधा पोहोचणार नाही, असा सल्ला आयुक्तांनी दिला.\nसरकारी रुग्णालयाव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात 200 बेड्स तयार करण्यात आले आहेत. 5 कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पुणे विद्यापीठाच्या परीक्षासंदर्भात बैठक घेणार आहे, परीक्षा पुढे ढकलायच्या की नाही त्यावर विद्यापीठाशी चर्चा करु, अशी माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nNagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nमहाराष्ट्र 1 hour ago\nSchool reopen : राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु; विचार न करता राज्य सरकारचा निर्णय पुणे, औरंगाबादेतील शाळांचं काय\nCorona परिस्थिती पाहून Colleges सुरु करण्याचा निर्णय लवकरच : Uday Samant\nMumbai School Reopen : मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू, राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nजान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे…\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रार��प प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nNagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/cm-uddhav-thackeray-taunt-pm-narendra-modi-on-tauktae-cyclone-affected-district-visit-460561.html", "date_download": "2022-01-21T01:50:02Z", "digest": "sha1:5OAK2TURYL5UCVQDKSKSDEDLXOI65WWF", "length": 19030, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nहेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला\nमी हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार, असा खोचक टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. (CM Uddhav Thackeray Taunt PM Narendra Modi)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nउद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी\nरत्नागिरी : “कोकणावर कोरोना आणि वादळ असं दुहेरी संकट आहे. महाविकासआघाडी सरकार वादळग्रस्तांसोबत आहे. येत्या दोन तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील. यानंतर कुठे किती आणि कशी मदत करायची हे जाहीर करु,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच “मी हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार,” असा खोचक टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. (CM Uddhav Thackeray Taunt PM Narendra Modi On tauktae cyclone affected district visit)\nरायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देत आहेत. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावा घेत आहेत.\nयेत्या दोन तीन दिवसात पंचनामे करा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी रत्नागिरीत दाखल झाले. मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. येत्या दोन तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील. यानंतर कुठे, किती आणि कशी मदत जाहीर करायची हे जाहीर करु. मदतीविना कोणीही वंचित राहणार नाही. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले.\nदौरा चार तासांचा असला तरी मी फोटोसेशनसाठी आलेलो नाही\nमुख्यमंत्री चार तासांचा दौरा करुन जाणार अशी टीका विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर केली होती. यानंतर मी विरोधकांना उत्तर द्यायला आलेलो नाही, मी कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन गेलो नाही. जमिनीवर उतरलो आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच दौरा जरी चार तासांचा असला तरी मी फोटोसेशनसाठी आलेलो नाही. मी उत्तम नसलो तरी फोटोग्राफर आहे, असेही ते म्हणाले.\nकोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.\nशेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.\nवादळग्रस्तांसाठी जे निकष आहेत ते बदलण्याची तसेच मदत वाढवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही. तातडीन नुकसानग्रस्तांना मदत करणं भाग आहे. बदलत्या हवामानामुळे वादळ धडकतायत, वीज पुरवठा खंडीत न होणे यांसह विविध बाबींवर काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.\nनुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार\nजे नुकसान झालंय त्यांना आम्ही नाराज करणार नाही. त्यांच्यासोबत सरकार आहे. जे काही देणं शक्य आहे, त्यांना ते ते देऊ. कोकणात प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. (CM Uddhav Thackeray Taunt PM Narendra Modi On tauktae cyclone affected district visit)\nTauktae Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील नुकसानाची पाहणी\nUddhav Thackeray | ‘मतं मागताना लोक झुकलेले असतात, ती मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात’\nNeelam Gorh |’मुख्यमंत्री ऑन फिल्डच; ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावं- नीलम गोऱ्हे\nकोकणातली पहिली बैलगाडा शर्यत वैभववाडीत, तगडा पोलीस बंदोबस्त\nमहाराष्ट्र 2 weeks ago\nदररोज 40,000 Corona रुग्णांची नोंद होतेय त्यामुळं महाराष्ट्रात निर्बंध गरजेचे होते – राजेश टोपे\nअखेर शेवट गोड : अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला\nChandrakant Khaire | सत्तारांना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही, चंद्रकांत खैरेंचा घरचा आहेर\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nजान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे…\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह��यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/75-of-the-people-in-the-taluka-including-yawal-city-do-not-have-main-stripes-on-their-faces-and-put-social-distance-in-the-pit/", "date_download": "2022-01-21T02:05:10Z", "digest": "sha1:3TLHJJIDW6WFWJY6I6IKJR6SAKAETSWR", "length": 13085, "nlines": 133, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "यावल शहरासह तालुक्यात 75% लोकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या नाहीत आणि सोशल डिस्टन्स घातले खड्ड्यात | यावल शहरासह तालुक्यात 75% लोकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या नाहीत आणि सोशल डिस्टन्स घातले खड्ड्यात", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nयावल शहरासह तालुक्यात 75% लोकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या नाहीत आणि सोशल डिस्टन्स घातले खड्ड्यात\nApril 6, 2021 तेज़ समाचार मराठी0\nकोरोनामुळे शासकीय यंत्रणेच्या दृष्टीवर विपरीत परिणाम.\nयावल शहरासह तालुक्यात 75% ��ोकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या नाहीत आणि सोशल डिस्टन्स घातले खड्ड्यात.\nयावल ( सुरेश पाटील): यावल शहरासह संपूर्ण यावल तालुक्यात 75 टक्के नागरिकांच्या तोंडावर मुख्य पट्ट्या लावलेल्या नसल्यामुळे तसेच ठिक-ठिकाणी सोशल डिस्टन्स खड्ड्यात घातले जात असल्याने तसेच शासनाने निश्चित केलेले सर्व निर्बंध आणि कोरोना नियमाची ऐशी की तैशी केली जात असल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल होत नसल्याने कोरोनामुळे 50% शासकीय यंत्रणेच्या दृष्टीवर आणि कर्तव्यावर विपरीत परिणाम झालेला स्पष्ट दिसून येत आहे.\nयावल शहरासह संपूर्ण यावल तालुक्यात जीवनावश्यक वस्तू शेती उत्पादन वस्तू खरेदी विक्री आणि इतर संबंधित ठिकाणी नागरिकांना जाण्या-येण्यासाठी प्रतिबंध नसला संपूर्ण दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत गल्लीबोळात,मेनरोडवर,चौका–चौकमध्ये,सार्वजनिक ठिकाणी तसेच दुकानांच्या ओट्यावर,यावल पोलीस स्टेशन समोर, बुरुज चौकात,टी पॉईंट वर, मिनीडोअर स्टॉप जवळ,एसटी स्टँड परिसरात,कृषी उत्पन्न बाजार समिती व यावल पंचायत समिती कार्यालयासमोर,कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात तोल काट्यावर, केळी व्यापारी,मजूर वर्ग, ट्रॅक्टर, ट्रक चालक- मालक यांची तसेच इतर ठिकाणी नाश्तापाणी करणाऱ्यांची मोठी गर्दी होत असते गर्दीच्या ठिकाणी 90 टक्के लोकांच्या तोंडावर मुखपट्टी नसल्याने तसेच सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने कोरोनाचे सुपरस्प्रेडर मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने होण्याची दाट शक्यता तालुक्यात वर्तवली जात आहे.\nपोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची यावलकरांना आठवण– मागील वर्षी मार्च एप्रिल मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यावल पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः कायदेशीररित्या आणि वैयक्तिक जबाबदारी ओळखून शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी फार मोठे कटू निर्णय घेतले होते आणि आहेत परंतु त्यांची बदली झाल्यानंतर पोलिसांनविषयी यावलकरांना जो सकारात्मक धाक आणि वचक बसला होता तो आता दिसून येत नसल्याने यावलकरांमध्ये आजही पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या कर्तव्याची आठवण येत असल्याचे जागोजागी बोलले जात आहे. तरी नूतन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आपल्या महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी व कार्यक्षेत्रातील पोलीस निरीक्षक,गट विकास अधिकारी,आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी,ग्रामीण भागातील ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ठोस निर्णय घेऊन कोरोना चे नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.\nAIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला\nनियम झुगारून रातराणी पान टपरी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू-अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष\nयावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी\nOctober 12, 2021 तेज़ समाचार मराठी\nनंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल ‘कांदा फेको’ आंदोलन\nमहाज्योती बचाव कृती समितीतर्फे मुख्यमंत्रीना निवेदन\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19651/", "date_download": "2022-01-21T02:04:36Z", "digest": "sha1:5WCLWO2OJXRZYDXZBF5LOMMKJNHSP7XZ", "length": 14667, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "निकोसीआ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचर��उ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनिकोसीआ : (ग्रीक–लेफ्कॉसीआ, तुर्की–लेफ्कोशा). सायप्रस प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १,१७,१०० (१९७४). हे बेरूतच्या वायव्येस २४१ किमी. व पोर्ट सैदच्या उत्तर ईशान्येस ४५० किमी.वर, कायरीन्या व ट्रॉऑदॉस पर्वतांदरम्यानच्या मैदानात पीद्यास नदीकाठी स. स.पासून १५२ मी. उंचीवर वसले आहे. हे फामागूस्टा बंदराशी लोहमार्गाने आणि इतर मुख्य शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. शहरापासून ८ किमी.वर विमानतळ असून येथून दररोज लंडन, न्यूयॉर्क व यूरोपातील मुख्य विमानतळांशी हवाई वाहतूक चालते. ३३०–११९१ पर्यंत हे बायझंटिनांच्या, तर ११९२–१४८९ पर्यंत ल्यूझीन्यां राजघराण्याच्या ताब्यात होते. १३७३ आणि १४२६ मध्ये अनुक्रमे जेनोइस व मामलुक यांनी या शहराची लूट केली होती. १४८९ मध्ये हे व्हेनेशियनांच्या ताब्यात गेले, तर १५७१ मध्ये तुर्कांनी जिंकले व १८७८ पर्यंत त्यांच्याच ताब्यात राहिले. १८७८–१९६० पर्यंत हे ब्रिटिश सत्तेखाली होते. दुसऱ्या महायुद्धात बाँबहल्ल्यामुळे तसेच सायप्रसच्या स्वातंत्र्यसंग्रामातील लढायांत या शहराचे पुष्कळच नुकसान झाले होते. हे एक औद्योगिक शहर असून येथे सुती कापड, सिगारेटी, साबण, कातडी सामान, मद्य इत्यादींचे उत्पादन होते. येथे गहू, लिंबे, संत्री, बदाम इ. शेतमालाची व शेळ्या-मेंढ्या, डुकरे इ. जनावरांची बाजारपेठ आहे. शहराभोवती वर्तुळाकार प्राचीन तट असून त्याला अकरा बुरूज आहेत. बाजारपेठेजवळील पूर्वीच्या सेंट सोफिया चर्चचे मशिदीत रूपांतर झाले आहे. येथील संग्रहालयात अनमोल अशा प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/nashik-rain-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4-2/", "date_download": "2022-01-21T02:43:18Z", "digest": "sha1:FBU2M46L5EB5ZZL7VIYTXDXR3HDIXJM3", "length": 7831, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Nashik Rain : नाशिकच्या पूरपरिस्थितीचा पालकमंत्री Chhagan Bhujbal यांच्याकडून पाहणी ABP Majha -", "raw_content": "\nNashik Rain : नाशिकच्या पूरपरिस्थितीचा पालकमंत्री Chhagan Bhujbal यांच्याकडून पाहणी ABP Majha\nNashik Rain : नाशिकच्या पूरपरिस्थितीचा पालकमंत्री Chhagan Bhujbal यांच्याकडून पाहणी ABP Majha\nNashik Rain : नाशिकच्या पूरपरिस्थितीचा पालकमंत्री Chhagan Bhujbal यांच्याकडून पाहणी ABP Majha\n

नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय, मात्र कधी आणि किती विसर्ग केला जाणार याबाबत प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे,  गेल्या तीन चार दिवसांपासून हळूहळू पाण्याचा विसर्ग वाढविला असता तर अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची वेळ आली नसती अशी भूमिका गोदाकाठी राहणारे स्थानिक नागरिक मांडत आहेत. दुपारपर्यंत भांडी बाजारात पाणी जाण्याची शक्यता आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.  काल दिवसभर शहरात संततधार सुरू होती, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही मुसळधार पाऊस सुरू असल्याने तुडूंब भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे, सकाळ पासून 5 हजार क्युसेक वेगाने गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग दुपारी 12 नंतर 15 हजार केला जाणार आहे, त्यामुळे गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे.  जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या sop नुसार पूर नियंत्रणाचे काम यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार आहे.  पालखेड ,दारणासह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलाय लासलगाव, येवला नांदगाव या भागात ही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून काही नागरिकांच्या घरात, दुकानात देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात.  घोटी, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यात ही पावसाची जोर असल्यानं जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. येवला शहरातील शनिपटांगण भागातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर येवला तालुक्यातील अनेक छोटे-मोठे बंधारे भरून वाहू लागल्याने शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

\nPrevious PostNashik Rain Update : गंगापूर धरण भरलं, गोदावरीत पाणी सोडणार, नाशिकच्या भांडी बाजारात पाणी शिरण्याची शक्यता\nNext PostNashik Rain : पावसाची उसंत, गंगापूर धरणातून विसर्ग सुरुच, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nबिबट्याचा उच्छाद पाच वर्षांपासून सुरुच; वनविभाग आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार\nJaved Akhtar : ‘आपलं परखड मत व्यक्त केलं की देशद्रोही ठरवलं जात,’ जावेद अख्तर यांचा सरकारला टोला\nकोरोना रुग्णाच्या पालकांची आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aavajjanatecha.in/9834/", "date_download": "2022-01-21T02:39:05Z", "digest": "sha1:E7HAV64OGTRMUX7QTVTDGD6NV2PDHNQ6", "length": 4421, "nlines": 68, "source_domain": "aavajjanatecha.in", "title": "चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क , सेनीटायझरचे वाटप | आवाज जनतेचा", "raw_content": "\nHome चाकण चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क ,...\nचंद्रकांत शिंदे यांच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क , सेनीटायझरचे वाटप\nचाकण- खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपशेठ मोहितें पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त गडद ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत किसन शिंदे यांच्या वतीने गडद येथे मास्क, सेनेटराइज आणि मिठाई वाटप करण्यात आले.\nया प्रसंगी मा.सरपंच, मारुतीशेठ तळेकर, ग्रा. सदस्या सौ. विमलताई कौदरे, ग्रा. सदस्या सौ. कविता तळेकर आणि गावातील युवक आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संखने उपस्थित होते.\nPrevious articleमावळ तालुक्यात भात पेरणीची लगबग सुरू\nNext articleआशा सेविकांचे प्रश्न मार्गी लावणार-पासलकर\nआकाश भोकसे यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड\nहिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न\nगोलेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी पै.बाळासाहेब चौधरी यांची निवड\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/dilip-walse-patil-answer-on-will-sanjay-pandey-be-removed-from-the-post-of-dgp-mhcp-645045.html", "date_download": "2022-01-21T01:51:00Z", "digest": "sha1:5JWQFIABDUQZRB3OOWSS72HFI2BDHGXW", "length": 14460, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dilip Walse Patil answer on will Sanjay Pandey be removed from the post of DGP संजय पांडेंना पोलीस महासंचालक पदावरुन काढलं जाणार? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया – News18 लोकमत", "raw_content": "\nसंजय पांडेंना पोलीस महासंचालक पदावरुन काढलं जाणार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया\nसंजय पांडेंना पोलीस महासंचालक पदावरुन काढलं जाणार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संजय पांडे (Sanjay Pandey) हे पोलीस महासंचालक (DGP) पदासाठी पात्र नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.\nमुंबई, 17 डिसेंबर : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना त्यांच्या पदावरुन पायउतार व्हावं लागणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संजय पांडे हे पोलीस महासंचालक पदासाठी पात्र नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण या चर्चांवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी पूर्णविराम दिला आहे. डीजीपी संजय पांडेंना काढलं जाणार नाही, असं दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्ट केलंय. गृहमंत्र्यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला EXCLUSIVE मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अमरावती हिंसाचार (Amravati Violence) ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.\nदिलीप वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले\nपोलीस महासंचालकपदी नियुक्त झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून क्लियरन्स लागतं. याबाबत राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या पत्रव्यव्हाराला यूपीएससीने प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी संजय पांडे पोलीस महासंचालक पदासठी पात्र नसल्याचं आयोगाचं म्हणणं होतं. पण राज्य सरकारने पांडे यांनाच कायम ठेवलं आहे. याचबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. \"युपीएससी आयोगाने पांडेंना हटवण्यास सांगितलं होतं. पण आम्ही त्यांना हटवणार नाही. आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाला आमचं उत्तर कळवलं आहे\", अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. हेही वाचा : धुळ्यात एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, कर्मचारी संतापले\n'परमबीर सिंग यां���्या निलंबनाच्या कारवाईला उशिर'\nदिलीप वळसे-पाटील यांनी परमबीर सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली. \"परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या कारवाईत निश्चितच उशिर झाला. कारण एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ज्याच्यावर सरकार एवढा विश्वास व्यक्त करतो. त्याच्याकडून अशाप्रकारची चूक झाल्यानंतर आणि ती चूक निदर्शनास आल्यानंतर ताबोडतोब कारवाई करायला हवी होती. पण आकसाने कुणावर कारवाई करायची नाही, मुद्दाम कारवाई करायची नाही म्हणून त्याची सगळी प्रोसिजर फॉलो करुन कारवाई केली गेली. त्यात उशिर झाला\", असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले.\n'...तर परमबीर यांच्यावर अधिक कारवाई होईल'\n\"अनिल देशमुख प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयाच्या पद्धतीने होईल. यामध्ये सरकार किंवा गृहमंत्री म्हणून फारसं काही करण्यासारखं नाही. परमबीर सिंग यांच्यावर नियमाप्रमाणे जी कारवाई आवश्यक होती ती कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे. त्यापेक्षा अधिक काही चुका पुढे आल्या तर अधिक कारवाई केली जाऊ शकते. अन्यथा प्रश्न उद्भवू शकत नाही\", असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.\n'परमबीर सिंग यांच्या आरोपांवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न'\n\"परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी घोटाळ्याचे आरोप ज्यांच्या सांगण्यावरुन केले होते त्या सचिन वाझेनेच अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नव्हती, असं कबूल केलं आहे. एखाद्या घटनेचा राजकीय फायदा घेऊन त्याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न हा निश्चित समोरच्या बाजूने झाला आहे. ते आता हळूहळू स्पष्टपणे समोर येईलच. परमबीर यांनी का आणि कसा आरोप केला ते त्यांच्या त्यांनाच माहिती. पण त्यांना कुणी तसं करायला लावलं का की त्यांनी स्वत:हून ते केलं हा वेगळा प्रश्न आहे\", असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. हेही वाचा : .तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी\nपरमबीर यांच्या पाठीमागे कोणता पक्ष होता का\n\"परमबीर यांच्या आरोपांच्या पाठीमागे कुणी होतं असं आपण म्हणू शकत नाही. पण त्यापाठीमागे निश्चितच राजकीय पाठींबा असू शकतो. कारण राजकीय पाठींबा असल्याशिवाय अशाप्रकारच्या घटना घडत नसतात. त्यामुळे त्यामध्ये कुठल्यातरी पक्षाचा पाठींबा असणारच आहे\", असा दावा त्यांनी केला.\nमुबई पोलिसांची छवी खर��ब झाली\n\"ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार कारवाई होत आहे. काही चूक केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली तर सर्व मुंबई पोलिसांची छवी खराब झाली, असं म्हणता येणार नाही\", असंदेखील ते यावेळी म्हणाले. तसेच अमरावतीमधील हिंसाचार सुनियोजित होता, असंदेखील त्यांनी सांगितलं.\n'न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल'\n\"चांदिवाल आयोगाची जी चौकशी सुरु आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा काहीच रोल नाही. चौकशी केंद्रीय यंत्रणांच्या अधिपत्याखाली सुरु आहे. तसेच चांदिवाल आयोग हा स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळे चांदिवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल\", असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nसंजय पांडेंना पोलीस महासंचालक पदावरुन काढलं जाणार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/jalgaon-further-instructions-on-conducting-university-examination-vice-chancellor/", "date_download": "2022-01-21T02:58:01Z", "digest": "sha1:ZMXDK7DUOMDDS7F7L74YHJWC7ITJDOYN", "length": 14625, "nlines": 135, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "जळगाव: विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार- कुलगुरू |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nजळगाव: विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार- कुलगुरू\nजळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ): शासनाकडून विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार असून तोवर विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा व परीक्षांच्या आयोजनाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच घाबरून न जाता कोरोनो विषाणूच्या महामारी विरूध्द धैर्याने सामोरे जावे असे आवाहन कव���ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले आहे.\nकुलगुरूंनी आपल्या आवाहनात सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॕकडाऊन व संचारबंदी लागू केली असल्यामुळे सर्व महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज घरी राहून सुरू आहे.\nविद्यापीठाच्या मार्च /एप्रिल /मे २०२० मधील सर्व प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.तसे यापूर्वी कळविण्यात आले आहे.\nलाॕकडाऊन संपल्यानंतर परीक्षांच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांनी ६ एप्रिल रोजी व कुलपती तथा राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी ७ एप्रिल रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडिओ काॕन्फरसिंगद्वारे बैठक घेऊन संवाद साधला.या बैठकीत स्थगित परीक्षांचे आयोजन व निकाल , व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे आॕन लाईन तासिका, रासेयो स्वयंसेवकांचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात सहभाग, पुढील शैक्षणिक सत्र आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.जे विद्यार्थी आॕन लाईन तासिकांपासून वंचित राहिले त्या विद्यार्थ्यांच्या तासिका लाॕकडाऊन संपल्यानंतर घेण्यात याव्यात असेही मंत्र्यांनी यावेळी सुचविले. या चर्चेत सर्व कुलगुरूंनी आपआपल्या विद्यापीठातील परीक्षा आयोजनाची वस्तुस्थिती मांडली. मंत्री महोदयांनी सर्व विद्यापीठातील परीक्षा विषयक कामकाजात एकवाक्यता असावी यासाठी मुंबई विद्यापीठ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी.विद्यापीठ मुंबई या विद्यापीठांचे कुलगुरू तसेच उच्च शिक्षण संचालक व तंत्र शिक्षण संचालक अशा सहा सदस्यांची समिती गठित केली आहे. या समितीने लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर परीक्षा कधी, कशा व कोणत्या कालावधीत घ्याव्यात तसेच त्याचे स्वरूप कसे असावे या संदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून शासनास अहवाल सादर करावा व शासनाच्या आदेशान्वये सर्व विद्यापीठांनी परीक्षांच्या आयोजनाबाबत कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.\nया अनुषंगाने शासनाकडून परीक्षा आयोजनाबाबत निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार विद��यापीठाकडून कार्यवाही करण्यात येईल.तसेच सर्व घटकांना ही कार्यवाही कळविण्यात येणार आहे.त्याबाबतची माहिती विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा आयोजनाबाबत समाजमाध्यमामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता विद्यापीठाच्या अधिकृत संकेततस्थळावरील माहिती अधिकृत समजावी.\nविद्यार्थ्यांनीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी तसेच घरी राहून अभ्यास करावा असेही आवाहन कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी केले आहे.\nजळगाव: स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा निश्चितनागरीकांनी धान्य घेतांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे\nशिरपूर: व्हर्च्युअल क्लास रूम व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून आर सी पटेल अभियांत्रिकी तर्फे अभ्यासक्रम मार्गदर्शन\nशिरपुर : तापी नदीत पड़लेले ते वाहन ट्रक असल्याची शक्यता\nयावल तालुक्यातील शिक्षकांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी दिले 4 लाख रुपये\nनंदुरबार लायन्स क्लबतर्फे जिल्हा रुग्णालयास कोविड टेस्टिंग केबिन भेट\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/new-dhule-district-superintendent-of-police-chinmay-pandit/", "date_download": "2022-01-21T01:23:54Z", "digest": "sha1:MYRSJWTZXBIRNDMAY7MNXJOT6JRY5Y6U", "length": 8025, "nlines": 131, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळ्याचे नूतन जिल्हा पोलीस अधी��्षक चिन्मय पंडित |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nधुळ्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित\nधुळे (तेज समाचार प्रतिनिधि ):धुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या होण्यापूर्वीच आज (मंगळवार ) गृह विभागाने धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नागपूर शहरमध्ये पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या एका आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती केली.\nधुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची बदली करण्यात आली असून त्याचे पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे सगळ्यात आले आहे. नागपुर शहर येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी चिन्मय पंडित यांची धुळ्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nआसरा फाट्यावर अपघात ऑटो पलटी झाल्याने 3 जन गंभीर तर 2 जखमी- ठेकेदारावर कारवाई ची मागणी\n80 फुटी रस्त्यावरील स्मार्ट इंडिया डिल ऑफ लोन दुकानाचा मालक फरार धुळेकर नागरिकांना लाखोंचा रुपयाचा घातला गंडा\nशिरपुर येथे हाेळी उत्साहात साजरी\nधुळ्यात मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न\nधुळे: पारोळा चौफुली जवळ कच्चा माल जळून खाक-लाखों रुपयांचे नुकसान\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-28-july-2020/", "date_download": "2022-01-21T01:33:00Z", "digest": "sha1:62GIT5RDAP3JHPHSMLS32S6TYBKL7LJJ", "length": 11431, "nlines": 141, "source_domain": "missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : २८ जुलै २०२० | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nचालू घडामोडी : २८ जुलै २०२०\nपाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान\nपाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत. बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत.\nराफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता. भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी ३६ विमाने देणार असून त्यासाठी ५९ हजार कोटींचा करार झाला होता.\nफ्रान्सने भारताला यापूर्वीही जग्वार, मिराज, मायसियर विमानांचा पुरवठा केला होता. एकूण दहा राफेल विमाने तयार असून त्यातील पाच देण्यात आली आहेत तर पाच अजून प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फ्रान्समध्येच आहेत.\nफेब्रुवारी २०२१ पर्यंत भारताला सर्व ३६ राफेल विमाने दिली जाणार आहेत.\nमिटिऑर क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती असलेले बीव्हीआर क्षेपणास्त्र भारताला देण्यात आले असून ते एमबीडीएने तयार केले आहे. ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन आणि स्वीडन या देशांच्या समान शत्रूंविरोधात त्यांचा वापर केला जातो. मिटिऑर क्षेपणास्त्राला रॅमजेट मोटर असून ते खूप लांबपर्यंत जाऊ शकते. राफेल विमानात भारताला सोयीचे अनेक बदल करून देण्यात आले आहेत, त्यात रडार वॉर्निग रिसीव्हर, लो बँड जॅमर्स, १० तासांचे फ्लाइट डाटा रेकॉर्डिग, इन्फ्रारेड शोध सुविधा, ट्रॅकिंग यंत्रणा या सुधारणांचा त्यात समावेश आहे.\nदुहेरी ऑस्करविजेत्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे निधन\n‘गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.\nदुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती.\nटोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना १९४६ मधील ‘टू इच हिज ओन’ आणि १९४९ मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.\nगॉन विथ दी विन्डमधील त्यांची भूमिका चित्रपट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.\nस्वच्छ भारत अभियानाचे अय्यर यांचा राजीनामा\n१९८१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी केंद्र सरकारच्या सचिव, स्वच्छता व पेयजल अभियानाच्या पदाचा राजीनामा दिला.\nअय्यर २००९ मध्ये जागतिक बँकेसोबत जोडले गेले होते. २०१६ मध्ये ते पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून परत आले. तसेच त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचे काम सांभाळले. आतापर्यंत ११ कोटी शौचालये बांधली गेली आहेत.\nसेरी-ए फु टबॉल स्पर्धा : युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद\nख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग नवव्यांदा सेरी-ए फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा २-० असा पाडाव करत दोन सामन्यांआधीच जेतेपदावर मोहोर उमटवली.\nपाच वेळा ‘बलॉन डीऑर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने करोनाच्या विश्रांतीनंतर सलग ११ सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.\nरोनाल्डोला आता सेरी-ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका गोलची गरज आहे. १९३३-३४मध्ये फे लिस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता.\nयुरोपमधील पाच प्रतिष्ठेच्या लीगमध्ये करोनानंतर १० पेक्षा जास्त गोल झळकावणारा रोनाल्डो हा एकमेव फु टबॉलपटू ठरला आहे.\n५ युव्हेंटसने (१९३१-३५) याआधी सेरी-ए फु टबॉल स्पर्धेत सलग पाच वेळा विजेतेपद पटकावण्याची करामत केली होती.\nत्यानंतर टोरिनो संघाने १९४३-४९ दरम्यान सलग पाच वेळा विजेतेपद संपादन केले होते.\n१४ युरोपमधील सर्व प्रतिष्ठेच्या लीगमध्ये सलग १४ वेळा विजेतेपद मिळवण्याची किमया लॅटव्हियाच्या स्कोंटो क्लबने १९९१-२००४ या कालावधीत केली होती.\nपश्चिम रेल्वेत परिक्षेशिवाय नोकरीची संधी - पदवीधर अट\nचालू घडामोडी : २९ जुलै २०२०\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) विविध पदांच्या 180 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2022-01-21T03:18:55Z", "digest": "sha1:ALRJUN4TZXSHPW63LJVMI5KNR2FGPJUW", "length": 4388, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कळफलक - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पा���ावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nकळफलक शब्द अनेक अर्थाने वापरला जातो -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी २०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93/", "date_download": "2022-01-21T03:03:36Z", "digest": "sha1:GG33VI4I73VER7FNWUBXZ243WWZTQ2IB", "length": 2378, "nlines": 34, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ – swarda khedekar", "raw_content": "\nTag Archives: वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ\nहा अतिशय वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ बघितला मी.\nभारताची शान असलेल्या INS विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाची गायडेड टूर आहे सर्व माहितीसह पूर्ण ३६० डिग्री ३D मध्ये शूट केलेला आहे.\nमोबाईल वर बघायला जास्त चांगला वाटतो. हातात मोबाईल घेऊन स्वतः भोवती गोल फिरवा, मोबाईल खाली वर करा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभे राहून स्वतःच सगळे बघत आहेत असा फील येतो. एक वेगळा व्हर्चुअल रिऍलिटी चा अनुभव मला आवडला म्हणून तुम्हाला शेयर केलाय.\nकॉम्पुटरवर बघत असाल तर माउस क्लीक करून ड्रॅग करू शकता पण मोबाईलवर बघण्याची मजा त्यात नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/13766", "date_download": "2022-01-21T02:32:26Z", "digest": "sha1:EP6FBUX77UWQY3D64JXZB4YXP7DIMME5", "length": 7843, "nlines": 100, "source_domain": "www.khaasre.com", "title": "मुनगंटीवार म्हणतात मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच, जाणून घ्या कसे - Khaas Re", "raw_content": "\nमुनगंटीवार म्हणतात मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच, जाणून घ्या कसे\nनिवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटत आला आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेच्या घडामोडीना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. सेना ५०-५० च्या फॉर्मुल्यावर ठाम असून भाजप सेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाहीये.\nराज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. पण उद्धव ठाकरे यांनी आज असा कुठलाही प्रस्ताव आला नाही असे स्पष्ट केले आहे.\nशिवसेनेकडून महत्वाच्या खात्यांची मागणी होत आहे अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.\nभाजपकडून वारंवार मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही फॉर्मुला ठरला नाही असे सांगण्यात येत आहे. मात्र फॉर्मुला ठरला होता अन सर्व ठरल्याप्रमाणे होणार असेल तर शिवसेना आजही स्थिर सरकार देण्यासाठी तयार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे.\nभाजप शिवसेनेमधील मुख्यमंत्रपदाचा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. तर दोन्ही पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेची भूमिका हि विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचे म्हंटले होते.\nमुनगंटीवार यांच्या मते मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच-\nसंजय राऊत यांनी शिवसेनेला देखील मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा मिळावा असे सांगितले आहे. शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणीही करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच असल्याचे सांगितले आहे.\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हे देखील एक शिवसैनिक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद एका शिवसैनिकालाच मिळत असून ते शिवसेनेकडेच आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nशेतमजुराचे पोर ते आमदार, वाचा राम सातपुते यांचा संघर्षमय जीवनप्रवास\nफडणवीसांचं संभाव्य मंत्रिमंडळ बघितलं का बघा शिवसेनेचे 18, भाजपचे 24 नवे मंत्री कोण..\nफडणवीसांचं संभाव्य मंत्रिमंडळ बघितलं का बघा शिवसेनेचे 18, भाजपचे 24 नवे मंत्री को��..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/david-warner-insta-story", "date_download": "2022-01-21T02:09:15Z", "digest": "sha1:S5WQ6EC6RK73P44REAMUG5YCS5AUWHHP", "length": 12599, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nT20 World Cup च्या 2 सराव सामन्यात केवळ 1 धाव, डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म आयपीएलमधील वर्तवणुकीमुळे गेला\nएकेकाळी सनरायझर्स हैद्राबाद संघाला ट्रॉफी जिंकवून देणारा संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला यंदाच्या पर्वात मात्र संघातूनच बाहेर ठेवण्यात आले होते. ...\nसनरायजर्स हैद्राबादकडून वगळण्यात आल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक, इन्स्टा स्टोरीला शेअर केल्या भावना, म्हणाला…\nएकेकाळी सनरायझर्स हैद्राबाद संघाला ट्रॉफी जिंकवून देणारा संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आता मात्र संघाकडून चूकीच्या वागणूकीमुळे कमालीचा भावूक झाला आहे. ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2022-01-21T01:33:18Z", "digest": "sha1:G5M5RRRBM2VMEBOYAPTLWHATS4TDWGLZ", "length": 5528, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गाणी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nगीतकारानुसार गाणी‎ (२ क)\nभाषेनुसार गाणी‎ (२ क)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nथकले रे नंदलाला (गाणे)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध ���हे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/4571", "date_download": "2022-01-21T02:50:52Z", "digest": "sha1:B6B3X2ZKIWF3YW7YCDD2PEWP5AIKAGA4", "length": 19538, "nlines": 232, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "ठाणेदारासह उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्त���\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News ठाणेदारासह उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक\nठाणेदारासह उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक\nपोलिस हवालदाराकडून स्विकारली ३५ हजारांची लाच\nराधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया\nविदर्भ वतन /गोंदिया: नोकरीत त्रास होवू नये म्हणून चाईल्ड क्रुअ‍ॅल्टी गुन्ह्यातून सुटका करण्याकरिता पोलिस हवालदाराकडून ३५ हजारांची लाच मागून ती पोलिस उपनिरीक्षकाच्या सहाय्याने स्वीकारणार्या गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ठाणेदाराला शुक्रवार दिनांक १९ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्या ठाणेदाराचे नाव प्रदीप अतुलकर (वय ४०) आणि पोलिस उपनिरीक्षक उमेश ज्योतिराम गुटाळ (वय ३१) असे आहे.\nगोंदिया पोलिस दलातील पोलिस हवालदाराविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात चाईल्ड क्रुअ‍ॅल्टी कायद्यान्वये ३० मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. हा गुन्हा अदखलपात्र होता. या गुन्ह्यातील आरोपी पोलिस हवालदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप अतुलकर यांनी तक्रारदार पोलिस हवालदाराला पोलिस ठाण्यात बोलावले. दरम्यान त्याला गुन्हा दाखल झाल्यास पुढे नोकरीत अडचण निर्माण होईल. अर्जदाराशी समझोता करण्याकरिता ३५ हजार रुपये लागतील व ते पोलिस उपनिरीक्षक उमेश गुटाळ यांच्याकडे द्या असे सांगीतले. मात्र तक्रारदार पोलिस हवालदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १८ जून रोजी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांनी सापळा रचला. १९ जून रोजी पोलिस उपनिरीक्षक उमेश गुटाळ यांनी पोलिस हवालदाराकडून ठाणेदार प्रदीप अतुलकर यांच्या करिता ३५ हजार रुपयेची लाच स्वीकारल्याने दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली.\nया प्रकरणामुळे आणखी एकदा पोलिस विभागात भ्रष्टाचार किती बोकाळला आहे हे ऐरणीवर आले आहे. सतत अशा प्रकारचे ‘सेटींगचे’ प्रकार या पोलिस ठाण्यात होतच असतात, परंतु तक्रारदार पुढे येत नसल्यामुळे अशा भ्रष्ट पोलिसांचे फावते आहे. या ठाण्यातील पोलिसांनी अशाच प्रकारे प्रचंड माया जमविली असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.\nPrevious articleआमदार मोहन मते यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या\nNext articleरागाच्या भारात स्वत:च्या घराला लावली आग\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअरुण पवार अध्यक्षपदी तर पहिल्यांदाच सरचिटणीसपदी रवींद्र अंबाडकर….\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग��रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/7244", "date_download": "2022-01-21T01:24:39Z", "digest": "sha1:MGHYPAITU6EYI4CEOTWHBWM2VQ3SA53J", "length": 23156, "nlines": 235, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर ���ागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome आरोग्य कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय...\nकोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7244*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\n-माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्यूरो, नागपूरचा उपक्रम\nविदर्भ वतन,प्रतिनिधि-नागपूर : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे आ आणि क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नागपूर यांच्यावतीने कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी आज करण्यात आला. याप्रसंगी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे सहायक-संचालक निखील देशमुख, पत्र सुचना कार्यालयाचे सहायक संचालक शशीन राय, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्स द्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-19 लसीकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नागपूरच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.\nया उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.\nयावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.\nया मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुम यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणेचे सहायक- संचालक निखील देशमुख, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक संजय तिवारी, श्रीमती संजीवनी निमखेडकर, जी नरेश आणि रंगधून कलामंच, नागपूर आणि त्यांच्या चमूचे सदस्य परिश्रम घेत आहेत.\nPrevious articleनागपूर येथील इंडियन ब्युरो आॅफ माईन्स येथे 1 मार्च रोजी स्थापना दिवसानिमित्त खनिज दिवसचे आयोजन\nNext articleआजपासून सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणा-या काही नियमात बदल होणार आहेत.\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\n��हिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2022-01-21T02:01:50Z", "digest": "sha1:WFM7PENFMBU27P5SRQ6VTM2W6QNA6D2Q", "length": 4502, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "होमगार्ड - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nगैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nगैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-19-august-2016/", "date_download": "2022-01-21T01:47:03Z", "digest": "sha1:IWIMT2EIKMNMMZPEOAMT2TVTTXSL5O3I", "length": 11944, "nlines": 127, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Current Affairs in Marathi - 19 August 2016 | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी – १९ ऑगस्ट २०१६\nउसेन बोल्टची २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची हॅट्रीक\n# रिओ ऑलिम्पिकच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जमैकाच्या उसेन बोल्टने सुवर्ण पदक मिळवले आहे. ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर शर्यतीत सलग तिस-यांदा सुवर्ण पदकाची कमाई करत उसेनने हॅट्रीक करून नवा इतिहास रचला आहे. २०० मीटर धावण्याची शर्यत उसेनने १९.७८ सेकंदांत पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले. याआधी ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उसेनने सुवर्ण पदक कमावले होते. आतापर्यंत उसेनने ८ सुवर्ण पदक कमावले आहेत. विषेश म्हणजे १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारा उसेन हा जगातला पहिला धावपटू ठरला आहे. वेगाचा बादशहा म्हणून उसेन ओळखला जातो. उसेनची मैदानात शर्यत ही आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी नसून ती केवळ आणि केवळ वेगाशी आणि घड्याळ्यात फिरणा-या काट्यांशी असते असे म्हणतात. उसेनने २०० मीटर शर्यतीत सलग तिस-यांदा सूवर्ण पदक जिंकत आपणच महान खेडाळू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या स्पर्धेत त्याला कॅनडाच्या आंद्रे डे ग्रेस आणि फ्रान्सच्या क्रिस्टोफ लेमाइत्रे यांनी चांगली टक्कर दिली. उसेन पाठोपाठ कॅनडाच्या आंद्रे डे ग्रेस यांने २०.२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदक मिळवले तर फ्रान्सच्या क्रिस्टोफ लेमाइत्रे याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.\n अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]\nनरसिंगवर ४ वर्षांची बंदी, ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले\n# भारताचा मल्ल नरसिंग यादवचा पहिला सामना काही तासांवर येऊ ठेपला असताना त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घालून क्रीडा लवादने त्यांच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा स्वप्नांवर विरजण घातले आहे. उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ब्राझीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने ऑलिम्पिक खेळण्यासाठी चार वर्षांची बंदी घातली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पण त्यानंतर नरसिंगने आपल्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने नरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याचा निकाल देत त्याला ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील दिला होता. ‘नाडा’च्या या निकालावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) आक्षेप घेत क्रीडा लवादाकडे या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. क्रीडा लवादाने या प्रकरणात नरसिंगला दोषी ठरवत त्यावर बंदी घातली. शुक्रवारी पहाटे हा निर्णय जाहीर करण्यात आला. नरसिंग विरोधात कारस्थान रचले गेल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याने ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने हा निर्णय दिला तसेच त्याला संध्याकाळ��र्यंत रिओ सोडून जाण्याचे आदेशही देण्यात आले. ‘वाडा’ने या प्रकरणात फार उशीराने लक्ष घालते त्यामुळे भारताचे पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी नाराजी दर्शवली होती.\nआर्थिक अडचणीमुळे इ कॉमर्स साइट आस्क मी बंद होणार\n# भारतातील आघाडीची इ-कॉर्मस सर्च साइट आस्क मी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच बंद होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. गुरगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या कंपनीची वेबसाइट अजून सुरू असली तरी कंपनीने नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. कंपनीचे प्रमुख गुंतवणूकदार अॅस्ट्रो होल्डिंगने अचानक माघार घेतल्याने आस्क मी अडचणीत आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीच्या भागधारकांसोबत झालेल्या दीर्घ वादानंतर मलेशिया स्थित अब्जाधीश आनंद कृष्णन संचलित अॅस्ट्रो होल्डिंगने गत महिन्यात सुमारे १५० कोटी रूपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती. अॅस्ट्रो होल्डिंगची आस्क मी ग्रूपमध्ये ९७ टक्के भागीदारी आहे.\n अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]\nचालू घडामोडी – २२ ऑगस्ट २०१६\nचालू घडामोडी – २३ ऑगस्ट २०१६\nचालू घडामोडी – २४ ऑगस्ट २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/ram-mandir-babari-masjid-vad/", "date_download": "2022-01-21T01:55:25Z", "digest": "sha1:KVORE57LBJQACVXAWSKE7GN25IVOWI5A", "length": 6778, "nlines": 124, "source_domain": "missionmpsc.com", "title": "अयोध्या वाद : पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nअयोध्या वाद : पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला\nसुमारे 164 वर्षे जुन्या अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. या खटल्यावर अलहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर 7 वर्षांनी सुनावणी होत आहे. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. बुधवारी वादग्रस्त इमारत पाडण्याच्या घटनेलाही 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरुवात झाली. सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल आणि राजीव धवन आहेत तर रामलला पक्षाची बाजू हरीश साळवे मांडत आहेत.\nदोन धर्मांच्या 3 न्यायाधीशांचे स्पेशल पीठ\nचीफ जस्टीस दीपक मिश्रा: 3 तलाक बंद करणे आणि थिएटरमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभे राहणे गरजेचे असल्यासारखे निर्णय दिले आहेत.\nजस्टीस अब्दुल नाजीर : तीन तलाकच्या पीठातही होता समावेश. परंपरेत हस्तक्षेत चुकीचे असल्याचे मांडले होते मत. प्रायव्हसी हा मूलभूत हक्क ठरवले होते.\nजस्टीस अशोक भूषण: दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात सुरू असलेल्या अधिकारांच्या वादावर सुनावणी करत आहेत.\n7 वर्षांपासून 20 याचिका प्रलंबित\nया प्रकरणात 7 वर्षांपासून 20 याचिका प्रलंबित आहेत. यावर्षी 11 ऑगस्टला सर्वात आधी याचिका सुनावणीसाठी समोर आली होती. पण पहिल्यात दिवशी डॉक्युमेंट्सच्या ट्रांसलेशन (भाषांतर) च्या मुद्द्यावर प्रकरण अडकले. संस्कृत, पाली, फारशी, उर्दू आणि अरबीसह 7 भाषांमध्ये 9 हजार पानांचे इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी कोर्टाने 12 आठवड्यांचा कालावधी दिला होता. त्याशिवाय 90 हजार पानांमध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. यूपी सरकारनेच 15 हजार पानांचे दस्तऐवज जमा केले आहेत. भाषांतर झाले की नाही हे कोर्ट तपासणार आहे, पण त्यासाठी सुनावणी टळणार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आजपासून दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकण्यास सुरुवात होणार आहे.\nबँक, रेल्वेला मराठीची सक्ती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर व भन्ते प्रज्ञानंद\nचीनने रोखला पाकिस्तानचा अर्थ पुरवठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-01-21T03:04:00Z", "digest": "sha1:IPGSKDLZBSDOHZOKQKIYG62DZHTHCUKQ", "length": 5048, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८६१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८६१ मधील मृत्यू\n\"इ.स. १८६१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nकामियो बेन्सो दि कावूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/indications-ipl-will-be-held-outside-india-29287", "date_download": "2022-01-21T02:24:40Z", "digest": "sha1:XKT3RFM2R4SZAHMDBTGDZXQZSYGIKGC4", "length": 13274, "nlines": 142, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Indications that IPL will be held outside India | Yin Buzz", "raw_content": "\nआयपीएल भारताबाहेर होणार असल्याचे संकेत\nआयपीएल भारताबाहेर होणार असल्याचे संकेत\nकोरोना महामारीचा भारतास या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान सामना करावा लागणार आहे, असे सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल भारताबाहेरच होणार असल्याचे संकेत दिले.\nनवी दिल्ली: कोरोना महामारीचा भारतास या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान सामना करावा लागणार आहे, असे सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल भारताबाहेरच होणार असल्याचे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल भारताबाहेर होणार असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी सूचित करीत आहेत, त्यासच जणू गांगुली यांनी दुजोरा दिला.\nसलामीवीर मयांक अगरवालने सध्या एक क्रिकेट टॉक शो सुरू केला आहे. त्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत गांगुली बोलत होते. ते म्हणाले, \"\"आगामी दोन- तीन- चार महिने खूपच खडतर असतील, असा माझा कयास आहे. त्यास आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आता या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीस जनजीवन सुरळीत होईल, असा माझा अंदाज आहे.\" भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान आयपीएल घेण्याचा विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर गांगुली यांची टिप्पणी मोलाची आहे.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आयपीएल भारतात घेण्यासच जास्त पसंती आहे; पण हे घडण्याची शक्‍यता कमी आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत अमेरिका आणि ब्राझील यांच्यापाठोपाठ भारत तिसरा आहे. त्यामुळे देशात आयपीएल घेण्यास मंजुरी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीपाठोपाठ आता न्यूझीलंडने आयपीएल घेण्याची तयारी दाखवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दादा ओपन विथ मयांक या कार्यक्रमात गांगुलीने व्यक्त केलेले मत मोलाचे आहे.\nकोरोनावरील लस येईपर्यंत मी प्रतीक्षा करण्यास तयार आहे. तोपर्यंत आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या काय घडत आहे, हे आपण जाणतो. कोणालाही आजारी पडण्याची इच्छा नाही. क्रिकेटमध्ये लाळेचा प्रश्न आहे. एकदा कोरोनावरील लस आली, की सर्व काही सुरळीत होईल.\nदेशांतर्गत स्पर्धांचा प्रश्न बिकट\nकोरोनामुळे देशातील क्���िकेट या वर्षाअखेर सुरू होऊ न शकल्यास राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांना त्याचा फटका बसेल. या परिस्थितीत देशातील सर्वच स्पर्धा घेण्याबाबत प्रश्न येतील. गतमोसमात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दोन हजारहून जास्त सामने झाले होते. त्यातील किती स्पर्धा यंदा होऊ शकतील, हा प्रश्नच आहे.\nकोरोनामुळे सतत बदलणारी परिस्थिती ही फलंदाजीसारखी आहे. सर्वच खेळपट्ट्यांवर एकाच प्रकारे फलंदाजी करून चालत नाही. चेंडू कमी वेगाने येणाऱ्या खेळपट्टीवर, फिरक घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी वेगळी असते आणि फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याहून वेगळी. कोरोना सध्या याच स्थितीत आहे, आपण त्यातून सावरत आहोत.\n- सौरव गांगुली, भारतीय मंडळाचे अध्यक्ष\nकोरोना corona भारत वर्षा varsha सामना face क्रिकेट cricket आयपीएल आग वन forest अमेरिका ब्राझील श्रीलंका स्पर्धा day फलंदाजी bat\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमराठवाडा विद्यालयाचे कोरोना वॉरियर्स\nऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचे संचालक टी.आर. पाटील यांनी कोरोनाच्या काळातील...\nएनएसएस म्हणजे एक कुटुंब\nमुंबई : सुधीर पुराणिक हे जमशेदजी नवरोजी पालीवाल कॉलेज, पाली इथे फिजिक्सचे...\nरयत सेवक हाच संस्थेचा मानबिंदू\nहडपसर : रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था असून शैक्षणिक...\nआत्महत्या करुन काय मिळते\nमुलांनो, आत्महत्या करुन काय मिळते कोरोनाने सगळं जग आपल्या कवेत घेतलं .असं एकही...\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ...\nकोरोना नंतरचे करिअर - संयोगिता पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर...\nएनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात\nओळख एनएसएसचीः डाॅ गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक ...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nएमआयटी स्कूल ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nएमआयटी स्कूल ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्���ांकडून मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न कुलगुरू...\nसकारात्मक आत्मसंवाद जीवन ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा चांगला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T01:45:51Z", "digest": "sha1:OFOBJJYS4SPWMF2WGJKDBZPLZVIBF7LY", "length": 9387, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती\nकालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती\nगिरीश बापट यांची जिल्हा प्रशासनासोबत बैठक\nबाधितांना खास बाब म्हणून मदत देण्यासाठी 3 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे\nपुणे : खडकवासल्याचा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या नागरिकांना खास बाब म्हणून मदत देण्याबाबतचा 3 कोटींचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच प्रस्तावामध्ये कालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्याबाबत विनंती करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात मुठा कालवा दुर्घटनेसंदर्भात आयोजित बैठकीत बापट बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम उपस्थित होते.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nमदतीची विनंती करणारा प्रस्ताव तात्काळ पाठवावा\nबापट म्हणाले, प्रस्तावामध्ये कालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्याबाबत विनंती करण्यात यावी. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार कालवा-बाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पाहता खास बाब म्हणून 3 कोटी रुपयांच्या मदतीची विनंती करणारा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल. कालवा-बाधित भागातील घरांचे पंचनामे पूर्ण झालेल्या संपूर्ण कुटुंबाची यादी त्या भागातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे देऊन संबंधित कुटुंबांना धान्य वाटप करण्यात यावे, यावेळी नियंत्रण व देखभालीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा,असे स्पष्ट करून बापट म्हणाले, मुठा उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्ये पाणी जाऊन त्यांच्या घरातील चीजवस्तूंचे नुकसान झाले आहे. या हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज आहे.त्यामुले 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, असेही बापट यांनी सांगितले.\n740 घरांचे पंचनामे पूर्ण\nनवल किशोर राम म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून बाधितांच्या घरांच्या पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली असून 740 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये सुमारे 90 घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित व अंशत: बाधित घरांच्या मदतीचा तसेच खास बाब म्हणून 3 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल.\nपीएमपीकडून एक हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई\nतरच जलसंपदा विभाग दुरुस्ती करेल – प्रा. बानगुडे\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A5%A8%E0%A5%AE-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-21T02:13:47Z", "digest": "sha1:N5L6ETJUHKGYDTTRZT5JJTXOR2XDMK43", "length": 11302, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’ उपक्रम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘म���नी भारत पर्व’ उपक्रम\nमुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’ उपक्रम\nदेशांतर्गत पर्यटनाला मिळणार चालना, विविध राज्यांच्या कला, संस्कृतींचे सादरी करण होणार\nमुंबई: देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सध्या ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत मुंबईकरांना देशाच्या विविध भागातील पर्यटन स्थळे, संस्कृती, कला, खाद्यसंस्कृती आदींची माहिती आणि आस्वाद घेता येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात वारली चित्रकला, मेहंदी बाटीक पेंटींग, कॅनव्हासवरील चित्रकला आदींबाबत कार्यशाळा होणार असून यात सर्वांना मोफत सहभागी होता येणार आहे. भारताची विविधता, पर्यटन, कला आणि संस्कृतीची माहिती देणाऱ्या या उपक्रमास लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन भारत पर्यटनच्या पश्चिम आणि मध्य क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक नीला लाड यांनी केले आहे.\nएअर इंडिया इमारतीतील भारत पर्यटनच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती लाड यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ‘मिनी भारत पर्व’ अंतर्गतचे विविध कार्यक्रम २७ आणि २८ सप्टेंबर रोजी पु. ल. देशपांडे कलांगण, प्रभादेवी येथे होतील, असे त्यांनी सांगितले.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nदेशात १६ ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘पर्यटन पर्व’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात ‘देखो अपना देश’ तसेच ‘सभी के लिए पर्यटन’ या उपक्रमांमधून देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. याशिवाय २७ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. यात देशातील विविध राज्यांच्या पर्यटनाची माहिती देणारे स्टॉल असतील. तसेच विविध राज्यातील हस्तकला, हातमाग, वस्त्रोद्योग आदींची माहिती आणि विक्रीचे स्टॉल असतील. याशिवाय खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून लोकांना विविध राज्यांतील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. हे स्टॉल सकाळी ११ वाजेपासून दिवसभर सुरु असतील.\nदुपारी १२ ते ४ वाजण्याच्या दरम्यान चित्रकलेचे विद्यार्थ�� सादरीकरण करतील. याशिवाय वारली चित्रकला, मेहंदी बाटीक पेंटींग, कॅनव्हासवरील चित्रकला आदींबाबत कलाकारांसमवेत संवाद साधत कार्यशाळा होणार आहे. यात विद्यार्थ्यासह सर्वांना मोफत सहभागी होता येईल. सायंकाळी ६ वाजेनंतर आदीवासी नृत्य, बिहू (आसाम), बैलपोळा (महाराष्ट्र), सिंघीछाम (सिक्कीम), गरबा (गुजरात), कालबेलिया (राजस्थान), लावणी (महाराष्ट्र), चेराव बांबू नृत्य (मिझोराम), करकट्टम (तामिळनाडू) आदी नृत्य-कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. ‘मेरा भारत-स्वच्छ भारत’ अंतर्गत केंद्रीय विद्यालयांमधून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील निवडक १०० चित्रांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी लावण्यात येणार आहे.\nदेशात अंतर्गत पर्यटनाला मोठा वाव आहे. लोकांना विविध राज्यांची संस्कृती, पर्यटन स्थळे, खाद्यसंस्कृती, हेरीटेज टुरीजम, क्रुझ टुरीजम, वन्यजीव पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, साहसी पर्यटन, आदीवासी क्षेत्रातील पर्यटन आदींची माहिती देण्यासाठी केंद्र शासन विविध उपक्रम राबवित असून ‘मिनी भारत पर्व’ उपक्रमांस लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन श्रीमती नीला लाड यांनी यावेळी केले.\nमुख्यमंत्र्याकडून मंत्र्यांची झाडाझडती सुरु\nमोदींना शांततेचा नोबेल मिळावा; भाजपकडून मोहीम\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://purvaanubhava.blogspot.com/2010/05/blog-post_09.html", "date_download": "2022-01-21T01:55:35Z", "digest": "sha1:URPEB25T7L6W4352II5IAARHRXYBJBDN", "length": 30971, "nlines": 337, "source_domain": "purvaanubhava.blogspot.com", "title": "पूर्वानुभव: मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा", "raw_content": "\nमाझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी \"पूर्वानुभव\" म्हणून सादर करत आहे.\nआ��ण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद\nमुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा\nमुंबईत आज पहिला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात, दादर पश्चिम येथील दासावा(दादर सार्वजनिक वाचनालय)च्या तिसर्‍या मजल्यावरील सभागृहात साजरा झाला.\nह्या मेळाव्याची पूर्वतयारी मुख्यत: कांचन कराई आणि तिच्या बरोबरीने महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी ह्यांनी अतिशय नेटकेपणाने केलेली होती.\nमी तिथे साधारणत: पावणेपाचला पोचलो. सभागृहात बरीचशी ओळखीची आणि अनोळखी मंडळी जमलेली दिसली. स्वागतालाच सुहास झेले,सचिन उथळे-पाटील,आनंद पत्रे,सागर बाहेगव्हाणकर,भारत मुंबईकर, रोहन चौधरी इत्यादि तरूण मंडळी सुहास्य वदनाने तयारच होती. तिथेच मग प्रत्येकाला एक नोंदणी क्रमांक पट्टी (त्यावर संबंधिताचे नाव लिहून) दिली जात होती. माझा क्रमांक होता ००७...\nमी ती क्रमांक/नाव असलेली पट्टी छातीवर चिकटवत असतानाच बंगळूरहून अपर्णा लळिंगकरचा ह्या मेळाव्याला शुभेच्छा देणारा भ्रमण ध्वनी आला. तिला मग मी कांचन, सुहास आणि महेंद्रजींशी देखिल बोलायला लावलं. ;) अशा तर्‍हेने दूरस्थ असूनही अपर्णाने संमेलनाला हजेरी लावली.\nत्यानंतर मग एकेकजण भेटत गेले. अमेय धामणकर,श्रेया रत्नपारखी,आनंद काळे ,सोनाली केळकर (आर्यन,श्रीयुत केळकर) इत्यादि नेहमीची बझकर मंडळी भेटली. कोष्टीसाहेब...खास नाशिकहून आले होते..तेही भेटले. सगळेजण एकमेकांना प्रत्यक्ष प्रथमच भेटत होते...तरीही कुठेही संकोच,दुरावा जाणवला नाही. रोजच्या बझच्या गप्पांमुळे सगळी मंडळी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखी एकमेकांशी वागत होती.\nइथे मला माझे काही जालावरचे जुने मित्र/मैत्रिणी भेटले...त्यात आनंदराव घारे, मिलिंद फणसे, शंतनू ओक, नरेंद्र प्रभू, हरेकृष्णजी, नीरजा पटवर्धन,सुधीर कांदळकर,जयबालाताई परूळेकर.अ‍ॅडी जोशी,आल्हाद महाबळ इत्यादि....त्यांच्याशीही मनमोकळ्या गप्पा झाल्या. स्टार माझाचे निवेदक प्रसन्न जोशॊही भेटले. मग आमच्या स्टार माझाच्या बक्षीस समारंभाच्या आठवणी निघाल्या.\nत्यानंतर कार्यक्रम थोडा उशीरा म्हणजे साडेपाचला सुरु झाला. कांचनने अतिशय उस्फुर्तपणे प्रास्ताविक सादर केले. त्यात हा मेळावा घेण्यामागची मूळ संकल्पना, त्यानंतर त्यावर घडत गेलेला विचार विनिमय, पूर्वतयारी,एका अनामिक प्रायोजकाने उचललेला समारंभाच्या संपूर्ण ख��्चाचा भार इत्यादि विविध अंगांवर तिने सविस्तर निवेदन केले. त्यानंतर महेंद्रजींनी उपस्थितांचे स्वागत केले ...आणि मग वैयक्तिक ओळखींचा कार्यक्रम सुरु झाला.\nएकेक जण माईकसमोर येऊन आपली थोडक्यात ओळख करून देत होता/होती. ह्यामध्ये सर्वात लहान जालनिशीकार ’आर्यन’ पासून ते ७१ वर्षांचे आजोबा असे एकूण ७०-७५ जणानी हजेरी लावली. महाराष्ट्र शासनातील सनदी अधिकारी श्रीमती लीना मेहेंदळे ह्यांच्यासारख्या एका वेळी ३२ जालनिश्या लिहिणार्‍या विदूषीपासून ते एकुलती एक जालनिशी लिहिणार्‍या सर्व जुन्या नव्या लोकांनी आपापली ओळख,आपल्या जालनिशीचा विषय इत्यादींची माहिती करून दिली.\nहा कार्यक्रम सुरु असतानाच खानपान सेवाही सुरु झाली होती. बटाटे वडा,कटलेट आणि कॉफी असा मस्त बेत जमून आला होता. सगळे पदार्थ अर्थातच चविष्ट होते...हे वेगळे सांगण्याची गरज नाही.\nओळख-परेड झाल्यावर मग काही जणांची एकीकडे जालनिशी लिहिण्याच्या बाबतीतल्या वैयक्तिक समस्या, प्रताधिकार कायदा वगैरेसंबंधी चर्चा सुरु होती तर दुसरीकडे इतर सदस्यांची आपापसात चर्चा, गप्पा वगैरे सुरु होत्या.\nकार्यक्रम संपत असतानाच अमेरिकेहून हेरंब ओकचा भ्रमणध्वनी आला. त्यानेही मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आणि अशा तर्‍हेने संमेलनात हजेरीही लावली. त्याच्या आणि अपर्णाच्या वाटणीचा खाऊ कुणी खाल्ला...माहीत नाही. ;)\nशेवटी हजर असणार्‍यांची गटागटाने छायाचित्र काढण्यात आली....आणि मग ह्या मेळाव्याचे सूप वाजले.\nह्या मेळाव्यात मला सारिका खोत ही माझे लेखन आवर्जून वाचणारी वाचक भेटली. :)\nमी घरी पावणे दहाला पोचलो. आजचा दिवस खूपच आनंदात गेला.\nबाकी सविस्तर आणि सचित्र वृत्तांत इतरजण लिहितीलच....हा होता प्राथमिक वृत्तांत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमस्तच देका. एकदम धावता वृत्तांत आणि कमी वेळात लिहेलात. मस्तच. त्याबध्दल अभिनंदन. आता इतरांचेही वृत्तांत वाचूच.\nरविवार, मे ०९, २०१०\nकाय करणार...तुम्हा सर्वांची उत्सुकता किती ताणायची ना\nरविवार, मे ०९, २०१०\nकाका, एकदम मस्तच लिहिला आहात. धावता आढावा झक्कास..\nहो आणि तो माझा आणि अपर्णाचा खाऊ कोणी खाल्ला टो प्रश्न आहेच \nरविवार, मे ०९, २०१०\nउद्या विचार रोहनला. ;)\nसोमवार, मे १०, २०१०\nकाका, धावता आढावा झक्कास..\nसोमवार, मे १०, २०१०\nमुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेलाव्याचे सुन्��र वर्णन केले आहे ... एकुणच कार्यक्रमाला उपस्थित राहून मजा आली एकुणच कार्यक्रमाला उपस्थित राहून मजा आली धावता आढावा मस्तच आहे \nसोमवार, मे १०, २०१०\nधन्यवाद सचिन आणि निनाद.\nआता तुम्ही दोघांनीही जरूर लिहा...तुमच्या नजरेतून पाहू द्या तो सोहळा आम्हाला.\nसोमवार, मे १०, २०१०\n००७ बॉन्ड देव :)\nखूप मस्त लिहलय देवा...\nसोमवार, मे १०, २०१०\nदेवकाका, खूप खूप धन्यवाद. आढावा मस्तच. मेळाव्याला मनाने उपस्थित होतोच.:)\nसोमवार, मे १०, २०१०\nखरयं आम्ही सगळ्यांनी खूप मिस केला हा मेळावा…पण आता भारतात आलो की गाठणार तुम्हाला नक्की…. :)\nसोमवार, मे १०, २०१०\nभाग्यश्री, तुमच्यासारख्या असंख्य हितचिंतकांमुळेच मेळावा निर्विघ्न पार पडला.\nसगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.\nसोमवार, मे १०, २०१०\nमस्तच... मजा आली असणार.\nसोमवार, मे १०, २०१०\nखरंच मजा आली पंकज. पण तू कुठे हरवलास\nसोमवार, मे १०, २०१०\nदेव साहेब, वृत्तांत एकदम मस्तच...\nअजून फोटो पाहिजे होते. गप्पा करतांना. वडे खातांना. वगैरे असे. पण वृत्तांत एकदम आपल्या स्वभावासारखा...स्वीट.\nसोमवार, मे १०, २०१०\nछायाचित्र मी दोनतीनच काढलेत.\nआता इतरलोक त्यांच्या वृत्तांतात देतीलच...नाही दिली तर मग मी त्यांच्याकडून घेऊन इथे चढवीन.\nसोमवार, मे १०, २०१०\nतुमच्या क्रमांकाकडे लक्षच गेल नाही माझ..मस्त बॉंण्ड जेम्स बॉण्ड...वॄत्तांत छान मांडला आहे...मी सुदधा आपल्या परीने सादर केला आहे वॄत्तांत,जमल्यास भेट द्या...\nसोमवार, मे १०, २०१०\nमस्तच झाला असणार कार्यक्रम. सुहासचे फोटोही पाहिले....खूप मिस केलं सगळं....\nसोमवार, मे १०, २०१०\nज्यांच्याशी एवढ्या गप्पा मारतो त्यांना प्रत्यक्ष भेटायला खुपच धमाल आली.\nसोमवार, मे १०, २०१०\nदेवेंद्र,विद्याधर आणि सोनाली धन्यवाद.\nदेवेंद्र, अरे मीही तो क्रमांक पाहून चक्रावलो. ;)\nविद्याधर, आम्हालाही तुझ्यासारख्या आपल्या रोजच्या गप्पांतल्या मित्रांची गैरहजेरी विशेषत्वाने जाणवली\nसोनाली तुम्हा तिघांना एकत्र भेटून खूप बरं वाटलं.\nपिल्लूबद्दल काय सांगू...खूपच आवडलं. :)\nसोमवार, मे १०, २०१०\nसी. रा. वाळके म्हणाले...\n वृत्तांत वाचून मस्त वाटले. पुढच्या वेळी तरी हजर राहण्याचा योग येतो का पाहू\nसोमवार, मे १०, २०१०\nसोमवार, मे १०, २०१०\nकाका, माझी संधी पुन्हा हुकली. स्टार माझाच्या पुरस्कार वितरणाला ऑफिस कामामुळे येता आले नाही, आणि आता आजारी असल्याने मेळा��्याला येता आले नाही. असो. आता आम्हीच काही तरी करून तुम्हा लोकांना एक दिवस मुंबईबाहेर एकत्र करतो. मेळाव्यात काय झाले त्याचा वृतांत दिल्याबद्दल आभार.\nसोमवार, मे १०, २०१०\nया मेळाव्यास आल्यामुळे अनेक नवीन ओळखी झाल्या. आपल्याशी ही पहिल्यांदाच बोलणे झाले.\nसोमवार, मे १०, २०१०\n००७ - एकदम भारी नंबर मिळवलात की, तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेलसा\nवर्णन तर अप्रतिमच. आख्खा कार्यक्रम डोळ्यांसमोर उभा राहिला.\nयेऊ न शकल्याबद्दल हुरहुर वाटतीय आता.\nसोमवार, मे १०, २०१०\nविजयसिंह, अमोल आणि विवेक आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.\nविजयसिंह, आपल्याला भेटण्याची मलाही उत्सुकता आहेच..बघू कधी योग येतोय भेटीचा.\nअमोल, मलाही तुला भेटून आनंद झाला.\n ००७ हा क्रमांक माझ्या व्यक्तिमत्वाला साजेसा अहो पण आजूबाजूला तर कुणी मदनिका नव्हत्या हो माझ्या. ;)\nसोमवार, मे १०, २०१०\nदेवबाप्पा नमस्कार. तुमचा एकदम नेटका वृतांत वाचून क्षणभर मी ही तिथेच घुटमळतोय असेच वाटत होते. तसेही शरीराने इथे पण मनाने तिथे अशीच माझी अवस्था झालेली होती. मेळावा इतका सुंदर झालेला वाचून व काही प्रमाणात पाहून मनापासून आनंद झाला. असेच मेळावे वारंवार होवोत व ही चळवळ पुढे पुढेच जावॊ हीच इच्छा \nसोमवार, मे १०, २०१०\nतुमची अनुपस्थिती नक्कीच जाणवली.\nसोमवार, मे १०, २०१०\nमंगळवार, मे ११, २०१०\nसर्वांना भेटून खुप मजा आली.\nमंगळवार, मे ११, २०१०\nआनंद मलाही सगळ्यांना भेटून आनंद झाला.\nमंगळवार, मे ११, २०१०\nवा छान आहे वृत्त्तांत.\nबुधवार, मे १२, २०१०\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहमखास वजन कमी करायचंय\nमुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा\nपुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली\nमी एक किंचित बिरबल\nजालीय अंक उद्घोषणा (17)\nजालरंग प्रकाशनाचे प्रकाशित अंक\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nजाने कहॉं गये वो दिन...\nमेरा नाम जोकर ह्या सिनेमातील मुकेशने गायलेले हे सदाबहार गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीचे एक...आज तेच गाणं गाण्याचा योग आलाय...एक वाद्यसं...\nजेवण बाकी मस्तच होतं त्यामुळे आधीचा सगळा मनस्ताप दूर झाला. सगळाच घोळ झाला होता. आम्हाला न्यायला कुणी ’अरूण’ नावाची व्यक्ती येणार होती असं...\nबाबा,चला. कन्येच्या हाकेने मी जागा झालो. म्हणजे,ते विमानचालकाशी बोलणे वगैरे सगळं मनातल्या मनातच होतं तर :) मी स्वत:शीच हसलो आणि उठून प...\nशिमल्यात आम्ही एकूण दोन रात्री राहिलो...त्यापैकी आजची पहिली.(२६मे २०११) खोल्या छान प्रशस्त आणि सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा होत्या.खिडकीतून ...\nमेरे नैना सावन भादों....\nकिशोरकुमारच्या आवाजातलं हे अजून एक सुंदर गाणं...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक... माझ्या आवाजात रूळासंगे ऐका....जमलंय/फसलंय ते तुम्हीच सांगा...\nगाडीत बसता बसताच रिमझिम पाऊस सुरु झालेला होता....पाहता पाहता तो तुफान वेगाने कोसळू लागला. आजुबाजुचे सगळे आसमंत ढगाळ भासू लागले...समोर जेमते...\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी आपली व्यथा मांडण्यासाठी प्रसार माध्यमांसमोर येणं हा अतिशय चुकीचा पर्याय होता. भारतीय न्यायव्यवस्...\nखोया खोया चांद, खुला आसमान...\nरफीसाहेबांनी गायलेलं हे अजून एक सदाबहार गीत....काला बाजार सिनेमातलं आहे....माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक...त्याचा रूळ मिळाला आणि मीही आप...\nरावणकृत शिवतांडव स्तोत्र-गायक रामदास कामत\nमहान शिवभक्त दशानन उर्फ लंकापती रावण..ह्यांनी हे स्तोत्र रचलेले आहे. पंडीत रामदास कामतांच्या खड्या आवाजात, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून म...\nउठि श्रीरामा पहाट झाली\nप्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेल्या ’उठि श्रीरामा पहाट झाली’ ह्या गीताचा रूळ म्हणून वापर करून मी आपलं नरडं साफ करून घेतलं.......\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/07/blog-post_09.html", "date_download": "2022-01-21T02:45:57Z", "digest": "sha1:O7PQKH5Q74F3JJ7Q2NN2G5RWVSNALZEJ", "length": 16344, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "अमेरिकन सैन्याची घरवापसी भारतासाठी मोठी डोकंदूखी - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social अमेरिकन सैन्याची घरवापसी भारतासाठी मोठी डोकंदूखी\nअमेरिकन सैन्याची घरवापसी भारतासाठी मोठी डोकंदूखी\nअफगाणिस्तानमध्ये २० वर्ष तालिबान आणि अल-कायदासोबत युद्ध केल्यानंतर अमेरिका आता माघार घेत आहे. शुक्रवारी अमेरिकेन सैन्याने बगराम हवाई तळाचा निरोप घेतला. अमेरिकेचे सैन्य मायदेशी पोहचत नाही तोच अफगाणिस्तानात तालीबान्यांची पकड मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. यामुळे अफगाणिस्तानात दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरु होईल, पुन्हा रक्ताचे पाट वाहतील, स्त्रीयांवर अत्याचार होतील, अशी भीती संपूर्ण जगाला सतावू लागली आहे. अमेरिकन सैन्या���ी घरवापसी ही भारतासाठीही मोठी डोकंदूखी ठरणारी आहे. अफगाणिस्तान मध्ये पुन्हा अस्थिर परिस्थिती झाली तर, पाकिस्तानातील दहशदवादी गट अफगाणिस्तानात प्रशिक्षण घेऊन पुन्हा काश्मीर मध्ये सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानच्या साहाय्याने अनेक जुने गट पुन्हा सक्रिय होतीले. ते भारतात कारवाया करून परत तालिबानच्या आश्रयाला जाण्याचा धोका आहे. नुकताच काश्मीर मध्ये भारतीय एअर बेसवर झालेला ड्रोन हल्ला हे गट पुन्हा सक्रिय झाल्याची चिन्ह आहेत. भारताच्या उत्तरेकडील सीमा सुरक्षित करायच्या असतील तर अफगाणिस्तान तालिबानी अमलाखाली आलेले परवडणार नाही.\nपुन्हा तालिबानी राजवट येण्याची शक्यता\nअमेरिकेवरील ९/११ या भीषण दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार ओसामा बिन लादेन आणि अल कायदाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवर उतरले. अमेरिकेने ओसामाचा खात्मा केला मात्र तब्बल २० वर्षांपासून सुरु असलेल्या या युध्दाची अमेरिकेला मोठी किंमत चुकवावी लागली. हजारो अमेरिकी सैनिकांना प्राण गमवावे लागले, अब्जावधी डॉलर्सचा चुराडा झाला. यामुळे गत पाच-सहा वर्षांपासून या मोहिमेला जोरदार विरोध होत होता. यामुळे तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन निवडणुकी पूर्वीच अमेरिकेन सैन्याची अफगाण भूमीतून घरवापसी करण्याची घोषणा केली होती. आता त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. ओसामाच्या खात्म्यानंतर जरी अलकायदा नेतृत्वहीन, प्रभाव हीन झालेली असली तरी त्यांच्यातील मोठा गट इसिस या दुसर्‍या कुख्यात दहशतवादी संघटनेत परावर्तित झालेला आहे. त्याचा धोका अफगाण मध्ये कायम आहे. तालीबानी दहशतवादी देखील हळूहळू बीळातून बाहेर येवू लागले आहेत. अमेरिका माघार घेत असल्याने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानी राजवट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या दृष्टीने ही माघार विलक्षण चिंतेचा विषय ठरू शकतो.\nअफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्पांमध्ये भारताची आर्थिक आणि मनुष्यबळ गुंतवणूक आहे. भारताने २०१० नंतर पॉवर प्रोजेक्ट, शिक्षण, शेती सुधार आणि रस्ते बांधणी यामध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचा अफगाणी जनतेस फायदाच होत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्���ालयाकडील माहितीनुसार अफगाणिस्तानात सध्या १७०० भारतीय राहात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने अफगाणिस्तानाच्या पुनर्बांधणीसाठी विविध योजनांमध्ये जवळपास ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. संसदेपासून ते रस्ते आणि बंधारे बांधण्यापर्यंतच्या अनेक प्रकल्पांवर अनेक भारतीय काम करत आहेत. चाबहार बंदरातून अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियाला जोडले जाण्याच्या भारताच्या भूराजकीय-व्यापारी आकांक्षांना त्यामुळे खीळ बसेलच. शिवाय तालिबानची मदत घेऊन नवी खेळी पाकिस्तानातील जिहादी गट खेळू शकतात. यामुळे भारतात पुन्हा दहशतवादी हल्ल्यांची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्यासाठी चीनची तयारी सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये चीनने शिरकाव केल्यास भारताच्या चिंतेत वाढ होऊ शकते. चीन अफगाणिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या (सीपीईसी) माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. चीन जवळपास ६२ अब्ज डॉलरच्या बेल्ट अ‍ॅण्ड रोड प्रकल्पाचा भाग असलेल्या सीपीईसीचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्याच्या प्रयत्नात आहे. अफगाणिस्तान सरकारचे अधिकारी या प्रकल्पाबाबत विचार करत आहेत.\nचार आघाड्यांवर भारताला लढावे लागणार\nबेल्ट अ‍ॅण्ड रोडच्या माध्यमातून जगातील इतर देशांना आपल्यासोबत जोडण्याच्या प्रयत्नात चीन आहे. त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे. रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देत आहे. अनेक लहान देश चीनच्या बीआरआय प्रकल्पामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. बीआरआय प्रकल्प २०४९ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे. पाकिस्तानमधील पेशावर शहरापासून ते अफगाणिस्तानची राजधानी काबूलपर्यंत महामार्ग बांधण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. काबूल आणि पेशावर दरम्यान महामार्ग बांधल्यानंतर अफगाणिस्तान हा चीनच्या सीपीईसी या प्रकल्पाचा भाग होईल. अफगाणिस्तान सरकारवर अमेरिकेचा दबाव असल्याने चीनचे मनसुबे पूर्ण होत नव्हते. आता अफगाणिस्तानमधून अमेरिका माघार घेत असल्याने अफगाण सरकार चीनचे स्वागत करण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीवर चीनचा डोळा आहे. भारताने अफगाणिस्तानात कोणती भूमिका बजवावी याब��बत अद्याप कोणतीही रणणीती ठरलेली नाही. मात्र भारताने या शांतता प्रक्रियेत सहभाग घ्यावा अशी, रशिया व अमेरिकेची इच्छा आहे. भारताचे पूर्वीपासून अफगाणीनेतृत्वाशी जवळचे संबंध राहिले आहेत. या संबंधाचा वापर भारत कसा करतो यावर भविष्यातील परिस्थिती अवलंबून राहील. मात्र अशांत अफगाणिस्तान भारताला परवडणारा नाहीच. यामुळे भारताने अफगाणिस्तानबाबत ठोस रणणीती आखण्याची आवश्यकता आहे. कारण अमेरिकन सैन्याच्या घरवापसीनंतर तेथे भारताला एकाचवेळी अफगाणिस्तानातील गटातटात विभागले गेलेले राजकीय नेते, पाकिस्तानच्या छुप्या कारवाया, तालीबान्यांचे वाढते प्रस्त आणि आता चीनची वाढती महत्वकांक्षा अशा चार आघाड्यांवर भारताला लढावे लागणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/xiaomi-launch-smart-toothbrush-in-india-mi-electric-toothbrush-know-features-up-mhsy-436849.html", "date_download": "2022-01-21T01:56:19Z", "digest": "sha1:SM7ROG2PS6JCH7PD2QGCWS6KWSI2SWCS", "length": 7145, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'Xiaomi'चा स्मार्ट टूथब्रश भारतात लाँच, कितीवेळ दात घासले याचीही माहिती देणार xiaomi launch-smart-toothbrush-in-india-mi-electric-toothbrush know features mhsy – News18 लोकमत", "raw_content": "\n'Xiaomi'चा स्मार्ट टूथब्रश भारतात लाँच, कितीवेळ दात घासले याचीही माहिती देणार\n'Xiaomi'चा स्मार्ट टूथब्रश भारतात लाँच, कितीवेळ दात घासले याचीही माहिती देणार\nशाओमी कंपनीने आता भारतात इलेक्ट्रिक टूथब्रश लाँच केला आहे. याआधी कंपनीने Mi Electric Toothbrush जागतिक बाजारपेठेत 2018 मध्येच लाँच केला होता.\nमुंबई, 21 फेब्रुवारी : 'Xiaomi'चा स्मार्ट टूथब्रश भारतात लाँच, कितीवेळ दात घासले याची माहितीही देणार'Mi Electric Toothbrush T300' असं या टूथब्रशचं नाव आहे. एका मिनिटात हा टूथब्रश 31 हजार वेळा व्हायब्रेट होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामध्ये मॅग्नेटिक लेव्हिएशन सोनिक मोटार लावण्यात आली असून हा टूथब्रश वॉटरप्रूफ आहे. इलेक्ट्रिक टूथब्रशसाठी असलेल्या बॅटरीचा बॅकअप 25 दिवसांपर्यंत असल्याची माहिती शाओमीने दिली आ��े. याला चार्जिंगसाठी सी यूएसबी पोर्ट आहे. ड्युअर प्रो ब्रश मोडही देण्यात आला असून EquiClean अॅटो टायमरही देण्यात आला आहे. तसेच या ब्रशचा वापर करताना आवाजही कमी होतो. रेग्युलर जो ब्रश आपण वापरतो त्याच्या तुलनेत अधिक स्वच्छता इलेक्ट्रिक ब्रशने होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेल्या टूथब्रशची किंमत 1599 रुपये इतकी आहे. पण सध्या याची विक्री 1299 रुपयांत केली जात आहे. सुरुवातीला कंपनी फक्त 1 हजार ब्रश विकणार आहे. हा ब्रश शाओमीच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे. 10 मार्चपासून याची विक्री सुरू होईल. जागतिक बाजारपेठेत या ब्रशची किंमत 2300 रुपये आहे. वाचा : WhatsApp मुळे जास्त इंटरनेट डेटा जातोय वापरा या टिप्स इलेक्ट्रिक टूथब्रशसोबत कंपनीने मॅग्नेटिक लेव्हिएशन सोनिक मोटर, अॅन्टो कोरोशन, मेटल फ्री ब्रश हेड दिलं आहे. युजर्सना मोबाइल अॅपच्या सहाय्याने ब्रश टाइम, ब्रश स्ट्रेन्थ सेट करता येते. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही उपलब्ध आहे. तुम्ही किती ब्रश केले याचा दररोजचा, साप्ताहिक आणि मासिक रिपोर्टसुद्धा मिळतो. वाचा : सावधान वापरा या टिप्स इलेक्ट्रिक टूथब्रशसोबत कंपनीने मॅग्नेटिक लेव्हिएशन सोनिक मोटर, अॅन्टो कोरोशन, मेटल फ्री ब्रश हेड दिलं आहे. युजर्सना मोबाइल अॅपच्या सहाय्याने ब्रश टाइम, ब्रश स्ट्रेन्थ सेट करता येते. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही उपलब्ध आहे. तुम्ही किती ब्रश केले याचा दररोजचा, साप्ताहिक आणि मासिक रिपोर्टसुद्धा मिळतो. वाचा : सावधान WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n'Xiaomi'चा स्मार्ट टूथब्रश भारतात लाँच, कितीवेळ दात घासले याचीही माहिती देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Nowrap_end", "date_download": "2022-01-21T03:11:07Z", "digest": "sha1:QLSVZ5S4XJKRDSOYOVPZRJLVUCRIZXSZ", "length": 4222, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Nowrap end - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/nashik-94-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%81/", "date_download": "2022-01-21T01:58:10Z", "digest": "sha1:SEIGKX3RUAOGSKWTT2BQXYXFK55MDOXZ", "length": 5257, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Nashik : 94 वे साहित्य संमेलन आता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होण्याची शक्यता -", "raw_content": "\nNashik : 94 वे साहित्य संमेलन आता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होण्याची शक्यता\nNashik : 94 वे साहित्य संमेलन आता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होण्याची शक्यता\nNashik : 94 वे साहित्य संमेलन आता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होण्याची शक्यता\n

नाशिकमध्ये पुढे ढकललेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता 3 ते 5 डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. हे संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणाऐवजी आता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होण्याची शक्यता आहे, कोरोना संसर्ग वाढल्यानं साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं होतं. महाविद्यालयं सुरू झाल्यानं गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जागेऐवजी आता नव्या जागेचा शोध घेतला जातोय. त्यात मुक्त विद्यापीठ, भुजबळ नॉलेज सिटी यासह अन्य काही जागांचा विचार केला जातोय. पण स्वागताध्यक्ष छगन भुजहळ यांच्या भुजबळ नॉलेज सिटीची निवड होण्याचीच शक्यता अधिक आहे.

\nPrevious PostNashik : नाशकात दिवाळीचे फटाके वाजणार की बंदी येणार महापालिकेची आज महत्वपूर्ण बैठक\nNext PostNashik Firecrackers Banned : उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार\nसरकारने 21 दिवसात निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल : संभाजीराजे\n…आणि लाखोंचे बिल झाले हजारांवर ‘सकाळ’चा दणका; महावितरण कारभाराचा भांडाफोड\nसाईभक्तांची जीप बनली काळ औद्योगिक कामगाराचे दुर्दैव; कुटुंबाचा पालनकर्ताच हिरावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/24145", "date_download": "2022-01-21T03:11:04Z", "digest": "sha1:LK2KD326UGIUOJJBZ44OQQBEHKCH4BC6", "length": 10538, "nlines": 138, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "पुन्हा संकट:मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना इशारा.... - My Maharashtra", "raw_content": "\nपुन्हा संकट:मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना इशारा….\nमाय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात हवामानाची आंधळी कोशिंबीर सुरू आहे. देशात कुठे मेघर्जनेसह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कहर सुरू आहे. आज पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये\nहलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.\nखरंतर, पावसाळा ऋतू संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. असं असताना देखील महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेसह अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. मागील चोवीस तासात धुळ्यातील किमान तापमान 3 अंशांनी\nघसरलं असून याठिकाणी आज 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे थंडीचा कहर सुरू असताना, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nहवामान खात्याने आज विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.\nतसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल औरंगाबाद आणि अकोला जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला आहे. याचा रब्बी पिकांना फटका बसत आहे. यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.\nपुन्हा संकट:मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस\nPrevious articleनागेबाबा पतसंस्थाच्या खातेदाराला 46 हजारांची मदत\nNext articleनगर ब्रेकिंग: लिफ्ट कोसळली; एक ठार, तीन गंभीर\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे प��िवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/latest/54995/bhavana-gawli-infected-with-chikunguniya/ar", "date_download": "2022-01-21T02:59:52Z", "digest": "sha1:DXEV76BOIME4GYLR4U46Z3SJDWUNDGGN", "length": 11058, "nlines": 181, "source_domain": "pudhari.news", "title": "भावना गवळी यांना चिकनगुनिया; ईडी चौकशीला राहणार गैरहजर - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/भावना गवळींना चिकनगुनिया; ईडीच्या चौकशीला राहणार गैरहजर\nभावना गवळी यांना चिकनगुनिया; ईडी चौकशीला राहणार गैरहजर\nईडी च्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यांना ईडीने दुसरे समन्स बजावले आहे. आता चिकनगुनिया झाल्याने त्या चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.\nभावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाल्याने त्या आजारी आहेत. त्यांनी चौकशीसाठी ईडीकडे १५ दिवसांची मुदत मागितल्याची माहिती त्यांचे वकील इंद्र���ाल सिंग यांनी दिली आहे.\nभाजप नेता म्हणाला, ‘पेट्रोलचे दर दोनशेवर गेल्यास ‘ट्रिपलसीट’ला मान्यता’\nगवळी यांच्या ट्रस्टमधील गैरव्यवहारप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. ४ ऑक्टोबर रोजी त्यांना ईडीने समन्स बजावले होते. पण, अन्य प्रशासकीय कामकाज असल्याचे सांगत त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या. आजही ईडी चौकशीला हजर राहतात का याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्याने त्या गैरहजर राहणार आहेत.\n‘या’ देशांमध्ये नाही एकही कोरोना रुग्ण\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\nSanskruti Balgude : मैं शर्माती, रोज़ लगाती, काजल सुरमा लाली…\nखासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडी ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा घातला होता. ‘ईडी’ने या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली हाेती.\nगवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान याने मध्यस्थी केली होती. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातदेखील गैरव्यवहार झाला. हा एकूण घोटाळा १८ कोटी रुपयांचा आहे. शिवाय सात कोटी रुपये रोख रक्कमही चोरीस गेली होती. त्या रक्कमेचाही समावेश आहे. या सर्व चौकशीसाठी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी गवळी या मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांना भेट दिली नाहीत. त्यामुळे त्या मागे परतल्या होत्या.\nगवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीकडून छापे टाकला हाेता. सुमारे ९ ठिकाणी ही कारवाई करण्‍यात आली हाेती. त्यानंतर गवळी यांच्या महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी गवळी यांचे निकटवर्ती सईद खान याला अटकही करण्यात आली.\nPM Modi addresses CVC-CBI : सर्वसामान्‍यांच्‍या मनातील भीती दूर करण्‍याचे सीबीआय, सीव्‍हीसीचे काम\nPune MNC : पुणे मनपाच्या २७ प्रभागांमध्ये इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा\nसोन्याच्या मागणीत २०२२ मध्ये जोरदार वाढ शक्य\nNagpur Flyover Collapse : नागपुरात उड्डाण पुलाचा भाग कोसळला\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nआवळेंना ताकद; आवाडे, कोरेंना धक्‍का\nमरेच्य��� 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/6654", "date_download": "2022-01-21T01:53:50Z", "digest": "sha1:J47VGIM2HBDNLUUSEKPN5BTJEUDF43CA", "length": 16909, "nlines": 230, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "खैरीची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखे���े कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome नागपूर खैरीची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू\nखैरीची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू\nविस��तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6654*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर : प्रतिनिधिी-शासनाच्या आदेशावरून कोरोनामुळे बंद असलेल्या शासकीय जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचे आदेश आले असून गुरुवार 28जानेवारीला ग्राम पंचायत खैरी येथील जिल्हा परिषद शाळा शासनाच्या आदेशानुसार करण्यात आली. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता चुमुकल्या लहान मुलांना कोरोना विषाणूचा कोणताही पादुर्भाव होऊ नये व सर्व विद्यार्थ्याचे शिक्षणाबद्दल मनोबल वाढावे या करिता ग्राम पंचायत खैरीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य गण यांनी फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाकरिता प्रेरित केले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांचे हात सैनिटाइजर फवारून त्यांना फूल देउऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.\nPrevious articleदेश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी\nNext articleबळीराजा : सुखी भव\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/06/blog-post_17.html", "date_download": "2022-01-21T02:50:32Z", "digest": "sha1:ZZ2NEVXXYBN33D3MVQ44NLIORLCBNJUI", "length": 17276, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "ट्विटरची ‘टीवटीव’ - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Technology ट्विटरची ‘टीवटीव’\nनव्या आयटी कायद्याच्या अंमलबजावणीवरून केंद्र स���कार आणि ट्विटरमध्ये संघर्ष सुरू असतानाच उत्तर प्रदेशात ट्विटरविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका मुस्लीम वृद्धाला अंतर्गत वादातून मारहाण झाली होती, मात्र त्याला धार्मिक रंग दिला गेला. या संदर्भातील ट्वीटबाबत कंपनीने कोणताही हस्तक्षेप केला नाही. वास्तविक, हे ट्वीट ‘मॅन्यूप्युलेटेड’ केलेला मजकूर मानले जायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. माहिती-तंत्रज्ञान नियामांचे पालन न केल्याच्या कारणावरुन गाझियाबादमध्ये ट्विटर विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देशात कार्यरत असणार्‍या सर्व सोशल मीडिया कंपन्यांसाठी फेब्रुवारीमध्ये नवे नियम लागू करण्यात आले. त्यासंदर्भात केंद्राने अधिसूचनाही काढली होती. या नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. ती संपुष्टात आल्यानंतर २६ मे रोजी या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली. ट्विटरने या नियमांची पूर्तता केली नसल्याने ट्विटरचा ‘मध्यस्थ’ हा दर्जा रद्द झाल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.\nट्विटर आपल्या आडमुड्या भुमिकेवर कायम\nकेंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २५ फेब्रुवारी, २०२१ रोजी सर्वच सोशल मीडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेंटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत. याची मुदत २५ मे संपुष्टात आल्यानंतर २६ मे रोजी या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली. तत्पुर्वी फेसबूक, व्हाट्सअ‍ॅपसह अन्य माध्यमांनी केंद्र सरकारच्या सुचनांचे पालन केले मात्र ट्विटर आपल्या आडमुड्या भुमिकेवर कायम राहिल्याने आता ट्विटर कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. भारतात सोशल मीडियाचा मोठा पसारा आहे. केंद्रीय तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात ५३० मिलियन व्हॉटसअप युजर्स आहेत. तर युट्यूबचे ४४८ मिलियन, फेसबुकचे ४१० मिलियन, इन्स्टाग्रामचे २१० मिलियन युजर्स आहेत. याशिवाय ट्विटरचे १७.५ मिलियन युजर्स आहे. सोशल मीडियावर संवेदनशिल किंवा चुकीची माहिती व्हायरल होत असल्याने समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रकार अधून मधून घडतच राहतात. सोशल मीडियावरील छोट्या ठिणगीचे प्रचंड आगीत रूपांतर होण्याचा धोका असतो. अनेकदा बनावट वृत्त प्रसारित होत असतात, त्यांना रोखणे हे नव्या नियमांचा एक भाग आहे.\nसरकार आणि ट्विटरचे दावे परस्परविरोधी\nमाहिती-तंत्रज्ञान कायद्यातील अनुच्छेद ७९ नुसार ट्विटरसह गूगल, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम या समाजमाध्यम कंपन्यांना ‘मध्यस्थ’ म्हणून कायदेशीर संरक्षण दिले जाते. ट्विटर ही कंपनी माहितीची देवाणघेवाण करणारी ‘मध्यस्थ’ असून, कंपनीच्या व्यासपीठावर प्रसिद्ध होणार्‍या मजकुरासाठी ट्विटरला जबाबदार धरले जात नव्हते. मात्र नव्या नियमांचे पालन न केल्याने हे संरक्षण २५ मे रोजी संपुष्टात आल्यामुळे ट्विटर अडचणीत आले आहे. आता ट्विटरच्या १.७५ कोटी युजर्सपैकी कुणीही एखाद्या आक्षेपार्ह ट्विटविरुद्ध दाखल गुन्ह्यात थेट ट्विटरला प्रतिवादी करू शकतो. आता ट्विटरला आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत संरक्षण नाही, आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित कोणत्याही मजकुरासाठी संपादक म्हणून जबाबदारी ट्विटरचीच राहणार आहे. रोज लाखो लोक ट्वीट करतात... देशात कुठेही आणि कुणाला काही आक्षेपार्ह वाटल्यास त्यांना थेट ट्विटर कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवता येणार असल्याने ट्विटरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गाझियाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्विटरसमोर पर्यायच उरला नाही. गुन्हा रद्द करण्यासाठी ट्विटर कोर्टात जाण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी कंपनीकडे निवेदन देऊन विषय संपवण्याचा पर्याय होता. आता स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोपी म्हणून कोर्टात जावेच लागेल. सोशल मीडिया मार्गदर्शक सूचनांच्या पालनावर सरकार आणि ट्विटरचे दावे परस्परविरोधी आहेत. कोण खरे आहे सरकारचा निर्णय सर्वोच्च आहे. तेच निश्चित करेल की, मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले की नाही. परंतु सोशल मीडिया कंपनीला मध्यस्थ म्हणून कायदेशीर सवलत मिळावी की नाही, हे न्यायालय निश्चित करेल.\nसोशल मीडियावर बंधने आणायलाच हवी\n‘व्यक्तिस्वातंत्र्याचा ध्वजवाहक म्हणून वावरणार्‍या ट्विटरला भारतात नियमानुसार कार्यरत राहण्याच्या अनेक संधी दिल्या. मात्र कंपनीने मार्गदर्शक सूचना अ��्हेरल्या. आता ट्विटरला कायद्यानुसार संरक्षण मिळवण्याचा अधिकार उरलेला नाही,’ असा सज्जड इशारा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला. या आक्रमक पवित्र्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरविरोधातील लढाई आणखी तीव्र केल्याचे स्पष्ट झाले. आम्ही ट्विटरला गाइडलाइनचे पालन करण्याची अनेकदा संधी दिली. यात ते अपयशी ठरले. ट्विटरने नियमांचे पालन केलेले नाही. ट्विटर कंपनी स्वत:ला व्यक्तिस्वातंत्र्याचा ध्वजवाहक मानत असेल तर, मार्गदर्शक सूचना जाणीवपूर्वक का अव्हेरल्या जातात, असे प्रसाद यांचे म्हणणे आहे. नव्या नियमानुसार, प्रत्येक समाजमाध्यम कंपनीने तक्रार निवारण अधिकारी नेमणे अनिवार्य आहे. ट्विटरने हंगामी अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येईल, असे स्पष्ट केले असले तरी अजूनही अधिकार्‍याची नियुक्ती झालेली नाही, असे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे म्हणणे आहे. तर ट्विटरच्या दाव्यानुसार, आम्ही प्रत्येक वेळी आयटी मंत्रालयाला प्रक्रियेची माहिती दिली. एक अंतरिम मुख्य अनुपालन अधिकारी नियुक्त करून याची माहिती थेट मंत्रालयाला दिली जाईल. ट्विटर नव्या सूचना पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे हा विषय अधिकच चिघळला आहे. काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’चा मजकूरावरुन केंद्र सरकार विरुध्द ट्विटर असा सामना आधीही रंगाला होता. आता ट्विटरचा मध्यस्थ म्हणून दर्जा कायम राहील किंवा नाही यावर आता कोर्ट निर्णय देईल. यात भारतात राजकीय चिखलफेक होत असली तरी सोशल मीडियावर बंधने आणायलाच हवी, असे माननारा एक मोठा वर्ग आहे. गुगल, फेसबूकसारख्या मोठ्या कंपन्यांनी भारत सरकारची नवी पॉलीसी स्विकारली असतांना ट्विटरची अशी टीवटीव योग्य नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4", "date_download": "2022-01-21T03:19:01Z", "digest": "sha1:KZWTFSMJUYIH2MQKVOFNVQBQF6KSQEDN", "length": 14796, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नंगा पर्वत - विकिपीडिया", "raw_content": "\nनंगा पर्वत (शब्दशः नग्न पर्वत) हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील नवव्या क्रमांकाचा पर्वत असून त्याच्या सर्वोच्च शिखराची उंची ८,१२६ मी इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कॅंपपासूनची उंची हे होते. अजूनही जगभरातल्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे.\nनंगा पर्वत हे हिमालयाचे पश्चिम टोक मानले जाते. या पुढील (उत्तर व पश्चिमेकडील) रांगा काराकोरम पर्वताच्या मानल्या जातात. काराकोरम रांग व नंगा पर्वत यांच्यामधून सिंधू नदी वाहते व ती नंगा पर्वताच्या उत्तरेकडे आहे.\nनंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फवृष्टी यामुळे याची सर्वाधिक झीज होणाऱ्या पर्वतांमध्येही गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वांत शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोलतज्ज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.[१]\nनंगा पर्वताची खडी चढण अतिशय खडतर आहे. त्याच्या बेस कॅंपपासून शिखराची उंची ४,६०० मी (१५,००० फूट) इतकी आहे. तर उत्तरेकडे वाहणार्‍या सिंधू नदी (अंदाजे २७ किमी) पासून हे शिखर ७००० मी इतकी उंची गाठते. त्यामुळे जगातील सर्वाधिक उताराच्या भूभागात या शिखराचा समावेश होतो.\nबराच काळ नंगा पर्वत हे सर्वोच्च शिखर मानले जात होते. त्यामुळे नंगा पर्वतावर पहिल्यापासूनच गिर्यारोहण मोहिमा आखल्या होत्या. पहिली मोहीम १८९५ मध्ये अलबर्ट ममेरी यांनी काढली होती. ही मोहीम असफल झाली. ममेरी व इतर दोन गुरखा सैनिकांना यात जीव गमवावा लागला.\n१९३० मध्ये पुन्हा नंगा पर्वत गिर्यारोहकांचे आकर्षण बनला. खास करून जर्मन व ऑस्ट्रियन गिर्यारोहकांना याचे आकर्षण होते. एव्हरेस्टवर ब्रिटिशांनी मोहीम काढण्यास प्रतिबंध केला होता व के२ व कांचनगंगा ही शिखरे अवघड व अतिदुर्गम होती. त्यामुळे जर्मन गिर्यारोहकांनी याला आपले लक्ष्य बनवले होते.[२]\nजर्मन गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या, ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्त्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणार्‍या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले.[३].१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमुळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.[४] १९३९ मधील मोहिमेचे वर्णन सेव्हन यिअर्स इन् तिबेट या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक हाइनराईश्च हारर हे स्वतः मोहिमेत होते.[५]\nअर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्‍नांनंतर सरतेशेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रियन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रिया यांची संयुक्त मो्हीम होती. ह्या मोहिमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ॲशेनब्रेनर यांच्याकडे होते. या मोहिमेतील बहुतेक लोकांना आधीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.[६] शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर संध्याकाळच्या ७ वाजता सर झाले. पण परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. बुहल यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपला तळ ठोकला. बुहल लिहितात की ती रात्र अतिशय शांत असल्याने त्यांना नंगा पर्वतवरील बोचर्‍या वार्‍यांच्या त्रास झाला नाही. दुसर्‍या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व संध्याकाळपर्यंत ते तळावर पोहोचले.[७] या मोहिमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले. ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही अशी ही पहिली चढाई होती, व पुढील कित्येक वर्षे ज्यांनी ८००० मीटरांवरील शिखरांच्या चढाया बिना ऑक्सिजनने पार पाडल्या असे बुहल हेच एकमेव गिर्यारोहक होते\n^ डिस्कव्हरी चॅनेल डॉक्युमेंटरी-नंगा पर्वत\nजगातील सर्वात उंच पर्वतशिखरे\nएव्हरेस्ट · के२ · कांचनगंगा · ल्होत्से · मकालु · चो ओयू · धौलागिरी · मानसलू · नंगा पर्वत · अन्नपूर्णा १ · गाशेरब्रम १ · ब्रॉड पीक · गाशेरब्रम २ · शिशपंग्म\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वाप��ण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23255", "date_download": "2022-01-21T02:33:48Z", "digest": "sha1:5X3O2YVDUJKXMNGPQMFEDWJPFTX2GCZ2", "length": 11850, "nlines": 139, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीत फूट; पवारांनी ताकद दिलेला 'हा' नेता भाजपासोबत! - My Maharashtra", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीत फूट; पवारांनी ताकद दिलेला ‘हा’ नेता भाजपासोबत\nमाय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्षातून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोलेत अशोक भांगरे यांना मोठी ताकद दिली होती.\nमात्र, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि भांगरे यांच्यात पटलेच नाही. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत फूट पडली असून आता भांगरे हे उघडपणे माजी आमदार पिचड यांच्यासोबत गेलेले\nपाहायला मिळत आहेत. सामाजिक कामासाठी एकत्र येत असल्याचे ते दोघे सांगत असले तरी याकडे राजकारण म्हणूनच पाहिलं जात आहे.अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. ही निवडणूक\nभाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढली गेली. निकाल काय असेल ते पुढील महिन्यात मोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, मधल्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भांगरे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड मात्र एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.\nतीव्र राजकीय मतभेद असलेले हे दोघे नेते आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नावर एकत्र आल्याचे सांगण्यात येते. अकोलेतील घोरपडा देवी मंदिरात झालेल्या कार्यक्रमानिमित्त दोघे एका व्यासपीठावर आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मंदिरात एकत्र चर्चा केली.\nत्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्नांची सोडवणूक करू. सामाजिक प्रश्नांबाबत आमचं एकमत आहे. राजकीय पक्षाचे काम करत असताना सामाजिक\nबांधिलकी जपली पाहिजे. आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या देव, धर्म, पारंपारिक चालीरिती जोपासत आला आहे. वर्षानुवर्षे तो महादेवाला मानतो. त्या परंपरेला कुणी छेद देत असेल तर चालणार नाही, असं भांगरे आणि पिचड सांगत आहेत.\nमात्र हे या दोघांच्या एकत्र येण्याचे निमित्त असल्याची चर्चा सुरू आहे. तसं झालं तर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का असेल.\nनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीत फूट; पवारांनी ताकद दिलेला 'हा' नेता भाजपासोबत\nPrevious articleनगर जिल्ह्यात विवाहितेला आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हणत तिचा….\nNext articlePaytm वापरत असाल राहा सावध अन्यथा…\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घ��ात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/tag/ipl-2021", "date_download": "2022-01-21T02:01:38Z", "digest": "sha1:OBUQW4WTPWP5F5RUDTR6ETQLG7KF5C4T", "length": 8850, "nlines": 191, "source_domain": "pudhari.news", "title": "IPL 2021 Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nएम. एस. धोनीची पत्नी साक्षी प्रेग्नेंट बेबी बंपचे फोटो व्हायरल..\nदुबई; पुढारी ऑनलाईन : sakshi dhoni : चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) शुक्रवार दिवस अत्यंत संस्मरणीय ठरला. CSK ने आयपीएल 2021…\nशारजाह ; वृत्तसंस्था : (IPL 2021) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेतील पहिले जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना बुधवारी…\n'आरसीबी' पराभूत झाल्‍यानंतर विराट म्‍हणाला...\nरॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्‍याचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा भंगले. रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कोलकाता नाईट रायडर्सने (…\nदुबई ; वृत्तसंस्था : (CSKvsDC IPL 2021)सलामीवीर ऋतुराज गायकवाड (70) आणि रॉबिन उथप्पा (63) यांची झंझावती अर्धशतके आणि कर्णधार महेंंद्रसिंग…\nMIvsDC IPL 2021: शिमरॉन हेटमायर बाद, दिल्लीला सहावा धक्का\nशारजाह : वृत्तसंस्था : विजयासाठी मुंबई इंडियन्सच्या 130 धावांचा माफक आव्हानाचा पाठलाग करत दिल्ली कॅपिटल्स संघाने आरामात विजय मिळवला. कर्णधार…\nKKR vs DC : केकेआरचा दिल्लीवर 3 विकेट्सने विजय\nअबुधाबी; पुढारी वृत्तसेवा : Kolkata vs Delhi : आयपीएल फेज -2 मध्ये दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट…\nCSK vs KKR : अखेरच्या चेंडूवर चेन्नईचा रोमांचक विजय, केकेआरवर २ विकेट्सने मात\nअबुधाबी; पुढारी ऑनलाईन : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामाच्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ने…\nक्रिकेट : ऋतुराज ‘रनी’ आला\nसंजीव पाध्ये एक दर्जेदार अशी खेळी आयपीएलमधल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने केली. बलवान मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचे धडाधड गडी बाद…\nIPL 2021: दिल्ली पुन्हा अव्वलस्थानी\nIPL 2021: हैदराबादचा स्टार गोलंदाज नटराजन कोरोना पॉझिटीव्ह\nदुबई; पुढारी ऑनलाईन : IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग फेज-2 मध्ये आज (दि. २२) बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स…\nपंजाबसमोर राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान\nदुबई; वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघ इंडियन प्रीमियर लीग (PBKvsRR) स्पर्धेतील सामन्यात जेव्हा मंगळवारी एकमेकांसमोर असतील, तेव्हा…\nनवी दिल्ली ; वृत्तसंस्था : सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो, राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आणि पंजाब किंग्जच्या डेव्हिड मलान…\n...अन्यथा ‘खडखडाट’ कायमचा बंद\nजिल्हा बँक : सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसची\nदोन वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9922", "date_download": "2022-01-21T01:43:25Z", "digest": "sha1:XMNMFQGW26CQZMEGJRTLNZKOFRREPMGC", "length": 21331, "nlines": 238, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "साधना केल्यावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळते ! | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome आध्यात्मिक साधना केल्यावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळते \nसाधना केल्यावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळते \nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9922*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने कोरोना विषाणू आणि हवामानातील पालट\nया विषयावरील आध्यात्मिक संशोधन कॅनडा येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर \nसाधना केल्यावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळते \nअत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या मागे मानवाचा हात आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रश्‍न हा आहे की, कोव्हिड 19 आणि हवामानातील पालट यांचा परस्पर संबंध आहे का मानवाने योग्य साधनेला आरंभ केला आणि ती नियमित ठेवून वाढवत नेली, तर स्वतःमध्ये, तसेच स्वतः भोवती सात्त्विकता निर्माण होते. त्यामुळे वातावरणात जरी अनिष्ट पालट झाले, तरी साधना करणार्‍यांना आगामी आपत्काळात दैवी साहाय्य लाभून त्यांचे रक्षण होऊ शकते, तसेच साधना करणार्‍याला येणार्‍या विविध संकंटांचा सामना करण्यासाठी बळ मिळतेे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी माँत्रिअल, कॅनडा येथे झालेल्या 14 व्या ग्लोबल स्टडीज कॉन्फेरेन्स : लाइफ अफ्टर पँडेमिक : टूवर्ड अ न्यू ग्लोबल बायोपॉलिटिक्स मानवाने योग्य साधनेला आरंभ केला आणि ती नियमित ठेवून वाढवत नेली, तर स्वतःमध्ये, तसेच स्वतः भोवती सात्त्विकता निर्माण होते. त्यामुळे वातावरणात जरी अनिष्ट पालट झाले, तरी साधना करणार्‍यांना आगामी आपत्काळात दैवी साहाय्य लाभून त्यांचे रक्षण होऊ शकते, तसेच साधना करणार्‍याला येणार्‍या विविध संकंटांचा सामना करण्यासाठी बळ मिळतेे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी माँत्रिअल, कॅनडा येथे झालेल्या 14 व्या ग्लोबल स्टडीज कॉन्फेरेन्स : लाइफ अफ्टर पँडेमिक : टूवर्ड अ न्यू ग्लोबल बायोपॉलिटिक्स या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोरोना विषाणू आणि हवामानातील पालट यांबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन – ते परस्पर संबंधित आहेत का आणि ते कसे टाळू शकतो या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोरोना विषाणू आणि हवामानातील पालट यांबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन – ते परस्पर संबंधित आहेत का आणि ते कसे टाळू शकतो , हा शोधनिबंध सादर केला. ग्लोबल स्टडीज रिसर्च नेटवर्क अ‍ॅन्ड कॉमन ग्राऊंड रिसर्च नेटवर्क हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांत केलेले हे 73 वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्‍वविद्यालयाने 15 राष्ट्रीय आणि 57 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 4 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्‍वविद्यालयाला सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.\nहवानामातील या हानीकारक पालटाबद्दल काय करू शकतो याबद्दल सांगताना श्री. शॉन क्लार्क म्हणाले की, या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असल्याने हवामानातील सकारात्मक पालट आणि त्याचे रक्षण यांसाठीची उपाययोजनाही मूलतः आध्यात्मिक स्तरावर असणे आवश्यक आहे. संपूर्ण समाज योग्य साधना करू लागला, तर हवामानातील हानीकारक पालट, नैसर्गिक आपत्ती, महामारी, तिसरे महायुद्ध अथवा अन्य संकटे यांमुळे येऊ घातलेल्या भीषण आपत्काळाचा सामना करता येईल.\nसंधोधन विभाग,महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय,\nPrevious articleरुग्णालयात कोण गंभीर आहे पाहण्यासाठी बंद केला ऑक्सिजन पुरवठा\nNext articleरेनवॉटर हार्वेस्टिंग लावा; मनपाकडून प्रोत्साहनपर अनुदान मिळवा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://plasticregime.com/news/other/%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A-%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/ar-AARgvxt", "date_download": "2022-01-21T01:12:34Z", "digest": "sha1:DRCYTPJ3M2NDSOFJ375L5VFOIKS5FQHJ", "length": 3652, "nlines": 34, "source_domain": "plasticregime.com", "title": "हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू", "raw_content": "\nहार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\n© News18 लोकमत द्वारे प्रदान केलेले हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू हैद्राबाद, 29 नोव्हेंबर : हैद्राब�...\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nIND vs SA : वनडे सीरिज वाचवण्यााचं आव्हान, टीम इंडियामध्ये होणार हे बदल\nपतीनेच केली लोकप्रिय अभिनेत्रीची हत्या; पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक\nकरोना झाल्यानंतर किती महिन्यांनी पुढचा डोस घेता येईल; केंद्राने केले स्पष्ट\nOppo Smartphones : Oppo Reno 7 Series ची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार DSLR सारखी फ्लॅगशिप कॅमेरा System, पाहा डिटेल्स\nPariksha Pe Charcha 2022: 'परीक्षा पे चर्चा'साठी नोंदणीस २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nताडदेव आरटीओत दिवसाला ९०३ जणांच्या चाचण्या ; पक्क्या चालक परवान्यासाठी लवकर वेळ मिळणार\nदुसऱ्या सामन्यात लोकेश राहुलने या दोन चुका सुधारल्या तर भारताचा विजय पक्का, पाहा काय करावं लागेल...\nMouni Roy च्या लग्नाचं Samantha आणि Naga Chaitanya सोबत काय आहे कनेक्शन\nबारा हजार बाधितांपैकी केवळ १,३९५ जण रुग्णालयात ; घरच्या घरीच उपचाराला प्राधान्य\ne-EPIC: मिनिटात स्मार्टफोनवर डाउनलोड करू शकता Voter ID, ओळखपत्र म्हणून येईल खूपच उपयोगी, पाहा प्रोसेस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत भरती, ३० हजारपर्यंत मिळेल पगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/13158", "date_download": "2022-01-21T02:06:54Z", "digest": "sha1:5UPQQITK5HOOAH4AOQYUEHEXAB35FCOA", "length": 9841, "nlines": 135, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "राहुरी कृषी विद्यापीठ येथे होणारी सैन्यभरती लांबणीवर - My Maharashtra", "raw_content": "\nराहुरी कृषी विद्यापीठ येथे होणार��� सैन्यभरती लांबणीवर\nमाय महाराष्ट्र न्यूज:इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथे सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती.\nकरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आणि करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात. भारतीय सैन्यात भरती\nहोण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात. इंडियन आर्मीच्यावतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते. या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही भरती सोल्जर जनरल ड्युटी ,\nनर्सिगं असिस्टंट आणि सोल्जर क्लार्क , सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर टेक्निकल या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.\nराहुरी कृषी विद्यापीठ येथे होणारी सैन्यभरती लांबणीवर\nPrevious articleलोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी वाटते अन महसूलमंत्री चकार शब्द काढत नाही\nNext articleआ. राधाकृष्ण विखेंचा माजी आ. मुरकुटेंना सवाल:तुम्ही तुमचा डबा नेमके कोणाला जोडायचा\nHome शैक्षणिक / नोकरी\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%81/", "date_download": "2022-01-21T03:20:58Z", "digest": "sha1:W4VMZTS4UGCOOI7RZAYXOCJWUU5SZK54", "length": 11502, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "अखेर मुहूर्त मिळाला; एक जुलैपासून नाशिक महापालिकेची परिवहन बससेवा सुरु होणार -", "raw_content": "\nअखेर मुहूर्त मिळाला; एक जुलैपासून नाशिक महापालिकेची परिवहन बससेवा सुरु होणार\nअखेर मुहूर्त मिळाला; एक जुलैपासून नाशिक महापालिकेची परिवहन बससेवा सुरु होणार\nअखेर मुहूर्त मिळाला; एक जुलैपासून नाशिक महापालिकेची परिवहन बससेवा सुरु होणार\n

नाशिक : जे एस टी महामंडळाला जमल नाही ते नाशिक महानगर पालिका करणार आहे. एक जुलै पासून नाशिक नाशिक महानगर पालिकेची परिवहन बस सेवा सुरू होणार आहे. नाशिकच्या रस्त्यावर आता चकचकीत बसेस धावणार आहेत. अनेक अडचणी, आव्हानांचा सामना करत नाशिक महानगरपालिकेच्या बस सेवेला मुहूर्त मिळला आहे.

नाशिक महापलिकेत भाजपची सत्ता येण्याआधी शेवटच्या प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली हो���ी. या घोषणेनतर नाशिककरांनी भाजपच्या परड्यात भरभरून दान टाकल. भाजपला एकहाती सत्ता दिली. नाशिक दत्तक घेतनाच देवेंद्र फडणवीस  महानगर पालिकेच्या माध्यमातून परिवहन बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. शहर वाहतूक सेवा एस टी महामंडळाला परवडत नाही ती महापालिकेला कशी परवडणार असा सवाल उपस्थित करत विरोधकानी बससेवेला कडाडून विरोध केला. मात्र विरोध हाणून पाडत सत्ताधारी भाजपने प्रकल्प दामटून नेण्यास सुरवात केली. अखेर एक जुलैचा मुहूर्त साधत मनपाची परिवहन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलंय.  

शहरात 27 जून पासून नव्या बसेसचे ट्रायल रन होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 डिझेल बस धावणार आहेत.  टप्प्याटप्प्याने सीएनजी आणि इलेक्ट्रिकल बस नाशिकच्या रस्त्यावर धावणार आहेत. नाशिक शहराच्या हद्द बाहेर गेल्या काही महिन्यांपासून या बस अक्षरक्षा: पडून आहेत. एकाच ठिकाणी उभ्या राहिल्यान बस खराब होत आहेत. त्यामुळे रोज त्यांचा मेंटेनन्स करावा लागतोय. रोज सकाळी बस दहा ते पंधरा मिनिटे सुरू ठेववाव्या लागतात. बरेच दिवस बस सुरू झाल्या नाहीत तर अनेकांची बॅटरी डिस्चार्ज होतात, टायर मधील हवा कमी होते त्यामुळे याबाबत देखभाल रोज ठेवावी लागत आहे.   

सध्या तपोवनात बस डेपो उभरण्याच काम सुरू झालायं. सुरवातीला तपोवन ते नाशिकरोड, तपोवन ते पवन नगर,  पंचवटी ते सातपूर, नाशिककरोड ते अंबड आशा महत्वाच्या नऊ मार्गावर बस धावणार आहेत. बस चालक-वाहकांची जबाबदारी बससेवा पुरविणाऱ्या कंपनीची आहे. त्यामुळे नोकरभरतीचा बोजा महापालिकेवर पडणार नसल्याचा दावा मनपा प्रशासन करत आहे. किलोमीटर प्रमाणे मनपा बिल अदा करायच आहे. कसारा, ओझरपर्यंत सीटी बस धावणार असून नाशिक दर्शन, सुला वाईन, बोट क्लबची सफर ही केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

एसटी महामंडळाने 5 वर्षापासून टपट्याटप्यान बस सेवा बंद करण्यास सुरवात केली. पाच वर्षापूर्वी साधारण सव्वा दोनशे बसच्या माध्यमातून 20 हजार प्रवासीची वाहतूक केली जात होती. तेव्हा दीड ते दोन कोटी रुपयांचा तोटा महामंडळाला सहन कारव लागत होता. मागील वर्षापर्यंत बस फेऱ्या 100 पर्यंत आणण्यात आल्या. मार्च 2020 पासून तर पूर्ण वाहतूक बंद करण्यात आलीय. महामंडळाने नाशिक मनप��ला ना हरकत दाखलाही देण्यात आलाय. त्यामुळे शहर बस वाहतुकीतून एस टी महामंडळ मुक्त झालं आहे. इथल्या बस आणि कर्मचारी ग्रामीण भागात वर्ग करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील अनेक शहरात महापालिकेकडून सुरू असणारी बस सेवा तोट्यात आहेत. एकीकडे नागरिकांना  मूलभूत सुविधा देण्यासाठी कर्ज काढण्याचे प्रस्ताव सत्ताधारी पक्षाकडून ठेवला जात असताना दुसरीकडे हा पांढरा हत्ती कसा पोसणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

\nPrevious PostWEB EXCLUSIVE | 16 जून उजाडूनही नाशिकमध्ये अद्याप पाऊस नाही, नाशिककरांच्या चिंता वाढल्या\nNext PostNashik : नाशिकच्या द्वारका चौकात गॅसचा टँकर उलटला ; टँकर हटवण्यासाठी तज्ज्ञांचं पथक दाखल\nSanjay Raut Speech UNCUT : संजय राऊत यांचा छगन भुजबळ यांना इशारा, पाहा संपुर्ण भाषण\nमालेगावी पहिल्यांदाच सिग्नल कार्यान्वित\nतेलही गेले आणि तूपही गेले राजीनामा देण्याची धमकी नगरसेविकेला महागात; राजकारणात चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://livedakshnews.in/?author=2", "date_download": "2022-01-21T03:05:11Z", "digest": "sha1:H7NACZMZAEP3DQFYG22JSXBLDIYC63TC", "length": 13134, "nlines": 93, "source_domain": "livedakshnews.in", "title": "Daksh news – live daksh news", "raw_content": "\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nराज्यात शेवटी निर्बंध लागू\n✍🏻 दक्ष पत्रकार ✍🏻 सच्या पत्रकारितेतील एक नवे वादळ\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nनाशिक टाकळी प्रतिनिधी:- समर्थ रामदास स्वामी जेव्हा प्रथम आगर येथे आले त्यावेळी नंदिनी नदीचे पाणी नक्कीच स्वच्छ व पिण्यालायक असेल\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nओम निवास सोसायटीत समस्यांचा पाऊस…. स्थानिक प्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष …. दक्ष न्यूज : प्रफुल्ल पवार नाशिक: नाशिक शहर स्मार्ट सिटीच्या\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nदक्ष न्युज : भावना रेवगडे नाशिक : इंदिरानगर, वडाळा, भारतनगर आदी भागात बऱ्याच ठिकाणी घातक नायलॉन मांज्याची चोरून विक्री चालु\nराज्यात शेवटी निर्बंध लागू\nदक्ष न्यूज : दक्ष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना\nश्री कालिका देवी मंदिर संस्थान, अखिल भारतीय मराठा महासंघ व क्रीडा संस्कृती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारिता पुरस्कार\nदक्ष न्यूज : पल्लवी भावसार नाशिक : श्री कालिका देवी मंदिर संस्थान,अखिल भारतीय मराठा महासंघ व क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक\nहिंदू जनसंपर्क कार्यलयाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान\nदक्ष न्यूज : शुभम आहिरे नाशिक : ६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिनानिमित्त हिंदू जनसंपर्क कार्यालयामार्फत परिसरातील\nशहरात पुन्हा भूमाफिया प्रकरण; ६.५ एकर जमीन घश्यात\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी नाशिक : शहरात भूमाफियांचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा गिरणारे येथील जवळपास ६.५ एकर जमीन बळकावण्याचा व\nनववर्षानिमित्त एकदंत नगर येथे साई भंडाऱ्याचे आयोजन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी नाशिक : अंबड येथील एकदंत नगर येथील गणेश मुखेकर फाउंडेशन ,छत्रपती श्री शिवराजे प्रतिष्ठान, नाशिक व\nSSK हॉटेलचा ‘अवैध पब’ बंद; दक्ष न्यूजचा दणका\nगुगल साईटवरून पण हटविण्यात आले पब हे नाव दक्ष न्यूज : प्रतिनिधी नाशिक : एस एस के हॉटेल मध्ये चालणाऱ्या\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘Live daksh news’ या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून ‘Live daksh news’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,देश,महाराष्ट्र , नाशिक, क्राईम, राजकीय अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकरणसिंग रामसिंग पवार ( बावरी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://livedakshnews.in/?p=1301", "date_download": "2022-01-21T01:09:33Z", "digest": "sha1:OWRYFK7GQ672X4ZKBFN52UIV2RUPY6X4", "length": 12875, "nlines": 77, "source_domain": "livedakshnews.in", "title": "उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान – live daksh news", "raw_content": "\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nराज्यात शेवटी ���िर्बंध लागू\n✍🏻 दक्ष पत्रकार ✍🏻 सच्या पत्रकारितेतील एक नवे वादळ\nउपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान\nदक्ष न्युज : करणसिंग बावरी\nनाशिक : येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या जी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे यांना नाशिक येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. राणी लक्ष्मीबाई भवन, अशोक स्तंभ, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांच्या हस्ते अहिरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.\nप्रा. अहिरे यांनी गेल्या १४ वर्षांच्या सेवा काळात विद्यार्थ्यांना विषयाची आवड निर्माण व्हावी, आभ्यासातील रुची वाढावी यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनात नाविन्यपूर्ण प्रयोग केले. यातून १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम राखली. विविध शालेय, सहशालेय उपक्रम राबविलेत, विविध वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक व दिवाळी अंकात विविध नाविन्यपूर्ण विषयावर विपुल प्रमाणात लेखन केले, व्याख्याने दिलीत.\nकोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना स्व-अध्ययनासाठी केलेली शैक्षणिक मदत, नाशिक विवेकानंद केंद्राचे प्रमुख या नात्याने केलेले सामाजिक कार्य. त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष मार्गदर्शनामुळे अनेक माजी विद्यार्थी सैन्य दलात, पोलीस दलात व शासनाच्या विविध प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अहिरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी अजित कुलकर्णी, प्रदिप कवाळ, वसंत पाटील, प्रदिप जगताप, संजय रोकडे आदी उपस्थित होते. संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.\n← स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती द्या- खा.गोडसे\nनगरविकास विभागाकडून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी →\nजिल्हास्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धा २०२१-२२ मोठ्या उत्साहात संपन्न\nपूर्व प्रभाग सभापती पदी नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांची बिनविरोध निवड\nनव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू : मुख्यमंत्री ठाकरे\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘Live daksh news’ या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून ‘Live daksh news’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,देश,महाराष्ट्र , नाशिक, क्राईम, राजकीय अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकरणसिंग रामसिंग पवार ( बावरी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/mazhi-tuzhi-reshimgath-serial-neha-knows-yas-s-real-identity-read-details-mhad-650217.html", "date_download": "2022-01-21T01:46:38Z", "digest": "sha1:KUX5XENPQDL6K7NJZUW3SFLAHH2P5HWE", "length": 10035, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mazhi Tuzhi Reshimgath serial neha knows yas s real identity read details mhad - Mazhi Tuzhi Reshimgath: नेहासमोर आली यशची खरी ओळख; काय असणार दोघांच्या नात्याचं भविष्य – News18 लोकमत", "raw_content": "\nMazhi Tuzhi Reshimgath: नेहासमोर आली यशची खरी ओळख; काय असणार दोघांच्या नात्याचं भविष्य\nMazhi Tuzhi Reshimgath: नेहासमोर आली यशची खरी ओळख; काय असणार दोघांच्या नात्याचं भविष्य\n'माझी तुझी रेशीमगाठ' ( Mazhi Tuzhi Reshimgath ) ही मराठी मालिका अतिशय गाजत आहे. मालिकेतील श्रेयस (Shreyas) आणि प्रार्थनाची (Prarthana) जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होत आहे.\n'हे तर काहीच नाही'मध्ये बच्चन साहेब लावणार हजेरी आता मजा येणार खरी....\n'लुकाछुपी-2'च्या शूटिंगवेळी गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी..\n चेहऱ्यावरचं हास्य पाहून चाहत्यांना झाला आनंद\nपश्याला- अंजीला म्हणायचे आहे I LOVE U ; पण यावेळी देखील त्याचा प्रयत्न...\nमुंबई, 29 डिसेंबर- 'माझी तुझी रेशीमगाठ' ( Mazhi Tuzhi Reshimgath ) ही मराठी मालिका अतिशय गाजत आहे. मालिकेतील श्रेयस (Shreyas) आणि प्रार्थनाची (Prarthana) जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होत आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि परांजपे याचं खरं रूप सगळ्यांसमोर येत आणि नेहाशी त्यांचं लग्न मोडतं. हे आपण सर्वांनीच पाहिलं. परंतु आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. यश आपली ओळख सांगण्याआधीच नेहाला सत्य समजणार आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यात कोणतं नवं वादळ येणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या झी मराठीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री लोकांना प्रचंड पसंत पडत आहे. तसेच परी आणि यशचं नातंही प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. सध्या मालिकेत फारच इंटरेस्टिंग भाग सुरु आहे. यशच्या मनात नेहा बद्दल प्रेम आहे या भावनेची जाणीव यशला तर झाली आहे. परंतु नेहासमोर ते प्रेम व्यक्त करण्याचं त्याचं धाडस होत नाहीय. यश अनेकदा आपली खरी ओळख नेहाला सांगण्याचा प्रयत्न करतो पण ते परंतु तसं होत नाही. महत्वाचं म्हणजे यश सांगण्याआधीच नेहाला त्याचं सत्य समजलं आहे. त्यामुळे तिला धक्का बसला आहे. मालिकेत परांजपे यशचा बदल घेण्यासाठी, यशच्या आधीच नेहाला त्याची खरी ओळख सांगतो आणि नेहाला या गोष्टीचा धक्का बसतो. दुसरीकडे समीर यशला नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आग्रह करतो. यश नेहाला सगळं खरं सांगण्याचं मनाशी पक्क करतो. परंतु त्याच्याआधीच नेहाला यशची खरी ओळख पटली आहे. त्यामुळे नेहा आता यशची बाजू ऐकून घेईल का यश नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करू शकेल का यश नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करू शकेल का नेहा आणि यशच मैत्रीचं नातं प्रेमात बदलेल कि तिथेच संपेल नेहा आणि यशच मैत्रीचं नातं प्रेमात बदलेल कि तिथेच संपेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. या सर्व प्रश्नांचा उलघडा येत्या काही भागांमध्ये होणार आहे. (हे वाचा:मन झालं बाजिंद'मध्ये नवा ट्वीस्ट, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. या सर्व प्रश्नांचा उलघडा येत्या काही भागांमध्ये होणार आहे. (हे वाचा:मन झालं बाजिंद'मध्ये नवा ट्वीस्ट, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं) ' माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता श्रेयश तळपदे यशची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहाची भूमिका साकारत आहे. गोड परीची भूमिका साकारणाऱ्या चिमुकलीचं नाव मायरा असं आहे. या मालिकेतून श्रेयश आणि प्रार्थनाने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nMazhi Tuzhi Reshimgath: नेहासमोर आली यशची खरी ओळख; काय असणार दोघांच्या नात्याचं भविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23851", "date_download": "2022-01-21T01:37:38Z", "digest": "sha1:UUAVDWONKWTLVQZCVCICQPGT3ESP5KUA", "length": 10300, "nlines": 137, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "भारतात कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ... - My Maharashtra", "raw_content": "\nभारतात कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ…\nमाय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना विषाणू संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णां���ध्ये थोडी घट झाल्याचं दिसून आलं आहे.मात्र,कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या\nआकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 277 जणांचा मृत्यू झालाय. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 461 वर पोहोचली आहे.\nदेशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 68 हजार 63 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 277 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 8 लाख 21 हजार 446 वर पोहोचली आहे.\nआरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार केवळ 3 राज्यांमध्ये 19 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीचा समावेश आहे. महाराष्ट्रात 33 हजार 470, पश्चिम बंगालमध्ये 19 हजार 286 ,\nदिल्लीमध्ये 19 हजार 166 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडू राज्यात 13 हजार 990 आणि कर्नाटकमध्ये 11 हजार 698 रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.\nएकीकडे कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढत आहे. ओमिक्रॉन वेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4461 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली.\nकोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ\nPrevious articleनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीन….\nNext articleरेशन घेण्याच्या नियमात मोठा बदल\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/tag/guilty-politician", "date_download": "2022-01-21T01:47:12Z", "digest": "sha1:7ZTRJJ6FWPTW6XQCGUKY3FO7G4Q4D434", "length": 3597, "nlines": 136, "source_domain": "pudhari.news", "title": "Guilty politician Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nदोषी राजकारण्यांवर निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी\nनवी दिल्ली ; जाल खंबाटा : दोषी राजकारण्यांवर निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालण्याबाबतच्या प्रश्‍नाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या कोर्टात टोलवला…\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nआजचे राशिभविष्य (दि. २१ जानेवारी २०२२)\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/339.html", "date_download": "2022-01-21T02:50:07Z", "digest": "sha1:TR4FMW6TC5RX6YMJLJBWBN6MSW7453LP", "length": 23599, "nlines": 236, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "वेद : वेदोऽखिलं धर्ममूलम् | - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांस���ठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > देववाणी संस्कृत > वेद : वेदोऽखिलं धर्ममूलम् |\nवेद : वेदोऽखिलं धर्ममूलम् |\n१. `श्रीमद्‌भागवत सांगते, “समाहित ब्रह्माच्या हृदयकोशापासून नाद (अव्यक्‍त शब्द) प्रकटतो. दोन्ही कान बंद करून आत तो ध्वनी ऐकायला येतो. त्या अनाहत नादाची उपासना करून योगी मोक्षाचे अधिकारी होतात.\n२. ॐकार त्याच परमात्म्याचा वाचक आहे.\n३. त्या ॐ कारापासून सर्व वाक्प्रपंच आविर्भूत झाला. तो ॐ कारच सर्व मंत्राचे तसेच सर्व वेदांचे बीज आहे. त्या ॐ काराच्या `अ, उ, म' वर्णापासून सत्त्व, रज, तम; ऋक्, यजु, साम; भू:, भूव:, स्वर्लोक; स्वप्न, जागृत आणि सुषुप्‍ती अशा अवस्था निर्माण होतात. ब्रह्मदेवाने या `ॐ' बिजापासून वर्णमाला उत्पन्न केली. त्याने या अक्षरापासूनच यज्ञाकरता भू:, भुव:, स्व:, महा:, जन, तप, सत्यम, अशा सात व्याह्रती आणि प्रणव यांसह वेद प्रकाशित केले.'\n– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)\nवेदधर्माचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक\nवेद म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञानाचा पाया. एकूण चार वेद आहेत आणि ते म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या वेदांमध्ये नेमकं काय लिहिलंय, हे किती जणांना ठाऊक आहे वेदांचं योग्य उच्चारण अनेक जण करीत असतील, पण त्यातील ज्ञानसंपदेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न कितीजण करतात वेदांचं योग्य उच्चारण अनेक जण करीत असतील, पण त्यातील ज्ञानसंपदेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न कितीजण करतात वाचकांची जिज्ञासा चाळवली जावी, म्हणून वेदांमध्ये नेमकं काय आहे वाचकांची जिज्ञासा चाळवली जावी, म्हणून वेदांमध्ये नेमकं काय आहे याची चुणूक दाखवायचा प्रयत्न केला आहे.\n`सनातन हिंदु धर्माचा मुख्य ग्रंथ वेद. अपौरुषेय, अनादी, अनंत वेदांतून हिंदु धर्म निर्माण झाला. हिंदु धर्माची पुन्हा सुव्यवस्थित, सुरक्षित घडी बसवायची असेल, तर हिंदु समाजाचे वेदांकडे लक्ष वेधून घ्यायला हवे. वेदरक्षणाकरताच भगवंताचे वराह, राम, कृष्णादी अवतार झाले. त्या वेदांचे रक्षण व्हायला हवे. वेदज्ञान, वेदांचे अध्ययन, वेदांची महती, वेदांची कीर्ती, वेदज्ञान काश्मीरपासून कोचीनपर्यंत आणि बाणकोटापासून जगन्नाथपुरीपर्यंत सर्व आबालवृद्धांना झाले पाहिजे. वेदमंदिरात प्रवेश करा. तुम्हाला सनातन धर्म मिळेल. त्यातील एकेक दालन, त्यातील एकेक चौक, त्यातील एकेक सभामंडप इतका विलोभनीय, इतका शृंगारलेला, इतका विशाल आहे की, आम्हा हिंदूंच्या शेकडो पिढ्या आनंदाने आयुष्य काढतील. या वेदप्रसादाने सृष्टीनिर्मितीपासून ते या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे संरक्षण केले आहे. वेदांच्या या दुर्भेद्य गडाला भगदाडे पाडण्याचा प्राचीन काळी काय थोडा प्रयत्‍न झाला \n(संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)\nसंपूर्ण वेदवाङ्मय धर्माचा मूलस्त्रोत आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय धर्म आहे. वेदविहित पवित्र कर्तव्य कर्म हे धर्माचे स्वरूप आहे, जे कालाधीन आहे. 'काल' सूर्याधीन आहे. सूर्यामुळे दिवस व रात्र हा कालविभाग होतो. सूर्यच सृष्टी, स्थिती, संहाराचे मूळ कारण आहे. सूर्यामुळेच सृष्टी, स्थिती व संहार होतात. म्हणून सूर्यदेव ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूप आहेत.\nऋग्वेद सांगतो, \"सूर्यदेव आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करतात.\"\nयजुर्वेद सांगतो, \"सूर्य देव समस्त भुवनांना उज्जीवीत करतात.\"\nअथर्ववेद सांगतो, \" हृद्रोग व श्वास रोग यांचा उपशम करतात.\"\nवेदांवर भाष्य करणारे 'सायणाचार्य' यांच्या समालोचनावरून वेदांचा अर्थ लावता येतो. वेद जाणून घेता येतात. अधिक माहितीसाठी ६ वेदांगे आणि ४ उपांगे आहेत ज्यामुळे वेद नीट समजून घेण्यास मदत होते. शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ यांच्या शास्त्राशी संबंधीत वेदांग म्हणजे निरूक्त ऋग्वेदातील ऋग् समजून घेण्यासाठी निरूक्त पहाणे आवश्यक आहे.\nवेदांमध्ये मिळालेल्या या काही गोष्टी,\n१) प्रकाशाचा वेग- ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ५०, ऋचा ४.\n२) विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य ही संकल्पना- यजुर्वेद (तैत्तिरीय संहिता), स्कंध ३, प्रपाठक ४, अनुवाक् १०, मंत्र ३.\n३) पृथ्वीचा उपग्रह चंद्र – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १८९, ऋचा ८.\n४) जन्मवेळी काढलेली बाळाची नाळ- अथर्ववेद, काण्ड १,सूक्त ११.\nवेदांनी आमची संस्कृती घडविली, रक्षिली, चिरंतन केली.\n(संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)\n��ाश्चात्त्य देशातील विद्वानांनी जाणलेली संस्कृत भाषेची महानता \nसंस्कृत सुभाषिते : १\nसंस्कृत सुभाषिते : ८\nसंस्कृत सुभाषिते : ७\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/prime-minister-modi-on-a-visit-to-varanasi-today/", "date_download": "2022-01-21T01:58:57Z", "digest": "sha1:GGWU2376JWTBGS62WP3IH6YTTHRBAYRK", "length": 9556, "nlines": 158, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "\tपंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर - Lokshahi News", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर\nपंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असणार आहेत. पाच हजार १९० कोटी र���पयांच्या विकास कामांचे ते उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान सकाळी १०.१५ वाजता सिद्धार्थनगरला पोहोचतील. तेथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते वाराणसीला जाणार आहेत.\nदेशातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी पंतप्रधान ६५ हजार कोटी रुपयांची स्वावलंबी स्वस्थ भारत योजनाही सुरू करणार आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या एक दिवसाच्या दौऱ्यात नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही पंतप्रधान करतील.\nनव्याने बांधलेल्या रिंग रोड फेज २ च्या जवळ असलेल्या मैदानावर सभेत ते संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एक वाजता वाराणसीला पोहोचतील आणि २.३० वाजता बाबतपूर विमानतळावरून दिल्लीला रवाना होतील. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत.\nPrevious article सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं – सुधीर मुनगंटीवार\nNext article ‘फ्रेण्ड्स’ मालिकेमधील लोकप्रिय कलाकाराचं निधन\nसभेला गर्दी न जमल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द; काँग्रेसचे भाजपाला प्रत्युत्तर\n“तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…”,सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींची प्रतिक्रिया\nशिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरात कोरोनाचा शिरकाव\nआपल्याला काळ देखील माफ करणार नाही – Devendra Fadnavis\n100 टक्के लॉकडाऊनची आवश्यकता नाही; Rajesh Tope\nझेपत असेल तर थोडं काम करून दाखवा; उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी उत्तर देईन म्हटल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्त��ंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nसात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं – सुधीर मुनगंटीवार\n‘फ्रेण्ड्स’ मालिकेमधील लोकप्रिय कलाकाराचं निधन\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/8736", "date_download": "2022-01-21T01:28:41Z", "digest": "sha1:I7RSPHGDUA5MZEPSU6TIT72UCFPHDWHR", "length": 19972, "nlines": 228, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "बंगालच्या राजकारणात भाजपची मुसंडी! निवडणुकीत कोरोनाचाही दणका़ | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News बंगालच्या राजकारणात भाजपची मुसंडी\nबंगालच्या राजकारणात भाजपची मुसंडी\nअजय बिवडे, संपादक, विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.\nआतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये २१३ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर ‘अब की बार २०० पार’ च्या घोषणा करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. ७७ जागेच्या विजयासह भाजपला दोन अंकी जागांवरच समाधान मानावे लागले. याहीपलीकडे काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, मात्र त्यांनी ममता बँनर्जी यांच्या विजयातच आपला विजयी जल्लोष साजरा केलेला आहे़ कोरोना संकटामुळे सर्वच राजकिय पक्षांनी प्रचार सभा घेण्याचे टाळले़ अशातच सर्वप्रथम ममता बँनर्जी यांनी आपल्या सर्व सभा रद्द केलेल्या होत्या, त्यामुळे लोकहितार्थ घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाचे सर्व जनतेने स्वागतच केले़ मात्र त्यानंतरही भाजपवर मोठ्या प्रमाणात टिका होत राहीली़ याहीपलीकडे हिंसक घटनांनीही जनतेच्या मनात रोष होताच़ सोबतच प्रसारमाध्यमांवरही टिकेची झळ उलटलेली होती़ सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेनेही आपला रोष व्यक्त करीत ‘ कोरोनामुळे सारेच काही थांबले, मात्र निवडणुका कोरोनाही थांबवु शकला नाही’ अशी टिप्पणी करण्यात येत होती़ मात्र आला निवडणुकांनंतर देशात कोरोना रोगावर प्रतिबंध येणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे़\nPrevious articleबंगालमध्ये ‘गड आला, पण सिंह गेला’\nNext article५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aavajjanatecha.in/10288/", "date_download": "2022-01-21T03:11:27Z", "digest": "sha1:7QOJQA3RWTE6UKBOVDV63R7NSTFYKXAS", "length": 5130, "nlines": 69, "source_domain": "aavajjanatecha.in", "title": "खेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे, सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध निवड | आवाज जनतेचा", "raw_content": "\nHome Uncategorized खेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे, सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध...\nखेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे, सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध निवड\nराजगुरूनगर- खेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सन २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक कालावधीसाठीची कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे , सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद ढोले, कैलास खेसे,यशवंत डोळस व बाळासाहेब मतकर यांनी कामकाज पाहिले.\nनवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष शंकर ढोरे, उपाध्यक्ष तुषार साळुंखे,सचिव सुरेश घनवट,कोषाध्यक्ष मोनिका गुंजाळ, सहसचिव तृप्ती झरेकर, सदस्यपदी खंडू खैरे, लालुसाहेब बांबळे, प��नम चव्हाण, नीलिमा जाधव यांचा समावेश आहे.\nपदाधिकारी निवडीनंतर सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रामसेव बाळासाहेब माने, ज्ञानेश्वर पावडे, बाळासाहेब मतकर, शीतल लकारे,सुदाम कड आदी उपस्थित होते.\nPrevious articleखूनाच्या गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठोकल्या बेडया\nNext articleराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेची गरजूंना मदत\nदौंड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी\nनारायणगांव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी\nचिंचवड देवस्थान तर्फे श्री चिंतामणीची संकष्ट चतुर्थी निमित्ताने महापूजा\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-sharad-pawar-participated-in-pms-clean-india-mission-4807447-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:35:51Z", "digest": "sha1:TPS5V6IVBAH7R2USQKJKZP3FC3SSHORV", "length": 6004, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sharad Pawar Participated in PM's Clean India Mission | शरद पवारांच्या हाती पंतप्रधान माेदींचा ‘झाडू’, बारामतीत राबवले स्वच्छता अभियान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशरद पवारांच्या हाती पंतप्रधान माेदींचा ‘झाडू’, बारामतीत राबवले स्वच्छता अभियान\nफोटो - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी बारामतीतील स्वच्छता माेहिमेत सहभाग नाेंदवला.\nबारामती - राज्यातील भाजप सरकारला न मागता पाठिंबा जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी जवळीक वाढवणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी बारामतीत ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभाग नाेंदवून माेदींच्या माेहिमेस हातभार लावला. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नगर परिषदेतर्फे आयाेजित या स्वच्छता माेहिमेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचाही सहभाग हाेता.\nफडणवीस सरकारला तारण्यात यशस्वी भूमिका बजावणा-या शरद पवारांची भाजपशी वाढत असलेली जवळीक केवळ राज्यातच नव्ह��, तर देशभर चर्चेचा विषय बनली आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर माेदींनी सर्व भारतीयांना स्वच्छतेचा नारा दिला हाेता. या माेहिमेला देशभर चांगला प्रतिसाद मिळत असताना शरद पवार, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी शुक्रवारी सकाळी ‘स्वीपर’ (झाडू) हाती घेऊन बारामतीतील वंदे मातरम् या डांबरी रस्त्यावर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छता केली. बारामती नगर परिषदेतर्फे या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.\nया वेळी स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करताना पवारांनी माेदींचे नाव घेणे मात्र टाळले. बारामतीच्या नागरिकांनी महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ८ ते १० या वेळेत आपला परिसर स्वच्छ करावा, असे आवाहन शरद पवारांनी केले. दरम्यान, पालिकेने आयाेजित केलेल्या या माेहिमेअंतर्गत शहरातील सामाजिक संस्थांनी व शासकीय कर्मचा-यांनी कार्यालय व शहराचा काही भाग स्वच्छ केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-vat-savitri-pujan-modern-savitri-swati-4300172-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:42:50Z", "digest": "sha1:CLL2CHVUXJNMC53LHHCY5NO4PPGLB6RM", "length": 7119, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vat Savitri pujan Modern Savitri Swati | आधुनिक सावित्री: पतीस किडनी दिल्याने कुटुंबाच्या ‘वडाला’ दीर्घायुष्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआधुनिक सावित्री: पतीस किडनी दिल्याने कुटुंबाच्या ‘वडाला’ दीर्घायुष्य\nसोलापूर - सावित्रीने आपल्या पती सत्यवानला यमाच्या मगरमिठीतून सोडवून आणल्याची पौराणिक कथा अजरामर आहे. आधुनिक युगातही करमाळ्यातील स्वाती मसलेकर नामक एका सावित्रीने अपघातात जिवावर बेतलेल्या पतीला स्वत:ची किडनी देऊन नियतीवर ‘जित’ मिळविलेली आहे. वटपौर्णिमा साजरी करीत असताना आधुनिक काळातील जिद्दी स्वातीने पती अजित यांच्या ‘जित’साठी केलेल्या प्रयत्नांची कहाणी महिलांचे बळ वाढवणारी आहे.\nबारावीपर्यंत शिक्षण झालेल्या स्वाती यांचा विवाह 1994 मध्ये अजित मसलेकर यांच्याशी झाला. सुखी समाधानी संसार फुलत असतानाच त्यांच्या जगण्यात जणू काटेच आले. 2010 मध्ये अजित मसलेकर शेताकडून घरी परतताना त्यांचा मोठा अपघात झाला. त्यातून त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. मसलेकर कुटुंबीयांसमोर त्यांच्यावरील उपचाराचे मोठे संकट उभे राहिले. करमाळ्याचे डॉ. संजय तोगरेकर यांनी कुटुंबीयांना धीर देत औषधोपचारासाठी यशोधरा अथवा पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी स्वाती मसलेकर यांना किडनी प्रत्यारोपणाचा उपचार सांगितला.\nक्षणाचाही विचार न करता पतीच्या प्रेमापोटी स्वत:ची किडनी देण्याचा स्वाती मसलेकर यांनी निर्णय घेतला. त्यानुसार पती अजित मसलेकर यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. आपल्या सौभाग्याचे रक्षण आणि कुटुंबाचा आधारवड ‘जित’ ठेवण्यात स्वाती मसलेकर यांना यश मिळाले.\nसत्यवानाच्या सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणले होते, अशी पौराणिक कथा आहे. हा पौराणिक संदर्भ घेऊन ज्येष्ठ पौर्णिमेस भारतीय संस्कृतीत वटपूजनाचा उत्सव साजरा केला जातो. त्या सावित्रीचा वसा घेऊन स्वाती मसलेकर यांनी आपल्या पतीचे प्राण वाचण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशीच आपली किडनी दिली.\nमी पूर्ण हताश झालो होतो. काही कळत नव्हते. मात्र, पत्नी स्वातीच्या अतुलनीय प्रेमानेच मी सहज जगण्याचा आनंद घेत आहे. पत्नी ही अनंत काळाची माता असते, हे वाक्य सिद्ध केले. माझ्या आईने मला जन्म तर पत्नीने नियतीच्या दाढेतून ओढून काढून जगण्याची ‘सेकंड इनिंग’ अनुभवण्याची संधी दिली.’’\nउपयोगी आले हे सौभाग्य\nप्रेमाच्या आणाभाका आणि सात जन्म साथ देईन, असे व्रत केवळ घेण्यासाठी नसते. ते निभावण्यासाठी असते. पती सुखी तरच माझे विश्व उभे राहणार आहे. आई, दीर विजय मसलेकर, मुलगा अनंत व बहिणी आणि संपूर्ण कुटुंबाने खूप धीर दिला.’’ स्वाती मसलेकर, पतीस मुत्रपिंड दान करणार्‍या महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-asaduddin-owaisi-hosts-iftar-party-today-in-up-to-boost-mim-5044137-NOR.html", "date_download": "2022-01-21T01:26:35Z", "digest": "sha1:WL5PFEQYJZXD2S4GONGCLA2PEFUDZCJF", "length": 6370, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "asaduddin owaisi hosts iftar party today in up to boost mim | रमजानमध्ये ओवेसींचा अॅक्शन प्लॅन, आजपासून MIM ची UP मध्ये इफ्तार पार्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरमजानमध्ये ओवेसींचा अॅक्शन प्लॅन, आजपासून MIM ची UP मध्ये इफ्तार पार्टी\nलखनौ (उत्तर प्रदेश) - हैदराबादनंतर महाराष्ट्रात झेंडा रोवलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमिनने (AIMIMI) रमजानच्य��� निमीत्ताने आता उत्तर प्रदेशात बस्तान बसवण्याची योजना आखली आहे. त्या दृष्टीने पक्षाने योजना तयार केली आहे. एमआयएम उत्तर प्रदेशात इफ्तार पार्टीचे आयोजन करणार आहे. याची सुरुवात मेरठ येथून होणार आहे. या पार्टीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी उपस्थित राहाणार आहेत. इफ्तारला जास्तीत जास्त लोकांना बोलावून उत्तर प्रदेशातील राजकारण समजून घेण्याची ओवेसींची योजना आहे. या माध्यमातून पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठीचे ते काम करणार आहेत.\nएमआयएमचे उत्तर प्रदेशातील को-ऑर्डिनेटर शौकत अली यांनी सांगितले, की सध्या राज्यातील दोन शहरांमध्ये इफ्तार पार्टी होईल. त्यानंतर इतर शहरांमध्ये आयोजन केले जाईल. इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होऊन ओवेसी पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतील.\nका देत आहे इफ्तार पार्टी\nउत्तर प्रदेशात 2017 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. ओवेसी त्या दृष्टीने राज्यात पाय रोवण्याचा प्रयन्न करत आहेत. त्यांच्या पक्षाने अलाहाबाद, आग्रा, आजमगढ, मेरठ आणि फैजाबाद यांसारख्या शहरांमध्ये सभांच्या आयोजनासाठी परवानगी मागितली आहे. मात्र, राज्यातील अखिलेश यादव सरकारने अद्याप त्यांना परवानगी दिलेली नाही. या प्रकरणी एमआयएमने कोर्टाचे दार ठोठावले आहे. याची जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. जाहीर सभांना परवानगी मिळत नसल्याने ओवेसींनी इफ्तार पार्टीतून लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.\nहैदराबाद आणि आंध्र प्रदेशपर्यंत मर्यादित असलेला पक्ष आता महाराष्ट्रात चांगला स्थिरावला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाने 24 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांनी अनेक ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देत औरंगाबाद आणि भिवंडीतून प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत त्यांचे दोन प्रतिनिधी तर औरंगाबाद महापालिकेत 25 नगरसेवक आहेत. या विजयामुळे औवेसींचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी जाहीर केले होते, की आता उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालवर फोकस केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-07-april-2020/", "date_download": "2022-01-21T02:12:44Z", "digest": "sha1:UDQDVREDEJ4IQJFGIOM5YCUQOOARYPPN", "length": 12233, "nlines": 137, "source_domain": "missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : ०७ एप्रिल २०२० | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nचालू घडामोडी : ०७ एप्रिल २०२��\nजेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘बॉण्डगर्ल’ ऑनर ब्लॅकमॅनचं निधन\nजेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘गोल्डफिंगर’ यातील बॉण्ड गर्ल अर्थात अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅन हिचं निधन झालं आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ‘जेम्स बॉण्ड’ या व्यक्तिरेखेवर आधारित अनेक चित्रपट आणि सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या सीरिजमधील जेम्स बॉण्ड हे पात्र जसं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं. त्याचप्रमाणे यातील ‘बॉण्डगर्ल’ची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.\nपंतप्रधान, मंत्र्यांच्या पगारात कपात\nपंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, तसेच खासदारांच्या वार्षिक वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सर्व राज्यपाल यांनी स्वत:हून वार्षिक ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.\nटाळेबंदीनंतर ‘हॉटस्पॉट’चे विभाग वगळून उर्वरित विभागांना कसे सुरू करता येईल, याचा आराखडा करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत.\nपगारातील कपातीचा निर्णय बारा महिन्यांसाठी (आर्थिक वर्ष २०२०-२१) असून त्यासंदर्भातील अध्यादेशाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. खासदार निधीतून होणाऱ्या योजनाही पुढील दोन वर्षांसाठी (२०२०-२१ व २०२१-२२) स्थगित करण्यात आल्या आहेत. ७,९०० कोटींचा खासदार निधी तसेच, ३० टक्के वेतन सरकारच्या एकात्मिक फंडात जमा केले जाणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.\nआशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताची दावेदारी\n२०२७ साली एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवण्यासाठी भारताने आपली निविदा सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली आहे.\nभारताने ही बोली जिंकल्यास, आशिया खंडातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच आयोजित केली जाईल. ‘‘ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे आम्ही आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) आम्ही कळवले आहे.\nभारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, पण एकदाही या स्पर्धेचे आयोजन के ले नाही. २०२७च्या आशियाई चषकासाठी उत्सुक असलेला भारत हा पहिला देश ठरला आहे.\nभारताने २०२३च्या ‘एएफसी’ आशियाई स्पर्धेच्या यजमानपदासाठी थायलंड, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियासह बोली लावली होती, पण ऑक्टोबर २०१८ मध्ये भारताने माघार घेतली. त्यानंतर थायलंड आणि दक्षिण कोरियानेही माघार घेतल्यामुळे या शर्यतीत चीन हा एकमेव देश राहिला होता.\nआता २०२७च्या ‘एएफसी’ आशियाई चषकाच्या आयोजनासाठी भारतासह दक्षिण कोरियाही शर्यतीत असण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत २०१७च्या कुमार विश्वचषक तसेच २०२०च्या कुमारी विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवले आहेत. तसेच २०२२ मध्ये महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषकाचे यजमानपदही भारताने मिळवले आहेत.\nदेशात प्रथमच पुण्यात संजीवनी मोबाइल वाहनाचा प्रयोग\nपुणे पोलिस आयुक्तालयाने देशामध्ये प्रथमच बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन ही सुविधा अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून उपलब्ध करण्यात आली.\nसदर सुविधा ही बसवण्यासाठी पुणे पोलिस मोटार परिवहन विभागामधील वाहनाचा उपयोग करण्यात आला आहे. सदर गाडीमध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. सदर गाडीमध्ये कर्मचारी ६ ते ७ सेकंदांसाठी उभे राहिल्यास निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. या वाहनाद्वारे कर्तव्यास ज्या ठिकाणी पोलिस कर्मचारी कामास असतील त्या ठिकाणी जाऊन ही सुविधा देण्यास मदत होईल. भारतात पुणे पोलिसांनी प्रथमच संजीवनी वाहनाचा असा प्रयोग केला आहे.\nअमेरिकेकडून भारताला २९ लाख डॉलरची मदत\nअमेरिकेने आपल्या यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएड) या एजन्सीमार्फत भारताला ‘करोना’चा सामना करण्यासाठी २९ लाख डॉलरची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.\n‘यूएसएड’ ही जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था आहे. त्यामुळे भारताला मिळणाऱ्या या मदतीमुळे ‘करोना’विरोधात सुरू असलेल्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळणार आहे,’ असेही केनेथ जेस्टर यांनी म्हटले आहे.\nकेंद्रीय भूजल मंडळात विविध पदांच्या ६२ जागांची भरती\nMPSC : राज्यसेवा आणि Combine परीक्षांच्या तारखेत बदल\nइंडियन ओवरसीज बँकत १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/raj-thackeray-pays-homage-to-vahili-through-caricature/", "date_download": "2022-01-21T01:37:15Z", "digest": "sha1:KMVNN5NVZQENB53HAVTVIKQDBUUEMOF2", "length": 10062, "nlines": 157, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "\tBabasaheb Purandare | राज ठा��रेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली - Lokshahi News", "raw_content": "\nBabasaheb Purandare | राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी, १५ नोव्हेंबर रोजी पुण्यात निधन झाले. यावेळी राजकिय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करत शब्दांजली वाहिली. मात्र, आज पुन्हा राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘शिवाज्ञा’ अशा नावाचे व्यंगचित्र काढून शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज हे आपला हात पुढे करून बाबासाहेब पुरंदरेंचे स्वागत करताना दिसत आहेत. आणि बाबासाहेब पुरंदरे हे दोन्ही हात जोडून महाराजांसमोर मोठ्या श्रद्धेने लवून उभे असलेले दिसत आहे. तसेच या व्यंगचित्रात शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरे यांना म्हणत आहे ‘ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस, अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस. ये आता जरा आराम कर. असा या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी काढलं आहे.\nPrevious article साईभक्तांना दिलासा; ऑफलाईन पासेस होणार सुरू \nNext article नांदेडमध्ये दगडफेकीच्या घटनेतील आरोपींची -पोलिसांसोबत बाचाबाची\nआगामी पालिका निवडणुक, राज ठाकरे यांनी बोलावली बैठक\nमनसे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुकणार; राज ठाकरेंचा मुंबईत मेळावा\n“पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा\nWatch Video; जोडप्याचा आग्रह; राज ठाकरेंनी ठेवलं मुलाचं नाव\nफडणवीस-राज भेट; ठाकरेंच्या नव्या घरी फडणवीसांची सपत्निक भेट\nमनसेचे आमरण उपोषण सुरू\nGoa Assembly Election 2022 | भाजपकडून पत्ता कट; उत्पल पर्रिकरांना केजरीवालांनी दिली खुली ऑफर\nमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण\nपुण्यात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने मागितली खंडणी…\n‘भाकरीवर टाच आणणे योग्य नाही’;जितेंद्र आव्हाडांचा अभिनेते किरण मानेला पाठींबा\n“पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा\nकुणाच्या बोलण्यावरून शिवसेनेची धोरणे ठरत नाही; संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रत्युत्त��\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nसाईभक्तांना दिलासा; ऑफलाईन पासेस होणार सुरू \nनांदेडमध्ये दगडफेकीच्या घटनेतील आरोपींची -पोलिसांसोबत बाचाबाची\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://abdulsattar.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-21T02:38:54Z", "digest": "sha1:EYQ3BKMEA2I5USXAVSZMGATCFVYN2HYU", "length": 6392, "nlines": 137, "source_domain": "abdulsattar.in", "title": "दिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nराज्यमंत्री महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nदिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\n← सेनाभवन सिल्लोड येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\nशिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सिल्लोड येथे अभिवादन →\nग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ\nशिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सिल्लोड येथे अभिवादन\nदिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nसेनाभवन सिल्लोड येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\nमहसूल,ग्रामविकास बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा कोकण दौरा.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2022-01-21T02:54:14Z", "digest": "sha1:3ETUL3SCBUMQOMAWCVDQ56MWTSOASTFJ", "length": 9665, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आयएएसपदी हिरालाल सोनवणे यांची निवड | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआयएएसपदी हिरालाल सोनवणे यांची निवड\nआयएएसपदी हिरालाल सोनवणे यांची निवड\nजळगाव – जामनेर तालुक्यातील काळखेडे येथील राहिवासी असणारे हिरालाल सापुर्डा सोनवणे यांची आय.ए.एस.पदी केंद्र शासन व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पदोन्नती होऊन भारत प्रशासन सेवेतील 2011 च्या बॅचमध्ये त्यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. हिरालाल सोनवणे यांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला. परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्दीने व मेहनतीने शिक्षण घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1992 मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. त्यांचे आईवडील अशिक्षीत असूनदेखील शिक्षणाचे महत्व समजून घेवून त्यांनी आपल्या तिनही मुलांना शिक्षित केले. त्यांचे बंधू शांतीलाल सोनवणे हे उपजिल्हाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत तर छोटे बंधू ज्ञानेश्‍वर सोनवणे हे वन परिक्षेत्र अधिकारी पनवेल येथे कार्यरत आहेत.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nविविध ठिकाणी बजावली सेवा\nहिरालाल सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळेमधून प्राथमिक शिक्षण काळखेडे, वाघारी येथून तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल येथून घेतले. गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक येथून डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बी.ए. व एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीत असताना सिध्दा���्थ कॉलेज, मुंबई येथून एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. हिरालाल सोनवणे यांची 1990 – 1992 या कालावधीमध्ये आयोगामार्फत विविध पदांवर निवड झाली. विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक मंत्रालय, समाजकल्याण निरीक्षक, मुख्य अधिकारी वर्ग 2, नगरपालिका, वित्त व लेखा अधिकारी वर्ग 1 तसेच उपजिल्हाधिकारी म्हणून 1992 मध्ये निवड झाली.\nहिरालाल सोनवणे हे प्रथम फार्मासिस्ट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी, ता.जामनेर येथे दीड वर्षे कार्यरत होते. त्यानंतर केंद्र शासनाच्या सी.जी.एच.एस.पुणे येथे पाच वर्षे फार्मासिस्ट व स्टोअरकिपर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रावेर, जि.जळगाव येथे कार्यरत होते. त्यानंतर प्रांताधिकारी नंदुरबार व प्रांताधिकारी शिरपूर या पदावरदेखील त्यांनी कामकाज केले. पुढे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून मंत्रालयात कार्यरत होते. त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई शहर, अपर जिल्हाधिकारी मुंबई, अपर जिल्हाधिकारी अतिक्रमणे व निष्कासन मुंबई, अपर विभागीय आयुक्त नाशिक अशा विविध पदावर काम करून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सद्यपरिस्थितीत ते अपर विभागीय आयुक्‍त कोकण विभाग मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nया सामन्यात युवराज सिंह ठोकणार २०१९ च्या वर्ल्डकपसाठी दावा \n‘फेअर अॅण्ड लव्हली’ गर्ल यामी झाली ३० वर्षांची\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/farmer-burn-onion-against-central-government/", "date_download": "2022-01-21T03:07:47Z", "digest": "sha1:I234L7WUDC2U6FUXFXBJYS63U7PPGH7N", "length": 12506, "nlines": 133, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "यावल : केंद्र सरकारचा निषेधार्थ शेतकरी संघटनेने जाळला कांदा |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nयावल : केंद्र सरकारचा निषेधार्थ शेतकरी संघटनेने जाळला कांदा\nयावल ( सुरेश पाटील) यावल तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 16 सप्टेंबर 2020 बुधवार रोजी सकाळी बारा वाजता शेतकरी संघटनेचे खानदेश विभाग प्रमुख कडू आप्पा पाटील व संघटनेचे सदस्य शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत कांदा जाळून केंद्राने तात्काळ निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली.\nयेथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्र शासनाने कांद्यावर लावलेली निर्यात बंदी संदर्भात आंदोलन करण्यात आले. तहसिल कार्यालया समोर केंद्र शासनाने काढलेल्या अध्यादेशच्या प्रति व कांदा जाळुन केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला व निर्यातबंदी मागे घ्यावी अशा मागणीचेे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले.\nयेथील साताेद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात कांदा निर्यात बंदी उठवलीचं पाहिजे, केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत तहसील कार्यालयाच्या समोर केंद्रशासनाने काढलेल्या कांदा निर्यातबंदी अध्यादेशच्या प्रती व कांदा जाळण्यात आला तसेच तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले त्यात त्यांनी म्हटले आहे की केंद्र शासनाने ५ जून रोजी आवश्यक वस्तू कायद्यातून कांदा व बटाटा व वगळला होता तेव्हा या निर्णयाचे शेतकरी संघटने कडून स्वागत करण्यात आले मात्र,आता १४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाचे शब्द फिरवला आणी रातोरात कांद्या निर्यात बंदी केली केंद्र शासनाने निर्यात बंदी करीत शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे व हल्लीचे शासन पूर्वीच्या शासनाप्रमाणे आहे.\nशेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तेव्हा आता तरी केंद्र सरकारने या कडे जातीने लक्ष देवुन विनाविलंब कांदा निर्यात हटवावी,किमान निर्यात शुल्क सुद्धा कधीच लावू नये,भारत हा भरोसे ��ायक कांदा निर्यातदार आहे अशी प्रतिमा जगा समोर ठेवावी,व ती प्रतिमा अधिक वाढावी म्हणून विशेष प्रयत्न करावे कारण जर निर्यातबंदी उठवली नाही तर शेतकरी कर्ज किंवा देणे थकबाकीदार होईल आणी भविष्यात शेतकरी आत्महत्या वाढू शकतात.याकरिता कांदा निर्यात मोकळी करून द्यावी.\nकांदा उत्पादकांना न्याय द्यावा असे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कूवर यांच्या कडे देण्यात आले आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडूआप्पा पाटील,प्रमोद रामराव पाटील, पिंटू काटे,रमेश विश्वनाथ चौधरी नायगाव,नारायण चौधरी,उदय चौधरी,बापूराव काटे,निर्मल चोपडे,भूषण फेगडे सह आदींची उपस्थिती होती.\nहीरो सोबत झोपल्यावर मिळते, दो मिनिटाचा रोल; कंगनाचे जया बच्चनला सडेतोड उत्तर\nहौदातील गणेशमूर्ती विसर्जन आणि मूर्तीदान या उपक्रमांचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी\nपालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूकसंमतीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,यावल तर्फे निषेध\nजळगाव जिल्हा उपनिबंधक म्हणून संतोष बिडवई यांनी पदभार स्विकारला\nबालिकेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाईचा मागणीसाठी आमरण उपोषण\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11112", "date_download": "2022-01-21T03:20:44Z", "digest": "sha1:MOXBTFV6B33FRGBBKZ5YKUTKTBJJ3H7G", "length": 18492, "nlines": 232, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "मोदी सरकारकडून खासगीकरणाचा धडाका, ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठा���\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News मोदी सरकारकडून खासगीकरणाचा धडाका, ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर\nमोदी सरकारकडून खासगीकरणाचा धडाका, ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11112*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nमोदी सरकारकडून खासगीकरणाचा धडाका, ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारची एका बाजूला मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला अवजड उद्योग मंत्रालयातील ३६ पेक्षा अधिक उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. यामुळे सरकारी उद्योगांचे खासगीकरण करणे सुलभ होणार आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.\nसरकारी कंपन्या, उद्योग आणि बँकांच्या खासगीकरणाचा मोदी स��कारने धडाका लावला आहे. यात अनेक उद्योगांचे खासगीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. कंपन्यांच्या खासगीकरणाची ही प्रक्रिया अधिक सुरळीत होण्याच्या दृष्टीने भेल, एचएमटी, स्कूटर्स इंडिया आणि अँड्रु युले यांच्यासह ३६ बडे उद्योग अर्थ मंत्रालयाकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. हे उद्योग यापूर्वी अवजड उद्योग मंत्रालयाकडे होते.\nएअर इंडिया, पवन हंस, बीईएमएल, स्कूटर्स इंडिया, भारत पंप कॉम्प्रेशर्स, सेल यांच्या खासगीकरणाची घोषणा सीपीएसईने केली आहे. हिंदुस्तान फ्लोरोकार्बन, हिन्दुस्तान न्यूज प्रिंट, एचएलएल लाइफ केअर, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स, ब्रिज अँड रूफ इंडिया, एनएमडीसी या उद्योगांच्या खासगीकरणाला सीपीएसईने परवानगी दिली आहे. एकंदर ही खासगीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे वर्ग केले आहेत.\nPrevious articleहिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन\nNext articleडेल्टाच्या पाठोपाठ आता आला लेम्बडा कोरोना अवतार\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/date/2021/12/01", "date_download": "2022-01-21T02:20:15Z", "digest": "sha1:OB3FLJCNRGIVOZF5V3T43Y3EX3JFDUJ6", "length": 10524, "nlines": 113, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "December 1, 2021 – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\nअंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा स्वागत समारंभ व सेवा निवृत्त अंगणवाडी सेविक यांचा सत्कार समारंभ\nप्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी :- दिनांक 30-11-2021ला ग्रां पं दवलामेटी येथे मा सुजाता महंत म्याडम पर्यवेक्षीका वाडी 2, मा उज्वला ढोके म्याडम पर्यवेक्षीका वाडी 2 यांचा स्वागत समारंभ , व विश्रांती सांगोडे सेवानिवृत्ति अंगणवाडी सेविका यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम मा रिताताई उमरेडकर संरपंच दवलामेटी ग्रां पं यांच्याअध्यक्ष ते …\nवाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण कायम\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-आठवडा होऊनही वाघाची दहशत कायम असून वाघाच्या भीतीने परीसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कोठारी वनपरिक्षेत्रामधील बेर्डी शेतशिवारात आपल्या स्वतःच्या शेतात कापुस वेचणीसाठी आणि शेतातील काम करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यावर शेतामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली …\nअवकाळी पाऊस, बोगस बियाणे प्रकरणी शिवसेनेतर्फे कृषि मंत्री यांना निवेदन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मूल :- गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची पाह���ी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे पाटील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार मुल येथे दाखल झाले. नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी म्हणून तालुका *शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हा प्रमुख …\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/3987", "date_download": "2022-01-21T02:47:41Z", "digest": "sha1:GNQOQLRDAJM532GH7XGWO7F4GBVL32I7", "length": 17172, "nlines": 229, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "झोपडपट्टीतील बालकांना कपडे वाटप | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय ���ुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\n���ुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome नागपूर झोपडपट्टीतील बालकांना कपडे वाटप\nझोपडपट्टीतील बालकांना कपडे वाटप\nज्योती व्दिवेदी यांचा पुढाकार\nविदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या झोपडपट्टीत मजूरवर्गाची दोन वेळ पोटाची भूक भागविण्यासाठी वणवण सुरू आहे. या परिस्थितीत त्यांच्या मुलाबाळांसाठी नवे कोरे कपडे विकत घेणे म्हणजे त्यांच्यासाठी एक दिवा स्वप्न ठरते आहे. अशा वेळी ओमकार नगर रिंग रोड, घोगली आणि बेसा परिसरातील झोपडपट्टीत वास्तव्यात असलेल्या मोलमजुरांच्या मुलांसाठी ‘आदर्श बहुउद्देशीय शिक्षण संस्थे’च्या ज्योती व्दिवेदी यांच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले.\nकपडे वितरणप्रसंगी या मुलांचे सॅनिटाईजने हात साफ करून त्यांना दिवसातून साबनाने हात धुण्यासंबंधी जागृत करण्यात आले. लॉकडाऊन काळापासून या संस्थेच्या वतीने निशुल्क भोजन, किराणा किट्स, मास्क आणि सॅनिटाईजरचे सातत्याने वितरण केल्या जात आहे. तसेच लॉकडाऊन असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असुन संस्था गरिब मुलांना मोफत शिक्षण देत असल्याचे संस्थेच्या संचालक ज्योती व्दिवेदी यांनी सांगीतले. या उपक्रमात मीना तिवारी यांनी योगदान दिले.\nPrevious articleगुमथळा येथे कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन\nNext articleराजोली भरनोली परिसरात नक्षल्यांनी लावले बॅनर-पोस्टर\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2022-01-21T01:30:35Z", "digest": "sha1:6ZE4UPTCEGGBFNRNFQOLDXDE4AJIIZIC", "length": 5111, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसंत देसाईला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवसंत देसाईला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वसंत देसाई या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलता मंगेशकर ‎ (← दुवे | संपादन)\nगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसाधना सरगम ‎ (← दुवे | संपादन)\nमोलकरीण (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nमधुकर तोरडमल ‎ (← दुवे | संपादन)\nदो आँखे बारा हात (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nगुड्डी (१९७१ हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nसंगीत दिग्दर्शक ‎ (← दुवे | संपादन)\nसुलोचना चव्हाण ‎ (← दुवे | संपादन)\nप्रीतिसंगम (नाटक) ‎ (← दुवे | संपादन)\nराग अडाणा ‎ (← दुवे | संपादन)\nराग नटभैरव ‎ (← दुवे | संपादन)\nदेसाई ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nमधु पोतदार ‎ (← दुवे | संपादन)\nपुष्पा पागधरे ‎ (← दुवे | संपादन)\nतरुण तुर्क म्हातारे अर्क ‎ (← दुवे | संपादन)\nअब्दु्ल हलीम जाफर खान ‎ (← ���ुवे | संपादन)\nझनक झनक पायल बाजे ‎ (← दुवे | संपादन)\nआशीर्वाद (१९६८ चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nधूळपाटी/मराठी साहित्यातील अजरामर काव्यपंक्ती आणि सूक्ती ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-swabhimani-challenges-shiv-wada-rane-shiv-sena-battle-again-in-mumbai-4986761-PHO.html", "date_download": "2022-01-21T01:37:09Z", "digest": "sha1:SDSX7QBICUNUIWDR3T5ZIUS7ZRNHEPGW", "length": 5358, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Swabhimani Challenges Shiv Wada, Rane-Shiv Sena Battle Again In Mumbai | शिववड्याला \\'स्वाभिमानी\\' आव्हान, नारायण राणे- शिवसेनेचा संघर्ष मुंबईत पुन्हा चिघळणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिववड्याला \\'स्वाभिमानी\\' आव्हान, नारायण राणे- शिवसेनेचा संघर्ष मुंबईत पुन्हा चिघळणार\nमुंबई - शिवसेनेचे एकमेव टार्गेट असलेल्या नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत सलग दोनदा पराभवाची चव चाखायला लागल्याने आता त्यांनी शिवसेनेला वड्याच्या रूपाने टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी शिववड्याला टक्कर देण्यासाठी \"स्वाभिमानी वडा' केंद्राची गुरुवारपासून मुंबईत सुरुवात केली. त्यामुळे आगामी काही दिवसात \"शिववडा' विरुद्ध \"स्वाभिमानी वडा' असा संघर्ष मुंबईत पाहयला मिळणार आहे.\nनारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी शिवसेनेमुळे झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा निश्चय केला असून यापुढे प्रत्येक ठिकाणी शिवसेनेपुढे आव्हान निर्माण करण्याचे ठरवले आहे. शिववड्याविरुद्धचे आंदोलन काही वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी सुरू केले होते परंतु ते बंद पडले. मात्र, आता पुन्हा नव्याने शिव वडापाव केंद्राना टार्गेट करण्याचे काम नितेश यांनी सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिव वडा केंद्राचे स्टिंग ऑपरेशन करून नितेश राणे यांनी शिव वडा केंद्र मराठी माणसाकडे नसून परप्रांतियांकडे असल्याचे दाखवून दिले होते. शिव वडापाव केंद्र अनधिकृत असून महानगरपालिकेने ते जप्त करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. तेव्हाच आपणही स्वाभिमानी वडा केंद्र सुरू करणार असल्याचे नितेश यांन��� सांगितले होते. दरम्यान, टक्कर बरोबरीच्या लोकांना दिली जाते, कोणालाही द्यायची नसते. आम्ही खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव घेता लगावला.\nपुढे वाचा, स्टाॅलला मनपाची परवानगी घेतली नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-hocky-india-win-new-dellhi-2760499.html", "date_download": "2022-01-21T03:18:41Z", "digest": "sha1:QHSDM2WX3WOHZDDMGEQOIS24AVUSFCPE", "length": 3994, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hocky india win new dellhi | हॉकी : भारतीय संघाने द.आफ्रिकेला रोखले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहॉकी : भारतीय संघाने द.आफ्रिकेला रोखले\nनवी दिल्ली - चिंगेलनसाना व संदीप यांच्या शानदार गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला 2-1 ने रोखले. मैत्रीपूर्ण पाच सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने 2-0 ने आघाडी घेतली.\nदिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्टÑीय मैदानावर भारत-द.आफ्रिका यांच्यातील हॉकी मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला. सलामीच्या विजयातून दमदार पुनरागमन करणा-या भारतीय पुरुष संघाने दमदार सुरुवात केली. पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली होती. तसेच दुस-या हाफमध्ये संदीपने 44 व्या मिनिटाला गोल करून आव्हान अधिक बळकट केले होते. द.आफ्रिकेला एक गोल करता आला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने दुस-या हाफमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले. भारताच्या खेळाडूंना हुलकावणी देत द.आफ्रिकेच्या हॉकीपटंूनी यश मिळवले.यातून लेस लोन याने 44 व्या मिनिटाला द.आफ्रिकेला गोल करून दिला. त्यामुळे बरोबरीत असलेल्या या लढतीला अधिक रंगत चढली होती. त्यामुळे वेळीच कलाटणी देत संदीप सिंहने 69 व्या मिनिटाला दुसरा गोल करून देत आव्हानाला मजबुती दिली अन् अखेरच्या मिनिटापर्यंत विजयाचा पाठलाग करणा-या द.आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/date/2021/12/03", "date_download": "2022-01-21T02:50:49Z", "digest": "sha1:YACDY4TEATQC3A5H5M2PUPHXBVZNQO67", "length": 16985, "nlines": 143, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "December 3, 2021 – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\nओमिक्रॉन’ पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवरगर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन\nप्रतिनिधी नागपूर नागपूर:-,दि.3 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व एकत्रित न येता, आयोजित करण्याच्या सूचना तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या …\nखापा रोडवर अपघात ;एकाचा जागीच मृत्यू\nनागपूर :- आज खापा रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. मृतकाचे नाव कोमल गणेश तऱ्हाने असून हा दहेगाव जोशी येथील रहिवासी आहे. अपघात इतका भयंकर होता की कोमल याचा जागीच मृत्यू झाला. समाजसेवक हितेश दादा बनसोड उमेश मोरे राजा फुले …\nबेवारस स्थितीत असलेल्या वाहनांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 3 डिसेंबर : पोलिस स्टेशन, रामनगर येथे मोठ्या प्रमाणात बेवारस स्थितीत वाहने ठेवण्यात आली असल्याने पोलीस स्टेशन परिसरात जागा अपुरी पडत आहे. आतापर्यंत एकूण 93 वाहने बेवारस स्थितीत मिळून आल्य��ने बऱ्याच वर्षापासून स्टेशन परिसरात जमा आहेत. सदर वाहनांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तसेच वाहन मालकाचा शोध …\nतरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने की ह्रदयविकाराच्या झटक्याने\nप्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- एका तरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने झाला की, ह्रदयविकाराच्या झटक्याने याबद्दल तर्क काढले जात असेल तरी याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच माहित होणार आहे. भास्कर पुरुषोत्तम दुरबुडे (३१) असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृतक युवक नागभीड येथील एका वेल्डिंग च्या दुकानात वेल्डरचे काम करीत होता. गुरुवारी …\nनागपुर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत\n🔹पत्रकार परिषदेत डॉ. रवि वैरागडे यांनी दिली माहिती प्रतिनिधी नागपूर नागपूर :- आज जेव्हा संपूर्ण जग विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून त्रस्त आहे, अशा रोगांपासून मुक्तता मिळावी त्याकरिता एक असे व्यासपीठ, जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल. या करीता नागपुर येथील श्री कृष्ण नगर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर सुरु करण्यात …\nसहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड व त्यांच्या टिमने एकाच दिवसात चिखली गावाची समस्या लावली मार्गी\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला गेल्या सहा महिन्यापासून अपयश आले. सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते, याबाबत अनेकदा अर्ज विनंत्या करूनही या बाबीकडे संपूर्ण हेतु पुरस्सर नेरी ग्रामपंचायत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिलीप सोनवाने यांनी …\nश्रीहरी बालाजी मंदिरात नव वरवधू यांच्या सहमतीने विवाह सोहळा संपन्न\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर श्रीहरी बालाजी महाराज मंदिर चिमूर येथे नव वरवधू विवाह सोहळा संपन्न झाला, सविस्तर असे की वर चि. अमित वसंत दातारकर वय २४वर्ष, ६ महिने मु.पो. शेगांव बुज, ता. वरोरा, जि. चंद्रपूर व वधु चि. सौ. कां. निशा योगेश्वर मेश्राम, वय १८वर्ष, ४ महिने, मु.पो. शेगांव बुज, ता. …\nनागपुर येथे आरोग्यम ३६० हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत\nप्रतिनिधी नागपूर नागपूर :- आज जगात अनेक लोक विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून त्रस्त आहे, अशा रोगांपासून मुक्तता मिळावी त्याकरिता एक असे व्यासपीठ, अशी जागा असावी जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल. कारण सारख्या बिमारीवर आणि त्याच्या बदलत्या प्रभावावर लस उपायकारक आहे कि नाही यावर सुद्धा चर्चा सुरु आहे मग त्यात …\nभारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने केला प्रवेश – कर्नाटकमध्ये आढळले दोन रुग्ण\nजगात पुन्हा एकदा जुन्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशासह राज्यातील सर्व यंत्रणांनी कंबर कसली आहे. परंतु पुष्कळ काळजी घेऊनही भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. …\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/lata-mangeshkar-infected-with-corona/", "date_download": "2022-01-21T02:01:28Z", "digest": "sha1:6EN4Y7X4LLGHCPYMOLX22UKM42J677WB", "length": 8991, "nlines": 157, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tलता मंगेशकर यांना कोरोनाची लागण - Lokshahi News", "raw_content": "\nलता मंगेशकर यांना कोरोनाची लागण\nप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.\nलता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. आज त्या तब्बल 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये झाला आहे.\nPrevious article वैष्णो देवी परिसात हिमवृष्टी, परिसरात बर्फाचा जाड थर\nNext article पुण्यात N95 मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत 50 ते 75 टक्क्यांनी वाढ\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nअपहरणकर्त्याने सुटका केलेल्या ‘स्वर्णव’ला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात मृत्यू\nभारताने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझची यशस्वी चाचणी\nउत्तर प्रदेशसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 41 पैकी 16 महिला उमेदवार\nगोवा विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, तर पणजीत भाजपच्या आमदाराने फोडला राजीनाम्याचा बॉम्ब\n फुटपाथवरील खड्डा बुजवताना बांधला चक्क स्पीड ब्रेकर\nदेशात कोरोना, ओमायक्रॉनचा कहर, आज ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद\nतिसऱ्या लाटेदरम्यान मुंबईत म्युकरमायकोसिसच्या 4 रुग्णांची नोंद\nभारत बायोटेक पुण्यात लस निर्मितीसाठी सज्ज\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 600 हून अधिक गर्भवती महिलांना कोरोनाची लागण\nबूस्टर डोस घेऊनही महिला डॉक्टरला कोरोनाची लागण\nSanjay Rathod Corona Positive : माजी मंत्री संजय राठोड यांना कोरोना लागण\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nवैष्णो देवी परिसात हिमवृष्टी, परिसरात बर्फाचा जाड थर\nपुण्यात N95 मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत 50 ते 75 टक्क्यांनी वाढ\nबिब��्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/insult-to-hindu-deities-in-the-tandava-webseries-on-amazon-prime-hindu-janajagruti-samiti-demands-ban/", "date_download": "2022-01-21T01:35:30Z", "digest": "sha1:Q6QRGQHZJ2N2P3VIMBUSAMKVNIZOW5H3", "length": 13549, "nlines": 130, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "AMAZON PRIME वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान, हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी.", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nAMAZON PRIME वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान, हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी.\nJanuary 22, 2021 तेज़ समाचार मराठी0\nAMAZON PRIME वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान,हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी.\nयावल (सुरेश पाटील): हिन्दु देवदेवतांचा अवमान करून हिन्दुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणी जातीयद्वेष पसरवणाऱ्या तांडव वेबसिरीज वर तात्काळ बंदी आणुन सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल येथील हिन्दु जनजागृती समितीच्या वतीने केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कडे तसेच यावल येथील संबंधित अधिकाऱ्यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.दरम्यान आज यावल येथील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना दिलेल्या निवेदनात हिन्दु जनजागृती समिती दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अॅमेझॉन प्राईम वर चित्रपट अभीतेने सैफ अली खान, अभीनेत्री डिपंल कपाडीया,मोहम्मद जिशान अय्युब आणी गौहर खान यांची भुमीका असलेली,तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ही वेबसिरीज नुकतीच प्रसारीत झाली आहे.या वेबसिरीजमध्ये कोट्यावधी हिन्दूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणी भगवान श्रीराम यांच्या विषयी आक्षेपार्ह संवाद दाखवुन त्यांचा अवमान करण्यात आला आहे.तसेच भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रमाणे व्यक्तिरेखा दाखवुन त्यांचाही अपमान केलेला आहे.तसेच जेएनयु मधील देशद्राही घोषणा देणाऱ्या कन्हैयाकुमार आणी तत्सम देश विरोधी घटकांचे उदात्तीकरणही करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसुन येत आले आहे.याची काही उदारणे पुढे देत निवेदनात म्हटले आहे की,या वेबसिरीजच्या एका प्रसंगामध्ये भगवान शिवाची भुमीका करणारे मोहम्मद जिशान अय्युब म्हणतात..आखिर आपको किससे आजादी चाहीए त्यावर एक कलाकार म्हणतो … नारायण नारायण प्रभु कुछ किजिएIरामजी के फॉलोअर्स लगातार सोशल मिडीया पर बढते ही जा रहे है Iया वेबसिरीज मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवण्यात आले असुन पंतप्रधानाच्या मुलाच्या सांगण्यावरून आंदोलनातील तिन मुसलमान युवकांचा एन्काऊंटर करण्यासाठी पोलीसांना सांगीतले जाते.या पैकी दोन मुसलमान युवकांना पोलीस ठार करतात यातुन वर्तमान सत्ताधारी पक्षही मुसलमांनाची हत्या घडवत असल्याचा संदेश देण्यात प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यातील तिसरा मुसलमान युवक उमर खालीद याच्या प्रमाणे व्याक्तीरेखा असलेला दाखवला असुन तो आंदोलन स्थळावरून विवेकानंद विश्वविद्यालयात(व्हीएनयु)जातो . त्याला आंतकवादी असल्याचे सांगत पोलीस उचलुन घेवुन जातात.या प्रसंगात व्हीएनयु हे जेएनयुप्रमाणे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.या सर्व प्रकारातुन जेएनयु मध्ये झालेल्या देशद्रोही कृत्यांचे एका प्रकारे समर्थन करत,देशद्रोही विद्यार्थ्यावर कसा अन्याय केला गेला,हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.असा विद्वेषीतांडव वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणावी,तसेच त्यातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असुन या निवेदनावर हिन्दु जनजागृती समितीचे धिरज सुभाष भोळे,प्रशांत जुवेकर, चेतन भोईटे,हेमंत बडगुजर,चंदु बडगुजर,शिवाजी रामदास बारी, धनराज कोळी,लखननाथ यांच्या स्वाक्षरी आहेत.\nन्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याची मागणी\nबऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमध्ये 26 जानेवारी 2019 रोजी वृक्षारोपण करणार\nयावल नगरपरिषदेत उल्हासात साजरी झाली शिवजयंती\nFebruary 19, 2021 तेज़ समाचार मराठी\nकंगनाने तापसी पन्नूवर केली स्टाईल चोरीचा आरोप\nनंदुरबार: जिल्ह्यात शासनातर्फे मोफत तांदळाचे वितरण सुरू\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23559", "date_download": "2022-01-21T01:43:25Z", "digest": "sha1:XQZYTOVDZRYPTOPBTX5KTIDIBJ37KAN7", "length": 10117, "nlines": 135, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो पीएम किसान साठी 'ई-केवायसी या तारखेपर्यंत करणे बंधनकारक - My Maharashtra", "raw_content": "\nनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो पीएम किसान साठी ‘ई-केवायसी या तारखेपर्यंत करणे बंधनकारक\nमाय महाराष्ट्र न्यूज : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ च्या मदती पूर्वी ३१ मार्च २०२२ पर्यंत ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे,जिल्हा समन्वय अधिकारी ( पी एम किसान )तथा\nनिवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.विशेष जनजागृती मोहिम राबवून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान ) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पी. एम. किसान अॅपद्वारे ओटीपी प्राप्त करून लाभार्थीना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.\nग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्या साठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15 फक्त निश्चित करण्यात आले आहे.अशी माहिती ही प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.\nनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खा डॉ सुजय विखे पाटील यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मोठी मागणी\nPrevious articleआता सरकारी नोकरीचा त्रास संपला 50 रुपये गुंतवून 35 लाख रुपये कमवा\nNext articleमुळा कालव्यातून सिंचनासाठी ६ जानेवारीपासून आवर्तन\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून ���समाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2022-01-21T03:07:15Z", "digest": "sha1:HELYXKV4C56MGVV7CHCXUTBC4GSD6C7Y", "length": 6278, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८१० चे - ८२० चे - ८३० चे - ८४० चे - ८५० चे\nवर्षे: ८३५ - ८३६ - ८३७ - ८३८ - ८३९ - ८४० - ८४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी - बाबक खुर्रामुद्दीन, पर्शियाचा राजा.\nइ.स.च्या ८३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१७ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/weekly-horoscope/page/2", "date_download": "2022-01-21T02:35:20Z", "digest": "sha1:B66PHCJE5PZSQSRXZX4BF7PSGNL246KW", "length": 18777, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nWeekly Horoscope 5 September–11 September, 2021 | कसा असेल येणारा आठवडा, कोणाला होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 29 August–4 September, 2021 | कसा असेल येणारा आठवडा, कोणाला मिळणार गोड बातमी, 29 ऑगस्ट ते 04 सप्टेंबरपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात को��ते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 22 August–28 August, 2021 | कसा असेल येणारा आठवडा, जाणून घ्या 22 ते 28 ऑगस्टपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 15 August–21 August, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, कोणाला होईल धनलाभ, जाणून घ्या 15 ते 21 ऑगस्टपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 8 August–14 August, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, कोणाला होईल धनलाभ, कोणाला मिळेल चांगली बातमी, जाणून घ्या 8 ते 14 ऑगस्टपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 1 August–7 August, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, कोणाला होईल आर्थिक लाभ, जाणून घ्या 1 ते 7 ऑगस्टपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 11 July–17 July, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, जाणून घ्या 11 ते 17 जुलैपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 04 July–10 July, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, जाणून घ्या 04 ते 10 जुलैपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 27 June–03 July, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, जाणून घ्या 27 जून ते 3 जुलैपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयेणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा ...\nWeekly Horoscope 20 June–26 June, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, कोणाला चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या 20 ते 26 जूनपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य\nयावेळी कोणत्या गोष्टींबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. या आठवड्यात आपल्यासाठी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर शुभ आहे, हे देखील जाणून घेऊ. जाणून घ्या ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी8 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी18 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/date/2021/12/04", "date_download": "2022-01-21T01:53:37Z", "digest": "sha1:UAV627XYPH7T4M3YRDVXPNIOVLLEA3AV", "length": 10156, "nlines": 113, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "December 4, 2021 – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\nबाईक सवार पोलीस कर्मचा��ी अपघातात ठार\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आपल्या बाईकने चंद्रपूर वरून ड्युटी करून घरी परत येत असताना बल्लारपूर महामार्गावरील टोलनाका येथील पावर हाऊस जवळ बिबट रोड क्रॉस करीत असताना बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार झाल्याची घटना आज दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून मृतक पोलीस कर्मचारी …\nशेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा;\nविम्याचे पैसे न मिळाल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई/चंद्रपूर, दि. ४ डिसेंबर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक …\nचिमूर नगर परिषद क्षेत्रात विविध समस्यामुळे जनता त्रस्त\nशहर काॅग्रेस कमेटी चिमूर मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-चिमूर ऐतिहासिक व क्रांतिकारी नगरीत नगर परिषद च्या गलथान व दुर्लक्षित धोरणामुळे जनतेला दैनंदिन समस्येला त्रस्त होत असल्याने याची दखल घेत जीप गट नेते तथा विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूकर यांच्या मार्गदर्शन खाली शहर कांग्रेस कमेटीचे …\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/2021/05/", "date_download": "2022-01-21T01:58:12Z", "digest": "sha1:T24OUPMH5AEPP6RDIZIZFOTTKW7EZAIR", "length": 18533, "nlines": 149, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "May, 2021 |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nयावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त\nMay 31, 2021 तेज़ समाचार मराठी0\nयावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त. 28 वर्ष यशस्वी सेवाकाळ. यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेत गेल्या 28 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक रमाकांत गजानन मोरे हे आज दि.31मे2021सोमवार रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी व यावल नगरपालिका कर्मचार्‍यांनी स्नेह,प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आज दि.31मे2021सोमवार […]\nतणावमुक्त जीवन आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता \nMay 30, 2021 तेज़ समाचार मराठी0\nतणावमुक्त जीवन आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता यावल (सुरेश पाटील):सध्याच्या प्रतिकूल काळात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी पवित्र अशा हिंदू धर्माचे शिक्षण घेऊन धर्माचरण करण्याचे महत्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती द्वारा विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात ‘ताण-तणाव मुक्त जीवनासाठी धर्मशिक्षणाचे महत्व’ या विषयावर सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन […]\nसात वर्षात मोदींनी देशाचा विकास नाही देश भकास केला\nMay 30, 2021 तेज़ समाचार मराठी0\nसात वर्षात मोदींनी देशाचा विकास नाही देश भकास केला. यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व प्रदेश अध्यक्ष मा.नाना पटोले यांचे आदेशानुसार आज यावल येथे लक्षणीय आंदोलन मा.प्रभाकर आप्पा सोनवणे व मा.भगतसिंग बापु पाटील यांची प्रमुख उपस्थितात एच पि.पम्प येथे आरती करण्यात आली आणि केंद्र सरकार चे 30 मे 2021 रोजी सात वर्ष पूर्ण […]\nआश्रय फाऊंडेशन च्या वतीने.डाॅ.अतुल गुणवंतराव सरोदे यांचा सन्मान\nMay 30, 2021 तेज़ समाचार मराठी0\nआश्रय फाऊंडेशन च्या वतीने.डाॅ.अतुल गुणवंतराव सरोदे यांचा सन्मान यावल (सुरेश पाटील): शनिवार दि.29मे2021रोजी या आश्रय फाऊंडेशन यावल रावेर च्या वतीने डाॅ.अतुल गुणवंतराव सरोदे यांची कोविड-19च्या राष्ट्रीय स्तरावरील कोविड-19ऑन अप्रोप्रिएट बिहेवीअर या समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे यावल रावेर तालुका स्तरीय असलेल्या आश्रय फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर अतुल सरोदे यांच्या सावदा येथील निवासस्थानी सन्मान करण्यात आला. ICMR व […]\nनवीन नळ जोडणी खड्डे खोदतांना मजुरासोबत नगरपरिषद भागीदारीतुन नागरिकांची आर्थिक लूट\nनवीन नळ जोडणी खड्डे खोदतांना मजुरासोबत नगरपरिषद भागीदारीतुन नागरिकांची आर्थिक लूट. काही नगरसेवकांसह ग्राहक संघटना आणि विरोधक मूग गिळून गप्प. यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेमार्फत वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम व पाणीपुरवठ्यासाठी विकसित भागात पाणीपुरवठ्यासाठी नवीन मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली त्या मुख्य पाईपलाईन वरून नवीन नळ जोडणी करताना खड्डे खोदणाऱ्या मजुरा […]\nआमदार शिरीष चौधरींकडून यावल नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी,राजकीय चर्चेला पूर्णविराम\nआमदार शिरीष चौधरींकडून यावल नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी,राजकीय चर्चेला पूर्णविराम यावल (सुरेश पाटील): येथील नगरपरिषदला आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ठपुर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत1कोटी20लाख रुपयांचा निधी मंजुर केला असुन तसे पत्र नगरपरिषदला प्राप्त झाले आहे. दरम्यान मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणी फैजपुर नगरपरिषदेच्या विकास […]\nकोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार-डॉक्टरवर कारवाई\nमुंबई (तेज समाचार डेस्क): कारंजा शहरातील गवळीपुरा स्थित एका डॉक्टरवर स्थानिक वैद्यकीय, महसूल, पोलिस, भूमिअभिलेख विभागाच्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांन्वे सदरहू डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन संयुक्तरित्या कारवाई केली. मिळालेल्या माहितीनु���ार, कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करत असल्यामुळे रुग्ण दगावतात असल्याबाबतच्या तक्रार तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. […]\nखिर्डी परिसरात पाऊस व वादळी वारा केळी बांगाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान..\nMay 27, 2021 तेज़ समाचार मराठी0\nखिर्डी परिसरात पाऊस व वादळी वारा केळी बांगाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान.. यावल (सुरेश पाटील) :आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी रावेर तालुक्यात खिर्डी परिसरातिल वाघाडी,रेंभोटा आदींसह गावातील परिसरात झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी बांगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून व विद्युत विज खाबांचे पण काही ठिकाणी पोल पडल्याने व तार पण नुकसान खूप […]\nयावल-रावेर तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या1500 सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन निशुल्क नोंदणी करावी; डॉ.कुंदन फेगडे\nMay 27, 2021 तेज़ समाचार मराठी0\nयावल-रावेर तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या1500 सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन निशुल्क नोंदणी करावी; डॉ.कुंदन फेगडे. यावल (सुरेश पाटील) :यावल-रावेर तालुक्यातील व परिसरातील सर्व रिक्षा चालक बांधवांसाठी महत्त्वाची सूचना कोरोना विषाणुसंसर्गाच्या महामारी संकटातील लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे आर्थीक अडचणीत आलेल्या राज्यातील रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील7लाख5हजार रिक्शा चालकांसाठी1500रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असुन,यासाठी निशुल्क रिक्शा […]\nपुढील दोन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश […]\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-daily-current-affairs-30-january-2018/", "date_download": "2022-01-21T02:50:48Z", "digest": "sha1:W5LQMLMFBF6RBTNXO5MRNICWT5X6KM5C", "length": 16787, "nlines": 142, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPSC Daily Current Affairs 30 January 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार\nभारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल ५ वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी (सन २०१३) निवड झाली आहे. त्या आता मणिपूरच्या राज्यपाल आहे. याखेरीज भाजपाचे हुकूमदेव नारायण यादव यांची लोकसभेतील कार्यासाठी (सन २०१४) निवड झाली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची २०१५ सालच्या कामगिरीसाठी निवड करण्यात आली असून, तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी (लोकसभा) यांची २०१६ सालासाठी, तर बिजू जनता दलाचे भर्तुहारी मेहताब (लोकसभा) यांची २०१७ सालासाठी निवड झाली आहे. हे पुरस्कार १९९५ साली सुरू करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले होते.\n2) फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी\nबॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोह��्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nपुरस्कार विजेते खालील प्रमाणे –\n– सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम\n– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु\n– सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड\n– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार\n– सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम\n– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)\n– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)\n-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)\n– सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन)\n– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)\n– सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)\n– सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)\n– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा – सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)\n– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना – बद्रीनाथ की दुल्हनिया)\n– सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा – सिनेमा जग्गा जासूस)\n3) विजय गोखले भारताचे नवे परराष्ट्र सचिव\nभारत-चीनदरम्यान डोकलामवरुन उद्भवलेला तिढा यशस्वीपणे सोडविणारे विजय केशव गोखले यांची भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून परराष्ट्र सचिवपद सांभाळत असलेले एस. जयशंकर यांच्या जागी विजय गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र सचिवपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. पण जयशंकर यांना गेल्या वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. जयशंकर २८ जानेवारी रोजी पदमुक्त होतील. भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले विजय गोखले हे दुसरेच मराठी अधिकारी आहेत. यापूर्वी रामचंद्र दत्तात्रय साठे यांनी ९ नोव्हेंबर १९७९ ते ३० एप्रिल १९८२ दरम्यान चरण सिंह आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना परराष्ट्र सचिवपद भूषविले आहे. दिल्ली विद्यापीठातून इतिहासात एम. ए. केल्यानंतर विजय गोखले १९८१ साली भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले. सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव (आर्थिक संबंध) या पदावर कार्यरत असून त्यांनी हाँगकाँग, हनोई, बीजिंग आणि न्यूयॉर्क येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दिल्ली मुख्यालयात कार्यरत असताना उपसचिव (वित्त), संचालक (चीन आणि पूर्व आशिया) तसेच संयुक्त सचिव (पूर्व आशिया) या पदांवर काम केले आहे. विजय गोखले मलेशियात जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान भारताचे उच्चायुक्त होते. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ दरम्यान ते जर्मनीत भारताचे राजदूत होते. जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.\n4) सर्वांत स्वस्त देशः भारत दुसऱ्या क्रमांकावर\nराहण्यासाठी तसेच निवृत्तीनंतर वास्तव्य करण्यासाठी भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्वस्त देश असल्याचे समोर झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात जगातील ११२ देशांमध्ये वास्तव्यासाठी सर्वांत स्वस्त देशाचा मान दक्षिण आफ्रिकेला मान मिळाला आहे. ‘गोबँकिंगरेट्स’तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. चार निकषांच्या आधारे देशांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे. खरेदी करण्याची क्षमता, घराचे भाडे (रेंट इंडेक्स), करण्यात येणाऱ्या किराणा मालाची खरेदी आणि ग्राहक किंमत निर्देशांक या आधारे करण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. रेंट इंडेक्सच्या आधारे राहण्यासाठी सर्वांत स्वस्त पन्नास देशांमध्येभारताचा दुसरा क्रमांक आला आहे. भारताच्या जवळपास नेपाळचा क्रमांक लागतो. या निकषानुसार अन्य देशांच्या तुलनेत भारत हा वास्तव्यासाठी सर्वांत स्वस्त देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामानाच्या बाबतीत देशामध्ये सर्वाधिक स्वस्त शहराचा मान कोलकात्याला मिळाला आहे. कोलकात्यामध्ये दरमहा २८५ डॉलर अर्थात १८,१२४ रुपयांमध्ये एक व्यक्ती गुजराण करू शकते. सर्वेक्षणात १२५ कोटी लोकसंख्या असणारा आपला देश जगभरातील सर्वांत स्वस्त देशांमधील एक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कोलकात्याव्यतिरिक्त देशातील अन्य शहरांची खरेदी करण्याची क्षमता (पर्चेसिंग पॉवर) अधिक असल्याचे आढळले आहे. सर्वेक्षणानुसार देशातील नागरिकांची क्रयशक्ती २०.९ टक्के अधिक असून, घरभाडे ९५ टक्के स्वस्त आणि किराण्याच्या किमती ७४.४ टक्के स्वस्त असल्याचे आढळून आले आहे. या शिवाय स्थानिक वाण सामान आणि सेवा ७४.९ टक्के स्वस्त असल्याचे म्हटले आहे.\nMSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.\nकेंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2022-01-21T03:16:40Z", "digest": "sha1:WQ2A47DPQH3EZWPC4U57FWE27555BBE2", "length": 3174, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शीला पटेलला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशीला पटेलला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शीला पटेल या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/date/2021/12/05", "date_download": "2022-01-21T03:18:48Z", "digest": "sha1:32AYZZRTAL4AC6GXXWNZNFM2L7ALA4NO", "length": 7883, "nlines": 103, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "December 5, 2021 – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेश��� तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\nपोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी ई-रिक्षांना दिले नियमाकुल क्रमांक\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चिमूर शहरातील ई – रिक्षा चालकांना पोलीस स्टेशन ला आमंत्रित करून सर्व रिक्षांना नंबर देऊन रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.व ट्राफिक ( वाहतूक ) नियमांची माहिती देण्यात आली.यावेळी सर्व रिक्षा चालकांनी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे आभार …\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरी���ी एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/nation-and-culture/sanskriti/aashadhi-ekadashi", "date_download": "2022-01-21T02:45:59Z", "digest": "sha1:YJ3XJX6HXA4LQBKJD4AK5SNUKGYETA6F", "length": 15560, "nlines": 210, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "आषाढी एकादशी Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > सण, धार्मिक उत्सव व व्रते > आषाढी एकादशी\n‘पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. Read more »\nपंढरपूरात पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना\n`कर्नाटकातील विजयनगरच्या राजाने पांडुरंगाची मूर्ती आपल्या साम्राज्यात आणली व तिची स्थापना तुंगभद्रेच्या तीरावर केली. एकनाथ महाराजांचे आजोबा (भानुदास) हे विठ्ठलाचे भक्‍त होते. एकदा विठ्ठल त्यांना प्रसन्न झाला व त्याने `मी कर्नाटकात आहे. Read more »\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्��मंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा सं���्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/organizing-the-worlds-day-in-gurukul/09211730", "date_download": "2022-01-21T02:51:06Z", "digest": "sha1:NX4PTKACVECAIEYA76LAQISCCHK4ONIZ", "length": 6477, "nlines": 41, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गुरुकुलमध्ये विश्वशांती दिनाचे आयोजन - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » गुरुकुलमध्ये विश्वशांती दिनाचे आयोजन\nगुरुकुलमध्ये विश्वशांती दिनाचे आयोजन\nनागपूर : आयुष्यात कलात्मकता असली तर एका संस्कृतीला दुसºया संस्कृती सोबत आणि एका प्रांताला अन्य प्रांतासोबत सहजतेने जोडता येईल. मनाचे मनाशी मीलन होणे ही आजची गरज असल्याचे मनोगत एक्सप्रेरीमेंट इन इंटरनॅशनल लिव्हिंग (ईआयएल) चे अध्यक्ष अजय निगम यांनी व्यक्त केले.\nसी. मो. झाडे फाऊंडेशनच्या माध्यमातून दाभा येथे चालविण्यात येणाºया सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ईआयएलच्या माध्यमातून विश्वशांती दिनाचे औचित्य साधून कार्यकशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंग कमांडर रविंद्र सहदेव होते तर श्रीमती सोनू सहदेव, ईआयएलचे अध्यक्ष अजन निगम, ईआयएलचे संचालक प्रभाकर खेडकर, श्रीमती मंजू निगम, गुरुकुलच्या संचालक डॉ. शर्मिष्ठा गुप्ता उपस्थित होत्या.\nव्यसनमुक्तीसाठी गुरुकुलमधील आलेल्या शिबिरार्थींना सोनु सहदेव यांनी पेंटिग्ज, बलून आदींच्या माध्यमातून आयुष्यात किती चु��ीची धारणा असते, त्या सुधारून उत्तम माणून बनण्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. विंग कमांडर सहदेव यांनी शिबिरार्थ्यांसोबत जमिनीवर बसून मार्गदर्शन केले. जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा मी कोणत्या पदावर आहो हे महत्वाचे ठरत नाही. ही शिस्त आम्हाला सैन्यदलातूनच मिळाली असल्याचे सांगितले. तुम्ही कितीही मोठे असलात तरी समोरच्या व्यक्तींसोबत आदर आणि सन्मानाने वागा म्हणजे तुम्ही सर्वोत्तम व्यक्ती म्हणून नावारूपास याल.\nडॉ. शर्मिष्ठा गुप्ता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उर्वशी गायगोले यांनी सुत्रसंचालन केले अतिथींचे स्वागत वेरुंजली कंगाले, सतीश कडू आणि आनंद यादव यांनी केले.\nपटोलेंवर मेहेरबानी, बावनकुळेंवर गुन्हा दाखल\nखुलने नहीं देंगे स्कूल,स्कूल चालू करने का निर्णय गलत-अग्रवाल\nजिल्हा नियोजनचा निधी अजूनही अखर्चित उपराजधानी म्हणून जिल्ह्याला 900 कोटी द्या आ. बावनकुळे यांच्यासह भाजप आमदारांची मागणी\nगोंदिया: खंडित जनादेश , सरकार बनाने के लिए भाजपा की जोड़-तोड़ शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/10226", "date_download": "2022-01-21T02:19:26Z", "digest": "sha1:4M6BEAALT6NC7DNQVEGJ3JS6NO2WA7IQ", "length": 21404, "nlines": 237, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "पांढऱ्या, काळ्या, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरव्या बुरशीचा संसर्ग, ‘या’ शहरांत सापडला पहिला रुग्ण | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी श��खेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News पांढऱ्या, काळ्या, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरव्या बुरशीचा संसर्ग, ‘या’ शहरांत सापडला पहिला...\nपांढऱ्या, काळ्या, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरव्या बुरशीचा संसर्ग, ‘या’ शहरांत सापडला पहिला रुग्ण\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10226*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nपांढऱ्या, काळ्या, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरव्या बुरशीचा संसर्ग, ‘या’ शहरांत सापडला पहिला रुग्ण\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : इंदूर – पांढऱ्या, काळ्या आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहरांत हिरव्या बुरशीच्या रुग्णाचे निदान झाले आहे. देशातील ही पहिली घटना आहे.\nकोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यावर रुग्णांना विविध बुरशीच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यातच इंदूर शहरांत विविध बुरशीचा संसर्ग वाढत गेल्याचं समोर आलं. आता पुन्हा एकदा नव्या बुरशीचा संसर्ग समोर आला आहे. 90 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला हिरव्या बुरशीची बाधा झाली आहे.\nफुफ्फुसात हिरव्या बुरशीचे निदान\nआरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अपूर्व तिवारी यांनी सांगितलं की , वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला इंदूरच्या अरबिंदो रुग्णालयाकडून अहवाल मिळाला आहे. ज्यात तज्ज्ञ डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, 34 वर्षीय विशाल श्रीधर हे दीड महिन्यापासून अरबिंदो रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु त्यांचे 90 टक्के फुफ्फुस निकामे झाले होते. त्याच्यावर सर्व शक्य उपचार केले जात होते. जेव्हा त्याच्या फुफ्फुसांची तपासणी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये केली गेली तेव्हा असे आढळले की रुग्णाच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आहे. ज्याला म्युकर म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.\nहिरव्या रंगामुळे या बुरशीला ग्रीन फंगस असे नाव देण्यात आले आहे. डॉ अपूर्व म्हणाले की, देशातील ही पहिली घटना आहे ज्याम��्ये एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आढळली आहे. विशाल श्रीधर नावाच्या रुग्णाला खासगी चार्टर्ड प्लेनमधून मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेफर केले गेले आहे. डॉ. रवी दोशी मुंबईच्या डॉक्टरांशी सतत संपर्कात राहून रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.\nदुसरीकडे, रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या अरबिंदो रुग्णालयाचे डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, हिरवी बुरशी रुग्णाच्या सायनसमध्ये फुफ्फुसात रक्तामध्ये आढळली आहे. कोविडचा रुग्ण असल्याने त्याच्या फुफ्फुसाचे आधीच नुकसान झाले होते.\nडॉ. रवी दोशी पुढे म्हणाले की, एस्परगिलसच्या लक्षणांबद्दल बोलायचे तर नाकातून रक्तस्त्राव होणे, नाक बंद होणे, सर्दी, डोकेदुखी आणि ताप यासारखी अनेक लक्षणे आढळतात. कोरोना उपचारादरम्यानची ही पहिली घटना ज्यामध्ये अशी लक्षणे समोर आली आहेत. हे कोरोना आणि म्यूकरमाकोसिस एवढेच घातक आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले होते की कोणत्याही रंगाच्या नावाने बुरशीला ओळखले जाऊ नये.\nPrevious articleशिवसेना भवनावरील राड्यावरून श्रद्धा जाधव यांच्यासह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल\nNext articleज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aavajjanatecha.in/4015/", "date_download": "2022-01-21T02:43:49Z", "digest": "sha1:CL467FOLPEM765YEFISX6YL6AEZEJNCP", "length": 6032, "nlines": 69, "source_domain": "aavajjanatecha.in", "title": "लोणकरवाडी येथील अतिवृष्टीने फुटलेल्या तलावामुळे पिकांचे मोठे नुकसान, जि.प अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केली पहाणी | आवाज जनतेचा", "raw_content": "\nHome राजगुरुनगर लोणकरवाडी येथील अतिवृष्टीने फुटलेल्या तलावामुळे पिकांचे मोठे नुकसान, जि.प अध्यक्षा निर्मला पानसरे...\nलोणकरवाडी येथील अतिवृष्टीने फुटलेल्या तलावामुळे पिकांचे मोठे नुकसान, जि.प अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केली पहाणी\nराजगुरूनगर- खेड तालुक्यातील दावडी येथील लोणकरवाडी येथील पाझर तलाव अतिवृष्टी पावसामुळे फुटला आहे. दावडी गावातील लोणकारवाडी येथील इंदिरा पाझर तलाव अतिवृष्टी पावसामुळे फुटल्याने शेतजमीन मध्ये असणारी पिके व शेती मध्ये असणारी जमीन वाहून गेली आहे.जवळपास असणारी घरे यामध्ये पावसाच्या वादळातुन थोडक्यात बचावली आहे. मोठी जीवितहानी टळली जवळपास 10 ते 15 एकर जमिनीतील पिके माती वाहून गेली आहे. दावडी भागात पंधरा दिवसांत दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे.या पाझर तलावाची पाहणी करण्यासाठी साठी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे,माजी जिल्हा परिषदच्या सदस्य वंदना सातपुते, शिवसेना अध्यक्ष संतोष सातपुते यांच्या उपस्थितीत पाहणी केली.\nया वेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. व पाझर तलावाची उंची, पाणलोट क्षेत्र, तलावाची रुंदी या साठी मदत करू असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.\nयावेळी उपस्थित संतोष लोणकर, प्रताप लोणकर, रामदास तिकांडे,‌ भिवाजी लोणकर, अजय लोणकर, दीपक लोणकर, शेतकरी उपस्थित होते.\nPrevious articleमाजी आमदार स्व.साहेबराव बुट्टे पाटील यांच्या पत्नी शैलजा बुट्टे पाटील यांचे निधन\nNext articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कनेरसर येथे साध्या पद्धतीने घटस्थापना\nनाशिकच्या “दुर्ग पंढरी” अभ्यास मोहीम फत्ते\nराजमाता जिजाऊ आईसाहेबांना मानाचा मुजरा\nपदवीधर शिक्षक संघटनेच्या दिनदर्शिकेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशन\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abmarathi.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A4%96/", "date_download": "2022-01-21T03:19:30Z", "digest": "sha1:6Q3VQKTKEDOADVGEC3HTWGLFY5TSA2OB", "length": 5093, "nlines": 120, "source_domain": "abmarathi.com", "title": "पंजाब डख Archives - AB Marathi मराठी बातम्या", "raw_content": "\nAB Marathi मराठी बातम्या\nमहाराष्ट्रतील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता. तर हवामान खात्याने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील…\nपंजाब राव डख यांना बोलेरो गाडी भेट\nशेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज सांगून लाखो रुपयांचे नुकसान वाचवणारे हवामान अभ्यास पंजाब डख यांना राजेश विटेकर…\nपंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज मुसळधार पाऊस\nपंजाब डख – राज्यात उद्या पासून सुर्यदर्शन व थंडी धुके. उद्या वरुण राजा निघूण जाण्यास तयार\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nसोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nAB मराठी.com तुम्हाला राजकारण,खेळ,मनोरंजन,टेक,आरोग्य याबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी खास बनवले गेले आहे.\nआजचा हवामान अंदाज (14)\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T02:07:58Z", "digest": "sha1:V3NADJRDZM6FDGYYXAUDUZUTPVELR43L", "length": 4540, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "मौजमजेसाठी चोरी - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nमकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते \nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\nअनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/date/2021/12/06", "date_download": "2022-01-21T02:23:08Z", "digest": "sha1:MLLHRFMGUGKVBCGUKESTCQBJ65LECWPC", "length": 9142, "nlines": 108, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "December 6, 2021 – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\nपरराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 डिसेंबर : कोरोना विषाणूचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनचा वाढता धोक�� लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यामध्ये परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा.असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.जिल्हाधिकारी …\nकार पलटी होऊन अपघातात माय-लेकी व आजोबांचा मृत्यू\nचिमूर : – भरधाव वेगाने कार चालविणे जिवावर बितले असून चिमूर-उमरेड मार्गावरील भिसी-खापरी रोडवर दिनांक.०५ डिसेंबर २०२१ ला ही घटना घडली या ठिकाणी वेनू ह्युंदई कार क्रमांक. एम. एच.३४ बी.व्ही. ३२८४ चा चालक आरोपी अक्षय उत्तम मेश्राम वय २६ वर्षे, रा. उर्जानगर ता. दुर्गापूर, जि. चंद्रपूर हा उमरेड ते चिमुर …\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23859", "date_download": "2022-01-21T02:23:16Z", "digest": "sha1:FTTJTNIRYAQN5ZBSWXLIAUN4J4LEVKGQ", "length": 10781, "nlines": 136, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज - My Maharashtra", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज\nमाय महाराष्ट्र न्यूज:ईडीचे ��हसंचालक राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी टीका केली होती. आता भाजप नेतेअतुल भातखळकर यांनी नबाव मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.\nकानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तसेच मोदींचे PMO मधील सचिव ए.के. शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून नवाब मलिक यांनी ट्विट करत या एजन्सीमध्ये काम करणारे ते भाजपचे कार्यकर्ते होते.\nअशा पद्धतीने अजून बरीच कामे आहेत. या भाजप कार्यकर्त्यांबद्दल विरोधी पक्ष जे बोलत होते ते आता खरे ठरू लागले आहे. अशी टीका केली होती.नवाब मलिक यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते अतुल भातखळकरांनी नवाब मलिक\nयांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे, मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही अशी घणाघाती टीका केली आहे. तसेच तुम्ही कुठली इंजेक्शन घेता हे तर साऱ्या जगाला माहिती आहे.\nनसेल माहिती तर तुमच्या जावयाला विचारा. आधी तुमच्या घरात काय सुरूय ते बघा आणि मग इतर ठिकाणी लक्ष घाला, तुमचे आमदार काय करत आहेत ते आधी बघा आणि मग भाजपवर बोलण्यासाठी तोंड उघडा, अशी टीका केली आहे.\nनवाब मलिक सतत ईडीवरून भाजपला टार्गेट करताना दिसून येतात, तर त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून पलटवार होताना दिसून येतात. गेल्या काही दिवासांपासून एनसीबी आणि ईडीवरून\nनवाब मलिक यांनी सतत भजापवर टीका केली. भाजप नेत्यांनीही वेळोवेळी त्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आता भातखळकरांच्या वक्तव्याने पुन्हा हा वाद वाढला आहे.\nPrevious articleया फोनमध्ये लवकरच बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप\nNext articleनगर ब्रेकींग:आज जिल्ह्यात कोरोनाची मोठा विस्फोट; जाणून घ्या आकडेवारी\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-21T01:33:37Z", "digest": "sha1:IGIBSVP2QD6JUCIVKHGRZ6HJJJXW5IXK", "length": 9468, "nlines": 96, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही! – swarda khedekar", "raw_content": "\nडॉ. अरुण नाईक, (मानसोपचारतज्ञ)\nनुकतीच एक बातमी वाचली….\nनेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.\nमागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षाला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.\nएका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोल��ाना मी त्यांना विचारले की, “सर्वजण त्यांना काय म्हणतात\nमुले म्हणाली, की ‘स्कॉलर’.\nमुले म्हणाली, “कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.”\nत्याअर्थी ‘अ = क’.\nअर्थ ‘मी = मार्क’.\nजेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.\nसर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.\nमाझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी ‘वा’ म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.\nमी चित्राच्या बाजूला लिहिले ‘छान’.\nती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.\nशाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.\nजेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते\nहमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.\nमेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.\nमी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता\nतर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.\nसिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना\nआपण जेव्हा काहीतरी चांगले “करतो” तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.\nएका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.\nमाझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, ‘आय एम युझलेस’.\nया मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.\nमी विचारले की आर्ट्सला गणित असते का\nमी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस\nहे ऐकल्यावर तिलाही हसू आले.\nकाय आहे की ‘गुणी मुलगी’,\n‘९०% मिळायला हवेत हं’. या इतरांच्या मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.\nही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस….\nमुलांमध्ये खूप क्षमता असते,\nपरंतु मार्कावर लक्ष केंद्रित\n‘किंमत’ दिली जात नाही.\nआज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. पालकांनी लक्षात घ्या की, हे “आपल्या” लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा “आपण” नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.\nमार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.\n‘थ्री इडियट’ सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरून आपली किंमत ठरवणारा,घाबरणारा मुलगा म्हणतो…\n‘जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा’.. हा आत्मविश्वास मुलांना द्या \nOne thought on “‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/construction-supervisor-skill-course-cara-get-job-government-service-28939", "date_download": "2022-01-21T01:27:53Z", "digest": "sha1:DC4VQAY2AGAJ2QPS5W2XVO5NVVJEABG6", "length": 11083, "nlines": 141, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Construction Supervisor Skill Course Cara Get a job in government service | Yin Buzz", "raw_content": "\nकन्स्ट्रक्शन सुपरवायझर स्किल कोर्स करा; शासकीय सेवेत नोकरी मिळवा\nकन्स्ट्रक्शन सुपरवायझर स्किल कोर्स करा; शासकीय सेवेत नोकरी मिळवा\nकमी कालावधीचे (shot) स्किल कोर्सेस करुन तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर सरकारी आणि खासजी दोन्ही क्षेत्रात नोकरी करता येते. आणि स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी कन्स्ट्रक्शन प्रमाणपत्र मिळते.\nकन्स्ट्रक्शन क्षेत्र सध्या फपाट्याने वाढत आहे. शासकीय आणि खासजी दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. कमी कालावधीचे (shot) स्किल कोर्सेस करुन तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर सरकारी आणि खासजी दोन्ही क्षेत्रात नोकरी करता येते. आणि स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी कन्स्ट्रक्शन प्रमाणपत्र मिळते. अशा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स विषयी माहिती सांगणार आहोत.\nबांधकाम क्षेत्रात अनेक खासजी कंपन्यांना कुशल कामगारांची आवश्यकता असते, तसेच रस्ते, शासकीय इमारती आदी कामांसाठी कन्स्ट्रक्शन सुपरवायझर लागतात. त्यामुळे मध्यम कालावधीचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स करुन रोजगार उपलब्ध होऊ शकतो.\nकन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्समध्ये बांधकामासंबंधीत माहिती आणि प्रत्यक्ष बांधकामस्थळी मोजमाप घेणे, बांधकाम करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.\nकोर्स नाव पात्रता कालावधी माध्याम प्रशिक्षण संस्था नोकरीची संधी\nकन्स्ट्रक्शन सुपरवायझर 10 1 वर्षे मराठी आर्टीझन क्राफ्टमन इन्ट्यिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग, लघू सिंचन प्रकल्प, जलसंपदा\nअधिक माहितीसाठी संपर्क- 9422955131\nविभाग sections रोजगार employment सरकार government नोकरी व्यवसाय profession विषय topics प्रशिक्षण training सार्वजनिक बांधकाम विभाग सिंचन\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ: उन्हाळी २०२० परीक्षेच्या माजी व बहि:शाल...\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ: उन्हाळी २०२० पदवी व पदव्युत्तर परीक्षेच्या...\nमोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो\nओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस...\nविद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम एनएसएसचा कार्यक्रम अधिकारी करू शकतो\nओळख एनएसएसचीः डाॅ पंकजकुमार नन्नवरे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा प्रभारी...\n'या' कारणामुळे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदल\nमुंबई :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रवेश प्रकिया...\n'या' विद्यार्थांसाठी ऑक्टोबरपासून दूरदर्शनवर कार्यक्रम\nपुणे :- कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय मार्चपासून बंद आहेत. परंतु मुलांचे शैक्षणिक...\nअकरावीचे विद्यार्थी गोंधळात; अजून प्रवेश प्रक्रियेबाबत अनिश्र्चितता\nमुंबई :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती....\nमोठी जबाबदारी, मोठे संकट.. वाचा कसं पेललं हे आव्हान प्रा अभय जायभाये यांनी\nओळख एनएसएसची: प्रा ���भय जायभाये, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ...\nविद्यापीठाच्या ATKT परीक्षेत तांत्रिक अडचणी\nमुंबई :- अंतिम वर्षाच्या एटीकेटी परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. परंतु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.zhitov.ru/mr/armature/", "date_download": "2022-01-21T02:29:09Z", "digest": "sha1:EIPI2PQIMPS3OGYPD6WCJFRGLMZ3BTB4", "length": 12588, "nlines": 42, "source_domain": "www.zhitov.ru", "title": "कॅल्क्युलेटर फिटिंग्ज", "raw_content": "\nझडप एकूण वजन, किलो\nमजबुतीकरण एकूण वजन, त्याच्या एकूणच खंड आणि एक मीटर वजन आणि एक झडप स्टेम गणना.\nज्ञात व्यास आणि मजबुतीकरण लांबी आहे.\nएकूण मजबुतीकरण लांबी, व्याप्ती आणि मजबुतीकरण बारची संख्या, एक मीटर आणि एक काठी वजन गणना.\nज्ञात व्यास आणि झडप एकूण वजन आहे.\nगणना एक क्यूबिक मीटर स्टील 7850 किलो वजन आधारित आहे.\nघर बांधकाम चिलखत गणना\nएका घर बांधणाऱ्या तेव्हा पाया मजबुतीकरण रक्कम गणना करणे फार महत्वाचे आहे. या आमच्या कार्यक्रम मदत करील. वजन आणि काठी लांबी, असू शकते कॅल्क्युलेटर झडपा वापरणे, कारण त्यांना माहीत तुम्ही मजबुतीकरण आवश्यक आहे एकूण वजन, किंवा साप आवश्यक संख्या आणि त्यांच्या एकूण लांबी माहित. या डेटा जलद आणि सहज आपले कार्य सुरू करणे आवश्यक मजबुतीकरण रक्कम गणना मदत होईल.\nपाया विविध प्रकारच्या फिटिंग गणना\nतसेच पाया आणि मुख्य प्रकार माहित असणे आवश्यक आहे झडप गणना. येथे, दोन सामान्य रूपे आहेत. या स्लॅब आणि पट्टी पाया.\nस्लॅब पाया जेथे heaving मातीत वर मोठ्या वस्तुमान ठोस मर्यादांप्रमाणे लादी किंवा वीट खूप घरी स्थापित करणे आवश्यक आहे वापरले जाते. या प्रकरणात पाया मजबुतीकरण आवश्यक आहे. हे एकमेकांना लंब व्यवस्था काठ्या दोन स्तरांवर समावेश जे प्रत्येक दोन बँड मध्ये केले आहे.\nस्लॅब साठी मजबुतीकरण हिशोब बाबतीत विचार करा, बाजूला लांबी जे 5 मीटर आहे. Reinforcing दांडे एकमेकांकडून 20 सें.मी. अंतरावर ठेवलेल्या आहेत. यामुळे, एक हात वर 25 कोर आवश्यक आहे. प्लेट बार कडा ठेवलेल्या नाहीत वेळी, नंतर 23 उर्वरित.\nआता, दांडे संख्या जाणून, आपण त्यांची लांबी गणना करू शकता. हे दांडे झडपा प्रत्येक स्टेम लांबी 460 सेंमी असेल प्लेट लांबी आधारित, म्हणून, कडा 20 सेंमी, जातांना नये आणि की नोंद करावी. आडवा थर, प्लेट एक चौरस आकार समान असेल आहे की प्रदान. आम्ही देखील दोन्ही झोन कनेक्ट करणे आवश्यक आहे फिटिंग संख���या गणना करणे आवश्यक आहे.\nगृहित धरू पट्ट्यांमध्ये 23 सें.मी. अंतर आहे. दोन सेंटीमीटर वस्तू जाईन पासून या प्रकरणात, त्यांना दरम्यान एक उडीमध्ये, 25 सें.मी. एक लांबी आहे. ते मजबुतीकरण छेदनबिंदू क्षेत्रातील प्रत्येक सेल केले जातात पासून या प्रकरणात अशा webs संख्येने 23 असेल. या डेटा, आम्ही कार्यक्रमाचा वापर हिशोब जा करू शकता.\nपट्टी पाया तो खूप स्थिर जमिनीवर हार्ड हाऊस ताठ असे गृहीत धरते नाही आहे जेथे वापरले जाते. हे बांधकाम संपूर्ण परिमिती बाजूने आणि मुख्य लोड-पत्करणे भिंती अंतर्गत निर्माण जे ठोस किंवा पुनरावृत्ती ठोस एक पट्टी, एक पाया आहे. पाया मजबुतीकरण सुद्धा 2 झोन मध्ये उत्पादन, पण त्यावर पट्टी पाया मजबुतीकरण संयोजना धन्यवाद खूप कमी घेतो आणि, यामुळे, तो कमी खर्च होईल आहे.\nअटी स्लॅब पाया म्हणून समान बद्दल मजबुतीकरण लेआउट. फक्त दांडे कोपरा 30-40 सेंमी लवकरात लवकर संपुष्टात आणले करणे आवश्यक आहे. आणि प्रत्येक उडीमध्ये तो lies ज्या काठी साठी 2-4 सेंमी वकील येथे नये. स्लॅब पायासाठी मजबुतीकरण आवश्यक लांबी हिशोब म्हणून समान तत्व रोजी सादर उभ्या jumpers गणना.\nझडपा किमान 2-5 टक्के फरकाने घेतले करणे आवश्यक आहे दोन्ही पहिल्या आणि दुसर्या प्रकरणात हे लक्षात ठेवा.\nइमारत साहित्य मोफत सेवा गणना\nकॅलक्युलेटर्स आपल्या गणिते प्रवेश\nमुख्य पानपरिमाणे raftersगॅबल छप्परAbat-वाट करून देणेप्रत्येक पाख्याला दोन उतार असलेले छप्परहिप छप्परलाकडी पूलस्ट्रिंग वर सरळ पायर्याथेट खोगीर पायऱ्याएक 90 ° सह पायऱ्याएक 90 ° वळणे सह पायऱ्या, आणि पावलेजिना 180 ° चालूशिडी 180 ° आणि रोटरी टप्प्यात करून फिरवलेतीन स्पॅनचे सह बांबूची शिडीतीन स्पॅनचे आणि रोटरी टप्प्यात सह बांबूची शिडीस्पायरल पायर्यामेटल पायऱ्याएक bowstring नागमोडी मेटल पायर्याएक 90 ° मेटल पायऱ्याएक 90 ° आणि एक bowstring नागमोडी मेटल पायऱ्या180 ° एक वळण मेटल पायऱ्याधातू पायऱ्या 180° आणि bowstring नागमोडी करून फिरवलेठोस उपायपट्टी पायापदपथ पायाफाउंडेशन स्लॅबकाँक्रीट गोल कड्याPaversअंधार क्षेत्रदुरूस्ती हिशोबठोस रचनाभंगारफिटिंग्जकुंभारकामविषयक फरशाजिप्सम plasterboardवॉलपेपरपत्रक साहित्य माउंटधातू grillesलाकडी घरेवॉल सामुग्रीमजला सामुग्रीdeckingस्टोन फेंसमेटल fencesPicket fences साठी आर्कओतले मजलेCanopiesमोठा आकारखंदकतसेच खंडकालवाकुजून रुपांतर झालेलेआयताकृती पूलपा���प खंडटाकीचा खंडबंदुकीची नळी खंडएक आयताकृती कंटेनर खंडढीग मध्ये वाळू किंवा रेव रक्कमवायुवीजन मध्ये हवेच्या परिमाणांची गणनापाण्याचे तापमान मोजणेहरितगृहहरितगृह अर्धवर्तुळाकृतीइमारत पकडीत घट्टखोली प्रकाशअट्रॅपेज ने कोन कापलेविभाग कमानीचे गणितफर्निचर क्रॉसहेअर कोनकर्ज कॅल्क्युलेटर\nआपल्याकडे जतन गणिते आहे.\nनोंदणी किंवा त्यांच्या गणिते जतन आणि मेल द्वारे पाठवा त्यांना सक्षम होईल असे चिन्ह.\nप्रवेश | नोंदणी | आपला संकेतशब्द विसरलात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-21T01:56:50Z", "digest": "sha1:QYGTF63FCUBHSISXO335AX646U2XJ77Z", "length": 4578, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "महाराष्ट्र सदन - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nगैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\n“सावित्री फुले ते जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला सन्मान…\nइंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का\nनवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\n“पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकवा”; अवधूत वाघ यांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/dilipkumar-death/", "date_download": "2022-01-21T02:27:21Z", "digest": "sha1:CF7AFOYUR7AJWQKSBKF26ESAIVCI3PAM", "length": 4515, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "Dilipkumar Death - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही”, वाराणसीमध्ये झळकलेल्या…\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\nनवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील…\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\nगैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\nमकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते \nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/sachin-tendulkar-birthday-cricket-marathi-interview-with-heramb-oak-cm/", "date_download": "2022-01-21T02:28:42Z", "digest": "sha1:6EWLAA3VJVNVASQPPEQAFVOPCJ53DHQX", "length": 46141, "nlines": 98, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "'सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे'", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nFan Corner: सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे – हेरंब ओक\n24 एप्रिल या तारखेचं महत्त्व क्रिकेट फॅन्सना सांगण्याची गरज नाही. त्या दिवशी सर्वच क्रिकेट फॅन (विशेषत: भारतीय) देवाचे आभार मानतात. कारण, या दिवशी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी 1973 साली सचिनचा जन्म झाला. सचिननं वयाच्या 16 व्या वर्षी 1989 साली पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याला आता तीन दशकं उलटली आहेत. त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीला आता साडे सात वर्ष उलटलीत. तरीही त्याच्या खेळातील देवत्वाला कुठेही धक्का बसलेला नाही.\nसचिन तेंडुलकर 2013 साली रिटायर झाला. त्यावेळी आपलं बालपण संपलं अशी जाणीव देशातील एका मोठ्या पिढीला झाली. उत्तम ब्लॉगर, चित्रपट समीक्षक आणि सचिन तेंडुलकरचे कट्टर फॅन असलेले हेरंब ओक (Heramb Oak) हे यापैकीच एक. ते शाळेत होते त्याचवेळी त्यांच्या मनात सचिन घर केलं. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर त्या घरावर नवीन मजले चढले. आज त्यांच्या मनात सचिनची प्रतिमा ही ‘बुर्ज खलिफा’ पेक्षा देखील मोठी आहे. त्यामुळेच सचिनच्या सर्व इनिंग्स म्हणजे “90’s Kid” च्या आयुष्यातले सर्वाधिक महत्वाचे टप्पे आहेत. असं मत त्यांनी ‘Cricket मराठी’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे. हेरंब यांनी सचिनबाबतच्या सर्व प्रश्नांना दिलेली उत्तरं म्हणजे त्याचा खेळ बघत शाळा-कॉलेज-नोकरी/व्यवसाय हा टप्पा पूर्ण केलेल्या पिढीच्या प्रातिनिधिक भावना आहेत.\nसचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त ‘Cricket मराठी’ नं हेरंब ओक यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश\nप्रश्न : हेरंब, सर्व प्रथम Cricket मराठीला मुलाखत देण्यासाठी तयार झालात त्याबद्दल आभार. सचिन तेंडुलकरसंबंधी तुमची पहिली आठवण कोणती, तुम्ही सचिनची कोणती इनिंग पाहिल्यावर तुम्हाला वाटलं की हा एकदम भारी प्लेयर आहे\nहेरंब : माझ्या लाडक्या खेळाडूबद्दल व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ चे मनःपूर्वक आभार सचिन म्हंटलं की असंख्य कडूगोड आठवणी महापुरातल्या लाटांसारख्या अक्षरशः घोंघावत येतात. त्यातल्या निवडक आठवणी इथे मांडण्याचा मी प्रयत्न करतो.\nसचिन या नावाची जादू सर्वप्रथम जाणवली ती भारताच्या १९९३-९४ च्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघव्यवस्थापनाने एक अनोखा निर्णय घेतला आणि तो निर्णय भारतीय संघासाठी कायमस्वरूपी निर्णायक ठरला. नेहमी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या सचिनला पहिल्या क्रमांकावर बढती देण्याचा तो निर्णय सचिनने केवळ त्या सामन्यापुरताच सार्थ ठरवला नाही तर भारताच्या सलामीच्या जोडीचा प्रश्नही कायमस्वरूपी निकालात काढला.\nमला स्पष्ट आठवतंय की तो दिवस धुलीवंदनाचा होता. न्यूझीलंडने पहिली फलंदाजी घेतली होती. तेव्हा आम्ही मित्र बाहेर रंग लावण्यात, भिजण्यात मग्न होतो. थोड्या वेळाने भारताची फलंदाजी सुरु झाली. काही वेळातच उडत उडत आमच्या कानावर आलं की आज काहीतरी वेगळंच घडतंय. सचिनची बॅट किवीजवर तुटून पडली होती. आयुष्यात पहिल्यांदा रंग खेळणं अर्धवट टाकून जो तो घरात परतला आणि त्यानंतर सचिनच्या वादळी फलंदाजीचा मनसोक्त आनंद लुटला गेला. ४९ चेंडूत ८२ धावा हे असलं काही ऐकायचीही सवय नव्हती त्या काळी. त्यानंतर मनाशी खूणगाठ बांधली गेली की हे काहीतरी अजब रसायन आहे.\nप्रश्न : तुमचं बालपण, कॉलेज, नंतर नोकरी हा प्रवास सचिनचा खेळ पाहत झाला आहे. या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सचिनच्या क्रिकेटमधील प्रवासातील काय वेगळेपण/मोठेपण जाणवत गेलं\nहेरंब : प्रत्येक टप्प्यावर सचिनला पाहताना हा माणूस काहीतरी वेगळा आहे हे जाणवत असे. त्याचा खेळ सामन्यागणिक परिपक्व होत जातो आहे हे समजण्याइतका परिपक्व मी तेव्हा नव्हतो पण एक मात्र कळत होतं की हा माणूस साला थेट जाऊन भिडतो. मग समोर अक्रम असो की अँब्रोज, डोनाल्ड असो की वॉर्न किंवा मॅकग्रा असो की अख्तर. कोणाकोणाचीही पत्रास ठेवत नाही. पाकिस्तानच्या दादागिरीला घाबरत नाही की कांगारूंच्या शिवीगाळीला. कुठलंही मैदान असो, कशीही परिस्थिती असो हा फक्त एकाग्रतेने चेंडूकडे बघतो आणि तो भिरकावून देण्याचं आपलं काम शांतपणे करत राहतो आणि तेही एखाद्या रोबोटला किंवा मशीनला लाजवेल इतक्या अचूकतेने आणि वारंवारतेने.\n१९९८ मध्ये शारजाहतलं वाळूच्या वादळाला लाजवणारं त्याच्या बॅटमधून रोरावत आलेलं वादळ, १९९९ च्या चेन्नई कसोटीत पाठदुखीच्या भयानक वेदना सहन करत गाजवलेली १३६ धावांची खेळी, २००३ च्या विश्वचषकातली पाकिस्तानविरुद्धची ९८ ची खेळी या सगळ्या खेळ्या म्हणजे “९०’ज किड” च्या आयुष्यातले सर्वाधिक महत्वाचे टप्पे आहेत.\nप्रश्न : पाकिस्तान दौऱ्यात 1989 साली वयाच्या 16 व्या वर्षी सचिन गेला होता. त्यानंतर त्यानं लगेच न्यूझीलंड आणि इंग्लंड दौराही केला गाजवला. त्या दौऱ्यातील सचिनच्या इनिंगकडं तुम्ही कसं पाहता\nहेरंब : सचिनची १९८९ सालची पाकिस्तान किंवा अन्य कुठल्याही खेळ्या मी त्यावेळी बघितल्या नव्हत्या. (अर्थात कालांतराने युट्युबवर पारायणं करून झाली). कारण पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा घरी टीव्ही नव्हता, दुसरं म्हणजे क्रिकेटमधलं विश���ष कळतही नव्हतं. पण अर्थात सचिनशी हळूहळू तोंडओळख व्हायला लागली होती ती वर्तमानपत्रांच्या शेवटच्या पानामधून अर्थात क्रीडाविषयक बातम्यांमधून. त्यावेळी सचिन हळूहळू आपल्यासारखाच, आपल्यातलाच एक जण वाटायला लागला होता.\nत्याचा शांत स्वभाव, मैदानावरचा बिनधास्त वावर, एवढ्या लहान वयात परदेशी गोलंदाजाच्या तोंडचं पाणी पळवून दौरे गाजवणं, जेमतेम विशी-पंचविशीत असताना करोडो रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट साईन करणं हे सगळं सगळं आमच्या पिढीला आश्चर्यचकित करून सोडणारं होतं. त्यावेळी बहुतेक वर्ल्डटेलच्या करोडो रुपयांच्या करारावर डाव्या हाताने स्वाक्षरी करत असतानाचं त्याचं छायाचित्र बघून त्याच्या डावरेपणाचा नवाच शोध आम्हाला लागला होता.\nप्रश्न : सचिन तेंडुलकर एक स्वाभाविक आक्रमक बॅट्समन होता. सचिनच्या या आक्रमक बॅटींगमुळेच भारतीय टीमचा खेळ देखील नंतर आक्रमक बनला. अजय जडेजा, सौरव गांगुली ते सेहवाग, धोनी आणि विराट अशी आक्रमक बॅट्समनची पिढी तयार झाली असं वाटतं का सचिनच्या या आक्रमक बॅटींगबद्दल काय सांगाल\nहेरंब : नक्कीच. ज्याकाळी फलंदाज चाळीसाव्या षटकापर्यंत गोलंदाजांना आदर देऊन, स्वतःच्या पन्नासेक आणि संघाच्या दीडशे वगैरे धावा जमवून शेवटच्या दहा षटकांमध्ये गिअर बदलण्याचा विचार करून त्यानंतर हळूहळू त्या दृष्टीने प्रयत्न करत असत त्याकाळात एखादा फलंदाज पहिल्या षटकापासून गोलंदाजाला मैदानाच्या बाहेर भिरकावून देऊन तांडव करत असेल तर अशा फलंदाजासाठी आक्रमक हा शब्द अंडरस्टेटमेंट आहे खरं तर. त्याचं पदलालित्य, गोलंदाजाचं मन आधीच वाचून पुढचा चेंडू कसा पडणार आहे हे ओळखून त्याप्रमाणे तयार असणं, मोठे फटके लागले नाहीत तर चोरट्या धावा घेणं यामुळे गोलंदाज अक्षरशः हतबुद्ध होऊन जात असे.\nअख्तर, वॉर्न, ब्रेट ली, अक्रम, वकार, मुरली अशा कुठल्याही गोलंदाजाच्या निव्वळ नावाचं किंवा त्यांच्या आधीच्या कामगिरीचं दडपण न घेता किंवा त्यांना फुकाचा आदर वगैरे दाखवायच्या फंदात न पडता, वाईट चेंडूला तर क्षमा नाहीच पण चांगल्या चेंडूवरही प्रयत्नपूर्वक चांगला फटका मारून धावा जमवता येतात हे त्याने संघातल्या फलंदाज सदस्यांना वेळोवेळी सोदाहरण दाखवून दिलं. अख्तरसारख्या अति वेगवान, मॅकग्रासारख्या अचूक किंवा वॉर्न/मुरली सारख्या फिरकीच्या जादूगारांनाही न घाबर��ा उत्तुंग फटके मारून नेस्तनाबूत करता येतं या बाळकडूवर समकालीन फलंदाज तसेच पुढची पिढी तयार झाली असं म्हंटलं तर ते वावगं ठरू नये.\nप्रश्न : सचिनच्या आक्रमकतेवर आपण जेंव्हा चर्चा करतो त्यावेळी साहजिकच शारजामध्ये 1998 साली ऑस्ट्रेलिया शारजात खेळलेल्या दोन इनिंगचा उल्लेख अनिवार्य आहे. या दोन इनिंगबद्दल काय वाटतं\nहेरंब : बरोबर २३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तो चमत्कार घडला होता आणि त्या चमत्काराचा आपण ‘याचिदेही याचिडोळा’ आस्वाद घेतला या कल्पनेनेही छाती फुलून येते. त्या दोन्ही इनिंग्ज आणि विशेषतः डेझर्टस्टॉर्मवाली इनिंग तर इतकी विलक्षण होती की त्या खेळीची तुलनाच होऊ शकत नाही. किवीजना बाहेर काढून अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी आपल्याला कांगारूंविरुद्धचा सामना जमल्यास जिंकायचा होता आणि नाही जमलं तर निदान २५४ धावा तरी करणं अनिवार्यच होतं.\nसचिन हळूहळू सेट होत होता आणि तेवढ्यात कांगारूंच्या मदतीला वाळूचं वादळ धावून आलं. मदतीला यासाठी की सेट झालेल्या फलंदाजांची लय बिघडवण्यासाठी मैदानात आलेला एखादा छोटा पक्षी किंवा धावत भेट देणारा चाहता हे कारणही पुरेसं असतं हे आपण मोठमोठ्या नावाजलेल्या फलंदाजांच्या बाबतीत कैक वेळा बघितलेलं आहे. आणि इथे तर थेट महाभयानक धुळीचं वादळ. सगळे खेळाडू सपशेल आडवे पडलेले. मला अजूनही टॉम मूडीचा गोलंदाजी करत असतानाचा त्रासलेला चेहरा स्पष्ट आठवतोय.\nधुळीच्या वादळामुळे सुमारे अर्धा तास खेळ थांबला होता. एवढा मोठा ब्रेक एखाद्या कसलेल्या फलंदाजाची, याच नव्हे, तर पुढच्या चार सामन्यांचीही लय बिघडवायला पुरेसा ठरू शकतो. पण त्या ब्रेकने सचिनला जणू नवसंजीवनी मिळाली. आधी हळूहळू सेट होत असलेला सचिन त्या वादळानंतर तर अगदीच हातघाईवर आला आणि कांगारूंवर इतक्या त्वेषाने तुटून पडला की धुळीचं वादळ बरं होतं असं म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली.\nसचिनच्या १४३ धावांरूपी महावादळात कॅस्प्रोविच आणि फ्लेमिंग या आघाडीच्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची लय, गोलंदाजी आणि कारकीर्द पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडून गेली. टोनी ग्रेगचं उत्साहाने खळखळणारं “इट्स डान्सिंग अराऊंड ऑन द रूफ” हे वाक्य कुठला क्रिकेट रसिक विसरू शकेल हरलो तरी चालेल पण किमान अंतिम फेरीसाठी पात्र होण्याएवढ्या तरी धावा झाल्या पाहिजेत अशा अल्पसंतुष्ट विचारात सुरुवातीला असलेल्या भारतीयांना सचिनच्या वादळी खेळीने थेट विजयाचं स्वप्न दाखवलं आणि त्याच वेळी कांगारूंना अंतिम फेरीत आपल्यासमोर किती खडतर आव्हान उभं आहे याची चुणूकही दाखवून दिली. सचिन बाद झाल्याने विजयाचा घास थोडक्यात हिरावून घेतला गेला असला तरी त्याच्या त्या चमत्कृतीपूर्ण खेळीने भारताच्या अंतिम फेरीत विजय मिळवण्याच्या आशा पल्लवित केल्या.\nदोन दिवसांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सचिनने स्वतःच स्वतःला भेटवस्तू देऊन खुश करण्याचं ठरवलं. त्याच्यासाठी आधीची खेळी, आधीचा दिवस जणू संपलाच नव्हता. एखादा शॉर्ट ब्रेक घेऊन परत यावं त्याप्रमाणे अंतिम फेरीतही खणखणीत १३४ च्या जोरावर भारतीय संघाने कोका कोला चषक आपलं नाव नोंदवलं. मला खात्री आहे की या दोन असामान्य खेळ्यांनी सामान्य चाहत्यांचाच नव्हे तर कैक क्रिकेटतज्ज्ञांचाही सचिनकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वार्थाने बदलून गेला असेल.\nभारतीयांना आजही आनंदी करणारा सचिनचा Desert Storm\nप्रश्न : सचिनाच्या शारजातील दोन इनिंग प्रमाणे चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध 1999 साली त्यानं झळकावलेली सेंच्युरी ही देखील अविस्मरणीय आहे. त्या खेळीबद्दलच्या तुमच्या भावना आम्हाला सांगा\nहेरंब : खरं सांगू का आजही जर सचिनची फक्त आणि फक्त एकच सर्वोत्कृष्ट इनिंग निवडायची झाली तर मी क्षणाचाही विलंब न लावता बिनधास्तपणे त्याच्या चेन्नई इंनिंगचंच नाव घेईन. कारण प्रत्येक खेळी ही आकडे, विक्रम, धावा, जय-पराजय यात मोजायची नसते. मोजू ही नये. काही खेळ्यांचं महत्व मोजायची परिमाणं फार वेगळी असतात. चेन्नईचा अमानवी उकाडा, समोर पाकिस्तानच्या वकार, अक्रमचा तोफखाना, आधीच्या इनिंगमध्ये शून्यावर बाद झाल्याने आत्मविश्वास किंचित डळमळीत झालेला, दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ नसणे आणि या अशा परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना म्हणून हजर झालेली असह्य पाठदुखी या सगळ्यांशी एकत्रितपणे लढत होता सचिन.\nकुठल्याही फलंदाजाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पुरेसं ठरावं असं घातक मिश्रण होतं ते. पण तरी या साऱ्याच्या नाकावर टिच्चून सचिनने जो लढा दिला आहे तो एखाद्या नैराश्याने खचलेल्या व्यक्तीने पाहिला तर तीही उठून बसून जगाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लागेल. त्या १३६ च्या खेळीतली प्रत्येक धाव जवळपास दहा धावांच्या योग्यतेची आहे. कारण फटका मारताना, धाव काढण्यासाठी पळताना होणाऱ्या यातना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. शेवटी शेवटी तर एकेक धाव पळून झाली की तो वेदनेने खाली बसत होता. आणि निव्वळ एका सामन्यासाठी त्याला आपली तब्येत पणाला लावताना बघून आपण हळहळत होतो. तो सामना हरल्यावर सचिनसाठी मला जेवढं वाईट वाटलं तितकं आजवर कुठल्याही घटनेने वाटलं नाहीये\nक्रिकेट फॅन्सच्या आजही डोळ्यात पाणी आणणारी सचिनची चेन्नई टेस्टमधील सेंच्युरी\nप्रश्न : सचिन तेंडुलकरनं अक्रम, वॉर्न, मॅग्रा, शोएब अख्तर, ब्रेट ली या सारख्या अनेक दिग्गज बॉलर्सची धुलाई केली आहे. कोणत्या बॉलर्ससोबतचं सचिनचं द्वंद्व पाहयला तुम्हाला अधिक आवडत असे\nहेरंब : शोएब अख्तर आणि शेन वॉर्नवर तुटून पडणारा सचिन बघणं हा एक स्वर्गीय आनंद होता. याचं प्रमुख कारण म्हणजे या दोघांचा माजोरडा, उद्धट स्वभाव. अर्थात त्यांची गोलंदाजीच इतकी प्रभावी होती की तेवढा माज दाखवण्याचा कदाचित त्यांना अधिकारही होता. त्यामुळे जगातले तमाम फलंदाज ज्यांना घाबरतात अशा तत्कालीन लेजण्ड गोलंदाजांना आपल्या लाडक्या बटूमूर्तीने धुताना बघितलं की फार आनंद होत असे.\nप्रश्न : सचिन कॅप्टन म्हणून फार यशस्वी झाला नाही, असं मानलं जातं त्याच्या कॅप्टनसीच्या इनिंगबद्दल तुमचं मत काय आहे\nहेरंब : होय. दुर्दैवाने सचिन कप्तान म्हणून फार यशस्वी झाला नाही. पण अर्थात त्याच्याकडे यशस्वी कप्तानपदासाठी आवश्यक असणारे गुण नव्हते असं मला वाटत नाही. एक उदाहरण सांगतो. सचिन कप्तान झाल्यावर १९९७ मध्ये कॅनडा येथे भारत-पाकिस्तान दरम्यान पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली. त्या मालिकेत सचिनला फलंदाज म्हणून फारसा ठसा उमटवता आला नसला तरी भारत मात्र विजयी झाला. त्या मालिकेत जवळपास प्रत्येक सामन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवणाऱ्या दादाचं (गांगुली) सचिनने मुक्तकंठाने कौतुक केलं. त्यावेळची एक बातमी मला आठवते आहे. “हा मालिका विजय अपेक्षित होता का” अशा अर्थाचा काहीतरी प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर क्षणार्धात सचिनने उत्तर दिलं की “नक्कीच अपेक्षित होता. कारण आमच्याकडे गांगुलीरुपी छुपं अस्त्र होतं”. पण त्याच्या स्वतःच्या मते तो कप्तानपदासाठी पात्र नव्हता आणि त्यामुळे तो कमी अवधीतच कप्तानपदावरून पायउतार झाला. अर्थात त्याने तो पूर्ण विचार��ंतीच घेतलेला निर्णय असणार.\nप्रश्न : सचिनबद्दलचा आणखी एक आक्षेप त्याचे टीकाकार व्यक्त करतात तो म्हणजे तो मोठ्या मॅचमध्ये अपयशी ठरत असे, या आक्षेपाला सचिन फॅन म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल\nहेरंब : प्रश्नाला उत्तर देताना प्रतिप्रश्न करू नये अशा अलिखित नियमाचा भंग करून मी विचारू इच्छितो की २००३ च्या विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना वगळता मोठ्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला याची किती उदाहरणं देता येतील टीकाकारांना आणि मोठी मॅच म्हणजे तरी काय आणि मोठी मॅच म्हणजे तरी काय आधीच्या (तथाकथित) छोट्या मॅचेस जिंकून देऊन त्यानेच तर तुम्हाला मोठ्या मॅचपर्यंत पोचवलं आणि ती मॅच जिंकण्याचं स्वप्न दाखवलं ना आधीच्या (तथाकथित) छोट्या मॅचेस जिंकून देऊन त्यानेच तर तुम्हाला मोठ्या मॅचपर्यंत पोचवलं आणि ती मॅच जिंकण्याचं स्वप्न दाखवलं ना मग तो जिथे अपयशी ठरला तिथे चेन्नईच्या कसोटी सामन्यात टाकल्या तशा माना न टाकता अन्य खेळाडूंकडून लढण्याचे प्रयत्न झाले असते तर अनेक छोटे-मोठे सामने जिंकल्याचं पाहायला मिळालं असतं.\nसचिनच्या सुरुवातीच्या काळात मी एक हास्यास्पद बातमी बघितली होती जी मी कधीही विसरू शकणार नाही. कुठल्यातरी एका सामन्यात रवी शास्त्रीने ११०-२० चेंडूंमध्ये ५०-५२ धावा काढल्या होत्या. भारत तो सामना हरला होता. आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की “कालच्या सामन्यातील भारताचा एकमेव अर्धशतकवीर” \nया असल्या बेगडी अर्धशतकांना काही अर्थ असतो का सचिनने कधीतरी अशी निरुपयोगी, स्वार्थी शतकं केल्याची उदाहरणं आहेत का सचिनने कधीतरी अशी निरुपयोगी, स्वार्थी शतकं केल्याची उदाहरणं आहेत का त्यामुळे या आरोपांत मला तरी काही तथ्य वाटत नाही.\nसचिन तेंडुलकरची पाकिस्तानला पराभूत करणारी अविस्मरणीय खेळी\nप्रश्न : सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. यापैकी कोणत्या एका रेकॉर्ड्सचा सचिन फॅन म्हणून तुम्हाला सर्वात जास्त अभिमान आहे\nहेरंब : मला नेहमी वाटायचं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यातलं अविश्वसनीय असं द्विशतक सचिनने सर्वप्रथम करावं. १९९७ च्या इंडिपेडन्स चषकादरम्यान सईद अन्वर त्या जादुई आकड्याच्या जवळपास (१९४) पोचलेला होता तेव्हा समस्त भारतीयांचा जीव नक्कीच टांगणीला लागला होता. पण प्रत्यक्षात सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातलं पहिलंवहिलं द्विशतक, तेही नाबाद आणि तेही दक्षिण आफ्रिकेसारख्या बलदंड प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात केलं या गोष्टीचा मला सचिनचा एक निस्सीम चाहता म्हणून फार अभिमान वाटतो.\nप्रश्न : सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधला आणखी एक कोणता रेकॉर्ड करायला हवा होता असं तुम्हाला वाटतं\nहेरंब : सचिनने एक नाही तर अजून दोन विक्रम करावेत अशी माझी फार इच्छा होती. पण दुर्दैवाने ते प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे त्याने कसोटीत किमान एक तरी त्रिशतक झळकवावं अशी माझी फार इच्छा होती आणि या इच्छेलाच जोडून दुसरी इच्छा म्हणजे कसोटी क्रिकेटमधल्या एका सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर असावा असंही मला वाटत असे. अर्थातच हे दोन्ही होऊ शकलं नाही पण सचिनने आयुष्यभर पुरतील अशा ज्या इतर इतर अनेक आठवणी दिल्या आहेत त्या पाहता या अपुऱ्या इच्छांबद्दल विशेष काही वाटत नाही.\nप्रश्न : सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमुळे त्याला अत्यंत गलिच्छ ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्रात, देशात अशी काही मंडळी आहेत ज्यांना सचिनची काविळ झाली आहे. त्यांना तुम्हाला आज सचिनच्या वाढदिवशी या मुलाखतीच्या निमित्तानं काय सांगावं असं वाटतं\nहेरंब : सचिनच्या त्या ट्विटमुळे मला त्याच्याविषयी वाटणारा अभिमान शतगुणित झाला एवढं मी आनंदाने सांगू इच्छितो. अनेकदा एखादी सेलिब्रिटी व्यक्तिगत आयुष्यात कशीही असुदे पण त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात ती व्यक्ती कशी आहे ते बघा असं सांगून सेलेब्रिटी लोकांच्या वाईट वागणुकीकडे दुर्लक्ष करण्याचे शहाजोग सल्ले दिले जातात. आणि या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या देशाप्रति जाहीरपणे आदरभाव व्यक्त करणारं ते ट्विट सचिनला माणूस म्हणून आणि एक भारतीय एवढं विशाल करून गेलं की त्या पार्श्वभूमीवर गलिच्छ ट्रोलिंग आणि ते तिरपागडे ट्रोलर्स हे जवळपास अस्तितवातही नसण्याएवढे नगण्य ठरले.\nभारताच्या सार्वभौमत्वाशी कधीच तडजोड नाही, देशात लुडबुड करणाऱ्या बाह्य शक्तींना सचिननं सुनावलं\nप्रश्न : मराठी वाचकाची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.\nहेरंब : ‘Cricket मराठी’ चा मी पहिल्या दिवसापासून वाचक आहे आणि ‘Cricket मराठी’ ने अवघ्या काही दिवसांतच केलेली प्रगती पाहता ठराविक पद्धतीचे नरेटीव्हज सेट करणाऱ्या आणि अजेंडे राबवणाऱ्या अन्य संस्थळांच्या तुलनेत Cricket मराठी चा वेगळेपणा निश्चितच उठून दिसणारा आहे. उगाच ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याच्या कसरती न करता निर्भीडपणे मत मांडणाऱ्या Cricket मराठी बद्दल मला आदर आहे. मला सचिनबद्दल मुलाखत द्यायला सांगितली नसतीत तरी माझं ‘Cricket मराठी’ बद्दलचं मत हेच होतं आणि राहील.\nआपल्या आवडत्या खेळाडूबद्दल एवढं भरभरून व्यक्त होऊ देण्याची संधी दिल्याबद्दल ‘Cricket मराठी’चे पुनःश्च एकवार आभार\n( हेरंब ओक हे सचिन तेंडुलकरचे फॅन, व्यासंगी वाचक उत्तम ब्लॉगर आणि जागतिक सिनेमाचे अभ्यासक आणि समीक्षक आहेत. त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा )\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.\nवाढदिवस स्पेशल: वन-डे पदार्पणात सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय\nवाढदिवस स्पेशल : एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन\nवाढदिवस स्पेशल : हिंमतवाला बॉलर ते टीम इंडियाच्या नव्या युगाचा हिरो\nवाढदिवस स्पेशल : विनोद कांबळी, हरवलेला सुपरस्टार\nवाढदिवस स्पेशल : कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/date/2021/12/07", "date_download": "2022-01-21T01:26:41Z", "digest": "sha1:CC364OON6F4RUAMPMSBCWYLMCI7AKWLK", "length": 10456, "nlines": 113, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "December 7, 2021 – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतम��जणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\nमृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास अर्ज करण्याचे आवाहन\nअर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. 50 हजार इतके सानुग्रह, सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने यासंदर्भात शासन निर्णय 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द केला आहे. …\nनागपूर जिल्हयातील 5 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला स्थगिती\nप्रतिनिधी नागपूर नागपूर दि.07 : नागपूर जिल्ह्यात एकूण 90 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक होत असून त्यापैकी 5 ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानुसार निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहे. नागपूर जिल्ह्यात 90 ग्रामपंचायतीतील 116 रिक्तपदांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहेत. या निवडणुकी मधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गसाठीच्या रिक्त जागांची पोट निवडणूक …\nजि.प.प्राथ.शाळा , मिंडाळा येथील नविन वर्गखोलीचे लोकार्पण संपन्न\nप्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जि.प.प्राथमिक शाळेतील नविन वर्गखोलीचे लोकार्पण आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते संपन्न झाले. पारडी – मिंडाळा- बाळापुर जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे सध्या लोकार्पण सुरु आहे. जिल्हा निधीतून मंजुर केलेल्या मिंडाळा …\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी नि���ुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19675", "date_download": "2022-01-21T02:40:38Z", "digest": "sha1:OSVYCMHPKMAMWPQ25AKZPWKLLO5XPVSS", "length": 11203, "nlines": 138, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "या मुलींमुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धचा सामना हरली? - My Maharashtra", "raw_content": "\nया मुलींमुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धचा सामना हरली\nमाय महाराष्ट्र न्यूज: टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने सलग दोन सामने गमावले. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. चाहते या पराभवासाठी अजबगजब तर्क लढवत आहेत. अशातच काही\nमुलींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. ज्यात न्यूझीलंडच्या सपोर्टमध्ये उभ्या असलेल्या काही मुलींचे फोटो शेअर करण्यात आले. मात्र सत्य काही वेगळेच आहे.\nखरंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत त्यात मॉडेल केंडल जेनर, जीजी हदीद यांचा समावेश आहे. दोघांनी ब्लॅक ड्रेस घातला आहे. हा ड्रेस न्यूझीलंडच्या जर्सीशी मिळताजुळता आहे.\nअनेक ट्विटर अकाऊंट आणि सोशल मीडिया पेजवर म्हटले जात आहे की भारताच्या पराभवासाठी या जबाबदार आहेत. दरम्यान, ही एक ट्रोलिंगची पद्धत आहे.केंडल जेनर, जीजी हदीदचा हा फोटो खूप जुना आहे. याचे भारत-न्य��झीलंड सामन्याशी काही देणेघेणे नाही.\nहा फोटो २०१५ या सालातील आहे. दोघीही स्टार्स एक फ्रेंच फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आले होते. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असेच काहीसे भारत-न्यूझीलंडच्या सामन्यादरम्यान झाले. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा\nसामना गमावला याचे कारण खराब कामगिरी. अशातच सोशल मीडियावर चाहते अनेक प्रकारचे बहाणे शोधत आहे.टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंतच्या दोनही सामन्यात पराभव पत्करला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला १० विकेटनी हरवले होते\nकर न्यूझीलंडने ९ विकेटनी मात दिली. भारताला आता अफगाणिस्तान, नामिबिया, स्कॉटलंड यांच्याविरुद्ध सामने खेळायचे आहेत.\nया मुलींमुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धचा सामना हरली\nPrevious articleनगर ब्रेकींग: मोठी कारवाई दीड टन बनावट खवा जप्त: गुजरातमधून आयात अन् या ठिकाणी पकडला\nNext articleधनत्रयोदशी दिवशी उतरला सोन्याचा भाव, 8300 रुपयांनी स्वस्त\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online.mycareer.org.in/sankhya-dnyan/", "date_download": "2022-01-21T02:05:05Z", "digest": "sha1:OLVVHHPLPJAXGFBNX7CSG4ZNFXUGSZGB", "length": 18358, "nlines": 358, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "Police Bharti 2021 - Shipai Bharti 2021 | My Career", "raw_content": "माझे कोर्सेस विकत घ्या Login Log Out\nअंकगणित : सराव प्रश्नसंच : संख्याज्ञान\nमित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘View Question’ या बटणवर क्लिक करा.\nतुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20\nतुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)\nपुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही\n५५-५७ या जोडीतील ५५ ही मूळ संख्या नसल्याने ही जोडी मूळ संख्यांची होऊच शकत नाही.\n५५-५७ या जोडीतील ५५ ही मूळ संख्या नसल्याने ही जोडी मूळ संख्यांची होऊच शकत नाही.\n१५४५९७२ या संख्येतील ४ व ७ च्या स्थानिक किमतीतील फरक किती\n१५४५९७२ या संख्येत ४ ची स्थानिक किंमत ४०,००० आहे व ७ ची स्थानिक किंमत ७० आहे.\nम्हणून त्यांच्यातील फरक = ४०००० – ७० = ३९९३०\n१५४५९७२ या संख्येत ४ ची स्थानिक किंमत ४०,००० आहे व ७ ची स्थानिक किंमत ७० आहे.\nम्हणून त्यांच्यातील फरक = ४०००० – ७० = ३९९३०\n५१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत ०७ हा अंक किती वेळा येतो\n५१ ते ६० मध्ये १ वेळा, ६१ ते ७० मध्ये २ वेळा, ७१ ते ८० मध्ये १० वेळा, ८१ ते ९० मध्ये १ वेळा, ९१ ते १०० मध्ये १ वेळा. एकूण = १५ वेळा.\nम्हणून ५१ ते १०० या अंकात ७ हा अंक १५ वेळा येईल.\n५१ ते ६० मध्ये १ वेळा, ६१ ते ७० मध्ये २ वेळा, ७१ ते ८० मध्ये १० वेळा, ८१ ते ९० मध्ये १ वेळा, ९१ ते १०० मध्ये १ वेळा. एकूण = १५ वेळा.\nम्हणून ५१ ते १०० या अंकात ७ हा अंक १५ वेळा येईल.\n१ ते ५० पर्यंतच्या ��र्व सम संख्यांची एकूण बेरीज किती\nस्पष्टीकरण : १ ते २५ पर्यंतच्या सम संख्या २५ आहेत.\nसम संख्यांची बेरीज = n ( n + १) = २५ (२५ + १) = २५ (२६) = ६५०\nम्हणून १ ते ५० पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज ६५० आहे.\nस्पष्टीकरण : १ ते २५ पर्यंतच्या सम संख्या २५ आहेत.\nसम संख्यांची बेरीज = n ( n + १) = २५ (२५ + १) = २५ (२६) = ६५०\nम्हणून १ ते ५० पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज ६५० आहे.\n६१ ते ७० या संख्यांमध्ये येणाऱ्या सम संख्यांची बेरीज किती\nस्पष्टीकरण : ६१ ते ७० यात येणाऱ्या सम संख्या ६२, ६४, ६६, ६८, ७० यांची बेरीज = ६२ + ६४ + ६६ + ६८ + ७० = ३३०\nम्हणून बेरीज ३३० आहे.\nस्पष्टीकरण : ६१ ते ७० यात येणाऱ्या सम संख्या ६२, ६४, ६६, ६८, ७० यांची बेरीज = ६२ + ६४ + ६६ + ६८ + ७० = ३३०\nम्हणून बेरीज ३३० आहे.\n१० कोटी म्हणजे १ वर किती शून्य असतात\nस्पष्टीकरण : १० कोटी म्हणजे, १०,००,००,०००\nम्हणजे १ वर ८ शून्य असतील.\nस्पष्टीकरण : १० कोटी म्हणजे, १०,००,००,०००\nम्हणजे १ वर ८ शून्य असतील.\n२१ ते ५१ च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती\nस्पष्टीकरण : २१ ते ५१ दरम्यानच्या मूळ संख्या २३, २९, ३१, ३७, ४१, ४३, ४७ अशा प्रकारे एकूण सात संख्या आहेत.\nस्पष्टीकरण : २१ ते ५१ दरम्यानच्या मूळ संख्या २३, २९, ३१, ३७, ४१, ४३, ४७ अशा प्रकारे एकूण सात संख्या आहेत.\nखालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही\nस्पष्टीकरण : ज्या संख्यांचा वापर आपण रोजच्या व्यवहारात सहजतेने करत असतो, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.\nउदा. १, २, ३, १००, १००० इत्यादी. पर्यायातील ० ही नैसर्गिक संख्या नाही.\nस्पष्टीकरण : ज्या संख्यांचा वापर आपण रोजच्या व्यवहारात सहजतेने करत असतो, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.\nउदा. १, २, ३, १००, १००० इत्यादी. पर्यायातील ० ही नैसर्गिक संख्या नाही.\nखालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही\nस्पष्टीकरण : ज्या संख्येला १ व ती संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. पर्यायांतील १०८ वगळून सर्व मूळ संख्या आहेत.\nस्पष्टीकरण : ज्या संख्येला १ व ती संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. पर्यायांतील १०८ वगळून सर्व मूळ संख्या आहेत.\n१९ रुपये ५० पैसे – १२ रुपये ६० पैसे = \n६ रुपये ९० पैसे\n७ रुपये १० पैसे\n७ रुपये ५० पैसे\n६ रुपये १० पैसे\nस्पष्टीकरण : १९ रुपये ५० पैसे – १२ रुपये ६० पैसे\n१९५० पैसे – १���६० पैसे = ६९० पैसे = ६ रु. ९० पैसे.\nस्पष्टीकरण : १९ रुपये ५० पैसे – १२ रुपये ६० पैसे\n१९५० पैसे – १२६० पैसे = ६९० पैसे = ६ रु. ९० पैसे.\n०, १, २, ३, ४, हे अंक एकदाच वापरून तयार होणारा सर्वांत मोठी ५ अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वांत लहान ५ अंकी संख्येतील फरक किती असेल\nस्पष्टीकरण : सर्वांत मोठी ५ अंकी संख्या = ४३२१०\nसर्वांत लहान ५ अंकी संख्या = १०२३४\nफरक = ४३२१० – १०२३४ = ३२९७६\nस्पष्टीकरण : सर्वांत मोठी ५ अंकी संख्या = ४३२१०\nसर्वांत लहान ५ अंकी संख्या = १०२३४\nफरक = ४३२१० – १०२३४ = ३२९७६\nमोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती\nस्पष्टीकरण : मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या = ९९९९९, लहानात लहान ४ अंकी संख्या = १०००\nफरक = ९९९९९ – १००० = ९८९९९\nस्पष्टीकरण : मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या = ९९९९९, लहानात लहान ४ अंकी संख्या = १०००\nफरक = ९९९९९ – १००० = ९८९९९\nएकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव ही संख्या अंकामध्ये लिहा.\nस्पष्टीकरण : एकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव = ७९७९७९९\nस्पष्टीकरण : एकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव = ७९७९७९९\n७६४५२१३ या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत\nस्पष्टीकरण : ७६४५२१३ या संख्येत लक्ष, हजार व दशक स्थानावर अनुक्रमे ६, ५, १ हे अंक आहेत.\nस्पष्टीकरण : ७६४५२१३ या संख्येत लक्ष, हजार व दशक स्थानावर अनुक्रमे ६, ५, १ हे अंक आहेत.\nपाच लाख सहा हजार सातशे शहाऐंशी ही संख्या अंकात कशी लिहितात\nपंधरा दशलक्ष = किती\nस्पष्टीकरण : पंधरा दशलक्ष = १५०००००\nस्पष्टीकरण : पंधरा दशलक्ष = १५०००००\n१००० रुपयांच्या ७५ नोटा व ५०० रुपयांच्या १५० नोटा म्हणजे एकूण किती रुपये\nस्पष्टीकरण : १००० रुपयांच्या ७५ नोटांची रक्कम = १००० x ७५ = ७५०००\n५०० रुपयांच्या १५० नोटांची रक्कम = ५०० x १५० = ७५०००\nएकूण रुपये = ७५००० + ७५००० = १५०००० (दीड लाख रुपये)\nस्पष्टीकरण : १००० रुपयांच्या ७५ नोटांची रक्कम = १००० x ७५ = ७५०००\n५०० रुपयांच्या १५० नोटांची रक्कम = ५०० x १५० = ७५०००\nएकूण रुपये = ७५००० + ७५००० = १५०००० (दीड लाख रुपये)\n२, ८, ४ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती\nस्पष्टीकरण : २,८,४ पासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या = ८४२, आणि लहानात लहान संख्या = २४८\nफरक = ८४२ – २४८ = ५९४\nस्पष्टीकरण : २,८,४ पासून बनणा���ी मोठ्यात मोठी संख्या = ८४२, आणि लहानात लहान संख्या = २४८\nफरक = ८४२ – २४८ = ५९४\nपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज १३० आहे. ती त्यातील सर्वांत लहान संख्या कोणती\n————– = मधली संख्या\nम्हणून त्या संख्या = २२, २४, २६, २८, ३० आहेत.\nलहान संख्या = २२\nअक्षरात लिहा : ७,०४,२५,००,००७\nसात अब्ज चारशे पंचवीश हजार सात\nसातशे चार कोटी पंचवीस हजार सात\nसात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात\nसात अब्ज चार लक्ष पंचवीस हजार सात\nस्पष्टीकरण : ७,०४,२५,००,००७ हे अक्षरात पुढीलप्रमाणे – सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात\nस्पष्टीकरण : ७,०४,२५,००,००७ हे अक्षरात पुढीलप्रमाणे – सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2020-21 संपूर्ण कोर्स\nटेस्ट सिरीज Join करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/11116", "date_download": "2022-01-21T02:41:22Z", "digest": "sha1:CB7D2GPSM5QN7WBKQTHK6PHFYLUGA57W", "length": 8386, "nlines": 102, "source_domain": "www.khaasre.com", "title": "मुलं फिगर, ड्रेसकडे नाही तर मुलींच्या 'या गोष्टींकडे' होतात आकर्षित! - Khaas Re", "raw_content": "\nमुलं फिगर, ड्रेसकडे नाही तर मुलींच्या ‘या गोष्टींकडे’ होतात आकर्षित\nआजकाल प्रत्येक मुलीला मुलाचं अटेन्शन मिळवावं वाटतं. यासाठी त्या इतरांपेक्षा वेगळं दिसायचा राहायचा प्रयत्न करतात. सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी मुली सहसा ब्यूटी प्रॉडक्ट्स, ट्रीटमेंट्स आणि नव्या ड्रेसेसच्या विचारात असतात. या गोष्टीतून त्यांना आनंद मिळतो. पण मुलांचं अटेन्शन मिळेलच असे नाही. कधी कधी यामध्ये यश देखील मुलींना येते.\nपण तुम्हाला हे माहीत आहे का की, मुलांना तुमच्यातील कोणत्या गोष्टी जास्त आवडतात. नसेल माहीत तर जाणून घेऊ पहिल्या भेटीत मुलींच्या कोणत्या गोष्टींकडे मुलं होतात आकर्षित.\nदोन व्यक्तींची पहिली भेट डोळ्याच्या माध्यमातूनच होते. एखाद्याच्या डोळ्यात बघून व्यक्तीबाबत खूपकाही जाणून घेता येतं, असं म्हटलं जातं. त्यामुळेच मुलांची नजर मुलींच्या डोळ्यांकडे असते. मुलींच्या डोळ्यांकडे बघूनच मुलं त्यांच्याबद्दल खुप काही जाणून घेतात. तसेच ते जे शब्दांमधून बोलता येत नाही ते डोळे सांगून जातात. त्यामुळे मुलं मुलींच्या डोळ्यात बघतात.\nमुलं बऱ्याचदा स्टाईल नाही तर मुलींची स्माईल बघूनच प्रेमात पडतात. फिगर किंवा लूकची गरज नाही मुलांना इम्प्रेस करण्यासाठी मुलींची स्माईलच पुरेशी ठरते. स्���ाईलचा दैनंदिन आयुष्यात देखील महत्वाचा रोल असतो. आपण एखाद्याला भेटलो तर स्माईल बरेच काम करून जाते. हीच बाब मुलींनाही लागू पडते. जर तुम्हाला एखाद्या मुलाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुमची स्माईल तुमचं काम करेल.\nमुली उगाच तासंतास पार्लरमध्ये बसून हेअर स्पा आणि हेअर ट्रीटमेंट नाहीत करत. त्यांना हे माहीत असतं की, याने त्यांच्या सौंदर्यातही भर पडते आणि मुलांचंही अटेंशन त्यांना मिळतं. कोणत्याही मुलीच्या सौंदर्यात तिच्या केसांची महत्त्वाची भूमिका असते. मुलींचे केस मुलांना फार आकर्षित करतात.\nमुलींचा आवाजही मुलांना आकर्षित करण्यासाठी पुरेसा ठरतो. गोड आणि स्पष्ट आवाज मुलांना जास्त आवडतो. मुलींच्या बोलण्याच्या स्टाईलवरूनही त्यांच्याबाबत मुलं जाणून घेत असतात. मुलींच्या आवाजावरून तिच्याबद्दल अनेक गोष्टी समजून येतात. तिच्या स्वभावाबद्दल आवाजच खूप काही सांगून जातो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nहस्तमैथुन करणाऱ्यांना ‘या गोष्टी’ माहीती असल्याच पाहिजे\nसोनाक्षी सिन्हा आगामी चित्रपटात मर्दांच्या गुप्त रोगांवर इलाज करताना दिसणार\nसोनाक्षी सिन्हा आगामी चित्रपटात मर्दांच्या गुप्त रोगांवर इलाज करताना दिसणार\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/junior-hockey-world-cup-germany-beat-india-in-semi-final-zws-70-2705124/?utm_source=ls&utm_medium=article4&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-01-21T02:29:05Z", "digest": "sha1:74HN7PD3DMQKDLZJGJHUVS7DGATAQ76P", "length": 18158, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "junior hockey world cup germany beat india in semi final zws 70 | कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयशी", "raw_content": "शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२\nकनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयशी\nकनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयशी\nजर्मनीने वाटचाल रोखली; कांस्यपदकासाठी रविवारी फ्रान्सशी सामना\nजर्मनीने वाटचाल रोखली; कांस्यपदकासाठी रविवारी फ्रान्सशी सामना\nभुवनेश्वर : भारताला हॉकीमधील कनिष्ठ गटाचे विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयश आले. उपांत्य फेरीत सहा वेळा विश्वविजेत्या जर्मनीकडून भारताने २-४ अशा फरकाने पराभव पत्करला. त्यामुळे रविवारी कांस्यपदकासाठी भारताची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे, तर विजेतेपदासाठी जर्मनी आणि अर्जेटिना यांच्यात सामना होईल.\nICC T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक ; भारत – पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nलखनऊ येथे २०१६ मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारताचा जर्मनीपुढे निभाव लागला नाही. जर्मनीकडून ईरिक क्लिनलिन (१५व्या मि.), आरोन फ्लॅटन (२१व्या मि.), कर्णधार हॅनीस म्युलर (२४व्या मि.) आणि ख्रिस्टोफर कुटर (२५व्या मि.) यांनी गोल साकारले. भारताकडून उत्तम सिंग (२५व्या मि.) आणि बॉबी सिंग धामी (६०व्या मि.) यांनी गोल केले.\nउपांत्यपूर्व फेरीमध्ये बेल्जियमविरुद्ध दिलेली लढत वाखाणण्याजोगी होती, परंतु तो कित्ता भारताला जर्मनीविरुद्ध गिरवता आला नाही. जर्मनीने मध्यांतरालाच ४-१ अशी आघाडी घेऊन भारतावर दडपण आणले. तिसऱ्या सत्रात भारताने गोल करण्यासाठी काही उत्तम प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. सामना संपायला काही सेकंदांचा अवधी असतना धामीने भारताच्या खात्यावर दुसरा गोल जमा केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nIND vs NZ 2nd TEST : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; भारताच्या मयंक अग्रवालचं दमदार शतक\nअमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”\nICC T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक ; भारत – पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nभारत-आफ्रिका एकद��वसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nफेरीवाल्यांपुढे पालिकेचे मनुष्यबळ अपुरे ; कारवाई करणाऱ्या विभागातील ८८ पदे रिक्त\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nकन्व्हेयन्स न देणाऱ्या विकासकावर गुन्हा\nPhotos: पतीनेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी\nPhotos: कोणी पोलीस तर कोणी कॅशिअर; सरकारी नोकरी सोडून अभिनयाकडे वळले ‘हे’ कलाकार\nPhotos : नवी मुंबई ते मुंबई फक्त ४५ मिनिटांत, मोदींच्या हस्ते होणार अतिजलद बोटसेवेचा शुभारंभ; किती असेल तिकीट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nICC T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक ; भारत – पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\nPro Kabaddi League : ८ गुणांची ‘ती’ रेड अन् फिरला सामना.. बंगाल वॉरियर्सनं बंगळुरू बुल्सला चारली धूळ\nBCCI Central Contracts : दुष्काळात तेरावा महिना.. फॉर्म हरवलेल्या रहाणे-पुजाराला बसणार ‘मोठा’ धक्का\n पैसे न मिळाल्यामुळं सचिन तेंडुलकरला घ्यावा लागला ‘मोठा’ निर्णय; वाचा नक्की झालं काय\nIND vs SA 2nd ODI : कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज; ‘अशी’ असू शकते दोन्ही संघांची Playing 11\nPro Kabaddi League : ८ गुणांची ‘ती’ रेड अन् फिरला सामना.. बंगाल वॉरियर्सनं बंगळुरू बुल्सला चारली धूळ\nBCCI Central Contracts : दुष्काळात तेरावा महिना.. फॉर्म हरवलेल्या रहाणे-पुजाराला बसणार ‘मोठा’ धक्का\n पैसे न मिळाल्यामुळं सचिन तेंडुलकरला घ्यावा लागला ‘मोठा’ निर्णय; वाचा नक्की झालं काय\nIND vs SA 2nd ODI : कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज; ‘अशी’ असू शकते दोन्ही संघांची Playing 11\nLegends League Cricket : टीम इंडियाला मोठा धक्का; कॅप्टन वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन सामन्यातून OUT\n सर्वोत्तम कसोटी संघात रोहित शर्माचा समावेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11713", "date_download": "2022-01-21T02:41:23Z", "digest": "sha1:GUUFB5NK4HZR4DENPU42WYOJ5FVU3I7Z", "length": 18939, "nlines": 235, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "अनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संद��प ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस���वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News अनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी\nअनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11713*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nअनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली- मनी लॉँड्रींग प्रकरणी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाने देशमुखांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तसेच या याचिकेवर येत्या 3 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचे निश्‍चित केले.\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर बार मालकांकडून वसुली केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडीकडून अनेकदा देशमुख यांना समन्स बजावण्यात आले. मात्र देशमुखांनी चौकशीला न जाता ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या मनी लॉँड्रींगप्रकरणी सुरक्षेची मागणी करत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने देशमुखांच्या ईडी मार्फत दंडात्मक कारवाई न करण्याच्या याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. यासोबत सुप्रीम कोर्टाने मनी लॉड्रिंग अंतर्गत कारवाईवर रोख लावण्याच्या मागणीस नकार दिला आहे. तसेच दुसर्‍या पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय हा आदेश जारी करू शकत नाही. आम्ही इतर प्रकरणात दंडात्मक कारवाईवर रोख लावली नसून पण एखाद्या प्रकरणात अशा प्रकारे आदेश देणे अन्यायकारक असेल, असे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिकेची सुनावणी 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.\nPrevious articleअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज\nNext article‘या’ मराठी गाण्याने केला विक्रम, अवघ्या १२ तासात मिळाले एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/12604", "date_download": "2022-01-21T03:05:49Z", "digest": "sha1:OYQFEZONOKFFR446P7L6PKUK2OHBFPLN", "length": 17889, "nlines": 232, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "ज्येष्ठ लेखक, संपादक आनंद अंतरकर यांचे निधन | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News ज्येष्ठ लेखक, संपादक आनंद अंतरकर यांचे निधन\nज्येष्ठ लेखक, संपादक आनंद अंतरकर यांचे निधन\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12604*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : पुणे : हंस, मोहिनी व नवल या दिवाळी अंकांचे संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचे शनिवारी दुपारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८0 वर्षांचे होते. सुमारे महिन्यापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली व अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णशय्येवर असताहीनाही ते दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. हॉस्पिटलमधे जाण्यापूर्वीच आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बर्‍याच प्रमाणात पूर्ण केले होते. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (कै. ग दि . माडगूळकर यांची कन्या), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत. सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर हय़ा त्यांच्या भगिनी होत.\nPrevious articleप्राप्तिकर विभागाची महाराष्ट्र आणि गोवा येथील उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर छापामार कार्रवाई\nNext articleवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-india-tops-in-environmental-photographer-of-the-year-here-see-best-pics-5040296-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:25:13Z", "digest": "sha1:GMUOSHYHTIX53IWN7AKEASP2OPBW6SFE", "length": 4294, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India Tops In Environmental Photographer Of The Year, Here See Best Pics | हे आहेत जगभरात क्लिक झालेले 2015 चे बेस्ट PHOTOS, भारत टॉपवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहे आहेत जगभरात क्लिक झालेले 2015 चे बेस्ट PHOTOS, भारत टॉपवर\n(तरुण फोटोग्राफर उत्तम कमातीने पश्चिम बंगालच्या तीस्ता नदीच्या किना-यावर हे छायाचित्र क्लिक केले आहे. या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले आहे.)\nलंडनः लंडनमध्ये आयोजित एका प्रतिष्ठित फोटोग्राफी स्पर्धेत जगभरातील दहा हजार छायाचित्रांमध्ये भारतातील एका छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले आहे. या छायाचित्रात पती-पत्नी टरबुजांच्या शेतात पाइपने सिंचन करताना दिसत आहेत. तरुण फोटोग्राफर उत्तम कमातीने पश्चिम बंगालच्या तीस्ता नदीच्या किना-यावर हे छायाचित्र क्लिक केले आहे. त्याला पारिषोतिकाच्या रुपात पाच लाख रुपये देण्यात आले. दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या एन्व्हायरमेंटल फोटोग्राफर ऑफ द इयर स्पर्धेत 60 देशांतील फोटोग्राफर्स आणि फिल्ममेकर्सनी सहभाग नोंदवला होता.\nयामध्ये नवोदित आणि प्रोफेशनल लोक सहभागी होत असतात. या स्पर्धेत सामाजिक आणि पर्यावरणाच्या मुद्यांवर आधारित छायाचित्रांचा समावेश असतो. यापैकी 111 बेस्ट फोटोजना लंडनच्या रॉयल ज्योग्राफिकल सोसायटीच्या एग्झिबिशनमध्ये सामिल करुन घेण्यात आले आहे. लंडनच्या चार्टर्ड इन्स्टिट्युशन ऑफ वॉटर अँड एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.\nपुढे पाहा, भारतासह इतर देशातील बेस्ट PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-ebola-5-thousand-177-death-recorded-world-health-organistion-4809010-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:31:14Z", "digest": "sha1:BD3XJY5KHOLLXAGB4B6J4SAW5UNCMDME", "length": 4012, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ebola: 5 thousand 177 Death Recorded - World Health Organistion | इबोला विषाणुंने घेतले 5 हजार 177 लोकांचा बळी - जागतिक आरोग्य संघटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइबोला विषाणुंने घेतले 5 हजार 177 लोकांचा बळी - जागतिक आरोग्य संघटना\nजीनिव्हा - आतापर्यंत आठ देशांमध्‍ये इबोलाने 5 हजार 177 लोकांचा मृत्यू झाला असून 14 हजार 413 संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी(ता.14) सांगितले. बुधवारी(ता.12) आरोग्य संघटनेने मृताचा आकडा 5 हजार आणि 14 हजार 98 इबोला संसर्गाची नवी प्रकरणे समोर आली असल्याचे स्पष्‍ट केले.जीवघेण्या इबोलाचा फैलाव गिनी, लायबेरिया आणि स‍िएरा लिओनमध्‍ये मोठ्याप्रमाणावर चालू आहे. परंतु लायबेरियाच्या राजधानीत ताज्या आकडेवारीनुसार विषाणूचा फैलाव क्वचित मंदावला आहे. तसेच देशातील आणीबाणी समाप्त करण्‍यात आली आहे.\nडब्ल्यूटीओने सांगितले, की नोव्हेंबर महिन्यात 1लाख 2 हजार 812 लोकांचा इबोलाने मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरमध्‍ये 2 हजार 836 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून त्याचे पुनर्वर्गीकरण केले जाणार असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. माली या देशात नुकतेच इबोलाचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यत येथे चार प्रकरण पुढे आली असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला. नायजेरिया आणि सेनेगलमध्‍ये काही फरक नाही. दोन्ही देश इबोला मुक्त म्हणून जाहीर करण्‍यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-aap-leader-former-miss-india-gul-panag-training-for-pilot-in-mp-5179749-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:41:32Z", "digest": "sha1:CHAECZ2EJXLW2NDXOMDMNGU53TFKIKTO", "length": 4379, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "AAP leader, former Miss India Gul Panag training for pilot in MP | बाईकची शौकीन आहे ही माजी मिस इंडिया, आता घेत आहे पायलटचे ट्रेनिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबाईकची शौकीन आहे ही माजी मिस इंडिया, आता घेत आहे पायलटचे ट्रेनिंग\nभोपाळ/सागर (मध्य प्रदेश)- माजी मिस इंडिया आणि आम आदमी पक्षाची नेता गुल पनाग सध्या चाइम्स एव्हिएशन अॅकेडमीतून प्रायव्हेट पायलटचे ट्रेनिंग घेत आहे. तिने चंदिगड मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तिला बाईकचे प्रचंड वेड आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना ती कायम बाईक्सवर दिसायची.\nअसहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोलली गुल पनाग\n1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीत कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजप तर धार्मिकतेला आधारित प्रचार करुन स��्तेत आला आहे. हिंदुत्व तर त्यांचा खुला अजेंडा आहे. दोन्ही पक्षांनी सहिष्णूतेच्या मुद्द्यावर बोलायलाच नको.\nकधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव अनेकदा जादुकी झप्पी घेताना दिसायचे. तेव्हा असा वाद होत नव्हता. आता अरविंद यांनी लालूंना मिठी मारली तर त्याचा चुकिची प्रचार केला जात आहे.\nराजकारण फुलटाईम जॉब नाही, सर्व्हिस\nराजकारण हे उत्पन्नाचे माध्यम नाही. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक येतो तेव्हा सरकार आपल्याला वेतन आणि भत्ते देते. म्हणजेच राजकारण सर्व्हिस आहे. मला जेव्हा वेळ मिळतो मी माझ्या पार्टीला देते. जनतेची सेवा करते.\nपुढील स्लाईडवर बघा, माजी मिस इंडिया गुल पनागचे इतर फोटो.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/editorial-1564200430.html", "date_download": "2022-01-21T03:11:50Z", "digest": "sha1:AN4BJXKMFRQHLPQTJKXAAF5Y7HE4FZVG", "length": 7504, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial | आझमभाई, सच्चेपणा कृतीतही हवा (अग्रलेख) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआझमभाई, सच्चेपणा कृतीतही हवा (अग्रलेख)\nलोकसभेत गुरुवारी मुस्लिम महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयकावर चर्चा सुरू होती. यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे. हंगामी सभापतिपदाच्या खुर्चीवर आसनस्थ असलेल्या भाजपच्या खासदार रमादेवी यांना उद्देशून जे काही बोलले, ते वाईट हेतूने नाहीत, असा खुलासा आझम खान आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. सभापती ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या बैठकीत सर्वपक्षीय खासदारांनी आझम खान यांचे वक्तव्य आक्षेपार्ह ठरवत कडक कारवाईची मागणी केली. अर्थात समाजवादी पक्ष सोडून. आझम खान आणि त्यांचा पक्ष दावा करत आहे की, हेतू वाईट नव्हता. तरीही रमादेवी यांना हे वक्तव्य खटकले असेल तर आझम खान यांनी लगेच माफी मागायला हवी होती. तसे त्यांनी केले नाही. रमादेवी या भगिनी आहेत. त्यांच्याविषयी वाईट भावना नसल्याचा खुलासा त्यांनी केला. तो पुरेसा नक्कीच नाही.\nआझम खान शेर सांगत होते, ‘तू इधर उधर की ना बात कर, ये बता के काफिला क्यूं लुटा’ त्या वेळी ते सत्ताधारी भाजप सदस्यांकडे पाहून बोलत होते. त्यावर रमादेवी यांनी त्यांना टोकत, ‘आप भी उधर मत देखिए इधर देखिए’, असे ���ांगितले. त्यावर कोटी करण्याच्या प्रयत्नात आझम खान म्हणाले की, आप इतनी अच्छी, प्यारी लगती हैं कि आप की आँखो में आँखे डालकर देखता रहूं. इतनी अच्छी जगह बैठीं हैं आप. यावर आक्षेप घेतल्यानंतर ‘आप मेरी बहन हैं’, असे स्पष्टीकरण त्यांनी लगेच दिले. रमादेवी यांनी हरकत घेत हे वक्तव्य नोंदीतून हटवण्यास सांगितले.\nखासदार आझम खान आणि अखिलेश यादव यांचा वाईट हेतू नसल्याचा दावा जरी गृहीत धरला तरी हा संवाद बहिणीशी करण्यासारखा नक्कीच नाही. अनवधानाने काही होईना जीभ घसरली हे स्पष्ट आहे. आझम खान आणि त्यांच्या पक्षाने कितीही खुलासा केला तरी हे समर्थनीय होऊ शकत नाही. यापूर्वीही संसदेबाहेर आझम खान यांची वक्तव्ये विवादास्पद ठरली आहेत. पण, संसदेत बोलताना संसदेचा आब आणि परंपरांचा मान राखला जाईल, याची पूर्ण काळजी घेणे अपेक्षित आहेच. संसदेत ज्ञान समृद्ध करणाऱ्या चर्चेऐवजी गोंधळ होणे हे नेहमीचेच झाले आहे. चुकूनही चुकीचे बोलले जाणार नाही, याची कमालीची दक्षता घेणे सभ्य समाजाचे लक्षण आहे. बोलण्यात – वागण्यात चूक झालीच आहे, तर ती स्वीकारणे आणि माफी मागणे हे मोठ्या आणि प्रामाणिक मनाचे लक्षण असते. या वक्तव्यावर आपण प्रामाणिक आहोत, असा दावा आझम खान करत असले तरी माफी मागण्याच्या कृतीतून तो भक्कम झाला असता. पण, हेकेखोर स्वभाव नडला. या स्वभावामुळे माघार घ्यायची नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आझम खान यांनी माफी मागितलीच पाहिजे. मुद्दा एकट्या आझम खानांचा नाही, ही वृत्ती अनेक निमित्तांनी अधोरेखित झाली आहे. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. आपली यत्ता कंची, असा हा सवाल आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/date/2021/12/08", "date_download": "2022-01-21T02:53:13Z", "digest": "sha1:CAGZ5OGS5X742QUHDPZ36WRTH6I5QTSO", "length": 14926, "nlines": 133, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "December 8, 2021 – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा न��र्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\nआधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरु\nधान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता शेतकऱ्यांचे पैसे देण्यास सुरवात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 डिसेंबर : खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली आहे. मंजूर खरेदी केंद्रांपैकी पाच …\n20 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 डिसेंबर: जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 20 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक …\nइतर मागासवर्ग महामंडळाच्या कर्ज योजना\nइतर मागास प्रवर्गातील पात्र व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2021-22 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा या दोन योजनेकरिता उद्दिष्ट निश्चित केले आहे. …\nसंरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक\nदुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना विषेश प्रतिनिधी भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक …\nदवलामेटी मध्ये ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\nशांती रॅली ने परिसरातील सर्व बौद्ध विहारास दिली भेट शेकडो नागरिकांनी भारतीय बौद्ध महा सभा तर्फे बौद्ध धम्म ची दीक्षा घेऊन महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन दिले प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र) (दवलामेटी प्र):-भारतीय बौद्ध महासभा तर्फे दवलामेटी , म्हाडा कॉलनी येथे शेकडो अनुयायांनी बौध्द धम्माची दीक्षा ग्रहण …\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्व. मेघराज ओझा शिक्षण संस्था तर्फे बालकांना पुस्तके व अल्पोहार वाटप\nप्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी :-दवलामेटी (प्र)श्री साईनाथ कॉन्व्हेन्ट, श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी आणि दवलामेटी ग्रामपंचायत यानी संयुक्त पने दिली भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन. नॉलेज ऑफ सिम्बॉल उपाधी मिळालेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबील साठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता . …\nप्रेक्षकांनी जयंती चित्रपट बघण्यासाठी केली अफाट गर्दी\nप्रतिनिधी – कैलास राखडे ब्रम्हपुरी :- जयंती चित्रपटाची कथा हि आजच्या युवा बहुजन समाज बांधवांना सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी तसेच सामाजिक वास्तविक तेचे दर्शन घडविणारी आहे. या सिनेमाला ब्रम्हपुरी येथील अलंकार सिनेमा गृहात जयंती चित्रपटासाठी अफाट गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीला दाद देत ब्रम्हपुरी येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे विवेक रामटेके, …\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/opposition-of-some-congress-leaders-to-the-three-member-ward-committee-not-the-entire-party-ajit-pawa/", "date_download": "2022-01-21T02:16:57Z", "digest": "sha1:TNEOOGV53F3AROSUE3ICU3WD77TWFUKH", "length": 11581, "nlines": 158, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tत्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध, संपूर्ण पक्षाचा विरोध नाही - अजित पवार - Lokshahi News", "raw_content": "\nत्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध, संपूर्ण पक्षाचा विरोध नाही – अजित पवार\nबंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. दरम्यान याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना पीकविम्याचे पैसे मिळावेत म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील असे यावेळी म्हटलं आहे.\nराज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी पोहोचता येणार नाही त्या ठिकाणी ड्रोनने सर्वे करण्याच्या सूचना देण्यात आले आहे\nयाचबरोबर आगामी 18 पालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation elections ) प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई (mumbai) वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी (Corporation elections) तीनचा प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ही अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध, संपूर्ण पक्षाचा विरोध नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.\nPrevious article BIGG BOSS मराठीतून ‘ही’ प्रसिद्ध स्पर्धक घराबाहेर, जाणुन घ्या कारण\nNext article आनंदराव अडसूळ यांची न्यायालयात धाव\nआदित्य ठाकरेंचा अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री’ असा केला उल्लेख\nPune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे\n मी ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे;” नितेश राणे प्रकरणावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया\nObc आरक्षणाशिवाय निवडणुका नको; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर\nभरसभेत पवारांविषयी बोलताना अजित दादांचा कंठ आला दाटून…\nST Employee Strike | एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण…,अजित पवार म्हणाले\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nBIGG BOSS मराठीतून ‘ही’ प्रसिद्ध स्पर्धक घराबाहेर, जाणुन घ्��ा कारण\nआनंदराव अडसूळ यांची न्यायालयात धाव\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/sampadakiy/72871/%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be/ar", "date_download": "2022-01-21T02:30:07Z", "digest": "sha1:CI2OZVYQ73KHPULWMQ524MV6C7WNTJE3", "length": 18674, "nlines": 174, "source_domain": "pudhari.news", "title": "ई-कॉमर्सचा नवा धोका - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n- ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त\nपुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांचे बळी घेणार्‍या दहशतवाद्यांनी बॉम्बसाठीचे साहित्य अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स व्यासपीठाच्या माध्यमातून मागवले गेल्याचा आरोप आहे. अफू, चरस, गांजाचीही खरेदी ई-कॉमर्सच्या माध्यमातून होते, हे आरोप खरे की खोटे, हे यथावकाश समोर येईल; पण यातून धोक्याची घंटा वाजली आहे. असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी कायदेशीर उपाययोजना करणे गरजेचे आहे\nअलीकडेच एक धक्कादायक बातमी समोर आली. यामध्ये दोन गंभीर आरोप केलेले आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले स्फोटक पदार्थ दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळावरून खरेदी केले होते. ‘कॅट’ अर्थात कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने अ‍ॅमेझॉनवर देशविघातक कृत्यातील सहभागाचा हा गंभीर आरोप केला. इतकेच नव्हे, तर या प्लॅटफॉर्मविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. याबरोबरच भारतात अतिशय मोठ्या प्रमाणात विकल्या जाणार्‍या अफू, गांजा आणि चरसची विक्रीसुद्धा अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून राजरोस सुरू असल्याचे आरोप आहेत. अर्थातच, हे दोन्हीही आरोप अत्यंत गंभीर असून त्याची मुळापासून चौकशी करणे गरजेचे आहे.\nया विषयाच्या तपशीलात जाताना सर्वात प्रथम हे लक्षात घ्यायला पाहिजे की, बॉम्ब बनवण्यासाठीचे स्फोटक पदार्थ, त्यांना लागणारी बॅटरी, ट्रिगर आदी बहुतांश साहित्य देशाच्या बाहेरून येते. प्रामुख्याने पाकिस्तानमधून किंवा चीनमधून किंवा इतर शत्रू राष्ट्रांमधून चोरट्या तस्करीमार्गे ते भारतात आणले जाते. भूमार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग अशा तिन्ही माध्यमातून त्यांची तस्करी केली जाते. म्हणजे आकाशातून आणले गेले, तर ते विमानतळावर येईल, समुद्रामार्गे आले तर बंदरातून त्याचे स्मगलिंग किंवा बेकायदेशीर आणले जाईल. जमिनीवरुन आले, तर त्याचे स्मगलिंग करून देशात आणले जाईल. एकदा का ते देशात आणले गेले की, तेथून त्यांना सदर साहित्य ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणी पोहोचवायचे आहे, तिथवर पोहोचवण्यासाठी सुयोग्य रणनीती आखलेली असते. यामध्ये एक मोठी साखळी कार्यरत असते. उदा. एखादा पदार्थ काश्मीरच्या एलओसीवरून उरीमध्ये आणला, तर तेथून एक व्यक्ती ते कुरिअर श्रीनगरला पोहोचवतो. तेथून दुसरे कुरिअर त्याला जेथे हवे तिथे पोहोचवले जाते. तेथून मग जो दहशतवादी स्फोट करणार आहे, त्याच्याकडे पाठवले जाते. यामध्ये अनेक माणसे वापरली जातात. आजही ही छुपी साखळी कार्यरत आहे; परंतु अलीकडील काळात अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपनीने या साखळीचे काम सोपे केले आहे. ज्या व्यक्तीला असे साहित्य हवे आहे, तो थेट अ‍ॅमेझॉनवरून अथवा अन्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑर्डर करून मागवू शकतो. अ‍ॅमेझॉनचे डिलीव्हरी बॉय दिवसातले 14-15 तास कोणते ना कोणते पार्सल घेऊन शहरात या ना त्या ठिकाणी वावरत असतात. त्यांना कोणी अडवून तपास करत नाही. यामुळे कुठलाही संशय न येता, कुठलाही धोका न पत्करता दहशतवाद्यांचे समर्थक आपले काम फत्ते करतात. सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलिस किंवा शेजार-पाजार्‍यांना जराही मागमूस लागत नाही. कारण, पार्सल कोणालाही फोडून पाहता येत नाही. त्यामुळे जिथून त्याची मागणी केली आहे, तिथून सदर व्यक्तीच्या हाती ते थेट पोहोचते.\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nयाशिवाय अफू, गांजा, चरस यासारखे अमली पदार्थही अ‍ॅमेझॉनच्या मदतीने पाठवले जाऊ शकतात. समजा मणिपूरमध्ये सीमेवरील तपासणीला चकवा देऊन अफू, गांजा, चरस भारताच्या हद्दीत आणले की, तेथून कुरिअर करून ते मणिपूरची राजधानी इंफाळपर्यंत पोहोचवले जाते. यानंतर दुसरे कुरिअर इंफाळपासून गुवाहाटीपर्यंत पोहोचवले जाते. तिसरे कुरिअर गुवाहाटीपासून कोलकात्यापर्यंत पाठवले जाते. चौथे कुरिअर दिल्ली किंवा इतर महानगरांमध्ये पाठवले जाते. अशा प्रकारे ही साखळी सहज कार्य करत राहते. या साखळीतील एखाद्या व्यक्तीला पकडून फारसे काही हाताशी लागण्याच्या शक्यता कमी असतात. कारण, पहिले कुरिअर पाठवणार्‍याला माहीतच नसते की, त्या पाकिटात काय आहे. तो फक्त पैशाच्या मोबदल्यात ते पाकीट दुसर्‍याला देतो. तशाच प्रकारे दुसरा तिसर्‍याला देतो. ही झाली आजवरची पारंपरिक पद्धत. गेल्या काही वर्षांत ई-कॉमर्समुळे घरबसल्या सामान मागवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात दिग्गज कंपन्या उतरल्या असून त्यांच्या अ‍ॅपवरून साहित्याची ऑर्डर दिली की काही तासांत, दिवसांत घरबसल्या ते साहित्य उपलब्ध होते. याचा फायदा समाजविघातक शक्ती घेत आहेत. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपनीच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कोणतेही साहित्य थेट त्याला हव्या त्या व्यक्तीच्या घरी पाठवू शकते. यामध्ये साहजिकच खर्च कमी होतो. विविध टप्प्यांवर वेगवेगळी माणसे वापरण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने धोका कमी होतो. त्यामुळे देशविरोधी तत्त्वांनी ही नवी प्रणाली वापरण्यास सुरुवात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यात बर्‍याच अंशी तथ्य असण्याची शक्यता आहे.\nदुर्दैवाने ई-कॉमर्स कंपनीबाबत जे कायदेशीर नियम आहेत, ते अजून अस्पष्ट आहेत. बदलत्या काळात आपल्याला यामध्ये स्पष्टता आणावी लागेल. त्यानुसार ई-कॉमर्स कंपन्या कोणते साहित्य घेऊन जाऊ शकतात आणि काय घेऊन जाऊ शकत नाहीत, याबाबत नियमावली ठरवून दिली गेली पाहिजे. यामध्ये नॅशनल इनव्हेस्टीगेशन एजन्सीसारख्या राष्ट्रीय संस्थेने तपासणी केली पाहिजे, तरच या गैरप्रकारांना आळा बसू शकेल. दहशतवादी आणि त्यांचे समर्थक उलटी कामे करण्यासाठी, दहशतवादी हल्ले करण्यासाठी नार्कोटिक्स टेररिझम देशामध्ये वाढवण्यासाठी वेगवेगळ्या, अभिनव पद्धती वापरून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करताहेत. सबब, सुरक्षा एजन्सीजनी त्यांच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे. ज्या नवनवीन पद्धती वापरात आणल्या जातात, त्याच्यावर विचार करून त्यांना कसे थांबवायचे, याबाबत विचारमंथन झाले पाहिजे आणि त्यानुसार योग्य कारवाई केली पाहिजे. तसे झाले तरच नार्को टेररिझमला आळा घालता येईल. म्हणून गरज आहे ती आपण सगळ्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवून देशाला सुरक्षित कर���्याची कारण, शेवटी सुरक्षा एजन्सीजच्या कामालाही मर्यादा आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livedakshnews.in/?p=1285", "date_download": "2022-01-21T02:57:55Z", "digest": "sha1:XOCESKUCVS3C35X6KN4ATY2NVL3ZSEHI", "length": 10924, "nlines": 75, "source_domain": "livedakshnews.in", "title": "नाशिकच्या चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनातून नाशिकच्या संस्कृतीची ओळख – live daksh news", "raw_content": "\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nराज्यात शेवटी निर्बंध लागू\n✍🏻 दक्ष पत्रकार ✍🏻 सच्या पत्रकारितेतील एक नवे वादळ\nनाशिकच्या चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनातून नाशिकच्या संस्कृतीची ओळख\nनाशिक,दि.३ डिसेंबर :- कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात १०० प्रतिभावान चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष विजयराज बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शेफाली भुजबळ, सचिन पाटील उपस्थित होते.\nनाशिक मध्ये अनेक दिग्गज चित्रकारांची परंपरा लाभली असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दिवंगत चित्रकार शिवाजीराव तुपे त्यांच्या स्मरणार्थ नाशिक मधील १०० चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या फार्मसी विभागात लावण्यात आले आहे. या चित्रातून नाशिकच्या साहित्य, कला संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यत आले आहे.\n← अभिजात मराठी’ची ऐश्वर्यगाथा जगासमोर पोहचणार- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई\nसंमेलनात होणारे वाद-विवाद टाळून संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील →\nशिवरायांच्या सन्मानासाठी सेना खासदारांची संसदेत घोषणाबाजी\nफटाका अंगावर फुटून सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी\nमराठा समाजाचा पुन्हा नाशिकमध्ये “एल्गार”\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘Live daksh news’ या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून ‘Live daksh news’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,देश,महाराष्ट्र , नाशिक, क्राईम, राजकीय अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय प���नर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकरणसिंग रामसिंग पवार ( बावरी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/photo-gallery/celebrity-nude-photoshoot-for-magazine-cover-page-up-mhpl-475011.html", "date_download": "2022-01-21T02:38:32Z", "digest": "sha1:QN3W7K2IQL34U7X43ET5WX5VNJPAQBB7", "length": 9599, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मॅगझिनच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध सेलिब्रिटींचे NUDE PHOTO; पाहून फुटेल घाम celebrity nude photoshoot for magazine cover page mhpl – News18 लोकमत", "raw_content": "\nमॅगझिनच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध सेलिब्रिटींचे NUDE PHOTO; पाहून फुटेल घाम\nअनेक प्रसिद्ध असा सेलिब्रिटींनी आंतराराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे.\nप्रसिद्ध सेलिब्रिटींनी डेअरिंग करत आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी असं न्यूड फोटोशूट केलं आहे.\nफिटनेस मॉडेल रिक लेविसने (Rick Lewis) क्वॉलिटी मॅगझिनसाठी जानेवारी 2020 च्या अंकात केलेलं हे फोटोशूट (फोटो सौजन्य - क्वॉलिटी)\nअमेरिकन मीडिया पर्सनलिटी किम कर्दाशियाँने (Kim Kardashian) डब्ल्यू मॅगझिनझाठी केलेलं हे फोटोशूट (फोटो सौजन्य - W Magazine)\nअमेरिकन गायक आणि संगीतकार लाना डेल रे (Lana Del Rey) हीदेखील जी मॅगझिनसाठी बिनधास्तपणे न्यूड फोटोशूट केलं (फोटो सौजन्य - GQ magazine)\nऑस्ट्रेलियन मॉडेल मिरंडा केर्र (Miranda Kerr) नेदेखील नग्न होत हार्पर्स बझार मॅगझिनसाठी अशी पोझ दिली (फोटो सौजन्य - Harper's Bazaar)\nअमेरिकन गायक, संगीतकार आणि अभिनेत्री मायली सायरसने (Miley Cyrus) डब्ल्यू मॅगझिनच्या ऑगस्ट 2015 च्या अंकासाठी केलेलं हे फोटोशूट (फोटो सौजन्य - W Magazine)\nअमेरिकन अभिनेत्री जेन्न डेवानने (Jenna Dewan) वुमन्स हेल्थ मॅगझिनसाठी काढलेला फोटो (फोटो सौजन्य - Women's Health)\nलंडनची मॉडेल नाओमी कॅम्पबेल (Naomi Campbell) आणि स्केप्टा ग्रेस (Skepta grace) यांनी जीक्यू या ब्रिटिश मॅगझिनसाठी एप्रिला 2018 मध्ये एकत्रित फोटोशूट केलं.\nअमेरिकन-कोलंबियन अभिने��्री सोफिया वर्गरा (Sofia Vergara) सप्टेंबर 2017 च्या वुमेन्स हेल्थ मॅगझिनसाठी न्यूड होत बिनधास्त पोझ देताना (फोटो सौजन्य - Women's Health)\nब्राझिलियन सुपरमॉडेल Gisele Bundchen ने लुई मॅगझिनसाठी केलेलं फोटोशूट (फोटो सौजन्य - Lui magazine)\nइज्राइली सुपरमॉडेल बार रेफॅली (Bar Refaeli) एक्स्क्वायर मॅगझिनच्या कव्हरपेजवर अशा वेगळ्या अंदाजात दिसली. (फोटो सौजन्य - Esquire)\nसमलैंगिक संबंधांबाबत भाष्य करणारं वोग मॅगझिनचं हे कव्हर पेज. डच मॉडेल डॉटझेन क्रोएस (Doutzen Kroes) आणि लारा स्टोनने (Lara Stone) अशी पोझ दिली (फोटो सौजन्य - Vogue)\nब्राझिलियन मॉडेल अलेससेंड्रा अँब्रोसिओने (Alessandra Ambrosio) मॅक्झिम मॅगझिनसाठी अशी पोझ देऊन सर्वांना घायाळ केलं. (फोटो सौजन्य - Maxim)\nलेडी गागा (Lady Gaga) रोलिंग स्टोन मॅगझिनच्या जून 2019 च्या कव्हर पेझवर अशी झळकली (फोटो सौजन्य - Rolling Stone)\nअमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने (Serena Williams) प्रेग्नन्सीमध्ये न्यूड फोटोशूट केलं. व्हॅनिटी फेअर मॅगझिनच्या कव्हर पेझवर तिनं आपलं बेबी बंप दाखवलं (फोटो सौजन्य - Vanity Fair)\n5 सेकंड्स ऑफ समर (5 Seconds of Summer) हा ऑस्ट्रेलियन पॉप बँड रोलिंग स्टोन मॅगिझनच्या जानेवारी 2016 च्या अंकात झळकलं (फोटो सौजन्य - Rolling Stone)\nलेडी गागा (Lady Gaga) आणि अमेरिकन अभिनेता टेलर किन्ने (Taylor Kinney) यांनी व्ही मॅगझिनसाठी एकत्र दिलेली ही पोझ (फोटो सौजन्य - V Magazine)\nअमेरिकन अभिनेत्री झो क्राव्हिट्सने (Zoe Kravitz) रोलिंग स्टोन मॅगझिनच्या ऑक्टोबर 2018 तील कव्हरपेझवर दिलेली ही पोझ (फोटो सौजन्य - Rolling Stone)\nदोन पुरुष आणि एका महिला मॉडेलनं एकत्र दिलेली ही सेक्सी पोझ (फोटो सौजन्य - Rolling Stone)\nअमेरिकन मॉडेल बेला हॅडीड (Bella Hadid) वोग मॅगझिनच्या कव्हर पेजवर (फोटो सौजन्य - Vogue)\nरशियन सुपरमॉडेल इरिना शॅक (Irina Shayk) मॅक्झिम मॅगझिनच्या कव्हर पोझवर सेक्सी लूकमध्ये (फोटो सौजन्य - Maxim)\nअमेरिकन अभिनेत्री लिआ मिशेलने (Lea Michele) विवस्त्र होत वुमेन्स हेल्थ मॅगझिनसाठी पोझ दिली. (फोटो सौजन्य - Women's Health)\nअमेरिकन अभिनेता नील पॅट्रिक हॅरीस रोलिंग स्टोनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोत (फोटो सौजन्य - Rolling Stone)\nअमेरिकन गायक आणि संगीतकार टेयना टेलर (Teyana Taylor) पेपर मॅगझिनवर बिनधास्त बोल्ड लूक देताना (फोटो सौजन्य - Paper)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/distribution-of-immune-enhancing-pills-aval/", "date_download": "2022-01-21T02:11:20Z", "digest": "sha1:FH5B76REITJHWJDWAJBE5Z22JY4MWPZK", "length": 9110, "nlines": 131, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "यावल येथे रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nयावल येथे रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप\nयावल( प्रतिनिधी) – अर्सनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधास आयुष मंत्रालय भारत सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांचे तर्फे त्यांच्या प्रभागाच्या नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात येत असून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला किमान तीन दिवस पुरतील या पद्धतीने या गोळ्यांचे वितरण घरोघरी जाऊन केले जात आहे.\nनगरसेवक अतुल पाटील यांनी स्वखर्चाने स्वयंसेवक व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने करत आहे. संपूर्ण प्रभागात १००० बॉटल चे वाटप करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने वाटप सुरू करण्यात आले आहे यामध्ये फालक नगर, गंगानगर, तिरुपती नगर, गणपती नगर, कृष्ण तारानगर, पांडुरंग सराफ नगर, भास्कर नगर, गुरुदत्त नगर, व्यास नगर, विरार नगर, गणेश नगर, तडवी कॉलनी, रजा नगर, पूर्णवाद नगर व हरिओम नगर व इतर विस्तारित भागामध्ये करण्यात येणार आहे.\nप्रभाग हा आपला परिवार असून काळजी घेणे हे आमचे कर्तव्य व जबाबदारी आहे असे अतुल पाटील यांनी सांगितले . दरम्यान ज्या नागरिकांना अद्याप गोळ्या मिळालेल्या नसतील त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.\nधरणगाव ते छत्तीसगड 21 मजुरांना घेऊन लालपरी बस रवाना\nशिरपूर आज आणखी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळले\nमयत सेवा निवृत्त एस.टी. चालकाचे रिपोर्ट बाबत संभ्रम कायम. आरोग्य विभाग व प्रशासन गप्प \nरमजान ईद पुर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी – “AIITA”अध्यक्ष शे.शरीफ शे.सलीम\nMay 8, 2021 तेज़ समाचार मराठी\nयावल पोलीस स्टेशनला गळती सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-20-march-2019/", "date_download": "2022-01-21T02:24:32Z", "digest": "sha1:YMWCCHUWX5ZOKY5Q6BXDDEJNU3M3K2NJ", "length": 10002, "nlines": 142, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Current Affairs 20 March 2019 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nमाजी न्यायमूर्ती पी सी घोष देशाचे पहिले लोकपाल\nकेंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी\nन्यामूर्ती घोष हे मानवाधिकार प्रकरणातील विशेष तज्ज्ञ आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी त्यांच्या नावाला मंजुरी दिली\nन्या. दिलीप बी भोसले, न्या. प्रदीपकुमार मोहंती, न्या. अभिलाषा कुमारी, न्या. अजयकुमार त्रिपाठी हे न्यायिक सदस्य असतील. न्यायिक\nसदस्यांबरोबर दिनेशकुमार जैन, अर्चना रामसुंदरम, महेंद्रसिंह आणि डॉ. इंद्रजितप्रसाद गौतम हे इतर चार सदस्यही असतील.\nदेशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे\nते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत.\nलोकपाल नियुक्तीच्या निवड समितीने ही नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्याद्वारे\nनियुक्त न्यायाधीश, विरोधी नेता, लोकसभा अध्यक्ष आणि एक निवड सदस्य असतो. सुप्रीम कोर्टात विरोधी नेता नसल्याने अशा स्थितीत\nविरोधी पक्षाच्या नेत्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येणार होते.\nराष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती, शौर्य चक्र प्रदान\nदेशाच्या सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कीर्ती आणि शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले.\nजम्मू-कश्मीरमध्ये घरावर केलेला दहशतवादी हल्ला परतवून लावताना वीरमरण आलेल्या इरफान रमजान शेख या 16 वर्षांच्या मुलाला मरणोत्तर शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले.\nआर्मर कॉप्सच्या विजय कुमार व सीआरपीएफच्या प्रदीप कुमार यांना कीर्ती चक्राने गौरवण्यात आले.\nSpecial Olympic : दिव्यांग मुलीने भारतासाठी जिंकली दोन पदकं\nSpecial Olympic World Games Abu Dhabi 2019 : भारताची महिला टेबल टेनिसपटू सबिता यादव हिने विशेष (दिव्यांग) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन पदके जिंकून दिली. तिने एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.\n७ वर्षीय सबिताला बौद्धिक अपंगत्वाबरोबरच नीटपणे बोलता येत नाही.\nया स्पर्धेत सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत भारताच्या नावावर १६३ पदके आहेत. यात ४४ सुवर्ण, ५२ रौप्य आणि ६७\nकांस्यपदके आहेत. या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nपहिल्या निवडणुकीच्या वेळी साक्षरतेचे प्रमाण होते फक्त १६ टक्के\nपहिली सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर १९५१ ते मार्च ५२ या काळात झाली. त्या वेळी प्रशासनाला निवडणूक घेण्याचा व लोकांना मतदान करण्याचा अनुभव नव्हता. साक्षरतेचे प्रमाण फक्त १६ टक्के होते. महिलांमध्ये हे प्रमाण त्याहूनही कमी होते.\nसुकुमार सेन या आयसीएस अधिकाऱ्याची पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पहिले आव्हान त्यांच्यासमोर होते.\nदेशातील पहिल्या मतदाराचे नाव होते हिमाचल प्रदेशचे शाम सरन नेगी यांचे.\nतेव्हा ४८९ लोकसभा व ४००० विधानसभेच्या जागांसाठी एकाच वेळी निवडणूक झाली. मतदानासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणून प्रत्येक उमेदवारासाठी एक मतपेटी ठेवावी व ज्या मतपेटीत सर्वाधिक मते तो विजयी, सोपी पद्धत निवडली.\nदेश पातळीवरील १४ व राज्य पातळीवरील ५९ पक्षांना मान्यता देण्यात आली.\nएमपीएससी : गट ‘क’ सेवांची काठिण्य पातळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-4-july-2016/", "date_download": "2022-01-21T02:14:44Z", "digest": "sha1:UAP6A45C7AJNP4LOZEFMLTMNZOTF6HW5", "length": 12538, "nlines": 129, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Current Affairs in Marathi - 4 July 2016 | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी – ४ जुलै २०१६\nभ्रष्टाचारप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या सचिवांना सीबीआयकडून अटक\n# दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सचिव राजेंद्र कुमार यांना सोमवारी सीबीआयकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. २००६ साली झालेल्या ५० कोटींच्या घोटाळ्याचे राजेंद्र कुमार मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह अन्य चारजणांनाही अटक झाली असून या सर्वांना मंगळवारी पातियाळा न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात याप्रकरणी सीबीआयने थेट दिल्लीच्या सचिवालयातील राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयवर टीका केली होती. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असलेल्या अरूण जेटलींना अडचणीत आणणाऱ्या फाईल्स मिळविण्यासाठी सीबीआयने ही धाड टाकल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता.\nरामदास आठवलेंना केंद्रात मंत्रिपदची लॉटरी; सुभाष भामरेही चर्चेत\n# गेले काही दिवस चर्चा सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला असून, एकामागून एक नेते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी येत आहेत. धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनीही अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या नावाबद्दलही आता चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातच मंत्रिपद मिळण्याचा हट्ट करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे मंत्रिपद पक्के झाले आहे.\nचीनमध्ये सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीच्या चाचण्या सुरू\n# चीनमध्ये जगातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यात आली असून, त्याचा परावर्तक ३० फुटबॉल मैदानाइतका मोठा असून, त्याचे ४४५० पॅनेल्स बसवण्यात आले आहेत. आता त्याच्या चाचणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शेवटच्या चाळीस मिनिटांत त्रिकोणी आकाराची पॅनेल्स डिशवर बसवण्यात आले. काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये या दुर्बिणीचे काम सुरू होईल असे शिनहुआ न्यूज एजन्सीने म्हटले आहे. बिल्ड��्स, तज्ज्ञ, वार्ताहर वायव्येकडील ग्विझाऊ येथे उपस्थित होते. पिंगटांग येथे ही दुर्बीण उभारण्यात आली आहे. आता या दुर्बिणीची तपासणी केली जात असून, पाचशे मीटर अ‍ॅपरचरची ही घनगोलाकार ही दुर्बीण आहे, असे नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन या संस्थेचे उपप्रमुख झेंग झियोनियन यांनी सांगितले.\nअपंगांना ३ टक्के आरक्षण देण्याचा केंद्राला आदेश\n# केंद्र सरकारच्या नोकऱ्यांतील सर्व पदे आणि सेवांमध्ये अपंगांसाठी ३ टक्के आरक्षण उपलब्ध करून द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, अपंगांचे आरक्षण केवळ ‘अ’ व ‘ब’ गटातील पदांवर पदोन्नतीपुरते मर्यादित करणारा केंद्र सरकारचा पूर्वीचा आदेश रद्दबातल ठरवला आहे. सरकारने अशाप्रकारचे आरक्षण ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीपुरते मर्यादित ठेवले होते. १९९७ व २००५ साली जारी केलेल्या आदेशात कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) थेट भरतीद्वारे भरावयाची आणि पदोन्नतीद्वारे भरावयाची पदे असा भेद केला होता. ‘अ’ आणि ‘ब’ गटांच्या श्रेणींमध्ये पदोन्नतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी अपंगांना कुठलेही आरक्षण दिले जाणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले होते.\nसोन्याची आयात निम्म्याने घटली\n# नवी दिल्ली : सोन्याच्या वाढत्या किंमतीचा परिणाम मागणीवर झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत आयातीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्या सोन्याची आयात निम्म्याने घटली आहे. वाणिज्य खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 2.7 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले. यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 51 टक्‍क्‍यांची घट झाली. 2015 मध्ये या दोन महिन्यात तब्बल 5.55 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. सराफांकडून दागिन्यांसाठी सोन्याची आयात केली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मौल्यवान धातूच्या किमती वाढत आहेत. परिणामी विक्री घटली आहे. सलग चौथ्या महिन्यात सोने आयातीत घट नोंदवण्यात आली. यामुळे चालू खात्यातील तूट नियंत्रणात आली असून सरकारला दिलासा मिळाला आहे.\nचालू घडामोडी – ६ जुलै २०१६\nचालू घडामोडी – ७ जुलै २०१६\nचालू घडामोडी – ८ जुलै २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mahasenaaaghadi", "date_download": "2022-01-21T01:38:51Z", "digest": "sha1:MXSWCSQQRJZLQVQXAKVSTQYAAPXTUY4R", "length": 12015, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा योग्य नाही : संजय राऊत\nताज्या बातम्या2 years ago\nडिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेलं दिसेल. एक डिसेंबरच्या आधी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले. ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी17 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/11416", "date_download": "2022-01-21T01:26:02Z", "digest": "sha1:IHCBSUBVA75NXADZGNFU7LBU6TWSEZLL", "length": 7458, "nlines": 98, "source_domain": "www.khaasre.com", "title": "या शेतकऱ्याच्या पोरीने ११ दिवसांत पटकावलं तिसरं सुवर्णपदक - Khaas Re", "raw_content": "\nया शेतकऱ्याच्या पोरीने ११ दिवसांत पटकावलं तिसरं सुवर्णपदक\nभारताची सुपरस्टार धावपटू हिमा दास सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिमानं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. हिमानं मागील ११ दिवसात तिसरं सुवर्णपदक जिंकले आहे. हिमानं मागच्या वर्षी २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती.\nपोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. हिमा पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत आहे. या दुखण्यावर मात करत २३.६५ सेकंदाची वेळ नोंदवून तीन अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तिने कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेत २३.९७ सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली.\nझेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या स्पर्धेत तिने हा इतिहास रचला आहे. खासरेवर जाणून घेऊया कोण आहे हिमा दास..\nहिमा दास हि आसामची असून तिचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. हिमाचा जन्म नगांव जिल्ह्यातील कांधूलिमारी या गावात झाला. तिचे वडील रोनजीत दास हे शेतकरी आहेत.\nतिचे आईवडील भाताची शेती करतात. हिमा शाळेत असताना मुलांसोबत फुटबॉल खेळायची. तेव्हापासूनच तिला खेळामध्ये आवड होती. पुढे जवाहर नवोदय विद्यालयाचे पीटी टीचर शमशुल हक यांनी तिला धावण्यासाठी तयार केले. त्यानंतर तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले.\nहिमाचा प्रवास तिथून सुरु झाला आणि आज तिने हि सुवर्णकामगिरी करत इतिहास रचला आहे. एप्रिल २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ मध्ये देखील तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nया आयलंडवर पुरुषांना नो एंट्री, फक्त महिलांनाच आहे एंट्री\nआता ८ नाही तर १० संघामध्ये रंगणार युद्ध, आयपीएलमध्ये येणार हे दोन नवीन संघ \nआता ८ नाही तर १० संघामध्ये रंगणार युद्ध, आयपीएलमध्ये येणार हे दोन नवीन संघ \nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-01-21T02:03:36Z", "digest": "sha1:KJRW74N23DGINYYWE6JPJGBYB6YC6JIU", "length": 11225, "nlines": 121, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "कोरोनाची वर्षपुर्ती : पर्यटन क्षेत्र अद्यापही ‘व्हेंटिलेटर’वरच; कोरोनामुळे व्यवसायांना घरघर -", "raw_content": "\nकोरोनाची वर्षपुर्ती : पर्यटन क्षेत्र अद्यापही ‘व्हेंटिलेटर’वरच; कोरोनामुळे व्यवसायांना घरघर\nकोरोनाची वर्षपुर्ती : पर्यटन क्षेत्र अद्यापही ‘व्हेंटिलेटर’वरच; कोरोनामुळे व्यवसायांना घरघर\nकोरोनाची वर्षपुर्ती : पर्यटन क्षेत्र अद्यापही ‘व्हेंटिलेटर’वरच; कोरोनामुळे व्यवसायांना घरघर\nनाशिक : कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राला लागलेली घरघर अद्यापही थांबलेली नाही. कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतरही पर्यटन क्षेत्र अद्याप ‘व्हेंटिलेटर’वरच आहे. त्या मुळे एक वर्षात पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. अनलॉकच्या प्रक्रियेत पर्यटन क्षेत्राला काहीसा हातभार लागत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भविष्यात पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.\nमार्च २०२० च्या अखेरच्या आठवड्यात देशात लॉकडाउन लागल्यानंतर पर्यटन पूर्णपणे थांबले. सुरवातीला दोन ते तीन महिन्यांत कोरोना संकटावर मात करून पर्यटन पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र एक वर्ष उलटले तरीही परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. त्या मुळे आज देश व परदेशातील पर्यटन व्यवसायाला खीळ बसलेली असून, या व्यवसायाची ‘न भूतो न भविष्यति’ अशी हानी झाली आहे. भारतात पर्यटन व्यवसायातून सुमारे दोन ते अडीच कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतो. तर देशाला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो. मात्र कोरोनामुळे हे क्षेत्र पूर्णपणे ठप्प झालेले आहे. पर्यटनावर अवलंबून असलेली वाहतूक सेवा, हवाई सेवा, हॉटेलिंग, टॅक्सी सेवा या क्षेत्रांवरही मोठी कुऱ्हाड कोसळली.\nहेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न\nसात महिन्यांच्या बदलानंतर पुन्हा उतरती कळा\nअनलॉकच्या प्रक्रियेत नोव्हेंबर २०२० नंतर कोरोनाची तीव्रता काहीशी कमी झाली. नागरिक कोरोनासह जगण्यास शिकले. मात्र, पर्यटनात बिनधास्त मौजमजा करण्यावर बंधने आली. या मुळे नागरिकांसह सेवा देणाऱ्यांनी आपल्या सवयींमध्ये बदल केला. शासकीय नियमांचे पालन करण्यास सुरवात झाली. या मुळे नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशांतर्गत पर्यटनास चांगला वाव मिळाला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्‍मी‍र आदी ठिकाणी लोकांनी भेट देण्यास सुरवात केली; पण परिस्थिती पाहूनच प्लॅनिंग केले गेले. हॉटेलऐवजी स्वतंत्र व्हिला, बंगलो याठिकाणी राहण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्र ठप्प झाले आहे. या मुळे हे क्षेत्र आर्थिकदृष्ट्या दहा वर्ष मागे फेकले गेले आहे. पुढील सहा महिने हीच परिस्थिती राहिल्यास या क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत.\nहेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह हा तर जिवासोबत खेळ\nकोरोनामुळे पर्यटन क्षेत्र पूर्णपणे कोलमडले आहे. मागील दोन ते महिन्यांत पर्यटनास चालना मिळाली. मात्र आता पुन्हा परिस्थिती बिघडली आहे. जर पुढील सहा महिने अशीच गेले तर पर्यटनावर अवलंबून असलेली सुमारे ७० टक्के लोक बेरोजगार होतील. पर्यटनात आता ऑनलाइन सेवेस प्राधान्य दिले जात असल्याने देखील ट्रॅव्हल एजंट यांना मोठा फटका बसला आहे. पर्यटनास लोक जेव्हा बाहेर पडतील तेव्या ‘लोकल टू व्होकल’ संकल्पना राबविल्यास पर्यटनावर अवलंबून असलेले लोक सावरतील.\n- मनोज वासवानी, उपाध्यक्ष, तान\nPrevious Postनाशिकमध्ये विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनं प्रवाशांना मनस्ताप, तिकिटावरून एका प्रवाशाचा खोडसाळपणा\nNext Postअभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेला एक हजार ७२६ उमेदवारांची दांडी\nमालेगाव तालुक्याची आरोग्य यंत्रणाच आजारी तब्बल ४० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त\nप्रजासत्ताक दिनापासून शहरात मनपाची बससेवा; परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय\nनाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमडी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांकडून रॅगिंगचा आरोप, मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T03:04:43Z", "digest": "sha1:I7LPTJPWFGF7QGHD6TRVEBIL6DYOBTTC", "length": 8102, "nlines": 123, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "ऐतिहासिक नाणी | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome Tags ऐतिहासिक नाणी\n‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाच्या निर्मितीतील मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा प्रवास हा एखाद्या फिरस्तीपेक्षा कमी नव्हता तीनशेपन्नास वर्षांतील क्षत्रपांच्या राज्याचा तो प्रवास करणे फार रंजक...\nआशुतोष पाटील – प्राचीन नाणी संग्राहक\nभारताच्या वैभवशाली राजवटींतील नाण्यांचा अभ्यास करून ती संशोधनात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या ‘देवगिरी महाविद्यालया’तील विद्यार्थी आशुतोष पाटील करत आहे. आशुतोष सध्या बारावीला असून विज्ञान...\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका�� हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://abmarathi.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T02:59:04Z", "digest": "sha1:7434UURQK67BPHBFJXEZCLGWZZGX7LFC", "length": 9616, "nlines": 126, "source_domain": "abmarathi.com", "title": "राज्यातील पोलीस पाटील यांना कलम ३५३ चे संरक्षण - AB Marathi मराठी बातम्या", "raw_content": "\nAB Marathi मराठी बातम्या\nराज्यातील पोलीस पाटील यांना कलम ३५३ चे संरक्षण\nराज्यातील पोलीस पाटील यांना कलम ३५३ चे संरक्षण\nराज्यातील पोलीस पाटील यांना कलम ३५३ चे संरक्षण\nनगर : गाव पातळीवर पोलिसांचा पोलिस पाटलांनाही लागू करण्याची संबंधितांविरुध्द सरकारी कामात सरकारी नोकर या व्याख्यात बसत प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या मागणी होती. यासंबंधी डिसेंबर अडथळा आणल्याचा (कलम नव्हते. त्यामुळे हे कलम लावले पोलिस पाटलांना आता इतर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ३५३ ���ुसार) गुन्हा दाखल जात नव्हते. मात्र, यासाठी कलम सरकारी कर्मचान्यांप्रमाणेच कलम निर्णय घेण्यात आला होता.\nएक एप्रिलपासून वीजदर होणार कमी\nआता करण्याची मागणी संघटनेने केली ३५३ मध्ये ७ जून २०१८ रोजीच्या ३५३चे संरक्षण मिळणार आहे. त्या आधारे पोलिस होती. त्यावर हा निर्णय घेण्यात अधिसूचनेनुसार करण्यात\nकर्तव्य बजावत असताना पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस आला.\nआलेल्या सुधारणांचा आधार टलांना मारहाण झाल्यास आता ठाण्यांना आदेश दिला आहे. गाव पोलिस पाटील हा सरकारचा घेण्यात आला.\nसरकारी कामात अडथळा पातळीवर मानधनावर काम शेवटचा प्रतिनिधी म्हणून त्याचा आधार आणल्याचा गुन्हा संबंधित करणाऱ्या पोलिस पाटलांची गावपातळीवर कार्यरत असतो. घेतल्यास पोलिस पाटील आरोपींविरूदध दाखल केला राज्यस्तरीय संघटना आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था लोकसेवक ठरत असल्याने कर्तव्य जाणार आहे, राज्याच्या पोलिस या संघटनेच्या विविध राखणे ही महत्त्वाची जबाबदारी बजावत असताना त्यांच्यावर हल्ला महासंचालकांनी यासंबंधीच्या मागण्यांसाठी ३ डिसेंबर २०२० पोलिस पाटलांवर असते. अशा झाल्यास हे संरक्षण देता येऊ सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या रोजी गृहमंत्री अनिल देशमुख परिस्थितीत कर्तव्य बजावत शकते. त्यामुळे यापुढे पोलिस आहेत.\nयांच्यासमवेत बैठक झाली होती. असताना पोलिस पाटील यांना पाटलांना मारहाणीच्या घटना राज्यातील पोलिस पाटलांची या बैठकीत मानधन वाढीसह मारहाण झाल्याच्या घटना घडतात. घडल्यास आरोपींविरूद्ध कलम ही जुनीच मागणी होती.\nजून संरक्षण देण्याचा मुद्दाही होता. अशावेळी दोषींविरुध्द कडक ३५३ प्रमाणे अजामीनपात्र गुन्हा 2०१८ मध्ये कलम ३५३ मध्ये पोलिस पाट लांना कर्तव्य कायदेशिर कारवाई करणे जरुरी दाखल करावा, अशा सूचना\nसुधारणा करण्यात आल्या. त्या बजावताना मारहाण झाल्यास आहे. आतार्यंत पोलिस पाटील देण्यात आल्या आहेत.\nड्रायव्हिंग लायसन्स घर बसल्या बनणार RTO ऑफिस मध्ये जायची गरज नाही\nमहाराष्ट्राची चिंता वाढली आहे. पुन्हा लोकडाऊन\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nसोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊ�� पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nAB मराठी.com तुम्हाला राजकारण,खेळ,मनोरंजन,टेक,आरोग्य याबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी खास बनवले गेले आहे.\nआजचा हवामान अंदाज (14)\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2022-01-21T02:21:53Z", "digest": "sha1:TXDRY4E6LGZFRTVJOF7KGJ5FJA57XHW2", "length": 10543, "nlines": 237, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९८० हिवाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nXIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nयजमान शहर लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क\nस्पर्धा ३८, ६ खेळात\nअधिकृत उद्घाटक उपराष्ट्राध्यक्ष वॉल्टर मोंडेल\nमैदान लेक प्लॅसिड इकेस्ट्रियन स्टेडियम\n◄◄ १९७६ १९८४ ►►\n१९८० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १३वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लेक प्लॅसिड गावात १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांमधील १,०७२ खेळाडूंनी भाग घेतला.\nखालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.\nह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.\nसुवर्ण व कांस्य पदके\n१ सोव्हियेत संघ १० ६ ६ 22\n२ पूर्व जर्मनी ९ ७ ७ 2३\n३ अमेरिका (यजमान) ६ ४ २ १2\n४ ऑस्ट्रिया ३ २ २ ७\n५ स्वीडन ३ ० १ ४\n६ लिश्टनस्टाइन २ २ ० ४\n७ फिनलंड १ ५ ३ ९\n८ नॉर्वे १ ३ ६ १०\n९ नेदरलँड्स १ २ १ ४\n१० स्वित्झर्लंड १ १ ३ ५\nखेळ • पदक • रा.ऑ.सं. • पदक विजेते • चिन्ह\n१८९६ • १९०० • १९०४ • (१९०६) • १९०८ • १९१२ • १९१६ १ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ • २०२८\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२\nअलीकडील स्पर्धा: तुरीन २००६ • बीजिंग २००८ • व्हँकूव्हर २०१० • लंडन २०१२ • सोत्शी २०१४\n१ पहिल्या महायुद्धामुळे रद्द. २ दुसर्‍या मह��युद्धामुळे रद्द.\nइ.स. १९८० मधील खेळ\nहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१३ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/the-mns-president-thanked-prime-minister-narendra-modi-for-allowing-huffkins-to-produce-vaccines-128421188.html", "date_download": "2022-01-21T03:17:25Z", "digest": "sha1:MOIQ4DMK6JP3CI65G5VS67AQYYVSAEAM", "length": 6832, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The MNS president thanked Prime Minister Narendra Modi for allowing huffkins to produce vaccines | ​​​​​​​मनसे अध्यक्षांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, म्हणाले - असेच सहकार्य राहिले तर एकत्रितपणे संकटावर सहज मात करू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज ठाकरेंच्या पत्राची केंद्राकडून दखल:​​​​​​​मनसे अध्यक्षांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, म्हणाले - असेच सहकार्य राहिले तर एकत्रितपणे संकटावर सहज मात करू\nराज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे आभार मानले.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडाही जाणवत आहे. यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हॅक्सिनची संख्या वाढण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना व्हॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. यानंतर राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.\nराज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ते म्हणाले की, '100% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असेच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रि���पणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की.'\nभारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस बनवण्यास केंद्र सरकारने राज्याच्या हाफकिन संस्थेस मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ही लस बनवण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व निर्धारित एक वर्षाच्या आत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.\n‘कोव्हॅक्सिन बनवण्यास 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरू करण्याचे नियोजन केले आहे. हाफकिनमार्फत एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत अंदाजे 12 कोटी 60 लाख लसी निर्माण करण्याची क्षमता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-rhea-chakraborty-is-almost-topless-in-this-photograph-5531813-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:14:53Z", "digest": "sha1:VO5MCJGFDD747HRUVGG5ORMBC4L5OIID", "length": 3645, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rhea Chakraborty Is Almost Topless In This Photograph | बॉलिवूड अॅक्ट्रेसने पोस्ट केला टॉपलेस Photo, सोशल मीडियावर झाला व्हायरल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉलिवूड अॅक्ट्रेसने पोस्ट केला टॉपलेस Photo, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nमुंबईः 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. हा फोटो स्वतः रियाने सोशल मीडियावर सेअऱ केला असून यामध्ये ती बोल्ड रुपात दिसतेय. लक्षपूर्वक पाहिले असता, या फोटोत रिया टॉपलेस दिसतेय. तिने केवळ dangri jeans परिधान केला आहे. रिया 2014 साली 'सोनाली केबल' या सिनेमात झळकली होती. सध्या ती आगामी 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असून येत्या 19 मे रोजी सिनेमा रिलीज होणारेय.\nरियाचे एका हॉट फोटोशूटसुद्धा अलीकडेच ��मोर आले आहे, त्याची झलक तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-toxic-snecks-found-in-tulajapur-5045894-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:38:54Z", "digest": "sha1:NPTTE7LLJSRBQ6TJBND2H2YCT2LWAGBN", "length": 3195, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Toxic Snecks found in tulajapur | विषारी घोणस सापाची ३२ पिले आढळली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविषारी घोणस सापाची ३२ पिले आढळली\nतुळजापूर - तालुक्यातीलढेकरी येथे अत्यंत विषारी आणि दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या घोणस जातीचा साप ३२ पिले आढळून आली आहेत. चार प्रमुख विषारी सापापैकी घोणस हा एक आहे. ढेकरी येथे औदुंबर रोडे यांच्या माळवदाच्या घरात मंगळवारी (दि.७) सकाळी ही पिले आढळून आली.\nयावेळीछत्रपती सर्पमित्र संघटनेचे विशाल रोचकरी, दत्ता हंगरगेकर, विलास रोडे, राज वाघमारे, नितीन जाधव, सुनील काकडे आदींनी पिलांना फॉरेस्टमध्ये सोडून जीवदान दिले.\n- जन्मताच घोणस जातीच्या सापाची पिले विषारी असतात.\n- डिवचल्यानंतर तो स्वत:चा आकार क्वाईलसारखा गोलाकार करतो.\n- प्रेशरकुकर सारखा मोठा आवाज करून धोक्याचा इशाराही देतो.\n- आशिया खंडात सर्वाधिक मृत्यू घोणसच्या दंशामुळे होतात.\n- सापाच्या पिलांना सर्पमित्रांनी एका बादलीमध्ये घालून जंगलामध्ये सोडून दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-infog-shaurya-chakra-winner-captain-p-rajkumar-rescues-26-people-5940463.html", "date_download": "2022-01-21T03:24:03Z", "digest": "sha1:UDMP2MYILNACVHFZ7UIIWACZ3ONCWTRG", "length": 5178, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shaurya Chakra Winner Captain P Rajkumar Rescues 26 people | शौर्यचक्राने सम्मानित नौसेनेच्या कॅप्टनने घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवून 26 जणांना दिला जीवदान! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशौर्यचक्राने सम्मानित नौसेनेच्या कॅप्टनने घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवून 26 जणांना दिला जीवदान\nनवी दिल्ली- केरळमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच��या मदतीसाठी लष्‍कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफचे जवान दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. नौदलाचे कॅप्टन आणि शौर्यचक्र विजेता पी. राजकुमार यांनी शुक्रवारी एका घराच्या छतावर सी किंग 42 बी हेलिकॉप्टर उतरवून 26 नागरिकांना जीवदान दिले.\nनौदलाने सांगितले की, नोव्हेंबर-डिसेंबर 2017 मध्ये भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर ओचकी चक्रीवादळ आले होते. यादराम्यान कॅप्टर राजकुमार यांनी आपल्या टीमच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या 218 जणांना सुखरुप बाहेर काढले होते. विशेष म्हणजे रात्रीच्या काळोखात हे ऑपरेशन यशस्वी केले होते. या कर्तुत्त्वामुळे राजकुमार यांनी शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्‍यात आले होते. नौदलाच्या प्रवक्त्याने राजकुमार यांच्या धाडसी प्रयत्नाचा एक व्हिडिओ री-ट्वीट केला आहे.\nदरम्यान, केरळमध्ये शतकातील सर्वात प्रलयकारी महापूर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील पूर प्रभावित भागात हवाई दौरा केला. गुरुवार आणि शुक्रवारी झालेले भूस्खलन आणि आलेल्या पुरात 180 जणांचा बळी गेला आहे. केरळमध्ये 8 ऑगस्टपासून 178 तर पावसाळ्यातील एकूण बळींचा अकडा 385 वर गेला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यात 3.14 लाख लोक बेघर झाले आहेत. त्यांना 1568 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. 8 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. दुसरीकडे, एनडीआरएफचे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-sunday-moon-astrology-zodiac-marathi-rashifal-of-planets-position-5174835-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:40:17Z", "digest": "sha1:QOVY4VVGWOQX6DJ4TY7GPQDAWRWEGVAH", "length": 3612, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sunday Moon Astrology Zodiac Marathi Rashifal Of Planets Position | रविवारी तुमच्‍या राशीत कोणता ग्रह राहणार, कसा जाईल दिवस, जाणून घ्‍या आताच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरविवारी तुमच्‍या राशीत कोणता ग्रह राहणार, कसा जाईल दिवस, जाणून घ्‍या आताच\nरविवारी तीन चांगले योग बनले आहेत. त्‍यामुळे हा दिवस शुभ आहे. चंद्राची स्थितीमुळे स्थिर आणि प्रवर्ध योग बनेल. या शिवाय, सूर्य आणि चंद्र मिळून सिद्धी योग बनत आहे. या प्रभावामुळे धन लाभ आणि आनंदाची बातमी मिळू शकेल. बहुतांश लोक नवीन कामाचे नियोजन करतील. कुटुंबांसोबत वेळ घालवतील तर काही जण प्रवासाचे नियोजन करतील. दरम्‍यान, चंद्रावर राहू-केतूचा वाईट प्रभाव राहील. सूर्य आणि शनीची जोडीसुद्धा अशुभ फल देणारीच राहील. यामुळे काहींच्‍या कामांचा खोळंबा होईल.\nरविवारच्‍या ग्रहांची स्थिती काहीशी अशी राहणार -\nसूर्य - वृश्चिक राशीममध्‍ये\nचंद्र - मीन राशीमध्‍ये\nमंगळ - कन्या राशीमध्‍ये\nबुध - वृश्चिक राशीमध्‍ये\nगुरु - सिंह राशीमध्‍ये\nशुक्र - कन्या राशीमध्‍ये\nशनि - वृश्चिक राशीमध्‍ये\nराहु - कन्या राशीमध्‍ये\nकेतु - मेष राशीमध्‍ये\nपुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या तुमच्‍या राशीप्रमाणे तुमचे भविष्‍य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/jyotiraditya-scindia-left-the-congress-now-with-the-bjp-126948898.html", "date_download": "2022-01-21T03:34:17Z", "digest": "sha1:4OO4AMSBYYITETF4XI25LHTZZNE7DKDD", "length": 14040, "nlines": 86, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jyotiraditya Scindia left the Congress, now with the BJP | कमळाला ‘ज्याेती’ची साथ; कमल'अ'नाथ, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडली, आता भाजपबरोबर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकमळाला ‘ज्याेती’ची साथ; कमल'अ'नाथ, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडली, आता भाजपबरोबर\nहा फाेटाे कमलनाथ यांच्या शपथग्रहण साेहळ्याचा अाहे. यात शिवराजसिंहसुद्धा पाेहाेचले हाेते.\nनवी दिल्ली / भोपाळ : तब्बल बावीस तासांच्या नाही - हो, हो - नाहीनंतर अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा आला. होळीच्या दिवशी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी सिंधिया यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चिठ्ठीचे ट्विट केले. परंतु ही चिठ्ठी त्यांनी ९ मार्चला लिहिली होती. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांनंतर काँग्रेसने सिंधिया यांना पक्षातून काढून टाकले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सिंधिया यांच्या गोटातील १९ आमदारांनी स्वहस्ताक्षरातील राजीनामापत्र विधानसभा अध्यक्षांना पाठविले. काँग्रेसचे हे सर्व आमदार सोमवारपासूनच बंगळुरूमध्ये थांबले आहेत.\n12.35 PM बंगळुरूमध्ये थांबलेल्या सिंधिया यांच्या गोटातील १९ आमदारांचेसुद्धा राजीनामे\n12.10 PM शिंदे यांनी ९ मार्चला लिहिला राजीनामा, दहाला तो दिला\n11.50 AM अमित शहा यांच्यासोबत सिंधिया पीएम नरेंद्र मोदींना भेटले\nयशोधरा यांनी म्हटले, आमच्या स्वप्नांना पूर्ण करतील\nते अम्मा विजयाराजे सिंधिया यांच्या स्वप्नांना पूर्ण करतील. माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की ते काँग्रेसला सोडून आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांचा सन्मान आणि पद पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आता ठरवतील. - यशोदाराजे, भाजप आमदार आणि ज्योतिरादित्य यांची आत्या\nकुणी म्हटले गद्दार तर कुणी विश्वासघातकी\nट्विटरवर सिंधे परिवार गद्दार आहे यावर २६ हजार लोकांनी ट्विट केले आहे. तर सिंधिया यांचे समर्थन करणारे ६१ हजार ट्विट आहेत.\n१९५७ मध्ये झाशीच्या राणीच्या मृत्यूनंतर एक इतिहास बनला होता. त्यानंतर १९६८ मध्ये संविद सरकार यांच्या रूपाने एक इतिहास बनला होता आणि आज आता पुन्हा इतिहास बनत आहे. तिघांमध्ये म्हटले आहे की, हां आम्ही आहोत. - जीतू पटवारी\nजे भाजप राजमातांना विसरले. ज्यांनी कधी आत्या यशोधरा यांचा सन्मान केला नाही. ते आता पुतण्याला कसे आपलेसे करतील. जो भाजप त्यांना सुरुवातीपासून गद्दार म्हणत आहे तो काय आता त्यांना देशभक्त म्हणू लागेल - नरेंद्र सलुजा\nसिंधिया यांनी घेतलेल्या पवित्र्याबद्दल मला जराही दुःख वाटत नाही. सिंधिया यांच्या खानदानाने स्वातंत्र्य चळवळीतही इंग्रजांचे सरकार आणि त्यांना साथ देणाऱ्या लोकांची पहिल्या रांगेत उभे राहून मदत केली होती. - अरुण यादव\nनाथ सरकार राहणार की नवे सरकार बनणार... दोन पर्याय\n१. मध्य प्रदेशात सरकार कमलनाथ यांचे राहणार की भाजपचे हे फ्लोअर टेस्टनंतरच स्पष्ट होईल. सरकार बनविणाऱ्याला विश्वासमत जिंकून दाखवावे लागेल.\nसंकटात सरकार... सिंधिया समर्थक सहा मंत्र्यांसोबत तेरा आमदार आणि कर्नाटकमधून परतल्यानंतर कमलनाथ यांच्यासोबत उभे राहणारे बिसाहूलाल सिंह यांनी राजीनामा दिला आहे. एंदलसिंह कंसानासुद्धा लवकरच राजीनामा देऊ शकतात. २० आमदारांच्या राजीनाम्यानंतर हे स्पष्ट आहे की काँग्रेसजवळ आता ९४ चा तर भाजपकडे १०७ चा आकडा आहे. आता जर ४ अपक्ष, दोन बसप आणि एक सपाचा आमदार काँग्रेससोबत गेल्यास त्यांच्या गोटातील आकडा १०१ वर जाईल. अशावेळी त्यांना भाजपच्या चार आमदारांची गरज पडेल.\n२. कायदा व्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्यपाल लालजी टंडन मुख्य भूमिकेत येतील आणि राष्ट्रपती शासनाची शिफारस करू शकतील.\nतोडफोडीची वेळ... काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, सज्जनसिंह वर्मा, उमंग सिंघार दावा करत आहे की कमलनाथ सरकार पुन्हा बहुमत सिद्ध करू शकेल. सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर आता आमदारांच्या तडजोडीला वेग येईल. सपा आमदार रा���ेश शुक्ला आणि बसप आमदार रमाबाई व संजीव कुशवाह हे सुद्धा भाजपच्या गोटाबरोबर दिसू लागल्याने ते काँग्रेससाठी अडचणीचे होऊ शकते. अपक्ष आमदारसुद्धा लवकरच कुठल्या गटात जातील यावर ठोकताळे लावले जात आहेत.\nशिंदे यांच्या गोटातील सहा मंत्र्यांना निलंबित करण्याची शिफारस\nसिंधिया यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांच्या गोटातील सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून निलंबित करण्यासाठी शिफारस केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये गोविंदसिंह राजपूत, महेंद्रसिंह सिसोदिया, इमारती देवी, तुलसी सिलावट, प्रद्युम्नसिंह तोमर आणि प्रभूराम चौधरी यांचा समावेश आहे. कमलनाथ यांनी या मंत्र्यांना तातडीने हटवण्याचा आग्रह केला आहे.\nविधानसभा अध्यक्षांची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण\nमध्य प्रदेशच्या राजकारणात आता विधानसभा एनपी प्रजापती यांची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता ते ठरवतील कधी आणि किती आमदारांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घ्यायचा. दुसरीकडे भाजप नेता भूपेंद्रसिंह यांनी बंगळुरूतून १९ आमदारांच्या हस्ताक्षरातील राजीनामे स्पीकरला पाठविले आहेत. स्पीकर आता यावर अंतिम निर्णय घेतील.\nवडिलांवर गर्व, राजीनामा देण्यासाठी धाडस पाहिजे\nवडिलांच्या निर्णयावर गर्व वाटत आहे. राजीनामा देण्यासाठी धाडस पाहिजे. आमचा परिवार आणि आम्ही कधीही सत्तेसाठी भूकेले नव्हतो. याचा इतिहासही साक्षीदार आहे. - महाआर्यमन, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा\nपाकिस्तानने लवरात-लवकर हाफिज सईदवर कारवाई करावी, अमेरीकेचा पाकिस्तानला इशारा\nकुणी सरकारी नाेकरी साेडून, तर कुणी व्यवसायातून राजकीय आखाड्यात\n'सहकारी बँकांकडून फसवणूक होत असल्यावर ना सरकारचं नियंत्रण, ना रिझर्व्ह बँकेचे', दहिसरमध्ये 'राज'गर्जना\n‘एक रुपया द्या, तुमचे सरकार आणा’ वा ‘नोटा’चे बटण दाबा, अपक्षांचे सरकार आणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livedakshnews.in/?p=1288", "date_download": "2022-01-21T02:01:32Z", "digest": "sha1:RZUPTTMKNDG6HNLD3FDC6K4PVEWGNXA2", "length": 20347, "nlines": 91, "source_domain": "livedakshnews.in", "title": "संमेलनात होणारे वाद-विवाद टाळून संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील – live daksh news", "raw_content": "\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nराज्यात शेवटी निर्बंध लागू\n✍🏻 दक्ष पत्रकार ✍🏻 सच्या पत्रकारितेतील एक नवे वादळ\nसंमेलनात होणारे वाद-विवाद टाळून संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील\nनाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ ; गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा मी प्रयत्न करेल -ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील\nमराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नाॅलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन मला एका चमत्कारा सारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना वाघासारखे पुढे येऊन छगन भुजबळ यांनी दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केलं. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.\nकाळाराम मंदिर सत्याग्रह, दादासाहेब गायकवाड यांचे कार्य या नाशिक नगरीत होत. नाशिक या भूमीत अनेक महत्वाचे व्यक्तिमत्व घडले असल्याने या भूमीला विशेष महत्व आहे.यारी आणि दिलदारी यात नाशिकचा हात कोणी धरू शकत नाही.राजकीय दृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाची भूमी असून राजकारणातही मैत्री निभावणारे राजकीय व्यक्ती आहे.साहित्याच्या दृष्टीकोनातून रत्नाची खान आहे. नाशिकमध्ये साहित्याची परंपरा अतिशय मोठी आहे.\nकोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव��यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nमहाराष्ट्रसाठी, मराठीमाती साठी अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे शाहीर, अनेक साहित्यिक, लेखक यांनी रस्त्यावर येऊन जो संघर्ष उभा केला होता त्याची आठवण देखील संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी यावेळी मांडली.\nयावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन घ्यावे की नाही यावर प्रत्येक वर्षी प्रश्न उपस्थित केले जातात. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, राजकीय पक्षांच्या नावावर, भोंदू बाबांच्या नावावर जर लोक एकत्र येत असतील तर मराठी भाषेसाठी एकत्र आले तर काय हरकत आहे असा सवाल देखील यावेळी विश्वास पाटील यांनी उपस्थित केला.\nजो बात कहते डरते है सब तु वो बात लिख इतनी अंधेरी न थी रात पहले लिख- जावेद अख्तर\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर म्हणाले की, मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आनते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले\nयावेळी ते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे.\nपुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.\nजो बात कहते डरते है सब तु वो बात लिख\nजो बात कहते डरते है सब तु वो बात लिख\nइतनी अंधेरी न थी रात पहले लिख- जावेद अख्तर असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहीण्यासाठी साद घातली.\nमराठी साहित्य संमेलनात होणारे वाद टाळून, संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील\nयावेळी अखिल भारतीय म���ाठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर येऊ शकले नाही याची उणीव भासत आहे. साहित्य महामंडळाने संहिता बदलली त्यातून नवीन अध्यक्ष निवडण्यात आले. या संमेलनात अध्यक्ष हजर राहू शकले यांनी यामुळे संमेलनास वेगळी किनार लाभली. त्यामुळे यापुढे अध्यक्ष निवडीबाबत विचार करावा लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.\nते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाशिकचं संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्याचा मला खेद वाटतो. आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले.\n← नाशिकच्या चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनातून नाशिकच्या संस्कृतीची ओळख\nमराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर →\nमराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर\nउपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान\nनाशिक महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार- भाऊसाहेब चौधरी\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘Live daksh news’ या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून ‘Live daksh news’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,देश,महाराष्ट्र , नाशिक, क्राईम, राजकीय अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकरणसिंग रामसिंग पवार ( बावरी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/latest/69270/satej-patil-will-file-application-for-kolhapur-mlc-today/ar", "date_download": "2022-01-21T02:07:43Z", "digest": "sha1:WQXELDVTMOLWZ7JFCZMTBD374OQZIZI5", "length": 11038, "nlines": 183, "source_domain": "pudhari.news", "title": "कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : सतेज पाटील करणार आज शक्तिप्रदर्शन - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक: सतेज पाटील करणार आज शक्तिप्रदर्शन\nकोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : सतेज पाटील करणार आज शक्तिप्रदर्शन\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nकोल्हापूर विधानपरिषद निवडणूक जवळ येत असल्याचे त्यात रंगत भरत आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरणार आहेत. सकाळी ११ वाजता धैर्यप्रसाद हॉल येथे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य एकत्र येणार असून ते १२ वाजता अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित मानली जात होती. ती औपचारिकता पु��्ण झाली आहे.\nसातारा : महावितरण कारणार ‘एक गाव-एक दिवस’ उपक्रम\nमात्र, भाजपकडून महाडिक कुटुंबातील कुणाला उमेदवारी द्यायची यावर खलबते सुरू होती. शौमिका महाडिक यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, अखेरच्या क्षणी माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी दिली गेली. याची अधिकृत घोषणा अद्याप केली नसली तरी सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा सामना रंगणार आहे.\n२०१९ पूर्वी राज्यात भाजपची सत्ता आसल्याने राज्यात ठिकठिकाणच्या नगरपरिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे सदस्य निवडून आणले. त्यामुळे काही ठिकाणी भाजपचे पारडे जड आहे. काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका जवळ आल्याने अनेक सदस्यांचे डोळे विधानपरिषद निवडणुकीकडे लागले होते. आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात पाटील विरुद्ध महाडिक असा सामना रंगणार असल्याने राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे भाजपच्या विजयाचा दावा हा ठिकठिकाणच्या संख्याबळावर केला जात आहे. मात्र, सतेज पाटील यांनी याआधीच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हा सामना चांगला रंगेल अशी चिन्हे आहेत.\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nकोल्हापूर : सोयाबीनच्या दरात वाढ; मात्र आवक कमीच\nकोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : भाजपचा विजयाचा दावा\nएकीकडे भाजपकडून विजयाचे दावे केले जात असताना सतेज पाटील आज अर्ज भरून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता सतेज पाटील शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. तसेच दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून ते प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.\nHight Court : समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर ‘मुस्लीमच’\nस्वाभिमानीच्या रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात\nST employees strike : 2,296 एसटी कर्मचार्‍यांना एसटीचा अल्टिमेटम\nइस्लामपूर : श्रेयवादाचे राजकारण पेटले ‘त्या’ ११ कोटीला नगरविकासची स्थगिती\nमतदारांची अवस्था : प्रचारासाठी नेत्यांसह शिलेदारांची पायाला भिंगरी https://t.co/c7BstOBymWकोल्हापूर-विधान-परिषद-किती-घेशील-दो-कराने/ar #pudharionline\n...अन्यथा ‘खडखडाट’ कायमचा बंद\nजिल्हा बँक : सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसची\nदोन वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला\nसततच्या त्रासाला कंटा��ूनच पतीचा खून\nआवळेंना ताकद; आवाडे, कोरेंना धक्‍का\nपाडापाडीचे राजकारण पुढे झेपणार का\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1181.html", "date_download": "2022-01-21T02:56:00Z", "digest": "sha1:O3LQ4TTGIENUUFZVKDTJJJV3ZK7RAJT2", "length": 31934, "nlines": 256, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे, हीच खरी शिवजयंती ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > इतिहासातील सोनेरी पाने > तेजस्वी राजे > छत्रपती शिवाजी महाराज > छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे, हीच खरी शिवजयंती \nछत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे, हीच खरी शिवजयंती \n‘विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहोत. जयंती साजरी करणे, म्हणजे केवळ पोवाडे लावणे किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम करणे एवढ्यापुरते मर्यादित आहे का खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी करणे, म्हणजे शिवरायांचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय करणे होय. सध्या याला एका उत्सवाचे स्वरूप आले आहे. आपल्याला यामध्ये पालट करायचा आहे; कारण शिवरायांसारखे आदर्श जीवन जगणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श युगपुरुषाला घडवणारी त्यांची जीवनपद्धत आणि आपली जीवनपद्धत\nमर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे : शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा, घो���्यावर स्वार होणे, तलवार चालवणे अशा खेळांमुळे त्यांच्यात निर्भयता, क्षात्रवृत्ती, अन्यायाविरुद्ध चीड, लढाऊवृत्ती, तसेच नेतृत्वगुण असे अनेक गुण निर्माण झाले.\nमित्रांनो, गुणच आपल्या जीवनाचा पाया आहे; म्हणून आपण प्रत्यक्ष मर्दानी खेळ खेळलो, तरच आपल्यात गुण येतील.\nकाल्पनिक खेळांमुळे विध्वंसकतेकडे वाटचाल होत असल्याने त्यांवर बहिष्कार टाकणे आवश्यक : सध्या मुले संगणकावर काल्पनिक खेळ खेळतात. ते खेळ विध्वंसक आणि विकृत विचार निर्माण करणारे असतात, उदा. विकृत पद्धतीने गाडी चालवणे, कुणालाही बंदुकीने मारणे, एकमेकांना मारणे इत्यादी.\nमित्रांनो, अशा खेळांतून मुले मनाने दुर्बळ होऊन विकृत होतात. हे खेळ काल्पनिक असल्याने मुले वास्तवात न जगता कल्पनेच्या विश्वात वावरतात आणि त्यामुळे मुलांना वास्तव जीवन जगणे कठीण जाते. ती आत्मकेंद्रित बनल्याने ‘मला या राष्ट्रासाठी जगायचे आहे’, हा व्यापक विचार त्यांच्या मनात येत नाही. अशा मुलांमध्ये राष्ट्रप्रेमच निर्माण होत नसल्याने ती मुले राष्ट्राचे रक्षण करतील का मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की, आपल्याला संगणकावरील खेळ खेळून विकृत व्हायचे कि छत्रपती शिवरायांसारखे क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की, आपल्याला संगणकावरील खेळ खेळून विकृत व्हायचे कि छत्रपती शिवरायांसारखे क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे आता आपण निश्चय करूया की, संगणकावरील खेळांवर बहिष्कार टाकायचा आणि प्रत्यक्ष खेळ खेळायचा. हीच खरी शिवजयंती आहे. मग कराल ना \nगोष्टी वाचणे आणि ऐकणे\nउत्तम संस्कार करून घेणे : शिवराय नेहमी राम–कृष्ण यांच्या गोष्टी वाचत आणि ऐकत. प्रत्यक्ष घडलेल्या आणि ज्यांमधून देवभक्ती, राष्ट्रप्रेम अन् अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होईल, अशा गोष्टींचे वाचन केल्यामुळे त्यांच्यातील राष्ट्रप्रेम जागृत झाले. त्यांनी अन्यायी मोगलांना पायबंद घातला.\nकाल्पनिक आणि खोट्या गोष्टींमुळे विकृती बळावणे : सध्या मुले ‘टॉम अँड जेरी’ यांसारख्या काल्पनिक आणि खोट्या गोष्टी वाचतात अन् ऐकतात. त्यामुळे मुले कल्पनेच्या जगतात वावरतात. त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान असे गुण निर्माण होत नाहीत. पर्याय���ने ती मनाने दुर्बळ होतात.\nमुलांनो, मला सांगा की, आपल्याला रामायण, महाभारत यांमधील वास्तव गोष्टी समजून घेऊन शिवरायांसारखे राष्ट्रप्रेमी व्हायला आवडेल कि ‘टॉम अँड जेरी’सारख्या काल्पनिक गोष्टी पाहून मनाने दुर्बळ व्हायला आवडेल शिवरायांना सांगूया की, आम्हाला आपल्यासारखे होऊन आदर्श राज्य घडवायचे आहे, यासाठी आम्ही आजपासून वास्तव गोष्टी ऐकू आणि वाचू.\nउद्धटपणा टाळून विनम्रता जोपासणे : शिवाजी महाराज प्रतिदिन आईला नतमस्तक होऊन नमस्कार करत. त्यामुळे त्यांच्यात ‘विनम्रता’ हा गुण आपोआपच आला. जिथे नम्रता असते, तिथेच सरस्वती वास करते; म्हणून त्यांनी अनेक कला आत्मसात केल्या होत्या.\nआपल्याला शिवरायांसारखे व्हायचे असेल, तर आपण प्रतिदिन आपल्या आई-वडिलांना नमस्कार करायला हवा. सध्या काही मुले आपल्या आईशी उद्धटपणे बोलतात. त्यामुळे आपल्यात विनम्रता कशी येणार आपण शिवरायांना सांगायला हवे, ‘महाराज, आपले गुण आम्ही विसरलो. आम्हाला क्षमा करा. आम्ही आजपासून प्रतिदिन आईला नमस्कार करू आणि आमच्यात ‘नम्रता’ हा गुण आणू.’ मित्रांनो, असे कराल ना आपण शिवरायांना सांगायला हवे, ‘महाराज, आपले गुण आम्ही विसरलो. आम्हाला क्षमा करा. आम्ही आजपासून प्रतिदिन आईला नमस्कार करू आणि आमच्यात ‘नम्रता’ हा गुण आणू.’ मित्रांनो, असे कराल ना असे करणे हीच खरी शिवजयंती आहे.\nराम-कृष्ण यांचा आदर्श ठेवणे : शिवरायांचे आदर्श होते, राम आणि कृष्ण. मुलांचे जसे आदर्श असतात, तशी मुले घडतात. आपले आदर्श चांगले असतील, तर आपणसुद्धा तसेच घडू. आपल्या जीवनाचा योग्य आदर्श ठरवणे फार महत्त्वाचे आहे.\nचित्रपटातील नायकांचा आदर्श ठेवणे सर्वथा अयोग्य : सध्या चित्रपटातील एखादा नायक, उदा. सलमान, शाहरुख, तसेच ब्रुस ली, रॉक असे मुलांचे आदर्श असतात. मित्रांनो, आदर्शाप्रमाणे ती व्यक्ती घडत असते. वरील आदर्शांमध्ये कोणता गुण आहे की, जो राष्ट्र आणि समाज यांना हितकर आहे मित्रांनो, हे पडद्यावर खोटे नाटक करतात; पण त्यांचे वास्तवातील वर्तन आदर्श नसते.\nआपण आपला आदर्श असा ठरवावा की, ज्याच्यात सर्व गुण आहेत. जो जसा बोलतो, तसा वागतो. मित्रांनो, शिवाजी महाराज असेच होते; म्हणून त्यांनाच आपला आदर्श म्हणून मानूया.\nकुलदेवतेची उपासना करणे : उपासना हा शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्राण होता. ते प्रतिदिन आपल्या कुलदेवत��चा नामजप आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करत. ‘राष्ट्र हेच माझे कुटुंब आहे’, असे शिवराय मानत असल्याने श्री भवानीमातेने त्यांना तलवार दिली होती.\nउपासनेला महत्त्व न देणे : सध्या मुले उपासनेला महत्त्व देत नाहीत. पर्यायाने त्यांच्या जीवनात निर्भयता, आनंद, तसेच मनात व्यापक विचार येत नाहीत. मुले ‘शुभं करोति’ म्हणणे, तसेच नामजपाला बसणे इत्यादी गोष्टी टाळतात. त्या वेळेत कार्टून, विकृत चित्रपट किंवा मालिका पहातात.\nउपासनेला पर्याय नसल्याने आजपासून आपण उपासना करण्याचा निश्चय करूया. तेच शिवाजी महाराजांना आवडेल आणि खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी केली, असे होईल.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करावयाची प्रतिज्ञा\nअ. मी प्रतिदिन कुलदेवतेचा नामजप करीन आणि ‘माझे राष्ट्र आदर्श व्हावे’, अशी प्रार्थना करीन.\nआ. रामायण, महाभारत यांमधील गोष्टी वाचीन.\nइ. प्रतिदिन आईला नमस्कार करीन.\nई. छ. शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून पाहीन.\nउ. दूरदर्शनवरील राष्ट्रप्रेम जागृत करणार्‍या मालिका, उदा. छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी इत्यादी पाहीन आणि ‘राष्ट्र माझे कुटुंब आहे’, असा विचार करीन.\nऊ. मित्रांना वाढदिवसाची भेट म्हणून शिवरायांचे चित्र देईन.\nए. शिवरायांच्या बालपणीच्या शौर्यकथा वाचीन.\nऐ. स्वसंरक्षणासाठी कराटे किंवा लाठीकाठी यांचे प्रशिक्षण घेईन.\nओ. प्रतिदिन ‘बालसंस्कार डॉट कॉम’ पाहीन.\nचला मित्रांनो, खालील गोष्टी टाळूया आणि राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध होण्याचे छ. शिवाजी महाराजांना वचन देऊया \nअ. मी आईशी उद्धटपणे बोलणार नाही.\nआ. इंग्रजांसारखा पेहराव परिधान करणार नाही.\nइ. ‘शेकहँड’ करणार नाही.\nई. मी आजपासून कार्टून पहाणार नाही.\nउ. संगणकावर विकृत खेळ खेळणार नाही.\nमित्रांनो, आजपासून वरील प्रत्येक कृती आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केल्यास खरी शिवजयंती साजरी केल्याप्रमाणे होईल. हे सर्व कृतीत आणले, तर शिवरायांना अपेक्षित असे आदर्श राज्य निर्माण होईल.\nआमच्या वास्तव स्थितीची आम्हाला जाणीव करून दिली आणि उपाय सांगितले, यासाठी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. ‘हे भवानीमाते, आम्हा सर्वांना हे कृतीत आणण्याची शक्ती आणि बुद्धी दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना \n– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी),पनवेल\nराष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरा��र अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय \nव्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज \nआजही हवेत छत्रपती शिवाजी महाराज \nछत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा\nमराठी भाषेतून राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज \nइंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज \nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/14361", "date_download": "2022-01-21T01:54:35Z", "digest": "sha1:6KSIZB6E2HF357TVB2WA44HJ543WXIL5", "length": 8135, "nlines": 98, "source_domain": "www.khaasre.com", "title": "अखे�� बरेलीला सापडला त्यांचा बाजारात हरवलेला झुमका, वजन किती आहे माहित आहे का ? - Khaas Re", "raw_content": "\nअखेर बरेलीला सापडला त्यांचा बाजारात हरवलेला झुमका, वजन किती आहे माहित आहे का \nतसे पाहायला गेले तर बरेली आणि झुमक्याचे कसलेही कनेक्शन नाही. १९६६ साली रिलीज झालेल्या “मेरा साया” चित्रपटात अभिनेत्री साधना “झुमका गिरा रे बरेली की बाजार में” या गाण्यावर नाचताना आपण सर्वांनी पाहिले असेल. हे गाणे आल्यापासुन बरेली सोबत झुमक्याचे नाव जोडले गेले आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात इथल्या झुमक्याविषयी आकर्षण असते. पण इथे येणाऱ्या कुणालाही त्या गाण्यातील झुमका सापडला नाही. मात्रा आता बरेलीला बाजारात हरवलेला तो झुमका मिळाला आहे. पाहूया कसा आहे हा झुमका…\nकसा मिळाला बरेलीच्या बाजारातील झुमका\n“झुमका गीर रे” गाण्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बरेलीत झुमक्याची प्रतिकृती तयार करण्याची कल्पना बरेली विकास प्राधिकरणाला सुचली. तसेच अभिनेत्री साधनालाही ही श्रद्धांजली ठरेल असा त्यांचा विचार होता. परंतु त्यासाठी लागणार खर्च मोठा असल्याने प्राधिकरणाने बरेलीतील लोकांना आवाहन केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे मालक डॉ.केशव अग्रवाल यांनी झुमका लावण्याची जबाबदारी उचलली. त्यानंतर बार्लीची ओळख असणारा झुमका तयार करण्यास सुरुवात झाली होती.\nअसा आहे हा झुमका\nउत्तर प्रदेशातील बरेलीत उभारण्यात आलेल्या या झुमक्याचे वजन तब्बल २०० किलो असुन तो २० फूट उंचावर लावण्यात आला आहे. या झुमक्याला लावलेल्या रंगीत दगडांवर जरीचे कोरवकाम केलं आहे. ९ फेब्रुवारी २०२० रोजी बरेलीच्या मुखद्वाराजवळ राष्ट्रीय महामार्ग २४ वर असणाऱ्या “झेरॉ पॉईंट” या ठिकाणी या विशाल झुमक्याच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते या झुमक्याचे अनावरण करण्यात आले.\nयापूर्वीही एकदा बरेलीत झुमका लावण्याचा प्रयत्न झाला होता. सुरुवातील बरेलीतील डेलापार क्षेत्रात झुमका लावण्याची योजना होती, नंतर ते ठिकाण बदलून कंपनी बाग हे ठिकाण निवडण्यात आले होते. पण दोन्ही ठिकाणी झुमका लागला नाही. त्यानंतर लोकांकडून झुमक्याचे डिझाईनही मागवण्यात आले होते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू न���ा. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nसातवीतील काम्या बनली माउंट एकांकागुआ सर करणारी जगातील सर्वात युवा गिर्यारोहक\nदिल्ली जिंकण्यासाठी केजरीवालांनी मागच्या वर्षीपासुनच खेळले होते हे पाच डावपेच\nदिल्ली जिंकण्यासाठी केजरीवालांनी मागच्या वर्षीपासुनच खेळले होते हे पाच डावपेच\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11718", "date_download": "2022-01-21T01:57:28Z", "digest": "sha1:WYSAE6CCS55U65YRATN5LOYYZTDDJFFC", "length": 21858, "nlines": 238, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "‘या’ मराठी गाण्याने केला विक्रम, अवघ्या १२ तासात मिळाले एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपया���चा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News ‘या’ मराठी गाण्याने केला विक्रम, अवघ्या १२ तासात मिळाले एक मिलियनपेक्षा जास्त...\n‘या’ मराठी गाण्याने केला विक्रम, अवघ्या १२ तासात मिळाले एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11718*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\n‘या’ मराठी गाण्याने केला विक्रम, अवघ्या १२ तासात मिळाले एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – नादखुळा म्युझिक लेबलच्या आपली यारी गाण्याने विक्रम केला आहे. ह्या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलीयन व्ह्युज मिळाले. ‘मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनियर म्युझिक डायरेक्टर’ अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे.\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी ‘आपली यारी’ हे गाणे सोशल मीडियाव्दारे लाँच केले. बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या ह्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.\nअभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा ह्या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामूळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”\nनिर्माता निखील नमीत म्हणतात,”आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही ह्या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय. 12 तासांत गाण्याने 1 मिलीयनचा टप्पा गाठावा, ह्याचे पूर्ण श्रेय प्रशांतच्या सुरेल संगीताला जाते. ”\n‘आपली यारी’ गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. प���िल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.\nप्रशांत नाकती गाण्याविषयी सांगतो, “मराठी चित्रपटांमध्ये आपण दोस्तीवरची गाणी पाहिली आहेत. पण पहिल्यांदाच मराठीत म्युझिक लेबलचे मैत्रीवरचे गाणे आले आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की, हे गाणे ऐकल्यावर, प्रत्येकाला आपल्या कॉलेजचे दिवस आणि, आपले जवळचे मित्र-मैत्रिण आठवतील. आम्ही दहा इन्फ्लुएन्सर्सवर हे गाणे चित्रीत केलंय. आणि मला अतिशय आनंद आहे की, ह्या गाण्याने माझ्या इतर गाण्यांचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. सर्वात कमी वेळात 1 मिलीयन क्रॉस केलेले हे पहिले मराठी गाणे बनले आहे.”\nPrevious articleअनिल देशमुखांच्या याचिकेवर 3 ऑगस्टला होणार सुनावणी\nNext articleमीडियाच्या विरोधात शिल्पा शेट्टी मुंबई हायकोर्टात\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/cyber-gang/", "date_download": "2022-01-21T02:14:08Z", "digest": "sha1:2EAYMMUJF62C3DOVIS3VYOMT3SBXEJAN", "length": 4507, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "Cyber Gang - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट ��ुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित,…\nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\n“सावित्री फुले ते जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला सन्मान…\nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\nकिरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा…\n“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही”, वाराणसीमध्ये झळकलेल्या…\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\n वर्धाच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-micromax-canvas-nitro-3-smartphone-launched-pries-8130-rupees-5173231-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:15:06Z", "digest": "sha1:XBJZAKPSHPPUZPVROHLWUSYZ63IGISVT", "length": 2767, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Micromax canvas nitro 3 smartphone launched pries 8130 rupees | Micromax चा nitro 3 स्मार्टफोन लॉन्‍च : किंमत 8130 रूपये, जाणून घ्‍या फीचर्स... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMicromax चा nitro 3 स्मार्टफोन लॉन्‍च : किंमत 8130 रूपये, जाणून घ्‍या फीचर्स...\nभारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने canvas सीरीजमध्‍ये nitro 3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याची खरेदी यूजर्य ऑनलाइन करू शकतात. कंपनी हे फोन थर्ड पार्टी ऑनलाइन रिटेलरच्‍या माघ्‍यमातून सेल करीत आहे. याची किंमत 8,130 रुपये असून, कंपनीने nitro 3 स्मार्टफोनला आपल्‍या ऑफिशियल ई-कॉमर्स साइटवर लिस्टेड केलेले नाही.\ncanvas nitro 3 स्मार्टफोनचे वैशिष्‍टये-\n* micromax कंपनी या सोबत 2GB रॅम देत आहे.\n* 13MP रियर कॅमेरा\n* इंटरनल मेमरी 16GB\n* अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप OS वर काम करतो.\nपुढील स्‍लाइडवर वाचा canvas nitro 3 स्मार्टफोनचे फीचर्स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-bearing-life-issue-pune-4281193-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:44:52Z", "digest": "sha1:4IQ2D7PDTIBDDMSAKAWSFBLO7AU4U3JW", "length": 4576, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bearing Life issue Pune | डॉ. बेडेकर यांच्या संशोधनामुळे बेअरिंगचे आयुष्य वाढणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडॉ. बेडेकर यांच्या संशोधनामुळे बेअरिंगचे आयुष्य वाढणार\nपुणे- मराठी अभियंते विक्रम बेडेकर यांनी धातूशास्त्रीय संशोधन यशस्वी केले असून त्यामुळे यंत्रांमधील बेअरिंगचे आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे. या संशोधनासाठी अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांना पीएच.डी. प्रदान केली आहे.\nबेअरिंग निर्मितीत आघाडीवर असलेल्या टिमकेन कंपनीत डॉ. विक्रम अधिकारपदावर काम करतात. या कंपनीने त्यांना या संशोधनासाठी साह्य केले होते. बेअरिंगचे आयुष्य किती राहील हे ज्या कारणांमुळे ठरते त्यात मूळ पोलादाचा दर्जा, त्याला दिलेले तापमान, त्याचे कोन आदींप्रमाणेच निर्मिती प्रक्रियेतील हार्ड टर्निंग व ग्राइंडिंगमुळे होणारे परिणाम हे एक महत्त्वाचे कारण असते. डॉ. बेडेकर यांनी हार्ड टर्निंगमळे पृष्ठभागालगतच्या धातूकवचात होणार्‍या परिवर्तनांचा अभ्यास केला. या परिवर्तनांचे मोजमाप करणे शक्य झाल्यामुळे ती पर्याय प्रमाणातच नियंत्रित करणे शक्य होईल. त्यामुळे बेअरिंगचे आयुष्य वाढविता येईल. औद्योगिक कामकाजात बेअरिंगच्या वापराचा व्याप पाहिला तर त्यांचे आयुष्यमान वाढविण्याची कोणतीही शक्यता मोठी बचत घडविते.\nबेडेकर यांना या संशोधनासाठी प्रो. राजीव शिवपुरी यांनी मार्गदर्शन केले. बेडेकर यांनी आपली नोकरी सांभाळून हे संशोधन केले आहे. बेडेकर यांचे शालेय शिक्षण मुधोजी हायस्कूल, फलटण येथे झाले असून पुण्याच्या शासकीय महाविद्यालयातून त्यांनी अभियंत्रिकीची पदवी मिळविली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2022-01-21T02:21:45Z", "digest": "sha1:MODHN37OVK5Y7FRHOEBSFYLC77C54OG6", "length": 9878, "nlines": 133, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळ�� परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nडेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर\nलंडन (तेज समाचार डेस्क):कोरोनानं जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनानंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढत जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोना लसीकरण केल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचं निदर्शनास येत असल्यानं या चिंतेत भर पडलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून कोरोना लसीकरणाविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे.\nकोरोना लसीकरणाविषयी आत्तापर्यंत अनेक संशोधन केलं गेलं असून आत्तापर्यंत भरपूर गोष्टी संशोधनातूून समोर आल्या आहेत. सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून आणखी एक नवी गोष्ट समोर आली आहे. फायझर-बायोएनटेक आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशी अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी आहेत.\nऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका ही लस डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी असली तरी या दोन्ही लशी कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्सपासून चांगलं संरक्षण देत असल्याचंही या संशोधनात म्हटलं आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका ही भारतामध्ये कोविशिल्ड या नावानं ओळखली जाते.\nदरम्यान, फक्त भारतातच नाही तर विदेशातही या डेल्टाच्या व्हेरिएंटनं चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. डेल्टा हा अधिक संसर्गजन्य असून तरुणांना याचा जास्त धोका असल्याचं म्हटलं आहे.\nTagged अभयसतन आल चत डलट धककदयक पलस महत वढवल वहरएटन समर\nवन्यप्राणी संरक्षक कायदाच रद्द करारघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेची मागणी\nखावटी योजनेच्या लाभ मिळण्यासाठी आदीवासी संघर्ष समीतीचे प्रकल्प कार्यलयावर धरणे आदोलन\nधुळे : कोरोना आजाराने मयत झालेल्या नागरिकांच्या दफन व दहनविधीसाठी जागा निश्चित करण्यासाठी बैठक\nमहाराष्ट्र: येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता\nयावल शहरात तब्बल 8 दिवसानंतर कोरोनाचा पॉझिटिव्ह 1 रुग्ण\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्र��ंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/narcotics-control-bureau-arrives-at-the-residence-of-actor-ananya-pandey-abn-97-2641001/?utm_source=newsstand&utm_medium=Referral", "date_download": "2022-01-21T02:35:36Z", "digest": "sha1:KJPLQQOQSLA3QHJNKTKU5KMQ7PQFXHYG", "length": 20594, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narcotics Control Bureau arrives at the residence of actor Ananya Pandey abn 97 | अनन्या पांडेच्या घरी एनसीबीचे पथक दाखल; आर्यन खान प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता", "raw_content": "शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२\nअनन्या पांडेच्या घरी एनसीबीचे पथक दाखल; आर्यन खान प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता\nअनन्या पांडेच्या घरी एनसीबीचे पथक दाखल; आर्यन खान प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता\nएनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएनसीबीचे पथक बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरात एनसीबीचे अधिकारी पोहोचले. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा तपास आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे. त्यानंतर एनसीबीने अनन्या पांडेला चौकशीसाठी दोन वाजता कार्यालयात बोलावले आहे.\nएनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या; बहीण म्हणाली, कधीच माफ करणार नाही…\n“त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी…”, जितेंद्र आव्हाड यांनी केले किरण मानेंना समर्थन देणाऱ्या महिला कलाकारांचे कौतुक\n‘हा निर्णय माणुसकीच्या विरोधातला’, जितेंद्र आव्हाड, किरण माने आणि सतीश राजवाडे यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं\nपतीनेच केली लोकप्रिय अभिनेत्रीची हत्या; पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक\n२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने प्रथम आर्यन आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच, या प्रकरणात एक नवीन माहिती देखील समोर आली.\nएनसीबीने आर्यनच्या ड्रगशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट कोर्टाच्या ताब्यात दिले आहे, ज्यात एका नवीन अभिनेत्रीसोबत ड्रग्सबद्दल संभाषण आहे. ही अभिनेत्री त्यावेळी कोण होती, यावर कोणताही खुलासा झाला नाही.\nएनसीबीची टीम शाहरुखच्या घरी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) टीम शाहरुखच्या ‘मन्नत’ येथे पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nकरोना काळातील घटनांवर आधारीत ‘अधुरी कहाणी’ संगीत प्रेमींच्या भेटीला\nअमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”\nICC T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक ; भारत – पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nफेरीवाल्यांपुढे पालिकेचे मनुष्यबळ अपुरे ; कारवाई करणाऱ्या विभागातील ८८ पदे रिक्त\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nकन्व्हेयन्स न देणाऱ्या विकासकावर गुन्हा\nPhotos: पतीनेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी\nPhotos: कोणी पोलीस तर कोणी कॅशिअर; सरकारी नोकरी सोडून अभिनयाकडे वळले ‘हे’ कलाकार\nPhotos : नवी मुंबई ते मुंबई फक्त ४५ मिनिटांत, मोदींच्या हस्ते होणार अतिजलद बोटसेवेचा शुभारंभ; किती असेल तिकीट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या; बहीण म्हणाली, कधीच माफ करणार नाही…\n“त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी…”, जितेंद्र आव्हाड यांनी केले किरण मानेंना समर्थन देणाऱ्या महिला कलाकारांचे कौतुक\n‘हा निर्णय माणुसकीच्या विरोधातला’, जितेंद्र आव्हाड, किरण माने आणि सतीश राजवाडे यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं\nपतीनेच केली लोकप्रिय अभिनेत्रीची हत्या; पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक\nपळून गेलेला कॅमेरामन, मोबाईलवरील शूटींग अन्…; ४९ लाखांहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या मराठी ‘श्रीवल्ली’मागील गोष्ट\nVideo- …अन् रागाच्या भरात रश्मि देसाईनं लगावली देवोलिनाच्या कानशिलात\nतुझी गर्लफ्रेंड आहे का कपिल शर्माच्या ‘गुगली’वर पृथ्वी शॉचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’\nशशांक केत��रचा नवा अंदाज, आंबट- गोड ‘मुरंबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n”, किरण माने साकारणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nअभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचं निधन, करोनामुळे शरीरात पसरलं होतं इन्फेक्शन\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या; बहीण म्हणाली, कधीच माफ करणार नाही…\n“त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी…”, जितेंद्र आव्हाड यांनी केले किरण मानेंना समर्थन देणाऱ्या महिला कलाकारांचे कौतुक\n‘हा निर्णय माणुसकीच्या विरोधातला’, जितेंद्र आव्हाड, किरण माने आणि सतीश राजवाडे यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं\nपतीनेच केली लोकप्रिय अभिनेत्रीची हत्या; पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक\nपळून गेलेला कॅमेरामन, मोबाईलवरील शूटींग अन्…; ४९ लाखांहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या मराठी ‘श्रीवल्ली’मागील गोष्ट\nVideo- …अन् रागाच्या भरात रश्मि देसाईनं लगावली देवोलिनाच्या कानशिलात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/tag/pensioner", "date_download": "2022-01-21T01:51:12Z", "digest": "sha1:EMMPZXRAURJBIIYYGPKPWF74HNJIIIPT", "length": 3436, "nlines": 136, "source_domain": "pudhari.news", "title": "Pensioner Archives - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनिवृत्तीधारक असणाऱ्यांना यावर्षी हयातनामा जमा करण्याची तारीख 1 ते 30 नोव्हेंबर आहे. 80 पेक्षा अधिक वयोगटातील पेन्शनधारकांना ऑक्टोबरपासूनच जीवन प्रमाणपत्र…\nपाडापाडीचे राजकारण पुढे झेपणार का\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nआजचे राशिभविष्य (दि. २१ जानेवारी २०२२)\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/11717", "date_download": "2022-01-21T02:55:13Z", "digest": "sha1:O3A5RFYJUCQGVVBZI5N3MMQL7AMWHQL6", "length": 9640, "nlines": 104, "source_domain": "www.khaasre.com", "title": "चुकूनही इन्स्टॉल करू नका हे ऍप, होऊ शकते ऑनलाईन फसवणुक.. - Khaas Re", "raw_content": "\nचुकूनही इन्स्टॉल करू नका हे ऍप, होऊ शकते ऑनलाईन फसवणुक..\nजसजसे ऑनलाईन बँकिंग, स्मार्टफोन आणि ऍपचे तंत्रज्ञान बदलत चालले आहे, तसतसे फसवणुकीच्या पद्धतीही आधुनिक होत चालल्या आहेत. फसवणूक आणि लूट होऊ द्यायची नसेल तर सावधगिरी आणि सतर्कतेने राहावे लागेल. सायबर लुटारू यावेळेस वेगवगेळ्या ऍपच्या माध्यमातून मोबाईल नेट बँकिंग वापरणाऱ्या युजर्सना निशाणा बनव�� आहेत. HDFC ही खाजगी बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना एक लिंक पाठवून त्यात AnyDesk नावाच्या ऍपच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते याची माहिती देत आहे.\nफ्रॉड कसे मिळवतात तुमच्या स्मार्टफोनवर नियंत्रण \nसुरुवातीला अमुक बँक किंवा कंपनीचा एजंट म्हणून ग्राहकाला फ्रॉडचा एक कॉल येतो. ग्राहकाला मोबाईल बँकिंग वापराच्या बाबतीत विचारले जाते. त्यांनतर बँकेच्या ऍपमध्ये काहीतरी घोटाळा असल्याचे सांगुन काही दिवस त्रास सोसावा लागेल असे सांगितले जाते. तोपर्यंत प्ले स्टोअर किंवा अमुक ऍप स्टोअर वेबसाइटवरून APK ऍप डाउनलोड करायला सांगितले जाते. ते ऍप इन्स्टॉल केले की मोबाईलवर एक कोड येतो, तो शेअर करायला सांगितला जातो. त्यांनतर ऍपमध्ये काही परमिशन अप्रूव्ह करायला सांगतात.\nफ्रॉड अशी करतात लूट\nतुम्ही एकदा का परमिशन अप्रूव्ह केली की तुमचा स्मार्टफोन फ्रॉडच्या नियंत्रणात जातो. फोनमध्ये सेव्ह केलेला पिन, OTP, ट्रांजेक्शन डिटेल्स फ्रॉडकडे जातात. त्यांनतर तो फ्रॉड आपल्या नम्बरवर अनेक SMS पाठवतो. ग्राहकाला तो मेसेज दुसऱ्या कुठल्यातरी नंबरवर फॉरवर्ड करायला सांगितले जाते. त्याद्वारे फ्रॉड तुमचा UPI रजिस्टर्ड मोबाईल नंबर ट्रेस करून अकाउंट बद्दल माहिती मिळवतात.\nकाहीवेळेस फ्रॉड ग्राहकाच्या VPA, नेट बँकिंग लॉगिन आयडीवर रिक्वेस्ट पाठवून ग्राहकाला ती Accept करायला सांगतात. त्याबद्दल आपल्याला क्रेडिट स्कोअर किंवा रिफंड मिळेल असे सांगितले जाते. इथून मग तुमच्या अकाउंट मधून पैसे गायब व्हायला सुरुवात होते.\nस्वतःला बँक किंवा कंपनीचा एजंट म्हणून सांगणाऱ्या आणि कुठले ऍप डाउनलोड करायला सांगणाऱ्या सगळ्या फोन कॉल्सपासून सावध रहा. तुम्हाला कुणीही तुमच्या अकाउंटचा OTP, पिन किंवा नेट बँकिंग पासवर्ड मागितला तर देऊ नका.\nनेट बँकिंग संबंधित इतर कुठीही थर्ड पार्टी ऍप काढून टाका. मोबाईल बँकिंग संबंधित ऍपला लॉक वापरा. अकाउंट सोबत जोडलेल्या मोबाईल नंबरवर कुठलाही संशयित कॉल आल्यास त्याची पोलिसात तक्रार करा.\nकुठल्याही वेबसाईट किंवा ऍपवर आपला बँकिंग पासवर्ड किंवा OTP टाकू नका. UPI नंबर, डेबिट-क्रेडिट कार्ड, CVV, डेबिट कार्ड व्हॅलिडिटी, OTP,ATM पिन, बँक अकाउंट नंबर ही माहिती कुणाला देऊ नका.\nकुठलेही थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करू नका. बँक एजंट सांगून कुणी तुम्हाला SMS पाठवला तर कुठेही दुसऱ्या नंबरवर फ��रवर्ड करू नका. गुगलच्या भरोशावर कुठल्या बँक किंवा टेलिकॉम कंपनीचा नंबर शोधून त्यांना आपली माहिती देत बसू नका.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nमुलींना मुलांकडून या ३० गोष्टी नेहमी ऐकायला आवडतात \nइथे लग्न करण्यासाठी चोरुन आणावी लागते दुसऱ्याची पत्नी, जाणून घ्या कारण\nइथे लग्न करण्यासाठी चोरुन आणावी लागते दुसऱ्याची पत्नी, जाणून घ्या कारण\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/russia.html", "date_download": "2022-01-21T03:02:29Z", "digest": "sha1:ZDAU37BJPSZFJUTIN7YHRDAHM3WOP23D", "length": 9615, "nlines": 127, "source_domain": "zeenews.india.com", "title": "russia News in Marathi, Latest russia news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nVideo | भारतीय लष्करासाठी 'बूस्टर डोस' कोणता\nयुरोपमध्ये युद्धासारखी परिस्थिती, पोलंड-बेलारूस संघर्षात रशियाची उडी\nपश्चिम आशियातील हजारो स्थलांतरित बेलारूस ओलांडून पोलंडच्या सीमेवर पोहोचल्याने युरोपमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होत आहे.\nकोरोनाने वाढवल्या चिंता, नव्या व्हेरियंटचा ब्रिटनमध्ये कहर, रशियात मृत्यू वाढले\nकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका पुन्हा वाढतोय...\n तरुणानं गिळला जिवंत साप, डॉक्टरही जीभ पाहून झाले हैराण ​\nअसा स्टंट जीवावर बेतू शकतो त्यामुळे जीवघेणे स्टंट करू नका, प्रसिद्धीसाठीचा स्टंट तरुणाला पडला महागात\n रशियातील पर्म युनिव्हर्सिटीमध्ये दहशतवादी हल्ला\nतालिबानच्या सत्तेमुळे चीन, रशिया आणि अमेरिकेसाठी होणारे फायदे आणि तोटे\nअफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण क्षेत्राचे राजकीय चित्र बदलले आहे.\nविकीसोबत साखरपुड्याच्या अफवांनंतर, सलमान-कतरिना दिसले रशियात\nआता सलमान खानचा धमाकेदार लूक 'टायगर 3' च्या सेटवरून लीक झाला आहे.\nगर्लफ्रेंडला ठोकल्या बेड्या, त्यानंतर गाडीच्या छतावर बांधून शहरभर फिरले, व्हिडिओ व्हायरल\nएका जोडप्याची (Couple) विचित्र ट्रस्ट टेस्ट (Trust Test) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nरशियाकडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट, मुलांच्या या Age Group ला फायदा\nकोरोना विरुद्ध लढण्यासाठी रशियाडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट\nCorona Vaccination: देशात ऑगस्ट महिन्यात सुरु होणार स्पूटनिक V चे उत्पादन, कोरोनाविरुद्ध जोरदार लढाईची तयारी\nकोरोनाविरोधात (Coronavirus) आता तीव्र लढा सुरु करण्यात आला आहे.\nचीन आणि पाकिस्तानची झोप उडणार, भारताला मिळणार हे धोकादायक शस्त्र\nचीन (China) आणि पाकिस्तानसाठी (Pakistan) वाईट बातमी.\nVIDEO| स्पूटनिक V लसीचा पहिला लॉट भारतात दाखल\nरशियाची प्रभावी लस स्पुतनिकची पहिली खेप भारतात १ मे रोजी, यात ८५ कोटी डोस\nRDIFने भारतीय निर्मात्यांसोबत प्रत्येक वर्षी 85 कोटी लस तयार करण्याचा करार केला आहे.\nयुरोपमध्ये युद्धाची शक्यता, रशियाने तैनात केले युक्रेन जवळ 80 हजार सैनिक\nरशिया आणि पश्चिम देशांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा युक्रेनमुळे युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.\nवाढत्या कोरोना संक्रमणात आनंदाची बातमी, मिळू शकते आणखी एक वॅक्सिन\nस्पुतनिक -5( Sputnik-5) ला भारतात मंजूरी मिळू शकते.\nगाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही Traffic चे नवीन नियम जाणून घ्या\nडोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ\nअभिषेक बच्चनमुळे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर मान खाली घालण्याची आली वेळ\nकतरिनाची आठवण आल्यावर Vicky Kaushal काय करतो\nCommits Suicide: घरात मिळाला Remo D'Souza च्या मेहुण्याचा मृतदेह, गळफास घेत संपवलं जीवन\nकैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी ऑपरेशन न करता असा मोबाईल काढला...\nDangal मधील छोटी बबिता आज दिसते इतकी बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nPushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा\nगर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली\nव्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं महिलेला पडलं महागात, झाली फाशीची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30638/", "date_download": "2022-01-21T02:58:10Z", "digest": "sha1:WN2BEKKMKP3AQN4Y57Q62STJRDR7CEY3", "length": 100461, "nlines": 324, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मूलद्रव्ये ३ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबेरिलियमाशिवाय इतर मूलद्रव्ये MH2 (M = धातू) अशी हायड्राइडे हायड्रोजनाशी संयोग करून तयार करतात. ही सर्वक्षपणके आहेत व पाण्याबरोबरील विक्रियेत हायड्रोजन तयार करतात. बेरिलियम वमॅग्नेशियम हायड्राइडे बहुधा सहसंयुगी बहुवारिके [⟶ बहुवारिकीकरण] आहेत व इतर हायड्राइडे आयनी आहेत. सर्व मूलद्रव्ये हॅलोजनाशी विक्रिया करून MX2 सारखी हॅलाइडे तयार करतात. यांची M3N2 अशा सूत्राची नाइट्राइडे तयार होतात. यांची कार्बाइडेही तयार होतात. Ca, Sr व Ba यांची MC2 अशी कार्बाइडे तयार होतात व पाण्याच्या विक्रियेने त्यांच्यापासून ॲसिटिलीन (C2H2) व हायड्रॉक्साइडे मिळतात. बेरिलियमाच्या बेरिलियमाच्या Be2C या कार्बाइडावर पाण्याची विक्रिया केल्यास ॲल्युमिनियमाच्या AI2C3 या कार्बाइडाप्रमाणे मिथेन (CH4) मिळतो. MgC2 तापविल्यास त्यापासून Mg2C3 असे कार्बाइड मिळते व ते पाण्याबरोबर ॲलिनीन (मिथिल ॲसिटिलीन) देते.\nबेरिलियम व मॅग्नेशियम जटिल संयुगे तयार करतात. ⇨ हरितद्रव्य (क्लोरोफिल) हे मॅग्नेशियमाच्या जटिल संयुगाचे उत्तम उदाहरण होय. Ca, Sr, Ba ही मूलद्रव्ये प्रबल जटिल कारकाबरोबरच जटिल संयुगे तयार करू शकतात.ॲसिटिल ॲसिटोन व एथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटिक अम्ल (EDTA) याविक्रियाकारकांशी त्यांची जटील संयुगे तयार होऊ शकतात.\nकर्णसंबंध:या गटातील पहिले मूलद्रव्य बेरिलियम हे इतरांपासून गुणधर्मांनी निराळेआहे. त्याचे तिसऱ्या गटातील ॲल्युमिनियमाशी साधर्म्य आहे. पुढीलमुद्यांवरून त्याचे इतरांशी असलेले वेगळेपण व ॲल्युमिनियमाशी असलेलेसाधर्म्य विशद होईल : (१) बेरिलियमाचा अणू इतरांपेक्षा लहान असल्यानेत्यावर विद्युत् भाराची घनता जास्त आहे. त्यामुळे सहसंयुजी संयुगे तयारकरण्याची प्रवृत्ती इतरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बेरिलियमाच्यासंयुगांचे वितळबिंदू इतरांच्या संयुगांच्या मानाने कमी आहेत. उदा., BeF2 चा वितळबिंदू ८०००से. आहे, तर इतरांच्या फ्ल्युओराइडांचा वितळबिंदू १३०००से. च्या आसपास आहे. (२) गट १ अ व गट २ अ यांतील मूलद्रव्यांची जटिलसंयुगे तयार करण्याची प्रवृत्ती नाही परंतु गट ३ अ मधीलमूलद्रव्यांप्रमाणे बेरिलियमाची जटिल संयुगे तयार होतात. (३) बेरिलियम धातूॲल्युमिनियम धातूप्रमाणे नायट्रिक अम्लाबरोबर निष्क्रिय होते. (४)बेरिलियम ॲल्युमिनियमाप्रमाणे उभयधर्मी आहे. तिच्यावर सोडियमहायड्रॉक्साइडाची विक्रिया होऊन हायड्रोजन निघतो व बेरिलेट तयार होते. अशाविक्रियेने ॲल्युमिनियमापासून ॲल्युमिनेटे तयार होतात. (५) Be2C व AI4C3 यांच्या जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेने) मिथेन तयार होतो.\nP वर्ग मूलद्रव्ये : गट ३ अ :[ बोरॉन (B), ॲल्युमिनियम (Al), गॅलियम (Ga), इंडियम (In), आणि थॅलियम (Tl)]. या गटातीलमूलद्रव्यांच्या अणूंचा इलेक्ट्रॉनविन्यास पाहता त्यांच्या शेवटच्याकक्षेत s परिकक्षेचे दोन व p परिकक्षेचे एक असे तीन इलेक्ट्रॉन आहेत.त्यामुळे त्यांची संयुजा ती�� आहे असे दिसून येते. या गटात बोरॉन वॲल्युमिनियम यांचा एक व गॅलियम, इंडियम आणि थॅलियम यांचा एक असे दोन उपगटपडतात व त्यांच्या गुणधर्मातही फरक आढळतो. याचे कारण B व Al यांचे संयुजीइलेक्ट्रॉन गेले की, मागे अक्रिय वायूंची (He व Ne) संरचना शिल्लक राहते व Ga, In व Tl यांत ती असत नाही. या मूलद्रव्यांपैकी Al हे निसर्गात विपुलप्रमाणात आढळते आणि बाकीची अल्प प्रमाणात आढळतात.\nबोरॉन हे मूलद्रव्य अधातू आहे आणि स्तंभात वरून खाली (B ⟶ Tl) धातवीय गुणविशेष वाढत जातो. Tl हे मूलद्रव्य पूर्णतया धातू आहे. तथापिया गटातील धातू दुर्बल आहेत. आयनांचे लहान आकारमान, त्यांचा उच्च विद्युत्भार व आयनीकरण वर्चसाचे उच्च मूल्य यांवरून या मूलद्रव्यांची संयुगेबव्हंशी सहसंयुजी आहेत, असे अनुमान काढता येते. बोरॉनाशिवाय इतर मूलद्रव्येफक्त p1 इलेक्ट्रॉन वापरून एक संयुजादेखील दाखवतात. B व Al यांची त्रिसंयुजी संयुगे तयार होतात. Al ची एकसंयुजी AICI व AIBr अशीसंयुगेही तयार होतात. Tl ची एकसंयुगे तयार करण्याचा कल सर्वांत अधिक आहे.\nया मूलद्रव्यांची ऑक्साइडे त्रिसंयुजी आहेत. या ऑक्साइडांच्या गुणधर्मांवरून त्यांचा अधातवीय गुणविशेषापासून धातवीय गुणविशेष कसा वाढत जातो ते दिसून येते.\nअम्लिय उभयधर्मी उभयधर्मी क्षारीय क्षारीय\nही मूलद्रव्ये जटिल संयुगे तयार करतात. बोरॉनाची हायड्राइडे किंवा बोरोने [⟶ बोरॉन] तयार होतात. Al, Ga व In ही मूलद्रव्ये वैशिष्ट्यपूर्ण समरूपी तुरट्या तयार करतात. [⟶ तुरटी].\nगट ४ अ: [कार्बन (C), सिलिकॉन (Si), जर्मेनियम (Ge), कथिल (Sn) आणि शिसे (Pb)]. या गटातील मूलद्रव्यांचा इलेक्ट्रॉन विन्यास असे दर्शवितो की, यांच्याअणूंच्या शेवटच्या कक्षेत s परिकक्षाचे दोन व p परिकक्षाचे दोन असे चारइलेक्ट्रॉन आहेत. यांची संयुजा चार होते परंतु कथिल व शिसे यांच्याबाबतीत दोन p– इलेक्ट्रॉन निघून गेले की, उरलेली s2 इलेक्ट्रॉनांची जोडी निष्क्रिय बनते व त्यांची संयुजा दोनही असू शकते. कार्बन व सिलिकॉन यांची संयुगे सहसंयुजी असतात. अधातूपासून धातूकडेजाण्याचा कल वाढत्या अणुक्रमांकाबरोबर वाढत जातो. कार्बन व सिलिकॉन हीमूलद्रव्ये अधातू आहेत व बाकीची धातू आहेत. कार्बन व कथिल बहुरूपतादर्शवितात.\nकार्बन हा या गटातील पहिला सदस्य असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे साखळीसारखी व वलयी संयुगे तयार करणे [⟶ कार्बन]. कार्बनाची असंख्य संयुगे आहेत [⟶ कार्बनी रसायनशास्त्र ॲलिफॅटिक संयुगे ॲरोमॅटिक संयुगे]. सिलिकॉन काही अंशी कार्बनसारखी साखळी व वलयी संयुगे तयार करू शकते [⟶ सिलिकॉन]. कार्बन व सिलिकॉन ही इतरांपासून वेगळ्या गुणधर्मांची आहेत या गटातीलमूलद्रव्यांमध्ये फारसा सुसंवाद नाही. तथापि काही गुणधर्म सारखे आहेत, तेपुढीलप्रमाणे: (१) सर्वांची संयुजा ४ आहे कथिल व शिसे यांचीसंयुजा २ व ४आहे. (२) सर्व मूलद्रव्ये बहुरूपता दाखवितात.त्यातल्या त्यात विशेषकरूनकार्बन व कथिल, बहूरूपता ही असंक्रमणी मूलद्रव्यांत आवर्त सारणीतील गट ४, ५व ६ यांमधील मूलद्रव्यात दिसून येते. (३) सर्व मूलद्रव्ये XO2 या सूत्राची ऑक्साइडे तयार करतात.त्यात C, Si व Ge यांची ऑक्साइडे अम्लिय आहेत आणि Sn व Pb यांची उभयधर्मी आहेत. (४) सर्व MH4 सूत्राची हायड्राइडे तयार करतात.या हायड्राइडांचे स्थैर्य C ते Pb कमी होत जाते (५) सर्वांची XCI4 अशा सूत्राची द्रवरूप क्लोराइडे तयार होतात. (६) सर्व कार्बनी (जैव)संयुगे तयार करतात परंतु कार्बनाइतकी कोणीच तयार करत नाही. (७) कार्बन वसिलिकॉन यांचा वितळबिंदू अतिशय उच्च आहे.\nगट ५ अ: [नायट्रोजन(N), फॉस्फरस(P), आर्सेनिक (As), अँटिमनी (Sb) आणि बिस्मथ(Bi)]. या गटातील मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत s2 व p3 असे पाच इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे त्यांची संयुजा ३ व ५ अशी आहे.नायट्रोजनाची संयुजा १ ते ५ आहे. चौथ्या गटाप्रमाणे हाही गट अधातू तेदुर्बल धातू असलेला आहे. नायट्रोजन व फॉस्फरस हे अधातू आहेत, आर्सेनिक हेधात्वाभ (धातू व अधातू या दोहोंचे गुणधर्म असलेले ) आहे आणि अँटिमनी वबिस्मथ या दुर्बल धातू आहेत.\nसंयुजा तीन : या स्तंभात वरून खाली (N ते Bi विद्युत् धनता गुणविशेष वाढत जातो. नायट्रोजन त्याच्या नायट्राइडामध्ये (LiN3) N3_ अशी विद्युत् ऋणता (इलेक्ट्रॉन आकर्षित करून ऋण विद्युत् भार वाढविण्याची प्रवृत्ती) दाखवतो. नायट्रोजनाची १+ते ५+अशा संयुजा त्याच्या ऑक्साइडांवरून दिसून येतात [⟶ नायट्रोजन]. सर्व मूलद्रव्ये तीन सहसंयुजा दाखवितात. P परिकक्षेतील तीन इलेक्ट्रॉनदुसऱ्या तीन इलेक्ट्रॉन देणाऱ्या मूलद्रव्यांशी सहसंयुजी बंध निर्माणकरतात उदा., NH3, PH3 इत्यादी. या बंधामुळे अष्टक तयार होते. गटात वरून खाली या सहसंयुजेचा विद्युत् संयुजेत बदल होतो उदा., As3+, Sb3+ वBi3+. याचे कारण s कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन निष्किय होतात, असे मानले जाते.\nसंयुजा पाच : पाच ही स���संयुजा नायट्रोजनाशिवाय इतर सर्व मूलद्रव्ये दाखवितात. नायट्रोजनाला ls2, 2s2 व 2p3 असेपरिकक्ष आहेत. पाच सहसंयुजेने दुसऱ्या कक्षेत ५ +५ =१० इलेक्ट्रॉन होतील परंतु त्या कक्षेत ८ पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन मावू शकत नाहीत म्हणूननायट्रोजन पाच सहसंयुजा दाखवू शकत नाही.\nया गटातील मूलद्रव्यांत भौतिक गुणधर्मांत हळूहळू संक्रमण होते. नायट्रोजन वायुरूप आहे. फॉस्फरस सहजगत्या बाष्पीभूत होणारे मूलद्रव्य आहे. इतर मूलद्रव्ये घनरूप असून त्यांचे वितळबिंदू तसे उच्च आहेत.\nया गटातील सर्व मूलद्रव्यांची हायड्राइडे (XH3 X = गटातील कोणतेही मूलद्रव्य) वायुरूप आहेत. त्यांची स्थिरता व क्षारकीय गुणविशेष N ते Bi कमी होत जातात. अमोनिया (NH3) प्रबल क्षारकीय व तसा स्थिर आहे. फॉस्फाइन (PH3) हे दुर्बल क्षारकीय आहे. अर्साइन(AsH3) आणि स्टिबाइन (SbH3) अस्थिर असून त्यांत क्षारकीय गुणधर्म अजिबात नाहीत. बिस्मथाचे अतिशयअस्थिर असे हायड्राइड तयार होते व ते बहुधा अम्‍लीय असावे कारण तेक्षारामध्ये विरघळते.\nया गटाची प्रारूपिक (नमुनेदार) ऑक्साइडे म्हणजे R2 O3 R2 व O5 (R = गटातीलकोणतेही मूलद्रव्य) ही होत. या ऑक्साइडांचा अम्‍लीय गुणविशेषनायट्रोजनापासून बिस्मथाकडे कमी होत जातो. नायट्रोजन व फॉस्फरस यांचीऑक्साइडे बरीचशी मिळतीजुळती आहेत. आर्सेनिक, अँटिमनी व बिस्मथ यांचीऑक्साइडे उभयधर्मी आहेत.\nयांची हॅलाइडे पाण्याशी निरनिराळ्या तऱ्हेने विक्रिया करतात. नायट्रोजन ट्राय क्लोराइडाचे जलीय विच्छेदन होत नाही. बाकीची जलीय विच्छेद्य आहेत. इतर गटांप्रमाणे याही गटातील नायट्रोजन हा पहिला सदस्य बाकीच्या मूलद्रव्यांहून वेगळा आहे. नायट्रोजन बऱ्याच बाबतींत फॉस्फरसाशी समान आहे. नायट्रोजनाची पंचसंयुजी संयुगे फॉस्फरसाच्या पंचसंयुजी संयुगांपेक्षा कमी स्थिर आहेत.\nफॉस्फरस व आर्सेनिक गुणधर्माने निकटवर्ती आहेत. बहुरूपता, क्षपणकारक हायड्राइडे, समान संरचनेची अम्ले व समान विक्रिया याबाबतींतत्यांच्यात पुष्कळ साम्य आहे. आर्सेनिक व अँटिमनी हे त्यांच्या गुणधर्मात वसंयुगांत गटामध्ये सर्वांत अधिक निकटवर्ती आहेत. बिस्मथ ही गटातीलवैशिष्ट्यपूर्ण धातू आहे.\nगट ६ अ: [ऑक्सिजन(O), गंधक (S), सिलिनियम (Se), टेल्यूरियम (Te) आणि पोलोनियम (Po)]. यातील पहिल्या चार मूलद्रव्यांना (O, S, Se Te) चाल्कोजेन्स (निसर्गातखनिजे तयार करणारी मूलद्रव्ये) अ���े म्हणतात. पुष्कळशी धातवीय खनिजेऑक्साइडे किंवा सल्फाइडे आहेत. ऑक्सिजन व गंधक यांमध्ये अघातवीय गुणविशेषतीव्रतेने आहे आणि सिलिनियम व टेल्यूरियम यांमध्ये कमी प्रमाणात आहे.पोलोनियम किरणोत्सर्गी व अल्पजीवी आहे परंतु त्यात धातवीय गुणविशेष ठळकपणेदिसून येतो.\nया मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत s2 व p4 असे सहा संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनाने दोन इलेक्ट्रॉन घेतले म्हणजेत्याचे अष्टक पूर्ण होते म्हणून ऑक्सिजनाची संयुजा फक्त दोनच असू शकते.मात्र ती विद्युत् संयुजा किंवा सहसंयुजा असू शकते. घातवीय ऑक्साइडामध्येऑक्सिजन ऋणायन (O2-) म्हणून असतो. पाण्याच्या रेणूमध्ये तो सहसंयुजाबंधी असतो. ऑक्सिजनाला d परिकक्ष नसल्याने फक्त दोन हीच त्याची ऑक्सिडीकरण अवस्था [⟶ ऑक्सिडीभवन] असते.गटातील बाकीच्या मूलद्रव्यांना d परिकक्ष उपलब्धअसल्याने त्यांची संयुजा ४ व ६ असू शकते. गंधकाच्या बाबतीत त्याचे अणूउत्तेजित केले असता इलेक्ट्रॉन d परिकक्षेत जाऊन चार व सहा संयुजेची संयुगेतयार होऊ शकतात.\nसल्फर हेक्झॅफ्ल्युओराइड(SF6) यामध्ये त्याची संयुजा सहा आहे.\nया मूलद्रव्यांचे वितळबिंदू, उकळबिंदू, घनताइ. भौतिक गुणधर्म क्रमाने बदलत जातात. सर्व मूलद्रव्ये बहुरूपी आहेत. सर्व मूलद्रव्ये हायड्राइडे तयार करतात. त्यात पाणी (H2O) हे विशिष्ट आहे. बाकीच्या हायड्राइडांची स्थिरता O पासून Te कडे कमी होतजाते. गंधक ते टेल्यूरियम हायड्राइडांचा उकळबिंदू वाढत जातो. (H2S उकळबिंदू – ६१° ·८ से. H2Se – ४२° से. व H2Te 0° से.). S, Se व Te या मूलद्रव्यांची ऑक्साइडे आणि सल्फाइडे गुणधर्म व विक्रिया यांबाबत सर्वसाधारणपणे सारखी आहेत.\nगंधक, सिलिनियम व टेल्यूरियम यांची नीचतर ऑक्साइडे अम्लीय आहेत. ऑक्साइडांची स्थिरता व अम्लीयता कमी होत जाते. टेल्यूरियम ऑक्साइड व पोलोनियम ऑक्साइड उभयधर्मी आहेत.\nसिलिनियम, टेल्यूरियम व पोलोनियम ही जास्त विद्युत् घनता असलेली मूलद्रव्ये जटिल आयन तयार करू शकतात, उदा.,(SeF6)2+, (TeCl6)2+ आणि (PoCl6)2+ या आयनांची साधारणपणे क्षारीय धातू व अमोनिया यांपासून जटिल लवणे तयार होतात. उदा., K2(TeCl6), (NH4)2 (PoCl6).\nगट ७ अ: [फ्ल्युओरीन (F), क्लोरीन (Cl), ब्रोमीन (Br), आयोडीन (I) आणि ॲस्टटीन (At)]. या गटातील सर्व मूलद्रव्यांच्या शेवटच्या संयुजा कक्षेत s2 p5 असे सात इलेक्ट्रॉन आहेत. बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेऊन वा एकाइलेक्ट्रॉनाशी सहभाग कर���न अक्रिय वायूचे अष्टक सर्वात तयार होते. सर्वांचीसंयुजा एक आहे (विद्युत् संयुजी NaCI, CaBr2 व सहसंयुजी HCI, CI2 इ.).फ्ल्युओरिनाचीऑक्सिडीकरण अवस्था फक्त एक आहे कारण फ्ल्युओरीन हे सर्वाधिक विद्युत् ऋणताअसलेले आहे. विद्युत् ऋणता फ्ल्युओरीन ते ॲस्टटीन कमी होत जाते. बाकीच्यामूलद्रव्यांची ऑक्सिडीकरण अवस्था +१, +३, +५ व +७ अशीही असू शकते [⟶ हॅलोजन]. ही सर्व मूलद्रव्ये अधातू असून बहुरूपता दाखवत नाहीत. ॲस्टटीन हे मूलद्रव्य किरणोत्सर्गी आहे.\nया गटातील मूलद्रव्यांचे गुणविशेष इतर गटांपेक्षा एकमेकांशी अधिक मिळतेजुळते आहेत. सर्व मूलद्रव्यांचे रेणू द्विआणवीय आहेत. फ्ल्युओरीन व क्लोरीन वायुरूप आहेत. ब्रोमीन द्रवरूप व आयोडीन घनरूप आहे. यांचे वितळबिंदू व उकळबिंदू वाढत्या अणुभाराबरोबर वाढत जातात. फ्ल्युओरिनाच्या रेणूमधील बंधन ऊर्जा कमी असते कारण अणूमध्ये अबंधक इलेक्ट्रॉनांचे प्रतिकर्षण चालू असते. क्लोरीन, ब्रोमीन व आयोडीन यांच्या रेणूत d परिकक्ष, बंध तयार होण्याकरिता उपलब्धहोऊ शकतो व त्यामुळे त्यांच्यात बंधन ऊर्जा जास्त असते. हॅलोजनांचे आयनीकरणवर्चस्‌ अधिक असल्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती त्यांच्यात कमीअसते. सर्व हॅलोजनांचे रेणू रंगीत आहेत. दृश्य प्रकाशाच्या शोषणामुळे हेरंग येतात. फ्ल्युओरीन जांभळ्या रंगाचे शोषण करतो म्हणून त्याचा रंग फिकटपिवळा दिसतो. आयोडीन पिवळ्या रंगाचे शोषण करतो म्हणून त्याचा रंग जांभळादिसतो.\nही सर्व मूलद्रव्ये ऑक्सिडीकारक आहेत. फ्ल्युओरीन हे सर्वांत प्रबल ऑक्सिडीकारक आहे. सर्व मूलद्रव्ये धातू व अधातूंशी विक्रिया करतात. फ्ल्युओरीन हे अतिशय विक्रियाशील आहे. विक्रियाशीलता वाढत्या अणुभाराबरोबर कमी होत जाते. फ्ल्युओरिनाची अतिविक्रियाशीलता त्याच्या बंधाची उर्जा कमी असल्यामुळे आहे. विक्रियाशीलता हॅलोजनांच्या पाण्याशी होणाऱ्या विक्रियेवरून स्पष्ट होते.फ्ल्यूओरिन थंड पाण्याचे अपघटन सूर्यप्रकाशामध्ये व सावकाश होते.आयोडिनाची पाण्याशीविक्रिया होत नाही.\nया गटातील सर्व मूलद्रव्यांची हायड्रोजन हॅलाइडे (HX) अम्ले आहेत.त्यांचे पाण्याबरोबर आयनीकरण होते (H+,X–). यांची लवणे तयार होतात. आयनीकरण हायड्रोफ्लुओरिक अम्लापासून (HF) हायड्रिआयोडिक अम्लांकडे(HI) वाढत जाते.हायड्रोजन-हॅलोजन यांमधील बंधनऊर्जा HF पास���न HI कडे कमी होत जाते. धातविय हॅलाइडे ही बहुधा आयनीअसतात. एखाद्या धातूची क्लोराइडे, ब्रोमाइडे व आयोडाइडे बहुधा एक सारखीअसतात परंतु त्याच धातूची फ्ल्युओराइडे क्वचित असंगत असू शकतात. उदा.,AgF हे पाण्यात विद्राव्य आहे परंतु इतर सिल्व्हर हॅलाइडे अविद्राव्यआहेत. उलट CaF2 हे अविद्राव्य, तर कॅल्शियम हॅलाइडे(CaCI2, CaBr2 इ.) विद्राव्य आहेत. हॅलोजनांची ऑक्साइडे तयार होतात. ती अम्लधर्मी असून त्यांची पाण्याबरोबर अम्ले तयार होतात. F2O या फ्ल्यूओरिन ऑक्साइडाला ऑक्सिजन फ्ल्युओराइड असे म्हणतात कारणफ्ल्युओरिन ऑक्सिजनापेक्षा जास्त विद्युत्‌ ऋण आहे व सूत्र लिहितानाविद्युत्‌ ऋण मूलद्रव्य शेवटी लिहितात म्हणून फ्ल्युओरिन ऑक्साइड OF2 असे लिहितात.\nऑक्सिअम्लांमध्ये क्लोरिनाची ऑक्सिअम्ले महत्त्वाची आहेत [⟶ क्लोरिन]. त्यांची ऑक्सिडीकारकता ऑक्सिजन अणूंच्या वाढत्या संख्येबरोबर कमी होत जाते.\nगट ० (शून्य) किंवा अभिजात वा अक्रिय वायू गट : [ हीलियम (He), निऑन (Ne), आर्‍गॉन (Ar), क्रिप्टॉन (Kr), झेनॉन (Xe) आणि रेडॉन (Rn)].या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत s2p6 असे आठ इलेक्ट्रॉन असतात.मात्र होलियमात फक्त s2 दोनचइलेक्ट्रॉन असतात. हिलियमाचे दोन इलेक्ट्रॉन त्याची कक्षा पूर्ण करतात. इतरांचे शेवटच्या कक्षेतील अष्टक पूर्ण झालेले असते. ही मूलद्रव्येदुसऱ्या मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉन देत नाहीत व दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेतनाहीत किंवा दुसऱ्या इलेक्ट्रॉनाशी सहभागीही होत नाहीत. म्हणूनच यामूलद्रव्यांना ⇨ अक्रिय वायु किंवा अभिजात वायू असे म्हणतात.इलेक्ट्रॉनांचा विनिमय होत नसल्यामुळे यांची संयुजा शून्य आहे. म्हणून यांना शून्य गटातील मूलद्रव्ये म्हणतात.मेंडेलेव्ह यांच्या आवर्त सारणीत त्यांना डावीकडे प्रथम स्थान दिले गेले होते म्हणजे संयुजेप्रमाणे ०, १, २, ३ असे गट ओळीने येतात परंतू इलेक्ट्रॉन विन्यास अभ्यासाने असेदिसून आले की, ही मूलद्रव्ये p वर्गातील मूलद्रव्ये आहेत व ती बोर-टॉम्पसनसारणीत उजव्या टोकास मांडली जातात.\nया मूलद्रव्यांच्या अणूंची इलेक्ट्रॉन आसक्ती शून्य आहे त्यांचे आयनीकरण वर्चस् इतर कुठल्याही मूलद्रव्यांपेक्षा अधिक आहे.त्यामुळे ही मूलद्रव्ये एकआणवीय आहेत.हीलियम हे मूलद्रव्य अनन्य आहे.याचे घनीभवन दाबाखाली शक्य होते. याच्या दोन द्रवरूप स्थिती आहेत [⟶ हिलियम]. अलिकडे या मूलद्रव्यांची काही संयुगे बनविण्यात आली आहेत.\nd वर्ग मूलद्रव्ये अथवा संक्रमणी मूलद्रव्ये :आवर्ती वर्गीकरणानुसार आतापर्यंत गट क्रमानूसार चर्चिलेलीमूलद्रव्येअ गट किंवा प्रातिनिधिक कुलातील मूलद्रव्ये होत.या s व p वर्गात मोडणाऱ्या मूलद्रव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मूलद्रव्यात गटक्रमानुसार शेवटच्या परिकक्षेत एका संयुजी इलेक्ट्रॉनाची भर होऊन १ अ ते ७ अगट तयार झालेले आहेत. यांतील उभ्या गटातील मूलद्रव्ये संयुजा, भौतिक वरासायनिक गुणधर्म या बाबतींत एकमेकांशी मिळतीजुळती आहेत. d वर्ग हा s व p या दोन वर्गांच्या मध्ये आहे [⟶ आवर्त सारणी].\nया d वर्गातील मूलद्रव्यांना ‘संक्रमणी’ मूलद्रव्ये म्हणतात. संक्रमणीमूलद्रव्यांत इलेक्ट्रॉनांचे समावेशन आतल्या कक्षांमध्ये होते. हे समावेशनकाही मूलद्रव्यात उपांत्य कक्षेत व काहींच्या उपउपांत्य कक्षेत होते [⟶ अणु व आणवीय संरचना संक्रमणी मूलद्रव्ये].\nही सर्व मूलद्रव्ये धातू असून ती गट २ अ मधील धातूंप्रमाणे आहेत. संक्रमणीमूलद्रव्यांत काही संरचनात्मक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवान वमिश्रधातू तयार करणारी अशी मूलद्रव्ये आहेत. त्यांचे आयन रंगीत असतात.\nगट ३ ब: [स्कँडियम(Sc), इट्रियम (Y), लँथॅनम (La) आणि ॲक्टिनियम (Ac)]. या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत d1s2 असे तीन इलेक्ट्रॉन आहेत. यांची ऑक्सिडीकरण अवस्था तीन आहे. या मूलद्रव्यांचा काही वेळा ⇨ विरल मृत्तिका मूलद्रव्य गटात समावेश करतात. तथापि ही मूलद्रव्ये d वर्गातील असून विरल मृत्तिका f वर्गातील मूलद्रव्ये आहेत आवर्त सारणीतलँथॅनमाच्या जागेत सर्व विरल मृत्तिका मूलद्रव्ये एकत्र घातली जातात.\nदोन s व एक d मिळून तीन इलेक्ट्रॉन निघून गेल्यावर मागे पूर्ण भरलेली कक्षा रहातअसल्यामुळे यांची संयुगे रंगहीन व प्रतिचुंबकीय आहेत. या धातू क्रियाशीलअसून त्यांचे वितळबिंदू उच्च आहेत. गट २ अ मधील धातूंप्रमाणे या धातूपाण्याशी विक्रिया करतात आणि त्यातून हायड्रोजन निघतो व त्यांचीहायड्रॉक्साइडे तयार होतात. स्कँडियम हायड्रॉक्साइड [Sc(OH)3] हे कॅल्शियम हायड्रॉक्साइडापेक्षा कमी क्षारकीय आहे व ॲल्युमिनियमहायड्रॉक्साइड या उभयधर्मी हायड्रॉक्साइडापेक्षा जास्त क्षारकीय आहे. हीक्षारकता गटामध्ये वाढत्या अणुभाराबरोबर वाढत जाते. या गटातील धातवीय आयनसाधारणपणे मोठे असल्याने यांची जटिल लवणे फारशी होत नाहीत. स्कँडियम आयनसर्वांत लहान असल्याने त्याची काही जटिल लवणे तयार होतात.\nॲक्टिनियम हे नेहमी युरेनियम व थोरियम यांच्याबरोबर संबंधित असल्याचेआढळते. त्याचे निसर्गात दोन समस्थानिक आढळतात व दोन्ही किरणोत्सर्गी आहेत.त्यांचे अर्धायुकाल २२ वर्षे व ६ तास असे आहेत.\nगट ४ ब: [टिटॅनियम (Ti), झिर्कोनियम (Zr), हाफ्नियम (HF) आणि थोरियम (Th)]. या मूलद्रव्यांच्या संयुजी इलेक्ट्रॉनांचा विन्यास d2 s2 असा आहे. यातील थोरियम‘f’ वर्गात आहे. या मूलद्रव्यांत एकमेकांत साधर्म्य दिसून येते. विशेषतःझिर्कोनियम व हाफ्नियम यांचे रासायनिक गुणधर्म जवळजवळ एकरूप आहेत. याचेकारण लँथॅनाइड संकोचनामुळे [⟶ संक्रमणी मूलद्रव्ये] दोहोंच्या अणूंचे व आयनांची आकारमाने सारखी आहेत. या सर्वांत टिटॅनियम हेमहत्त्वाचे आहे. ते वजनाने हलके व क्षरण प्रतिरोधी (झीज होण्यास रोधकरणारे) असल्याने त्याचा फार उपयोग होतो.\nया सर्व धातू दुर्बल धातू आहेत हे टिटॅनेटे यांसारख्या संयुगांवरून दिसून येते.त्यांचा अँटिमनी , बिस्मथ यांच्यासारखी क्षारीय लवणे तयार करण्याकडे विशेष कल आहे. यांचीमुख्य संयुजा चार आहे. काहींची २ व ३ या संयुजेचीसंयुगेही तयार होतात.चार संयुजेची संयुगे स्थिर आहेत. टिटॅनियम ट्रायक्लोराइड (TiCl3) हे प्रबळ क्षपणकारक आहे. ते घनफळात्मक विश्लेषणात वापरतात, तसेच कार्बनी रसायनवशास्त्रात क्षपणकारक म्हणून वापरतात.\nटिटॅनियमाची TiOव Ti2O3 ही ऑक्साइडे क्षारकीय आहेत. TiO2, ZrO2 व HfO2 ही ऑक्साइडे उभयधर्मी आहेत. थोरियम ऑक्साइड ( ThO2) हे क्षारकीय आहे. यांची जटील लवणे तयार होतात. आयनीकरण वर्चस् उच्च असल्याने बहुशः सहसंयुजी संयुगे तयार करण्याकडेयांचा कल असतो.\nगट ५ :ब [व्हॅनेडियम (V), निओबियम (Nb), टँटॅलम (Ta) आणि प्रोटॅक्टिनियम (Pa)]. या मूलद्रव्याच्या संयुजी इलेक्टॉनांचा विन्सास d3s2 असा आहे. प्रोटॅक्टिनियम ‘ f ’ वर्गात येते. ही मूलद्रव्ये विशेषशीक्रियाशील नाहीत. शिवाय त्यांच्या पृष्ठभागावर संरक्षक असा ऑक्साइडाचा पातळथर तयार होतो. त्यामुळेही अक्रियता दिसून येते. ही मूलद्रव्ये दुर्बलधातू आहेत. त्यांची उमयधर्मी ऑक्साइडे तयार होतात. त्यांचा क्षारकीय संयुगेतयार करण्याकडे कल आहे. अशा तऱ्हेचासारखेपणा ३ ब, ४ ब आणि ६ ब यांतीलमूलद्रव्यांशी दिसून येतो.\nया मूलद्रव्यांची मुख्य ऑक्सिडीकरण अवस्था ५ आहे. तथापि त्यांच्या ऑक्सिडीकरण अवस्थांची व्याप्ती बरीच आहे.-१ पासून +५पर्यत ती असू शकते. कमी संयुजा असलेली आयनी संयुगे रंगीत असतात कारणत्यांत इलेक्ट्रॉनांचे अपूर्ण परिकक्ष असतात आणि त्यांत प्रकाश शोषण होतअसते. उदा., पंचसंयुजी व्हॅनेडियम संयुगे जर जस्ताने व अम्लाने क्षपण करूनकमी संयुजेची संयुगे मिळविली, तर रंगीत संयुगे मिळतात. ज्यांचे इलेक्ट्रॉनकक्ष पूर्ण असतात ती संयुगे रंगहीन असतात. व्हॅनेडियम संयुगांचे रंग असे :\nरंगहीन निळा हिरवा जांभळा\nया क्षपणाने Nb5+ पासून Nb3+ मिळते परंतु Ta5+ चे क्षपण होत नाही. कमी संयुजेची संयुगे V पासून→ Nb→ Ta → Pa या क्रमाने कमी स्थिर व तयार करण्यास कठीण असतात. V2+ संयुगे आयनी, क्षपणकारक व क्षारकीय आहेत व ती Fe2+ सारखी आहेत आणि V3+ आयन Fc3+ आयनासारखे आहेत.\nलँथॅनाइड संकोचनामुळे Nb व Ta यांच्या आयनी व सहसंयुजी त्रिज्या सारख्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातअभिन्नरूप साम्य आहे. त्या निसर्गात एकत्र आढळतात व एकमेकींपासून अलग करणेकठीण जाते.\nया सर्व धातू सामान्य तापमानाला अक्रिय आहेत परंतु उच्च तापमानाला विक्रियाशील बनतात. निओबियम व टँटॅलम यांच्यावरहॅलोजनांची विक्रिया होऊन पेंटॅहॅलाइडे मिळतात. व्हॅनेडियमाची VF5, VCl4,VBr3, VI3 अशीहॅलाइडे तयार होतात. या धातूंची अपरिमाणात्मक (केवळ डाल्टन नियमांनुसार वाइलेक्ट्रॉनीय विवरणानुसार भाकीत केलेल्याच यथार्थ संघटनाप्रमाणे ज्यांचेसंघटन नाही अशी) हायड्राइडे तयार होतात. या धातूंची ऑक्सिजनाशी विक्रियाहोऊन पेंटॉक्साइडे मिळतात. व्हॅनेडियमाची VO (क्षारकीय व संयुजा 2+),V2 O3 क्षारकीय, सं. 3+), VO2 उभयधर्मी, सं.4+)व V2 O5) (उभयधर्मी, सं.5+) अशी ऑक्साइडे होतात. VO हे अपरिमाणात्मक आहे. त्याचे संघटन VOo.94-1·12 असे मांडता येईल. या धातू जटिल लवणे तयार करतात, उदा.,K4[V(CN)6].\nगट ६ ब: [क्रोमियम Cr), मॉलिब्डेनम (Mo), टंगस्टन (W) आणि युरेनियम(U)].यातीलयुरेनियमट ‘f’ वर्गातील आहे. संक्रमणी मूलद्रव्यांतील हा एक निकटसंबंधी गटआहे. सापेक्षेतेने सर्वांची विक्रियाशीलता कमी आहे.सर्व दुर्बल धातूआहेत.ही मूलद्रव्ये अनु क्रमे क्रोमेट, मॉलिब्डेटे व टंगस्टेटे अशीसंयुगे तयार करतात. लँथॅनाइड सं कोचनामुळे मॉलिब्डेनम व टंगस्टन यांच्या अणूव आयन त्रिज्या सारख्या असल्याने त्यांचे गुणधर्म सारखे आहेत.विक्रियाशीलता वाढत्या अणुक्रमांकाने कमी होत जाते.ही ��ूलद्रव्येबहुसंयुजी आहेत.\nत्यांची कार्बोनिले तयार होतात यावरून त्यांची शून्य ऑक्सिडिकरण अवस्था दिसून येते. Cr(CO)6, Mo(CO)6 W(CO)6 अशा तयार होणाऱ्या कार्बोनिलांमध्येकार्बोनिल गटातील (CO) इलेक्ट्रॉनामुळे हे बंध तयार होतात.कमी दाबाखाली त्यांचे संप्लवन (घनअवस्थेतून सरळ वायुरूप अवस्थेत जाण्याची क्रिया) होते व ती कार्बनr विद्रावकात विद्राव्य आहेत.कार्बोनिले तापवल्यास त्यांचे अपघटन होऊनशुद्ध धातू मिळतात.\nCr3+ ही संयुगे सर्वाधिक स्थिर आहेत.संयुगांचे क्षारकीय गुणधर्म वाढत्या ऑक्सिडिकरण क्रमांकाबरोबर [⟶ ऑक्सिडिकरण] कमी होत जातात, असे त्यांच्या ऑक्साइडावरून दिसून येते.\nक्षारीय अम्ल व क्षार यांमध्ये अविद्राव्य अविद्राव्य\nक्रोमियम गटात शेवटच्या कक्षेत सहा इलेक्ट्रॉन असल्यामुळे या गटाचे काही गुणधर्म उच्च ऑक्सिडिकारक अवस्थेत ६ अ गटाप्रमाणे आहेत. उदा., CrO42-, SO42- आणि SeO42- यांच्यासंरचना चतुष्फलकी आहेत. क्षारीय धातूंची टंगस्टेटे हयड्रोजन किंवाटंगस्टन याबरोबर तापविली असता त्यांचे क्षपण होऊन निळ्या, जांभळ्या, तांबड्या व पिवळ्या रंगांचे काशांचे (ब्राँझांचे) प्रकार तयार होतात. त्यांचे रासायनिक सूत्र MxWO3 असे मांडता येइल. यातM म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम व x याचे मूल्य नेहमी एकापेक्षा कमी असते. ही विद्युत् संवाहक असतात.\nक्रोमियमाची हेक्झॅहॅलाइडे होत नाहीत. इतरांची MoF6. WX6 (X = F, CI, Br), UF6 व UCI6 अशी हॅलाइडे मिळतात. ही सर्व हॅलाइडे बाष्पनशील आहेत. नैसर्गिक युरेनियमामधील U235 व U238 यांपासून मिळणाऱ्या UF6 या संयुगांची विसरण गती (रेणूंच्या उत्स्फूर्त हालचालीची व विखुरण्याची गती) वेगवेगळी असल्याने भंजनक्षम U235 मूलद्रव्य अणुबाँबकरिता अलग करणे शक्य होते.\nऑक्सिहॅलाइडांमध्ये क्रोमील क्लोराइड (CrO2 CI2) व मॉलिब्डेनिल क्लोराइड (MoO2 CI2 ) सहसंयुजी असून त्यांचे त्वरित जलीय विच्छेदन होते. टंगस्टेनिल क्लोराइडाचे जलीय विच्छेदन सावकाश होते. युरेनिल क्लोराइड (UO2 +CI2–) हे आयनी संयुग आहे. युरेनियमाची असिटेट व नायट्रेट ही संयुगे आयनी आहेत. (CrO2 CI2) हो गडद तांबड्या रंगाचे असून हा रंग येणे ही कसोटी क्लोराइड आयनाचे अभिज्ञान करण्यासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) वापरतात. युरेनिल ॲसिटेटापासून स्फटिकी सोडियम युरेनिल असिटेट Na+[UO2(Ac)3]– मिळते व ही कसोटी सोडियम आयनाचे अभिज्ञान करण्यासाठी वापरतात.\nक्रोमियम व या��� गटातील इतर मुलद्रव्ये यांमध्ये फरक आहे. क्रोमियमाची ३+ ही ऑक्सिडीकरण अवस्था महत्त्वाची आहे. क्रोमियमाचे हिरव्या रंगाचे क्रोमियम सेस्क्‌वी ऑक्साइड ( Cr2O3 ) अमोनियम डायक्रोमेटाचे ऊष्मीय अपघटन करून मिळवतात.\n(NH4 )2 Cr2O7 → N2 + 4H2O + Cr­2O3CrCl3·6H2O या सूत्राचे तीन सजल समघटक (समान घटक मूलद्रव्ये व त्यांची प्रमाणे असलेले पण भिन्न संरचना असलेले पदार्थ) आहेत.\n[Cr(H2 O)6]CI3 जांभळा रंग, तीन क्लोरीन आयन.[Cr(H2 O)5 CI].CI2· H2O फिकट हिरवा रंग, दोन क्लोरीन आयन. [Cr(H2O)4 CI2]CI·2H2O गडद हिरवा रंग, एक क्लोरीन आयन. क्रोमियम दुहेरी लवणे तयार करते. उदा., क्रोम तुरटी (ॲलम). या गटातील मूलद्रव्ये जटिल लवणे तयार करतात उदा., [Cr(NH3)6]3+, [CrCI6]3- इत्यादी. या मूलद्रव्यांचा अणुक्रमांक सम आहे.\nगट ७ ब : [मँगॅनीज (Mn), टेक्नेशियम (Tc) व ऱ्हीनियम (Re)]. निसर्गात मँगॅनीज हे ऱ्हीनियमापेक्षा जास्त प्रमाणात आढळते. टेक्नेशियम निसर्गात अजिबात आढळत नाही. ते फक्त किरणोत्सर्गी विक्रियांत तयार होते.\nऱ्हीनियम हे निसर्गात अत्यल्प आढळते. तिन्ही मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म जवळजवळ सारखे आहेत. मँगॅनीज थोडे वेगळे आहे.\nमँगनीज हे आडव्या रांगेत क्रोमियम व लोह यांच्या मधे आहे. मँगॅनिजाचे काही रासायनिक गुणधर्म क्रोमियमासारखे तर काही गुणधर्म लोहासारखे आहेत. उदा., Cr2O3 व Mn2O3 या ऑक्साइडांची अम्लाशी विक्रिया केल्यास CR3+, Mn3+ लवणे तयार होतात. मात्र Mn3+ लवणे अस्थिर आहेत. क्षारांबरोबर क्रोमाइटे व मँगॅनाइटे तयार होतात. MnO3 वCrO3 ही ऑक्साइडे अम्‍लीय असून त्यांपासून अनुक्रमे मँगॅनेटे व क्रोमेटे तयार होतात. हिरव्या रंगाची मँगॅनेटे व पिवळ्या रंगाची क्रोमेटे ही समरूपी (भिन्न रासायनिक संघटन असलेली पण समान संरचना असलेली) आहेत. MnO हे ऑक्साइड लोहाच्या FeO या ऑक्साइडाशी समान आहे. दोन्हीपासून Mn2+ व Fe2+ अशी लवणे तयार होतात.Mn2O3 हे Fe2O3 प्रमाणे व Mn3O4 हेFe3o4 सारखे आहे. ही दोन्ही ऑक्साइडे मिश्र ऑक्साइडे आहेत (FeO+Fe2O3 व MnO+Mn2O3). इलेक्ट्रॉन विन्यासाप्रमाणे या मूलद्रव्यांची ऑक्सिडीकरण अवस्था सात आहे परंतु ही मूलद्रव्ये बहुसंयुजी आहेत. मँगॅनिजाची MnO (क्षारीय), Mn2O3 (उभयधर्मी), Mn3O4 (मिश्र), MnO2(उभयधर्मी), MnO3 व Mn2O7 (दोन्ही अम्‍लीय) अशी निरनिराळ्या संयुजांची ऑक्साइडे तयार होतात. ऱ्हीनियमाची ReO2,ReO3 व Re2O7 ही सर्व ऑक्साइडे अम्‍लीय आहेत.\nनायट्रोजन, कार्बन, पाणी, दुर्बल व प्रबल अम्ले यांची मँगॅनिजावर विक्रिया होते, ऱ्हीनियमावर व���क्रिया होत नाही, फक्त प्रबल अम्लामध्ये ते सावकाश विरघळते. हॅलोजेने, गंधक व ऑक्सिजन यांची दोहोंवरही विक्रिया होते. यांची [Mn2(CO)10], [Re(CO)1o] अशी कार्बोनिले होतात. ही मूलद्रव्ये जटिल लवणे तयार करतात, उदा., K6[Mn(CN)6].2 NH3, [MnCI4]– इ. मँगॅनिजाची लवणे रंगीत आहेत. Mn2+ ही गुलाबी रंगाची व Mn7+(KMnO4) या संयुजेची दाट जांभळ्या रंगाची आहेत. [Mn (Oxalate)3]3- हे उष्णतेला अस्थिर आहे. त्याचे ६०० से.ला अपघटन होते म्हणून परमँगॅनेट/ऑक्झॅलेट अनुमापन [⟶ अनुमापन] तापवलेल्या पाण्यात अनुमापन चंबू धरून करतात. पोटॅशियम परमँगॅनेट (KMnO4) हे महत्त्वाचे ऑक्सिडीकारक संयुग आहे.\nगट ८ वा : लोह व प्लॅटिनम त्रयी: या गटात तीन आडव्या त्रया आहेत. पहिलीला लोह गट आणि दुसरी व तिसरीला मिळूनप्लॅटिनम गटातील मूलद्रव्ये असे मानले जाते. या गटातील उभ्या स्तंभाऐवजीआडव्या रांगेतील मूलद्रव्यांची तुलना करणे त्यांच्या गुणधर्माप्रमाणे योग्यहोईल.\nलोह त्रयी: [लोह (Fe), कोबाल्ट (Co) व निकेल (Ni)]. ही मूलद्रव्ये चांदीसारखी पांढरी, निसर्गात सर्वत्र आढळणारी, लोहचुंबकीय आणि प्लॅटिनम गटातीलमूलद्रव्यांपेक्षा अधिक क्रियाशील आहेत.अपूर्ण d परिकक्षेतीलइलेक्ट्रॉनांच्या परिवलन गतीमुळे लोहचुंबकत्व निर्माण होते, अशी मीमांसामांडण्यात आलेली आहे.लोह व प्लॅटिनम या दोन्ही गटांतील मूलद्रव्यांतवायूंचे पृष्ठशोषण करण्याचा गुणधर्म आढळून येतो. यांचा वायूविक्रियांमध्ये उत्प्रेरक (विक्रियेची गती बदलण्यासाठी वापरण्यात येणारा वस्वतः विक्रियेत भाग न घेणारा पदार्थ) म्हणून उपयोग होतो.क्रियाशीलता Fe ते Ni कमी होत जाते.\nया मूलद्रव्यांच्या संयुजा २, ३, ४ व ६ अशा असल्या, तरी २ व ३ या संयुजा विशेष आढळतात.४ व ६ संयुजांचीकाही जटिल संयुजे तयार होतात.२ ही विद्युत् संयुजा तिन्ही मूलद्रव्येदाखवितात. Co व Ni या मूलद्रव्यांची २ ही स्थिर सयुजा आहे. लोहाची ३ ही संयुजा स्थिर आहे. द्विसंयुजी संयुगांतया मूलद्रव्यांचे Cr, Mn व Cu, Zn यांच्याशी साम्य आढळते. FeO, CoO व NiO (सर्व क्षारीय), Fe2O3 (उभयधर्मी), Co2O3 व Ni2O3(सजल), Fe3O4 व Co3O4 (मिश्र) व NiO2 (क्षारीयव सजल) अशी या मूलद्रव्यांची ऑक्सइडे होतात. यांची ऑक्सइडेआवर्त सारणीतील डाव्या बाजूच्या Cu व Zn यांच्याऑक्सइडांसारखी आहेत.यांची लवणे Fe2+ (हिरवा रंग), Co2+ (फिकट तांबडा रंग) व Ni2+(हिरवारंग), क्रोमियम, मँगॅनिज, तांबे व जस्त यांच्या लवणांप्रमाणे आहेत.त्रिसंयुजेचा कल Fe ते Ni कमी होत जातो.निकेलाची सर्व साधी संयुगेद्विसंयुजी आहेत.\nया मूलद्रव्यांची आयनी त्रिज्या Fe ते Ni कमी होत जाते त्यामुळे जटिल लवणे तयार होण्याची क्षमता वाढत जाते. [Fe(CN)6]–, [Co(NH3)6]2+, अशा तऱ्हेचे जटिल आयन तयार होतात.रक्तातील तांबड्या पेशींमधील हीमोग्लोबिन (Fe), ब१२जीवनसत्व (Co), प्रशियन ब्ल्यू KFe[Fe(CN)6], सोडियम नायट्रोप्रुसाइड (ताबडा रंग) Na2 [Fe(CN)5 NO] 2H2O इ. संयुगे महत्वाची आहेत.\nप्लॅटिनम गट: [रूथेनियम (Ru), ऱ्होडियम (Rh) आणि पॅलॅडियम (Pd) ऑस्मियम (Os), इरिडियम (Ir) आणि प्लॅटिनम (Pt)].या मूलद्रव्यांची क्रियाशीलता Ru ते Pd व Os ते Pt वाढत जाते. या धातू अक्रिय असल्याने निसर्गात थोड्याफार प्रमाणातधातूरूपात आढळतात. त्यांचे चांदी व सोने यांच्याशी साम्य आहे.या गटातीलमूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अगदी एकसारखे आहेत. पॅलॅडियमधातूशिवाय इतर सर्व धातू हायड्रोक्लोरिक, नायट्रिट व सल्फ्यूरिक या अम्लांतअविद्राव्य आहेत.Pd, Os व Pt अम्लराजात विद्राव्य आहेत परंतु Ru, Rh व Ir अम्लराजात देखील विद्राव्य नाहीत.ही मुलद्रव्ये लोह गटातीलमूलद्रव्यांप्रमाणे लोहचुंबकिय नाहीत मात्र वायुशोषण प्रबलपणे करतात.त्यामुळे Pd व Pt वायूंच्या विक्रियांत उत्तम उत्प्रेरक म्हणून उपयोगीपडतात.\nलँथॅनाइड संकोचनामुळे दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तातील संक्रमणी मूलद्रव्ये समान आहेत. त्यांच्या अणूंचे आकारमान सारखे असल्यामुळे Os, Ir व Pt यांची घनता Ru, Rh व Pd यांच्या जवळजवळ दुप्पट आहे. ही सर्व मूलद्रव्ये निसर्गात अत्यंत कमी प्रमाणात आढळतात.\nया मूलद्रव्यांशी हॅलोजने उच्च तापमानाला विक्रिया करून हेक्झॅहॅलाइडे तयार करतात. उदा.,OsF6, IrF6, PtF6 इत्यादी.लोह व प्लॅटिनम गटांतील मूलद्रव्ये वैशिष्ट्यपूर्ण संक्रमणी मूलद्रव्ये आहेत.त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे बदलती संयुजा, रंगीत संयुगे, उत्प्रेरक गुणधर्म व जटिल संयुगे तयार करण्याची क्षमता हीहोत. प्लॅटिनम गटातील मूलद्रव्यांची उच्च ऑक्सिडीकरण अवस्थांतील संयुगेस्थिर आहेत, साध्या आयनी अवस्थेचा अभाव आहे व ही मूलद्रव्ये लोह गटापेक्षाजास्त अभिजात आहेत.\nगट १ ब : [तांबे (Cu),चांदी (Ag) आणि सोने(Au)]. या मूलद्रव्यांच्या अणूमध्येबाह्यकक्षेत गट १ अ प्रमाणे एक s इलेक्ट्रॉन आहे. अ गटात उपांत्य कक्षेतइलेक्ट्रॉनांचे अष्टक पूर्ण आहे व ब गटाच्या उपांत्य कक्षेत १० dइलेक्ट्रॉन असून s2, p6 वd10 मिळून १८ इलेक्ट्रॉन आहेत. गट १ अ मधील धातू ⇨ विद्युत् रासायनिक श्रेणीत (धातू व इतर पदार्थ त्यांच्य रासायनिक विक्रियाशीलतेप्रमाणे क्रमवार लावलेले आहेत अशा श्रेणीत अधिक विक्रियाशील वरच्या क्रमांकावर व कमी विक्रियाशील खालच्याक्रमांकावर) वरच्या क्रमांकाला आहेत व गट १ ब गटातील धातू शेवटी आहेत. हीमूलद्रव्ये ऑक्सिडीकारक नसलेल्या अम्लातून हायड्रोजन विस्थापित करू शकतनाहीत. या मूलद्रव्यांना अभिजात मूलद्रव्ये किंवा चलनी मूलद्रव्ये म्हणतात.अभिजातता Cu ⟶ Ag ⟶ Au अशी वाढत जाते. विद्युत् घनता गुणविशेष कमी होत जातो. सोने हे सापक्षेतःअक्रिय आहे. त्याचे प्लॅटिनम गटातील धातूंशी बऱ्याच बाबतींत साम्य आहे.\nगट १ अ ची ऑक्साइडे व हायड्रॉक्साइडे प्रबल क्षारीय व पाण्यात विद्राव्य आहेत तांबे गटाची क्षीण क्षारीय व अविद्राव्य आहेत. सोडियम गटाची लवणे एकसंयुजीव रंगहीन आहेत. त्यांची जटिल लवणे प्रबल जटिल विक्रियाकारक वापरले तरचहोतात. तांबे गटाची मूलद्रव्ये बदलत्या संयुजेची, रंगीत व जटिल लवणे तयारकरण्याकडे कल असलेली अशी आहेत.\nतांबे गटातील मूलद्रव्यांची संयुजा १, २ व ३ अशी आढळते परंतु स्थिर संयुगे Cu2+, Ag1+ व Au3+ या संयुजांची आहेत. क्युप्रस आयन (Cu+) हा अस्थिर आहे. क्युप्रिक (Cu2+) संयुगे स्थिर आहेत. आर्जेटस आयन (Ag+)हा स्थिर आहे. ऑयरस आयन (Au+) हा अस्थिर असून त्याचे त्वरित ऑयरिक आयनामध्ये (Au3+) रूपांतर होते. Cu+ व Au+ आयन त्यांच्या अविद्राव्य संयुगांत स्थिर असतात उदा., Cu2 CI2, Au2S. एक संयुजेची स्थिरता जटिल लवणामुळे असू शकते. उदा.,\nद्विसंयुजा तयार होण्यात d इलेक्ट्रॉनांपैकी एक इलेक्ट्रॉन लागतो.चांदीची द्विसंयुजेची संयुगे बनत नाहीत. अपवादात्मक दोन संयुगे द्विसंयुजेची आहेत एक AgF2 व दुसरे AgO.काही जटिल लवणांत द्विसंयुजा स्थिर झालेली आढळते. या गटाची ऑक्साइडे क्षारीय आहेत. फक्त सोन्याचे Au2O3 हे ऑक्साइड उभयधर्मी आहे. सोने व चांदी यांची ऑक्साइडे तापवल्यास धातूमिळतात. सोन्याची द्विसंयुजेची संयुगे तयार होत नाहीत. तांब्याची मात्रसामान्यतः द्विसंयुजेची स्थिर संयुगे तयार होतात. क्युप्रिक लवणेसामान्यपणे निळ्या रंगाची असतात. निर्जल क्युप्रिक सल्फेट (CuSO4) हे रंगहीन असते.CuSO4· 5H2O निळ्या रंगाचे असते कारण त्यात [Cu(H2O)4]2+ हा जटिल आयन तयार होतो. तांब्याचे महत्त्वाचे जटिल लवण क्युप्राअमोनियम सल्फेट [Cu(NH3)4]SO4 याचा ⇨ कृत्रिम तंतू तयार कर��्याकरिता उपयोग होतो. त्रिसंयुजी अवस्था सोन्याच्या बाबतीत दिसून येते. त्याचे AuF3 हे संयुग आयनी आहे. बाकीची ऑयरिक संयुगे बहुधा सहसंयुजी आढळतात. सोन्याची बहुसंख्य जटिल लवणे ज्ञात आहेत.\nगट २ ब : [जस्त (Zn), कॅडमियम (Cd) आणि पारा (Hg)].या गटातील मूलद्रव्ये इतरसंक्रमणी मूलद्रव्यांपासून बऱ्याच बाबतींत वेगळी आहेत.गट १ ब प्रमाणेयाही गटातील उपांत्य कक्षा (d) १८ इलेक्ट्रॉनांनी पूर्ण भरलेली आहे वशेवटच्या ‘s’ कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत. यांची द्विसंयुजी संयुगे तयारहोतात कारण d परिकक्षेतील इलेक्ट्रॉन संयुजेसाठी उपलब्ध होत नाही. दोनऑक्सिडीकरण अवस्था हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. पारा Hg1+ संयुगे तयार करतो परंतु ती द्विवारिकी (दोन रेणू एकत्र येऊन तयार होणारी) आहेत. उदा., मर्क्युरसक्लोराइड (Hg2 CI2) हे संयुग CI-Hg-Hg-CI असे आहे. त्यामुळे Hg1+आयन अस्थित्वात नाही. पाऱ्याच्या दोन अणूंमधील सहसंयुजी बंधामुळे मर्क्युरस आयन Hg22+ असा दर्शवितात.\nइतर संक्रमणी मूलद्रव्यांप्रमाणे ही मूलद्रव्ये घावतीय आहेत परंतु ती बदलती संयुजा दाखवत नाहीत व त्यांची संयुगे रंगहीन आहेत.आयनीकरण वर्चसावरून तांबे गट जास्त विक्रियाशील वाटतो परंतु प्रत्यक्षातजस्त गट जास्त विक्रियाशील आहे.कारण जस्त गटातील मूलद्रव्यांचेवितळबिंदू व उकळबिंदू कमी आहेत. पारा हे कोठी तापमानाला द्रवरूप असणारेएकमेव धातवीय मूलद्रव्य आहे.\nया गटाचे काही बाबतीत असंक्रमणी गट २ अ शी, विशेषतः क्षारीय मृत्तिका मूलद्रव्यांशी (Ca, Sr, Ba) साम्य आहे.दोहोंचा इलेक्ट्रॉन विन्यास-s2 आणि-d10s2 असा आहे.दोन्ही गटांतील मूलद्रव्ये द्विसंयुजी आहेत. दोहोंची सजल सल्फेटे समरूपी आहेत.त्यांची K2SO4’ HgSO4 – 6H2O आणि K2SO4 · MgSO4 · 6H2O ही दुहेरी लवणे समधर्मी आहेत.जस्त गट जास्त अभिजात, सहसंयुजी संयुगेकरण्याकडे कल असणारा, जटिल लवणे तयार करण्याचीक्षमता जास्त असलेला व कमीक्षारीय आहे.\nसर्वसाधारणपणे गटातील पहिला सदस्य इतरांपेक्षा वेगळा असतो, तर या गटातजस्त व कॅडमियम हे रासायनिक दृष्ट्या जवळचे आहेत व तिसरा सदस्य पारा हावेगळा आहे.विक्रियाशीलता जस्तापासून पाऱ्याकडे कमी हेत जाते.जस्तकॅडमियम यांची विरल अम्लाशी विक्रिया होते.पारा फक्त ऑक्सिडीकारक अम्लाशीविक्रिया करतो. ॲल्युमिनियमप्रमाणे जस्त व कॅडियमाची क्षाराबरोबर विक्रियाहोऊन झिंकेट कॅडमियेट तयार होतात.\nयांची ZnO, CdO �� HgO अशी ऑक्साइडे तयार होतात. ZnO हे उभयधर्मी आहे. CdO व HgO ही ऑक्साइडे क्षारीय आहेत. ZnO व CdO यांचे संप्लवन होते यावरून तीबरीचशी सहसंयुजी असावीत. HgO तापवल्यास त्यापासून पारा धातू मिळते.हीविक्रिया चांदी व सोने यांप्रमाणे आहे.पारा ही अभिजात धातू समजली जाते. CdO व HgO ही अनुक्रमे तपकिरी व तांबड्या रंगाची आहेत परंतु या गटातीलमूलद्रव्यांची बहुतेक लवणे रंगहीन आहेत.जस्त व कॅडमियम यांची पेरॉक्साइडे (ZnO2, व CdO2) तयार होतात, इतर संक्रमणीमूलद्रव्यांची पेरॉक्साइडे तयार होत नाहीत.जस्त व कॅडमियम यांचीहायड्रॉक्साइडे तयार होतात, पाऱ्याचे तयार होत नाही.सर्वसाधारणपणे जस्तलवणे सजल व आर्द्रताशोषक आहेत. कॅडमियम हॅलाइडे स्वयंजटिल आयन तयार करतात उदा.,\nकॅडमियम आयोडाइन (CdI2) यात CdI+, CdI2, CdI3– आणि CdI42- यांचे मिश्रण असू शकते. या मूलद्रव्यांपासून जी हॅलाइडे तयार होतातत्यांमधील बंध प्रकारावर विद्यूत् ध्रुवण क्रियेचा (विद्युत् क्षेत्र लावूनधन आणि ऋण विद्यूत् भारांत सापेक्ष विस्थापन घडवून आणण्याच्या क्रियेचा) परिणाम होतो असे आढळते.यामधील धन आयनाची ध्रुवण शक्ती व ऋण आयनांची ध्रुवणक्षमता जास्त प्रमाणाच्या असतील, तर सहसंयुजी संयुगे तयार होण्याकडे वाढता कल दिसतो.धन आयनाची ध्रुवणशक्ती या गटात Zn → Cd→Hg या क्रमाने वाढत जाताना दिसते.ही सर्व मूलद्रव्ये जटिल लवणे तयार करतात. जटिल लवणे सायनाइड आयन (CN), अमोनिया (NH3), अमाइने, हॅलाइन आयन इत्यादींशी होऊ शकतात.\n‘f’ वर्ग मूलद्रव्ये : लँथॅनाइड श्रेणी किंवा विरल मृत्तिका यातील मूलद्रव्ये (अणुक्रमांक ५८ ते ७१) व ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्ये (अणुक्रमांक ९० ते १०३) या वर्गात मोडतात. लँथॅनाइड श्रेणीतील मूलद्रव्यांची माहिती ‘विरलमृत्तिका’ या नोंदीत दिलेली आहे.ॲक्टिनाइड श्रेणीतीलमूलद्रव्यांसंबंधीच्या माहितीकरिता प्रस्तुत नोंदीत अगोदरच्या भागात दिलेलीमाहिती आणि ‘मूलद्रव्ये, मानवनिर्मित’ व ‘युरेनियमोत्तर मूलद्रव्ये’ यानोंदी पहाव्यात.\nपहा : अणु व आणवीय संरचना आवर्त सारणी किरणोत्सर्ग मूलद्रव्ये, मानवनिर्मित युरेनियमोत्तर मूलद्रव्ये विरल मृत्तिका संक्रमणी मूलद्रव्ये समस्थानिक.यांखेरीज प्रत्येक मूलद्रव्यांवरील नोंद.\nचिपळोणकर, व,. त्रिं. घाटे रा. वि.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरं���न (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A5%AD.html-0", "date_download": "2022-01-21T03:19:22Z", "digest": "sha1:2N2EOEJOITUGCPFRYTBXGBAKJF62JWDB", "length": 15995, "nlines": 116, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बिग बॉस ७ News in Marathi, Latest बिग बॉस ७ news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nबिग बॉस ७ 0\nपाहा आमीरचा सलमानसोबतचा सर्वात आवडता फोटो\nदोन व्यक्ती ज्या कधीच एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा पाहत नाहीत, मात्र ते बेस्ट फ्रेंड्स असंच काहीसं सध्या अभिनेता आमीर खान-सलमान खान यांच्या नात्यात होतंय.\nराहुल महाजननं सांगितलं बिग बॉस-७ कोण जिंकणार\n‘बिग बॉस-७’चा ग्रँड फिनाले प्रदर्शित होण्यापूर्वीच बिग बॉसचा आधीचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजननं हा सिझन कोण जिंकणार याबाबत ट्वीट केलंय.\nबिग बॉस ७: अरमानच्या जवळच्या मित्राने उघड केले धक्कादायक गुपीतं\nबिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला सदस्य आणि अरमान कोहलीचा जवळचा मित्र असलेला न्यूड योग�� गुरू विवेक मिश्रा याने अरमान कोहलीबाबत काही धक्कादायक गुपीतं एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उघड केली आहेत.\nबिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली\nबिग बॉस ७ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस शिल्लक असताना गोहर खान एकटी पडली असून ती गेल्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडली. ती ज्या व्यक्तींनी घरात मित्र समजत होती, त्या व्यक्तींनीच तिला धोका दिला असे तिला वाटत आहे. पण खर पाहिलं तर गोहरने आपला पत्ता योग्य वेळी योग्य रितीने टाकून बाजी मारली आहे.\nअरमान करणार २०१४मध्ये लग्न, पण तनिषाचं काय\nरिअॅलिटी शो बिग बॉस- ७च्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या अरमान कोहलीनं एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना सांगितलं की, पुढच्या वर्षी मी लग्न करणार आहे. म्हणजेच अरमान कोहली २०१४मध्ये लग्न करण्याचा प्लान करतोय. मात्र अरमान अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी बरोबरच लग्न करणार का\nबिग 'बॉक्स’मध्ये कामया आणि संग्रामचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड\n‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सर्व स्पर्धक आपले टास्क लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये कामया आणि संग्रामनं आता आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॉसच्या घरा कामया आणि संग्राम हे दोघं टास्क अतिशय योग्यरितीनं पूर्ण करताना दिसत आहे. बिग बॉसनं दिलेलं प्रत्येक कार्य त्यांनी खंबीरपणे पूर्ण केलंय.\nएली अवराम आणि सलमान खान यांची जोडी जमेल का\nबिग बॉस ७ मध्ये ग्रीक-स्वीडिश इथली अभिनेत्री ‘एली अवराम’ ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. सध्या एली अवराम ही अभिनेत्री फार चर्चेत आहे. कारण तिचं नाव आता सलमान खानशी जोडलं जात आहे. सध्या ती सलमानच्या खास मित्रांच्या यादीत सहभागी झाली आहे.\nअरमानच्या आईनं सून ‘तनिषा’साठी पाठवलं गिफ्ट\nबिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत आणि विवादात असलेली जोडी म्हणजे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी... बिग बॉसच्या घरात नवनवीन कारनामे रोजच होत असतात. नुकताच कुशाल टंडन या घरात परतलाय. कुशालसोबत घरातल्या मंडळींच्या कुटुंबाकडून काही गिफ्ट पाठवण्यात आले. त्यातलं विशेष असं गिफ्ट म्हणजे अरमानच्या आईनं आपल्या सूनेसाठी म्हणजे तनिषा मुखर्जीसाठी विशेष गिफ्ट पाठवलंय.\nकरीना म्हणतेय सलमानपे��्षा सैफचे अॅब्स भारी\nरविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार में’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी करीना सलमानला चक्क त्याचा शर्ट काढायला भाग पाडलं.\nबिग बॉस ७ : अरमान आणि एजाझमध्ये जोरदार भांडण\nवादविवाद आणि खूपसारा धिंगाणा हा रिअॅलिटी शो चा एक अनिर्वाय भाग झाला आहे. सध्या चर्चेत असणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ पर्व अशाच काही कारणांमुळे गाजतंय, या पर्वातील स्पर्धक अत्यंत वादग्रस्त आहेत. त्यामुळे शोला चांगलाच टिआरपी मिळत आहे. कॅमेऱ्यांसमोर वावरताना जो तो आपली प्रतिभा कशी उत्कृष्ट ठरेल याच प्रयत्नात असतो.\nबिग बॉस`मध्ये मी जे करतो, ते मलाही पटत नाही- सलमान खान\nसलमान खानच्या निवेदनामुळे `बिग बॉस ७` सुपरहिट होतंय खरं, पण तनीषा आणि कुशलच्या भांडणात सलमान खानने तनीषाला ती चुकीची असूनही तिला झुकतं माप दिल्याची तक्रार सगळीकडे होऊ लागली. या प्रकाराबद्दल त्याच्यावर एवढी टीका झाली की सलमान खानने स्वतःच याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.\nतनीषाच्या बिग बॉस ७ मध्ये येण्याने कुटुंब नाराज\nप्रसिध्द अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी तसंच अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी अशी ओळख असणारी तनीषा ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिच्या कुटुंबालाही तिचं या शोमध्ये येणं पसंत नव्हतं. दिवाळीमध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.\nबिग बॉस ७ : अपूर्व अग्निहोत्री झाला घराबाहेर\nरिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ मधून या शनिवारी अपूर्व अग्निहोत्री आउट झाला. अपूर्वचे बिग बॉसच्या घरात सर्वांशीच चांगले पटत होते. टीव्ही अॅक्टर कुशल टंडनशी त्याची खास मैत्री जमली होती.\nबिग बॉस ७ : अरमान-तनिषात कडाक्याचं भांडण\n‘बिग बॉस’चं पर्व चांगलंच गाजतंय ते सध्या घरात सुरु असलेल्या ‘लव्ह स्टोरिज’मुळे... कुशाल टंडन -गौहर खान तसंच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी या जोड्यांनी या भागात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलंय.\nसलमानला आली ऐश्वर्याची आठवण\n`बिग बॉस ७` मधील स्पर्धक शिल्पा सकलानीच्या डोळ्यांची तुलना सलमान खानने चक्क आपल्या जुन्या वादग्रस्त गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायच्या डोळ्यांशी केली आहे. त्यामुळे शिल्पाला आनंद झालाय. पण इतरांना मात्र सलमानच्या तोंडून ऐश्वर्य��चं नाव ऐकून चांगलाच धक्का बसला.\nगाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही Traffic चे नवीन नियम जाणून घ्या\nडोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ\nकैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी ऑपरेशन न करता असा मोबाईल काढला...\nDangal मधील छोटी बबिता आज दिसते इतकी बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nPushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा\nगर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली\nव्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं महिलेला पडलं महागात, झाली फाशीची शिक्षा\nअर्जुनच्या आयुष्यात मलायका नव्हे, तर या महिलेला पहिलं स्थान, स्वत:च दिली कबुली\nअभिषेक बच्चनमुळे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर मान खाली घालण्याची आली वेळ\nकतरिनाची आठवण आल्यावर Vicky Kaushal काय करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA/", "date_download": "2022-01-21T01:22:35Z", "digest": "sha1:LUL26NHF2JJEMW4RPLK3TRCOPW7CT5PV", "length": 7485, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पिंपळेगुरवमधील ग्रेड सेपरेटर कामाचे भूमीपूजन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपिंपळेगुरवमधील ग्रेड सेपरेटर कामाचे भूमीपूजन\nपिंपळेगुरवमधील ग्रेड सेपरेटर कामाचे भूमीपूजन\nपिंपरी चिंचवड : पिंपळेगुरव येथील सुदर्शननगर चौकात उभारण्यात येणार्‍या ग्रेड सेपरेटरच्या कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 30) भूमीपूजन करण्यात आले. याठिकाणी सुमारे 28 कोटी रुपये खर्चून 334 मीटर लांब आणि 26.40 मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. गेल्यावर्षी स्थायी समितीत सदस्या निर्मला कुटे यांनी पाठपुरावा करून या कामांकरिता निधी मंजूर करून घेतला होता. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, निर्मला कुटे, नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, समाजिक कार्यकर्ते अरुण पवार, मुकेश पवार, शंकर जगताप, शशिकांत दुधारे, रमेश काशीद, आशीष जाधव, खडसे, बाळासाहेब धावणे, फिरके, नवनाथ भिडे, शिवजी निम्हण, माऊली जगताप, सुदर्शन नगर मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nआयटी पार्क��ा जोडणार रस्ता…\nनाशिक फाटा ते कोकणे चौक दरम्यान जोडणार्‍या बीआरटीएस मार्गावर सुदर्शननगर चौकात हे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. हा बीआरटीएस मार्ग 45 मीटरचा असून, हा रस्ता हिंजवडीतील आयटी पार्कला जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. परिणामी सुदर्शननगर चौकात वाहतूककोंडी होते. हा चौक सिग्नल फ्री करण्याच्या उद्देशाने सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक सुरळीत होऊन वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. ग्रेडसेपरेटर उभारण्याच्या कामासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.\nडांगे चौक, काळेवाडी फाटा ग्रेडसेपरेटरची निविदा रद्द करा\nचाकणमध्ये एड्स जनजागृतीपर मेगा रॅली उत्साहत\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2022-01-21T02:28:41Z", "digest": "sha1:D6BQSMFBIKBG2ORU7GXEV2AWDF2TN7KS", "length": 5751, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ११ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ११ वे शतक\n११व्या शतकाच्या पूर्वार्धात पूर्व गोलार्ध\n११व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व गोलार्ध\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १००० चे - १०१० चे - १०२० चे - १०३० चे - १०४० चे\n१०५० चे - १०६० चे - १०७० चे - १०८० चे - १०९० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ११ वे शतक\nइ.स.चे २ रे सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बद��� ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%80-scam/", "date_download": "2022-01-21T03:09:10Z", "digest": "sha1:A5AVCJU2BZK3AXRKUKS46QVA5JZZ2XHR", "length": 21476, "nlines": 44, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "मुलांसाठी कोडींग – गरज की scam? – swarda khedekar", "raw_content": "\nमुलांसाठी कोडींग – गरज की scam\nमुलांसाठी कोडींग – गरज की scam\n(प्रस्तुत लेख हा प्रत्येक पालकाने, पालक होऊ पाहणाऱ्याने आणि पालकांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने वाचावा आणि शेयर करावा अशी अपेक्षा आहे, वेळ निघून जाण्याआधी.. का ते लेख वाचल्यावर कळेलच:)\nआज बबलूचे शेजारी फार अचंबित झाले होते. उच्चभ्रू असे वाटणारे निरनिराळ्या वयाचे परदेशी लोक(ज्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघेही होते) बबलूच्या घराबाहेर सकाळीच जमा झाले होते आणि एकमेकांशी लाथ-बुक्क्यांनी मारामारी करत होते. आणि त्यांना थांबवायचं सोडून बबलूचे आईवडील घराच्या अंगणात निवांतपणे चहा पित बसले होते. शेजारच्या काकांनी न राहवून त्यांना विचारलं, ‘हे काय चाललंय तरी काय\nबबलूची आई सांगू लागली, “आमच्या बबलूने ट्रेन मध्ये मिळणारं ‘एकवीस दिवसात डॉक्टर बना’ पुस्तक वाचलं, कोरोनाची लस बनवली, आणि आता त्याच्या लशीमध्ये गुंतवणूक करायला दुनियाभरचे आरोग्य विभागाचे अधिकारी आले आहेत.”\nकाका काही बोलण्याच्या आधीच आतून बबलू बाहेर आला. जेमतेम ७ वर्षांच्या बबलूला पाहून काकांना भोवळ यायचीच बाकी होती.\nएव्हाना मी कोणत्या जाहिरातीबद्दल बोलत आहे हे आपल्याला लक्षात आलं असेलच. प्रस्तुत उदाहरण देताना कोडींग आणि आरोग्य या दोन क्षेत्रांची तुलना करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता, आपल्याला प्रकरणाचं गांभीर्य समजावं हा एकच उद्देश. दिवसरात्र IPL च्या ब्रेकमध्ये, आपल्या फेसबुक वर धुमाकूळ घालणाऱ्या या ‘मुलांना कोडींग’ शिकविण्याचा धंदा करणाऱ्या जाहिराती आपल्याला जे स्वप्न विकू पाहत आहेत, ते किती चुकीचं, बिनबुडाचं आणि त्याहूनही वाईट म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किती हानिकारक आहे हे आपल्याला वेळीच समजायला हवं, यासाठीच हा खटाटोप.\nह्या जाहिराती आपल्याला सांगतात, की आपल्या मुलाला coding शिकवलं तर तो स्टिव्ह जॉब्स बनेल. प्रत्यक्षात ते आपल्यापासून लपवत आहेत की स्टिव्ह जॉब्सने स्वतः कधीच कोडींग केली नाही. खरंतर तो एक अभियंता सुद्धा नव्हता, तर होता एक व्यावसायिक. दुसरं उदाहरण दिलं जातं ते मार्क झुकेरबर्गचं, जो एक चांगला कोडर आहेच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो एक खूप हुशार आणि धूर्त असा माणूस आहे. फेसबुकची मूळ कल्पना ही त्याने दुसऱ्याकडून त्याला न सांगता वापरून फेसबुक उभारले आहे. आजही त्याच्या कंपनीवर लोकांच्या खाजगी माहिती चोरीचे वारंवार आरोप होत असतात. अर्थात याने त्याचं कोडर म्हणून महत्व कमी होत नसलं तरी आपल्या मुलांसमोर हे आदर्श ठेवत असताना प्रत्येक पालकाने सर्व बाजूंनी विचार हा नक्कीच करायला हवा. हे कोर्सेस विकणारे तर आता वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना घेऊन, ‘मुलांनो कोडींग शिका, देशाला नावलौकिक मिळवून द्या.’ हे स्वतः त्याचं गांभीर्य न जाणून घेता, फक्त पैश्यांसाठी बोलायला लावत आहेत.\nहे सर्व पाहिल्यावर मला आठवतात ते आपल्या लहानपणी घरी येणारे पाहुणे, जे फक्त पाढे अगर परीक्षेतील गुण विचारून मुलांना त्रास देत असत, किंवा आपल्या महाविद्यालयीन काळात viva घेताना असे काही परीक्षक असत जे syllabus च्या बाहेरचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना स्वतःचीच हुशारी () दाखवण्यात धन्यता मानत. असं काय होतं यांच्यामध्ये ज्यामुळे मुलं त्यांचा एवढा द्वेष करत) दाखवण्यात धन्यता मानत. असं काय होतं यांच्यामध्ये ज्यामुळे मुलं त्यांचा एवढा द्वेष करत – ‘तुलना करण्याची वृत्ती’. जिच्यामुळे जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्टींची यादी ही अनावश्यकरित्या वाढत जाते. याची परिणीती ‘तुला हे नाही येत, मग काय उपयोग – ‘तुलना करण्याची वृत्ती’. जिच्यामुळे जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्टींची यादी ही अनावश्यकरित्या वाढत जाते. याची परिणीती ‘तुला हे नाही येत, मग काय उपयोग’, ‘तुला साधं हे पण नाही माहिती, इतका कसा रे बुद्धू तू’ यामध्ये होते. मुलांना कोडींग शिकविण्याचा अट्टाहास हा याच वृत्तीला खतपाणी देणारा आहे. दर काही वर्षांनी एक नवीन ट्रेंड येतो, जो आपल्या मुलांबद्दल मिरवण्यासाठी आईवडिलांना काहीतरी कारण देऊन जातो, आधी इंजिनीरिंग आलं, मग IIT-JEE आलं – पाचवीपासून IIT JEE चे क्लासेस लावणारे पालक याच ट्रेंड ने जन्माला घातले, MPSC-UPSC झालं – ज्याने यशस्वी मुलांची उदाहरणं पाहून कसलाही बॅकअप प्लॅन न ठेवता आयुष्याची महत्वाची बरीच वर्षे त्यात खर्ची करण्याची रिस्क घेणारे दाखवले, क्रिकेट मध्ये पैसा आहे म्हणून प्रत्येक मुलाला सरसकट क्रिकेट कोचिंगला पाठवणं आलं, सो-कॉल्ड हिरो-हिरवीन बनवण्यासाठी मुलांना acting च्या summer camps ना पाठवणं झालं आणि आता कोडींग सुद्धा तसाच एक नवीन ट्रेंड घेऊन येऊ पाहतोय. मुलांनी आवड म्हणून कोडींग शिकण्याच्या मी विरोधात नाही परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता ‘अमुक अमुक कोर्स केला की आमचा मुलगा Microsoft चा CEO होईल बघा’ यामध्येच त्याची परिणती होणार आहे. आपल्या देशाची नवी पिढी जर खऱ्या अर्थाने जपायची असेल, तर आधी असे स्वतःची झोळी भरण्यासाठी पालकांच्या डोळ्यांची झापडं बंद करणाऱ्या ट्रेंड्स चा समाचार घ्यायला हवा. IT क्षेत्रात स्वतः ८ वर्षं काढल्यानंतर एक गोष्ट मी निक्षून सांगू शकतो, की IT industry ही फक्त कोडिंगवर आधारित नाही, किंबहुना फार कमी लोक हे best coders म्हणावे असे लागतात इथे. जसं सिनेमा क्षेत्रात कार्यरत असणारा प्रत्येकजण हा काही अभिनेता नसतो तसंच हे. काही आठवड्यांपूर्वी ‘चीनचे गेम्स ऍप आहेत आपले सॉफ्टवेअर डेव्हलपर्स काय फक्त रस्त्यावरची ट्रॅफिक वाढवतात का’, ‘तुला साधं हे पण नाही माहिती, इतका कसा रे बुद्धू तू’ यामध्ये होते. मुलांना कोडींग शिकविण्याचा अट्टाहास हा याच वृत्तीला खतपाणी देणारा आहे. दर काही वर्षांनी एक नवीन ट्रेंड येतो, जो आपल्या मुलांबद्दल मिरवण्यासाठी आईवडिलांना काहीतरी कारण देऊन जातो, आधी इंजिनीरिंग आलं, मग IIT-JEE आलं – पाचवीपासून IIT JEE चे क्लासेस लावणारे पालक याच ट्रेंड ने जन्माला घातले, MPSC-UPSC झालं – ज्याने यशस्वी मुलांची उदाहरणं पाहून कसलाही बॅकअप प्लॅन न ठेवता आयुष्याची महत्वाची बरीच वर्षे त्यात खर्ची करण्याची रिस्क घेणारे दाखवले, क्रिकेट मध्ये पैसा आहे म्हणून प्रत्येक मुलाला सरसकट क्रिकेट कोचिंगला पाठवणं आलं, सो-कॉल्ड हिरो-हिरवीन बनवण्यासाठी मुलांना acting च्या summer camps ना पाठवणं झालं आणि आता कोडींग सुद्धा तसाच एक नवीन ट्रेंड घेऊन येऊ पाहतोय. मुलांनी आवड म्हणून कोडींग शिकण्याच्या मी विरोधात ���ाही परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता ‘अमुक अमुक कोर्स केला की आमचा मुलगा Microsoft चा CEO होईल बघा’ यामध्येच त्याची परिणती होणार आहे. आपल्या देशाची नवी पिढी जर खऱ्या अर्थाने जपायची असेल, तर आधी असे स्वतःची झोळी भरण्यासाठी पालकांच्या डोळ्यांची झापडं बंद करणाऱ्या ट्रेंड्स चा समाचार घ्यायला हवा. IT क्षेत्रात स्वतः ८ वर्षं काढल्यानंतर एक गोष्ट मी निक्षून सांगू शकतो, की IT industry ही फक्त कोडिंगवर आधारित नाही, किंबहुना फार कमी लोक हे best coders म्हणावे असे लागतात इथे. जसं सिनेमा क्षेत्रात कार्यरत असणारा प्रत्येकजण हा काही अभिनेता नसतो तसंच हे. काही आठवड्यांपूर्वी ‘चीनचे गेम्स ऍप आहेत आपले सॉफ्टवेअर डेव्हलपर्स काय फक्त रस्त्यावरची ट्रॅफिक वाढवतात का’ अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. खरंतर Snapchat चा राग येऊन आपल्या मोबाइल मधून Snapdeal अनइन्स्टॉल करणारे आणि Surf Excel वरून Ms Excel ला शिव्या घालणारे यांच्याकडून Pubg सारख्या गेम्सचे डेव्हलपर्स आणि इतर सॉफ्टवेअर अभियंता यांमध्ये गल्लत होणे यात नवल ते काय.. त्यातही आपण एका लोकप्रिय मराठी चित्रपटात एका मुलीला काहीही बॅकग्राऊंड नसताना नामांकित कॉलेजची website हॅक करताना ही पाहिले आहे, ह्या असल्या गोष्टी आपण हसून सोडून जरी दिल्या तरी असे चुकीचे समज जेव्हा समाजाची मानसिकता बनतात, तेव्हा त्यांवर वेळीच प्रतिबंध घालणे ही सर्वांचीच जबाबदारी बनते. जाहिरातीमध्ये मुलाने बनवलेल्या साध्या static app मध्ये गुंतवणूक करायला दुनियाभरातले investors आलेले दाखवत असताना, पुरेश्या आर्थिक पाठबळाअभावी आज आपल्याच देशातील कित्येक स्टार्टअप्स दिवसेंदिवस बंद पडत असल्याची तरी जाणीव ठेवायला हवी होती. त्या स्टार्टअप्सच्या कल्पना ह्या बौद्धिक आणि मेहनतीच्या पातळीवर कितीतरी पटीने जास्त वरचढ असतात हेदेखील कुणीही नाकारणार नाही. मग ही असली धूळफेक कशासाठी\nथोडा वेगळा विचार केला असता, कोडींग साठी लागणारी जी मानसिक, बौद्धिक जडणघडण लागते, ती विकसित होण्याआधीच लहान मुलांवर कोडींगचा भार टाकणे हे सर्व दृष्टीने चिंताजनक आहे. खरंतर कोडींग हे सतत बदल होत राहणारं क्षेत्र आहे जिथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत की त्या सर्वांची नावे कोणत्याच डेव्हलपरला सांगता येणार नाहीत. त्यातही तुमच्या मुलाने आज शिकलेली गोष्ट ही त्याचा उपयोग होईपर्यंत मार्केट मध���न पूर्णपणे हद्दपार झालेली असू शकते आणि त्याला सर्व पहिल्यापासून सुरू करण्याची गरज पडू शकते. याच कारणासाठी IT मध्ये काम करणारा प्रत्येकजण हा सतत एका तणावाखाली, दडपलेला, असा भासतो. त्याला कधी विचारून पहा, ‘work-life balance’च्या कल्पनांना त्याने केव्हाच दिलेली तिलांजली त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसेल. सतत काहीतरी नवीन शिकत राहणे ही कल्पना कितीही रोमांचक वगैरे वाटली तरी काही वर्षांनंतर, स्थिर नोकरी/व्यवसाय असणे, आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देता येणे हे प्रत्येकाचीच सुप्त इच्छा, नव्हे हक्कच आहे. आणि एखाद्या क्षेत्राचा उदोउदो करून त्यातच सर्वांनी घुसायचं म्हटलं तर इतर क्षेत्रांमध्ये निर्माण होणारी कमतरता आणि त्या एकाच क्षेत्रात प्रचंड उपलब्धतेमुळे वाढलेली अनावश्यक स्पर्धा, दोन्हीही घातकच आहेत. उद्या जर आपली सगळी मुलं खरंच कोडिंग शिकली तर त्या जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे त्यांच्या घराबाहेर investors नाही, तर ते मुलंच स्वतः मर्यादित नोकऱ्यांच्या शोधात एकमेकांशी मारामारी करताना दिसतील. आधीच आपण करिअर च्या नसत्या कल्पना बिंबवून बऱ्याच मुलांना डिप्रेशन मध्ये टाकलं आहे. कालच वाचनात आलं होतं, ‘जर आईवडिलांनी आपल्या मुलांवर करिअरसाठी इतका अनाठायी भार टाकला नसता, तर आज ‘तारें जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’ पाहताना एक अख्खी पिढी रडली नसती.’\nअर्थात IT सोडून इतर क्षेत्रांमध्येदेखील कोडींग चा उपयोग होऊच शकतो, परंतु त्याचं प्रमाण सरसकट सर्वांनी ते शिकावं (त्यातही नक्की काय आणि काय-काय शिकणार हा मोठा प्रश्न आहेच) इतकं नक्कीच नाही आणि तेवढ्यासाठी इतक्या लहान वयापासून ते सुरू करावं हे तार्किक वाटत नाही. तसं पाहिलं तर कोडींग म्हणजे काय, तर संगणकाला सूचना देण्यासाठी, एखादं ठराविक कार्य करवून घेण्यासाठी लिहिलेल्या, त्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर.. आणि त्यासाठी लागतं काय, तर गणिताचं अधिष्ठान असणारी विचारप्रणाली (mathematical analytical skills), विविध समस्या सोडवू शकण्याची कौशल्ये (problem solving skills) आणि हा पाया भक्कम होण्यासाठीचं शिक्षण, आणि ते आपल्या मुलांमध्ये निर्माण करणे ही आपली प्राथमिकता असायला हवी. त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन, की पुढील आयुष्यात हे सर्व समर्थपणे पेलायला आपण आपल्या मुलांमध्ये मैदानी खेळ, सांघिक वृत्ती, प्रत्येक गोष्टीचा मुळाशी जाऊन शोध घेण्याची जिज्ञासा, हे सर्व कसं विकसित होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण मघाशी म्हटल्याप्रमाणे कोडींग म्हणजे संगणकाला आपल्या गरजेप्रमाणे त्याच्या भाषेत सूचना देणे असल्यामुळे, ते शिकण्याचा अट्टाहास करताना आपण आपल्या मुलांनाच तर यंत्र बनवत नाही आहोत ना, याचीच मला जास्त धास्ती वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24196/", "date_download": "2022-01-21T02:21:28Z", "digest": "sha1:2ER2AVJCGFGZWBENJNPPHQ6WOZJG62AV", "length": 14133, "nlines": 221, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आर्थिप्रेस्टे डे इटा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शे���्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआर्थिप्रेस्टे डे इटा: (सु. १२८०–सु. १३५१). स्पॅनिश धर्मोपदेशक आणि कवी. त्याचा जन्म बहुधा माद्रिदजवळील आल्काला दे एनारेस येथे झाला असावा. ग्वादालाहारा प्रांतातील इटा या लहानशा शहराचा तो डीन (एक धर्माधिकारी) होता. त्याचे खरे नाव व्हान रूईथ असे होते परंतु या अधिकारपदामुळेच त्याला ‘आर्थिप्रेस्टे डे इटा’ असे नाव प्राप्त झाले. त्याच्या बिशपने त्यास काही अज्ञात कारणांसाठी तेरा वर्षे तुरुंगात ठेवले होते. लिब्रो डे कांटारेस ओ डे बुएन आमोर (इं.शी. बुक ऑफ ट्रू लव्ह) या त्याच्या काव्यसंग्रहातील काही उताऱ्‍यांवरून त्यास हा तुरुंगवास घडला असावा, असे अनुमान काढता येते. या काव्याचे स्वरूप संकीर्ण आहे. मूळ काव्यविषयाशी कसलाही संबंध नसलेली अनेक उपाख्याने या काव्यात आहेत. भावकवितेबरोबरच त्यात गद्यप्राय उतारेही आहेत. त्याने आपल्या काळाचे चित्र त्यात स्पष्टपणे पण व्यक्तिगत दृष्टिकोनातून मांडलेले आढळते. अभिजात साहित्य, चर्चविषयक साहित्य, अरबी, फ्रेंच आणि प्रॉव्हन्साल या भाषांतील साहित्य यांचा फार मोठा परिणाम त्याच्या या काव्यावर दिसून येतो. या काव्यातील उपरोधामुळे तसेच आत्मपरतेमुळे त्याची अभिव्यक्ती अधिकच संपन्न व प्रभावी वाटते.\nहंबर्ट, जॉ. (इं) पेठे, मो. व्यं. (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/06/blog-post_20.html", "date_download": "2022-01-21T03:02:42Z", "digest": "sha1:5AJEQKFNVOSWZNSRCDGKJNVYNORMIJ4X", "length": 15479, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "तिसर्‍या लाटेची धास्ती कमी अन् गोंधळच जास्त - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social तिसर्‍या लाटेची धास्ती कमी अन् गोंधळच जास्त\nतिसर्‍या लाटेची धास्ती कमी अन् गोंधळच जास्त\nमहाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तीव्रता कमी झाल्याने अनेक ठिकाणी निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी आणि फिजीकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. २ ते ४ आठवड्यात तिसरी लाट धडकू शकते अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्याने काळजीत आणखीनच भर घातली आहे. पण तिसरी लाट खरंच येणार आहे का आणि आली तर कधी येऊ शकते आणि आली तर कधी येऊ शकते लहान मुलांना याचा धोका जास्त आहे की कमी लहान मुलांना याचा धोका जास्त आहे की कमी या प्रश्‍नांच्या उत्तरांवर तज्ञांमध्येच एकवाक्यता नसल्याने सर्वसामान्यांमध्ये धास्ती कमी आणि गोंधळच जास्त, अशी काहीशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.\nउसळणारी गर्दी तिसर्‍या लाटेला आमंत्रण देणारी\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेने मागील दोन ते तीन महिन्यात देशात हाहा:कार माजवला. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे दिसत आहे. दुसर्‍या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दुसर्‍या लाटेतील स्थिती पाहून केंद्रासह राज्याने तिसर्‍या लाटेची तयारी सुरु केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखणे अशक्य असल्या��े वक्तव्य केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच केले आहे. मार्चअखेर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या टप्प्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू पुन्हा कोविडशी संबंधित व्यवहारांचा अभाव दिसत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाट दरम्यान जे घडले, त्यावरून आपण काही शिकलो आहोत असे दिसत नाही. लोक पुन्हा एकत्र येऊ लागले आहेत, बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे, विशेष म्हणजे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येत आहे. महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया करतांना पाच स्तर आखण्यात आले आहे. जेथे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहे तेथेही शनिवार व रविवार पूर्णपणे बंदचे आदेश आहेत. मात्र याच दोन दिवशी उसळणारी गर्दी तिसर्‍या लाटेला आमंत्रण देणारी आहे.\nमहाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८ लाखांपर्यंत \nवर्षभरापासून व्यापार व व्यवसाय बंद असल्याने अनेकजण आर्थिक संकटात आहे, हे जरी सत्य असले तरी आता ज्या अटी शर्थींवर बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन होण्याची आवश्यकता आहे. जर कोरोना पुन्हा वाढला तर शनिवार - रविवार तर सोडाच मात्र अन्य दिवशीही दुकाने, कार्यालये उघडता येणार नाहीत, याचे भान सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. गर्दीचा हाच धागा पकडून डॉ. गुलेरिया यांनी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये रायटर्सच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत देशात तिसरी लाट येऊ शकते. या सर्वेक्षणात जगभरातील ४० तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, साथीचे रोगशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांकडून माहिती घेण्यात आली. त्यानुसार, तिसर्‍या लाटेपर्यंत अधिकाधिक लोकांना लसीकरण करून लाट नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच, दुसर्‍या लाटेच्या तुलनेत संभाव्य तिसर्‍या लाटेत ही प्रकरणे कमी आहेत, असेही म्हटले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसर्‍या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठे कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील २-४ आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८ लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.\nम्युटेशनमध्ये म्युटेशन : डेल्टा प्लस\nभारतात कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका बसला महाराष्ट्राला. दोन्ही वेळा राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले. यामुळे तिसर्‍या लाटेची शक्यताच काळजात धस्स करणारी आहे. आताही मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी अशी भीती व्यक्त केली की गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसर्‍या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या-दोन महिन्यात तिसर्‍या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती व्यक्त केली आहे. चिंता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे,भारतात कोरोनाचे जे म्युटेशन सापडले आणि ज्याचा दुसरी लाट येण्यात मुख्यत्वे हात होता त्या व्हेरियंटला डब्लूएचओने डेल्टा व्हेरियंट असे नाव दिले आहे. पण आता त्या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झाले आणि डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झाला आहे. म्हणजे म्युटेशनमध्ये म्युटेशन. हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी राज्यभरात तयारी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी बेड तयार केले आहेत. मात्र तिसर्‍या लाटेबद्दल लोकांच्या मनात अनाठायी भीती आहे. पालकांच्या मनात नाहक भीती निर्माण करण्यात आल्याचे मत काही बालरोगतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इंडियन ऍकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने (आयएपी) तिसर्‍या लाटेचे प्रमुख लक्ष्य लहान मुले असतील याची शक्यता अतिशय कमी असल्याचे गेल्याच आठवड्यात सांगितले. जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि एम्सने पाच राज्यांमध्ये सर्व्हे केला आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सिरोप्रिव्हेलेन्स दिसून आला आहे. म्हणजे या मुलांच्या शरीरात अँटिबॉडीज आहेत, त्यामुळे मुलांना तिसर्‍या लाटेपासून संरक्षण मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्व���त मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/corona-vaccination-weird-viral-video-live-from-bihar-village-mhmg-641894.html", "date_download": "2022-01-21T02:55:58Z", "digest": "sha1:SRH2SN6WK7PRSX2N5NUHDBO67TLCAIPA", "length": 8144, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Corona vaccination weird viral video from bihar village mhmg - लस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral – News18 लोकमत", "raw_content": "\nलस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral\nलस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral\nलसीकरण मोहिमेचा आतापर्यंत अजब VIDEO\nVideo viral : दुकानावर बसून माकड चक्क विकतंय भाजी, नेमकी कुठली आहे घटना\nचिमुकल्याची हिंमत तर पाहा थेट सिंहासमोर गेला आणि...; काय घडलं Must Watch video\n तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल\nखाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल\nजमुई, 10 डिसेंबर : देशात सध्या ओमायक्रॉनची (Omicron) टांगती तलवार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असलं तरी अनेक ग्रामीण भागात लसीकरण करून घेण्यास नकार दिला जात आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे. देशभरात कोरोना लसीकरणाबाबात जागरूकता अभियान सुरू आहे. विविध माध्यमांतून हा प्रसार केला जात आहे. बिहारमधील जमुई या गावात लसीकरण मोहीम राबवली जात होती. मात्र त्यावेळी अनेकांनी लस घेण्यास नकार दिला. एका महिलेने लस न घेण्यासाठी रडून रडून आकाश-पाताळ एक केलं. ती ढसा ढसा रडत होती. तिला 4 ते 5 जणांनी पकडलं तेव्हा कुठे लस दिली गेली. ही घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिकंदरा भागातील एका छोट्याशा गावातील आहे. ही महिला लस घेताना प्रचंड घाबरत होती. लस पाहून ती शेतात पळू लागली. शेवटी शेतात काही जणांनी तिला पकडलं. एकीकडे आरोग्य कर्मचारी इंजेक्शन हातात घेऊन उभी होती, तर दुसरीकडे ही महिला धाय मोकलून रडत होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये, तर अनेकांनी हे गंभीर असल्याचं सांगितलं. लोकांच्या मनात लसीबद्दल विश्वास नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. हे ही वाचा-आता लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना; आठवडाभरात झालेली स्थिती चिंताजनक दरम्यान कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) हळूहळू आटोक्यात येऊ लागलेली असतानाच सर्वत���र तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात होती. सुदैवाने ती लाट आली नाही; मात्र कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवलीच. एक-दोन करता करता भारतात सापडलेल्या ओमिक्रॉनबाधितांची (Omicron) संख्या 23 वर पोहोचली आहे. आता या रुग्णांमध्ये असं काही दिसून आलं ज्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. भारतात सापडलेल्या बहुतेक ओमिक्रॉन रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाही आहेत आणि ही धोक्याची घंटा आहे (Asymptomatic omicron cases in india).\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nलस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/establishment-of-goddess-corona-in-the-temple-to-save-from-epidemic-mhkp-553083.html", "date_download": "2022-01-21T02:13:26Z", "digest": "sha1:YTJQSVDPBDPI4DQLFPJTXESW77PGBXWU", "length": 9381, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महामारीपासून वाचण्यासाठी थेट कोरोना देवीची स्थापना, यामुळे आजाराचा धोका कमी होत असल्याचा दावा – News18 लोकमत", "raw_content": "\nमहामारीपासून वाचण्यासाठी थेट कोरोना देवीची स्थापना, यामुळे आजाराचा धोका कमी होत असल्याचा दावा\nमहामारीपासून वाचण्यासाठी थेट कोरोना देवीची स्थापना, यामुळे आजाराचा धोका कमी होत असल्याचा दावा\nतमिळनाडूच्या कोयंबतूरमध्ये (Coimbatore News) कोरोना देवीची मूर्ती बनवण्याचा आणि त्याची पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यामुळे लोक कोरोना (Corona) संसर्गापासून वाचतील.\nT20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार\n15 वर्षांखालील मुलांना Covid लस देणार\n टीम इंडियातून आली मोठी Update\nIND vs SA : वनडे सीरिज वाचवण्यााचं आव्हान, टीम इंडियामध्ये होणार हे बदल\nचेन्नई 20 मे : कोरोना विषाणूच्या (Coronavirus In India) कहरामुळे सध्या संपूर्ण देश चिंतेत आहे. अनेक राज्यांमध्ये अंशतः तर काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी नियमांचं पालन आणि लसीकरण हे दोन महत्त्वाचे पर्याय मानले जात आहेत. एकीकडे शास्त्रज्ज्ञ विज्ञानाच्या मदतीनं महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे काही लोक श्रद्धेचा मार्ग अवलंबत कोरोनाला पळवून लावण्याचा प्र��त्न करत आहेत. मागील काही दिवसांपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांतून कोरोना मातेच्या पुजेबाबतच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता तमिळनाडूच्या कोयंबतूरमधूनही (Coimbatore News) अशीच बातमी समोर आली आहे. येथील इरुगुरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरानं कोरोना देवीची मूर्ती बनवण्याचा आणि त्याची पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यामुळे लोक कोरोना संसर्गापासून वाचतील. आदिनाम मंदिरातील व्यवस्थापकांपैकी एक सिवालिनेजेश्वर म्हणाले की, पूर्वी कोलेरा आणि प्लेग सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी देवीची पूजा केली गेली होती. लोकांना आजारांपासून वाचवण्याची ही परंपरा आहे. यापूर्वी प्लेगसह इतर काही इतर देवी-देवतांची मूर्ती तयार केली गेली होती. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात ग्रेनाइटनं बनलेली कोरोना देवीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर इथे कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थनाही केली जाईल. 48 दिवसांच्या या महायज्ञांदरम्यान सामान्य लोक यात सहभागी होऊ शकणार नाहीत. महायज्ञ पूर्ण झाल्यानंतरच लोक कोरोना देवीचं दर्शन घेऊ शकतील. तमिळनाडूच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 34,875 नवे कोरोना रुग्ण समोर आल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 16,99,225 झाली आहे. तर, 365 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील एकूण मृतांची संख्या 18,734 वर पोहोचली आहे. मेडिकल बुलेटीननुसार, बुधवारी 23,863 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 14,26,915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2,53,576 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमहामारीपासून वाचण्यासाठी थेट कोरोना देवीची स्थापना, यामुळे आजाराचा धोका कमी होत असल्याचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/megablocks-today-on-all-three-routes-of-the-local/", "date_download": "2022-01-21T01:15:08Z", "digest": "sha1:ZHHU6UUZP74TDFJ5KSVEHDLEVW2TFBSB", "length": 12574, "nlines": 160, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tलोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक - Lokshahi News", "raw_content": "\nलोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nकोरोनाच्या संसर्गामुळे अद्यापही सर्वांसाठी राज्यातील लोकल सेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही. मात्र, दोन डोस झालेल्या लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अशातच पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात हार्बर लाईनवर देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मेन लाईनवर दिवा-ठाणे दरम्यान १० तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.\nत्यामुळे आता लोकल सेवा पूर्वीप्रमाणे सुरु झाली आहे. असे असताना आता मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि सांताक्रुज दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमुख्य मार्गावर दिवा ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी १० तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक परिचालीत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉग असणार आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.\nपनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई व��भागात, हार्बर लाईनवर देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठीआज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.\nPrevious article लोकशाही’चा मराठवाडा रत्न पुरस्कार सोहळा २०२१; आज औरंगाबादेत आयोजन\nNext article भायखळा जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव\nपुल दुरुस्तीमुळे वर्सोवात प्रचंड वाहतुक कोंडी\nमुंबई-आग्रा महामार्गावर खर्डी जवळ अपघात, 5 जण गंभीर जखमी\n पालघर, मुंबई, ठाण्यासाठी नवीन नियमावली\nमुंबईच्या विमानतळाबाहेरील गर्दी नियंत्रणाबाहेर, अनेकांची झाली फ्लाईट मिस\nयेत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात अतिमुसळधार पाऊस\nमुंबईमध्ये कोरोना संख्येत पुन्हा वाढ\nचीनच्या प्रसिद्ध विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव; 1500 विद्यार्थी निरीक्षणाखाली\nऑक्टोबर महिन्यात महागाईत मोठी वाढ\nतुळशी विवाह महात्म्य आणि मुहूर्त\nशंभर टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस\nशिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पुन्हा वादात ; फसवणुकीचा गुन्हा दाखल\nमेट्रो प्रकल्पाचा हलगर्जीपणा; पाच ते सहा कामगार गंभीर जखमी\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nलोकशाही’चा मराठवाडा रत्न पुरस्कार सोहळा २०२१; आज औरंगाबादेत आयोजन\nभायखळा जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraboardsolutions.in/maharashtra-board-class-7-marathi-solutions-chapter-7-3/", "date_download": "2022-01-21T02:53:48Z", "digest": "sha1:CB465PZUC2NTUZRA6R3THBPMHTFYSVGQ", "length": 8441, "nlines": 116, "source_domain": "maharashtraboardsolutions.in", "title": "Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो – Maharashtra Board Solutions", "raw_content": "\n1. वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.\nही जाहिरात कशासंदर्भात आहे\nही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाबाबत आहे.\nकोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे\n15 ते 20 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.\nपुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्टे सांगा\nपुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:\nछोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन\nमुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके.\nसायंकाळी 7 ते 8 या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी\nप्रदर्शन कोठे भरणार आहे\nप्रदर्शन शारदा विदयालयाच्या सभागृहात भरणार आहे.\nखरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे\nपुस्तक खरेदीवर 20% सवलत मिळणार आहे.\nपुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा\nपुस्तक प्रदर्शनात गोष्टींची पुस्तके, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके खरेदी करू शकतील.\nहात आहेत; पण हालवत नाही. [ ]\nपाय आहेत; पण चालत नाही. [ ]\nदात आहेत; पण चावत नाही. [ ]\nनाक आहे; पण श्वास घेत नाही. [ ]\nकेस आहेत; पण कधी विंचरत नाही. [ ]\nवरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.\nही जाहिरात कशा संदर्भात आहे\nही जाहिरात ‘गुडविल व्यायामशाळेच्या’ संदर्भात आहे.\nया व्यायामशाळेसाठी केव्हापासून प्रवेश सुरू होणार आहेत\nया व्यायामशाळेसाठी 10 मे पासून प्रवेश सुरू होणार आहेत.\nया व्यायामशाळेची वैशिष्ट्ये कोणती आहेत\nया व्यायाम शाळेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:\nलहान मुले व वृद्धांना विशेष सवलत\nपहिल्या शंभर सभासदांना किती टक्के विशेष सवलत मिळणार आहे\nपहिल्या शंभर सभासदांना 10 टक्के विशेष सवलत मिळणार आहे.\nया व्यायामशाळेची वेळ काय आहे\nया व्यायामशाळेची वेळ सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 10 ही आहे.\n‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन कशावर नियंत्रण आणायचे आहे\n‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन चरबीवर नियंत्रण आणायचे आहे.\nदालन – मोठी खोली, सदनिका (apartment)\nनामवंत – नावाजलेले (famous by name)\nवार्तालाप – संवाद (conversation)\nनियंत्रण – संयमन, ताब्यात ठेवणे (control)\nसुडौल – बांधेसुद (shapely)\nतज्ज्ञ – निष्णात (expert)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2022-01-21T02:57:31Z", "digest": "sha1:FGM3HAVQR7DRSDLI6RM2U7QHAIKEBA7S", "length": 5758, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजेंद्रसिंह - विकिपीडिया", "raw_content": "\n(राजेंद्र सिंह या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रा. राजेंद्रसिंह ऊर्फ रज्जू भैय्या ( २९ जानेवारी १९२२; मृत्यु : १४ जुलै २००३) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक हो्ते. राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते. पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ\nमधुकर दत्तात्रेय देवरस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक\n१९९४ - १९९८ पुढील\nइ.स. १९२२ मधील जन्म\nइ.स. २००३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१६ रोजी ००:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2022-01-21T01:48:17Z", "digest": "sha1:V4UMH3MK7U2N5W5MWYXUUK5JMSXOT6C2", "length": 2063, "nlines": 36, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "आनंद – swarda khedekar", "raw_content": "\nतुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का एका स्त्री चे अफलातून उत्तर \nएकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले ,\nतुम्हांला आनंदात ठेवतो का \nतिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला पूर्ण खात्री होती , की ती ” होच ” असंच म्हणेल . कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती …. \nपण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , ” नाही ”\nती म्हणाली , ” माझा नवरा, नाही ठेवत मला आनंदात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11699", "date_download": "2022-01-21T02:36:15Z", "digest": "sha1:DBBNPP6JBNLIMDN7AL2SACLCB3TLCSKI", "length": 18068, "nlines": 237, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "घराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News घराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11699*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\n-हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज\nविदर्भ वतन,मुंबई- राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली आहे. मात्र आता हवामान विभागाने (कटऊ) येत्या चार पाच दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पुण्यासह ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील चार दिवस (२९, ३० ३१ जुलै आणि १ आॅगस्ट ) राज्याच्या किनारपट्टी भागात आज सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nविदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस\nमध्य महाराष्ट्रातही ब-यााच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दि ३०, ३१ जुलै आणि १ आॅगस्ट रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस बरसण्याबरोबरच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nPrevious article९ आॅगस्टच्या आंदोलनात पूर्व नागपूर येथून शेकडो विदर्भवादी कार्यकर्ते सामील होणार – विराआस\nNext articleदौंडच्या भिमा नदीत सापडला तब्बल २० किलोचा कटला मासा\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-story-about-naveli-deshmukh-on-her-birthday-5590634-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:20:23Z", "digest": "sha1:Y42Q54L47DRN3BZLO3GZABZBA2OGJBK7", "length": 4178, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Story about Naveli Deshmukh on Her Birthday | औरंगाबादेत लहानाची मोठी झाली ही सौ��दर्यवती, 'मिस दिवा' स्पर्धेत मिळवले आहे यश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऔरंगाबादेत लहानाची मोठी झाली ही सौंदर्यवती, 'मिस दिवा' स्पर्धेत मिळवले आहे यश\nऔरंगाबाद - मिस दिवा युनिव्हर्स 2015 स्पर्धेत सेकंड रनरअप राहिलेली औरंगाबादची कन्या नवेली देशमुख हिचा आज (5 May)वाढदिवस आहे. जागतिक स्तरावर झालेल्या या स्पर्धेत मिळवलेले यश आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवले असल्याचे नवेली सांगते. विशेष म्हणजे नवेलीचे औरंगाबाशी जवळचे नाते आहे. औरंगाबादेतच ती लहानाची मोठी झाली असून, तिचे शालेय शिक्षणही शहरातच झालेले आहे.\nमिस दिवा स्पर्धेत यश मिळवल्यानंतर नवेली औरंगाबादला आली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना तिच्या यशाचे गमक जाणून घेतले होते. त्यावेळी आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आईचे सहकार्य या जोरावरच हे यश मिळवता आले असे तिने सांगितले होते. ब्युटी कॉन्टेस्ट्समध्ये यश मिळवण्यासाठी केवळ गोरा रंग किंवा सौंदर्याची गरज असते हा गैरसमज असल्याचे नवेलीचे मत आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावरील नवेली देशमुखचे काही PHOTOS\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-dal-rate-issue-in-jalgaon-4371724-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:34:23Z", "digest": "sha1:JPODT7IQTWEIS5YR6SXQVXTDUVSAU3MH", "length": 6022, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dal rate issue in Jalgaon | डाळींच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी कमी होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडाळींच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी कमी होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा\nजळगाव- महागाईमुळे होरपळत असलेल्या ग्राहकवर्गाला सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डाळींचे उत्पादन वाढल्याने याचा परिणाम म्हणून सर्वच डाळींच्या किंमती 8 ते 10 टक्क्यांनी कमी होण्याची चिन्हे आहेत. किंमती कमी झाल्याने ग्राहक बाजारपेठेकडे वळून आर्थिक उलाढाल वाढीची आशा व्यापारीवर्गाला आहे.\nदेशातील मागणीच्या तुलनेत पुरेसे उत्पादन होत नसल्याने तूर, म���ग, उडीद या डाळी परदेशातून आयात करण्याची वेळ येते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरण होत असल्याने आयातीला याचा फटका बसून दरवाढीची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, यंदा देशातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्याने डाळींचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्षी देशात 55 लाख टन उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदा 85 टन उत्पादन झाले आहे. शासनातर्फे डाळींच्या आधारभूत किंमती 4200 रुपये प्रति क्विंटल ठरविण्यात आल्या आहेत. उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया होऊन दिवाळीअगोदर हा माल बाजारपेठेत दाखल होईल. उत्पादनवाढीमुळे डाळींच्या किंमती किमान 8 ते 10 टक्के कमी होणार आहेत. किंमती कमी झाल्याने ग्राहक खरेदीकडे आकर्षित होण्याची आशा व्यापार्‍यांना आहे.\nसध्याचे दर प्रतिक्विं टलमध्ये\nराजस्थान आणि मध्य प्रदेशातील चनाडाळची आवक सुरू झाली आहे. मुंबई बंदरावर ऑस्ट्रेलियन चना दाखल झाला आहे. 3250 रुपये प्रति क्विंटलमध्ये उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रातील नवीन चन्याचे दर 3200 ते 3250 च्या दरम्यान आहेत. मध्य प्रदेशचा चना डिसेंबर, जानेवारीपर्यंत तर राजस्थानचा चना फेब्रुवारी, मार्चपर्यंत मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.\nमालाच्या विक्रीवर व्यापाराचे उत्पन्न अवलंबून असते. भाव तेजीत असले की विक्री वर परिणाम होऊन पर्यायाने व्यापार्‍यांनाही याचा फटका बसतो. मालाचे दर कमी झाल्यास ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळतो आणि खरेदीही चांगली करतो.\n-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-news-about-father-killed-in-amravati-5530744-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:18:29Z", "digest": "sha1:47SGN27M5NSNLSA3QFMAFGUWTYM4LSJ4", "length": 7473, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Father killed in Amravati | अमरावतीमध्ये पित्याची हत्या; मृतदेह नेला सहा किमीपर्यंत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमरावतीमध्ये पित्याची हत्या; मृतदेह नेला सहा किमीपर्यंत\nअमरावती - प्रॉपर्टीच्या वादातून मुलानेच आपल्या पित्याचा दोरीने गळा आवळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहा किमीपर्यत मृतदेह दुचाकीवर वाहून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृतक नामदेव साधुजी कांबळे (७० रा. कोठा फत्तेपूर जि. वर्धा)यांचा धाकटा मुलगा शाहुराज कांबळे याला एलसीबी तळेगाव दशासर पाोलिसांनी अटक केली आहे.\nनागपूर औरंगाबाद महामार्गावरील पिपंळखुटा गावापासून काही अंतरावर एका वृध्दाचा मृतदेह तळेगाव दशासर पोलिसांना बुधवारी मध्यरात्री आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पाहणी केली असता गळ्यावर व्रण दिसले. मात्र मृतकाची ओळख पटली नव्हती. त्याचवेळी मृतकाच्या खिशातून पोलिसांना सात बारा मिळाला आहे. या सात बाराच्या आधारे पोलिसांनी कोठा फत्तेपूर गाव गाठले. तसेच कांबळे यांच्या कुटूंबियांना छायाचित्र दाखवले तर त्यांनी ते छायाचित्र नामदेव कांबळे यांचेच असल्याचे सांगितल्यामुळे ओळख पटली. मात्र नामदेव कांबळे यांना मारले कोणी, हा प्रश्न पेालिसांपुढे होता. दरम्यान माहितीच्या आधारे पोलिसांनी नामदेव कांबळे यांच्या शाहुराज नामक मुलाला ताब्यात घेतले. त्याने गळा आवळून खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार, उपविभागीय अधिकारी अविनाश पालवे, एलसीबीचे पीआय अनिल लाड यांच्या मार्गदशर्नाखाली तळेगावचे ठाणेदार निलेश सुरडकर तसेच एलसीबीचे एपीआय नागेश चतरकर, अरुण मेटे, मुलचंद भांबुरकर, शकिल चव्हाण, युवराज मानमोटे, बंडू देऊळकर, संजू भोपळे, पंकज वाठ आणि अविनाश राठोड यांनी केली आहे.नामदेव कांबळे यांना पत्नी, धनराज शाहुराज असे दोन मुल आहेत. मात्र धनराज शाहुराज हे दोघेही मजूरीसाठी आर्वी तालुक्यातील बोरगाव येथे राहत आहे. नामदेव कांबळे यांच्याकडे पाच एकर शेत आहे ते अजूनपर्यंत मुलांच्या नावे करून देण्यात आले नव्हते. वडील हे शेतही विकून टाकतील, आपले कसे होईल. त्यामुळे यातूनच यापुर्वी त्या बापलेकांचा वाद झालेला असल्याचे पोलिसांच्या तपासात आले आहे.\nबुधवारी रात्री शाहूराज बोरगावरून कोठा फत्तेपूर येथे आला. येताना सोबतच नायलॉनची दोरी आणली. याच दोरीने त्याने वडिलांचा गळा आवळला. त्यानंतर जखम झाल्यामुळे घरात रक्त पडले होते, ती जागा त्याने पाण्याने धूऊन घेतली. त्यानंतर वडिलांचा मृतदेह दुचाकीवर बांधून घेतला मध्यरात्रीच तब्बल सहा किलोमीटर विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने महामार्गालगत आणून टाकला. जेणेकरून अपघाताने हा मृत्यू झाला असे त्याला भासवायचे होते. मात्र पोलिसांनी अवघ्या सहा तासात शाहुराजचे बिंग फोडले आणि त्याला अटक केली. या प्रकरणी शहूराजच्या पत्���ीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-rain-water-harvesting-for-water-management-in-nager-5043689-NOR.html", "date_download": "2022-01-21T01:50:33Z", "digest": "sha1:243AT3YKFNKMOPVGPP42TUCNNX6XCDIZ", "length": 11926, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rain Water harvesting for water management in nager | पाणी व्यवस्थापनासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' मंत्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाणी व्यवस्थापनासाठी \"रेन वॉटर हार्वेस्टिंग' मंत्र\nनगर - पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी \"रेन वॉटर हार्वेस्टिंग' (पर्जन्य जलसंचय) हा उत्तम पर्याय आहे. नगर शहरातील नागरिकांनी हा पर्याय स्वीकारावा, यासाठी पर्यावरणप्रेमी संस्था हरियाली जनजागृती अभियान राबवणार आहे. शहरात आतापर्यंत ८० पेक्षा जास्त इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. हे प्रमाण वाढले, तर पावसाळ्यात शहरातून वाहून जाणा-या लाखो लिटर पाण्याचे योग्य व्यवस्थापन होऊ शकेल. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मंत्र देण्याचा प्रयत्न हरियाली करणार आहे.\nपाऊस हाच पाण्याचा मूलभूत स्रोत आहे. त्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. वेळेत पाऊस पडला नाही, तर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी हरियाली संस्थेने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय सुचवला आहे. शहरातील जास्तीत जास्त इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग होण्यासाठी हरियाली जनजागृती अभियान राबणार आहे. या अभियानात नागरिकांसह महापालिका बांधकाम व्यावसायिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.\nरेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात कायमस्वरूपी टक्के सूट देण्याची मागणी हरियालीने मनपाकडे केली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने मुबंई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १४० ‘ब’ नुसार शहरातील इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. त्यासाठी नागरिकांना विविध करांतून काही प्रमाणात सूट देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आल�� आहे. सूट किती कोणत्या प्रमाणात द्यायची, याबाबतचा निर्णय संबंधित महापालिकांनी घ्यायचा आहे. त्यानुसार नगर महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा बायोगॅस यापैकी दोन उपक्रम राबवणाऱ्या नागरिकांना संकलित करात टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.\nशहरातील ३०० चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या हॉस्पिटल्स, शाळा-महाविद्यालये, अपार्टमेंट, कॉम्प्लेक्स, तसेच विविध कार्यालयांच्या इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. शहरात अशा ८० पेक्षा अधिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. ही संख्या वाढवण्यासाठी हरियालीने जनजागृती अभियान हाती घेतले आहे. इच्छुकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे, प्रात्यक्षिक दाखवणे, जलमित्र पुरस्काराने गौरव करणे असे अनेक उपक्रम अभियानांतर्गत राबवले जाणार आहेत. त्यामुळे शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगला चालना मिळणार आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन पाणी व्यवस्थापनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन हरियाली संस्थेतर्फे करण्यात आले आहे. मनपानेदेखील रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी सांगितले.\nप्रभागनिहाय रेन वॉटर हार्वेस्टिंग\nमोठ्या इमारतींप्रमाणेच लहान इमारतींसाठी देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरातील इमारतींचा सर्व्हे करून हा उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात कायमस्वरूपी टक्के सवलत द्यावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.'' सुरेश खामकर, अध्यक्ष, हरियाली संस्था.\nरेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी बांधकाम व्यावसायिकांकडे आग्रह धरण्यात येईल.\nरेन वॉटर हार्वेस्टिंग करणा-यांना मालमत्ता करात कायमस्वरूपी टक्के सूट द्यावी\nनव्याने उभारण्यात येणा-या इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे\nरेन वॉटर हार्वेस्टिंगची माहिती देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन इच्छुकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांचा जलमित���र पुरस्काराने गौरव लवकरच करण्यात येणार.\nनगरशहरात पावसाचे सरासरी प्रमाण ७०० मिलिमीटर आहे. संपूर्ण पावसाळ्यात एक हजार चौरस मीटरच्या इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे साठवले, तर १० हजार लिटरचे ५६ टँकर पाणी उपलब्ध होते. हे पाणी बोअरवेलमध्ये सोडले, तर भूजलपातळी वाढण्यास मदत होते. हा उपक्रम राबवण्यासाठी एका इमारतीसाठी जास्तीत जास्त १० ते १५ हजार रुपये खर्च येत असला, तरी तो मनपाकडून मिळणा-या कर सवलतीमधून वसूल होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-close-aide-of-bjp-mla-suresh-gatige-brutally-thrashes-2-youth-with-hockey-stick-4807298-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:16:46Z", "digest": "sha1:DYEUOXIINHG34JUMEVNRIYUEVJZHPV7U", "length": 3119, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Close aide of bjp mla suresh gatige brutally thrashes 2 youth with hockey stick | भाजप आमदाराच्या समर्थकाचा \\'प्रताप\\', दोन तरुणांना कपडे काढून बेदम मारले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप आमदाराच्या समर्थकाचा \\'प्रताप\\', दोन तरुणांना कपडे काढून बेदम मारले\nबेळगाव - कर्नाटकच्या बेळगावचे आमदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते सुरेश घाटगे यांची काही छायाचित्रे सोशल मीडियात झळकत आहेत. त्यात घाटगे दोन युवकांना हॉकी स्टीकने बेदम मारताना दिसत आहेत. यावेळी युवकांच्या अंगावरील कपडे काढण्‍यात आल्याचे दिसत होते. युवकांना क‍िती बेदम मारले असेल याचा अंदाज तुटलेल्या हॉकी स्टीकवरुन येतो.\nदोन्ही युवकांच्या मित्राने घाटगेच्या पुतणीबरोबर विवाह केला असल्याचे वृत्त आहे. युवकांनी विवाहास मित्राला मदत केल्याचा आरोप केला जात आहे. या कारणामुळे घाटगेने दोन्ही युवकांना कपडे काढून बेदम मारहाण केली.\nपुढील स्लाइडवर पाहा गतिगेंच्या निर्दयतेची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-js-deep-secretary-of-doorsanchar-5235561-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:11:56Z", "digest": "sha1:7LGJH455ZNDNDNFHQL7JQA7S3JZZMMJO", "length": 4936, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "JS deep secretary Of doorsanchar | दूरसंचार सचिवपदी दीपक, राकेश गर्ग यांना हटवले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदूरसंचार सचिवपदी दीपक, राकेश गर्ग यांना हटवले\nनवी दिल्ली- सरकारने राकेश गर्ग यांना दूरसंचार सचिव पदावरून हटवून अल्पसंख्याक विभागासारख्या लो प्रोफाइल मंत्रालयात निय��क्त केले आहे. त्यांची १७ जुलै २०१४ रोजी दूरसंचार सचिव पदावर नेमणूक करण्यात आली होती. १९८० च्या बॅचचे सनदी अधिकारी गर्ग याचवर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.\nउत्तर प्रदेश केडरेच जे.एस. दीपक आता दूरसंचारचे नवीन सचिव असतील. त्यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी होती. मध्य प्रदेशचे केडरच्या अरुणा शर्मा त्यांच्या जागी येतील. आतापर्यंत त्या मध्य प्रदेशात कार्यरत होत्या. विविध मंत्रालये आणि संस्थांमध्ये दहा नवीन सचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त हैदराबाद केडरचे डॉ. कृष्ण कुमार जालान यांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अनुप पुजारी यांची जागा घेतली. पुजारीदेखील सेवानिवृत्त होणार आहेत. कर्नाटकच्या १९८२ च्या बॅचचे एस. के. पटनायक यांना कृषी सचिव पदी नियुक्त करण्यात आले आहे. ते सिराज हुसैन यांची जागा घेतील. ते याच महिन्यात निवृत्त होणार आहेत.\nश्रीवास्तव यांच्याकडे अन्न प्रक्रियेची सूत्रे\nउत्तर प्रदेश १९८२ च्या बॅचचे अविनाश के. श्रीवास्तव यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते सेवानिवृत्त होणाऱ्या रंगलाल जमुदा यांच्या जागी येतील. श्रीवास्तव आतापर्यंत कृषी मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-know-the-astrological-measure-for-purse-and-money-4295486-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:20:48Z", "digest": "sha1:OLRM7BMZOXRCQ7OG2UX7HZT7K55QVSTA", "length": 2323, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Know The Astrological Measure For Purse And Money | PHOTOS : राशीनुसार पाकीट वापरल्यास पैशासोबत यशही मिळेल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : राशीनुसार पाकीट वापरल्यास पैशासोबत यशही मिळेल\nकुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होऊन सकारात्मक फळ प्राप्त होते. आपल्याजवळ ज्या काही वस्तू असतात त्यांचा प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर पडत असतो.पैसे ठेवण्यासाठी सर्वांकडे पाकीट असते. हे पाकीट राशीनुसार वापरल्यास पैशासंबंधी विव���ध शुभ फळ प्राप्त होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/bjp-pravin-darekar-targets-mah-government-on-mesma-to-st-workers-pmw-88-2704912/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-01-21T02:43:12Z", "digest": "sha1:2MHH3FA27WWNP46RBPLGR7EZEC2BD5OT", "length": 20396, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp pravin darekar targets mah government on mesma to st workers | \"सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय?\" एसटी कर्मचारी आंदोलनावरून भाजपा आक्रमक, 'मेस्मा'वरून वातावरण तापलं!", "raw_content": "शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२\n\"सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय\" एसटी कर्मचारी आंदोलनावरून भाजपा आक्रमक, 'मेस्मा'वरून वातावरण तापलं\n“सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय” एसटी कर्मचारी आंदोलनावरून भाजपा आक्रमक, ‘मेस्मा’वरून वातावरण तापलं\nसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nगेल्या महिन्याभरापासून जास्त काळ सुरू असलेलं एसटी कर्मचारी आंदोलन अद्याप थांबण्याचं नाव घेत नसून विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र, दुसरीकडे पगारवाढ आणि वेतनहमी यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने देखील कठोर भूमिका घेतली आहे. आता कामावर न परतल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याची भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात येत आहे.\n“सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय हे कळायला मार्ग नाही. ४४ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. आत्ताही ब्रेन हॅमरेजमुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. अशा वेळी समन्वयातून मार्ग काढून विषय सोडवणं महत्त्वाचं की कारवाया करणं, निलंबन करणं, सेवासमाप्ती करणं, पोलीस फोर्स वापरणं, मेस्मासारखी कठोर कारवाई करणं महत्त्वाचं” असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.\nअमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nजिल्हा परिषदेच्या ४१ शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटीचा निधी\nविश्वशांतीसाठी सायकलवरून भारत भ्रमंती\n“सरकारने कायद्याचा बडगा दाखवू नये”\n“सरकारला अशा पद्धतीने आंदोलन चिरडता येणार नाही. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या प्रमुखांशी समन्वयातून मार्ग काढावा. कायद्याचा बडगा दाखवून मेस्माअंतर्गत कारवाई करू नये”, असं देखील दरेकरांनी नमूद केलं.\nविलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. समन्वयातून मार्ग न काढता सरकार निलंबनाचा, सेवा समाप्तीचा, पोलीस बळाचा वापर करत आहे. मेस्मासारखी कठोर कारवाई करुन हे आंदोलन चिरडता येणार नाही. कारवाईचा बडगा हा अंतिम उपाय नाही, कर्मचार्‍यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा. pic.twitter.com/dmgRBoFGpA\n“कर्मचाऱ्यांना आवाहन करतो, आत्महत्या करू नका”\n“कर्मचाऱ्यांनाही आवाहन करतो की आत्महत्या करू नका. जिवापेक्षा मोठं काही नाही. त्यांनीही सरकारसोबत चर्चेची भूमिका घ्यावी आणि यातून मार्ग काढावा. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, ही आम्हाला चिंता आहे. म्हणूनच पडळकर, खोत यांनी पहिल्या टप्प्यात माघारीची भूमिका घेतली होती. परिवहनमंत्र्यांनी चर्चेतून मार्ग काढायला हवा, कारवाईचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे”, असं ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nOmicron : मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८०० जणांची RTPCR चाचणी\nविराट कोहलीच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेनंतर गांगुलीचा संताप; पाठवणार होता कारणे दाखवा नोटीस, पण…\nअमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”\nICC T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक ; भारत – पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्���र्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nफेरीवाल्यांपुढे पालिकेचे मनुष्यबळ अपुरे ; कारवाई करणाऱ्या विभागातील ८८ पदे रिक्त\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nPhotos: पतीनेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी\nPhotos: कोणी पोलीस तर कोणी कॅशिअर; सरकारी नोकरी सोडून अभिनयाकडे वळले ‘हे’ कलाकार\nPhotos : नवी मुंबई ते मुंबई फक्त ४५ मिनिटांत, मोदींच्या हस्ते होणार अतिजलद बोटसेवेचा शुभारंभ; किती असेल तिकीट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nअमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nजिल्हा परिषदेच्या ४१ शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटीचा निधी\nशेतकरी महावितरणचे देणे लागत नाहीत – रघुनाथ पाटील\nसांगलीतील मालमत्ता जाचक अटीतून वगळल्या\nविश्वशांतीसाठी सायकलवरून भारत भ्रमंती\nपारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग मोकळा ; शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nएसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल\nबीड उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यासह खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल\nवाई तील गुळुंब येथे चित्रीकरण स्थळी दमबाजी करणाऱ्या नऊ जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजिल्हा परिषदेच्या ४१ शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटीचा निधी\nशेतकरी महावितरणचे देणे लागत नाहीत – रघुनाथ पाटील\nसांगलीतील मालमत्ता जाचक अटीतून वगळल्या\nविश्वशांतीसाठी सायकलवरून भारत भ्रमंती\nपारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग मोकळा ; शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nएसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2022-01-21T03:09:39Z", "digest": "sha1:T2IVCIH3C266MBP6OAA7P245PX34KCLB", "length": 4629, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "स्पर्धा परीक्षार्थीचे - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nमकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते \nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\n“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही”, वाराणसीमध्ये झळकलेल्या…\nसख्खे मित्रच निघाले वैरी तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला…\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nगैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F-2503", "date_download": "2022-01-21T01:52:52Z", "digest": "sha1:WJAJW4SE3EEKOHXYO5RJW55SWO5A7M3G", "length": 9262, "nlines": 79, "source_domain": "gromor.in", "title": "बिझनेस लोन हवे आहे, पण आधार मिळाले नाही, किंवा हरवले आहे? ऑनलाइन प्रिंट करून घ्या! : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / बिझनेस लोन हवे आहे, पण आधार मिळाले नाही, किंवा हरवले आ��े ऑनलाइन प्रिंट करून घ्या\nबिझनेस लोन हवे आहे, पण आधार मिळाले नाही, किंवा हरवले आहे ऑनलाइन प्रिंट करून घ्या\nतुम्हाला बिझनेस लोन हवे असेल तर अर्ज करताना कर्ज देणारी प्रत्येक कंपनी आधार कार्ड मागते. तुम्ही आधारसाठी अर्ज केला असेल आणि अजून आधार मिळाले नसेल किंवा हरवले असेल किंवा तुम्हाला ईआयडी किंवा आधार क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ते ऑनलाइन प्रिंट करू शकता.\nविविध कारणांसाठी तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन प्रिंट घेऊ शकता:\nतुम्हाला आधार क्रमांक माहिती आहे पण मूळ कार्ड हरवले आहे, किंवा नोंदणी क्रमांक हरवला आहे आणि आधार क्रमांक माहिती आहे (यूआयडी), किंवा नोंदणी क्रमांक व आधार क्रमांक दोन्ही माहिती नाही.\nआधार क्रमांक किंवा यूआयडी ऑनलाइन कसे शोधावे\nयूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://resident.uidai.net.in/find-uid-eid\nवर दिसणार्‍या पर्यायांपैकी आधार क्रमांक (यूआयडी) निवडा.\nआधार कार्ड अर्जात लिहिले होते तसे संपूर्ण नाव प्रविष्ट करा.\nनोंदणीकृत ईमेल किंवा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.\nबॉक्समध्ये कॅपचा किंवा सुरक्षा कोड प्रविष्ट करा – आणि शेवटी गेट ओटीपी क्लिक करा.\n५ मिनिटे वैध असणारा ओटीपी तुमच्या मोबाइल/ईमेल वर तुम्हाला प्राप्त होईल.\nओटीपी प्रविष्ट करा आणि वेरिफाय ओटीपी बटण क्लिक करा.\nवरील सर्व नीट केले असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवर ‘अभिनंदन तुमचा आधार क्रमांक (यूआयडी) तुमच्या मोबाइल वर पाठवला आहे तुमचा आधार क्रमांक (यूआयडी) तुमच्या मोबाइल वर पाठवला आहे\nतुम्हाला लवकरच आधार क्रमांक असलेला एसएमएस/ईमेल प्राप्त होईल.\nतुमचा यूआयडी वापरुन आधार कार्ड कसा डाऊनलोड करावा\nयूआयडी इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://eaadhaar.uidai.gov.in/\nअर्जाच्या वरच्या भागात ‘आय हॅव आधार’ पर्याय निवडा.\nवर नमूद प्रक्रिया करून मिळवलेला आधार क्रमांक प्रविष्ट करा, आणि तुमच्या पत्त्याचा पिनकोड आणि तुमचे पूर्ण नाव पण प्रविष्ट करा.\n‘एंटर अबव इमेज टेक्स्ट’/कॅपचा यात स्क्रीनवर दिसणारी अक्षरे प्रविष्ट करा.\n‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा. तुम्हाला ओटीपी असलेला एसएमएस येईल.\nओटीपी बॉक्समध्ये प्रविष्ट करा आणि ‘वॅलिडेट अँड डाऊनलोड’ क्लिक करा.\nतुमचा आधार कार्ड तुमच्या संगणकावर पीडीएफ रूपात डाऊनलोड होईल.\nAlso Read: ऑनलाइन जीएसटी रिटर्न कसा फाइल करावा\nफाइल उघडण्यासाठी पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि त्यानंतर तुमचे जन्मवर्ष.\nचांगला दर्जाचा कागद किंवा फोटो पेपरवर आधार कार्ड प्रिंट करून घ्या. प्रिंट केल्यानंतर आधार कार्डचे आयुष्य वाढवण्यासाठी तुम्ही त्याला लॅमिनेट पण करू शकता.\nतुम्हाला विना तारण लोन हवे असल्यास कृपया ग्रोमोरला भेट द्या. ग्रोमोरची अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे, आणि ३ दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत १० लाखापर्यंत लोन मिळू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/24151", "date_download": "2022-01-21T01:16:26Z", "digest": "sha1:DEG6MD7PJJSNOM7DGQJASKQ6MVIS7M77", "length": 11312, "nlines": 137, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार - My Maharashtra", "raw_content": "\nया आमदाराची जीभ घसरली रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार\nमाय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले जातील, असे ते म्हणाले.\nअन्सारी हे झारंखंडच्या जामताडामधील काँग्रेस आमदार आहेत. ते नेहमी वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत राहिले आहेत.सुप्रीमो लालू प्रसाद यांच्या शैलीत ते म्हणाले की, अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जामताडाचे रस्ते चिकने बनवले जातील.\nया रस्त्यांवरून आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्गाला फायदा होईल. काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत असेच विधान केले होते. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासारखा सुंदर रस्ता तयार करीन, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता.\nवास्तविक, आमदार अन्सारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजूर करवून घेतले आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात त्यांनी कंगनाविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. जामताडा येथील पायाभूत सुविधांचे\nबळकटीकरण हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार म्हणाले. परिसरातील आदिवासीबहुल गावातील रस्ते जागतिक दर्जाचे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. इरफान अन्सारी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या एका वक्तव्या���ुळे चर्चेत होते.\nतेव्हा त्यांनी लोकांनी करोनापासून बचावासाठी जास्त काळ फेस मास्क घालू नये, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं वक्तव्य केलं होतं. स्वतः डॉक्टर असल्याचं म्हणत मास्कचा जास्त आणि दीर्घकाळ वापर केल्याने कार्बन डायऑक्साइड इनहेलेशन होते, असं ते म्हणाले होते.\nया आमदाराची जीभ घसरली रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार\nPrevious articleनगर ब्रेकिंग: लिफ्ट कोसळली; एक ठार, तीन गंभीर\nNext articleअत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%82/", "date_download": "2022-01-21T02:59:01Z", "digest": "sha1:D6OIEMH5FO55E2E7R53TZN5ZSGPVCHQU", "length": 5677, "nlines": 36, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "खेळणं – swarda khedekar", "raw_content": "\nलहान मुलांना खेळायला खूप आवडतं. खेळण्यांशी मुलं खूप आनंदाने खेळतात अशी सर्वसाधारण समजूत आहे. परंतु बहुतांश मुलं अशी असतात की ज्यांना विकत आणलेली खेळणी आवडतातच असं नाही, तर मोठी माणसं ज्या ज्या वस्तू हाताळतात, त्या वस्तूंशी ते जास्त काळ घालवतात. त्या सर्व वस्तू मुलांना हव्या असतात आणि हे नैसर्गिक आहे. अतिशय हौसेने आणलेल्या महागडय़ा खेळण्यांकडे अनेकदा मुलं ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्याऐवजी आई-बाबांच्या हातातला मोबाइल मुलांना जास्त हवाहवासा वाटतो.\nमुलांच्या मेंदूचा विचार केला तर त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू ही वस्तूच असते. ‘खास आपल्यासाठी तयार केलेलं खेळणं’ असं काही नसतं. एखादी वस्तू रंगीबेरंगी दिसते, वाजते, हलते, पुढे सरकते, झोके घेते, गाते, नाचते, म्हणून मुलं काही काळ त्याच्यामध्ये रमतात. परंतु त्यांच्या दृष्टीने घरातलं लाटणं, पोळपाट, चपला, मोबाइल, लॅपटॉप, गरगर फिरणारा पंखा आणि खेळण्यातल्या ससा-बाहुल्या हे सर्व सुरुवातीच्या काळात तरी सारखंच असतात. मुलांना चेंडू खेळायला विशेष आवडतो. कारण तो सतत हालचाल करत असतो.\nवयाच्या याच टप्प्यावर मुलांच्या हातात अत्यंत घातक पद्धतीने मोबाइल दिला जातो. लहानगी मुलंही त्यात गुंततात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते त्यातली चित्रं हलती असतात. त्याला वेग असतो. ते रंगीत-संगीत असतं. मात्र मोबाइल हे मुलांचं खेळणं कोणत्याही परिस्थितीत असू शकत नाही.\nमुलांच्या हातात खेळणी दिलीच नाहीत तरी ती नक्कीच स्वत:च्या डोक्याने काही तरी शोधून काढतात. प्रकाश नारायण संत यांच्या कथेत मुलांनी एका पडक्या घराच्या मोडलेल्या दरवाजाचं खेळणं म्हणून वापर केला होता आणि त्यांचे काही दिवस त्या दरवाजाशी विविध प्रकारे खेळण्यात गेले होते. त्यात स्वत:च्या कल्पना वापरून मजा घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. लहान मुलं-��ुली अशाच प्रकारे टाळ्यांचे भरपूर खेळ आणि त्यावरची असंबद्ध गाणी शोधून काढतात. स्वत:ला छान रमवतात. एकामागोमाग कितीही वेळ खेळू शकतात. कमीत कमी साधनांच्या साह्याने खेळले जाणारे टिक्करबिल्ला, डबा ऐसपस, विटीदांडू, लपाछपी, जोडसाखळी असे प्रकार अशा डोकेबाज मुलांनीच शोधून काढलेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18286/", "date_download": "2022-01-21T02:35:45Z", "digest": "sha1:7ZGIAIZM7Z26YUJDHLJQLKWY2Y27IJDB", "length": 17044, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "थारू – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्य���\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nथारू : भारतातील उत्तरेकडील एक जमात. त्यांची वस्ती मुख्यतः उत्तर प्रदेशातील नैनिताल जिल्ह्यातील तराई जंगलात आढळते. याशिवाय बिहार व नेपाळ या प्रदेशांतही ते आढळतात. जाड ओठ, रुंद गाल, बारीक डोळे आणि रेखीव पापण्या अशा मंगोलियन पद्धतीची त्यांची चेहऱ्याची ठेवण असून धिप्पाड व सावळ्या रंगाचे हे लोक आहेत.\nयांच्या पूर्वेतिहासाबद्दल मतैक्य नाही. हे स्वतःला राजपूत वंशीय समजतात. प्राचीन काळी थारूंच्या मातृप्रधान कुटुंबसंस्था असलेल्या राजांना इतर हल्लेखोरांनी हुसकावून लावल्यामुळे स्त्रिया जंगलातील सैसे (Saise) व चमार (Chamar) यांच्याजवळ राहिल्या. त्यांपैकी ‘चमार’चे वंशज म्हणजेच ‘थारू’ असेही मानले जाते.\nशेती हा थारूंचा मुख्य व्यवसाय असून मासेमारी, बुरूडकाम, शिकार वगैरे दुय्यम व्यवसायही ते करतात. शेती विहिरीच्या पाण्यावर, बैल–नांगरटीने चालते. बंदूक हे शिकारीचे हत्यार असून त्यासाठी लागणारा आवश्यक तो सरकारी परवाना ते काढतात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे थारूंत खर्चिक वृत्ती आढळते. समारंभाच्या प्रसंगी दारू पिणे प्रतिष्ठितपणाचे समजले जाते.\nही जमात उच्च व नीच अशा दोन अर्धकांत विभागलेली असून प्रत्येकाचे पाच उपविभाग आहेत. उच्च विभागातील पाचही उपविभाग बहिर्विवाही असून नीच विभागातील पाच विभाग अंतर्विवाही आहेत. प्रत्येक उपविभागास ‘कुरी’ म्हणत असून त्यांना वेगवेगळ्या संज्ञा आहेत.\nमुलांना वारसाहक्क समप्रमाणात मिळतो. दत्तकपद्धती रूढ असून पितृप्रधान कुटुंबसंस्था आहे. मात्र मातृप्रधान कुटुंबसंस्था असलेल्या ‘खासी’ जमातीच्या स्त्रियांप्रमाणेच ‘थारू’ स्त्रियाही अधिकाराने वागतात, हे या जमातीचे एक वैशिष्ट्य होय.\nमुलामुलींची लग्‍ने लहान वयातच मध्यस्थामार्फत ठरवितात. वयात आल्यानंतर विवाहसोहळा हिंदू पुरोहिताकडून होतो. विधवा–विवाहास परवानगी आहे. देवर–विवाह, मेहुणी–विवाह इ. प्रचलित आहेत. नवऱ्याला बायकोकडून काडीमोड मिळते. पुरुष व स्त्रिया यांची एकमेकांत किंवा जमातबाह्य व्यक्तीशी विवाहबाह्य घनिष्ठ मैत्री जमते. अशी मैत्री धार्मिक पद्धतीने साजरी करतात.\nआदिवासींची अचेतनपूजा, हिंदूंची दैवतपूजा, मुसलमानांचे पीर, शिखांचे धर्मगुरू इ. ���र्वांवरच त्यांची श्रद्धा असल्यामुळे नेमके कोणत्या धर्माचे त्यांच्यावर वर्चस्व आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही.\nमृताला थारू पूर्वी पुरत असत पण अलीकडे दहन करतात. अस्थी पुरतात किंवा नदीत विसर्जित करतात. दहा दिवस सुतक पाळतात. बाराव्याला आप्तेष्टांना जेवण घालतात. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bjp-mla-mahesh-landge", "date_download": "2022-01-21T03:09:55Z", "digest": "sha1:GRRZWWWGV27ZMADUPGMX64EAIRSP6LZR", "length": 12683, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nआमदाराच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात अधिकारी जेव्हा डान्स करतो, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कारवाई होणार\nपिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर (Sunil Belgaonkar) हे आमदार महेश लांडगे यांच्यासोबत नृत्य करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे (Pimpri Chinchwad Municipal officer Sunil ...\nVIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य\nकन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले ( BJP MLA Mahesh landge Dance) ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी8 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी18 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी19 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\n Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी\nSankashti Chaturthi | संकटातून मुक्तता मिळण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करा , जाणून घ्या व्रताचे मह��्त्व, पूजेची पद्धत\nVideo : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://abdulsattar.in/2016/06/", "date_download": "2022-01-21T01:28:13Z", "digest": "sha1:MBWMCWHL4FYPQKTO54AIGVWKXOCOGQY4", "length": 11639, "nlines": 170, "source_domain": "abdulsattar.in", "title": "जून | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nराज्यमंत्री महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांची अंभई येथे शेतकऱ्यांसोबत चर्चा.\nसिल्लोड तालुक्यातील अंभई येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयोजित संवाद यात्रा दरम्यान आ. अब्दुल सत्तार साहेबांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nसरकारच्या योजना केवळ कागदावरच- आ. अब्दुल सत्तार.\nनिधी अभावी जलसंधारणाची योजना अपूर्ण आहे भाजपा सरकारच्या सर्व योजना केवळ कागदावरच असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रे दरम्यान नगरिकांशी चर्चा करतांना व्यक्त केले.\nगोळेगाव येथे आ. सत्तार साहेबांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रे दरम्यान गोळेगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागेल त्याला शेततळे या योजनेत अनुदान सरकारने कमी केल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.\nसिधापत्रीकेवरील धान्यापासून कोणीही वंचित राहू नये – आ. अब्दुल सत्तार.\nसिल्लोड तालुक्यातील भवन सर्कल मधील विविध गावांना संवाद यात्रेनिमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेटी दिल्या. सिधापत्रीकेवरील धान्यापासून कोणी��ी वंचित राहता कामा नये यासाठी आपण स्वतः दखल घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.\nघाटनांद्रा येथे आ. सत्तार साहेबांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.\nसंवाद यात्रेनिमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जनून घेतल्या.\nमहाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी.\nसिल्लोड येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब. माजी. जि.प.अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमहाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात खरीप हंगामानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली.\nसरकार शेतकरी विरोधी – आ. अब्दुल सत्तार\nसंवाद यात्रे दरम्यान आ. अब्दुल सत्तार साहेबानी विविध गावांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जनून घेतल्या. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे मत त्यानी यावेळी व्यक्त केले.\nदुष्काळ व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी – आ. अब्दुल सत्तार.\nभाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून दुष्काळाचा मुकाबला करण्यास अपयशी ठरले असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रा दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करतांना व्यक्त केले.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन.\nसिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.\nग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ\nशिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सिल्लोड येथे अभिवादन\nदिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nसेनाभवन सिल्लोड येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\nमहसूल,ग्रामविकास बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा कोकण दौरा.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-21T02:02:52Z", "digest": "sha1:TU3WJXXSJHLDV4BIK3ZQ7UY3VRS6QSEZ", "length": 6519, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "राणे यांच्या फार्महाऊसवर हतोडा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nराणे यांच्या फार्महाऊसवर हतोडा\nराणे यांच्या फार्महाऊसवर हतोडा\nमुंबई-राणे यांच्या फार्महाऊसवर हतोडाखासदार नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावावर कर्नाळा परिसरात असलेल्या तारा फार्महाऊसची जवळपास अडीच हजार चौरस मिटर जागा महामार्ग रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली. यात प्रामुख्याने, जमिन, फळझाडे, वनझाडे, जमिनीभोवतालची संरक्षण भिंत, आणि काही बांधकामांचा समावेश होता. यासाठी नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी निलम राणे यांना चार टप्प्यात एकुण १ कोटी ५२ लाख ३७ हजार ५१५ एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\n२०१७ च्या जानेवारी महिन्यात आणि २०१८ च्या मार्च महिन्यात राणे यांना भुसंपादनाची देय रक्कम अदा करण्यात आली होती. भुसंपादनाची रक्कम अदा केल्यानंतर सदर जागेचा ताबा घेऊन ती महामार्ग प्राधिकरणाकडे रुंदीकरणासाठी हस्तांतरीत करणे अपेक्षित होते. मात्र रायगडच्या भूसंपादन विभागाने याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र आज सकाळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी राणे यांच्या फार्महाऊसवर कारवाई केली. भूसंपादन विभागाच्या पथकाने जेसीबीच्या मदतीने फार्महाऊसची संरक्षक भिंत तोडली. पथकाने सोमवारी २१ गुंठे जमीन संपादित केली आहे.\n५०,००० उत्तर भारतीयांनी गुजरात सोडलं; काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nदिलीप कुमार यांना न्युमोनिया; रुग्णालयात केले दाखल\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस��त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23261", "date_download": "2022-01-21T02:55:05Z", "digest": "sha1:OOZESXUZBSZT3VQPQYR6IFPZOAZHVLHO", "length": 10997, "nlines": 136, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "अत्यंत महत्त्वाची बातमी: शिर्डीत साई दर्शनासाठीच्या नियमावलीमध्ये बदल - My Maharashtra", "raw_content": "\nअत्यंत महत्त्वाची बातमी: शिर्डीत साई दर्शनासाठीच्या नियमावलीमध्ये बदल\nमाय महाराष्ट्र न्यूज:शिर्डीच्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई दर्शनासाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट निर्माण होत आहे.\nवाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा\nनिर्णय शिर्डी संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार आता भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ याच कालावधीमध्ये\nसाईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. रात्री नऊ नंतर राज्यात जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत, जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मंदीर दर्शनासाठी बंद असेल. पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीला\nदेखील भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच काकड आरती होणार आहे. तसेच मंदिर परिसरात भक्तांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन देखील मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.\nकोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागून करण्यात आले आहेत. रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत राज्यात जमावबंदी असणार आहे.\nया काळात पाच पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई होऊ शकते. तसेच नववर्षांच्या पार्श्वभूमीवर देखील अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना संकट पहाता नववर्षांच्या मोठ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे.\nPrevious articlePaytm वापरत असाल राहा सावध अन्यथा…\nNext articleनगर जिल्ह्यात खळबळ:द���न लहान मुलींसह महिला बेपत्ता\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/governor-shaktikanta-das", "date_download": "2022-01-21T01:35:14Z", "digest": "sha1:LJKZ4TFNU5GLAMVUJYNJTU4UEWCTQ4W6", "length": 12068, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमजबूत अर्थव्यवस्थेसाठी योग्य ऑडिट आवश्यक, आत्मविश्वास वाढला: शक्तिकांत दास\nऑडिटची गुणवत्ता आणि सखोलता सुधारण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) सोबत बँका आणि वित्तीय संस्थांचे ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी17 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/4582", "date_download": "2022-01-21T03:08:03Z", "digest": "sha1:6DHDZVSUIIVA6XKSCV5LGD2VVFXD4CWG", "length": 19048, "nlines": 232, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "धान उत्पादक शेतकर्यांसाठी १६० कोटी बोनस निधी प्राप्त | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा ��ुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News धान उत्पादक शेतकर्यांसाठी १६० कोटी बोनस निधी प्राप्त\nधान उत्पादक शेतकर्यांसाठी १६० कोटी बोनस निधी प्राप्त\nगोंदियाला १३४.७६ तर भंडारा जिल्हयाला ४२.८९ कोटी निधी\nखा. पटेल यांच्या प्रयत्नाला यश\nराधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी\nविदर्भ वतन / गोंदिया – भंडारा: राज्य शासनाने धान उत्पादक शेतकर्यांसाठी पाचशे रुपये बोनस जाहिर केले होते. परंतु गेल्या हिवाळी अधिवेशानात खासदार प्रफुभाई पटेल यांच्या निवेदनावर राज्य शासनाने २०० रुपये बोनस वाढवण्याची घोषणा केली. अशा प्रकारे धान उत्पादक शेतकरर्यासाठी ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहिर झाला. शासनाने जाहिर केलेले बोनस, खरीप हंगाम २०१९-२० साठी यापूर्वी मिळालेली निधी शेतकर्याच्या खात्यात वळती करण्यात आलेला आहे. त्यानंतर सुध्दा गोंदिया व भंडारा जिल्हयातील शेतकर्याची बोनसची निधी शासनाकडे प्रलंबित आहे. खासदार प्रफुल पटेल यांनी पुन्हा राज्य शासनासोबत पत्र व्यवहार केला व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी शेतकर्यांचे प्रलंबित बोनस तातडीने देण्यासंबंधी चर्चा केली. त्या अनुशंगाने महाराष्ट्रराज्य मार्केटिंग फेडरेशन, मुंबई कडून दिनांक १७. जून २०२० रोजी गोंदिया जिल्हयातील शेतकर्यांना बोनस देण्यासाठी गोंदिया जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोंदियाकडे ५६.३४ कोटी व भंडारा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कडे १०३.६५ कोटीची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.\nआता ज्या धान उत्पादक शेतकर्याना बोनसची रक्कम मिळालेली नाही त्यांना लवकरच बोनसची रक्कम मिळणार. तसेच रबी हंगाम २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या धानाचे चुकारे करण्यासाठी गोंदिया जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कडे १३४.७६ कोटी व भंडारा जिला मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे ४२.८९ कोटी ची रक्कम वर्ग १८ जून रोजी करण्यात आलेली आहे. बोनसची निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल जिल्हयातील धान उत्पादक शेतकर्यानी खा. पटेल यांचे आभार मानले आहे.\nPrevious articleचीन विरोधात चंद्रपुरात आक्रोश प्रदर्शन\nNext articleशेतकर्यांना १८ तास वीजपुरवठा करा\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीव�� लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअरुण पवार अध्यक्षपदी तर पहिल्यांदाच सरचिटणीसपदी रवींद्र अंबाडकर….\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B6/", "date_download": "2022-01-21T01:40:11Z", "digest": "sha1:FQEBHSEWDTRQ7YFV5JOKCRQGE2BOO776", "length": 10384, "nlines": 109, "source_domain": "ejanshakti.com", "title": "वाघळी येथे नेत्रतपासणी शिबिरात 160 रुग्णांची तपासणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nवाघळी येथे नेत्रतपासणी शिबिरात 160 रुग्णांची तपासणी\nवाघळी येथे नेत्रतपासणी शिबिरात 160 रुग्णांची तपासणी\n47 रुग्णांचे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी रवानगी\nचाळीसगाव – सामाजिक व आरोग्य कार्यात अग्रेसर असणार्‍या मारवाडी युवा मंच शाखा चाळीसगाव रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव तसेच यशवंत पब्लिक स्कूलच्या वतीने आज नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीमती अरुणा बाई सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचे वाघळी गावात दुसर्‍यांदा आयोजन करण्यात आले होते त्यामुळे या तपासणी शिबिरात 160 रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली यावेळी गरज असलेल्या 47 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांना सायंकाळी मालेगाव येथे पाठवण्यात आले\nशिबिरात आढळले सर्वाधिक 47 रुग्ण\nया शिबिराच्या निमित्ताने 160 पेक्षा अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आय हॉस्पिटल मालेगाव च्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने या सर्व नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यांचा तिरळेपणा ,नजर कमी असणे या सह डोळ्यांच्या सर्व आजारांची तपासणी करण्यात आली यावेळी गरजू रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले आज जवळपास 47 रुग्णांना डोळ्यांची शस्त्रक्रिया असल्याचा दाखला दिल्यानंतर सायंकाळी आयोजकांनी सर्व रुग्णांची मोफत वाहतुकीची व्यवस्था करून त्यांना मालेगाव येथे पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आले त्यावर होणारा खर्च जेवणाचा खर्च देखील मारवाडी युवा मंच पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nया शिबिरासाठी मारवाडी युवा मंचच्या अध्यक्ष समकीत छाजेड सचिव पंकज दायमा यशवंत पब्लिक स्कूलचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी संचालिका जयश्री सूर्यवंशी मुख्याध्यापिका अनिता खंडेलवाल तसेच मारवाडी युवा मंचच्या सदस्य योगेश खंडेलवाल अजय जोशी डॉ स्वप्नील लढे, संजय अग्रवात, मनोज चव्हाण, इशू वर्मा, प्रवीण दायमा, भरत दाय मा, प्रमोद दायमा, प्रितेश कटारिया, रविराज पाटील, गणेश अहिरे, मालेगाव आय हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच यशवत पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.\nमारवाडी युवा मंचच्या सर्वत्र कौतुक\nचाळीसगाव येथील मारवाडी युवा मंचच्या शाखेच्या वतीने आज पर्यंत विविध भागात 17-18 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये खडकी हिरापुर तळेगाव तसेच वाघळी याप्रमाणे शहरातील विविध भागात तहजीब हायस्कूल ,रमाबाई आंबेडकरनगर ,पाटील वाडा ,महाराणा प्रताप हाउसिंग सोसायटी यासह विविध भागात आतापर्यंत 3 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे या पैकी जवळपास 300 पेक्षा अधिक नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या सातत्याने आयोजित डोळे तपासणी शिबिरामुळे आजवर अनेक गरजूंना मदत झाली त्यामुळे सर्वत्र मारवाडी युवा मंचच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.\nराज्यात पुस्तकाच्या हजार प्रती विकताना दमछाक होते\nवंचित समाजाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे – दादासाहेब इदाते\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक��षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/tag/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2022-01-21T01:47:37Z", "digest": "sha1:JNBSLVSBECHZG6G4GI5WITHR3SXJPM7N", "length": 2200, "nlines": 31, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा – swarda khedekar", "raw_content": "\nTag Archives: इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा\nइतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा\nइतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा\nचौदाव्या आणि पंधराव्या शतकात जगात तोफांचा बराच प्रसार होऊ लागला होता. मोठमोठय़ा तोफा बनवण्याची अहमहमिका लागली होती. त्यात बॉम्बार्ड नावाचा तोफांचा प्रकार प्रामुख्याने अस्तित्वात होता. या प्रकारच्या तोफा कॅनन आणि मॉर्टर या वर्गात मोडत आणि त्या मोठय़ा कॅलिबरच्या म्हणजे बॅरलचा व्यास खूप मोठा असलेल्या असत. त्यांचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या किल्ल्यांची आणि नगरांची तटबंदी भेदणे हा असे. Continue Reading\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%97/", "date_download": "2022-01-21T02:21:41Z", "digest": "sha1:EOULPYALT7NDZVWXWT6OZUZ2GFAMMW72", "length": 21154, "nlines": 207, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "आडवाटेचे ऐतिहासिक गुंज गाव | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव गावांच्‍या अंतरंगात आडवाटेचे ऐतिहासिक गुंज गाव\nआडवाटेचे ऐतिहासिक गुंज गाव\nगुंज हे भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस गावापासून दहा-बारा किलोमीटरवर असलेले छोटेसे गाव. गुंज गाव हे दोन भागांत विभागले आहे, गुंज गाव आणि गुंज कोठी. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्या मधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल असा रस्ता, कौलारू घरे आणि घरापुढे असलेले अंगण हे दृश्य गुंज गावात जाईपर्यंत दृष्टीस पडत असते.\nगुंज गावाने त्याच्या ��ोटात पेशव्यांचा इतिहास सामावून घेतला आहे. चिमाजीआप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला तो ह्याच गावात. गावात पेशवेकालीन परशुराम भार्गवरामाचे मंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी तळे आहे. त्याच्या काठावरल्या मंदिराचे भग्न अवशेष दिसतात. ते मंदिर कोणाचे असावे याचा उलगडा होत नाही. ते अवशेष आणि वज्रेश्वरी देवीचे मूळ देवस्थान यांच्या रूपाने इतिहास तेथे जिवंत आहे.\nभार्गवरामाचे मंदिर टेकडीवर असल्यामुळे ते लांबूनच लक्ष वेधून घेते. तलाव गावाच्या टोकाला आहे. त्या जवळून जाणारी पायवाट भार्गवरामाच्या मंदिरात जाते. तलाव ऑक्टोबर-जानेवारीमध्ये कमळाच्या फुलांनी आणि पानांनी भरून गेलेला असतो. ती ‘वॉटर लिली’ या प्रकारातील पाणफुले असतात. ‘कुमुद’ जातीची त्या प्रकारची फुले कोकणातील आणि सह्याद्रीतील अनेक तळ्यांत फुलतात. फुले पांढऱ्या रंगाची, पाच सेंटिमीटर व्यासाची असतात. त्यांना पाच किंवा सहा पाकळ्या असतात. फुलांच्या मध्यभागी पिवळी छटा असते. पाकळ्यांवर नाजूक धाग्यांची कलाकुसर असते. पानांचा आकार बदामाकृती असून पानांमधून लांब देठ काढून ती फुले ताठ मानेने सभोवतालचा आसमंत बघत असतात, पण फुलांचा तो ताठरपणा फूल देठासकट तोडले, की लगेच गळून पडतो. फुलांना मंद असा सुवास असतो. फुलांचे ते सौंदर्य काठावरून अनुभवायचे आणि तलावाजवळ असलेले मंदिराचे अवशेष (आता फक्त चौथरा आणि कोरीव काम केलेले काही दगड) बघून भार्गवराम मंदिराच्या दिशेने पावले वळतात. मंदिराच्या अवशेषांवरून ते मंदिर सहाशे-सातशे वर्षें जुने असावे.\nमंदिराकडे जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे वाट चढताना थकवा जाणवत नाही. तळ्यापासून मंदिरापर्यंत पोचायला पंधरा-वीस मिनिटे लागतात.\nभार्गवरामाचे मंदिर उत्तराभिमुखी असून जांभ्या दगडात बांधले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरली आहे. मंदिर गर्भगृह आणि गाभारा अशा दोन भागांत विभागले गेले आहे. गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तीन दिशांना आहेत. मंदिराचा गाभारा छोटा असून, भार्गवरामाची मूर्ती चौथऱ्यावर दगडी महिरपीत उभी आहे. मूर्ती साधारणपणे दोन फूट उंचीची आहे. मूर्तीच्या गळ्यात फुलांचा हार कोरलेला असून भार्गवरामाने पिवळा पितांबर नेसलेला आहे. मूर्तीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. मंदिरातून बाहेर येताच आजूबाजूचा परिसर मन प्रफुल्लीत करतो. मंदिराजवळून दिसणारे पंधरा-वीस घरांचे गुंज गाव, गावाच्या पाठीमागे असलेला तलाव हे दृश्य सुंदर दिसते. मंदिराजवळ मोठी झाडे आणि झुडुपे असल्यामुळे अनेक प्रकारची फुलपाखरे आणि रानटी फुले दृष्टीस पडतात.\nवज्रेश्वरी हे मंदिर गुंज गावापासून दोन किलोमीटरवर गुंजकोठीमध्ये आहे. वज्रेश्वरी मंदिरात जाणारा रस्तासुद्धा शेतातून जातो. मंदिराच्या तिन्ही बाजूंना शेतजमीन आहे. मंदिराच्या आजुबाजूला पळस, जास्वंद आणि इतर फुलझाडे आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून गाभाऱ्यात देवीच्या दोन मूर्ती आहेत. वज्रेश्वरी देवीने उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात गदा धारण केली आहे. वज्रेश्वरी देवीच्या उजव्या बाजूला रेणुकादेवीची मूर्ती आहे. रेणुकादेवीने उजव्या हातात तलवार धारण केली आहे. गाभाऱ्यात गणपती, हनुमान, आदि देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराशेजारी पाण्याचे टाके असून, जवळ एका मंदिरात देवीची भग्न मूर्ती आहे.\nपंकज समेळ डोंबिवली येथे राहतात. ते लोअर परेलला शेअर ब्रोकरकडे डेप्युटी मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहेत. समेळ यांनी भारतीयविद्येमध्ये एम.ए. केले आहे. त्यांना सह्याद्री, लेणी, शिलालेख, वीरगळ, गद्धेगाळ, मंदिर, मूर्तिशास्त्र, सातवाहन याबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांचा भटकंती व फोटोग्राफी हा छंद. ते ट्रेकिंग करतात. त्यातूनच त्यांची किल्ल्यांबरोबर लेण्यांची भटकंती व अभ्यास सुरू झाला. समेळ यांनी त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या ब्लॉगवर विविध ऐतिहासिक वास्तूंवरील लेख प्रसिद्ध केले आहेत.\nPrevious articleमकरंद टिल्लू – अनाथ नळांसाठी\nNext articleगोव्यातील देवदासी समाजाचे उन्नयन\nपंकज समेळ डोंबिवली येथे राहतात. ते लोअर परेलला शेअर ब्रोकरकडे डेप्युटी मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहेत. समेळ यांनी भारतीयविद्येमध्ये एम.ए. केले आहे. त्यांना सह्याद्री, लेणी, शिलालेख, वीरगळ, गद्धेगाळ, मंदिर, मूर्तिशास्त्र, सातवाहन याबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांचा भटकंती व फोटोग्राफी हा छंद. ते ट्रेकिंग करतात. त्यातूनच त्यांची किल्ल्यांबरोबर लेण्यांची भटकंती व अभ्यास सुरू झाला. समेळ यांनी त्यांच्या 'महाराष्ट्र देशा' या ब्लॉगवर विविध ऐतिहासिक वास्तूंवरील लेख प्रसिद्ध केले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9820254601\nमी, सरस्वती नाईकांची लेक \nखूप छान…मी सूद्धा त्या…\nखूप छान…मी सूद्धा त्या गावचा रहिवासी आहे..\nपंकज समेळ डोंबिवली येथे राहतात. ते लोअर परेलला शेअर ब्रोकरकडे डेप्युटी मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहेत. समेळ यांनी भारतीयविद्येमध्ये एम.ए. केले आहे. त्यांना सह्याद्री, लेणी, शिलालेख, वीरगळ, गद्धेगाळ, मंदिर, मूर्तिशास्त्र, सातवाहन याबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांचा भटकंती व फोटोग्राफी हा छंद. ते ट्रेकिंग करतात. त्यातूनच त्यांची किल्ल्यांबरोबर लेण्यांची भटकंती व अभ्यास सुरू झाला. समेळ यांनी त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या ब्लॉगवर विविध ऐतिहासिक वास्तूंवरील लेख प्रसिद्ध केले आहेत.\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, ���र्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T02:22:17Z", "digest": "sha1:7OKSME4CXLUXDV4COMBJ36M3SERFNDWU", "length": 8009, "nlines": 123, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "संगमनेर तालुका | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome Tags संगमनेर तालुका\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nथिंक महाराष्ट्र - March 11, 2019 3\nमहाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...\nसंगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था\n‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली...\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%AC/", "date_download": "2022-01-21T02:32:47Z", "digest": "sha1:W3I3QR3FR6DMYAUB3HNIGQZHY4MFLMZC", "length": 4673, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "गुटखा तस्कर मेहबूब - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nविद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत…\nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\nचीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद,…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\nकिरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा…\nसरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार;…\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\nसरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार;…\n६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/shirpur-breaking-2-more-corona-found-infected-83-patients/", "date_download": "2022-01-21T02:20:20Z", "digest": "sha1:SLPAQIUTPA5XKBPCT6N3J6QMB6424A53", "length": 8857, "nlines": 135, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "शिरपूर ब्रेकिंग : आणखी 2 कोरोना बाधित आढळले, रूग्णांची संख्या 83 |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nय���वल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nशिरपूर ब्रेकिंग : आणखी 2 कोरोना बाधित आढळले, रूग्णांची संख्या 83\nधुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. धुळे जिल्ह्यात आणखी 7 करोना पॉझिटिव्ह आढळले असून धुळे शहरातील ५ तर शिरपूरातील २ रुग्णांचा समावेश आहे. आताच प्राप्त अहवालानुसार ७ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहे. धुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३२५ वर पोहचली आहे.\nशिरपूरला आज संध्याकाळी पुन्हा शहरातील पारधीपुरा येथील 3 जण कोरोना मुक्त झालेत.\nतर 2 कोरोना बाधित रुग्ण आढलेत. त्यात अंबिका नगरातील 52 वर्षीय पुरुष व एक शहरातील 23 वर्षीय तरुण असे दोन जण बाधित मिळून आले आहेत.\n◼️कोरोना बधितांची एकूण संख्या 83 झाली.\n◼️आतापर्यंत 26 कोरोना बाधित मुक्त झाले तर 7 रुग्ण मरण पावले आहेत.\n◼️हॉट स्पॉट ठरलेल्या अंबिका नगरात आतापर्यंत 28 रुग्ण सापडले आहेत. तसेच पारधीपूरा 6, गोविंद नगर 5, खालचे गाव बुद्धवाडा येथे 4 रुग्ण बाधित आढळले आहेत.\nखामगाव: जगप्रसिद्धलोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी \nजळगावात जातीयवाद्यांचा हल्ला, पोलिसांची भूमिका संशयास्पद, राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात\nसामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरे करावेत- महेंद्र रेडके\nApril 30, 2021 तेज़ समाचार मराठी\nमहसूल दिनाचे औचित्य साधून यावल रावेर तालुक्यातील महसूल अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रमाणपत्र वाटप\nभाजप सत्तेत न आल्यानेच कांदा निर्यात बंदी- निरीक्षक अनिल गोटे\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळ���ची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%A7", "date_download": "2022-01-21T03:05:27Z", "digest": "sha1:A2JDD2HBGQA4WIXDXE7MKFV3HKJYRFLK", "length": 5943, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३६१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३४० चे - १३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे\nवर्षे: १३५८ - १३५९ - १३६० - १३६१ - १३६२ - १३६३ - १३६४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/11998", "date_download": "2022-01-21T02:41:58Z", "digest": "sha1:DNMW4STAN22Y6TFTARQTKFLRNBLYZ7BK", "length": 8854, "nlines": 102, "source_domain": "www.khaasre.com", "title": "इथे आहे लाखो छिद्रांचे शिवलिंग, आख्यायिके नुसार टाकलेले पाणी जाते पाताळात - Khaas Re", "raw_content": "\nइथे आहे लाखो छिद्रांचे शिवलिंग, आख्यायिके नुसार टाकलेले पाणी जाते पाताळात\nin जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nहे शिवलिंग छत्तिसगढ मधिल खरौद या ठिकाणी आहे. हे ठिकाण राजधानी रायपूर पासुन १२० कि मी आहे, असं सांगितल्या जाते की भगवान राम यानीं इथे खरं व दूषण चा वध केला होता त्यामुळे या जागेच नाव खरौद पडलं, या ठिकाणाला छत्तीसगढ ची काशी सुध्दा म्हनतात.\nमंदिराच्या स्थापने बद्दल अख्खायिका\nलक्ष्मणेश्वर महादेव मंदिराची स्थापना एका अख्ययिका नुसार भगवान श्रीरामा���े खर आणि दूषण चा वध केल्यानंतर आपला भाऊ लक्ष्मण च्या सांगण्या वरून केली.\nलक्ष्मेणेश्वर महादेव मंदिर च्या गाभा-यात एक शिवलिंग आहे या बद्दल सांगीतले जाते की याची स्थापना लक्ष्मण केली होती , या शिवलिंगाला एक लाख छिद्र असल्यामुळे त्याला लक्षलिंग म्हनतात , या लाखो छिद्रा मध्ये एक छिद्र असे आहे जे पाताळगामी आहे कारण त्या मध्ये कितीही पाणी टाका त्यात समावेल , एक छिद्र अक्षय कुन्ड आहे कारण त्यात जल नेहमीच भरून असते , लक्षलिंग जमीनीपासुन साधारण ३० फुट उंचीवर आहे आणि त्याला स्वयंभू लिंग समजले जाते.\nहे शहराच्या पश्चिम दिशेला पुर्वेकडे तोंड करून उभे आहे , मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत दगडाची भिंत आहे या मध्ये ११० फुट लंबा आणि ४८ फुट रुंद पायावर भव्य मंदिर बनविन्याची योजना होती, पायाच्या वरच्या भागाला परीक्रमा म्हनतात, सभा मंडपाच्या समोरील बाजुस सत्यनारायण मंडप, नन्दी मंडप आणि भांडारगृह आहेत.\nमंदिरात प्रवेश केल्या बरोबर सभा मंडप नजरेस पडते, मंदिराच्या दक्षिण भागात एक शिलालेख आहे पन त्याची भाषा अस्पष्ट असल्यामुळे वाचता येत नाही , त्यात आठव्या शतकातील इंन्द्रबल व ईशानदेव या शासकांची नावे आहेत, मंदिरात एक संस्कृत शिलालेख आहे त्या मध्ये ४४ श्र्लोक आहे.\nचंद्रवंशी वंशात रतपुर च्या राजाचा जन्म झाला होता त्यांच्याच द्वारे अनेक मंदिर, मठ, तलाव, याची निर्मिती झाली रनदेव तृतीय ला राल्हा व पद्मा या दोन रान्या होत्या , राल्हा ला सम्प्रद आणि जीजाक हे दोन पुत्र होते, पद्मा पेक्षा सिंहतुल्य पराक्रमी खड्गदेव हा रतपुर चा राजा झाला त्यानेच लक्ष्मणेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला , यावरून माहिती होते की मंदिर आठव्या शतका पर्यन्त जीर्ण झाले होते.\nमंदिराच्या पार्श्वभागात शिव तांडव, राम सुग्रीव मित्रता, बाली चा वध, गंगा यमुना मुर्ती आहे, मूर्ति मध्ये मकर आणि कच्छप वाहन स्पष्ट दिसतात, लक्ष्मणेश्वर महादेव मंदिरा मध्ये श्रावन महिन्यात श्रावणी आणि महाशिवरात्री मध्ये यात्रा असते .\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nअयोध्या राम मंदिर बाबत मुघलांच्या या वंशजाने घेतला मोठा निर्णय..\nया ठिकाणी महादेवांनी उघडला होता तिसरा डोळा, आजही कुंडातून निघते उकळते पाणी\nया ठिकाणी महादेवांनी उघडला होता तिसरा डोळा, आजही कुंडातून निघते उकळते पाणी\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/12889", "date_download": "2022-01-21T03:14:11Z", "digest": "sha1:P6STFH223UDWZGBHF7FAGBXWF2FR2OHM", "length": 7250, "nlines": 98, "source_domain": "www.khaasre.com", "title": "शहीद झालेल्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात गरुड कमांडोनी पूर्ण केली गावाची ‘हि’ परंपरा.. - Khaas Re", "raw_content": "\nशहीद झालेल्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात गरुड कमांडोनी पूर्ण केली गावाची ‘हि’ परंपरा..\nअशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शहीद कमांडो ज्योती प्रकाश निराला यांच्या बहिणीचा नुकताच विवाह संपन्न झाला. कमांडो ज्योती हे काश्मीर मधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. शहीद होण्यापूर्वी त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दोन दहशतवाद्यांमध्ये लष्कर कमांडर लखवी चा भाचा उबैद उर्फ ओसामा आणि महमूद भाई यांचा समावेश होता.\nज्योती यांनी आपल्या साथीदारांना जीवावर खेळून वाचवले होते. ज्योती निराला यांना चार बहिणी असून त्यांचा ते एकमेव आधार होते. २६ जानेवारी २०१८ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते.\nनिराला यांच्या बहिणीच्या लग्नात गरुड कमांडोनी पूर्ण केलं भावाचं कर्तव्य-\nशहीद निराला यांच्या बहिणीच्या लग्नात त्यांचे मित्र असलेले गरुड कमांडो सामील झाले होते. गावाच्या परंपरेनुसार हात जमिनीवर ठेवून त्यावरून चालत बहिणीला सासरला पाठवण्याची परंपरा देखील पूर्ण करण्यात आली. वायुसेनेच्या या टीममध्ये १०० कमांडो असल्याचे बोलले जात आहे.\nबिहारच्या बदिलाडीह मध्ये काही दिवसांपूर्वी निराला यांची बहीण शशिकलाचे लग्न पाली रोडच्या सुजित कुमार यांच्यासोबत झाले. त्यांचे वडील तेजनारायण सिंह यांनी सांगितले कि लग्नाचे हे क्षण त्यांच्यासाठी खूप खास होते. निराला यांचे मित्र असलेल्या या गरुड कमांडोनी त्यांच्या बहिणीच्या लग्नात भावाचे सर्व कर्तव्य पार पाडले.\nनिराला यांच्या वडिलांनी सांगितले कि लग्नात गरुड कमांडोनी त्य��ंच्या मुलाची कमी नाही जाणवू दिली. त्यांनी सर्वांचे आभार मानले.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nटीम इंडियाचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे या तरुणीसोबत जुळले अफेअर\nKBC मध्ये स्वाक्षरी करताना ‘यामुळे’ थरथरतात अमिताभ बच्चन यांचे हात\nKBC मध्ये स्वाक्षरी करताना 'यामुळे' थरथरतात अमिताभ बच्चन यांचे हात\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/men-cancel-beijing-2022-winter-olympics-test-29368", "date_download": "2022-01-21T01:59:45Z", "digest": "sha1:3ANET2OU6QY77SGOBS4ESR2P7KMPJSQC", "length": 4749, "nlines": 112, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Men cancel Beijing 2022 Winter Olympics test | Yin Buzz", "raw_content": "\nपुरुषांची बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक चाचणी रद्द\nपुरुषांची बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक चाचणी रद्द\nदेशात बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक चाचणी वगळता कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार नाही, असा निर्यण चीनच्या क्रीडा प्रशासक मंडळाने घेतला आहे.\nबीजिंग : देशात बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक चाचणी वगळता कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार नाही, असा निर्यण चीनच्या क्रीडा प्रशासक मंडळाने घेतला आहे. तसेच विज्ञान आणि सुव्यवस्थेच्या आधारे क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची योजना चीनने सुरू केली आहे.\nयामध्ये बऱ्याच आंतरराष्ट्रीय खेळाच्या घटनांवर परिणाम होईल, अशी माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. तत्पूर्वी 15 फेब्रुवारीला बेस्टिंगच्या यांकिंग जिल्ह्यात होणारी पुरुषांची बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक चाचणी अल्पाइन स्की विश्वकरंडक स्पर्धा कोविड -19 या साथीच्या रोगामुळे रद्द करण्यात आली आहे.\nस्पर्धा day घटना incidents बेस्ट\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://abdulsattar.in/2019/06/", "date_download": "2022-01-21T02:54:43Z", "digest": "sha1:4TIBC2E43W7EDGY6VRYLJB25IXF3PAG2", "length": 9269, "nlines": 167, "source_domain": "abdulsattar.in", "title": "जून | 2019 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nराज्यमंत्री महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nविवाह समारोह को मान्यवरोंकी उपस्थिती|\nसिल्लोड मे विधायक अब्दुल सत्तारजी के पुत्री का विवाह उत्साह मे संपन्न हो गया| इस विवाह समारोह को दिग्गजोंकि उपस्थिती थी|\nविवाह सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती.\nसिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या कन्येच्या विवाह सोहळा उत्साहात आनंदात पार पडला. या सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती होती.\nशिवना मे चारा डीपो का उद्घाटन, किसानोंको राहत|\nसिल्लोड तहसील के शिवना गाव मे विधायक अब्दुल सत्तारजी के हाथों सरकार मान्यताप्राप्त चारा डीपो का उद्घाटन किया गया| इस चारा डीपो शुरू करनेसे किसानोंने राहत ली है|\nशिवना येथे चारा छावणीचे उद्घाटन, शेतकऱ्यांना दिलासा\nसिल्लोड तालुक्यातील शिवना येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासनमान्य चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले. या चारा छावणीमुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.\nविधायक अब्दुल सत्तारजी के हाथों चारा डीपो का उद्घाटन |\nसिल्लोड तहसील के पिपलगाव पेठ गाव मे विधायक अब्दुल सत्तारजी के हाथों सरकार मान्यताप्राप्त चारा डीपो का उद्घाटन किया गया| इस अवसरपर अब्दुल समीर और विभिन्न मान्यवरोंकी उपस्थिती थी|\nपिंपळगाव पेठ येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन.\nसिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासन मान्य चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अब्दुल समीर व विविध मान्यवरांची उपस्थिती होती.\nग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ\nशिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सिल्लोड येथे अभिवादन\nदिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nसेनाभवन सिल्लोड येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\nमहसूल,ग्रामविकास बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा कोकण दौरा.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-die-empty/", "date_download": "2022-01-21T01:17:04Z", "digest": "sha1:PERFCBHRFD2E5RMSTSWWA4FMP4DLY234", "length": 1908, "nlines": 34, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "रिक्त मरण (Die Empty) – swarda khedekar", "raw_content": "\nवाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे “Die Empty”\nहे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली.\nमिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की “जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे\nप्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : “तेलाने समृद्ध गल्फ राज्ये.” Continue Reading\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24788/", "date_download": "2022-01-21T01:45:23Z", "digest": "sha1:TQK2ZRB73MBR5RRTRJEUHGO3BIX7PMF7", "length": 14382, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "उपासना – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष��ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nउपासना : उपासना म्हणजे श्रद्धेने किंवा भक्तिभावाने केलेले इष्टदेवतेचे चिंतन किंवा ध्यान, ही उपासना मंत्रोच्चार, प्रार्थना इ. स्वरूपाची असते. उपासना ही दोन प्रकारची : (१) कर्मांग व (२) पृथक. यज्ञ, होम,  पूजा, भजन इ. देवताविषयक कर्मकांड आचरीत असता, मनोभावना ही उपासनात्मक असावी लागते. देवतेचे गुण, आकार, सामर्थ्य, चरित्र इत्यादिकांचे चिंतन उपासनेमध्ये चालवायचे असते.  जप हा उपासनेचाच एक प्रकार आहे. प्रत्येक धर्मात साधना व आराधना या प्रकारचे  कर्माकांड असते. साधना म्हणजे इष्टदेवतेच्या अनुग्रहाने इष्टफल प्राप्त करून घेण्याचे कर्मकांड. पुत्रप्राप्ती, शत्रुनिवारण, रोगनिवारण इ. विशिष्ट ऐहिक फलांच्या प्राप्तीकरिता सामर्थ्य मिळवून देणारे कर्मकांड ‘साधना’ होय. साधना ह्या शब्दात व्यापक अर्थाने क्वचित आराधनेचाही समावेश होतो. साधनेत कर्मकांडावर भर असतो व कर्माकांडात मोठी शक्ती आहे अशी श्रद्धा असते. आराधना म्हणजे इष्ट देवतेची कृपा संपादन करून घेण्याचे कर्मकांड होय.\nजप किंवा केवल ध्यान ही कर्मांग नसलेली पृथक उपासना होय. ज्ञानयोग, भक्तियोग व ध्यानयोग यांच्यामध्ये मुख्य उपासना ही कर्मांग नसते, तर पृथक असते. जगातील सगळे उच्च धर्म, कर्मकांडास गौण ठरवून ह्या पृथक उपासनेचे महत्त्वच अधिक वर्णितात [→ भक्तिमार्ग].\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postउत्तम तद्‌रुपता ध्वनिप्रणाली\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\n���ॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33698/", "date_download": "2022-01-21T02:12:56Z", "digest": "sha1:RAFYJSG2JH54CCPTOYCAHHZN52OPZER3", "length": 18457, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सप्तमहाद्वीपे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फि���िया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसप्तमहाद्वीपे : भारतीय पुराणांनी वर्णिलेली, पृथ्वीच्या सात द्वीपांची संकल्पना. या संकल्पनेविषयीचे उल्लेख महाभारत ⇨ भीष्मपर्व ) तसेच देवी भागवत, विष्णु, स्कंद आदी पुराणांतून आढळतात. कुश, कौंच, जंबु, पुष्कर, प्लक्ष, शाक व शाल्मली ही ती सात द्वीपे होत. सप्तद्वीपांच्या मूळ संकल्पनेविषयी व त्यांच्या सभोवती असलेल्या सागरांविषयी देवी भागवता त एक कथा आढळते, ती पुढीलप्रमाणे : स्वयंभू मनूला प्रियंवत व उत्तानपाद नामक दोन पुत्र होते. त्यांपैकी प्रियंवत व त्याचे वंशज यांनी पृथ्वीवर अनेक वर्षे राज्य केले. त्याने रविराजाला ⇨ सूर्याला ) पृथ्वीच्या एकाच दिशेने मार्गकमण करताना पाहिले. सूर्य एकाच बाजूने जात असताना दुसरी बाजू निसर्गत:च अंध:कारमय असणार. आपल्या फिरण्याने असेच घडेल काय पृथ्वीवर सदा सर्वकाळ प्रकाश असला पाहिजे आणि अंध:काराचा लवलेशही राहता कामा नये, या विचारात एक दिवस तो रथात बसला आणि त्याने पृथ्वीला सात प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या रथाच्या चाकांमुळे जमिनीवर सात भेगा पडल्या व त्यांमुळे सप्तमहाद्वीपे निर्माण झाली.\nपौराणिक संकल्पनेत निर्देशिलेल्या या सप्तद्वीपांचे साधर्म्य पुराणांतील प्रदेशवाचक आणि लोकवाचक नामसदृशांवरून विदयमान भौगोलिक-प्राकृत रचनेत शोधण्याचा प्रयत्न वि. का. राजवाडे यांनी केला असून काही अनुमाने काढली आहेत. त्यांच्या मते कॅस्पियन आणि अरल समुद्र या दोहोंमधील प्रदेश कुशद्वीप असावे. ते हिंदुकुशच्या उत्तरेस असल्याचे वर्णन आढळते. घृत समुद्राच्या पश्चिमेस कौंचद्वीप आहे. सध्याची बूखारा आणि समरकंद ही शहरे पूर्वी या प्रदेशात असावीत. काश्मीरच्या उत्तरेस एका बिंदूपासून पर्वतांच्या सहा रांगा निघालेल्या आहेत. हिमालय, काराकोरम,कुनलुन,तिएनशान,हिंदु कुश व सुलेमान हे ते पर्वत होत.त्यांच्या मध्य बिंदूस पुराणकार मेरू पर्वत म्हणतात.हे सहा पर्वत ज्या द्वीपात आहेत ते ⇨जंबुद्वीप मानले आहे. जम्मू हे नाव जंबूचा अवशेष असावे. सध्याचा चीनचा उत्तरेकडील जो भाग ते पुष्करद्वीप होय. कुनलुन पर्वताने पुष्करद्वीपाचे दोन भाग केले आहेत. तुर्कस्तान व गीस मिळून प्लक्षद्वीप असावे. गीकांच्या प्राचीन इतिहासात पॅलॅसगी म्हणून जे नाव येते, ते प्लक्षाचे अपभ्रष्ट रूप असावे. प्लक्षद्वीपात आर्यक, कुरव, विविंश व भावित असे चार वर्ण ⇨ विभाग ) होते. महाभारता त ⇨शाकद्वीपा चा उल्लेख असून त्यात मग, मशक, मानस व मंदग हे चार वर्ण असल्याचा उल्लेख आहे. असिरियन संस्कृतीत मंद याचा उल्लेख पुन:पुन्हा येतो. मंद म्हणजे सिथियन होत. सिथियन म्हणजे शकस्थानीय अथवा शक होत. मंदांनी इ. स. पू. ७०० ते ५५० च्या दरम्यान असिरियावर अधिसत्ता गाजविली. असुरांच्या लेखातील मंद हेच इतिहास-पुराणकाळातील शकशूद्र मंदग असावेत. कौंचद्वीपाच्या पूर्वेस उत्तर समुद्राच्या व अल्ताई पर्वताच्या दिशेने शाकद्वीप असल्याचे उल्लेख मिळतात. श्रीकृष्ण-पुत्र सांब याने शाकद्वीपातून सूर्य-प्रतिमा स्थापनार्थ मंग बाह्मण आणविले होते, अशी भविष्य पुराणा त कथा आहे. सांप्रतचा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील प्रदेश शाल्मलीद्वीप असावे. अर्थात राजवाडे यांनी काढलेली सर्वच अनुमाने काहींना कल्पनेचा विलास वाटतात, तर काही विद्वान त्यांत तर्कसंगती असल्याचे नमूद करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/4585", "date_download": "2022-01-21T01:47:40Z", "digest": "sha1:OVI4LWXZZLORB6ISJZLSDHZJQPH5FUYC", "length": 18615, "nlines": 230, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "शेतकर्यांना १८ तास वीजपुरवठा करा | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप त���जने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वा���ंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News शेतकर्यांना १८ तास वीजपुरवठा करा\nशेतकर्यांना १८ तास वीजपुरवठा करा\nआमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची उजार्मंत्र्यांना मागणी\nराधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी\nविदर्भ वतन /गोंदिया: अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान पीक घेतले जाते. धान पिकाला मुबलक पाण्याची गरज असते. पाण्याअभावी कोणत्याही शेतकर्यांची पीकहानी होऊ नये, यादृष्टीने विधानसभा क्षेत्रात किमान १८ तास वीजपुरवठा सुरू ठेवावा असे निवेदन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी ऊर्जामंंत्री नितीन राऊत यांना दिले. शेतकरी सदैव कुठल्या ना कुठल्या संकटाने ग्रासलेला असतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस . पाऊस संतुलित आला तर किडीचा प्रादुर्भाव सतावतो, पण बहुतांशी सिंचनाच्या पाण्याअभावी हातचा घास हिरावून घेण्याचे प्रकार अधिक घडतात. सिंचनाचे पाणी उपलब्ध होते मात्र, कृषिपंपाना केवळ सहा तास वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकर्यांसमोर अनेक समस्या उद्भवत असतात. वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्री-बेरात्री वारंवार शेतकर्यांना शेतात पंप सुरू करण्यासाठी जावे लागते. त्यासाठी किमान १८ तास वीजपुरवठा करावा या मागणीचे आ. चंद्रिकापुरे यांनी उर्जामंंत्र्यांना एप्रिल महिन्यात पत्र दिले होते. मात्र अद्याप समस्या सुटली नाही. त्यांनी २१ जून रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला. ना. राऊत यांनी यावर सकारात्मक उत्तर दिले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे निवेदन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण मुंबई यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याकरीता ना. डॉ. नितीन राऊत यांनी निर्देशीत केले आहे. यामुळे हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nPrevious articleधान उत्पादक शेतकर्यांसाठी १६० कोटी बोनस निधी प्राप्त\nNext articleएक रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात चार दिवसांपासून नवा रुग्ण नाही\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअरुण पवार अध्यक्षपदी तर पहिल्यांदाच सरचिटणीसपदी रवींद्र अंबाडकर….\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/bride-refuse-to-marry/", "date_download": "2022-01-21T02:51:59Z", "digest": "sha1:2BBE7IFG4ZQ6IVFHFCXPF4ZKOFKG6AD7", "length": 4572, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "Bride Refuse to Marry - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\nचीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद,…\n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nकिरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/tadoba-andhari-tiger-reserve-project-open/", "date_download": "2022-01-21T02:03:11Z", "digest": "sha1:G7LWJWINN7PSSF5PV5WQVENR4FLTJJMJ", "length": 4611, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "Tadoba Andhari Tiger Reserve Project Open - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित,…\nइंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का\n“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही”, वाराणसीमध्ये झळकलेल्या…\nसरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार;…\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\n६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित,…\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-insert-coin-get-railway-ticket-4476675-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:14:46Z", "digest": "sha1:SC3SDQVBWLCJYPQFLJIAUYKRVK6FTBRW", "length": 8470, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Insert Coin, Get Railway Ticket | नाणी टाका, रेल्वे तिकीट मिळवा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाणी टाका, रेल्वे तिकीट मिळवा\nनवी दिल्ली : अत्यंत गर्दीच्या रेल्वेस्थानकावर तिकीट खरेदीसाठी काय दिव्यातून जावे लागते, याचा अनुभव प्रत्येकाच्या गाठी आहेच. प्रवाशांची नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी अशा स्थानकावर ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम) लावण्यात आल्या होत्या. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे या मशीन ���्रवाशांना आकर्षित करू शकल्या नाहीत. आता रेल्वेने अशा स्थानकावर अत्याधुनिक मशीन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात चलनी नोटा तसेच नाणी टाकल्यानंतर तिकीट हाती पडणार आहे. पहिल्या टप्प्यात अशा प्रकारच्या 3000 मशीन खरेदी करण्यात आल्या असून त्या लावण्याचे काम पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.\nरेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍ यांच्या मते जेथे या मशीन लावायच्या आहेत अशा देशभरातील जास्त वर्दळीच्या रेल्वेस्थानकांची निवड निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून मशीन येणार आहेत.\nया कामी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमला (क्रिस) नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मशीन मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वे विभागात लावण्यात येणार आहेत.\nया दोन्ही विभागांत प्रत्येकी 600 मशीन लावण्यात येणार आहेत. उत्तर रेल्वेला सुमारे 250 मशीन देण्यात आल्या आहेत. पूर्व रेल्वेला 450, दक्षिण-मध्य रेल्वेला 150, दक्षिण-पूर्व रेल्वेला 100, उत्तर-पश्चिम रेल्वेला 150 आणि दक्षिण रेल्वेला 300 मशीन मिळणार आहेत.\nरेल्वेस्थानकावर एटीव्हीएम लावण्याची सुरुवात अनेक वर्षांपूर्वीच झाली आहे. मात्र, सध्या जे एटीव्हीएम लावण्यात आले आहेत, त्यात केवळ स्मार्ट कार्डद्वारेच व्यवहार करता येतो. सध्या अशा मशीनद्वारे तिकीट खरेदी करायचे असेल तर तिकीट खिडकीवर जाऊन आधी स्मार्ट कार्ड खरेदी करावे लागते आणि त्यात वेळोवेळी पैसे भरावे लागतात. दररोज रेल्वेने प्रवास करण्यासाठी हे सुलभ आहे. मात्र, अधूनमधून प्रवास करण्यासाठी ही सुविधा असून अडचण ठरली होती. तसेच एका रेल्वे विभागाचे स्मार्ट कार्ड दुसर्‍ या विभागात चालत नाही. या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन आधुनिक एटीव्हीएम मशीन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात चलनी नोटा किंवा नाणे टाकल्यानंतर तिकीट मिळणार आहे. रेल्वे तिकीट खरेदी करायचे असेल तर मशीनमध्ये नोट किंवा नाणी टाकल्यानंतर तिकीट हाती पडणार आहे. पैसे काढण्याच्या एटीएमप्रमाणेच नवे एटीव्हीएम आहे.\nनव्या एटीव्हीएम मशीनच्या खर्चाबाबत विचारले असता अधिकार्‍ याने सांगितले की, स्मार्ट कार्डच्या एटीव्हीएम मशीनची किंमत दीड लाख रुपये आहे, तर आधुनिक एटीव्हीएम मशीनची किमत आठ लाख रुपये आहे. एचसीएल, टाटा समूहातील फोर टेक्नो सिस्��िम, एक्सल टेक्नॉलॉजी आदी कंपन्या आधुनिक एटीव्हीएम मशीनची निर्मिती करतात.\n० पहिल्या टप्प्यात अशा प्रकारच्या 3000 मशीन्स खरेदी करण्यात आल्या असून त्या लावण्याचे काम पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.\nसध्या लागते स्मार्ट कार्ड\n० सध्या जे एटीव्हीएम लावण्यात आले आहेत त्यात केवळ स्मार्ट कार्डद्वारेच व्यवहार करता येतो.\n० देशातील अतिवर्दळीच्या रेल्वेस्थानकावर आधुनिक एटीव्हीएम मशीन लावण्यात येणार आहेत.\n० पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मशीन मध्य व पश्चिम रेल्वेला मिळणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-to-cleare-nationalist-win-baramati-seats-aap-leader-vijay-pandhare-appeal-4511785-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:31:27Z", "digest": "sha1:M4LAU74MC3NOKYBELJ5T5XSGEA7BLL6E", "length": 8134, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "To Cleare Nationalist, Win Baramati Seats- AAP Leader Vijay Pandhare Appeal | राष्ट्रवादीचा सफाया करा, बारामतीचीही सीट पाडा - ‘आप’चे विजय पांढरे यांचे आवाहन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रवादीचा सफाया करा, बारामतीचीही सीट पाडा - ‘आप’चे विजय पांढरे यांचे आवाहन\nलातूर - मलईदार खाते स्वत:कडे ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराचा शिरोमणी ठरला आहे. त्याची सफाई करणे गरजेचे असून येत्या निवडणुकीत या पक्षाच्या सर्व उमेदवारांसह बारामतीची सीटही पाडा, असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सोमवारी येथे केले. आपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. साहेबराव कदम, डॉ. सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पांढरे म्हणाले, अधिक पैसा देणारी व भ्रष्टाचाराला सोयीची ठरणारी खाती राष्ट्रवादीने स्वत:कडे ठेवली आहेत. त्यामुळे हा पक्ष भ्रष्टाचारात नंबर वन ठरला आहे. आपच्या सर्मथ पर्यायामुळे शीला दीक्षितांची जी गत झाली आहे, ती बारामतीकरांची होण्यास आता काहीच अडचण नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेनाही भ्रष्ट आहेत. घोटाळ्यात ते एकमेकांची साथ-संगत करतात. एखाद्या प्रकरणात चौकशी समिती नेमली तर तिला योग्यपणे काम करू देत नाहीत. प्रसंगी चौकशी होऊ देत नाहीत. भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई होत नाही.\nपाहावे तिकडे अन् जावे तिकडे भ्रष्टाचारच भ्रष्टाचार असे नेटवर्क त्यांनी निर्माण केले आहे. पुढारी अन् दलाल आपणाला सांभाळून नेतात हे अधिकार्‍यांनी ओळखल्याने भ्रष्टाचार वाढत असून त्याच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे. अशा व्यवस्थेची सफाई केल्याशिवाय देश सुधारणार नाही. तरुणाच्या माध्यमातून दिल्लीत परिवर्तन झाले असून महाराष्ट्रातही आपची ही छबी दिसणार आहे. प्रस्थापित पक्षांचा धुव्वा उडणार आहे. भ्रष्टाचाराची झळ तरुणांना अधिक बसत असून भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिट्या स्थापन करण्याच्या सूचना देऊन त्यांची कार्यपद्धती व कार्यकर्त्यांची मतदारांप्रति भूमिका यावरही त्यांनी सविस्तर मागदर्शन केले. पाटबंधारे खात्यातील उपसा सिंचन योजनेमुळे राज्याचे किती नुकसान झाले आहे, त्याच वेळी पुढारी, कंत्राटदार व दलाल कसे मालामाल झाले आहेत व होत आहेत, याचा लेखाजोखाही त्यांनी उपस्थितांसमोर ठेवला.\nवाटाघाटी करणार्‍या राजू शेट्टींना नकार\nपारदर्शी, स्वच्छ चारित्र्य, बेदाग उमेदवार आप देणार आहे. ते राजकीय पार्श्वभूमी नसलेले असतील. शेतकरी संघटनेला एखादी जागा दिली जाईल. तथापि, ती आपच्या तिकिटावर लढवावी लागेल. जागावाटपात आम्ही वाटाघाटी करणार नाही. वाटाघाटीचा विषय घेऊन आपशी जुडू पाहणार्‍या राजू शेट्टींना आम्ही नकार दिल्याचे पांढरे यांनी सांगितले.\nनरेंद्र मोदींची हवा दोन महिन्यांपुरती\nभाजपचे नरेंद्र मोदी यांची सुरू असलेली चर्चा, त्यांचा गवगवा केवळ दोन महिने चालणार आहे. त्यानंतर ही हवा गुल होणार असल्याचे पांढरे म्हणाले\nराज्यातील दागींची यादी जाहीर करणार\nमहाराष्ट्रातील दागी मंत्री व पुढार्‍यांची यादी लवकरच मुंबईत जाहीर करणार असल्याचे पांढरे यानी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-israeli-device-successful-trial-at-igi-airport-for-flight-security-5824041-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:30:48Z", "digest": "sha1:L3GAUYDBJSEMLDWDDTHQ4RCZHQY3N4N5", "length": 6587, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Israeli Device Successful Trial At IGI Airport For Flight Security | विमानांसाठी धोकादायक ठरणारे ड्रोन हवेतच अडवले जाणार, डिव्हाइस आरोपींपर्यंतही पोहोचणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविमानांसाठी धोकादायक ठरणारे ड्रोन हवेतच अडवले जाणार, डिव्हाइस आरोपींपर्यंतही पोहोचणार\nनवी द��ल्ली - विमानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या ड्रोनवरील उपाय सुरक्षा यंत्रणांनी शोधून काढला आहे. इस्त्रायल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार एक सिक्यूरिटी डिव्हाइसचे इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विमानतळाची हद्द ओलांडणाऱ्या ड्रोनला ते जिथून उडाले तिथे परत पाठवले जाऊ शकणार आहे. या डिव्हाइसच्या मदतीने तपास यंत्रणांना ड्रोन उडवणाऱ्यापर्यंतही पोहोचता येणार आहे.\n- सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ड्रोनवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिव्हाइसचे रविवारी इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) यशस्वी परीक्षण करण्यात आले. जूनपर्यंत हे डिव्हाइस आयजीआय सह देशातील प्रमुख विमानतळांवर तैनात केले जाणार आहे.\n- सध्याच्या घडीला निषिध्द क्षेत्रात उड्डाण करणारे ड्रोन पाडणे हा एकमेव उपाय होता. दुसरीकडे त्याला उडवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य होते.\n- ड्रोनचा धोका फक्त विमानतळांनाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेलाही ते धोकादायक ठरु शकतात. ड्रोनच्या माध्यमातून अनेक संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी केली जाऊ शकते.\nड्रोन उडवणाऱ्याचाही माग काढणार\n- इस्त्रायलच्या नव्या तंत्रज्ञानाने तयार डिव्हाइस हे ड्रोनचे कम्यूनिकेशन सिस्टम हॅक करेल आणि त्यावर नियंत्रण मिळवेल. त्यानंतर ड्रोनने जिथून उड्डाण केले होते तिथेच त्याला परत पाठवले जाईल, तसे निर्देश ड्रोनला दिले जातील. कमांड मिळताच ड्रोन परत जाईल.\n- ड्रोनचा रुट ट्रॅक करुन सुरक्षा यंत्रणा त्याला उडवणाऱ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यासोबतच हे डिव्हाइस ड्रोनचा सर्व डाटा सहजपणे मिळवू शकणार आहे.\nड्रोनमुळे विमान अपघाताची शक्यता\n- ड्रोनचा सर्वाधिक धोका हा विमानांना आहे. विमानांचे इंजिन एवढे शक्तीशाली असतात की 10 ते 15 मीटर अंतरापर्यंत उडणारी कोणतीही वस्तू ते खेचून घेऊ शकतात. त्यामुळे टेक-ऑफ किंवा लँडिंग करताना एखादे ड्रोन विमानाच्या कक्षेत आले तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/column-article-about-ganesh-festival-5955400.html", "date_download": "2022-01-21T03:27:38Z", "digest": "sha1:VC4RIOVDFUYFIDDYXHZGS4HBVP43XQ7P", "length": 11732, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "column article about ganesh festival | प्रासंगिक : गणेशोत्सवातील जनजागृती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रासंगिक : गणेशोत्सवातील जनजागृती\nश्री गणेश चतुर्थीचा मुहूर्त दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सध्या देशपातळीवर उत्साहाचे वातावरण आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोपाळकाला अन्् दहीहंडीसारख्या भरगच्च कार्यक्रमांमुळे अगोदरच वातावरण मंतरलेले आहे. या दोन्ही सणांना आध्यात्मिक वा धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे श्रद्धा हा त्याचा मूळ गाभा राहिला आहे. तो असायलाच हवा, किंबहुना त्यावरच तो लक्ष्यकेंद्री राहिला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मोठा गाजावाजा करत येत आहे. यंदाच्या अन्् गत गणेशोत्सवात जो काही बदल दिसतो आहे, तो खरोखरीच दिलासादायक वा सकारात्मक असा म्हणता येऊ शकेल. लोक परिवर्तनाचा स्वीकार करतात. पण त्याचे माध्यम काय असू शकेल वा तो लोकांच्या कलाने जाऊन त्यांना समजावून सांगण्याचा मार्ग कोणता यावर बरेच काही अवलंबून असते. ज्या काही रूढी-परंपरा आहेत, त्यात बदलाची चिन्हे दिसू लागली अन्् तो समजा जीवनोपयोगी असेल तर लोक त्या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात.\nप्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या अढळ श्रद्धाळू समाजापुढे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही कल्पना जेव्हा मांडली गेली अन्् त्यासाठी शाडू मातीच्या गणेशबाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचा विचार पुढे येऊ लागला तेव्हा खरं तर ही बाब समाजमनाविरुद्ध होती. त्या कल्पनेला समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून प्रचंड विरोध झाला. शाडू माती बाप्पाबरोबरच गणेश मूर्तीदानाला कडाडून विरोध केला गेला. विरोधाची धार लक्षात घेता हा विचार म्हणा की परिवर्तनाचे हे पाऊल जागीच थांबते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली होती. पण, गेल्या दशकभरात ज्या वेगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार समाजाने स्वीकारला, अंगीकारला, एवढेच काय, प्रत्यक्ष कृतीत उतरवला तो पाहता परिवर्तन लोकांच्या पचनी पडले. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, आज देशभर लोकांच्या पुढाकाराने ठिकठिकाणी पार पडणाऱ्या शाडू मातीच्या कार्यशाळा. महाराष्ट्राचा विचार करता लोकमान्य िटळकांच्या पुढाकाराने गणेशोत्सव सुरू झाला. याच भूमीत तो सुरुवातीच्या काळात रुजला अन्् कालौघात देशभर तसेच पाठोपाठ जगभर फोफावला.\nकोणत्याही कार्याचा शुभारंभ 'आधी वंदू तूज मोरया'ने होऊ लागला. या पार्श्वभूमीवर गणपतीबाप्पाची मूर्ती शाडू मातीची असावी की पीओपीची हा मुद्दा श्रद्धेच्या आड येणारा ठरला असता. परंतु पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यांशी जेव्हा ही बाब जोडली गेली तेव्हा गणेशभक्तांनी बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवली. परिवर्तन हे जगाच्या कल्याणासाठी, समाजाच्या भल्यासाठी अन्् भावी पिढीच्या आरोग्यासाठी आहे, हे पटल्यानंतर परिवर्तनाचा वेग वाढत चालला आहे. भास्कर समूहाने 'दिव्य मराठी'च्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या सात वर्षांपासून शाडू मातीचे बाप्पा ही मोहीम राबवण्याकामी पुढाकार घेतला. त्यास गणेशभक्तांचा उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद लाभतो आहे.\nलायन्स क्लबने एक अभिनव योजना राबवताना शाडू मातीच्या साडेतीनशे मूर्तींचा एक स्टॉल लावला. त्यातून शाडू मातीच्या मूर्तीची निवड करायची अन्् यथाशक्ती पेटीत दान टाकायचे. एकट्या नाशिकमध्ये गेल्या पंधरवड्यात शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या दीडशेहून अधिक कार्यशाळा झाल्या. सामाजिक-सेवाभावी संस्था, नगरसेवक, पदाधिकारी यांनी याकामी पुढाकार घेतला. मराठवाड्यातही असाच कित्ता गिरवला गेला. उस्मानाबादेत मोठी कार्यशाळा झाली. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याची प्रतिज्ञा नाशिकच्या शेकडो विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतली. शाडू माती तसेच पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती यांच्या दरामध्ये मोठी तफावत आहे. या एका कारणामुळे सुरुवातीला गणेशभक्तांकडून पीओपीच्या मूर्तीला मागणी असायची. त्याशिवाय या मूर्तीची उंची, सुबकता, आकर्षकपणा या बाबींनाही अग्रकम दिला जात असे. पण जसे पर्यावरणपूरकतेचा बदल रुजत गेला तशी शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढली आहे.\nमूर्तिकारांकडून प्राप्त माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी शाडू मातीच्या साधारणपणे दीड हजार मूर्तींची मागणी होती, त्यात यावर्षी कित्येक पटींनी भर पडली असून जवळपास ३० हजारांच्या आसपास पोहोचली आहे. बदलाचे वारे वाहू लागल्यानंतर प्रशासनानेही समाजमनाचा विचार करता त्या दिशेने चालायला हवे. त्यानुसार महापालिकेने कृत्रिम तलाव निर्माण करून विसर्जन तसेच मूर्तीदान करण्यासाठीचे केंद्र कार्यान्वित करण्याची घेतलेली भूमिका परिवर्तनाला पूरक ठरली आहे. एकूणात काय तर यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांकरवी शाडू मातीच्या बाप्पाला वाढणारी मागणी हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपाेषक वातावरण निर्मितीस पूरक संदेश म्हणता येईल. गणपती बाप्पा मोरया...\n- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/aus-vs-india-2nd-test-2020-at-mcg-top-5-reasons-for-team-indias-victory-357151.html", "date_download": "2022-01-21T01:14:32Z", "digest": "sha1:HFLXGALXU3HIW73BRYRQYBL2A3G5DEOG", "length": 19865, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nAUS vs IND, 2nd Test | टीम इंडियाच्या विजयाची 5 प्रमुख कारणं\nटीम इंडियाच्या खेळाडूंनी या सामन्यात बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाडींवर दमदार कामगिरी केली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीम इंडियाची दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मात\nमेलबर्न : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (AUS vs IND, 2nd Test) मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 70 धावांचे माफक आव्हान भारतीय फलंदाजांनी अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. टीम इंडियाने या सामन्यात सर्वच आघाडीवर धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडियाच्या दुसऱ्या सामन्यातील विजयाची 5 प्रमुख कारणं पाहणार आहोत. (aus vs india 2nd test 2020 at mcg Top 5 reasons for Team Indias victory)\nरहाणेची शतकी खेळी आणि भागीदारी\nटीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात शानदार कामगिरी केली. रहाणेने पहिल्या डावात शानदार 112 धावांची शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा केल्या. रहाणेने कर्णधाराची भूमिका अत्यंत जबाबदारीने आणि चोखपणे पार पाडली. रहाणेने पहिल्या डावात चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी हनुमा विहारी आणि रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला स्थिरता मिळाली. तसेच आघाडी घेण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.\nजाडेजाला संधी देण्याचा निर्णय योग्य\nदुसऱ्या कसोटीत रहाणेने विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी दिली. रहाणेचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. जाडेजाने बॅटिंगसह बोलिंगनेही चमकदार कामगिरी केली. रहाणे आणि जाडेजा या जोडीने पहिल्या डावात सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी या नि��्णायक ठरली. या भागीदारीमुळे टीम इंडियाला 131 धावांची आघाडी मिळाली. तसेच जाडेजाने गोंलदाजी करताना पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 3 विकेट्स मिळवल्या.\nशुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन्ही खेळाडूंचा हा पदार्पण सामना होता. या दोघांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. युवा शुभमन गिलने पहिल्या डावात झुंजार 45 तर दुसऱ्या डावात नाबाद 35 धावा केल्या. शुभमन गिलने आपली भूमिका अगदी उत्तमरित्या पार पाडली. तसेच बोलर मोहम्मद सिराजने मिळालेल्या संधीची चांगलाच फायदा उचलला. सिराजने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 अशा एकूण 5 फलंदाजांना बाद केलं.\nया दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी महत्वाची भूमिका पार पाडली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना मैदानात सेट होऊ दिले नाही. तसेच निर्णायक क्षणी विकेटेस मिळवल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला टीम इंडियावर वरचढ होता आले नाही. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोंलदाजांनी जानदार बोलिंग केली. बुमराहने या सामन्यात एकूण 6, मोहम्मद सिराजने 5, उमेश यादवने 1, आश्विनने 5 तर जाडेजाने एकूण 3 विकेट्स मिळवल्या.\nभारतीय खेळाडूंनी या सामन्यात जोरदार फिल्डिंग केली. रवींद्र जाडेजाने पहिल्या डावात मॅथ्यू वेडचा शानदार कॅच घेतला. ही कॅच घेण्यासाठी शुभमन गिल आणि जाडेजा यांच्यात टक्कर झाली. मात्र जाडेजाने अचूक झेल टिपला. तसेच या संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार फिल्डिंग केली.\nजाडेजाने घेतलेल्या अफलातून कॅच\nAUS vs IND, 2nd Test 4th Day Live : टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने शानदार विजय\n अजिंक्य रन आऊट झाल्यानंतर मैदानात काय झालं\nCorona Cases India : कोरोना रुग्णसंख्येची उसळी, तब्बल 7 महिन्यानंतर ओलांडला 3 लाखांचा टप्पा, 491 जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय 21 hours ago\nIND vs SA, 1st ODI: डुसे-बावुमा जोडीने भारताच्या वर्ल्ड क्लास बॉलिंगची हवा काढली, बुमराह-ठाकूर असूनही हतबल\nIndia in UNSC: पाकिस्तानात बॉम्ब स्फोटातील आरोपींना पंचतारांकित सुविधा\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nCorona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर\nराष्ट्रीय 3 days ago\nMuhammad Ali Birth Anniversary : सायकल चोराला अद्दल घडवण्यासाठी बॉक्सिंग शिकला अन् दोन दशकं बॉक्सिंग रिंगमध्ये राज्य केलं\nPHOTO | Travel tips : पॅलेसपेक्षा कमी नाहीत भारतातील हे आलिशान हॉटेल्स, येथे पहा फोटो\nट्रॅ���्हल 4 days ago\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nजान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे…\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nNagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nChandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी6 hours ago\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nNagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही\nNagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा\nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nरहाणे-पुजाराला BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढणार ऋषभ पंत-राहुलला मिळू शकतं प्रमोशन\nChandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/ronaldo-was-overtaken-his-rival-29980", "date_download": "2022-01-21T01:52:17Z", "digest": "sha1:5NTOSJXB2F7JGFUGNXCXPFTBVHYRIYEE", "length": 6466, "nlines": 114, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Ronaldo was overtaken by his rival | Yin Buzz", "raw_content": "\nरोनाल्डोला 'या' प्रतिस्पर्धीने टाकले मागे\nरोनाल्डोला 'या' प्रतिस्पर्धीने टाकले मागे\nलिओनेल मेस्सीने ला लिगामधील सर्वाधिक गोल करण्यासाठीचा पुरस्कार जिंकला; पण मेस्सीचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो इटलीतील सिरी ए लीगमधील सर्वाधिक गोलच्या पुरस्काराच्या स्पर्धेत मागे पडला आहे\nमुंबई रोम: लिओनेल मेस्सीने ला लिगामधील सर्वाधिक गोल करण्यासाठीचा पुरस्कार जिंकला; पण मेस्सीचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो इटलीतील सिरी ए लीगमधील सर्वाधिक गोलच्या पुरस्काराच्या स्पर्धेत मागे पडला आहे. फुटबॉलजगतात फारशा प्रसिद्ध नसलेल्या सिरो इममोबाईल याने त्याला मागे टाकले आहे. लीगचा अंतिम टप्पा सुरू झाल्याने रोनाल्डोवरील दडपण वाढले आहे.\nरोनाल्डोचा युव्हेंटिस उदिनिसविरुद्ध इटालीयन लीग लढतीत पराजित झाला. अर्थात त्यानंतरही युव्हेंटिसच्या विजेतेपदास फारसा धक्का बसणार नाही. या पराभवानंतरही युव्हेंटिसने दुसऱ्या क्रमांकावरील ऍटलांटास सहा गुणांनी मागे टाकले आहे. तीनपैकी एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला, तरी त्यांचे जेतेपद निश्‍चित होऊ शकेल. मात्र रोनाल्डोला या सामन्यात एकही गोल करता आला नाही आणि हे त्याच्या चाहत्यांना जास्त सलत आहे.\nरोनाल्डोच्या चाहत्यांसाठी अचानक कॅगलियारीचे गोल महत्त्वाचे झाले आहेत. कॅगलियारी लॅझिओविरुद्ध 1-2 पराजित झाले; पण कॅगलियारीचा एकमेव गोल सिरो इममोबाईल याने केला. इममोबाईलचा सिरी ए मोसमातील 31 वा गोल आहे, तर रोनाल्डोचे 30 गोल आहेत.\nइममोबाईलची कामगिरी सच्चा इटालीयन फुटबॉलप्रेमींनाही सुखावत आहे. या लीगमध्ये तीस गोल केलेला तो इटलीचा केवळ पाचवा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी ल्युका टोनी याने केली होती.\nलिओनेल मेस्सी पुरस्कार awards विजय victory\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/jersey.html", "date_download": "2022-01-21T02:46:07Z", "digest": "sha1:BB3P3VRTKVIFVPRM3KFI5G7YSKN5HINU", "length": 9952, "nlines": 117, "source_domain": "zeenews.india.com", "title": "jersey News in Marathi, Latest jersey news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nशाहीद कपूरच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, कोरोनामुळे...\nशाहीद कपूरकरता सर्वात मोठी बातमी\nशर्टचं बटण उघडून कॅमेरा समोर अभिनेत्रीची एन्ट्री, पण हवेने ड्रेस उडाला आणि...\nतिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.\nT20 WC: 12 वर्षांच्या मुलीने डिझाईन केलेल्या जर्सीची होतेय चर्चा\nहे किट एका 12 वर्षांच्या मुलीने तयार केलं आहे.\nनॅशनल क्रश रश्मिका मंदानाला सिनेमाची ऑफर, जाणून घ्या का दिला तिने या सिनेमाला नकार\nरश्मिकाला तेलुगू जर्सीच्या हिंदी रिमेकसाठीही विचारण्यात आलं होतं, परंतु तिनं हा सिनेमा करण्यास तिनं नकार दिला.\nटीम इंडियाचा नवा स्पॉन्सर, ऑपोऐवजी दिसणार हे नाव\nटीम इंडियाच्या जर्सीवर असलेला स्पॉन्सर बदलणार आहे.\nसचिननंतर आता धोनीच्या जर्सीचीही निवृत्ती\nटीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील सेमीफायनलमध्ये पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चेला उधाण आले होते.\nभगव्या जर्सीमुळेच भारताचा पराभव- मेहबूबा मुफ्ती\nWorld cup 2019 | भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीला प्रचंड मागणी\nWorld cup 2019 | भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीला प्रचंड मागणी\nलाईव्ह कॉमेंट्रीवेळी दिनेश कार्तिक-फकर जमानवर भडकले सुनील गावसकर\nआशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेट राखून दणदणीत पराभव केला.\nमॅच हरल्यानंतर के.एल राहुल दिसला मुंबई टीमच्या जर्सीत\nमॅच संपल्यानंतर के.एल.राहूल आपल्या टीमची जर्सी उतरवून मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसला.\nVIDEO : एकाच जर्सीसाठी रैन्ना - भज्जी भिडले\nअसं काय आहे या जर्सीत\nएकच व्यक्ती जेव्हा Mumbai आणि धोनीची Die Hard Fan असते\nसध्या टी - 20 चं फिव्हर सगळीकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटचे चाहते आता 7 एप्रिलपासून सुरू झालेले टी 20 चे सामने एन्जॉय करत आहेत. पण या टी 20 चे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातीलच एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टी 20 च्या पहिल्या सामन्यातील असावा असा अंदाज आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईचा संघ आणि चैन्नई सुपरकिंग्सचा धोनी एकमेकांच्या समोर होते.\nम्हणून पोलार्ड-ब्���ाव्होनं ४०० नंबरची जर्सी घातली\nचेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा १ विकेटनं पराभव झाला.\nम्हणून शार्दुल ठाकूरनं १० नंबरची जर्सी वापरली\nश्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं पदार्पण केलं. भारताकडून वनडे खेळणारा शार्दुल ठाकूर २१८वा खेळाडू ठरला आहे.\nटीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात\nटीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले.\nगाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही Traffic चे नवीन नियम जाणून घ्या\nडोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ\nअभिषेक बच्चनमुळे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर मान खाली घालण्याची आली वेळ\nकतरिनाची आठवण आल्यावर Vicky Kaushal काय करतो\nCommits Suicide: घरात मिळाला Remo D'Souza च्या मेहुण्याचा मृतदेह, गळफास घेत संपवलं जीवन\nकैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी ऑपरेशन न करता असा मोबाईल काढला...\nDangal मधील छोटी बबिता आज दिसते इतकी बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nPushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा\nगर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली\nव्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं महिलेला पडलं महागात, झाली फाशीची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/yuzvendra-chahal-and-dhanashree-verma-get-married-see-photo-shared-on-social-media-cm/", "date_download": "2022-01-21T02:09:19Z", "digest": "sha1:DLCE2IC7BCYTSOZWBGTBF7FQ335SXLMM", "length": 5959, "nlines": 63, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "नांदा सौख्य भरे! युझवेंद्र चहलचं झालं धनश्रीशी लग्न – पाहा फोटो - Cricket मराठी", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\n युझवेंद्र चहलचं झालं धनश्रीशी लग्न – पाहा फोटो\nफोटो – इन्स्टाग्राम /Dhanashree9\nटीम इंडियाचा (Team India) स्पिनर युझवेंद्र चहलचं (Yuzvendra Chahal) लग्न झाले आहे. धनश्री वर्मा (Dhanashree Verma) असं चहलच्या बायकोचं नाव आहे. धनश्री ही कोरिओग्राफर असून युट्यूब (YouTube) स्टार देखील आहे. या दोघांचा आयपीएलपूर्वी (IPL 2020) ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. त्यांनी या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्यावर लाईक आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.\nगुरुग्राममध्ये हे लग्न झाले. यावेळी धनश्रीनं मरुन रंगाचा लेहंगा घातला होता. तर चहलने शेरवानी आणि मरुन रंगाचा फेटा असा ड्रेस घातला होता.\nचहलनं या फोटच्या कॅप्शनची त्यांच्या एकत्र येण्याची गोष्टच सांगितली आहे. ‘आम्ही Once Upon a time एकत्र सुरुवात केली आणि आता आम्ही खूप आनंदी आहोत. धनश्रीनं युझवेंद्रला नेहमीसाठी होय म्हंटले आहे,’ असे सांगत चहलनं त्यांच्या आयुष्याचा आनंदी क्षण सर्वांशी शेअर केला आहे.\nधनश्री वर्मा ही कोरिओग्राफ आहे. तसेच ती युट्यूबरही लोकप्रिय आहे. यंदा युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या दरम्यानही ती चहलसोबत होती. दरम्यान, बीसीसाआयने देखील ट्विट करत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.\n‘टेस्ट क्रिकेट कसं खेळायचं’, शेन वॉर्न आणि स्टीव्हन स्मिथ यांची परस्पर विरोधी मतं\nरिकी पॉन्टिंगला वाटत होती भारताच्या एका बॉलरची भीती\nUnder 19 World Cup: ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ 6,6,6…सह गाजवला वर्ल्ड कप, 6 बॉलमध्ये काढले 34 रन\nसचिन तेंडुलकरनं Road Safety World Series न खेळण्याचं कारण झालं उघड\nभारत वि. दक्षिण आफ्रिका Headlines News\nGanguly vs Virat: सौरव गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, पण…\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ipl-2020-rajasthan-royals-captain-steve-smith-flop-show-continues-mhsd-487965.html", "date_download": "2022-01-21T02:01:45Z", "digest": "sha1:ZGO4MOPKHTQX25FWVFNMZFI2JGPTC4W4", "length": 7157, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 : 12.5 कोटींचा कर्णधार सुपरफ्लॉप, टीममधून बाहेर काढण्याची मागणी cricket ipl 2020 rajasthan royals captain steve smith flop show continues mhsd – News18 लोकमत", "raw_content": "\nIPL 2020 : 12.5 कोटींचा कर्णधार सुपरफ्लॉप, टीममधून बाहेर काढण्याची मागणी\nIPL 2020 : 12.5 कोटींचा कर्णधार सुपरफ्लॉप, टीममधून बाहेर काढण्याची मागणी\nआयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवत टीमना अशक्य असे विजय मिळवून दिले आहेत. तर अनेक दिग्गज खेळाडू कोट्यवधी रुपये मिळूनही सपशेल अपयशी ठरत आहेत.\nदुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवत टीमना अशक्य असे विजय मिळवून दिले आहेत. तर अनेक दिग्गज खेळाडू कोट्यवधी रुपये मिळूनही सपशेल अप���शी ठरत आहेत. राजस्थान (Rajasthan Roylas)चा कर्णधार स्टीव्ह स्मिथही यंदा अपयशी खेळाडूंच्या यादीत आला आहे. स्मिथचा यंदाच्या आयपीएलमधला फ्लॉप शो सुरूच आहे, जे राजस्थानच्या पराभवांचंही महत्त्वाचं कारण आहे. राजस्थानचा 8 पैकी 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे, यामुळे टीम पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या टीमवर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवारही आहे. बुधवारी दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्येही स्मिथने टीमला आणि राजस्थानच्या चाहत्यांना निराश केलं. फक्त 1 रन करुन स्मिथ माघारी गेला. अश्विनला अगदी सोपा कॅच देऊन स्मिथ आऊट झाला. राजस्थानचा या मॅचमध्ये 13 रननी पराभव झाला. मागच्या 6 मॅचच्या 5 इनिंगमध्ये त्याने दोन अंकी स्कोअरही केला नाही. स्मिथने मागच्या 6 इनिंगमध्ये 3, 5, 6, 24, 5 आणि 1 रन केले. शारजाहच्या मैदानातच स्मिथच्या बॅटमधून रन आल्या. पहिल्या दोन इनिंगमध्ये त्याने 50 आणि 59 रनची खेळी केली.\nसोशल मीडियावर आता राजस्थानचे चाहते स्मिथला बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. बेन स्टोक्सचं टीममध्ये आगमन झाल्यानंतर स्मिथने ओपनिंग सोडली आणि तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येऊ लागला. स्मिथच्या या निर्णयाने राजस्थानची बॅटिंग कोसळली. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणारा संजू सॅमसन आता चौथ्या क्रमांकावर खेळायला लागला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nIPL 2020 : 12.5 कोटींचा कर्णधार सुपरफ्लॉप, टीममधून बाहेर काढण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/shocking-accident-happens-while-doing-bike-stunt-video-viral-mhkp-645176.html", "date_download": "2022-01-21T02:53:37Z", "digest": "sha1:WGFVPSOHGLX6S4IWRETKHGHXY3BN6FTV", "length": 9522, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shocking accident happens while doing bike stunt video viral mhkp - स्टंट करण्याच्या नादात थेट मृत्यूच्या दारात पोहोचला तरुण; अंगावर काटा आणणारा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nस्टंट करण्याच्या नादात थेट मृत्यूच्या दारात पोहोचला तरुण; अंगावर काटा आणणारा VIDEO\nस्टंट करण्याच्या नादात थेट मृत्यूच्या दारात पोहोचला तरुण; अंगावर काटा आणणारा VIDEO\nव्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण बाईक स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओची सुरुवात पाहून असं वाटत नाही की पुढच्याच क्षणी या तरुणासोबत भलतंच काही घडणार आहे.\nVideo viral : दुकानावर बसून माकड चक्क विकतंय भाजी, नेमकी कुठली आहे घटना\nचिमुकल्याची हिंमत तर पाहा थेट सिंहासमोर गेला आणि...; काय घडलं Must Watch video\nखाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल\n संशयी बायकोने नवऱ्याच्या पँटलाच ठोकलं दरवाजाचं टाळं; VIDEO VIRAL\nनवी दिल्ली 18 डिसेंबर : सोशल मीडियाचं (Social Media) जग अतिशय वेगळं आहे. इथे दररोज मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत राहतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काही लोक तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट मिळाव्या यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Stunt Video Viral) होत आहे. यात दिसतं की एका तरुणाला बाईक स्टंट करणं चांगलंच महागात पडलं. या अतिविषारी सापाच्या सौंदर्यावर फिदा झाले लोक; यात असं आहे तरी काय पाहा VIDEO व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण बाईक स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओची सुरुवात पाहून असं वाटत नाही की पुढच्याच क्षणी या तरुणासोबत भलतंच काही घडणार आहे. हा तरुण अतिशय आऱामात बाईक हवेत उचलून स्टंट करताना दिसतो. मात्र काहीच सेकंदात जे घडत ते अतिशय भीतीदायक आहे. स्टंट करत असतानाच बॅलन्स बिघडतो आणि हा तरुण दुचाकीसह एक खांबाला जाऊन धडकतो. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.\nसड़क पर सुरक्षित चलें, स्टंटबाज़ी करै न कोय, दुर्घटना विक्राल होये कभी, परिवार फूट-फूटकर रोये. pic.twitter.com/hRa0CLTbtL\nहा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्या काळजाचा ठोकाही चुकला असेल. अनेकदा स्टंटच्या नादात अशा काही घटना घडतात, ज्याचा विचारही आपण केलेला नसतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरुन शेअर केला गेला आहे. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ इंडियन पोलीस सर्व्हिसचे अधिकारी दिपांशू काबरा यांच्या पेजवर पाहायला मिळेल. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, रस्त्यावर सुरक्षित गाडी चालवा, स्टंटबाजीदरम्यान दुर्घटना घडू शकतात. थेट जंगलाच्या राज्यासोबत भिडली म्हैस; या लढाईचा शेवट पाहून व्हाल शॉक, VIDEO हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी या व्यक्तीच्या कृत्याबाबत राग व्यक्त केला आहे. तर काहीं��ी त्याची मस्करी केली आहे. एका यूजरने लिहिलं, हातपायाची हाडं तुटल्यास आयुष्यभरासाठी अपंग व्हाल. असा स्टंट करू नका, जो आयुष्यभर तुम्हाला रडवेल. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, स्वतःच्याच आयुष्यासोबत खेळतात. या लोकांचं आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबीयांवर अजिबातही प्रेम नसतं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nस्टंट करण्याच्या नादात थेट मृत्यूच्या दारात पोहोचला तरुण; अंगावर काटा आणणारा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/rayat-shikshan-sanstha-recruitment-2021/", "date_download": "2022-01-21T03:03:11Z", "digest": "sha1:IF7IGVZEQBE266FP6ZMUJOSHXJRGG2P2", "length": 8027, "nlines": 147, "source_domain": "missionmpsc.com", "title": "रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज? | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nरयत शिक्षण संस्थेत 1189 पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज\nरयत शिक्षण संस्था सातारा आणि कोल्हापूर येथे विविध पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण ११८९ पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे.\nएकूण जागा : ११८९\nपदाचे नाव आणि जागा :\n1) सहाय्यक प्राध्यापक 1184\n3) शिक्षण संचालक 01\nशैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)\nपरीक्षा फी : १०० रुपये /-\nअशा पद्धतीनं करा अप्लाय\n– जाहिरात काळजीपूर्वक वाचा.\n– तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या जाहिरातीत दिलेल्या पदाची पात्रता तपासा.\n– ऑनलाइन अर्ज भरताना, कृपया सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. आपल्याला स्कॅन देखील आवश्यक असेल\n– ऑनलाइन भरताना तुमचा नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरीच्या प्रतिमा अपलोड कराव्यात\nशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर/सोलापूर विद्यापीठ, सोलापूर/पुणेसाठी नोंदणीसाठी क्लिक करा.\nतुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा आणि कृपया इंग्रजीमध्ये अर्ज भरा.\nतुम्ही निवडलेल्या पदासाठी प्रामुख्याने पा���्र असाल तर पुढे जा आणि अर्ज करण्यासाठी विद्यापीठनिहाय पोस्ट निवडा.\nऑनलाइन अर्जामध्ये विचारलेले आवश्यक तपशील भरा.\nआवश्यक माहिती भरल्यानंतर, सिस्टम लॉगिन आयडी, पासवर्ड तयार करेल जो प्रदर्शित होईल.\nयानंतर “लॉगिन” लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि फॉर्ममध्ये माहिती भरा.\n– Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.\nनोकरी ठिकाण : सोलापूर, कोल्हापूर (महाराष्ट्र)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021\nऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा\nसीमा रस्ते संघटनेत दहावी पास उमेदवारांना मोठी संधी, 354 रिक्त जागा\nMPSC मार्फत 'या' पदाची भरती, दीड लाखाहून अधिक पगार मिळेल\nबँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती, दहावी-पदवी उत्तीर्णांना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/24157", "date_download": "2022-01-21T02:01:34Z", "digest": "sha1:BE4AEZHVMCUV4YEUQQVM63T7OYFXTCHO", "length": 12710, "nlines": 140, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय - My Maharashtra", "raw_content": "\nहे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय\nमाय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर होतंच. पण प्रश्न अनेकींच्या आर्थिक स्थितीचाही असतो, त्याकाळात\nपॅड्सवर खर्च करावे इतके पैसे खर्च करणंही गावखेड्यातच काय शहरातही अनेकींना शक्य नसतं. आता गेल्या काही काळात सतत जनजागृती करण्यात आली की पॅड्स वापरा, त्यावरच्या सिनेमा-जाहिरातीही आल्या. पॅड्स वापरणं तुलनेनं सुखकर\nअसलं तरी पुन्हा एक प्रश्न होताच की, त्या पॅड्सची विल्हेवाट कशी लावायची पॅड्स टाकायला जागा नाही म्हणून अनेकजणी ते घरात फ्लश करु लागल्या, कुणी सर्रास कचऱ्यात फेकू लागल्या जे सफाई मदतनिसांसाठी भयंकर घातक.\nगावखेड्यात तर असे पॅड्स उघड्यावर फेकले तर ते जनावरांच्या पोटात जाण्याचेही भय आहेत. शहरात तरी पॅड्स कागदात गुंडाळून, पॅक करुन घंटागाडी येते त्यात टाकले जातात पण खेड्यात काय तिथं महिलांना पॅड्स परवडणं अवघड,\nते ही घेतलेच तर त्यांची विल्हेवाट हा मोठा प्रश्न. अशा सगळ्या प्रश्नांच्या आणि महिलांच्याआरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर केरळच्या एक गावानं सरळ तोडगा शोधला. आणि हे गाव ‘सॅनिटरी नॅपकिन फ्री’ गाव झालं. म्हणजे आता\nया गावात राहत असलेली कोणतीही महिला त्या चार दिवसात सॅनिटरी नॅपकिन वापरत नाही.केरळचे राज्यपाल अरीफ खान मोहंमद यांनी १३ तारखेला घोषणा केली की कुंबलांगी हे एरनाकुलम जिल्ह्यातलं गाव देशातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिन फ्री गाव आहे.\nखरंतर एका निवडणूक मोहीतून ही योजना आकाराला आली. येथील खासदार हिबी इडेन यांनी ‘अवलकाई’ ही योजना अमलात आणली. महिलांसाठीचा उप्रक असा त्याचा अर्थ. ही योजना त्यांनी त्यांच्या एरनाकुलम मतदारसंघात राबवली. वय वर्षे १८ पासून पुढच्या महिलांना\nसरासरी ५००० मेन्स्ट्रुअल कपचे वाटप करण्यात आले. त्यासाठी त्यांनी एचएलएल आणि इंडियन ऑइल कार्पोरेशनची मदत घेतली.मेन्स्ट्रुअल कप कसे वापरायचे याचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. समजावूनही सांगण्यात आले\nकी सॅनिटरी नॅपकिन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे त्याचे विघटन व्हायला पाचशे वर्षांहून अधिक काळ लागतो.त्यानंतर या गावातील महिलांनी हे कप वापरण्यास सुरुवात केली आता आता हे गाव सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव म्हणून घोषित करतण्यात आले आहे.\nहे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय\nPrevious articleअत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल\nNext articleनगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/fire-in-mulund", "date_download": "2022-01-21T01:17:27Z", "digest": "sha1:ZVDSJCGFB7KSEUBGFZUSCIIXBUACWDFQ", "length": 12145, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nMulund Fire | मुंबईत आधी वीज गेली, आता जनरेटर खराब होऊन रुग्णालयाला आग, 40 रुग्णांचं स्थलांतर, एकाचा मृत्यू\nताज्या बातम्या1 year ago\nआधी संपूर्ण मुंबईतील वीज यंत्रणा कोलमडली आणि सायंकाळी साडेसहा वाजता मुलुंडमधील अपेक्स रुग्णालयात जनरेटर खराब झाल्याने आग लागली. ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी6 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी16 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी17 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nNagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nChandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी6 hours ago\nSpecial Report | निकाल लागला, प��� कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/in-this-city-the-price-of-thieves-increased/", "date_download": "2022-01-21T01:32:30Z", "digest": "sha1:745RV3QWHGDVQAAFCHV7MA4RSTPCDZQ2", "length": 9725, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "यावल शहरात भुरट्या चोरट्यांची किंमत वाढली | यावल शहरात भुरट्या चोरट्यांची किंमत वाढली", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nयावल शहरात भुरट्या चोरट्यांची किंमत वाढली\nApril 28, 2021 तेज़ समाचार मराठी0\nयावल शहरात भुरट्या चोरट्यांची किंमत वाढली.\nरस्त्याने पायदळ चालणाऱ्याचा मोबाईल जबरीने हिसकाऊन चोरटा मोटरसायकल ने फरार.\nयावल (सुरेश पाटील): यावलकर नागरीकांनो सावधान व्हा काल दि.27मंगळवार रोजी संध्याकाळी संचारबंदी व र्निमन्युष्य रस्त्यावर कुणीच नसल्याचा फायदा घेत मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात भामटयानी एका पादचाऱ्याचा मोबाइल हातातुन हिसकावुन पसार झाल्याची घटना घडली असुन याबाबत मोबाईलधारकाने रात्रीच पोलीसात तक्रार दिल्याचे म्हटले आहे.\nदरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की विजय सुधाकर कोष्टी वय३० वर्ष राहणार फालकनगर यावल हा रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात असतांना मोबाईलवरुन कुणाशी बोलत असताना मागुन अचानक भुसावळ टी पॉईंट वरून जात असतांना मोटरसायकलवर आलेले दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या हातातील १३ हजार रूपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल हिसकावुन भुसावळ मार्गावर पोबारा केल्याची घटना घडली आहे.दरम्यान जळगाव शहरात एक मोठी टोळी ही पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावुन पळ काढण्यात येत असल्याच्या अनेक घटना घडल्या असुन,मोबाइल हातातून हिसकावून घेवुन पळणारे हे यावलकडे सक्रीय झाले आहे की काय प्रश्न उपस्थित केला जात असून सहजपणे बेसावध राहुन संभाषण करणाऱ्या नागरीकांना सावधान करणारी ही घटना आहे.\nकडक लॉकडाऊन काळात यावल व रावेर तालुक्यात खाजगी फायनान्स कंपनी एजंटांचा धुमाकुळ\nशहादा : श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा.हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहनिमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण\nऔरंगाबाद : जिल्हा बँकेचे फिरते एटीएम\nविधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान\nशहादा : श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा.हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहनिमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://blog.amitbapat.com/2009/08/", "date_download": "2022-01-21T01:12:35Z", "digest": "sha1:VLWBDONR4USFPPNYMRIAROZPMINF2SRY", "length": 2665, "nlines": 37, "source_domain": "blog.amitbapat.com", "title": "अमित बापट: ऑगस्ट 2009", "raw_content": "\nअमित बापटची अनुदिनी: जगात लाखो करोडो लोकांच्या आहेत त्यात माझी एक. आहे ब्लॉगरवर खाते मग लिहा काहीतरी... माझ्याकडे जगाला अगदी आवर्जून सांगावं असं काही नाही आणि कोणी माझं हे खरडणं वाचावं अशी अपेक्षाही नाही.\nमंगळवार, ११ ऑगस्ट, २००९\nखूप दिवसात काहिही लिहिलं नाही...\nइतके दिवस झाले मी ह्या ब्लॉगकडे पाहिलंही नाहीये. इतकंच काय पण मी कामात इतका व्यस्त आहे की मला इंटरनेवर इतर ठिकाणी काय चाललंय ते बघायलाही फुरसत मिळेलेली नाहीये. आज फ्लॉक नावाचा नवीन वेब ब्राउझर डाउनलोड केला त्यात ब्लॉग लिहायचीही सुविधा आहे. ती कशी काय चालतेय ते बघायला म्हणून परत एकदा मराठीत काहितरी खरडायचं ठरवलं.\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमा��े पूर्ण प्रोफाइल पहा.\nखूप दिवसात काहिही लिहिलं नाही...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-yamaji-malkar-in-nagar-4478557-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:24:56Z", "digest": "sha1:IYFEFOI5E2SN5Q2RKKSHAJ2JMWZKUWLE", "length": 8256, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "yamaji malkar in nagar | पैशाचे शुद्धिकरण हेच आर्थिक विषमतेवर औषध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपैशाचे शुद्धिकरण हेच आर्थिक विषमतेवर औषध\nनगर - समाजात वाढत चाललेली विसंगती व विषमतेवर खरे औषध पैशाचे किंवा भांडवलाचे शुद्धिकरण हेच आहे. त्यामुळे व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सर्वांनी अर्थक्रांतीसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक व अर्थतज्ज्ञ यमाजी मालकर यांनी केले.\nसंपदा विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना मालकर शुक्रवारी ‘पैसा झाला मोठा’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव व उद्योजक अरुण कुलकर्णी होते. अर्थक्रांती म्हणजे काय याबाबत मालकर यांनी सखोल माहिती दिली. त्यातून देश आर्थिकदृष्ट्या खर्‍या अर्थाने कसा संपन्न होईल, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सोन्याचा साठा, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता, अनेक आर्थिक निकषांत जगात पहिल्या दहा देशांत स्थान, तसेच जगातील सर्वाधिक तरुण असलेला हा खर्‍या अर्थाने समृद्ध असा आपला देश केवळ आर्थिक व्यवस्थापनाअभावी मागे पडला आहे. हा प्रश्न भारतीय नागरिकांच्या वृत्तीशी संबंधित नाही, तर त्याला सध्याच्या व्यवस्थेने हतबल केले आहे. त्यामुळे भारतीय समूहांना बदनाम न करता पैशांच्या शुद्धिकरणाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.\nपैसा हे विनिमयाचे साधन आहे. शरीरात रक्त जसे सतत प्रवाहित असते, त्याप्रमाणे पैसाही आर्थिक संस्थांच्या माध्यमातून खेळता राहिला पाहिजे. एक उद्योगपती साडेचार हजार कोटींचा बंगला बांधतो. राजकारण्यांकडे असलेला प्रचंड पैसा, 22 हजार टन सोन्यात अडकलेला पैसा, बँकिंग क्षेत्रात केवळ 42 टक्के गुंतवणूक म्हणजे 58 टक्के अडकलेला पैसा यामुळे देशाची आजची अवस्था झाली आहे. आपल्याकडे असलेले निम्मे सोने जरी भांडवलाच्या रूपाने खुले झाले, तर देशासमोर सार्वजनिक जीवनात असल���ले प्रश्न चुटकीसारखे सुटतील, असे ते म्हणाले.\nपैसा खेळता ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांना अर्थक्रांती चळवळ संबोधले जाते. सध्याची गुंतागुंतीची करव्यवस्था सुटसुटीत करणे, मोठय़ा नोटा रद्द करणे आणि देशातील सर्व व्यवहार बँकांमार्फत होण्याची व्यवस्था करणे या अर्थक्रांतीच्या प्रस्तावात देश मुळातून बदलण्याची ताकद आहे. या प्रस्तावांमुळे भांडवलाचे शुद्धिकरण होऊन लाचारी, तसेच मुजोरीतून भारतीय समाज बाहेर पडून तो प्रामाणिक व समाधानी आयुष्य जगू शकेल, असे मालकर यांनी नमूद केले.\nराजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात आर्थिक मूलभूत बदल होण्याची गरज होती. अर्थक्रांती प्रस्तावाच्या चर्चेमुळे आता तो बदल दृष्टिपथात आला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या प्रस्तावांचा समावेश करण्याचे सूतोवाच केले आहे. हा बदल होईल, तेव्हा खर्‍या अर्थांने स्वाभिमानी समाज उभा राहील, असे मालकर म्हणाले.\nप्रास्ताविक अशोक सोनवणे यांनी केले. सावकार वाघमोडे यांनी स्वागत केले. यावेळी अविनाश बोपर्डीकर, प्रवीण बजाज, मिलिंद गंधे, कारभारी भिंगारे, अरविंद पारगावकर, शरदकुमार झंवर, विनोद बजाज, मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर, विश्वनाथ लाहोटी उपस्थित होते. उज्‍जवला पंडित यांनी सूत्रसंचालन केले. सुचेता मुळे यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-narendra-modi-and-rahul-gandhi-to-clash-in-upcoming-loksabha-polls-4368995-PHO.html", "date_download": "2022-01-21T02:27:57Z", "digest": "sha1:NXZWMW3U6Y73KYCJVBOTMXJMGIQU7FLJ", "length": 3554, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "narendra modi and rahul gandhi to clash in upcoming loksabha polls | 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी-राहुल येणार आमने-सामने - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n2014 लोकसभा निवडणुकीत मोदी-राहुल येणार आमने-सामने\nपंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. संघाच्या या भूमिकेवर लालकृष्ण अडवाणी मात्र प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आगामी काळात ते कठोर निर्णय जाहीर करू शकतात. दुसरीकडे राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्‍य असून त्‍यांच्‍या हाताखाली काम करण्‍यात अडचण नाही, असे वक्तव्‍य पंतप्रधा��� मनमोहनसिंग यांनी केले आहे. त्‍यामुळे आगामी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच राहण्‍याची शक्‍यता वाढली आहे.\nआज दिल्‍लीत भाजप आणि संघाच्‍या समन्‍वय समितीची बैठक होणार आहे. त्‍यात संघाचे 25 आणि भाजप संसदीय मंडळाचे 11 नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्‍या डावपेचांवर चर्चा होणार आहे. याच बैठकीत मोदींच्‍या नावावर अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bura-na-mano-holi-hai-saby-parera-writes-about-amrita-fadnavis-prayer-126944894.html", "date_download": "2022-01-21T03:17:44Z", "digest": "sha1:YSX5GB7HVOAP3A663ACMBUTI4HOBZUR3", "length": 10655, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bura na Mano Holi Hai | Saby Parera writes about Amrita Fadnavis prayer | अमृता वैनीचं गाऱ्हाणं - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वे आले का बे \n‘चला तर, हात जोडा, आणि गाऱ्हाणं सुरू करूया. आपण जरी नागपूरकर असलो तर आज मी या महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्रीण आणि पर्मनंट वैनी या नात्याने, या होळीच्या सणानिमित्त आपण आज या ठिकाणी कोकणी पद्धतीने गाऱ्हाणं घालणार आहोत....\n‘बा देवा, बारा गावच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा, सध्या रेशीमबागेपासून शाहीनबागेपर्यंत सगळीकडे अस्थिर वातावरण झालंय. आम्हाला काही नको पण या विदर्भासहित महाराष्ट्राचं आणि काश्मीरसहित हिंदुस्थानच भलं व्हावं या हेतूने आम्ही तुला हे गाऱ्हाणं घालत आहोत. बा म्हाराजा, एव्हढी मेहनत करून, खडसे, तावडे, बावनकुळेचा काटा काढून, १०५ सीट जिंकून, भल्या पहाटे शपथविधी उरकूनसुद्धा महाराष्ट्राचे लाडके मामु, माझे मिष्टर, नागपूरकरांचे लाडके णाणा आज माजी मुख्यमंत्री झालेत. त्यांना हा आघात पचविण्याची सहनशक्ती दे आणि त्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवून असलेल्यां चंद्रकांतदादांना पाचदहा वर्षे एक्स्ट्रा सहनशक्ती दे.\nबा म्हाराजा, संपूर्ण महाराष्ट्राचं काही होत नसेल तर तातडीने आमच्या साहेबांना निदान स्वतंत्र विदर्भाचा तरी मुख्यमंत्री करा.\nबा म्हाराजा, मी एरव्ही क्रुझच्या टोकाला जाऊन सेल्फी काढणे, मोदीजींना फादर ऑफ कंट्री म्हणणे, प्लास्टिक सर्जरी करून हनुवटीला टोक करणे, रॅम्पवर चालणे, म्युझिक व्हिडिओ करणे अशा काहीही उठाठेवी करत असले तरी आमचे हे मला प्रेमाने “लाखमोलाची ठेव” म्हणतात. आमच्या साहेबांकडे सत्ता होती तेव्हा आमच्या बँकेतले लोक म्हणायचे की बँकेला आपल्या प्रगतीसाठी या अमृत-ठेवीत इंटरेस्ट आहे, पण अमृत-ठेवीला बँकेत काडीचा इंटरेस्ट नाही. आता तर ते म्हणतात नवऱ्याच्या अहंकारामुळे पक्षाचे नुकसान झाले आणि बायकोच्या आगाऊपणामुळे बँकेचे नुकसान झाले. बा रवळनाथा, आमच्या माथ्यावरचे हे असले किटाळ दूर कर रे बाबा\nआमचे राजकीय सल्लागार म्हणतात, २०१९ च्या निवडणुकीत “निवडून आल्यावर आम्ही (म्हणजे अभिनयसम्राट मी आणि तुमची गानसाळुंकी वैनी) कुठल्याच अँथम आणि व्हिडिअोच्या भानगडीत पडणार नाही” हे आश्वासन णाणांनी दिलं असतं तर णाणा आज मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर असते. बा म्हाराजा, माझ्या जोडीला शॉपिंगला आल्यावर आपण विधानसभेत नाहीत ह्याची आमच्या लाडक्या णाणांना जाण असू दे. मागे णाणांनी विधानसभेत कविता गायली “मी पुन्हा येईन” त्याच दिवशीच्या माझ्या शोमधे मी गाणं गायलं “कल हो ना हो”” हे आश्वासन णाणांनी दिलं असतं तर णाणा आज मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर असते. बा म्हाराजा, माझ्या जोडीला शॉपिंगला आल्यावर आपण विधानसभेत नाहीत ह्याची आमच्या लाडक्या णाणांना जाण असू दे. मागे णाणांनी विधानसभेत कविता गायली “मी पुन्हा येईन” त्याच दिवशीच्या माझ्या शोमधे मी गाणं गायलं “कल हो ना हो” लोक णाणांच्या विधानसभेतील भाषणात आणि माझ्या स्टेज शोमधे ओढूनताणून सबंध जोडतात. अशा लोकांना सद्बुद्धी दे रे म्हाराजा\n“अमृता स्वतंत्र आहे, ती माझं ऐकत नाही” असं आमच्या णाणांनी मध्यंतरी जाहीररीत्या सांगितलं. हल्लीचा त्यांचा वाढलेला आक्रस्ताळेपणा हा त्यांचे मी ऐकत नसल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रावर काढलेला राग आहे असं जनतेला वाटू देऊ नकोस रे म्हाराजा.\nकालपरवाच एका टीव्ही वाहिनीला बाइट देताना मी सात्त्विक संतापाच्या भरात आदित्य ठाकरेंला रेशमी किडा बोलले. उद्यापरवा पुन्हा शिवसेनेसोबत युती करायची झाली तर, “मला रेशमी किडा नव्हे तर रश्मीज किड म्हणायचं होतं” असं सांगून सारवासारव करता येऊदे आणि ते त्यांना पटूदे रे म्हाराजा माझा फेमिना मासिकावरील फोटो किंवा तत्सम इतरत्र छापलेले फोटो आणि म्युझिक व्हिडिओ भागवत काकांच्या, रेशीमबागेतील संस्कृती रक्षकांच्या किंवा अपर्णा रामतीर्थकर बाईच्या नजरेस पडू देऊ नकोस.\nबा म्हाराजा, माझ्याकडे कितीबी कलागुण असले तरी केवळ नवरा मुख्यमंत्री असल्यामुळेच ���ला चान्स मिळाला अशी टीका लोक करतात म्हणून माझं गाऱ्हाणं आहे, यापुढे कोणत्याच मुख्यमंत्र्याला माझ्यासारखी टॅलेन्टेड बायको देऊ नकोस किंवा माझ्यासारख्या टॅलेन्टेड बाईच्या नवऱ्याला मुख्यमंत्री करू नकोस रे म्हाराजा इथे या गाऱ्हाण्यासाठी माझ्यासोबत जमलेल्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना इतर पक्षातून आलेल्या नेत्यांसाठी आपल्या ग्रामसदस्यत्वाचा, सरपंचपदाचा, पंचायत सदस्यत्वाचा, झेडपी सदस्यत्वाचा, नगरसेवकपदाचा, आमदारकीचा हक्क सोडण्याची त्यागबुद्धी दे रे म्हाराजा\n‘अजून कोणाचं काही मागणं देवापुढे मांडायचं राहिलंय का रे’ ‘नाही ... नाही.. सगळ्यांचं झालं रे म्हाराजा’ ‘नाही ... नाही.. सगळ्यांचं झालं रे म्हाराजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11121", "date_download": "2022-01-21T02:18:45Z", "digest": "sha1:I6O2MOOLE6A3SEQLKOMIYP36GSHGVMQJ", "length": 18584, "nlines": 230, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome इतर मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा\nमागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11121*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nआम आदमी संघर्ष परिषद संघटनेनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर :- दिवसेगानिक वाढतअसलेल्या महागाई विरोधात जनता होरपळून निघत आहे.लॉक डाऊन काळात कित्येक लोकांचे दुकाने, प्रतिष्टान, रोजगार जाऊन बेरोजगार झाले त्या मुळे आर्थिक परिस्थिती एकदम कमजोर झाली असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण कंपनी द्वारे वीज बिलात 18% अधिभार लावणे, विज बिल न भरल्यास कनेक्शन कापणे,वीज बिल वसुली अधिकारी द्वारा ग्राहकास धमकावणे या सगळ्या त्रासापासून नागरिक अनुचित मार्गाशी जाण्यास विचाराधीन झालेला आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम आदमी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण पोटे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री नितीन राऊत यांना आज निवेदन देण्यात आले. या निवेदनात सांगण्यात आले की वीज बिला वरती लावण्यात आलेला अतिरिक्त अधिभार कम करण्यात यावा तसेच वीज धारकाचे वीज कनेक्शन न कापता त्यांना वीज बिल भरण्यासाठी 3 ते 4 हप्ते वारी करून सुविधा देण्यात यावी,आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास व जर अशी कोणतीही घटना घडल्यास भविष्यात आम आदमी संघर्ष परिषद कडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागपूर शहर संघटने कडून देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी दिलिप नरवडिया,मुकुंद आडेवार,सचिन खोब्रागडे,सुनील साहू, सलाम भाई सह आम आदमी संघर्ष परिषद चे पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleडेल्टाच्या पाठोपाठ आता आला लेम्बडा कोरोना अवतार\nNext articleआप मध्ये सौरभ दुबे यांना दिली पूर्व विदर्भ युवा संगठन मंत्री पदाची जबाबदारी\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-first-look-of-marathi-film-bhay-5040151-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:35:58Z", "digest": "sha1:NL6ARXDMEO3S7YE3XNQAQ4INC2C27JQR", "length": 5488, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "First look of Marathi Film Bhay | अभिजीत खांडकेकरला वाटते, कशाचे ‘भय’? जाणून घ्या. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअभिजीत खांडकेकरला वाटते, कशाचे ‘भय’\nआगामी चित्रपट 'भय'चे फस्ट लूक पोस्टर\nनेहमी आपल्या चित्रपटांमध्ये ‘भीती’ ही काय ती फिल्मच्या हिरोइनलाच वाटतं असते. आणि फिल्मचा हिरो एकदम डॅशिंग आणि डायनॅमिक असतो. त्याच्या रूबाबाने आणि मारधाडीमूळे फिल्मच्या खलनायकाला तो एकदम सळो की पळो करून टाकतो. रूढार्थाने खरं तर, हिरो हा असाच असतो. पण सचिन काटरनावरे निर्मित आणि राहूल भातणकर दिग्दर्शित नवीन चित्रपट ‘भय’ मध्ये फिल्मचा हिरोच भित्रा आहे.\nचित्रपटातल्या हिरोलाच असं भित्र का बनवलं असा प्रश्न दिग्दर्शक राहूल भातणकरला विचारताच तो म्हणतो,”भित्रेपणा हा एक रोग आहे. पण ब-याचदा लोकं भित्रेपणावर हसतात तरी, नाही तर त्याला ‘वेड’ अशी संज्ञा वापरतात. या रोगाला इंग्रजीत स्किझोफ्रेनिया असे म्हणतात. स्किझोफ्रिनक पेशंटला सतत भीती असते, की कोणीतर मला मारणार किंवा काहीना कसले आवाज ऐकु येतात, काहीना तर माणसही दिसतात. पण आपण त्याला एक तर भुताने पछाडलं असं म्हणतो. किंवा मग वेड लागलं असं ठरवून टाकतो. पण हा आजार आहे, आणि तो बरा होऊ शकतो. हेच या चित्रपटातून मी दाखवलंय. आणि म्हणूनच चित्रपटाचा मुख्य अभिनेताच या आजाराने ग्रस्त आहे.पण ह्याशिवाय बरंच काही चित्रपटात आहे. ही एक मिस्ट्री आहे. त्यामुळे आता जास्त सांगता येणार नाही.”\nचित्रपटात अभिजीत खांडकेकर शिवाय अभिनेत्री स्मिता गोंदकर सुध्दा आहे. स्म��ता आपल्याला अभिजीतच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे. तर राहूलच्याच ‘टाइम बरा वाईट’ या चित्रपटात अभिनय केलेले सतिश राजवाडे, आपल्याला एन्काउन्टर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत.या दोघांशिवाय खलनायकाच्या भूमिकेत विनीत शर्मा असेल. तर संस्कृती बालगुडे आणि सिध्दार्थ मेनन यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.\n‘भय’ चित्रपट ३१ जुलैला रिलीज होतो आहे.\nपुढील स्लाइड्समध्ये पहा, चित्रपटाच्या फस्ट लूक लाँचवेळी झालेल्या पार्टीचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-colleges-affiliation-will-be-check-pune-university-campaign-5119437-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:31:39Z", "digest": "sha1:CFJMCVO7P7AKAU7SWTXUU74H7FPDC4KG", "length": 6195, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Colleges Affiliation Will Be Check, Pune University Campaign | महाविद्यालयांची बिंदुनामावली तपासणी, पुणे विद्यापीठातर्फे मोहीम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाविद्यालयांची बिंदुनामावली तपासणी, पुणे विद्यापीठातर्फे मोहीम\nनाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २०१५ २०१६ या शैक्षणिक वर्षासाठी संलग्न महाविद्यालये संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर पदांसंबंधीच्या बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी करून घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक, पुणे,नगर जिल्ह्यांतील महाविद्यालये संस्थांच्या बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी करून घेण्याची कार्यवाही विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून सुरू झाली आहे.\nविद्यापीठाच्या आरक्षण कक्षातर्फे शासनाच्या निर्णयानुसार महाविद्यालये संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी बिंदुनामावली तपासणी त्यात शासन आदेशानुसार आरक्षण ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ याकरिता पुणे, अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांमधील सर्व संलग्न महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थांच्या बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी करून देण्याची कार्यवाही सुरू झाली असून, १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.\nविद्यापीठ आरक्षण कक्षामार्फत ही प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून, प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार पुणे जिल्ह्यामधील महाविद्यालये संस्थांनी पुणे येथील मागासवर्ग कक्षातील सहायक आयुक्त, तर अहमदनगर नाशिक ज���ल्ह्यातील महाविद्यालये संस्थांनी नाशिकरोड येथील आयुक्तालयातील सहायक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बिंदुनामावली प्रमाणित (अंतिम तपासणी) करून घेतल्यानंतरच पुढील शिक्षक शिक्षकेतर पदे भरण्याची कार्यवाही करता येणार आहे, अशी सूचना केली आहे.\nपद निश्चितीचे पत्र सादर करणे आवश्यक : सर्वसंलग्न महाविद्यालये आणि संस्थांनी पदनिश्चितीबाबतचे पत्र सादर करणे आवश्यक आहे. शासनाने बिंदुनामावली नोंदवहीत बदल सुचविलेला असल्याने त्यानुसार सुधारित पद्धतीप्रमाणे बिंदुनामावली तयार करण्यात यावी. महत्त्वाचे म्हणजे, बिंदुनामावली तयार करताना जुलै १९९७ या दिवशी त्यानंतर कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-indian-avation-sector-news-5118067-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:22:35Z", "digest": "sha1:LU3FGDEISFI4B5W52D6UZI23ZECF6BX7", "length": 3683, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "indian avation sector news | सर्वसामान्यांना करता येणार हवाई सफर, कमीत कमी तिकीट दर 2000 रुपये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वसामान्यांना करता येणार हवाई सफर, कमीत कमी तिकीट दर 2000 रुपये\nनवी दिल्ली - भारतामध्ये आजही विमान प्रवास ही लक्झरीयस बाब आहे. एका विशिष्ट वर्गापर्यंतच ही सेवा अजून सीमित आहे. सर्वसामान्यांनाही विमान प्रवास करता यावा आणि यातून भारतीय हवाई क्षेत्राचाही विकास व्हावा असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने एक योजना तयार केली आहे. त्यानूसार, छोट्या शहरांमध्ये हवाई प्रवासाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. छोट्या शहरांमधील हा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याच्या दृष्टीनेही मंत्रालय विचार करत आहे.\nकेंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानूसार छोट्या शहरांमध्ये दोन ते अडीच हजार रुपयांमध्ये हवाई सफर करता येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत या योजनेबद्दल जनमत जाणून घेण्यात येणार आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहमती असल्याचेही सांगितले जात आहे.\nपुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा होणार विमान कंपन्यांना फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kareena-kapoor-to-sara-attend-saif-party-but-first-wife-amrita-singh-not-join-5938887.html", "date_download": "2022-01-21T03:39:07Z", "digest": "sha1:3UEAEZJ7BU67ZKQDM2BXQFE2LMR4NUVT", "length": 6216, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Saif Ali Khan 48 Birthday Party: Kareena Kapoor To Sara Attend Saif Party But First Wife Amrita Singh Not Join | सैफ अली खानच्या 48 व्या वाढदिवशी झाली दारु पार्टी, पतीला वारंवार किस करताना दिसली करीना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसैफ अली खानच्या 48 व्या वाढदिवशी झाली दारु पार्टी, पतीला वारंवार किस करताना दिसली करीना\nमुंबई: सैफ अली खान 16 ऑगस्टला 48 वर्षांचा झाला आहे. 48 व्या वाढदिवशी करीनाने पती सैफसाठी बर्थडे पार्टी होस्ट केली होती. पार्टीमध्ये करीश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू, सारा खान, इब्राहिम अली खान पोहोचले. पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये सैफ घरी झालेली दारु पार्टी एन्जॉय करताना दिसतोय. पार्टीच्या व्हिडिओजमध्ये करीना वारंवार पती सैफला किस करताना दिसली. पार्टीमध्ये सैफचा मुलगा तैमूर दिसला नाही. तर त्याची पहिली पत्नी अमृता सिंहही सहभागी झाली नाही.\nलग्नाच्या 13 वर्षांनंतर वेगळे झाले होते सैफ-अमृता\nसैफ आणि अमृताचे लग्न 1991 मध्ये झाले होते. साराच्या जन्माच्या जवळपास 8 वर्षानंतर सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला. याच्या तीन वर्षानंतर म्हणजेच 2004 मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला.\n- सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले. आता त्यांना तैमूर हा मुलगा आहे. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला होता.\n- सैफची मुलगी सारा ने 2016 मध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे आणि सध्या ती बॉलिवूड डेब्यूमध्ये व्यस्त आहे. 'केदारनाथ' हा तिचा डेब्यू चित्रपट 30 नोव्हेंबरला रिलीज होऊ शकतो.\nडेब्यूपुर्वीच ग्लॅमरसशी जोडली आहे सारा\n- सारा ही चित्रपटांमध्ये एंट्री घेण्यापुर्वीच ग्लॅमरस वर्ल्डशी जोडली आहे. जानेवारी 2012 मध्ये तिने फॅशन मॅगझीन 'हॅलो'साठी फोटोशूट केले होते. यामध्ये ती आई अमृतासोबत दिसली होती.\n- साराने ऑगस्ट 2012 मध्ये रॅम्पवर डेब्यू केला होता. मुकेश अंबानी आणि नीता अंबानीने ही पार्टी होस्ट केली होती. फॅशन डिझायनर अबू जानी-संदीप खोसलाने फॅशन वर्ल्डमध्ये 25 वर्षे पुर्ण करण्याच्या निमित्ताने ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. सारा अबू आणि संदीपचे डिझायनर आउटफिट घालून रॅम्पवर उतरली होती.\n- सैफचा मुलगा इब्र��हिम हा 17 वर्षांचा आहे आणि सध्या आपल्या शिक्षणावर फोकस करतोय. इब्राहिमने यशराज प्रोडक्शनच्या 'टशन' चित्रपटात सैफच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर विजय कृष्ण आचार्य होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-21T02:35:59Z", "digest": "sha1:Q5EURQLW2MZ6FE7FDLDN6Q46KMKU4SD7", "length": 5625, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "गांधी जयंतीनिमित्त साकारला जातोय जगातला सर्वात मोठा चरखा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nगांधी जयंतीनिमित्त साकारला जातोय जगातला सर्वात मोठा चरखा\nगांधी जयंतीनिमित्त साकारला जातोय जगातला सर्वात मोठा चरखा\nअहमदाबाद : सेवाग्राममध्ये जगातला सगळ्यात मोठा चरखा साकारण्यात येतो आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त या चरख्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच टन लोखंडापासून हा चरखा साकारण्यात येतो आहे. त्याच्या १६ पात्यांवर गांधीजींचे सुविचार असणार आहेत. तसेच चरखा फिरण्यासाठी दोन अश्वशक्तीची मोटार असणार आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nया चरख्यावर एलईडी लाईटही लावण्यात येणार आहे. हा चरखा १८.६ फूट उंच तर ३१ फूट असेल. हा चरखा मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या प्राध्यापक आणि विद्यार्थी १८ जणांच्या टीमने अवघ्या २२ दिवसांत हा चरखा साकारला आहे.\n‘मन की बात’मधून मोदींनी पाकिस्तानला खडसावले\nवर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पालिकेला मिळाले अतिरिक्त आयुक्त\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण उत्साहात\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T02:57:33Z", "digest": "sha1:IT6JIUO2PYTG2N4SJ7EXNMT4HDBTGDI4", "length": 5565, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "झारखंडमध्ये शेतकऱ्यांना वर्षभरासाठी बिनव्याजी कर्ज-मुख्यमंत्री रघुबीर दास | Janshakti Newspaper", "raw_content": "\nझारखंडमध्ये शेतकऱ्यांना वर्षभरासाठी बिनव्याजी कर्ज-मुख्यमंत्री रघुबीर दास\nझारखंडमध्ये शेतकऱ्यांना वर्षभरासाठी बिनव्याजी कर्ज-मुख्यमंत्री रघुबीर दास\nरांची-झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एका वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी एका वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केली तर व्याज देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले आहे. कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nमुख्यमंत्री जागतिक कृषी आणि खाद्य परिषदेत बोलत होते. दूध उत्पादनाला वाव देण्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाईल. महिलांसाठी डेअरी फार्मिग सुरु केले जाणार आहे. मुख्यमंत्री रघुबीर दास यांनी शेतकऱ्यांना फक्त शेतीवर अवलंबून राहू नका असे आवाहन केले.\nकर्वे स्मारकाचे काम सत्ताधार्‍यांमुळे रखडले\nनदी प्रदुषणात घरगुती कचर्‍याचाही वाटा\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T01:42:02Z", "digest": "sha1:PP2UDV6XVN34IGIWW2E2O7MXR4N74WMF", "length": 6607, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळ तालुका पोलिसांची गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळ तालुका पोलिसांची गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई\nभुसावळ तालुका पोलिसांची गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई\nभुसावळ : तालुका पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरूद्ध धडक कारवाई सुरू केली असून दोन कारवायांमध्ये सुमारे 36 हजारांचे रसायन नष्ट करण्यात आले. पहिल्या कारवाईत वराडसीम शिवारात वाघुर धरणाच्या काठावर सार्वजनिक रमेश तुकाराम शिंदे (रा.वराडसीम) हा वाघूर धरणाच्या काठावर आरोग्यास अपायकारक गावठी हात भट्टीची दारू गाळत असताना पोलिसांनी पाच ड्रममधील 900 लिटर कच्चे रसायन नष्ट केले तसेच तयार हातभट्टीची 25 लिटर तयार जप्त केली. एकूण 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमालम जप्त करण्यात आला. दुसर्‍या कारवाईत आरोपी रमेश तुकाराम शिंदे याने गावठी दारूभट्टीसाठी लागणारे लागणारे गुळ व नवसागर प्रशांत पद्माकर राणे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिल्याने आरोपीच्या खळ्यातून तीन हजार 500 रुपये किंमतीचा शंभर किलो गुळ तसेच एक हजार 350 रुपये किंमतीचे नवसागरचे नऊ बॉक्स् मिळून चार हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, हवालदार युनूस शेख, नाईक राजेंद्र पवार, राहुल महाजन यांनी केली.\nबोहर्डीच्या शेतकर्‍याची कर्ज डोईजड झाल्याने आत्महत्या\nभुसावळातील 40 जणांना केले कॉरंटाईन\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-27-september-2018/", "date_download": "2022-01-21T03:05:49Z", "digest": "sha1:OSAVPMOEQNKATE47JTZN66NTYSLBOVNV", "length": 14874, "nlines": 137, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Current Affairs – 27 September 2018 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे. न्या. ए. के. सिकरी, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. अशोक भूषण यांचाही घटनापीठात समावेश आहे. चार विरुद्ध एक अशा मताने हा निर्णय देण्यात आला.आधार’च्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब\nआधार’च्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना असल्याचे आज सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले आहे. तसेच ‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांवरती टेहळणी करणे अत्यंत कठीण असल्याचेही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. ‘आधार’ कार्ड सुरक्षित असून यामुळे गरीबांना बळ मिळाले आहे. ‘आधार’ कार्ड सर्वसामान्यांची ओळख असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.\nआधारला वैध ठरवतानाच सुप्रीम कोर्टाने आधार अॅक्टमधील ३३(२) हे कलम मात्र रद्द केले आहे. या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती (ऑथेंटिकेशन डेटा) पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवण्याची तरतूद होती. जी सुप्रीम कोर्टाने रद्द करून केवळ सहा महिनेच ही माहिती साठवता येईल, असा आदेश न्या. सिकरी यांनी दिला.\nशिक्षणाने आपल्याला अंगठ्याकडून सहीकडे नेले, तर तंत्रज्ञानाने आपल्याला पुन्हा सहीकडून बोटाच्या ठशाकडे आणले, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सिकरी यांनी नोंदवले.बँक खाते, मोबाईल नंबर व शाळांमधील आधारसक्तीबाबत\nआधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मोबाईल नंबर, बँक खाते, शाळेतील प्रवेश तसेच बोर्डाच्या परीक्षेतील आधार सक्तीबाबतही महत्त्वपूर्ण मत मांडले. सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी ‘आधार’ची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेतील प्रवेशासाठीही ‘आधार’ सक्ती करता येणार नाही. याशिवाय बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.आधार विधेयकाला राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकता नाही\nआधार विधेयक हे लोसभेचं मनी बिल असल्यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केले आहे. केंद्र सरकारचं बहुचर्चित आधार विधेयक वैधतेच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या प्रतीक्षेत होतं. सु्पीम कोर्टानं आधार विधेयक वैध असल्याचा निकाल देताना ते मनी बिल असल्यावरही शिक्कामोर्तब केले आहे.‘आधार’ नसेल तरीही कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही: सुप्रीम कोर्ट\nआधार कार्डचे प्रमाणीकरण अयशस्वी झाल्याचे कारण देऊन सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही, असे महत्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.\nकाही वेळेस आधार कार्डचे प्रमाणीकरण होऊ शकत नाही. अशावेळी कल्याणकारी योजनेअंतर्गत त्या व्यक्तीला मिळणारे फायदे नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर सरकारने देशात बेकायदारित्या घुसखोरी करणाऱ्यांना आधार कार्ड मिळत नसल्याची खात्री करावी, अशी विशेष सूचना दिली.\nSC/ST Quota: पदोन्नतीत आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात\nएससी, एसटी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने थेट आरक्षण रद्द न देता, हा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. पदोन्नतीचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारित येत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.\nयाआधी राज्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी डाटा सादर करणं अनिवार्य होतं, मात्र ही अट आता सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकली आहे. यासोबतच पदोन्नती मिळण्यासंबंधीच्या २००६ मधील नागराज प्रकरणाच्या निर्णयाची सात सदस्यांच्या खंडपीठाकडे फेरतपासणी करण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.\nन्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण: सुप्रीम कोर्टाचा निकाल\nन्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याची सुरूवात सुप्रीम कोर्टातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.\nयाचिकेवर बुधवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय दिला. जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील, असे कोर्टाने निर्णय देताना सांगितले.\nविराट कोहली, मीराबाई चानू खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना आज खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. विराट कोहली खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.\nयाआधी १९९७ साली सचिन तेंडुलकर आणि २००७ साली महेंद्रसिंह धोनीला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.\nक्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. दरवर्षी हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टरोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. मात्र यंदा आशियाई खेळांमुळे या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.\nकर्णम मल्लेश्वरी आणि कुंजराणी यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई चानू ही तिसरी महिला वेटलिफ्टर ठरली आहे. याव्यतिरीक्त विविध क्रीडा प्रकारातील २० खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/st-strike-maharashtra-transport-minister-anil-parab-on-salary-of-st-employees-sgy-87-2704068/?utm_source=ls&utm_medium=article4&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-01-21T01:45:30Z", "digest": "sha1:V67TDDTAOOPHAUY4I7OV64ULQMZZ4ERW", "length": 23850, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ST Strike Maharashtra Transport Minister Anil Parab on Salary of ST Employees sgy 87 | एसटी कर्मचाऱ्यांना खरंच फक्त ८ ते १० हजार पगार मिळतो का?; अनिल परब म्हणतात....", "raw_content": "शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२\nएसटी कर्मचाऱ्यांना खरंच फक्त ८ ते १० हजार पगार मिळतो का; अनिल परब आकडेवारी सादर करत म्हणाले…\nएसटी कर्मचाऱ्यांना खरंच फक्त ८ ते १० हजार पगार मिळतो का; अनिल परब आकडेवारी सादर करत म्हणाले…\n“लोकांसमोर जे काही चित्र आलं ते एसटी कर्मचाऱ्यांना ५, ६ हजार पगार मिळतो असं दाखवण्यात आलं”\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n\"लोकांसमोर जे काही चित्र आलं ते एसटी कर्मचाऱ्यांना ५, ६ हजार पगार मिळतो असं दाखवण्यात आलं\" (File Photo: Twitter)\nएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन अद्यापही मागे घेण्यात आलेलं नाही. विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मिटत नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केलं आहे. दरम्यान कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा चर्चेचा विषय ठरला होता. एसटी कर्मचाऱ्यांना फक्त ८ ते १० हजार पगार मिळत असल्याचा दावा अनेकांनी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत याबाबतीत खुलासा केला आहे.\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nजिल्हा परिषदेच्या ४१ शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटीचा निधी\nविश्वशांतीसाठी सायकलवरून भारत भ्रमंती\nपारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग मोकळा ; शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nएसटी कर्मचारी आंदोलन आणि राज्य सरकारची भूमिका याविषयी अनिल परब यांच्याशी लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदीप आचार्य यांनी बातचित केली. यावेळी त्यांना खऱंच एसटी कर्मचाऱ्यांना खरंच फक्त ८ ते १० हजार पगार मिळतो का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “विलीनीकरणाचा निर्णय घेणं शक्य नाही असं आम्ही सांगितलं होतं. सरकार काहीच करत नाही, बसून आहे असा आरोप करण्यात आला. त्यामुळे सरकारने विलीनीकरणाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण दोन पावलं पुढे जावं आणि यांची वाढ करावी असं ठरवलं. एचआरए, डीए, पगारवाढ राज्य शासनाप्रमाणे देतो. प्रश्न फक्त बेसिकचा होता आणि म्हणून मग त्यात वाढ करण्याचं ठरलं”.\nVideo: “…अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू”, अनिल परब यांचा इशारा\n“एसटीचे चालक आणि वाहक हे दोन प्रमुख घटक असून यात जे नव्याने कामाला लागले आहेत म्हणजे ज्यांचा कार्यकाळ १० ते १२ वर्षापर्यंत आहे अशा चालकांचे पगार कमी आहेत असं आमचं मत झालं. त्यांचे पगार १८ हजार होते. यामधील बेसिक १२ हजार आणि इतर भत्ते होते. पण कर्जाचे हफ्ते, सोसायटीचे हफ्ते कापून १० ते १२ हजार हातात येतत असे,” असं अनिल परब यांनी सांगितलं.\nपुढे ते म्हणाले की, “जसा १८ हजार पगार घेणारा कर्मचारी आहे तसा ५० हजार घेणाराही आहे. पण लोकांसमोर जे काही चित्र आलं ते एसटी कर्मचाऱ्यांना ५, ६ हजार पगार मिळतो असं दाखवण्यात आलं”.\nएसटीत दोन गटांमध्ये पगार आहेत. ज्यांचे पगार कमी आहेत त्यांच्या मूळ पगारात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला असं ��निल परब म्हणाले. पगारवाढ फसवी असल्याचा अनेकांचा आरोप आहे असं सांगताना अनिल परब यांनी आकडेवारी सादर केली.\n“चालक ज्याला १० वर्ष पूर्ण झालीत किंवा जो पहिल्या दिवशी कामाला लागला त्याचा पगार १७ हजार ३९५ रुपये होता. या कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये आम्ही ५ हजारांची वाढ केली आहे. त्याच्या डीए, एचआरएमध्येही वाढ झाली आणि पगार २४ हजार ५९५ रुपये झाला. हे आकडे रेकॉर्डवर असून फसवे नाहीत. म्हणजे ७२०० रुपयांची वाढ झाली असून ही वाढ ४१ टक्के आहे. एसटीच्या पूर्ण इतिहासात अशी वाढ झाली नव्हती,” असं अनिल परब यांनी सांगितलं.\n“ज्यांची १० वर्ष पूर्ण झाली त्यांना २३ हजार ०४० रुपये पगार आहे त्यांच्या बेसिकमध्ये ४ हजार मध्येवाढवले. आज त्यांचा पगार २८ हजार ८०० झाला आहे. त्याच्या पगारात एकूण वाढ ५७६० रुपये झाली आहे. २० वर्ष पूर्ण झालेल्यांचा पगार ३७ हजार ४४० असून त्यांच्यात अडीच हजारांची वाढ केली असून एकूण ३६०० रुपयांची वाढ झाली आहे. ३० वर्ष पूर्ण झाली त्यांचा पगार ५३ हजार २८० रुपये असून त्यात ३६०० रुपयांची वाढ करण्यात आली आणि एकूण पगार ५६ हजार ८८० झाला आहे,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली.\n“ज्याला कमी पगार होता त्याला जास्त वाढ मिळाली. राज्य शासनाच्या जवळपास आम्ही पगार देत आहोत. विलीनीकरण झाल्यावर त्यांना राज्य शासनाचा दर्जा, पगार, नोकरीची शाश्वती मिळेल हे मान्य आहे. पण विलीनीकरणासाठी जी मागणी सुरु आहे ते सर्व मुद्दे आम्ही मान्य केले आहेत,” असं अनिल परब यांनी सांगितलं.\nगेल्या दोन वर्षात पगार वेळेवर झाले नाहीत हे मान्य आहे सांगताना अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी काम न करताही आम्ही २७०० कोटी रुपये एसटीच्या पगारापोटी दिले आहेत असं सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nदरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचे मागणीपत्र सादर करणे आवश्यक ; राज्य शासनाच्या सर्व विभागांना सूचना\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्��ासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nफेरीवाल्यांपुढे पालिकेचे मनुष्यबळ अपुरे ; कारवाई करणाऱ्या विभागातील ८८ पदे रिक्त\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nकन्व्हेयन्स न देणाऱ्या विकासकावर गुन्हा\n५२ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान ; नवीन वर्षांतील पहिले अवयवदान; मोहिमेत अधिकाधिक दात्यांचा सहभाग\nताडदेव आरटीओत दिवसाला ९०३ जणांच्या चाचण्या ; पक्क्या चालक परवान्यासाठी लवकर वेळ मिळणार\nPhotos: पतीनेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी\nPhotos: कोणी पोलीस तर कोणी कॅशिअर; सरकारी नोकरी सोडून अभिनयाकडे वळले ‘हे’ कलाकार\nPhotos : नवी मुंबई ते मुंबई फक्त ४५ मिनिटांत, मोदींच्या हस्ते होणार अतिजलद बोटसेवेचा शुभारंभ; किती असेल तिकीट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nजिल्हा परिषदेच्या ४१ शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटीचा निधी\nशेतकरी महावितरणचे देणे लागत नाहीत – रघुनाथ पाटील\nसांगलीतील मालमत्ता जाचक अटीतून वगळल्या\nविश्वशांतीसाठी सायकलवरून भारत भ्रमंती\nपारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग मोकळा ; शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nएसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल\nबीड उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यासह खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल\nवाई तील गुळुंब येथे चित्रीकरण स्थळी दमबाजी करणाऱ्या नऊ जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nरत्नागिरीत राष्ट्रवादीला लाभ, सिंधुदुर्गात राणेंवर अंकुश\nजिल्हा परिषदेच्या ४१ शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटीचा निधी\nशेतकरी महावितरणचे देणे लागत नाहीत – रघुनाथ पाटील\nसांगलीतील मालमत्ता जाचक अटीतून वगळल्या\nविश्वशांतीसाठी सायकलवरून भारत भ्रमंती\nपारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग मोकळा ; शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nएसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/aadhaar-number/page/2", "date_download": "2022-01-21T02:09:52Z", "digest": "sha1:EMKTFNHFAYWFJVBXAR2J62EQZM3FC4R7", "length": 11669, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nAadhaar किंवा PAN कार्डवर चुकीचे नाव आहे नाव दुरुस्त करण्याच्या सोप्या स्टेप्स\nताज्या बातम्या1 year ago\nआधार किंवा पॅन कार्डमध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्यास तुम्ही सोप्या पद्धतीने आपले नाव दुरुस्त करुन घेऊ शकता ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुई��ी लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://abmarathi.com/", "date_download": "2022-01-21T02:25:25Z", "digest": "sha1:LLB4QCON7OC5LP4IQG7OBS6VUK6ZCJOB", "length": 11803, "nlines": 235, "source_domain": "abmarathi.com", "title": "Home - AB Marathi मराठी बातम्या", "raw_content": "\nAB Marathi मराठी बातम्या\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊसजोरदार पाऊस पंजाबराव डखसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचालCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान GR पहासोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nसोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \n��वामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nSpread the loveदेशाचे PM नरेंद्र मोदी काळजीपूर्वक विचार करत आहेत, असे सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी हिवाळी अधिवेशनात दिले.र अजित पवार यांनी यावेळी विना मास्क फिरणाऱ्या आमदारांना चांगलेच…\nकृषी मित्रा साठी असा करा अर्ज\nमहाराष्ट्राची चिंता वाढली आहे. पुन्हा लोकडाऊन\nराज्यातील पोलीस पाटील यांना कलम ३५३ चे संरक्षण\nएक एप्रिलपासून वीजदर होणार कमी\nअशी बंद करा कोरोनाची कॉलर ट्यून\nSpread the loveअशी बंद करा कोरोनाची कॉलर ट्यून पुणे, ता. ४ : ‘नमस्कार, हमारा देश और पुरा विश्व आज कोविड १९ से…’ अमिताभ बच्चन किंवा इतर उद्घोषकांच्या आवाजाने आपल्या प्रत्येकाचा…\nतुमच्या नावावर कोणी सीम कार्ड वापरते का मोबाईल वर पहा\nतुमच्या नाववर किती सिम कार्ड आहेत मोबाईल वर पहा\nतर रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र रद्द होणार \nगॅस सिलेंडर आणायला गेल्यास ग्राहकास एजन्सी देणार पैसे\nहे जर केलेस सरपंच, उपसरपंचांना घरचा रस्ता / गृप\nभारत पाकिस्तान मॅच मोबाईल वर पहा\nSpread the loveनमस्कार मित्रांनो तुमच्या साठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो मित्रांनो l मॅच सुरू आहे पण आपलं मॅच कशी पहायची हा प्रश्न तुम्हाला पडला असले काही मित्र hoster वर…\nसचिन तेंडुलकर यांचा संपुर्ण जीवनप्रवास / एकदा पाहच.\nभाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा संपूर्ण जीवन प्रवास\nSpread the love भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा संपूर्ण जीवन प्रवास भाऊ कदम यांचा संपूर्ण जिवनपट छोट्या पडद्यापासून पर्यंत स्वतःला दबदबा निर्माण करणारा हा विनोदी अभिनय पाहिल्यानंतर लोकांनी दादा…\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nSpread the love नवीन हवामान अंदाज शनिवारी 22 तारखेला रात्री ढगांची गर्दी वाढून रिमझिम स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे. नाशिक पश्चिम पट्ट्यात कदाचीत पाऊस जास्त पडेल मात्र इतरत्र कमी प्रमाणात असेल.…\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nसोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \nहवामान अंदाज रिमझिम स���वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nAB मराठी.com तुम्हाला राजकारण,खेळ,मनोरंजन,टेक,आरोग्य याबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी खास बनवले गेले आहे.\nआजचा हवामान अंदाज (14)\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/good-news-government-to-allow-50-percent-fans-in-the-stadium-for-india-vs-england-series-ipl-2021-cm/", "date_download": "2022-01-21T02:24:37Z", "digest": "sha1:KBE5WC6OVLBK4ZV2CHU5VRK4VAUYVSRU", "length": 8278, "nlines": 60, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "Good News: 2021 मध्ये स्टेडियममध्ये लुटा क्रिकेटचा आनंद, इंग्लंड सीरिज आणि IPL 2021 पाहण्याचा मार्ग मोकळा! - Cricket मराठी", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nGood News: 2021 मध्ये स्टेडियममध्ये लुटा क्रिकेटचा आनंद, इंग्लंड सीरिज आणि IPL 2021 पाहण्याचा मार्ग मोकळा\n2021 वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी आहे. 2020 हे वर्ष कोरोना व्हायरसची दहशतीमध्ये संपले. या वर्षाचा खूप मोठा कालावधी लॉकडाऊनमध्ये गेला. क्रिकेटसह सर्व खेळ बरेच महिने बंद होते. वर्षाच्या उत्तरार्धात खेळ सुरु झाले, पण त्याला बरेच निर्बंध होते. युएईमध्ये झालेल्या IPL स्पर्धेच्या दरम्यान फक्त खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या मैदानात उपस्थित होते.\nभारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही मर्यादीत संख्येमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येतोय. ऑस्ट्रेलिया नंतर भारतामध्येही आता 50 टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून मॅच पाहता येणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिज आणि IPL 2021 या दोन स्पर्धा 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये खेळवण्यास केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं परवानगी दिली आहे.\n( वाचा : श्रीसंतचं 7 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक, संजू सॅमसनच्या कॅप्टनसीखाली खेळणार स्पर्धा )\nभारत विरुद्ध इंग्लंड सीरिज फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. तर IPL 2021 ला एप्रिलमध्ये सुरुवात होईल. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाचं BCCI तसंच क्रिकेट फॅन्सनी स्वागत केलं आहे. या निर्णायमुळे क्रिकेट फॅन्सना आता मैदानात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या खेळाचा आनंद घेता येईल. तर, BCCI ला तिक्रीट विक्रीतून मिळाणारे उत्पन्न सुरु होईल.\nअर्थात, मैदानात प्रेक्षकांना परवानगी देताना क्रीडा मंत्रालयाच्या 3 प्रमुख अटींचं पालन करणे आयोजकांना बंधनकारक असेल, त्या अटी अशा\nकेंद्र सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार स्टेडियममध्ये मॅच पाहू शकणाऱ्या प्रेक्षकांची संख्या निश्चित केली जाईल\nआऊटडोअर (Outdoor) स्पर्धांना मैदानातील एकूण प्रेक्षक क्षमतेच्या जास्तीत जास्त 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाईल.\nप्रेक्षकांचे मैदानातील प्रवेशद्वार (Entry Gate) आणि बाहेर जाण्याचा दरवाजा (Exit Gate) तसंच मैदानात गर्दी होऊ शकते अशा सर्व जागांची CCTV च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात यावे.\nभारत विरुद्ध इंग्लंड सीरिजपासून या गाईडलाईन्स लागू होतील. या सीरिजमधल्या पहिल्या दोन टेस्ट चेन्नई (Chennai) तर शेवटच्या दोन टेस्ट आणि पाच T20 सामने अहमदाबाद (Ahmedabad) मध्ये होणार आहेत. तर तीन्ही वन-डे पुण्यात (Pune) खेळल्या जाणार आहेत.\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.\nबीसीसीआयच्या बैठकीतील मोठ्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना दिलासा\nसुरेश रैनानं सांगितलं IPL मधील माघारीचं कारण, पबमधील रात्रीबाबतही दिलं स्पष्टीकरण\nIPL 2022: हार्दिक पांड्याचा पगार वाढला, अहमदाबाद टीमचे 3 खेळाडू निश्चित\nIPL 2022 फक्त मुंबईत होणार कोरोनापासून खबरदारीचा BCCI चा खास प्लॅन\nIPL 2022 : केळी खाऊन वर्ल्डकपमध्ये 6 विकेट्स घेणारा अहमदाबादचा कोच\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-deepak-deshmukh-drink-and-unnecessary-talking-4305562-NOR.html", "date_download": "2022-01-21T01:54:51Z", "digest": "sha1:23IJ5GFZCI6XSKXJFER2QQZ3RT2RFTH6", "length": 3110, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Deepak Deshmukh drink and unnecessary talking | पत्नीला परत आणण्यासाठी शेगावात पती चढला टॉवरवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपत्नीला परत आणण्यासाठी शेगावात पती चढला टॉवरवर\nशेगाव - प्रियकरासो��त निघून गेलेल्या पत्नीचा शोध घेऊन तिला परत आणून द्यावे, या मागणीसाठी शहरातील जोगडी फैलमधील दीपक देशमुख या युवकाने शुक्रवारी मोबाइल टॉवरवर चढून ‘शोले’स्टाइल वीरुगिरी केली. पत्नी मुलाला घेऊन प्रियकरासोबत निघून गेली, अशी तक्रार दीपकने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिस कारवाई करीत नसल्याचा आरोप करत त्याने पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मोबाइल टॉवरवर चढून हे नाटक केले. दरम्यान, संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पुणे येथील त्याच्या घराची झडतीही घेतली होती. मात्र, दीपकची पत्नी तिथे न आढळल्याने त्याला सोडून दिले, अशी माहिती ठाणेदार सुभाष पुसांडे यांनी दिली. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-28-29-september-2018/", "date_download": "2022-01-21T03:11:46Z", "digest": "sha1:BPOFZWSB3EA3LOBAKJRBMULI4LCDWNYS", "length": 10774, "nlines": 130, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Current Affairs – 28-29 September 2018 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nव्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल\nव्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने गुरुवारी या याचिकेवर निर्णय दिला. न्या. ए एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता. सुप्रीम कोर्टाने व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे आयपीसीतील कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय दिला. व्यभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.\nमशीद इस्लामचा अविभाज्य घटक प्रकरणी मोठ्या घटनापीठाची गरज नाही: सुप्रीम कोर्ट\nमशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निर्णय दिला. प्रत्येक निर्णय त्या परिस्थितीरूप घेतलेला असतो असे कोर्टानं स्पष्ट केलं. मशिद हा इस्लामचा अविभाज्य घटक आहे का यावर १९९४ साली निकाल देताना फारूखी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं, मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नसल्याचे स्पष्ट केले होते आणि सरकारनं मशीद ताब्यात घेणं घटनाविरोधी नसल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचेही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.\nया निकालामुळे बाबरी मशीदीप्रकरणी फारूखी प्रकरणाचा प्रभाव पडणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. बाबरी मशीदीचानिकाल जागेची मालकी कुणाकडे यावरच ठरेल असे संकेत त्यामुळे मिळाले आहेत. बाबरी मशीदीची जागा कुणाची हे अत्यंत वादग्रस्त प्रकरण सुप्रीम कोर्टापुढे प्रलंबित आहे.\nयाचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निर्णय दिल्यानंतर अयोध्या वादावरील सुनावणीला गती मिळणार आहे. या प्रकरणाची २९ ऑक्टोबरपासून सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी सुरू होणार असून जमिनीचा वाद म्हणूनच या खटल्याचा निर्णय दिला जाणार आहे.\nसातारा देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार गौरव\nस्वच्छ भारत अभियानाअतंर्गत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ (ग्रामीण) मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे.\nसातारा जिल्हा परिषदेने यापूर्वी शौचालय बांधून हागणदारीमुक्‍त जिल्हा करण्यात देशात तृतीय क्रमांक मिळवला होता.\nप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे निधन\nप्रसिद्ध लेखिका आणि कवियित्री कविता महाजन यांचे निधन झाले आहे. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. साहित्य अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी होत्या.\nमहाजन यांना २००८ सालचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. तसेच कवयित्री बहिणाई पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासा��ी त्यांना २०११ मध्ये साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार देण्यात आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19706", "date_download": "2022-01-21T02:31:48Z", "digest": "sha1:BHMQ5TBVVOARV6W657XLCUCQOE3BBMIR", "length": 12566, "nlines": 141, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर ब्रेकींग:दुचाकींचा मोठा अपघात, अपघातात दोन जण .... - My Maharashtra", "raw_content": "\nनगर ब्रेकींग:दुचाकींचा मोठा अपघात, अपघातात दोन जण ….\nमाय महाराष्ट्र :अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पुणतांबा चौफुलीच्या पुढे कातकडे पेट्रोल पंपाचे समोर आरोपी विलास सागर माळवदे याने आपल्या ताब्यातील बजाज पल्सर (क्रं.एम.एच.१७ बी.जे.५७५५)\nहिने हिरो होंडा स्प्लेंडर क्रं.एम.एच.१५ बी.क्यु.५७५५) हिला जोराची धडक देऊन फिर्यादी इसम सागर बाळू पवार व त्याचा मेहुणा आकाश भाऊसाहेब सोनवणे दोघे रा.कारवाडी यांना गंभीर रित्या जखमी झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nसागर बाळू पवार (वय-२८) व त्यांचा मेहुणा आकाश सोनवणे हे दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री ०९.४५ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या हिरो होंडा या दुचाकीवरून जात असताना बजाज पल्सर कम्पनीच्या वरील क्रंनाकाच्या दुचाकीवरील आरोपी विलास सखाराम माळवदे रा.धोत्रे ता.कोपरगाव याने\nरस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष अविचाराने हयगईने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून समोरून येणाऱ्या आमच्या हिरों होंडा या दुचाकीस मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सागर बाळू पवार (वय-२८) व त्यांचा मेहुणा आकाश सोनवणे हे दि.३० ऑक्टोबर रोजी\nरात्री ०९.४५ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या हिरो होंडा या दुचाकीवरून जात असताना बजाज पल्सर कम्पनीच्या वरील क्रंनाकाच्या दुचाकीवरील आरोपी विलास सखाराम माळवदे रा.धोत्रे ता.कोपरगाव याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष अविचाराने हयगईने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन\nचालवून समोरून येणाऱ्या आमच्या हिरों होंडा या दुचाकीस मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.आपण आपला मेहुणा आकाश सोनवणे याच्या दुखापतीस कारणीभूत झाला आहे.या प्रकरणी आपण आधी जवळच्या संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व नंतर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन बरे\nझाल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.\nकोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३२८/२०२१ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nपुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत\nअपघातात दोन जण ....\nनगर ब्रेकींग:दुचाकींचा मोठा अपघात\nPrevious articleनितीन गडकरींचा सल्ला:निवडणुकीत दारू पाजण्याचा धंदा बंद करा\nNext articleनगर जिल्ह्यातील भाजपाचे हे माजी आमदार म्हणतात शरद पवार, अजितदादा या कार्यकर्त्यांना थारा देणार नाहीत\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/326.html", "date_download": "2022-01-21T03:08:16Z", "digest": "sha1:AZZTWL6UPBTAU3LTT3MTG4IUIW6YBWAL", "length": 22486, "nlines": 220, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > इतिहासातील सोनेरी पाने > क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष > क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा\nभारतीय क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला, तर आपल्याला असे आढळून येईल की, जरी सर्व क्रांतिकारक हे भारतभरातून येतात, तरी सुद्धा महाराष्ट्र, बंगाल व पंजाब हे प्रांत या संदर्भात अग्रेसर आहेत. पंजाबमधील आद्य क्रांतिकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.\nमदनलाल धिंग्रा यांचा जन्म १८ फेब्रुवारी, १८८३ साली पंजाबमधील एका क्षत्रिय घराण्यात झाला. सन १९०६ मध्ये ते आगबोटीवर काम करुन स्वकष्टाने इंग्लंडला गेले. सन १९०८ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर, शामाजी कृष्णवर्मा इ. च्या सहवासात आल्यावर त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन मदनलाल यांच्यातील क्षात्रतेज व देशप्रेम जागृत झाले. त्यांनी कर्झन वायली या दुष्ट जुलमी व भारतद्वेषी अधिकार्‍याला संपविण्याचा निश्चय केला. लंडन येथील नॅशनल इंडियन असोसिएशनच्या सभेला व समारंभाला कर्झन येणारे आहे. ही खात्रीलायक बातमी मदनलाल यांना समजली होती. समारंभात मदनलाल यांनी चार गोळया झाडल्या. कर्झ�� हे तत्काळ जागेवर ठार झाले. मदनलाल यांना तेथेच पकडण्यात आले. लंडन येथील पेन्टेनव्हिली या करागृहात दि. १७ ऑगस्ट १९०९ रोजी सकाळी ९ वाजता या क्रांतिवीराला फाशी देण्यात आली. मदनलाल यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते व ते तितक्याच स्पष्टपणे व्यक्त करीत असत की, ‘परकीय शस्त्रात्रांच्या सहाय्याने दास्यात जखडून पडलेले राष्ट्र हे निरंतरच युध्दमान राष्ट्र होय. नि:शस्त्रांना उघडपणे रणांगणात उतरुन सामना देणे अशक्य असल्यामूळे मी दबा धरुन हल्ला चढविला. बंदुका तोफा वापरायची मला परवानगी नाही म्हणून मी पिस्तूल वापरले. भारतीयांजवळ मातृभूमीसाठी देता येईल, तर ते स्वत:चे रक्तच होय.’\nमदनलाल हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रहात होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळया टेबल वर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलाल यांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की,हीअशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांचीहीपहिली भेट. मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.\nभारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभक्तांनी अनेक मार्ग शोधले. इंग्रजांना जरब बसावी यासाठी देशभक्तांनी क्रांतीकारक मार्गाने लढा दिला. तसेच राष्ट्ररक्षण व ब्रिटिशांपासून सुटका यासाठीअनेक क्रांतीकारक संघटना उदयास आल्या. मदनलाल धिंग्रा हे अभिनव भारत या क्रांतीकारकी संघटनेचे सदस्य बनले. सन १९०९ मध्ये या जहाल क्रांतीकारकाने लंडनमध्ये एका माजी इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला. धिंग्रा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतीकारकाच्या रक्तातून महान स्वातंत्र्याची बिजे रूजली हे जास्त महत्वाचे आहे.\nमदनलाल धिंग्रा यांची भारतीय डाक मुद्रांकावरील प्रतिमा\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष Post navigation\nक्रांतीवीर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस \nअभिनव भारतचे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांतील आ���ारस्तंभ देशभक्त बॅरिस्टर सरदारसिंह राणा\nझुंजार क्रांतीकारक हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल \nगोवा विलीनीकरण चळवळीच्या वेळी कर्ज काढून व्यय निभावणारे भाऊसाहेब बांदोडकर \nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A7/", "date_download": "2022-01-21T02:46:38Z", "digest": "sha1:O7FOVBX5BKQXJAPLEZAP67BUQD6PEXDF", "length": 36092, "nlines": 206, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "थोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village) | थिंक महारा���्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या ‘थोरो-दुर्गा भागवत भेटी‘च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. त्यात ठाण्याच्या रजनी देवधर यांनी तर विचारवंत थोरोच्या अमेरिकेतील स्मारकजागेला, वॉल्डन तळ्याला भेट दिल्याचे व तत्संबंधी ‘लोकसत्ते’च्या वास्तुरंग पुरवणीत लिहिले असल्याचे कळवले. मी त्यांना फोन केला तेव्हा देवधर म्हणाल्या, की मी ठाण्यात तलावपाळीला फिरण्यास जाते तशी वॉल्डन परिसरात चार वेळा, वेगवेगळ्या ऋतूंत फिरून आलेली आहे. माझा मुलगा तेथून जवळच राहतो. मॅसेच्युसेट स्टेटमधील फ्रॅमिंगहॅम हे त्याचे गाव. देवधर यांचा थोरोच्या स्मारकाबद्दलचा लेख पुढे जोडला आहे. पण येथे काही ओळी रजनी देवधर यांच्याबद्दल, त्यांच्या आवडींबद्दल लिहाव्याशा वाटतात. त्यांचे ‘वास्तुरंग’ पुरवणीतील लेख वाचनात होते. आम्ही त्यांतील दापोलीजवळच्या देगाव येथील आजीच्या घराबाबतचा लेख ‘थिंक महाराष्ट्र’वर पुनर्मुद्रित करू इच्छितो. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क निर्माण झाला होता. देवधर यांच्याशी फोनवर अधूनमधून वेगवेगळ्या विषयांवर बोलणे होई. त्यांचा रोख मुख्यतः बांधकाम व्यवसाय आणि वैद्यक व्यवसाय यांवर असे आणि त्यांचा कटाक्ष त्या व्यवसायांतील गैरव्यवहारांबद्दल असे. बिल्डर लोक ग्राहकांना आणि डॉक्टर लोक रोग्यांना कसे आडकवतात, फसवतात व नाडतात यांच्या कहाण्या त्यांच्याकडे आहेत. मात्र त्यांच्या कहाण्या गॉसिपपुरत्या राहत नाहीत, कारण देवधरतत्संबंधी वाचन करतात व नंतर बोलतात.\nमी थोरोसंबंधीचा लेख लिहिल्यानंतर देवधर यांच्या आवडीचा नवा रुचिदार विषय माझ्या ध्यानी आला. तो म्हणजे त्यांची इंग्रजी-मराठी साहित्याची आवड, त्यांनी केलेले विविध वाचन आणि मुख्य म्हणजे लक्षात ठेवलेले संदर्भ… मला वाटले, की त्या प्राध्यापक असाव्यात तर त्या म्हणाल्या, ‘छे हो तर त्या म्हणाल्या, ‘छे हो मी मुंबई महानगरपालिकेत कारकुनी नोकरी केली.’ त्यांनी तेथील एक गंमतीदार किस्सादेखील सांगितला. त्या म्हणाल्या, की “मी व्हील टॅक्स डिपार्टमेंटला होते. एकदा गंगाधर गाडगीळ यांची तत्संबंधात काही तक्रार आली. महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष झाले. तर गाडगीळ यांचा संतापून फोन आला. तो मीच घेतला. त्यांचे व्हील टॅक्स संदर्भात काही काम होते. ते अनावधानाने प्रलंबित राहिल्याने गाडगीळ साहजिकच संतप्त झाले होते. त्या वेळी अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ हे मराठीमधील मोठे साहित्यिक आहेत ही बाब फारशी कोणाला माहित नव्हती. गाडगीळ यांचे प्रलंबित काम त्वरेने निपटले गेले. त्या वेळी उडालेली तारांबळ यामुळे गंगाधर गाडगीळ हे नाव तेव्हा संबंधित साऱ्यांच्या चर्चेत राहिले होते.\nमी त्यांना विचारले, “तुम्हाला थोरो कसा माहीत” तर त्या म्हणाल्या, की मी दिवाळी अंकात लेख वाचला होता. माझा मुलगा अमेरिकेत गेला व मॅसॅच्युसेट स्टेटमध्ये फ्रॅमिंगहॅम येथेच राहू लागला. तेव्हा मला संदर्भ आठवला. मी त्याला म्हटले, ‘थोरोचे काँकॉर्ड गाव तुझ्या गावाजवळ आहे’. मग मी प्रथम अमेरिकेत गेले तेव्हा काँकॉर्ड गाव व वॉल्डन लेक आवर्जून पाहून आले. नंतर मी पुन:पुन्हा तीन-चार वेळा गेले. एकदा तर स्मारकासह अवघे गाव बर्फाखाली होते. ते सारे तपशील थोरोच्या निसर्गवर्णनात येतात. थोरोच्या वेळचे गाव दोनशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे, पण निसर्ग, जंगल तसेच आहे. पुस्तकातील अनेक खुणा तेथे पाहण्यास मिळतात. वॉल्डन तळ्याच्या एका बाजूने झाडीमध्ये रेल्वे रूळ आहेत. तेथे कधी कधी गाडी जाताना दिसते. वॉल्डनमध्ये थोरोने लिहिले आहे त्यापैकी रूळ, रेल्वे स्टेशन सध्याही आहेत. त्या ट्रेनने मी मात्र अद्याप प्रवास केलेला नाही. खूप छान परिसर आहे. वॉल्डन तळे छान आहे. थोरोने वर्णन केलेले cape cod तेही अप्रतिम\nरजनी देवधर मार्क ट्वेन याच्या गावाला जाऊन त्याचे स्मारकही पाहून आल्या. ते गाव त्यांच्या फ्रॅमिंगहॅमपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी परवा ग्रंथ दिनाला मला शुभेच्छा पाठवताना मार्क ट्वेन याच्या स्मारकास भेट दिल्याचा उल्लेख करून लिहिले -गुलामगिरीवरचे पुस्तक Uncle Tom’s cabinची लेखिका हॅरिएट स्टोव आणि मार्क ट्वेन यांची घरे जवळ कनेक्टिकटला आहेत. Uncle Tom’s cabin माझ्या घरी नाही. ते मला एशियाटिकमध्ये मिळाले होते. वॉल्डन माझ्या घरी आहे. Uncle Tom’s cabin चे मराठी भाषांतर दादरला, घाटकोपर, ठाण्याला लायब्ररीमध्ये शोधले होते, पण ते मिळाले नाही. जुनी चांगली इंग्रजी पुस्तके आयआयटीच्या लायब्ररीमध्येसुद्धा मिळ��ात. मराठी शोधावी लागतात. जे वाचलेले असते तो सगळा कालखंड इतिहास, भूगोल, समाजजीवन, तेथील व्यक्ती त्या वास्तू पाहताना डोळ्यांपुढे येतात. कनेक्टिकटला आगळा भूगोल आहे. टेक्टॉनिक प्लेटचा आणि मार्क ट्वेन, हॅरिएट स्टोव अशा लेखकांचा इतिहास आहे.\nअशोक आणि रजनी देवधर\nरजनी देवधर यांचे मिस्टर अशोकदेखील उत्तम वाचक आहेत. ओळखीतून ओळखी निघतात तसे झाले. ते आमच्या कै.चिंतामणी(सीडी) देशमुखचे मित्र. जग लहान आहे असे म्हणतात ते अशा तऱ्हेने प्रत्ययाला आले. अशोक देवधर बँकेत नोकरी करून निवृत्त झाले. ती दोघे व त्यांचे दोन मुलगे असा संसार करत त्यांनी साहित्यादी आवडी जोपासल्या. छापील शब्दांचे माध्यम ज्या काळात प्रभावी होते त्या काळातील माणसे असे कोणतेतरी स्वत्व जपून जगलेली जाणवतात. मल्टीमीडिया गेल्या तीन दशकांत येत गेला, त्या काळात वाढत गेलेली पिढी कोणत्या प्रकारची रसिकता जोपासणार असा प्रश्न कधी कधी मनात येतो.\nविचारवंत व निसर्ग अभ्यासक हेन्री डेव्हिड थोरो\nहेन्री डेव्हिड थोरो हा लेखक, कवी, निसर्गवेडा, तिरकस बुद्धीचा आणि वागण्यात सच्चेपण असलेला विचारवंत. तो 12 जुलै 1817 रोजी अमेरिकेत जन्मला, अवघे त्रेचाळीस वर्षांचे आयुष्य त्याला लाभले. तो निसर्गाची अपार ओढ असलेला कलंदर होता. त्याच्या विचारांचा, साहित्याचा प्रभाव उच्च मानवी मूल्यांसाठी, अन्याय-शोषण याविरुद्ध झगडणाऱ्या युगपुरुषांवर होता. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग या साऱ्यांनाच थोरो गुरुस्थानी वाटे. त्याच्या Civil Disobedience (सविनय कायदेभंग) या निबंधाचे वाचन महात्मा गांधी यांनी आफ्रिकेतील तुरुंगात असताना केले होते. बलाढ्य ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देण्याच्या त्यांच्या धोरणाला अहिंसेच्या मार्गाची दिशा सापडल्यानंतर ते भारतात परतले. गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ 14 फेब्रुवारी 1930 रोजी सुरु केली. त्यांनी हिंसा न करता ब्रिटिशांचे जुलमी कायदे मोडणे आणि शिक्षा भोगणे अशी पद्धत अवलंबली. त्यांना सविनय कायदेभंगही संकल्पना थोरोच्या साहित्यात सापडली.\nथोरोचा जन्म अमेरिकेतील मॅसेच्युसेट राज्यात काँकॉर्ड येथे झाला. थोरो काँकॉर्डला राहायचा तेव्हा गावात थोड्या इमारती, तलाव, शेते, नद्या आणि जंगल होते. थोरोला उपजत आवड घराबाहेर निसर्गात राहायची, निसर्गातल्या विविध गोष्टींची दखल घेत निरीक्षणे करायची. घरी त्याच्या वडिलांचा पेन्सिल बनवायचा छोटा व्यवसाय होता. त्यात मदत करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचे लेखक व कवी राल्फ इमर्सन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जुळले. त्यांनी थोरोचे निसर्गप्रेम पाहून थोरोला निसर्गात पाहिलेल्या घटना नोंद करून ठेवण्यास सांगितले आणि निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यासाठी त्यांच्या मालकीच्या वतनवाडीत राहण्यास जागा दिली. थोरो तेथे 1845 ते 1847 अशी दोन वर्षे व दोन महिने राहिला. काँकॉर्ड येथील वॉल्डन नामक तळ्याकाठी स्वतः लहानसे साधे झोपडे बांधून तेथे राहणाऱ्या थोरोच्या गरजा फार कमी होत्या. त्याच्याकडे जरुरीपुरत्या वस्तू आणि स्वयंपाकासाठी भांडी, पलंग, टेबल, तीन खुर्च्या इतके फर्निचर होते. कमीत कमी गरजा ठेवून जास्तीत जास्त काळ निसर्गाच्या सानिध्यात जगणारा थोरो निसर्गाला गुरू माने. तो साधी राहणी, सुलभ व्यवहार याचा खंदा पुरस्कर्ता होता.\nथोरो वॉल्डन सरोवराकाठी जंगलात प्रयोग म्हणून राहिला. स्वतः जमीन खणून, मशागत करून, धान्य-बटाटे पिकवून रांधलेली श्रमाची भाकरी किती रुचकर लागते तो अनुभव घ्यायला हवा हे त्याचे श्रमाचे महत्त्व पटवणारे विचार आणि त्यानुसार कृतीदेखील. तत्कालीन अमेरिकेतील शोषणावर आधारलेल्या गुलामगिरीच्या पद्धतीविरुद्ध थोरोने वॉल्डन काठच्या त्या दोन वर्षाच्या वास्तव्यात मेक्सिकन युद्ध पुकारणाऱ्या जुलमी सरकारचा निषेध म्हणून कर भरला नाही आणि शिक्षा म्हणून तुरुंगवासदेखील भोगला. त्याचा त्या अनुभवावर आधारित विचारप्रवर्तक निबंध Civil Disobedience यातून गांधीजींना प्रेरणा मिळाली. वॉल्डनने सरोवराकाठी निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवसंपन्न होत, मानवी आयुष्यात शारीरिक श्रमाचे महत्त्व, शोषण-अन्याय याविरुद्ध सविनय कायदेभंग हे विचार जगाला दिले. त्याने विविध विषयांवर साहित्यसंपदा निर्माण केली. वॉल्डन सरोवराचा विस्तीर्ण जलाशय हिवाळ्यात गोठलेला असतो. त्यात येणारी बदके, काठी असलेले मेपलवृक्ष -हिवाळ्याअगोदर लाल-किरमिजी-केशरी रंगांत न्हाऊन पानगळीत पर्णभार उतरवणारे …या साऱ्याचा आस्वाद घेत जगणारा तो निसर्गपुत्र Enjoy land but own it not. जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यापेक्षा निसर्गाचा आनंद घ्या असे म्हणत त्याने साधी जीवनपद्धत सहज अंगिकारली. त्याने वॉल्डन या पुस्तकात माणूस आणि निसर्ग यांच्यातील ���ाते, माणसाच्या ठायी असलेल्या निसर्ग जाणिवांचा शोध या संबंधीचे वॉल्डन सरोवराच्या सान्निध्यातील आणि वास्तव्यातील अनुभव लिहिले आहेत. ते इंग्रजी भाषेतील क्लिष्ट शैलीतील पुस्तक मराठी साहित्यात दुर्गा भागवत या विदुषीने ‘वॉल्डनकाठी विचारविहार‘ या नावाने आणले.\nअमेरिकेतील मॅसॅच्युसेट राज्यात काँकॉर्ड परगण्यात असलेले वॉल्डन सरोवर, त्याच्या काठावर टेकडीशेजारी थोरोने स्वतः 1845 साली बांधलेले त्याचे घर तेथे अस्तित्वात नाही. थोरोच्या घराची प्रतिकृती वॉल्डन सरोवराच्या निसर्गसुंदर परिसरात त्याचे घर असलेल्या जागेपासून काहीशा दूर तलावाच्या उत्तरेला जतन केली गेली आहे. शंभर वर्षांनंतर 1945 साली पुरातत्त्व शास्त्रज्ञ रोलॉन्ड वेल्स रॉबिन्स यांनी केलेल्या उत्खननात थोरोचे घर असलेली जागा सापडली. तेथे थोरोची स्मारकशिला बसवली आहे. थोरोने घराच्या बांधकामात कोणतीही कलाकुसर, तत्कालीन स्थापत्यशैलीचे दिमाखदार आविष्कार जाणीवपूर्वक टाळले होते. घरातील माणसांना ताणतणाव नसल्यास ते घर सुंदर होते; फक्त सजावट, नक्षीकामाने तसे होत नाही असे विचार असणारा थोरो वॉल्डनकाठच्या जंगलात झोपडी बांधून राहिला. घर म्हणजे उन्हे, पाऊस, बर्फवृष्टी यांपासून संरक्षणासाठी निवारा; घर बांधण्याचा इतकाच हेतू असल्याने थोरोचे घर एका लहान खोलीचे होते. त्या काळी असलेले तंत्रज्ञान आणि साहित्य वापरून त्याने एकट्याने ते बांधले होते. अनावश्यक फापटपसारा टाळून कमीत कमी गरजा ठेवून जगणाऱ्या थोरोने स्वतः बांधलेले त्याचे घर म्हणजे चार भिंती आणि वर छप्पर, हवेसाठी समोरासमोर दोन खिडक्या, घरात जाण्यासाठी दरवाजा इतकी साधी रचना. सरपणाची लाकडे ठेवण्यासाठी घरामागे लहानशी खोपी.थंडीपासून बचावासाठी घरात मागच्या भिंतीत बसवलेली शेगडी. त्यावर धूर घराबाहेर टाकणारे धुरांडे. त्याचे टोक छपरापेक्षा उंच काढलेले. त्या उंच धुरांड्याचा जमिनीत खणलेल्या दगडाचा पाया उत्खननात सापडला. त्यावरून वॉल्डन सरोवराकाठच्या विस्तीर्ण परिसरातील थोरोच्या लहानश्या घराची नेमकी जागा निश्चित झाली. घर बांधण्यासाठी थोरो कुऱ्हाड घेऊन वॉल्डनकाठच्या जंगलात गेला. जंगलातील पाईनवृक्ष तोडून त्याच्या लाकडापासून घराचा सांगाडा तयार करताना थोरो पाईन जंगलाचा मित्र झाला. लाकडाचा सांगाडा, लाकडाची जमीन असलेल��� छोटेखानी केबिन, वर लाकडी माळा, उंच छत आणि घराखाली जमिनीमध्ये खणलेले सहा फूट रुंद सात फूट खोल तळघर -शीत प्रदेशातील कडक हिवाळ्यात उबदार राहणारे. त्या काळी घरासमोर जमिनीमध्ये खड्डा करून कंदमुळे, भाज्या साठवण्याची पद्धत होती. तळघर हे त्याचे सुधारित स्वरूप थोरोने केले. थोरो दोन वर्षे तेथे राहिला. तो तेथून गेल्यावर ते घर पाडून टाकण्यात आले. मात्र थोरो जीवन शिकण्याच्या हेतूने तेथे राहिला होता. तो त्याचा हेतू सफल झाला. त्याने 6 मे 1862 रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साहित्य प्रकाशित होऊन वैश्विक झाले.\n(दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)\nमाधव सावरगावकर यांच्या औद्योगिक बोधकथा\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष���ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-21T01:57:37Z", "digest": "sha1:YV6DO4A7PDHN6E2WS7LHD3RWEKDZTOBI", "length": 8473, "nlines": 126, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मराठा आंदोलन | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome Tags मराठा आंदोलन\nमराठा आंदोलन आणि व्यवस्था परिवर्तन\nमराठा मोर्चेकरी आक्रमक झाले त्यावेळची गोष्ट. एका बाजूला महाराष्ट्रभर विविध ठिकाणी पसरलेल्या आंदोलनाची अवस्था निर्नायकी होती. मुख्य कार्यकर्ते जे माध्यमांतून व्यक्त होत होते ते...\nपुरुषोत्तम रानडे - August 27, 2018 0\nमहाराष्ट्रात आंदोलने ज्या प्रकारे गेले वर्षभर सुरू आहेत ती पाहता; राहून राहून, पाच-सहा वर्षांपूर्वीच्या मणिपूरची आठवण होत आहे त्यावेळी मणिपूरमध्ये कधी, कोण कशासाठी बंद...\nमराठ्यांचे मोर्चे आणि मराठा समाज\nमराठ्यांचे मोर्चे निघत आहेत. त्या निमित्ताने दीपक पवार यांचे व्यक्तिगत अनुभवाधारित व तेवढ्याच निष्कर्षांना बळ पुरवणारे मनोगत. आपण दीपक (पवार)शहाण्णव कुळी मराठा आहोत असे मला...\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-marathi-movie-khwada-new-promotional-funda-5128129-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:21:32Z", "digest": "sha1:WGFWN3YODJZE7I253XGXFKCCRTKH4KTK", "length": 9959, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Movie Khwada New Promotional Funda | नवा प्रमोशनल फंडा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’च्या प्रसिद्धीला कार्टून्सची हजेरी! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवा प्रमोशनल फंडा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’च्या प्रसिद्धीला कार्टून्सची हजेरी\n'ख्वाडा' चित्रपटाचे पोस्टर आणि त्यावर तयार करण्यात आलेले कार्टुन्स.\nभन्नाट कल्पना काढून येत्या 22 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘ख्वाडा’ची अफलातून प्रसिद्धी सुरु असून, त्यापैकीच एक असलेली ‘ख्वाडा बघायचा राहिलाच की पण तुम्ही बघायला विसरू नका पण तुम्ही बघायला विसरू नका’ ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाची कार्टून पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरताना दिसत आहे.\n‘विसर्जनाला चाललेला गणपती बाप्पा म्हणतो, की मी तर चाललो, पण ‘ख्वाडा’ बघायचा राहिलाच की पण तुम्ही बघायला विसरू नका.’ प्रसिद्ध व्यंगचित्रकार उदय मोहिते यांनी काढलेले हे व्यंगचित्र फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर ‘व्हॉट्सप’वर अनेक ग्रुपवर फिरू लागले आहे.\n‘ख्वाडा’च्या भन्नाट आयडियांच्या, विविधरंगी कल्पना सध्या पहायला मिळत असून, अभिनव पद्धतीने जोरदार प्रसिद्धी सुरु आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी ‘लालबाग राजाच्याचरणी अर्पण करून, चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पोस्टर प्रसिद्ध डिझायनर किरण चांदोरकर यांनी साकारले आहे. त्यानंतर अहमदनगर आणि बार्शी भागात बैल पोळ्याला बैलांच्या पाठीवर ‘ख्वाडा’ रंगवून काढलेली मिरवणूक चांगलीच गाजली. ‘ख्वाडा’चा टिजर आणि गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सोला���ूरच्या भागात हे गाणे गणेशोत्सवात खूपच गाजले. आता कार्टून फिरताना दिसत आहे. ख्वाडा चित्रपटासाठी एकाचवेळी अशा अनेक भन्नाट चमकदार कल्पना वापरल्या जात आहेत.\nएका इंग्रजी वृत्तपत्रासाठी व्यंगचित्र काढणारे, आघाडीचे व्यंगचित्रकार मोहिते यांनी, यांपुर्वी ‘बालक-पालक’ आणि ‘टाईमपास २’ या चित्रपटांसाठी व्यंगचित्रं काढली होती. ते म्हणाले, “गणेशोत्सव, नवरात्र आणि सामाजिक गोष्टींचा संदर्भ घेऊन ‘ख्वाडा’साठी व्यंगचित्रं काढली जाणार आहेत. फेसबुकवर फोटो पेक्षा चित्रांना आणि व्यंगचित्रांना अधिक पसंती मिळते, हे लक्षात घेऊन ‘ख्वाडा’साठी व्यंगचित्रांची रचना करण्यात आली असून, यापुढे वेगवेगळी व्यंगचित्रं पाहायला मिळतील.”\nचित्रपटाचे प्रेझेंटर चंद्रशेखर मोरे हे स्वतः गाजलेले कला दिग्दर्शक असून, त्यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘ख्वाडा’च्या प्रसिद्धीमध्ये वेगवेगळ्या कलांचा संगम दिसतो आहे. मोरे म्हणाले, “’ख्वाडा’च्या निमित्ताने सगळे सर्जनशील कलाकार एकत्र आले असून, अनेकविध कलांचा उत्कृष्ट वापर करण्यात येत आहे. ज्या सर्जनशीलतेतून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, तितक्याच कलात्मकतेने प्रसिद्धी सुरु आहे.”\n‘ख्वाडा’ चित्रपटाला 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘स्पेशल ज्युरी मेंशन’ आणि ‘सिंक साऊंड’ असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, उत्कृष्ट पदार्पण निर्मिती, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक, उत्कृष्ट रंगभूषा असे 5 राज्य पुरस्कार मिळाले आहेत. 2015 च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कारही मिळाला आहे. यांशिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता), उत्कृष्ट खलनायक असे ‘प्रभात 2015’ चार पुरस्कार मिळाले आहेत.\nचित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून, महाराष्ट्राचा नवा नादखुळा रांगडा मर्द गडी अर्थात भाऊसाहेब शिंदे आणि तगडा खलनायक साकारणारे अनिल नगरकर या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. याशिवाय रसिका चव्हाण, वैष्णवी ढोरे, योगेश डिंबळे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे, अमोल थोरात, नाना मोरे, हेमंत कदम आणि सुरेखा यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'ख्वाडा'च्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेल्या कार्टुन्सची झलक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-farmer-suicide-5496648-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:27:25Z", "digest": "sha1:3YI4VFOMQJDMU4Q6YJZIB5ZD6ZUKV4MW", "length": 3417, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about farmer suicide | गळफास घेऊन ४५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगळफास घेऊन ४५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या\nफुलंब्री- येथील गोलअंबा वस्तीवरील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने अांब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी, दि.३ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चांद्रभान रंगनाथ नागरे (४२) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.\nचांद्रभान नागरे यांचे जुन्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोलअंबा वस्तीवर गट क्रमांक ३१२ मध्ये शेतजमीन आहे. नागरे यांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत गहू पिकाला पाणी भरले. त्यानंतर याच गटात असलेल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा पुतण्या अशोक याने पाहिल्यानंतर सर्वत्र आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. या घटनेची माहिती प्रकाश नागरे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्याला दिल्यानंतर काही वेळेतच पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे, पोहेकाॅ. बी. बी. शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-samajwadi-party-rift-deepens-akhilesh-mulayam-news-and-updates-5495327-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:27:57Z", "digest": "sha1:2752RJXXWOV4BBD4XEZJ2DRTDBH3FILO", "length": 10826, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Samajwadi Party Rift Deepens Akhilesh Mulayam News And Updates | निवडणूक चिन्हासाठी मुलायमसिंह आयोगाकडे, अखिलेश यादव आज घेणार आयोगाची भेट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवडणूक चिन्हासाठी मुलायमसिंह आयोगाकडे, अखिलेश यादव आज घेणार आयोगाची भेट\nदिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुलायमसिंह यादव यांनी मीडियाशी चर्चा केली.\nनवी दिल्ली/लखनऊ- उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षातील लढाई सोमवारी राजधानी नवी दिल्लीकडे सरकली आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आधी ५ जानेवारीला बोलावलेले अधिवेशन रद्द केले आणि नंतर ‘सायकल�� या चिन्हावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाशी संपर्क साधला.\nमुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वडील मुलायमसिंह यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले आहे. तेही सायकल या चिन्हावर दावा करण्यासाठी मंगळवारी आयोगाकडे जाणार आहेत. दुसरी बाजू ऐकून घेतल्याशिवाय आयोग हस्तक्षेप करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुलायमसिंह यांनी सोमवारी संध्याकाळी आयोगासमोर निवडणूक चिन्हाबाबत भूमिका मांडली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ शिवपाल यादव, अमरसिंह, आणि माजी खासदार जयाप्रदा आदी होते. ‘मी अजूनही समाजवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या गटाने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली असून ती पक्षाच्या घटनेविरोधात आहे,’ असे मुलायम यांनी सांगितले. रामगोपाल यादव यांनी अखिलेश यांना पक्षाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा ठराव मांडला होता, पण रामगोपाल यांना याआधीच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. दुसऱ्या गटाच्या अधिवेशनात मला पक्षाध्यक्षपदावरून हटवण्याचा कुठलाही ठराव मंजूर करण्यात आलेला नाही, असे मुलायम यांनी आयोगाला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायकल हे चिन्ह गोठवल्यास दोन्ही गटांनी नवे नाव आणि चिन्ह स्वीकारावे, असे आयोग सांगू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nशिवपाल म्हणाले मुलायम हेच अध्यक्ष..\n- शिवपाल यादव दिल्लीत म्हणाले की, नेताजीच सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तेच पुढेही राहतील. आम्ही अखेरच्या क्षणापर्यंत नेताजींच्याच बरोबर राहू.\n- अमर सिंह म्हणाले, मुलायमसिंह यांच्याबरोबर राहिल्याने मी नायक बनलो, तर आता खलनायक बनण्याचीही माझी तयारी आहे.\n- अमरसिंह हे पक्षात नव्हे तर माझ्या मनात राहतात असे मुलायम म्हणाले होत.\nमुलायम म्हणाले सायकल तर माझी..\n- मीडियाने नेहमी मला पाठिंबा दिला आहे. मी कधीही कोणते चुकीचे काम किंवा भ्रष्टाचार केला नाही. आरोपातूनही सुप्रीम कोर्टाने मला मुक्त केले.\n- पक्षाच्या चिन्हाच्या वादाबाबत बोलताना ते म्हणाले सायकल तर माझीच आहे.\nअधिवेशन रद्द करण्याचे कारण..\n- शिवपाल यादव यांनी सोमवारी दोन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले.. नेताजींच्या आदेशानुसार समाजवादी पार्टीचे 5 जानेवारीचे अधिवेशन सध्या स्थगित करण्यात येत आहे.\n- दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करावी आणि जिंकण्यासाठी संपूर्ण परिश्रम घ्यावे.\n- त्यापूर्वी रविवारी सकाळी लखनौच्या जनेश्वर मिश्र पार्कमध्ये रामगोपाल यांनी अधिवेशन बोलावले होते. त्यात मुलायम यांना पदावरून हटवून अखिलेश यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते.\n- सायंकाळी शिवपाल यांच्या ईमेलवरून मुलायम यांच्या सहीचे एक लेटर जारी करण्यात आले. त्यात रामगोपाल यांची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट करण्यात आले.\n- अखिलेश आणि मुलायम यांनी यूपी निवडणुकांच्या तोडांवर विधानसभा उमेदवारांच्या वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत.\n- आता पक्षाच्या या वादात दोन्ही गट पक्षाचे निवडमूक चिन्ह (सायकल) वरच निवडणूक लढवू इच्छितात. त्याबाबत सोमवारी दिल्लीत पुढील रणनिती ठरू शकते.\nअखिलेश यांनी बोलावली बैठक\n- दरम्यान अखिलेश यांनीही पुढील धोरण ठरवण्यासाठी निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे.\n- त्यात निवडणुकीला कसे सामोरे जायचे हे ठरवले जाणार आहे.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, सपातील गेल्या काही महिन्यांतील या वादाशी संबंधित घडामोडी..\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/budget-2021-money-on-four-elected-states/", "date_download": "2022-01-21T02:14:16Z", "digest": "sha1:2X4OINC3IECVCFNZZNTGIZTKPBEVYRKF", "length": 10167, "nlines": 162, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tBudget 2021 : निवडणुका झालेल्या चार राज्यांवर अर्थकृपा - Lokshahi News", "raw_content": "\nBudget 2021 : निवडणुका झालेल्या चार राज्यांवर अर्थकृपा\n1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये कृपा झालेल्या चार राज्यांना घसघशीत माप मिळाले आहे. तमिळनाडू, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल या चार राज्यांना अर्थसंकल्पात 2.27 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तमिळनाडूला पायाभूत सुविधांसाठी 1.03 लाख कोटी, केरळला रस्त्ते आणि महामार्गासाठी 65 हजार कोटी तर पश्चिम बंगालला 25 हजार रुपये व आसामला 34 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.\nया राज्��ांवर झाली अर्थसंकल्पात कृपा\nकेरळ – केरळ मध्ये रस्ते आणि महामार्गसाठी 65 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे तर 1600 किलोमीटरचा मुंबई कन्याकुमारी कॉरिडोरला मान्यता देण्यात आली आहे\nपश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये 675 किलोमीटरच्या महामार्ग बांधण्यासाठी 25 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे\nतमिळनाडू – तमिळनाडूमध्ये 3,500 किलोमीटरच्या महामार्गासाठी 1.03 लाख कोटी खर्च करण्यात येणार आहेत\nआसाम – आसाम मध्ये 1, 300 किलोमीटर महामार्गासाठी 34 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे\nPrevious article देशात कोरोनाचे आणखी 11 हजार 427 जण कोरोनाबाधित\nNext article केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली – चिदंबरम\nएमजी अॅस्टरची फोक्सव्हॅगन व स्कोडावर मात\nशिक्षिकेचा कुटुंबासोबत थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात मुक्कामी आंदोलन\nमहाडमधील नव्या पोलीस वसाहतीचे अखेर लोकार्पण…\n‘भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेक नगरसेवक उत्सुक’\nपाकिस्तानची नाचक्की; सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडच्या संघाची मालिकेतून माघार\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा कार्यक्रम\nअर्थसंकल्पातील प्रमुख बंदारांमध्ये महाराष्ट्र का नाही\nअर्थसंकल्पातील प्रकल्पांना निधी कुठून येणार आणि कुठे जाणार वाचा सविस्तर…\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली – चिदंबरम\nBudget 2021 : राहुल गांधी यांचे राजकारण बालिशपणाचे, स्मृती इराणी यांचे टीकास्त्र\nBudget 2021 : …म्हणून पुढचे बजेट आता ओएलएक्सवर मांडावे लागेल, जयंत पाटलांची बोचरी टीका\nBudget 2021: हा पुरोगामी अर्थसंकल्प आहे ; प्रकाश जावडेकर\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nदेशात कोरोनाचे आणखी 11 हजार 427 जण कोरोनाबाधित\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली – चिदंबरम\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/thieves-looted-mobiles-with-dhoom-style-from-the-city-bus-station-premises-and-near-the-devpur-gtp-stop/", "date_download": "2022-01-21T02:00:59Z", "digest": "sha1:EYVUCJ3ONZY4KAVBYTWO3YK5UJE2QIIP", "length": 10909, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "शहर बस स्थानक आवारातून व देवपूर जी टी पी स्टॉप जवळून धूम स्टाईलने चोरट्यांनी मोबाईल लंपास केला |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nशहर बस स्थानक आवारातून व देवपूर जी टी पी स्टॉप जवळून धूम स्टाईलने चोरट्यांनी मोबाईल लंपास केला\nशहर बस स्थानक आवारातून व देवपूर जी टी पी स्टॉप जवळून धूम स्टाईलने चोरट्यांनी मोबाईल लंपास केला\nधुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि): देवपुरात मोबाईल चोरटे पुन्हा सक्रिय नोकरदार कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावून दोन चोरटे धुम स्टाइल पसार.\nमिळालेल्या माहितीनुसार देवपुरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील जी टी पी स्टॉप जवळ ओसवाल नगरात राहणारे राजेश विष्णू सोनवणे सरकारी नोकरदार सायंकाळी जी टी पी स्टॉप बसची वाट पाहत उभे होते मोबाईलने बोलत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अज्ञात चोरटे सोनवणे यांच्या पाठीमागील बाजूने आले व कानाला लावलेला मोबाईल दुचाकीवर बसलेल्या पाठीमागील तरुणाने हिसकावून दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. सोनवणे आणि आरडाओरडा केला परंतु चोरटे मोटर सायकल वर असल्याने कोणीच मदतीला धावून आले नाही. चोरटे धूम स्टाईलने नगावबारी चौफुली कडे पसार झाले. यानंतर राजेश सोनवणे ह्यांनी देवपूर पोलिस ठाणे गाठत दोन अज���ञात चोरट्यांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन येऊन महागडा मोबाईल किंमत 6000 व सीमा कार्ड हिसकवून नेल्या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली.त्यानुसार देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांन विरुद्ध मोबाईल हिसकावून नेल्या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.\nशहर बसस्थानक आवारात हि चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काल दुपारच्या वेळी वरती धूम स्टाईलने चोरट्यांनी एका प्रवासी चा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.बस स्थानकातील सीसीटीव्ही फक्त शोभेचे आहे अशी चर्चा नागरिक करत आहेत. या प्रकरणी शेख आवेश शेख जाकीर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध लेखी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. पुढील तपास पोसई एल एन पवार करीत आहे.\nचिमठावळ गावातील विहिरीत पडून तिघे भावंडांचा दुर्दैवी मृत्यू.\nपाकिस्तानने दहशतवाद तत्काळ थांबवावा : ट्रम्प यांचा इशारा\nधुळे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांना नाकाबंदी तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धुळे शहरात विविध उपाययोजना करा… आमदार डॉ. फारूक शाह यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..\nशेतकऱ्यांचा कापुस शासना ( सी.सी.आय ) कडून पुर्ण सरसकट खरेदी करा – नगरसेवक सुरज देसले याची मागणी\nशिरपुर येथे हाेळी उत्साहात साजरी\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19680", "date_download": "2022-01-21T01:50:26Z", "digest": "sha1:7CYD734EUFFLKVFXIGINUOP7LLOYNNCU", "length": 16009, "nlines": 143, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर:एसटी कर्मचारी काकडे आत्महत्या प्रकरण:परिवहन मंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा - My Maharashtra", "raw_content": "\nनगर:एसटी कर्मचारी काकडे आत्महत्या प्रकरण:परिवहन मंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा\nमाय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राज्य परिवहन आगाराचे बस चालक दिलीप काकडे यांनी केलेली आत्महत्या ही दुदैवी घटना आहे. काकडे कुटुंबावर या घटनेने मोठा आघात झाला असून त्यांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. काकडे यांच्या\nआत्महत्येप्रकरणी परिवहन मंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली.राज्य परिवहनचे कर्मचारी बसचालक दिलीप काकडे यांनी नुकतीच आत्महत्या केली. दरम्यान मनसेचे दिलीप धोेत्रे व राज्य\nप्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाणे येथे जावून मयत कर्मचारी काकडे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तत्पुर्वी शेवगाव येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,\nशेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाठ, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, रस्ते आस्थापना विभागाचे शेवगाव तालुकाध्यक्ष सागर आधाट, गणेश डोमकावळे, ज्ञानेश्वर कुसळकर, उपतालुकाध्यक्ष रामेश्वर बलिया आदी उपस्थित होते.\nदिलीप धोत्रे म्हणाले, बसचालक दिलीप काकडे यांनी आत्महत्या केली असून त्यांनी परिवहन कर्मचार्‍यांच्या मागण्यासाठी बलिदान दिले आहे. शासनाने परिवहन कर्मचार्‍यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजे. परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.\nएसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून आता इंधनदरवाढीमुळे एसटीनेच प्रवास करावा लागत आहे. एसटीचे कर्मचारी हे जोखमीचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. यामुळे एसटीचे कर्मचारी व एसटी वाचली पाहिजे, ही भुमिका मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची आहे. या संदर्भात ते लवकरच\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.धोत्रे पुढे म्हणाले की, राज्यातील तिघाडी सरकार व भाजपा हे आपआपसातच सत्तेसाठी भांडत आहेत. यामुळे इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. परिवहन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे.\nमात्र तसे न होता अनावश्यक गोष्टीवर कोट्यांवधींचा खर्च केला जात आहे. मात्र परिवहन कर्मचार्‍यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’\nयोजना आणली. मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांची काळजी घेण्याऐवजी फक्त आबल्याच कुटुंबाची काळजी घेतली. मात्र या कोरोना संकटाच्या काळात मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या मदतीला धावला.मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्ता मिळवण्याअगोदर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट मदतीची मागणी केली होती.\nमात्र सत्ता मिळतचा ते सरसकटची मागणी विसरून गेले. ती मागणी मनसेने लावून धरली आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतीपंपाचे वीजबील माफ केले पाहिजे, यासारख्या मागण्या लावून धरल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी दि. 12 नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.\nपत्रकार परिषदेनंतर आव्हाणे येथे जावून काकडे कुटुंबातील सुनिता काकडे, मुले- सतिश काकडे, महेश काकडे, मुलगी ज्योती घनवट, भाऊ- शिवाजी काकडे यांचे सांत्वन केले. यावेळी दिलीप धोत्रे व प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते मनसेच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी काकडे यांच्या\nवारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, परिवहन कर्मचर्‍यांचे प्रश्न सोडवणुकीसाठी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले.\nनगर:एसटी कर्मचारी काकडे आत्महत्या प्रकरण:परिवहन मंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा\nPrevious articleधनत्रयोदशी दिवशी उतरला सोन्याचा भाव, 8300 रुपयांनी स्वस्त\nNext articleमहाराष्ट्रात आज जे नाचे नाचत आहेत त्यांच्या पायामध्ये घुंगरू बांधून….\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/12012", "date_download": "2022-01-21T01:31:49Z", "digest": "sha1:2J7IHOQJ565EYLDA7VPBJYDDVE4ELWTU", "length": 7935, "nlines": 102, "source_domain": "www.khaasre.com", "title": "शेयर मार्केट का कोसळतेय व सोन्याचा भाव का वाढतंय वाचा कारणे.. - Khaas Re", "raw_content": "\nशेयर मार्केट का कोसळतेय व सोन्याचा भाव का वाढतंय वाचा कारणे..\nसध्या निफ्टि सेंन्सेक्स तळ गाठत असताना , एकुनच मार्केट मध्ये मंदीचे वातावरण आहे , पन गेल्या ७५ दिवसांत सोन्याचा दर सतत वाढत आहे सोनाच्या दरात जवळपास १५% वाढ नोंदवली आहे, सोनाच्या दर लवकरच उच्चांक गाठेल असं मार्केट मधले तज्ञ म्हनतात , जेम्स अँन्ड ज्वेलरी फाउंडेशनचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल म्हनतात पहिल्यांदाच एमसीएक्सपेक्षा खाली सोने आहे , पुढे दसरा व दिवाळी सारखे सन विवाहाचा हंगाम असल्यामुळे सोन्याच्या दरात सध्या तरी घसरणीची शक्यता नाही.\nमार्केट तज्ञानुसार विदेशी गुंतवणूकदार , एफआयआयच्या यांच्या व्दारे निधी काढून घेणे , मंदी येन्याची शक्यता , आॅटो , रियल इस्टेट मध्ये वाढ होत नसल्याने घसरण सुरू आहे\nशेयर मार्केट मध्ये घसरणीचे कारण\nसुपर रिच हा नविन कर वाढवल्यामुळे , एफपीआयच्या नियमांमुळे शेयर बाजारावर परिणाम झाला आहे तसेच लाॅंग टर्म गेन टॅक्स त्यामुळे मार्केट अनिश्चितेकडे सरकतय, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निफ्टित नोंद असलेल्या कंपन्यांच्या फायद्याचा अंदाज १२% होता.\nमान्सुन मुळे मार्केट वरती विपरीत परिणाम झाला. आॅटो सेक्टर मध्ये मंदी, रीयल इस्टेट क्षेत्रात अपेक्षित वाढ न होने मागणी घटणे.\nसोन्याच्या भावात वाढ होण्याची कारणे\nअर्थसंकल्पात २.५% आयात ड्युटी वाढवल्यामुळे देशातील बाजारात सोन्याचे दर वाढले. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था व वर्ल्ड बँक अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता आल्याचे म्हटले आहे , यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ झाली\nभारतातील आरबीआय सोबतच इतर देशांतील केंद्रीय बॅंकांनी आपला सोन्याचा साठा वाढवला आहे. अमेरीकेने जवळपास एका दशका नंतर व्याज दरात कपात केली आहे त्यामुळे सोने वाढले आहे\nअमेरीका व चिन मधील व्यापार युध्दामुळे जगाच्या मार्केट मध्ये मंदिचे वातावरण आहे त्यामुळे डाॅलरच्या तुलनेत इतर देशांचे चलन कमकुवत आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहे भारतात जवळपास ८०% सोने आयात केले जाते\nएकुनच अस्थिर वातावरणात व मार्केट मध्ये मंदी यामुळे लोकांचा सोने खरेदीकडे कल वाढलाय\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nया ठिकाणी महादेवांनी उघडला होता तिसरा डोळा, आजही कुंडातून निघते उकळते पाणी\nक्रोमार्य विषयी या दहा गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या\nक्रोमार्य विषयी या दहा गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-about-central-economical-budget-5498259-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:21:57Z", "digest": "sha1:7LXBZKM4TZ6UYHUZX33IAZMIDVMKPVOD", "length": 11677, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "editorial about central economical budget | नैतिकतेला सोडचिठ्ठी (अग्रलेख) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल मोदी सरकारने घेतलेली भूमिका राजकीय नीतिमत्तेला सोडचिठ्ठी देणारी आहे. राज्य निवडणुकांच्या अगदी तोंडावर केंद्रीय अर्थसंकल्प मांडणे याला नागडा राजकीय स्वार्थ यापलीकडे दुसरे विशेषण नाही. विरोधी पक्षांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे कैफियत मांडली आहे. त्यामध्ये शिवसेनेनेही आपला आवाज मिसळला. निवडणूक आयोगाचे मत काहीही असो. राजकीय नीतिमत्ता म्हणून अर्थसंकल्प पुढे ढकलण्याचा निर्णय मोदींनी स्वत:हून घेतला पाहिजे. तसे होण्याची शक्यता कमी असली तरी नागरिक म्हणून त्यांना तसे आवाहन करणे गरजेचे आहे.\nफक्त कायद्याचा विचार केला तर अर्थसंकल्प मांडण्यास मोदींना बंदी करणे शक्य नाही. निवडणूक आयोगाचे हातही बांधलेले आहेत. ज्या राज्यांत निवडणुका आहेत तेथील जनतेला खुश करणारे निर्णय अर्थसंकल्पात नसावेत, असे आयोग सांगू शकतो. या राज्यांसाठी विशेष पॅकेज देता येणार नाही. मात्र देशातील सर्व नागरिकांसाठी लागू होणाऱ्या योजना वा धोरणे ही मांडण्यापासून सरकारला कोणी थांबवू शकत नाही, असे तीन माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही शाब्दिक कसरत झाली. केवळ उत्तर प्रदेश, पंजाब वा गोवा यांच्यासाठी योजना जाहीर करण्याचा खुळेपणा मोदी सरकार करणार नाही. पण योजना अशा खुबीने मांडल्या जातील की त्याचा जास्तीत जास्त फायदा निवडणूक असलेल्या राज्यातील नागरिकांना व्हावा. शेतकऱ्यासाठी योजना मांडल्या तर त्याचा प्रभाव उत्तर प्रदेश वा पंजाबवर पडणार नाही काय किंवा आयकरात बदल केले तर ते फक्त निवडणूक नसलेल्या राज्यांतील नागरिकांसाठी लागू होतील काय किंवा आयकरात बदल केले तर ते फक्त निवडणूक नसलेल्या राज्यांतील नागरिकांसाठी लागू होतील काय तसे होणार नाही. अर्थसंकल्प हा केंद्राचा असल्याने त्याचे फायदे-तोटे हे सर्व राज्यांना होणार. अलीकडे प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका सुरू असतात. मग प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाला काट मारायची का, असा प्रश्न केला जातो. हा प्रश्न चुकीचा आहे. या वेळी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जात आहे व लगेच चार दिवसांनी मतदान सुरू होत आहे.\nअर्थसंकल्प व मतदान यांच्यातील हा कालखंड महत्त्वाचा आहे. जितका कालखंड लहान, तितका घोषणांचा प्रभाव जास्त. निवडणुका एप्रिलमध्ये असत्या तर याबाबत इतकी ओरड झाली नसती. परीक्षा, उन्हाळा व त्यापाठोपाठ येणारा पाऊस लक्षात घेऊन या निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येत आहेत. मोदी समर्थकांचा आणखी एक मुद्दा असा की १ एप्रिलपासून सर्व राज्यांना निधी मिळावा व लोकोपयोगी योजनांवर काम सुरू व्हावे म्हणून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जात आहे. यातून देशाचा फायदा होणार असल्याने तारीख बदलण्याचा विचार करू नये. हे तर्कशास्त्रही पटण्याजोगे नाही. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडल्याने निधीचा वापर सुरू करण्यासाठी बराच फायदा होईल हे खरे असले तरी ही प्रथा पुढील वर्षीपासून सुरू झाल्याने फार काही बिघडणार नाही. गेली सत्तर वर्षे फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडला जात होता. त्यामुळे भारताची काहीच प्रगती झाली नाही असे भाजपला सुचवायचे आहे का\nविरोधी पक्षांचा विरोध हा नैतिक कारणांसाठी नसून धास्तीपोटी आहे यात शंका नाही. नोटबंदीवरून रान उठविले तरी जनमत आपल्या बाजूने नाही हे विरोधकांच्या लक्षात येत आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील सभा याची साक्ष देतात. त्याचबरोबर मोदींनी लोकप्रिय घोषणांचा धडाका लावला तर भाजप बलवान होईल ही भीती विरोधकांना आहे. अर्थसंकल्प न मांडताही जाहीर सभांतून ते तसे करू शकतात. अर्थसंकल्पात मुंबईवर पैशाचा पाऊस पडला तर महापालिका हातची जाईल ही चिंता उद्धव ठाकरेंना आहे. वस्तुत: तसे होण्याची शक्यता नाही. मोदींच्या कामाची पद्धती पाहता केवळ एखाद-दुसऱ्या निवडणुकीसाठी ते आर्थिक धोरणांचा खेळ करतील असे वाटत नाही. राजकीय फायदा पाहतानाही ते खूप दूरचा विचार करतात. मोदींच्या लोकप्रियतेने विरोधक घायकुतीला आले आहेत हे मात्र यावरून स्पष्ट दिसते व लोकही त्याच नजरेन��� विरोधकांकडे पाहात आहेत. हे खरे असले तरी लोकप्रियतेचा माज चढून राजकीय नैतिकता धुळीस मिळविण्याचा हक्क मोदींना नाही.\n२०१२ मध्ये अर्थसंकल्प पुढे ढकलण्याचा मोकळेपणा मनमोहनसिंग यांनी दाखविला होता. विरोधकांच्या ज्या गोष्टी चांगल्या असतात त्याचा कित्ता गिरविण्यात काहीच वावगे नाही हे मोदींनी समजून घ्यावे. संधी असूनही अर्थसंकल्पाचे हत्यार न वापरण्यातच मोदींच्या नेतृत्वाची शान राहील. नाहीतर तो निव्वळ स्वार्थ ठरेल. हा स्वार्थ रोखण्यासाठी निवडणूक आयोगालाही शेषन यांच्याप्रमाणे बडगा उगारावा लागेल. आयोग निवडणूक रोखूही शकतो. तितके ताणायचे नसेल तरी अनैतिक वर्तणुकीबद्दलची चीड आयोग व्यक्त करू शकतो. जनमतावर त्याचाही प्रभाव पडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-three-screen-laptop-credit-card-computer-42-pokets-jacket-5499913-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:39:58Z", "digest": "sha1:MW7EBW2CBWB5P2RZUJZCU7L37YO2SHFL", "length": 4301, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three-screen laptop, Credit card computer, 42 pokets Jacket | सीईएस 2017 : तीन स्क्रीनचा लॅपटॉप, क्रेडिट कार्डसारखा कॉम्प्युटर, ४२ पॉकेट्सचे जॅकेट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसीईएस 2017 : तीन स्क्रीनचा लॅपटॉप, क्रेडिट कार्डसारखा कॉम्प्युटर, ४२ पॉकेट्सचे जॅकेट\nलास वेगास- अमेरिकेच्या लास वेगासमध्ये सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये(सीईएस- २०१७) अनोख्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यात तीन स्क्रीनचा लॅपटॉप, क्रेडिट कार्डसारखे कॉम्प्युटर आणि ४२ पॉकेटचे जॅकेट ही उत्पादने लक्ष वेधून घेतात. यासोबत विशेषत: कारमध्ये व्हर्च्युअल असिस्टंटवरही भर आहे. कारमध्ये बसून घरातील कामे व्हावीत तसेच घरातून कार नियंत्रित व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. व्हर्च्युअल असिस्टंटद्वारे कारमधून घरातील व घरातून कारचा एसी चालू होईल. दरवाजे लॉक होतील. प्रवासात भूक लागल्यास रेस्तराँची माहिती मिळून टेबल बुक होईल. ऑटो कंपन्या निसान, बीएमडब्ल्यू, फोर्ड आणि ह्युंदाईने त्यासाठी मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन आणि गुगलशी करार केला आहे.\nथ्रीडीचा नाही, फाेरडीचा आनंद घ्या : सॅमसंगने ‘गिअर व्हीआर थिएटर’ सादर केले आहे. हे युजरला ३६० अंशातील व्हिडिओ म्हणजे फोरडीचा अनुभव देईल. त्यासाठी त्यात अनेक हेडसेट व मोशन प्लॅटफॉर्मचा व��पर केला आहे.\n- तीन स्क्रीनचा लॅपटॉप\n- ४२ पॉकेटचे जॅकेट\n- ५ मिमी मोठा कॉम्प्युटर, वायफाय व ब्ल्यूटूथही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6/", "date_download": "2022-01-21T01:19:38Z", "digest": "sha1:Q5RLLUIFJ5GBSQ5AERJONZRQO7NPBO35", "length": 8307, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "झोपडीधारकांना मिळणार ३०० चौरस फुटाचे घर! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nझोपडीधारकांना मिळणार ३०० चौरस फुटाचे घर\nझोपडीधारकांना मिळणार ३०० चौरस फुटाचे घर\nघरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय\nमुंबईः राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी झोपु योजनेतून झोपडीधारकांना २६९ चौ.फुटाचे घर देण्यात येत होते. या क्षेत्रफळात आता वाढ करण्यात येणार असून २६९ ऐवजी ३०० चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. परंतु या निर्णयामुळे अनेक प्रकल्पांचे आराखडे पुन्हा नव्याने बदलावे लागणार असून उपलब्ध लोकांच्या संख्येनुसार त्यात काही फेरफार ही करावे लागणार आहे. याशिवाय एसआऱएच्या नियमावलीत ही दुरूस्त्या करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nमुंबई विकास आराखड्याला राज्याच्या नगरविकास विभागाकडून अंतिम मान्यता देताना ३३ (५), ३३ (१०), ३३(७) यासह पुर्नविकास करावयाच्या जवळपास सर्वच कायद्यात दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. तसेच सुधारीत विकास आराखड्यास मान्यता देताना त्यावर मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार झोपु योजनेतून देण्यात येणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nमुंबईतील बीडीडी चाळ आणि धारावी पुर्नवसन प्रकल्पामध्ये फक्त वाढीव क्षेत्रफळाची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता झोपु योजनेतील घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने झोपडीधारकांना मोठ्या आकाराची घरे मिळण्याचा ��ार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे एसआरए योजनेतील जवळपास १५०० ते २००० पुर्नविकास प्रकल्पातील लाखो नागरीकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विकासकांनाही मोठ्या प्रमाणात ही योजना राबविताना चटई निर्देशांक आणि टीडीआर वापरावास मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nविसावा हॉटेलचे मालक अमळनेर पोलिसांच्या ताब्यात\nराफेलची माहिती संसदेत द्यावी-शरद पवार\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/281853", "date_download": "2022-01-21T03:11:32Z", "digest": "sha1:EKHGZPXYDR6YSXOGALHT4FRTI35DMIYN", "length": 1992, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कोल्लम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कोल्लम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:५९, ३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१५:२६, १९ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pam:Kollam)\n२१:५९, ३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: it:Kollam)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/13201", "date_download": "2022-01-21T01:11:32Z", "digest": "sha1:BIBLSQWURM6R4NHLBI3EPD6DJNJTFXTR", "length": 7830, "nlines": 100, "source_domain": "www.khaasre.com", "title": "इस्रो प्रमुख के.शिवन यांचं विमानात झालेलं स्वागत बघून तुम्हीही भावुक व्हाल, बघा व्हिडीओ.. - Khaas Re", "raw_content": "\nइस्रो प्रमुख के.शिवन यांचं विमानात झालेलं स्वागत बघून तुम्हीही भावुक व्हाल, बघा व्हिडीओ..\nसंपूर्ण जगात चर्चा विषय ठरलेल्या भारताच्या “चांद्रयान २” मोहिमेचे प्रमुख के.शिवन यांच्याविषयी आता काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. लहानथोरांपासून सर्वांनाच त्यांच्याविषयी माहिती आहे. चांद्रयान २ मोहिमेच्या संपूर्ण टीमने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या २ किमी अंतरात विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने ही मोहीम अपूर्ण राहिली.\nपरंतु इस्रोच्या संपूर्ण टीमने देशवासीयांचे मन जिंकले. मोहिमेच्या अपयशाने शिवन यांच्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंनी संपूर्ण देशाला भावुक केले. अशा या के.शिवन यांना नुकताच एक आनंददायक असा अनुभव आला.\nफ्लाईटमध्ये झाले उत्साहात स्वागत\nइस्रोचे अध्यक्ष के. शिवन हे नुकतेच एका इंडिगो विमानाच्या इकॉनॉमी क्लास मधुन प्रवास करत असताना पाहण्यात आले. ज्यावेळी के.शिवन फ्लाइटमध्ये चढले तेव्हा फ्लाईट मधील लोकांनी त्यांना ओळखले आणि सर्वजण त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे सरसावले.\nके.शिवन यांनीही सर्वांना मनमोकळेपणाने सेल्फी देऊन त्यांच्याशी आस्थेने संभाषण केले. तसेच त्यांचे कौतुक करणाऱ्या सर्वांना हात करून त्यांच्या भावनांचा स्वीकार केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.\nसर्वांचे कौतुक आणि आभार स्वीकारून के.शिवन जेव्हा आपल्या आसांकडे जाण्यासाठी वळले तेव्हा फ्लाईटमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव केला.\nखरंच, ज्या पद्धतीने आपल्या देशातील सामान्य लोकांद्वारे एका वैज्ञानिकाला असा मानसन्मान दिला जात आहे, ते पाहता आपल्या के.शिवन यांचा उत्साह नक्कीच दुणावला असेल. त्यांना अशाच प्रोत्साहनाची गरज आहे. जेव्हा देश पाठीशी उभा राहतो तेव्हा वैज्ञानिकांनाही त्यांची मोहीम फत्ते करण्यासाठी बळ मिळते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nमुलाने विचारले “मुलींना सेक्सी बनवायचे औषध कोणते ” उत्तर मिळाले औषधाची नावे..\nमहाराष्ट्राचे आजपर्यंतचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर वाचा ही राजकीय आत्मचरित्रे\nमहाराष्ट्राचे आजपर्यंतचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर वाचा ही राजकीय आत्मचरित्रे\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/rhea-chakraborty-used-sushant-money-for-multiple-transactions-250902.html", "date_download": "2022-01-21T01:55:33Z", "digest": "sha1:RLLMH4BHNVMQIUXOCRE7Q6C6PDMFCA37", "length": 20333, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nरियाने सुशांतच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड\nबँक डिटेल्सनुसार, रियाने फक्त स्वत: साठीच नाही, तर आपल्या भावासाठीही सुशांतचे पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे (Rhea Chakraborty Used Sushant Money For Multiple Transactions).\nसुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि ईडी या तीनही तपास यंत्रणा पुराव्यांचा शोध घेत आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. रियाने सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, बँक डिटेल्सनुसार रियाने फक्त स्वत: साठीच नाही, तर आपल्या भावासाठीही सुशांतचे पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे (Rhea Chakraborty Used Sushant Money For Multiple Transactions).\nसुशांतच्या एका बँक डिटेल्सनुसार, 14 ऑक्टोबर 2019 रोजी त्याच्या बँक खात्यात 4 कोटी 70 लाख रुपये होते. त्याचदिवशी रियाने भाऊ शोविकच्या खात्यात विमानाच्या तिकिटासाठी 81 हजार 900 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 2019 रोजी रियाने भावाच्या हॉटेलचा खर्चासाठी सुशांतच्या खात्यातून 4 लाख 70 हजारांचं बिल दिलं.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nरियाने 16 ऑक्टोबर 2019 रोजी तिचं आणि भाऊ शोविकच्या विमानाच्या तिकीटाचे 76 हजार रुपये सुशांतच्याच बँक खात्यातून दिले. रियाने 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी मेकअप खरेदीसाठी 75 हजार रुपये सुशांतच्याच बँक खात्यातून खर्च केले. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून सुशांतने रिया आणि तिच्या भावावर 3 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे (Rhea Chakraborty Used Sushant Money For Multiple Transactions).\nयाप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. तर मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असाही संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलीस आपल्या तपासावर ठाम आहे. तर बिहार पोलिसांना शंका आहे. आणि त्यावरुनच तप��सावरुन संघर्ष पाहायला मिळत आहे.\nमुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप केला जात आहे. बिहार पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनला जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, मुंबई पोलिसांनी तपासाशी संबंधित कागदपत्रे देण्यास नकार दिला.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\nदुसरीकडे शुक्रवारी (31 जुलै) मुंबई पोलिसांशी चर्चा केल्यानंतर बिहार पोलीस पत्रकारांशी बोलत असताना, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना रोखलं, त्यानंतर ते बिहार पोलिसांना आपल्या व्हॅनमध्ये घेऊन गेले. यावरुनच ठाकरे सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय असा सवाल बिहारमधील भाजपचे नेते करत आहेत.\nयाप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. मात्र भाजपकडून वारंवार CBI चौकशीची मागणी सुरु आहे. तर सुशांतची बहिण श्वेता सिंहने आता पंतप्रधान मोदींनाच या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.\nहेही वाचा : सुशांतचा नोकर सॅम्युअल मिरांडाच्या घराबाहेर मुंबई पोलीस तैनात, बिहार पोलिसांकडूनही तपासाचा धडाका सुरुच\n“माझं मन मला सांगतंय की, पंतप्रधान मोदी नेहमीच सत्यासोबत आणि सत्यासाठी उभे राहतात. आम्ही खूप सामान्य कुटुंबातून आलो आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याचा कुणीही गॉडफादर नव्हता. आमचाही आत्ता कुणी गॉडफादर नाही. तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष घालावं, अशी माझी विनंती आहे. तसंच या प्रकरणाचा तपास योग्यरितीने व्हावा, पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये याकडे लक्ष द्यावे. मला न्यायाची अपेक्षा आहे”, असं श्वेता सिंह म्हणाली आहे.\nरियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती\nबिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज\nSushant Singh Rajput Suicide | माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्र 47 mins ago\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nमहाराष्ट्र 1 hour ago\nViral Post of Salman Khan | भाईजानच्या पोस्टने चाहते गोंधळले सलमान खान उद्या नेमक��� काय शेअर करणार आहे\nफिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणार, नवा प्लॅन काय\nSchool reopen : राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु; विचार न करता राज्य सरकारचा निर्णय पुणे, औरंगाबादेतील शाळांचं काय\nVijay Vadettiwar | विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसलाच, विजय वडेट्टीवार यांचा दावा; भाजपला सत्तेपासून दूर नेणारा कल\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/mother-and-daughter-joint-onlyfans-account-posting-bold-photos-earning-in-lakhs-at-per-week-tp-597035.html", "date_download": "2022-01-21T02:18:17Z", "digest": "sha1:2GR6MCRY2LDEE7YB4UPMJGQAG5USOV76", "length": 5992, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bold Photo शेअर करून स्टार झाली या मायलेकींची जोडी; आठवड्याला करतात लाखोंची कमाई – News18 लोकमत", "raw_content": "\nBold Photo शेअर करून स्टार झाली या मायलेकींची जोडी; दर आठवड्याला करतात लाखोंची कमाई\n55 वर्षीय जेसी जो आणि तिची 22 वर्षांची मुलगी फिनिक्स राय ब्लू OnlyFans या वेबसाईटवर स्टार झाल्या आहेत. इंग्लंडच्या वॉरविकशायर मध्ये राहणारी जेसी पूर्वी मॉडेल होती आणि आता ती तिच्या मुलीसोबतची फोटो अ‍ॅडल्ट साइटवर विकते.\nफक्त काही बोल्ड फोटोज OnlyFans वर अपलोड करून या मायलेकींची जोडी लाखो रुपये कमवत आहे. त्यांना लोक ट्रोलही करतात. पण, या दोघींना त्याचा फरक पडत नाही.\n55 वर्षीय जेसी जो पूर्वी मॉडेल होत्या. त्या सांगतात की त्या दोघी केवळ पोज देतात. पण, एकमेकींच्या बॉडी पार्टला स्पर्शही करत नाही. जेसी जोने 15 वर्षे ग्लॅमरस करियर केल. त्यांनी 2017 मध्ये OnlyFans Siteवर आपलं अकांऊंट सुरू केलं.\nडेलीमेलनुसार कोरोना काळात बऱ्याचजणांना आपली नोकरी गमवावी लागली. त्याचवेळी जेसीची मुलगी फीनिक्स रे ब्लूनेही आपल्या आई प्रमाणे OnlyFans Siteवर आपलं अकांऊंट सुरू केलं. त्यानंतर दोघीही एकत्र फोटो काढून पोस्ट करू लागल्या.\nबरेच फोटो पोस्ट करूनही त्या दोघींचे फॉलोअर्स वाढत नव्हते. त्यामुळे त्यांनी शक्कल लढवत एकत्र पोज द्यायला सुरुवात केली आणि बोल्ड फोटो टाकायला लागल्या.\nजेसी जो सांगते की त्यांना ट्रोलही केलं जातं. कधीकधी फार वाईट कमेंट येतात. तर, बेरचजण घाणेरड्या डिमान्ड्स करतात. काही लोक त्यांना एकमेकींना किस करायला सांगतात. त्यावेळी त्यांच्यात आई आणि मुलीचं नातं असल्याची आठवण करून द्यावी लागते.\nआता जेसी आणि त्यांच्या मुलीचे फॅन्स वाढलेत. तर, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांनाही त्यांच्या कामावर आक्षेप नाही. इंग्लंडबाहेरही त्यांचे चाहते आहेत. त्या दर आठवड्याला 1000 पाऊंड म्हणजेच 1 लाख रुपये कमवतात. त्यांची सर्वाधिक कमाई 30 हजार पाऊंड म्हणजे 5 दिवसात साधारण 30.47 लाख रुपये होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/director-sameer-vidwanss-tweet-on-kiran-mane-case/", "date_download": "2022-01-21T02:08:26Z", "digest": "sha1:5VHASXHZLHLQ43XPDO2UEJLZFXW74VTQ", "length": 10687, "nlines": 160, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tकिरण माने प्रकरणावर दिग्दर्शक समीर विद्वांसचे ट्वीट चर्चेत - Lokshahi News", "raw_content": "\nकिरण माने प्रकरणावर दिग्दर्शक समीर विद्वांसचे ट्वीट चर्चेत\nअभिनेता किरण माने यांना ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून काढून टाकण्यात आले. अशी माहिती किरण माने यांनी स्वत: दिली आहे. त्यांनी माहिती देताना सांगितले की, “माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात एका महिलेने तक्रार केली होती त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आलं”, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहे.\nदरम्यान या प्रकरणावर दिग्दर्शक समीर विद्वंसने एक ट्विट केलं आहे आणि हे ट्विट आता चर्तेत आलं आहे. दिग्दर्शक समीर विद्वंसने ट्विट करुन सांगितले की, कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे.\nकिरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये कोणाचेही नाव नव्हते परंतु त्याचा संबंध भाजप समर्थकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याशी जोडला. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. यासर्व प्रकरणानंतर त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचे समजते.\nकोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे.\nNext article आशयघन ‘आश्रय’ चित्रपटाचं पोस्टर झालं लाँच\nआशयघन ‘आश्रय’ चित्रपटाचं पोस्टर झालं लाँच\n‘फास’ चित्रपटातील गाण्यात घुमणार छत्रपतींचा जयघोष\nSonu Nigam Corona | सोनू निगम, पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण\nAmitabh Bachchan and Ajay Devgan : बिग बी आणि अजय देवगणच्या आगामी चित्रपटाचं नाव बदललं\nअभिनेता मंगेश देसाईंची नवी इनिंग; आता निर्माता म्हणून पदार्पण\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nगायिका सावनी रव���ंद्रने शार्वीसाठी गायली ‘लडिवाळा’ ही गोड अंगाई\nरणबीर कपूर-संजय दत्तचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार\nदेवमाणूस’ फेम अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये\nकिरण माने दिसणार आता मोठ्या पडद्यावर\n‘पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू; अल्लू अर्जुनने केलं श्रेयस तळपदेचं तोंडभरुन कौतुक\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nआशयघन ‘आश्रय’ चित्रपटाचं पोस्टर झालं लाँच\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2022-01-21T02:40:09Z", "digest": "sha1:FJSHZIARWQQ37566XVLGJLP6DVR6XNLQ", "length": 4948, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७८ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७८ मधील खेळ\nइ.स. १९७८ मधील खेळ\n\"इ.स. १९७८ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७८\n१९७८ महिला हॉकी विश्वचषक\n१९७८ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१३ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/saurabh-gokhale-posted-on-facebook-about-marathi-serial-controverial-statement-of-vijay-dahake-update-mhmj-439673.html", "date_download": "2022-01-21T03:12:12Z", "digest": "sha1:H23L4EVS3RST6IHRSQF3F6QWDVQTJWIT", "length": 10123, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील', सौरभ गोखलेची जळजळीत प्रतिक्रिया saurabh gokhale posted on facebook about marathi serial controverial statement of vijay dahake – News18 लोकमत", "raw_content": "\n'...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील', सौरभ गोखलेची जळजळीत प्रतिक्रिया\n'...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील', सौरभ गोखलेची जळजळीत प्रतिक्रिया\nसध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या मालिकावादावर प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखलेनंही जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.\nआणखी एक वेगळी भूमिका घेऊन येतोय 'श्री', लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला\nदिल, दोस्ती आणि लग्न सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात\nबाबांच्या कुशीत विसावलेल्या या चिमुकलीला ओळखलं का आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री\nशशांक केतकरची बहीणही मालिकेत दिसणार; न्यूयॉर्कमध्ये घेतलेत अभिनयाचे धडे\nमुंबई, 05 मार्च : 'शाळा' आणि 'फुंतरू' या सिनेमांचा दिग्दर्शक सुजय डहाकेचा 'केसरी' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. मात्र हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक नवा वादही मराठी सिनेसृष्टीत सुरू झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या आधी दिलेल्या एका मुलाखातीत त्यानं सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही असा प्रश्न केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे. मराठी सिने इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखलेनंही जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके... आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही. पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.’ ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ मालिका वादात शशांक केतकरची उडी सौरभ गोखलेच्या या पोस्टवर इतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. याशिवाय अभिनेता शशांक केतकरनं सुद्धा त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहून सुजय डहाकेवर टीका केली आहे. शशांकनंही ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. असा सूचनावजा सल्ला दिला आहे. तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधाननंही सुजयचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’ ‘केसरी’ सिनेमाचा दिग्दर्शक सुजय डहाके यानं लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात इतर मराठी मुली का नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या वक्तव्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.मात्र या 'सोशल वॉर'वर अद्याप सुजयनं मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्ली हिंसाचारावर रितेश देशमुखचा TikTok Video, असं काही म्हणाला की...\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n'...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील', सौरभ गोखलेची जळजळीत प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/nashik/30507/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8/ar", "date_download": "2022-01-21T02:07:05Z", "digest": "sha1:GJWL7YVVT46LT4UMSG43TM3DADIPHGZN", "length": 10976, "nlines": 186, "source_domain": "pudhari.news", "title": "जळगाव : अंबड येथील कारगील चौकात युवकाचा खून - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट��र\nहोम/महाराष्ट्र/नाशिक / उत्तर महाराष्ट्र/जळगाव : अंबड येथील कारगील चौकात युवकाचा खून\nजळगाव : अंबड येथील कारगील चौकात युवकाचा खून\nसिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडको येथील स्टेट बँक चौपाटीजवळ एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच अंबड कारगील चौक परिसरात मंगळवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.\nयाबाबत अंबड पोलिस ठाण्यात संशयितांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचे धागेदोरे हाती लागले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.\nपरभणी : महाविद्यालय बाबत प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे एस.ओ.पी.करणार; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले; मंदिरे, दहीहंडीसाठी आंदोलने करण्यापेक्षा कोरोना विरोधात आंदोलन उभारा\nसिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळसमोर मागच्या काही दिवसांपुर्वी खून झाल्याची घटना ताजी असताना काल (दि.३१) पुन्हा असाच प्रकार घडला आहे.\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nअंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत महिनाभरात दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमराठवाडा : ६७ मंडळात अतिवृष्टी, बीड जिल्ह्यात हाहाकार, पुरामुळे दोन गावांचा संपर्क तुटला\nराज्यातील आणखी १२ सहकारी साखर कारखाने खासगीकरणाच्या वाटेवर\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.३१) राजी रात्री साडे नऊच्या सुमारास राहुल गवळी (२५) याचा कारगील चौकात या युवकाचा खून करण्यात आला.\nया युवकास अंबड येथील कारगील चौक परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन ते चार संशयितांनी राहुल यास बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करीत धारदार शस्त्राने वार केला.\nयात राहुल हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.\nबीसीसीआयने IPL साठी दोन संघाचे टेंडर, बेस प्राईस ऐकून भुवया उंचावतील\nअकोला : लसीकरणाच्या नावाखाली घरात प्रवेश,अकोटात भरदिवसा सशस्त्र दरोडा\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक शोएब शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, श्रीकांत निंबाळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले.\nखून करणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हा कामगार असून सेंट्रीगचे काम करत होता.\nभाजप-शिवसेना पक्षात जाणीवपूर्वक दुरावा केला ; चंद्रकांत पाटील यांची टीका\nविजय वडेट्टीवार म्‍हणाले, राज्यातील सत्ता गेल्याने भाजपकडून सूडाचे राजकारण\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे म्‍हणाले, राज्‍य सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-21T02:01:33Z", "digest": "sha1:VQ3FCBKIEZ2KK6GRAHPR4VGIJXC3BNDB", "length": 11353, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "बोर्डाकडे प्रस्ताव सादर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार -", "raw_content": "\nबोर्डाकडे प्रस्ताव सादर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार\nबोर्डाकडे प्रस्ताव सादर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार\nबोर्डाकडे प्रस्ताव सादर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार\nयेवला (जि.नाशिक) : विद्यार्थ्यांचे हित जोपासत दहावी बोर्डात कला विषयाच्या वाढीव गुणांसाठी प्रस्ताव दाखल आहेत, अशा विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत, असे आदेश उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले. यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे दाखल आहेत, त्यांना वाढीव गुण मिळणार आहेत. जे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा पास झालेले आहेत, त्यांची इंटरमिजिएट परीक्ष��� शालेय शिक्षण विभागाने तातडीने घेण्याचे नियोजन करावे व ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेऊन त्यांनादेखील दहावीचे वाढीव कलागुण मिळण्यासाठी निर्णय घेण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले.\nबोर्डाकडे प्रस्ताव सादर; विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार\nदहावीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने परिपत्रकाची होळी करत आंदोलन केले. याची दखल घेऊन मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष झूम मीटिंग घेऊन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले. कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, प्रदेशाध्यक्ष विनोद इंगोले यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात येऊ नयेत, या शासन निर्णयाविरुद्ध तत्काळ विचार व्हावा, याबाबत चर्चा केली. यावर श्री. सामंत यांनी कला संचालक राजीव मिश्रा यांना थेट विचारणा करून विद्यार्थ्यांचे तुम्हाला हित नको आहे का आपण का सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे मनात धरून आहात आपण का सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे मनात धरून आहात चुकीची माहिती तंत्रशिक्षण विभागाला का देता, असे खडे बोल सुनावले. प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी आम्ही सहा महिन्यांपासून शंभर वेळा निवेदने दिली, विविध तक्रारी दाखल केल्या तरी परीक्षा घेतली नसून कलाशिक्षक व कला विषय संपविण्याचा डाव यांचा आहे, असे स्पष्ट मत मांडले. त्यावर श्री. सामंत यांनी चौकशीचे आश्वासन देत तुमच्या तक्रारी असतील त्या माझ्याकडे पाठवा, या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या कोणाची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.\nहेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड\nमंत्री उदय सामंतांचे कलाशिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आश्‍वासन\nअध्यक्ष साळुंके यांनी सांगितले, की कला संचालक थेट सर्व विद्यार्थ्यांना गुण देण्यात येऊ नयेत, असे आदेशात म्हणून मोकळे झाले. परंतु जे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा पास झालेले आहेत, इंटरमिजिएट परीक्षादेखील पास झालेले आहेत, त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर झालेले आहेत त्या विद्यार्��्यांचे नुकसान करण्याचा आपल्याला अधिकार काय, असा सवाल केला. मागील वर्षी एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षांचे प्रश्नपत्रिका मुंबईतून मांडण्यात आल्या होत्या, अशा भयंकर गोष्टीची जाणीव प्रदेश उपाध्यक्ष शिंदे यांनी करून दिली. शासकीय रेखाकला परीक्षेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांना लग्न होऊन जाते तरी प्रमाणपत्र मिळत नसल्याची वस्तुस्थिती कला संचालनालयातल्या कामकाजासंदर्भात सांगितली. या संदर्भात तातडीने चौकशी लावतो, असे मंत्री सामंत यांनी या वेळी सांगितले.\nहेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण\nPrevious Postशंभर टक्के वीजबिल भरणारे उत्तर महाराष्ट्रातील ‘हे’ पहिले गाव\nNext Postकोरोना निर्बंधाची वर्षापूर्ती : दातृत्वाच्या हाताने दिला कामगार, बेघरांना दिलासा\n साखर झोपेत असतांनाच वाजला फोन; घटना समजताच उडाला थरकाप\nदेशातील पहिली डबल कॉर्ड स्टेमसेल शस्त्रक्रिया नाशिकमध्ये सातवर्षीय चिमुरडीला मिळाली उमेद\nमका उत्पादनात येवलेकर जिल्ह्यात अव्वल मक्याला बनविले मुख्य पीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.balchitrakala.com/register", "date_download": "2022-01-21T01:12:38Z", "digest": "sha1:R2GL6LFBB2UASECPGDFLHYANIYTDF6LU", "length": 1998, "nlines": 34, "source_domain": "www.balchitrakala.com", "title": "बालचित्रकला", "raw_content": "\nविद्यार्थ्याचे नाव / Student Name *\nमाध्यम / Medium Select माध्यम / Medium मराठी हिंदी उर्दू इंग्रजी गुजराती कन्नड तामिळ तेलगू\nमोबाइल नंबर (Mobile No) *\nव्हाट्सअप नंबर / WhatsApp number\nमुंबई हे देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे. मुंबई शहराला ऐतिहासिक वारसा आहे. असं हे आपलं शहर विश्वात वेगळं, आदर्श, स्वच्छ, सुंदर व हरित कसं असावं त्याबद्दलची आपली जबाबदारी व कर्तव्य काय असावीत त्याबद्दलची आपली जबाबदारी व कर्तव्य काय असावीत याबाबतची आपली संकल्पना विद्यार्थी चित्रातुन साकारणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/india-tour-of-australia-virat-kohli-mitchell-johnson-sledging-cm/", "date_download": "2022-01-21T01:47:16Z", "digest": "sha1:3BZVVD2CMAZOJTTSUESU6PXTHQ7WFUKN", "length": 7251, "nlines": 58, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "विराटच्या अंगावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने फेकला होता थ्रो! वाचा पुढे काय झाले... - Cricket मराठी", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nविराटच्या अंगावर ऑस्ट्रेलियाच्��ा खेळाडूने फेकला होता थ्रो वाचा पुढे काय झाले…\nफोटो – हिंदुस्थान टाईम्स\nटीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. विराट मैदानावर असताना त्याच्या भावना कधीही लपवत नाही. समोरच्या टीमने त्याला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले तर विराटचा खेळ आणखी बहरतो. विराट कोहलीचा ‘किंग कोहली’ पर्यंतचा प्रवास हा ऑस्ट्रेलियन टीमने मैदानात डिवचल्यानंतरच घडला आहे.\nभारतीय टीम 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आली होती तेंव्हा विराटचा फॉर्म खास नव्हता. त्यापूर्वी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. भारतीय टीमचा उगवता सुपरस्टार खराब फॉर्मशी झगडत होता. त्याचवेळी त्याला डिवचण्याचं ऑस्ट्रेलियाने ठरवले होते.\nफोटो – क्रिकेट ऑस्ट्रेलिया\nऑस्ट्रेलियन टीमनं विराट कोहलीला ‘बिघडलेला मुलगा’ असे म्हंटले होते. त्यामुळे नाराज झालेल्या विराटने मेलबर्न टेस्टमध्ये बॅटनं उत्तर द्यायला सुरुवात केली. शेरेबाजीत कायम अव्वल असणारा मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) विराटचे मुख्य लक्ष्य होता. आपल्याला काही ऑस्ट्रेलियन प्लेयर्सबद्दलच आदर वाटतो, सर्वांबद्दल नाही असे विराटने यापूर्वीच जाहीर केले होते.\n( वाचा : ‘स्मिथला या पद्धतीनं आऊट करा’; सचिनचा भारतीय बॉलर्सना सल्ला )\nमैदानाबाहेर आणि मैदानात दोन्ही ठिकाणी विराट ऐकत नाही हे पाहून मिचेल जॉन्सनचा पारा चढला. त्याने कोहलीने मारलेला एक फटका अडवून कोहीलीच्या दिशेने जोराने बॉल फेकला होता. त्यावेळी विराट आणि जॉन्सनमध्ये जोरदार शेरेबाजी झाली. अर्थात विराटवर जॉन्सनच्या शेरेबाजीचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने मेलबर्न टेस्टमध्ये 169 रन्स काढले. त्या सीरिजमध्ये विराटला त्याचा फॉर्म सापडला आणि विराटचा किंग कोहली होण्याचा प्रवास सुरु झाला….\nफोटो – क्रिकेट ऑस्ट्रेलिया\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफतअपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.\nIND vs AUS Live Streaming : पहिल्या टेस्टसंबंधीची सर्व उत्तरं ‘इथे’ वाचा\nIND vs AUS : अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या चुकीचा ऑस्ट्रेलियाला फायदा\nIND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो\nBrisbane Test: शुभमन गिलची सेंच्युरी हुकली पण गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला\nभारत वि. ऑस्ट्रेलिया Special Articles\nमोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-morsi-in-india-done-some-contract-sign-4212661-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:25:38Z", "digest": "sha1:E5PTYQAQPTGSAUGJLE2TANYOAVEFPJ65", "length": 3995, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "morsi in india done some contract sign | इजिप्तच्या विकासासाठी मुर्सींनी मागितली भारताकडे मदत- विविध सात करारांवर स्वाक्ष-या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइजिप्तच्या विकासासाठी मुर्सींनी मागितली भारताकडे मदत- विविध सात करारांवर स्वाक्ष-या\nनवी दिल्ली- इजिप्तचे राष्ट्रपती मुहंमद मुर्सी यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी भारताकडून मदत मागितली आहे. भारतीय उद्योगपतींसाठी इजिप्तमध्ये गुंतवणुकीच्या मुबलक संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुर्सी यांचे सोमवारी रात्री उशिरा तीन दिवसांच्या भारत दौ-यावर आगमन झाले.\nआपल्या दौ-याच्या प्रारंभीच अलिप्त राष्ट्र चळवळीतील भारत आणि इजिप्तच्या सहकार्याचे स्मरण केले. उभय देशांदरम्यान मंगळवारी सात द्विपक्षीय करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. त्यात माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, लघु उद्योग विकास, सांस्कृतिक वारशांचे जतन आणि अंतराळात उपग्रह पाठवण्याबाबतच्या कराराचा समावेश आहे. इजिप्तमध्ये लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रपतींचे स्वागत करताना मला अत्यानंद होत आहे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे. मुर्सी यांच्याबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुर्सी यांनी इजिप्तमधील लोकक्रांतीमध्ये योगदान दिल्याबद्दल भारतीय जनता आणि सरकारचे आभार मानले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/withdrawing-money-from-sbis-atms-will-be-expensive/", "date_download": "2022-01-21T02:49:40Z", "digest": "sha1:IWWCNTS45UEVFEFPXTTKFWHU4XAV2LS7", "length": 8301, "nlines": 157, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tएसबीआयच्या एटीएममधून पैसे काढणे होणार महाग - Lokshahi News", "raw_content": "\nएसबीआयच्या एटीएममधून पैसे काढणे होणार महाग\nस्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अनेक महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल केले आहेत, ते १ जुलैपासून लागू होतील. त्यानंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होईल. स्टेट बँक ऑ�� इंडियाने आपल्या एटीएम आणि बँक सेवेच्या नियमात काही बदल केले आहेत.\nएसबीआय ग्राहकांना बँकेतून चार वेळापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. बँक एटीएमसह चार वेळा पैसे काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये अधिक जीएसटी फी भरावी लागेल. सर्व नवीन सेवा शुल्क एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांना १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे.\nPrevious article पाहा सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाचे खास फोटो\nNext article अमूलचे दूध दोन रुपयांनी महागले\nSBI चे ग्राहक असाल तर ATM मधून काढू शकाल फक्त 9,999 रुपये\nलोणावळ्यात ओला चालकाची ठेचून हत्या\n“सरकार पैसे उधार घेऊन पगार करतं” – जितेंद्र आव्हाड\nलस न घेता महिलेला मिळालं लसीचं प्रमाणपत्र\nपालघर जिल्हा पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात\nअमूलचे दूध दोन रुपयांनी महागले\nGoa Assembly Election 2022 | भाजपकडून पत्ता कट; उत्पल पर्रिकरांना केजरीवालांनी दिली खुली ऑफर\nभारताने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझची यशस्वी चाचणी\nउत्तर प्रदेशसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 41 पैकी 16 महिला उमेदवार\nएअर इंडियाचा मोठा निर्णय, अमेरिकेची १४ उड्डाणे रद्द\nदेशात कोरोना, ओमायक्रॉनचा कहर, आज ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद\nसंयुक्त संघर्ष पार्टी पंजाब विधानसभा निवडणुकीत 10 जागांवर लढणार\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nपाहा सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाचे खास फोटो\nअमूलचे दूध दोन रुपयांनी महागले\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिट��त आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2022-01-21T02:13:38Z", "digest": "sha1:BR7OI75MFXKAQP42QUL2OMNGH6J7URWV", "length": 14814, "nlines": 123, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "जीआयएमपी किंवा फोटोशॉपद्वारे टॅन कसे मिळवायचे? | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nजीआयएमपी किंवा फोटोशॉपद्वारे टॅन कसे मिळवायचे\nजॉर्ज नीरा | | फोटोशॉप\nसहसा, लोक ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर असतात, ग्रामीण भागातील सहलीचा आनंद घेत असतात, जलतरण तलावात जात आहेत, नवीन ठिकाणे पाहतात किंवा कदाचित समुद्रकाठ सूर्यप्रकाश घालतात. परंतु आपण अशा लोकांचे भाग असल्यास, जे उन्हाळ्याच्या मध्यभागी, अर्धवेळ नोकरी, जबाबदाations्या किंवा फक्त काही करण्याची इच्छा असल्यास किंवा केस काहीही असोत, संगणकासमोर आपला वेळ घालवतात, कधीकधी उन्हात जाणे खूप कठीण होते वर्षाच्या या महिन्यासाठी एक सुंदर टॅन दर्शविण्यासाठी.\nसुदैवाने अनेकांसाठी, ग्राफिक डिझाइन साधने आमच्याकडे कॉम्प्यूटर स्क्रीन सोडण्याची संधी नसल्यास ही आम्हाला या छोट्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकतात आणि असे आहे की आपल्याला केवळ आपल्या आवडीचा फोटो हवा आहे आणि या लेखात आम्ही आपल्याला कसे ते दर्शवू जिमप किंवा फोटोशॉपवर तपकिरी धन्यवाद आणि हे असे आहे की एखाद्या प्रतिमेवर फक्त प्रभाव लागू झाला आहे आणि वास्तविक जीवनात नाही, किमान आपल्यास आपल्या आवडीच्या आणि मित्रांसह आपल्या आवडीच्या सोशल नेटवर्क्सवर सामायिक करण्याची संधी मिळेल.\n1 फोटोशॉपसह चांगली टॅन कशी मिळवायची\n2 जीआयएमपी सह टॅन कसे करावे\nफोटोशॉपसह चांगली टॅन कशी मिळवायची\nआम्हाला फोटोशॉपसह हा सुंदर तपकिरी रंगाचा टोन मिळवायचा असेल तर, हे करणे अगदी सोपे आहेजरी ते काहीसे त्रासदायक होऊ शकते.\nआम्हाला प्रथम गरज आहे स्वतःचा फोटो, एकतर समुद्रकाठ किंवा पूलमध्ये आणि आम्ही सर्व निवडतो त्वचेचा भाग असलेले विभाग. हे करण्यासाठी आम्ही चुंबकीय लॅसो, बहुभुज लॅसो किंवा द्रुत मास्क मोडचा वापर करून त्यातील भिन्नता यासारख्या अनेक पद्धती वापरु शकतो.\nनिवड करण्यासाठी, आम्ही क्यू की दाबा आणि संपूर्ण क्षेत्रावर पेंट करतो जे ब्रशने त्वचेचे प्रतिनिधित्व करते. आधीच हे केले आहे, आम्ही रंगविलेले सर्व काही लाल रंगाने चिन्हांकित केले जाईल. यानंतर आम्ही सामान्य मोडमध्ये परत येऊ शकण्यासाठी पुन्हा Q की दाबा, आम्ही निवड पर्यायावर जाऊ आणि उलट क्लिक करा.\nआता आम्ही त्वचा निवडली आहे, आम्हाला फक्त दोन पॅरामीटर्स समायोजित करण्यासाठी स्वतःला समर्पित करावे लागेल, मुख्य म्हणजे ते प्रतिमा पातळी आणि दुसर्‍या मध्ये आहे चमक आणि कॉन्ट्रास्ट तसंच. प्रथम आपण सेटिंग्ज वर जाऊन स्तरावर क्लिक करा किंवा आपण Ctrl + L देखील दाबू. आम्हाला निवडण्याचे स्तर आम्ही निवडलेल्या फोटोवर, मूळ त्वचेचा टोन आणि त्यावरील टॅनची पातळी यावर अवलंबून असेल.\nहे करण्यासाठी, आम्हाला सर्वात जास्त आवडणारी टॅन टोन मिळत नाही तोपर्यंत आम्ही फक्त सेटिंग्जचा प्रयत्न करतो.\nठीक आहे, आपल्याकडे आपल्यास पाहिजे असलेला टोन आधीच आहे परंतु तो थोडासा बंद दिसतो, आता या मार्गाने आपल्याला दुसर्‍या पॅरामीटरने सुरू ठेवावे लागेल जे ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट आहे जे आपण सेटिंग्ज मेनूमधून देखील करतो. आम्हाला पाहिजे तो निकाल लागेपर्यंत आम्ही त्याच प्रकारे समायोजन लागू करत आहोत.\nशेवटी, आम्हाला फक्त निवड मेनूमधून किंवा फक्त सीटीआरएल + डी दाबून त्वचा विभाग निवडणे आवश्यक आहे.\nजीआयएमपी सह टॅन कसे करावे\nजीआयएमपी टूल वापरुन एक भव्य टॅन मिळविण्यासाठी, आपण ज्या प्रक्रियेचे अनुसरण केले पाहिजे ते समान आहे, भिन्नतेसह काही मेनू बदलू शकतात. एकदा आम्ही फोटोच्या त्वचेशी संबंधित संपूर्ण क्षेत्र निवडल्यानंतर कलर मेनूमधून, जेथे विंडो वर लेव्हल्स दिसतात तेथे जाऊन आपण स्तरांवर क्लिक करतो आणि आपल्या पसंतीचा निकाल लागेपर्यंत मूल्ये समायोजित करतो. सर्वाधिक\nत्याचप्रकारे आम्ही फोटोशॉपद्वारे केले, आता आपल्याला देखील आवश्यक आहे चमक आणि कॉन्ट्रास्ट समायोजित करा, जेणेकरून त्वचा निस्तेज दिसत नाही. या वेळी आम्ही कलर्स मेनूवर जाऊ. असे केल्यावर त्वचेच्या क्षेत्राची निवड रद्द करणे बाकी आहे आणि आम्हाला हवे असलेले टॅन मिळते.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » फोटोशॉप » जीआयएमपी किंवा फोटोशॉपद्वारे टॅन कसे मिळवायचे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n3 डी मुद्रण टेम्पलेट्स शोधण्यासाठी सर्वोत्कृष्ट स्थाने\nमुपी मॉकअप आणि मैदानी जाहिरात मॉकअप\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11425", "date_download": "2022-01-21T03:13:51Z", "digest": "sha1:76C6EG5RL2CJJ3X7E2RE5Q527GIKHYPS", "length": 17880, "nlines": 231, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "आम आदमी पार्टी युवा आघाडीचे स्वप्नील लोणकर आत्महत्या व रखडलेल्या पोलीस भरती विरोधात आक्रोश आंदोलन | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यां��ा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारम��ील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome इतर आम आदमी पार्टी युवा आघाडीचे स्वप्नील लोणकर आत्महत्या व रखडलेल्या पोलीस भरती...\nआम आदमी पार्टी युवा आघाडीचे स्वप्नील लोणकर आत्महत्या व रखडलेल्या पोलीस भरती विरोधात आक्रोश आंदोलन\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11425*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nआम आदमी पार्टी युवा आघाडीचे स्वप्नील लोणकर आत्महत्या व रखडलेल्या पोलीस भरती विरोधात आक्रोश आंदोलन\nविदर्भ वतन, नागपूर : मंगळवारी दुपारी गांधीगेट छत्रपती शिवाजी महाराज चौक नागपूर येथे आम आदमी पार्टी युवा आघाडीने आक्रोश आंदोलन केले. हे आंदोलन राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या मार्गदशनात व आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पीयूष आकरे व नागपुर युवा आघाडी संयोजक गिरीश तितरमारे यांच्या नेतृत्वात हे आक्रोश झाले. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एमपीएससी पास होऊन नोकरी न मिळाल्या स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. राज्यात पोलीस भरती परीक्षा देखील रखडल्या आहेत. तातडीने भर्ती घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळउन द्यावे या मागणीसह आप युवा आघाडी सत्तात्याने प्रयत्न करीत आहे. या आंदोलनात मध्य नागपुर संयोजक प्रभात अग्रवाल, हेमंत पांडे, गणेश सराटे, बबलू मोहाडीकर, वैभव मेश्राम, सोंकुवर जी अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्तित होते.\nPrevious articleवाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ अंकुश लावा व जनतेला भयमुक्त करा\nNext articleती निघाली होती मुलांची विझवायला भूक आणि तहान, अखेर माउलीने मेयो रुग्णालयात सोडले प्राण\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बा�� लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-congress-party-contest-its-own-strenght-4955453-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:57:01Z", "digest": "sha1:SYSZLJVH3VTXD3XWEPL2SSR5MIF6K467", "length": 5542, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress Party Contest Its Own Strenght ? | काँग्रेस पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेस पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण \nकाँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करणार की स्वबळावर लढणार, याविषयी दोन -तीन दिवसांपासून काँग्रेस पक्षांतर्गतच कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसने स्वबळावर लढावे यासाठी नाराज कार्यकर्त्यांनी आंदोलनदेखील केले होते. या भावना प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी पोहोचवल्या असून काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nराष्ट्रवादीपासून मुस्लिम मतदार दूर गेला असून शहरातील राष्ट्रवादीची लोकप्रियता घटली असल्याचा कयास काँग्रेसच्या नेतेमंडळींनी बांधला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, अशी चर्चा सुरू होती. एमआयएममधील अंतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादीची घटलेली ताकद याचा फायदा काँग्रेस पक्षालाच होईल, असा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे.\nया सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे स्थानिक शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे गेले होते. या वेळी काँग्रेस नेत्यांनी स्वबळावरच लढण्याचा निश्चय केला असल्याचे पक्षातील नेत्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे. त्यासाठी काँग्रेसच्या वतीने सर्व वॉर्डातील उमेदवारांची चाचपणी झाली आहे.\nकाँग्रेस पक्षात आघाडीबाबत अद्याप अंतर्गत चर्चा सुरू आहे. राष्ट्रीवादीसोबत आघाडीबाबत स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोडलेली आहे. यामुळे अजून आघाडीचा काहीही विचार झाला नाही. सचिन सावंत, प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस\nआमची ११३ वॉर्डांमध्ये लढण्याची संपूर्ण तयारी आहे. राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे त्या भावना मी पक्षाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवल्या आहेत. ते जे निर्णय घेतात ते मान्य करू.\nअॅड. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष, काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/republic-day-celebrations-will-now-begin-every-year-from-23rd-january-instead-of-24th-january-birth-anniversary-of-subash-chandra-bose/", "date_download": "2022-01-21T01:24:45Z", "digest": "sha1:U7QPNNCY4HCLZCUJQWYWM4AX4ZSWIGDS", "length": 9603, "nlines": 157, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tमहत्वाची बातमी ! प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख जाहीर - Lokshahi News", "raw_content": "\n प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख जाहीर\nप्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.\nकेंद्र सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.\nPrevious article नाशिकचे सुपूत्र अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण; जिल्ह्यात पसरली शोककळा\nNext article Pune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\nभाजप आमदाराने कोरोना पाॅझिटिव्ह असतानाच केले शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन.\nMaharashtra Corona | राज्यात आज 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद\nदुकानांवरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी सरकारने खर्च द्यावा\nसध्या गोव्याची सत्ता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हातात; राऊतांनी सोडले टीकास्त्र\nसय्यदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रेल्वे रोको आंदोलन\nराज्यात आज 42,462 कोरोनाचे नवे रुग्ण, 23 मृत्यू तर 125 ओमिक्रॉन बाधित\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nनाशिकचे सुपूत्र अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण; जिल्ह्यात पसरली शोककळा\nPune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://rjunplugged.blogspot.com/", "date_download": "2022-01-21T01:12:11Z", "digest": "sha1:E2VY4JSU67CNV2GXLVYOSUCSP5TS3XF2", "length": 33921, "nlines": 89, "source_domain": "rjunplugged.blogspot.com", "title": "rjunplugged", "raw_content": "\nरविवार चा दिवस , working असल्यामुळे सुरवात थोडी कंटाळवाणीच झाली. पण आज पुन्हा शाळेत जायला भेटणार म्हणून थोडी excitement होती. सेवा सहयोग तर्फे कर्जत च्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात school kit वाटप चा कार्यक्रम हे निमित्त होते. अभिनव ज्ञान मंदिर ही माझी शाळा. सेवा सहयोग च्या माध्यमातून आज शाळेचा चेहरा खूप बदलून गेलाय क्रीडा विकास कार्यक्रम शाळेत खूप जोमाने राबवला जात आहे. बास्केट बॉल ग्राउंड पासून ते ग���ळा फेक थाळी फेक चे सर्व साहित्य शाळेला सेवा सहयोग् ने पुरवले आहे. एक माजी विद्यार्थी म्हणून प्रथम त्याचे खूप खूप आभार. त्या दिवशी शाळेत जाणे झाल्यामुळे शाळेतल्या खूप आठवणी ताज्या झाल्या. शाळेतल्या चौकातले राष्ट्रगीत पासून ते सर्व प्रार्थना झाल्यानंतर केस वाढले असतील तर झिंज्या पकडून बर्वे सर आणि बडे सर ह्यांनी दिलेले पाठीतले फटके पण आठवले. काय शिस्तीतले दिवस होते ते क्रीडा विकास कार्यक्रम शाळेत खूप जोमाने राबवला जात आहे. बास्केट बॉल ग्राउंड पासून ते गोळा फेक थाळी फेक चे सर्व साहित्य शाळेला सेवा सहयोग् ने पुरवले आहे. एक माजी विद्यार्थी म्हणून प्रथम त्याचे खूप खूप आभार. त्या दिवशी शाळेत जाणे झाल्यामुळे शाळेतल्या खूप आठवणी ताज्या झाल्या. शाळेतल्या चौकातले राष्ट्रगीत पासून ते सर्व प्रार्थना झाल्यानंतर केस वाढले असतील तर झिंज्या पकडून बर्वे सर आणि बडे सर ह्यांनी दिलेले पाठीतले फटके पण आठवले. काय शिस्तीतले दिवस होते ते केस किती वाढवायचे हे पण शिक्षक ठरवत होते. खऱ्या अर्थाने शिक्षकाचे महत्व त्यांना दिले जायचे. त्यात अगदी एखादा राजकरण्याचा मुला पासून ते लहान सहान पर्यंत सर्व यायचे. आजकाल तर शाळेत जायला सुरवात नाही तर फुटबॉल कट चा हट्ट असतो मुलांचा केस किती वाढवायचे हे पण शिक्षक ठरवत होते. खऱ्या अर्थाने शिक्षकाचे महत्व त्यांना दिले जायचे. त्यात अगदी एखादा राजकरण्याचा मुला पासून ते लहान सहान पर्यंत सर्व यायचे. आजकाल तर शाळेत जायला सुरवात नाही तर फुटबॉल कट चा हट्ट असतो मुलांचा असो.. आता genration पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित असो.. आता genration पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित आठवणी ताज्या होत असताना मुद्दाम मी आमच्या त्या वेळेस असणाऱ्या काही वर्गांत एक चक्कर मारली. 'ड' पासून 'फ' पर्यंत सर्व तुकड्या आठवल्या. ते सर्व मित्र आठवले, डोळ्या समोर अगदी स्पष्ट चित्र येत होते. सध्या पावसाळा चे दिवस म्हणजे ह्या दिवसात शाळा सुरु व्हायची, सुट्टीत क़ाय क़ाय केले ह्या गप्पा रंगायच्या , त्या नवीन वह्यांचा वास, कोणी आधीच्या वर्गातील असतील तर आधीच त्यांचे पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन यायचे. त्यात एखादे वेगळे पुस्तक असेल तर मुद्दाम एकदा शाळेत घेऊन येऊन सर्वांसमोर मिरवायचे. मधल्या सुट्टीत प्रत्येकाच्या डब्यात काय आणले हे जाणून घ्यायची उत्सुकता, मध्येच एक���ेकांच्या बापाचा उद्धार करणे, एखाद्याला नाहक त्रास देऊन खूप चिडून देने हे सर्व चालायचे. त्यात जर कोणी मुलीशी बोलताना दिसलाच तर त्याची खैर नसायची अगदी त्याला काही दिवस त्या मुलीच्या नावानेच हाक द्यायची. स्नेहसंमेलन म्हणजे वर्षातले खूप सुगीचे दिवस, त्यात ते चार गट, नेताजी, शिवाजी,रानाप्रताप आणि लाल बहाददूर. ह्यात आपल्या गटाला प्रत्येक खेळात जीव ओतून सपोर्ट असायचं, खेळून सपोर्ट नाही करता आला तरी बाहेरून ओरडून ओरडून चिअर असायचं आठवणी ताज्या होत असताना मुद्दाम मी आमच्या त्या वेळेस असणाऱ्या काही वर्गांत एक चक्कर मारली. 'ड' पासून 'फ' पर्यंत सर्व तुकड्या आठवल्या. ते सर्व मित्र आठवले, डोळ्या समोर अगदी स्पष्ट चित्र येत होते. सध्या पावसाळा चे दिवस म्हणजे ह्या दिवसात शाळा सुरु व्हायची, सुट्टीत क़ाय क़ाय केले ह्या गप्पा रंगायच्या , त्या नवीन वह्यांचा वास, कोणी आधीच्या वर्गातील असतील तर आधीच त्यांचे पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन यायचे. त्यात एखादे वेगळे पुस्तक असेल तर मुद्दाम एकदा शाळेत घेऊन येऊन सर्वांसमोर मिरवायचे. मधल्या सुट्टीत प्रत्येकाच्या डब्यात काय आणले हे जाणून घ्यायची उत्सुकता, मध्येच एकमेकांच्या बापाचा उद्धार करणे, एखाद्याला नाहक त्रास देऊन खूप चिडून देने हे सर्व चालायचे. त्यात जर कोणी मुलीशी बोलताना दिसलाच तर त्याची खैर नसायची अगदी त्याला काही दिवस त्या मुलीच्या नावानेच हाक द्यायची. स्नेहसंमेलन म्हणजे वर्षातले खूप सुगीचे दिवस, त्यात ते चार गट, नेताजी, शिवाजी,रानाप्रताप आणि लाल बहाददूर. ह्यात आपल्या गटाला प्रत्येक खेळात जीव ओतून सपोर्ट असायचं, खेळून सपोर्ट नाही करता आला तरी बाहेरून ओरडून ओरडून चिअर असायचं आजकल शाळेच्या बाहेर च वातावरण बघीतल तर हे कुठेच दिसत नाही. फक्त मोबाइल आणि सेल्फी इतकीच काय ते उठून दिसते. असो आता generation पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित आजकल शाळेच्या बाहेर च वातावरण बघीतल तर हे कुठेच दिसत नाही. फक्त मोबाइल आणि सेल्फी इतकीच काय ते उठून दिसते. असो आता generation पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित शिंदे सर त्या दिवशी काही कामा निमित्त शाळेत आले होते त्यांच्याशी भेट झाली, गप्पा झाल्या. बोलताना तिच आदरयुक्त भीती अजूनही मनात असते. त्या वेळेस सारखा शिक्षकांचा धाक आता राहिला नाही हे आताचे शिक्षक पण कबूल करतात, शाळेत पाच मि���िटे जरी उशीर झाला की बडे सर सर्व मैदानावरचा कचरा साफ करायला लावायचे, आम्हाला शाळेत पडलेले फटके घरी समजून द्यायचे नाही हा आमचा प्रयन्त असायचा कारण ते ऐकल्यावर घरातल्यांचे अजून फटके पडायचे, आता मात्र माझ्या मुलावर हात का उगारला ह्या विषयी पालकांची तक्रार असते. असो generation पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित. आता ती तीन दिवसांची सहल जात नाही. सकाळी जाऊन संध्याकाळी परत अशीच सहल चालते, कारणं पण तशीच भयंकर आहेत. असो\nपण आज एकूणच सर्व आठवणी एकदम डोळ्यासमोर येऊन गेल्या. वर्गातल्या त्या बाकां पासून, तुटलेल्या बाकांच्या बॅट बनवून खेळलेले क्रिकेट, प्लास्टिक आणि नंतर स्पंज च्या बॉल ने खेळलेली आबदुबी पासून ते त्या चित्र काढलेल्या भिंति पर्यन्त सर्व काही आजही खूप वर्षां नंतर काही जण कधी समोर येतात ; काही ओळखतात, काही ओळखत नाहीत, काही आपल्याला ओळखू येत नाहीत.काहीही असले तरी आठवणी मात्र सर्वांचा काही अंशी समान असतील.\n कधी कधी एखाद्या ऐतिहासिक किल्या प्रमाणे मनाची अवस्था झालेली असते. आपण आपल्याच मनात जातो एका चोर वाटेने हे मन इतकं अवाढव्य आहे की आत शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोर वाट सापडते. त्या चोरवाटेने जाताना अचानक एक नवं दालन उघडतं हे मन इतकं अवाढव्य आहे की आत शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोर वाट सापडते. त्या चोरवाटेने जाताना अचानक एक नवं दालन उघडतं त्यात एक वेगळा खजिना स्वागता साठी सज्ज असतो. त्या दालना जवळ थांबलो की नव्याने शोध लागतो \"अरे .. आपल्याला ह्याही विषयात गोडी आहे..\" मग काही दिवस ते नवं दालन सोडवावा वाटत नाही . त्याचा आस्वाद घेत काही दिवस आपण तिथेच मुक्काम करतो . पण काही दिवसांनी त्या प्रवासात अजून एक चोरवाट सापडते त्यात एक वेगळा खजिना स्वागता साठी सज्ज असतो. त्या दालना जवळ थांबलो की नव्याने शोध लागतो \"अरे .. आपल्याला ह्याही विषयात गोडी आहे..\" मग काही दिवस ते नवं दालन सोडवावा वाटत नाही . त्याचा आस्वाद घेत काही दिवस आपण तिथेच मुक्काम करतो . पण काही दिवसांनी त्या प्रवासात अजून एक चोरवाट सापडते मागच्या प्रवासातली दालनं ह्या प्रवासात लागत नाहीत . पुन्हा मुक्काम ...पुन्हा नवीन दालनं.. पुन्हा हरवणं ... अस किती तरी दिवस चालत.. असच चालत राहत.. कुठे स्थिर व्हावं समजत नाही.. मनातल्या अवाढव्या किल्याला अशी किती दालनं आहेत क���त नाहीत. प्रत्येक दालनं खुणावतं मागच्या प्रवासातली दालनं ह्या प्रवासात लागत नाहीत . पुन्हा मुक्काम ...पुन्हा नवीन दालनं.. पुन्हा हरवणं ... अस किती तरी दिवस चालत.. असच चालत राहत.. कुठे स्थिर व्हावं समजत नाही.. मनातल्या अवाढव्या किल्याला अशी किती दालनं आहेत कळत नाहीत. प्रत्येक दालनं खुणावतं आपल्याला इथंही गती आहे हे नव्याने जाणवतं. पण प्रत्येक चोर वाटेच्या बाहेर एक राक्षस आहेच. आपली प्रत्येक चोर वाट.. प्रत्येक दालनं.. समजून घेणारी माणसं प्रवासात आपल्याला भेटली तर सर्व काही ठीक असते.. नाहीतर इतिहासात वाचतो तसा किल्ल्यांवर फक्त हल्ले होत राहतात.. त्यांच्या सौदर्याची फक्त नासधूस होत राहते..\nप्रेम.. खर तर अती महत्वाचा शब्द.. अर्थ समजला तर जपून वापरावा असा... नाहीतर सर्रास वापरतात येणारा.. एखाद्यावर प्रेम करनं किव्हा देणं हे त्या त्या वयानुसार घडत असतं.. पण कोणतीही गोष्ट द्यायची म्हणजे ती पहिली आपल्याकडे असावी लागते.. तसंच प्रेमाचं सुद्धा असलं पाहिजे... आणि जर एखाद्यावर प्रेम करायचं असेल तर ते आपल्याकडे असायला हवं..\nनुकताच एका मित्राशी लग्न ह्या विषयावर गप्पा झाल्या... \"आता पर्यन्त 12 मुली बघितल्या पण एक पण पसंद नाही पडली रे\" जरा निराश होऊन तो बोलत होता.. एकूण त्याच्या अपेक्षा असणारी मुलगी त्याला आजपर्यन्त मिळाली नाही.तो अजुन थोडया फार मुली बघेलच. म्हणजे इतक्या मुली बघून नंतर त्यातली एक तो सलेक्ट करणार.. आणि लग्न करणार.. त्यानन्तर तिच्या वर खुप प्रेम आहे अस दाखऊंन.. आणि \"made for each other..love you\" अशी tagline टाकून fb.. insta वर फ़ोटो upload करणार... ह्यात प्रेम आलेच कुठे मुलींची पण अवस्था तीच.. मुलगा खुप शिकलेला हवा, मुलाकडे स्वतःच घर हवं, कायम नोकरी हवी किव्हा settle busnisess हवा त्यानन्तर दिसायला देखना पण हवा.. आता एवढा सर्व असेल तर त्या नंतर समजून घेणारा हवा.. जर इतकं सर्व त्याच्याकडे 27-28 व्या वर्षापर्यन्त असेल तर अश्या मुलींनी जरा आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारावा की त्यांना हे सर्व कितव्या वर्षी जमले मुलींची पण अवस्था तीच.. मुलगा खुप शिकलेला हवा, मुलाकडे स्वतःच घर हवं, कायम नोकरी हवी किव्हा settle busnisess हवा त्यानन्तर दिसायला देखना पण हवा.. आता एवढा सर्व असेल तर त्या नंतर समजून घेणारा हवा.. जर इतकं सर्व त्याच्याकडे 27-28 व्या वर्षापर्यन्त असेल तर अश्या मुलींनी जरा आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारा���ा की त्यांना हे सर्व कितव्या वर्षी जमले एकून आपल्या आपल्या सोईच्या सर्व गोष्टी बघायच्या आणि नंतर जमले तर प्रेम करायचं.. त्यात पण काही मागे पुढे झाला तर separate व्हायचे.. प्रेम हे जर द्यायचे असेल तर समोरच्या कड़े काय आहे हे बघण्यापेक्षा काय नाही हे बघितले पाहिजे....म्हणजे एकाकडे जर काही कमी असेल तर दूसरा ते भरून काढण्याचे आयुष्यभर प्रयन्त करणे यालाच प्रेम म्हणतात...\nप्रेम म्हणजे समजली तर भावना.. केली तर मस्करी.. मांडला तर खेळ.. ठेवला तर विश्वास.. आणि निभावलं तर जीवन असते.. शेवटी काय..आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो...\nयशस्वी जीवन म्हणजे नक्की काय\nशिस्त हा जीवनामधला अविभाज्य घटक आहे. एक सेकंदने लोकल जाणाऱ्या किव्हा भेटणाऱ्या लोकांना त्याचे महत्व आज चांगलेच समजत असेल\nआज जरी आपल्याला हे वाटत असल तरी लहान असताना आपल्याला शिस्त नको वाटायची\" छड़ी लागे छम छम.. विद्या येई घम घम\" अशी ती वेळ होती \" छड़ी लागे छम छम.. विद्या येई घम घम\" अशी ती वेळ होती \nकाल अचानक त्यांना समोर बघून पाय थांबलेच. मी कदाचित तीन- साडेतीन वर्षाचा असताना म्हणजेच शाळेत जायला सुरु केल्यापासून त्यांची ओळख झाली असेल.\nशिपाई असल्या तरी मुख्यध्यापकां पेक्षा जास्त दरारा असायचा त्यांचा चोवीस- पंचवीस वर्षांनंतर पण अजुन तशाच चोवीस- पंचवीस वर्षांनंतर पण अजुन तशाच तो ताठरपना, तोच पेहराव, तोच कड़क आणि धड़की भरावणारा आवाज़ तो ताठरपना, तोच पेहराव, तोच कड़क आणि धड़की भरावणारा आवाज़ अर्थात त्यांनी नावाने ओळखला नसेल मला पण मी थांबलो आणि त्यांची विचारपुस केली. \" कशा आहात अर्थात त्यांनी नावाने ओळखला नसेल मला पण मी थांबलो आणि त्यांची विचारपुस केली. \" कशा आहात , कसा चालू आहे सर्व , कसा चालू आहे सर्व\" आणि अजुन काही औपचारिक गप्पा झाल्या.\nआमच्या शिशुमंदीरच्या \"गुरव बाई\"\nशाळेत असताना आम्ही ज्यांना सर्वात जास्त घाबरत होतो त्यांच्या नावाची धमकी आमच्या सर्व शिक्षकांपासून घरी आई पण द्यायची त्यांच्या नावाची धमकी आमच्या सर्व शिक्षकांपासून घरी आई पण द्यायची साधारणतः लहान मूल 3 ते 8 वर्षाच असताना त्यांच्या अंगात मूल्यशिक्षण रुजवायच काम हे चांगल्या प्रकारे होत असत. त्याच वेळेत गुरव बाईं सारखे शिस्त प��रेमी लोक मिळणे म्हणजे स्वतःला भाग्यवान मानणे अतिशयोक्ति होणार नाही साधारणतः लहान मूल 3 ते 8 वर्षाच असताना त्यांच्या अंगात मूल्यशिक्षण रुजवायच काम हे चांगल्या प्रकारे होत असत. त्याच वेळेत गुरव बाईं सारखे शिस्त प्रेमी लोक मिळणे म्हणजे स्वतःला भाग्यवान मानणे अतिशयोक्ति होणार नाही डब्यात आवडती भाजी असो नसो पण बाईंच्या भीतीने मधल्यासुट्टीत सर्व डबा संपवायला लागायचा. आपल्या जीवनात नआवडत्या गोष्टी हसत खेळत अगदी रडत का होईना पण पचवण्याची सवय नकळत त्यांनीच लावली असा वाटत कधी कधीडब्यात आवडती भाजी असो नसो पण बाईंच्या भीतीने मधल्यासुट्टीत सर्व डबा संपवायला लागायचा. आपल्या जीवनात नआवडत्या गोष्टी हसत खेळत अगदी रडत का होईना पण पचवण्याची सवय नकळत त्यांनीच लावली असा वाटत कधी कधी सर्वांच्या डब्यात भाजी पोळी असली पाहिजे ह्या बाबतीत त्या ठाम असायच्या. वेळ आली तर पालकांना पण ठनकाऊन सांगायच्या...\"वदनि कवल घेता\", \" राष्ट्रगीत\" तसेच प्रार्थना कींवा वर्गशिक्षिक आले नसतील तर दुसऱ्या वर्गात जाताना तेच काय अगदी \"शु\" करायला जाताना पण एका रांगेत जाणे हे सर्व त्यांच्या देखरेखे खाली चालयच. शाळेत असा एक पण विद्यार्थी नसेल जो त्यांना घाबरत नव्हता\nकाल त्या दिसल्यावर बोलायच्या आधी पटकन कानाला लावलेले ear phone काढले अन खिशात घातले. अजुन पण कदाचित मनात तो दरारा कायम आहे \nकाही लोक आपल्याला नकळत खुप काही चांगल्या गोष्टी देऊन जातात, आपल्याकडून कसलीही अपेक्षा न करता माझ्या मित्रांपैकी काही लोक आता पालक झाले आहेत, त्यांना पुढे गुरव बाईंची आठवण आल्याशिवाय राहनार नाही हे नक्की \nलोक जीवनात सफलता फक्त पैशाने मोजत असले तरी माझ्या सारख्या हज़ारो विद्यार्थ्यांना शिस्तिचे धडे देणाऱ्या \"गुरव बाईं \" सारखे लोक पण जीवनात यशस्वीच आहेत\nआयुष्यात काही गोष्टी आपल्याला जबरदस्त नुकसान देऊन जातात. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात की नाही हा विचार करण्याचा वेळपण नसतो आपल्याकडे, एकदम वादळ येते आणि आपण बांधलेले 'स्वप्नांचे' घर क्षणात मातीत मिळून जाते. स्वप्न मोडल्याचे दुःख नसते खर तर, पण पुन्हा स्वप्न बघायची ताकद आणि विश्वास ह्या गोष्टी परत कुठून आणायच्या\nझालेल्या घटनांसाठी स्वतः ला जबाबदार धरायचे झाले आणि 'जशास तसे' असा पकड़ल तर ह्या गोष्टी आपल्या बरोबर होतील आजवर इतका वाईट ���ोणाचा केल्या सारखा आठवत नाही. शेवटी काय चांगला-वाईट असा मुळात काही असतो असा वाटत नाही.\nआणि मग अचानक लक्षात येत, ह्या सर्व कोलहालात आपल अस्तित्वच पूसुन गेलय.. इतक सर्व बदलत असताना फार गृहीत धरून घेतल सगळेच..\nआणि अचानक निवांत बसलेला असताना जाणवतो कळणं आणि कळून घेण् ह्यातला फरक \nकाही गोष्टी कळून पण कळून घेतल्या नाहित तर कधी तरी कळून घ्याव्याच लागतात.. हेच जगण असत\nअश्या वेळेस जगायच कस हा प्रश्न उरतो..\nथोड्या फार फरकाने सर्वांच जगण हे असच असत..\nपाडगावकरांची एक सुंदर कविता आठवते...\nजेव्हा काही दिसत नसतं\nदीवा घेऊन उभं असतं\nकळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं\nपेला अर्धा सरला आहे\nअसं सुद्धा म्हणता येतं\nपेला अर्धा भरला आहे\nअसं सुद्धा म्हणता येतं\nसरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं\nशाप देत बसायचं की दुवा देत हसायचं\nकण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत\nआज परत एकदा सैराट ........\nआज परत एकदा सैराट ........\nआज रविवार असल्यामुळे जरा उशिरा उठलो, सर्व आटोपून एका कामासाठी घराबाहेर पडलो , तेवढ्यात रस्त्यावरच्या एका घरा जवळ नुकत्याच खूप गाजणाऱ्या \" सैराट \" चं गाणं कानावर पडलं , पुढे जाऊन बघितलं तर ९ ते १० वर्ष वयोगटातील ५-६ मुलं मोठ्या जोशाने अन एक मुखानें बोलत होती \" समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई,कधी होशील तू माझ्या लेकराची आई \" ,त्यांचा तो जोश आणि उत्साह बघून मला नवलच वाटले. काय समजत असेल मुलांना ह्या गाण्याचा अर्थ पण तरी ते पूर्ण ताल आणि सुरामध्ये गात होते.\nआपल्या मराठी मध्ये व काही प्रमाणात हिंदी मध्ये पण गडद विचाराचा काही दाखवला कि त्याला लोक उचलून घेतात , खूप चांगला आहे , विचारात प्रगल्भता आली पाहिजे त्यात वाद नाहीच . पण सैराट ला प्रसिद्धी भेटून आपल्याला काय मिळाले प्रत्येक लहान मुला पर्यंत सैराट विषयीची नको नको ती गोष्ट पोहचली आणि काही चॅनेल ते अजून पण पोहचवण्याचे सत्कर्म करत आहेत...सैराट मध्ये आर्ची लग्नाच्या वयाची दाखवली असली तरी प्रत्येकाला माहित आहे ती इयत्ता ९ वी मध्ये आहे ,सैराट चे गाणीं म्हणणारे ५ वी , ६वी ची मुलं गुढग्याला बाशिंग बांधतायत मग आता ह्याचा परिणाम आपल्या शाळेतल्या मुलींवर झाल्याशिवाय राहील असा वाटत नाही.\nबरं नागराज ला सामाजिक सुधारणां वर प्रकाश टाकायचा होता असा माणून थोडा विचार करू कि नक्की काय सुधारणा झाल्या व होतील सैराट बघ���न अन तसा दाखवायचाच होत तर ९ वी मधली आर्ची भेटली हे सर्व दाखवायला अन तसा दाखवायचाच होत तर ९ वी मधली आर्ची भेटली हे सर्व दाखवायला म्हणे तिची ऑडिशन घेतली बुवाने म्हणे तिची ऑडिशन घेतली बुवाने म्हणजे अक्ख्या महाराष्ट्रात त्याला हि रिंकूच भेटली म्हणजे अक्ख्या महाराष्ट्रात त्याला हि रिंकूच भेटली त्या १३-१४ वर्ष्याच्या मुलीला, जीला काय चांगले काय वाईट हे अजून समजायचे आहे तिला ह्या झगमगाट ढकलले ह्या पठयानें. ज्या झगमगाटाने किती लोकांचा बळी घेतलाय हे आपल्याला माहीत आहेच कि त्या १३-१४ वर्ष्याच्या मुलीला, जीला काय चांगले काय वाईट हे अजून समजायचे आहे तिला ह्या झगमगाट ढकलले ह्या पठयानें. ज्या झगमगाटाने किती लोकांचा बळी घेतलाय हे आपल्याला माहीत आहेच कि ह्या इवल्याश्या जीवाला ह्या झगमटात आणून तिची पुढच्या सर्व आयुष्यात तिला हाच फेम भेटेल ह्याची जबाबदारी घेतील का हे समाज सुधारक ह्या इवल्याश्या जीवाला ह्या झगमटात आणून तिची पुढच्या सर्व आयुष्यात तिला हाच फेम भेटेल ह्याची जबाबदारी घेतील का हे समाज सुधारक कि सोडून देतील तिला वाऱ्यावर त्या वर वर सुंदर वाटणाय्रा भकास दुनियेत, जिया खान असो वा आनंदी असो व इतर, आपण त्यांची परिस्थिती बघितलीच ना कि सोडून देतील तिला वाऱ्यावर त्या वर वर सुंदर वाटणाय्रा भकास दुनियेत, जिया खान असो वा आनंदी असो व इतर, आपण त्यांची परिस्थिती बघितलीच ना फेम असताना डोक्यावर घेऊन नाचणारे लोक नंतर विसरून जातात आणि ह्या फेम ची सवय लागलेली हि तरुण वयाचे कलाकार मंडळी नंतर लोकांचे लक्ष कमी झाले कि दडपणाखाली येतात अन नको ते करतात \nफिल्म चा विषय खूप चांगला होता, आपल्या समाजामध्ये असणाऱ्या घाणेरड्या विचार प्रवृत्तीवर प्रकाशा आणणारा होता ,पण ह्या वाईट प्रवृत्तीं वर प्रकाश पडण्याऐवजी, कोणत्या गोष्टीवर पडला वा पैसे वसूल करण्यासाठी मुद्दाम आणला गेला...... ९ वी शिकणाऱ्या आर्चीवर तिच्या किंवा इतर लोकांच्या अशुद्ध मराठीवर तिच्या किंवा इतर लोकांच्या अशुद्ध मराठीवर आर्ची आणी परश्याच्या वैयक्तिक जीवनावर आर्ची आणी परश्याच्या वैयक्तिक जीवनावर घरच्यांचा विरोध असणाऱ्या प्रेम संबंधांवर \nआता मुद्द्याचं बोलायचं झालं तर समाज सुधारणा करायच्या असतील तर त्याला बरेच मार्ग आहेत, काही लोक स्वतःला समाज सुधारक दाखवून स्वतःच्या सुधारणा घडवून आणतात हे तर दिसतेच, बस झालं आता सैराट चा गोंधळ,नागराजजी आणि झी मराठी ला एक विनंती आहे कि समाजाला सुधारायचा राहू दे फक्त एक आश्वासन आम्हाला द्या कि ह्या इतक्या लहान वयातील मंडळींना आणून इतके पैसे कमावले ना मग आता त्यांची जबाबदारी पण घ्या , सैराट ची 'झिंग ' कमी झाली कि ह्यांचे भविष्य वाऱ्यावर नका सोडू , इतका केला तरी खूप झाले... आणि बालकामगारांना विरोध असणाऱ्या आपल्या कायद्याने आणि so called सेन्सॉर बोर्ड ने पण लहान वयाच्या मुला मुलीं ना काय भूमिका द्यायच्या ह्यावर लक्ष द्यायला हवे असे वाटते ... नाही तर आज पर्यंत \" रोगापेक्षा इलाज भयंकर \" ह्या पद्धतीने जसे चालते तसेच चालत राहील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-01-21T02:16:44Z", "digest": "sha1:6XMEVTF4NBZ4VCWSHEKKM2JDB4XHF4V3", "length": 10920, "nlines": 124, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "विवाहाचे वेध! विवाह रखडलेल्या वधू- वरांना दिलासा; नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय -", "raw_content": "\n विवाह रखडलेल्या वधू- वरांना दिलासा; नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय\n विवाह रखडलेल्या वधू- वरांना दिलासा; नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय\n विवाह रखडलेल्या वधू- वरांना दिलासा; नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय\nनाशिक : मार्चमध्ये वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नाशिकमध्ये लग्नसमारंभ करण्यास निर्बंध घातले होते. त्या मुळे अनेक विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह रखडले होते. अशा कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.\nनियम पाळूनच विवाह करण्याचा नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय\nप्रशासनाचे आदेश प्राप्त होताच मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशयन, तसेच विवाहविषयक सेवा देणाऱ्या सर्व असोसिएशनची बुधवारी (ता. ७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यात कुठल्याही प्रकारची हयगय झाल्यास, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या मंगल कार्यालयाचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात येईल, असे नाशिक जिल्हा मंगल कार्यालय, हॉल व लॉन्स असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले. पोलिसांनी मंगल कार्यालयात विवाहांना परवानगी देऊन दिलासादायक निर्णय दिल्याने लॉन्स, मंगल कार्यालय व्यावसायिकांसह विवाह ठरलेल्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.\nहेही वाचा - नांदगाव हत्याक���ंडाचे गुढ अखेर उलगडले नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश\nअन्यथा मंगल कार्यालयाचे सभासदत्व कायमचे रद्द\nप्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून व नियमाप्रमाणे मर्यादित लोकांच्या उपस्थित विवाह बुकिंग करून घेणे व पूर्वी झालेल्या बुकिंगचे विवाह ठरलेल्या तारखांना शासकीय नियमानुसार संपन्न करण्याचे ठरविण्यात आले. नाशिकमधील सर्व मंगल कार्यालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व निर्बंधानुसार विवाह सोहळे पार पाडावेत. यात कुठल्याही प्रकारची हायगय झाल्यास, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या मंगल कार्यालयाचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात येईल, असे नाशिक जिल्हा मंगल कार्यालय, हॉल व लॉन्स असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nहेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'.. उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ\nकेटरर्सनेसुद्धा मर्यादित लोकांचीच भोजनव्यवस्था\nलग्नकार्यात केटरर्सनेसुद्धा मर्यादित लोकांचीच भोजनव्यवस्था करण्याचे कबूल केले आहे. मंगल कार्यालय सुरू होताच तत्सम एजन्सीजद्वारे अनेकांच्या रोजगाराला हातभार लागणार आहे. मर्यादित ५० पाहुण्यांनाच आमंत्रित करावे, असे आवाहनसुद्धा लॉन्स असोसिएशनतर्फे करण्यात आले. विवाह समारंभ परवानगीकरिता फार्म नंबर सहाची पूर्ण पूर्तता करून पोलिस कमिशनर ऑफिस येथे सर्व मंगल कार्यालयांनी विवाह समारंभाच्या परवानगीसाठी अर्ज करावयाचे आहेत. तसेच विनापरवानगी कुठलाही कार्यक्रम कार्यालयात करू नये, असा ठोस निर्णय घेण्यात आला.\nसर्व असोसिएशनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक\nया बैठकीत लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चोपडा, वेडिंग फेडरेशनचे अध्यक्ष संदीप काकड, उपाध्यक्ष उत्तमराव गाढवे, केशवराव डिंगोरे, मंगल कार्यालय असोसिएशनचे सेक्रेटरी शंकरराव पिंगळे, सहसेक्रेटरी समाधान जेजुरकर, खजिनदार भाऊसाहेब निमसे, डायरेक्टर विक्रांत मते, जितेंद्र राका, सुरेंद्र कोठावळे, प्रसाद पोरजे, बाळासाहेब तांबे, सचिन भोर, नीलेश मकर, देवदत्त जोशी, अनिल जोशी, योगेश खैरनार उपस्थित होते.\nPrevious Postलग्नसराईत सोनं कसं घेऊ विवाह सोहळ्याच्या हंगामात सराफ बाजारावर नामुश्‍की\nNext Postकोरोनामुक्त झाल्यानंतरही ‘ऑटोइम्युन ॲन्टिबॉडीजचा’ आत्मघातकी हल्ला रिॲक्टिव्ह संधिवाताच्या रुग्णात वाढ\nSakal Impact : महानिर्मितीची निर्मिती दोन हजार मेगावॉटने वाढली\nआदेश काढण्याचा प्रकार मनसेच्या अंगलट गितेंच्या मिसळ पार्टीला आदेश झुगारून ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांची गर्दी\nरिअल इस्टेटमध्ये अडीचशे कोटींचे व्यवहार; दिवाळीत साडेतीन हजार दस्तांची नोंदणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://livedakshnews.in/?p=1294", "date_download": "2022-01-21T01:55:12Z", "digest": "sha1:SA6V2K5AYI4DBC3DBG3CWXPGIHAAR5WP", "length": 26444, "nlines": 93, "source_domain": "livedakshnews.in", "title": "मराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर – live daksh news", "raw_content": "\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nराज्यात शेवटी निर्बंध लागू\n✍🏻 दक्ष पत्रकार ✍🏻 सच्या पत्रकारितेतील एक नवे वादळ\nमराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर\nकुसुमाग्रज साहित्यनगरी (भुजबळ नॉलेज सिटी) नाशिक : ‘मराठी आणि जगभरातील साहित्य समृद्ध व मानवी कल्याणच्या दृष्टीने परिपूर्ण होण्यासाठी साहित्यिक व रसिक यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन भारतातील खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा, साहित्य लेखक डॉ. जयंत नारळीकर यांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे साहित्य रसिकांशी संवाद साधला. यावेळी देशाच्या विविध भागातून आलेले मान्यवर साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. नारळीकर यांनी साहित्य व विज्ञान यांच्यातील नाते उलगडून दाखवले. मराठीचे अपूर्णत्व सर्वात जास्त विज्ञान साहित्याच्या बाबतीत जाणवते. विज्ञानाची गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली आहे या सर्वांचे प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.\nअभिजात दर्जा मिळावा : मुख्यमंत्री यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मराठी भाषा मंत्री सुभाष ��ेसाई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा ही अभिजात व्हावी यासाठी मराठी जनांनी एक व्हावे, त्यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवावे असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन केले. उदघाटन प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.\nमाजी आमदार हेमंत टकले यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले.\nप्रारंभी पं. मकरंद हिंगणे व सहकाऱ्यानी कुसुमाग्रज यांचे ‘गर्जा जयजयकार’हे गीत सादर केले व संमेलन मंडपात चैतन्य निर्माण झाले.\n: यावेळी मिलिंद गांधी व संगीतकार संजय गीते यांनी तयार केलेले संमेलनगीत सादर करण्यात आले. प्रकृतीच्या कारणाने माजी संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित नव्हते.व्यासपीठावर स्वागताध्यक्ष, नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ, माजी संमेलनाध्यक्ष उत्तमराव कांबळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, सयाजी संस्थानच्या राजमाता शुभांगीनी गायकवाड,अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, ना. दादा भुसे, माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, उद्योगपती दीपक चांदे, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.\nसंमेलनाचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी मान्यवरांचे शुभेच्छा संदेश वाचून दाखवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ना.अमित देशमुख, लेखिका व उद्योजिका सुधा मूर्ती यांनी संमेलनास दिलेल्या शुभेच्छा त्यांनी वाचून दाखवल्या. शुभांगीनी राजे गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ग्रंथपूजन करण्यात आले.\nलोकशाही बळकट होवो : ना.भुजबळ\nस्वागताध्यक्ष ना.छगन भुजबळ यांनी नाशिकच्या साहित्य परंपरेचा सविस्तर गौरवपूर्वक उल्लेख करून साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असे सांगितले. मराठी भाषा अभिजात असून तिला २२५० वर्षांचा इतिहास असल्याचे शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्यांचे शेकडो पुरावे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या अहवालात दिले आहेत. हा अहवाल भारत सरकारने नेमलेल्या सर्व भाषा तज्ज्ञांनी तपासला व एकमताने तो उचलून धरला. मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा ही त्यांची शिफारस गेली ७ वर्षे केंद्र सरकारकडे पडून आहे. असे ते म्हणाले. महात्मा फुले यांचा संदर्भ देऊन इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो त्याप्रमाणे इडा पीडा टळो व लोकशाही बळकट होवो असे ना.भुजबळ म्हणाले.\nठाले पाटील यांची खंत\nसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकचे साहित्य संमेलन\nरसरसलेल्या वातावरणात उत्साहात दिमाखात संपन्न होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ.नारळीकर हे मागील संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याप्रमाणे नाशिकला येऊ शकले असते तर चांगले झाले असते अशी भावना व्यक्त करून महामंडळाच्या घटनेत बदल करावा लागू नये. संमेलनाध्यक्ष काळजीपूर्वक निवडण्याचा सल्ला देखिल त्यानी दिला. संमेलनातील कार्यक्रमांची माहिती देऊन प्रतिसाद देण्याचे तसेच पुस्तक प्रदर्शनातील ग्रंथ विकत घ्या असे आवाहन केले. संमेलन समाजाचे आहे त्यास वेठीस धरू नये असा इशाराही त्यांनी दिला. नाशिकचे संमेलन वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यानी खेद व्यक्त केला.\nसत्कार मागून मिळत नाही, मिळवावा लागतो असा इशारा त्यांनी संबंधित लेखक शरणकुमार लिंबाळे यांना दिला.\nसाहित्य संमेलन हा चमत्कार : विश्वास पाटील\nनाशिकचे संमेलन हा चमत्कार असून बदाबदा पाऊस झाला असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर संमेलन करून सिंहाचा वाटा नव्हे तर वाघाचे काम त्यांनी दाखवून दिले. असे प्रतिपादन यावेळी उदघाटक प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले. तात्यासाहेब शिरवाडकर यांनी शेक्सपिअरच्या समाधीवर चांदीची फुले उधळली. तात्यासाहेब हे माझे अजिंठा व ,वसंतराव कानेटकर हे माझे वेरूळ असा भावपूर्ण उल्लेख करून त्यांनी सर्वांची मने जिंकली. नांदूर शिंगोटे येथील भागोजी नाईक याने ब्रिटिशांशी झुंज दिली अशी आठवण सांगून त्यांनी मंत्रमुग्ध केले. श्रीपाद अमृत डांगे, शरद जोशी अशा अनेकांचा उल्लेख करून यारी आणि दिलदारीबद्दल त्यांनी नाशिककरांचे कौतुक केले.\n: यूपीतून येऊन रामाने नाशिकमध्ये झोपडे बांधले, शाहीर परशुराम यांचे मंदिर नाशिकमध्ये आहे, वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल यांच्या कर्तृत्वाचा गौरव त्यांनी केला.\nशिवरायांचे राज्य अमेरिकन राज्यपूर्व�� २०० वर्षे होते त्यामुळे स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याएवढे शिवस्मारक तयार करण्यासापेक्षा गड किल्ले यांचे जतन करा असा सल्ला त्यांनी दिला. शहाजी राजांच्या ताब्यात नगर, पुणे नाशिक भागातील ६५ किल्ले होते. असे सांगून त्याकाळातील गौरवपूर्ण इतिहासाचा आढावा त्यांनी घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये सांगून महाराष्ट्रासाठी ते लढले असे विश्वास पाटील म्हणाले.\nतामिळ व कन्नड भाषेला अभिजात दर्जा दिला जात असेल तर तो मराठीला मिळायलाच हवा ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळाले पाहिजे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळाले पाहिजे जात,धर्माच्या ऐवजी भाषेच्या नावावर नेते मत का मागत नाहीत असा सवाल त्यांनी केला. जगण्यासाठी माझी कविता कधीच नव्हती या कुसुमाग्रज यांच्या कवितेचा उल्लेख करून त्यांनी संमेलन आयोजक छगन भुजबळ यांच्या खमक्या स्वभावाचे नेते असताना मराठी कधी मरणार नाही जात,धर्माच्या ऐवजी भाषेच्या नावावर नेते मत का मागत नाहीत असा सवाल त्यांनी केला. जगण्यासाठी माझी कविता कधीच नव्हती या कुसुमाग्रज यांच्या कवितेचा उल्लेख करून त्यांनी संमेलन आयोजक छगन भुजबळ यांच्या खमक्या स्वभावाचे नेते असताना मराठी कधी मरणार नाही असे सांगून आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा समाचार त्यांनी घेतला. यावेळी संमेलन प्रातिनिधिक स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्याबद्दल संपादक स्वानंद बेदरकर यांनी माहिती दिली.\nगीतकार जावेद अख्तर म्हणाले, हजेरी लावण्यात गैर नाही :,जावेद अख्तर\nपेशव्यांच्या दरबारात संत,कवी येत तसे शायर देखिल येत त्यामुळे मराठीच्या दरबारात हजेरी लावण्यात गैर नाही. म्हणून मी येथे आलो. भाषा संपर्क साधन आहे तशी भिंत उभी करणारी देखिल आहे. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकामुळे विजय तेंडुलकर ,पुलं यांचा परिचय झाला. अच्युत वझे, आनंद जोशी यांच्यामुळे मराठी साहित्य समजले. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांनी ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवले त्यामुळे मराठीच्या दरबारात हजेरी लावण्यात गैर नाही. म्हणून मी येथे आलो. भाषा संपर्क साधन आहे तशी भिंत उभी करणारी देखिल आहे. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकामुळे विजय तेंडुलकर ,पुलं यांचा परिचय झाला. अच्युत वझे, आनंद जोशी यांच्यामुळे मराठी साहित्य समजले. ज्��ानेश्वर, तुकाराम महाराज यांनी ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवले राजे,महाराज, जहागीरदार यांच्यापेक्षा साहित्यिक श्रेष्ठ आहेत.इंग्लंडमध्ये २०० वर्षापूर्वी पुरुषांचे नाव घेऊन लिहिणाऱ्या लेखिका होत्या तर ८०० वर्षांपूर्वी मराठीत मुक्ताबाईसारख्या महिलांनी सहित्य लेखन केले ही गौरवाची गोष्ट आहे.\nसाहित्यिकाला कोणा पक्षाची बांधिलकी असायला नको प्रेम, फुलांची कहाणी लिहिण्यापेक्षा प्रगतिशील साहित्य लिहिण्याची प्रेरणा १९३६ च्या साहित्यिकांनी घेतली होती. , जो बात काहकर दरते है सब इतनी अंधेरी रात कभी न थी\n← संमेलनात होणारे वाद-विवाद टाळून संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील\nस्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती द्या- खा.गोडसे →\n” दिव्यांगांसाठी संजीवनी ठरताय दत्तु बोडके “\nसुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार\nछत्रपती सेना व शासकिय आय.टी.आय. यांच्या वतीने झाडे लावा-ऑक्सीजन वाढवा मोहीम\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘Live daksh news’ या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून ‘Live daksh news’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,देश,महाराष्ट्र , नाशिक, क्राईम, राजकीय अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आण��� संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकरणसिंग रामसिंग पवार ( बावरी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/booster-doses-effective-against-omicron-provide-less-protection-from-covishield-and-pfizer-said-study-mhpv-642173.html", "date_download": "2022-01-21T01:58:18Z", "digest": "sha1:RQVJGG5BKWROBMJIOT43F34X274BEEZM", "length": 11329, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Booster doses effective against Omicron provide less protection from Covishield and Pfizer Said Study mhpv - Omicron Update: बूस्टर डोस ओमायक्रॉन विरुद्ध प्रभावी; 'या' दोन लसी देतात कमी संरक्षण, अभ्यासातून माहिती समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nOmicron Update: बूस्टर डोस ओमायक्रॉन विरुद्ध प्रभावी; 'या' दोन लसी देतात कमी संरक्षण, अभ्यासातून माहिती समोर\nOmicron Update: बूस्टर डोस ओमायक्रॉन विरुद्ध प्रभावी; 'या' दोन लसी देतात कमी संरक्षण, अभ्यासातून माहिती समोर\nOmicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश बूस्टर डोसबाबत विचार करत आहेत.\n15 वर्षांखालील मुलांना Covid लस देणार\nमुलांना शाळेत पाठवू की नको पालक म्हणून तुमचा गोंधळ; आधी डॉक्टर काय म्हणाले पाहा\nCovid-19 Cases in Child: शाळा सुरू होणार; पण मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक\n'आता शाळा सुरू केल्या तर..', सरकारच्या निर्णयानंतर तज्ज्ञांनी सांगितला मोठा धोका\nलंडन, 11 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Corona virus)नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant)नं जगभरात दहशत पसरली आहे. Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश बूस्टर डोसबाबत विचार करत आहेत. कोविड-19 (Anti Covid-19 Vaccine) लसीचा तिसरा बूस्टर डोस (Booster Dose) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन (Omicron Variant)व्हेरिएंटमुळे होणाऱ्या संसर्गाच्या बाबतीत 70 ते 75 ट��्के संरक्षण प्रदान करते. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीनं (UKHSA) शुक्रवारी ही माहिती दिली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने देखील कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान तज्ज्ञांनी लस, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा- 25 वर्षांची नोकरी, 30 लाखांच्या साड्या; विश्वासघाताची ही कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का नवीनतम तांत्रिक माहिती देताना, एजन्सीनं सांगितलं की ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका - भारतात Covishield या नावाने आणि Pfizer/Biontech लसींच्या दोन डोसमध्ये सध्या सर्वाधिक प्रसारित कोविडच्या डेल्टा स्वरूपाच्या तुलनेत लक्षणात्मक संसर्गामध्ये \"अत्यंत कमी संरक्षण\" आहे. दरम्यान असे आढळून आलं आहे की, तिसरा डोस व्हायरसच्या नवीन स्वरूपाविरूद्ध प्रतिकारशक्ती मजबूत करतो. हा अभ्यास Omicron च्या 581 प्रकरणांच्या विश्लेषणावर आधारित आहे. UKHSA नं सांगितलं की, सध्याचा ट्रेंड बदलला नाही तर या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनमध्ये बाधितांची संख्या दहा लाखांच्या पुढे जाईल. एजन्सीनं सांगितलं की, लसीच्या परिणामकारकतेशी संबंधित प्राथमिक डेटा सूचित करतो की बूस्टर डोस हा व्हायरसच्या नवीन स्वरूपाच्या विरूद्ध प्रारंभिक टप्प्यात अधिक प्रभावी आहे आणि सुमारे 70 ते 75 टक्के लक्षणात्मक संक्रमणांमध्ये संरक्षण प्रदान करते. सर्व मूल्यांकनांमध्ये अनिश्चितता आहे कारण ते व्हायरसच्या स्वरूपाच्या प्राथमिक अभ्यासावर आधारित आहेत. इस्रायलमधील आणखी एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, फायझरच्या अँटी-कोविड-19 लसीचा तिसरा डोस कोरोना व्हायरसच्या डेल्टा फॉर्मपासून मृत्यू दर 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. हेही वाचा- फुटबॉलर डिएगो माराडोना यांचं हरवलेलं घड्याळ सापडलं, भारतातून एकाला अटक 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटलं आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांचा समावेश आहे ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते. अभ्यासात सहभागी 8,43,208 लोकांचा दोन गटांमध्ये समावेश करण्यात आला होता. या गटांपैकी एकामध्ये अभ्यासादरम्यान बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता तर दुसऱ्या गटात बूस��टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या परिणामांची एकमेकांशी तुलना करण्यात आली. क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस आणि इस्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की फायझरच्या अँटी-कोविड-19 लसीचा बूस्टर (तिसरा) डोस कोरोना व्हायरसच्या डेल्टा स्वरूपातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nOmicron Update: बूस्टर डोस ओमायक्रॉन विरुद्ध प्रभावी; 'या' दोन लसी देतात कमी संरक्षण, अभ्यासातून माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/another-32-corona-infected-patients-were-found-in-jalgaon-district-157-patients/", "date_download": "2022-01-21T01:25:28Z", "digest": "sha1:MB754IADW2GIBHHNS7MESFG3W65FT4JG", "length": 8127, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "जळगाव जिल्ह्यात आणखी 32 कोरोना बाधित रूग्ण आढळले- रूग्णांची संख्या 157 |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nजळगाव जिल्ह्यात आणखी 32 कोरोना बाधित रूग्ण आढळले- रूग्णांची संख्या 157\nजळगाव जिल्ह्यात आणखी 32 कोरोना बाधित रूग्ण आढळले- रूग्णांची संख्या 157\nजळगाव (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 71 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.\nपॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील एकतीस असे एकूण बत्तीस रूग्णांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 157 इतकी झाली असून त्यापैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.\nधुळे: 18 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह- रूग्णसंख्या 53\nमालेगाव: गेले 24 तासात 77 रुग्णांची वाढ- रुग्ण संख्या 497\nमुंबई-पुण्��ाबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस\nअट्रावल येथील मुंजोबा यात्रेत कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन- महसूल,पोलीस,आरोग्य यंत्रणेसह भाविक बेफिकीर\nFebruary 21, 2021 तेज़ समाचार मराठी\nराज ठाकरेंनी केले ‘या’ तिघींचे कौतुक\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/shirpur-huge-response-to-the-international-webinar-organized-by-rc-patel-engineering/", "date_download": "2022-01-21T02:32:03Z", "digest": "sha1:LOIO7Q5UJQLCEHK5B7KP32KP4D6CSSGO", "length": 13576, "nlines": 138, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "शिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकी आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारला प्रचंड प्रतिसाद |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nशिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकी आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारला प्रचंड प्रतिसाद\nआर सी पटेल अभियांत्रिकी आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारला प्रचंड प्रतिसाद\n६-G टेक्नॉलॉजी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर मार्गदर्शन\nशिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन विभागातर्फे आयोजित रिसेंट ट्रेंड्स इन वायरलेस कम्युनिकेशन ह्या विषयावरील आंतरराष्ट्र���य वेबिनारमध्ये देश विदेशातील एकूण १८०० संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील तसेच या वेबिनारचे समन्वयक डॉ. तुषार जावरे व डॉ. महेश डेम्बरानी यांनी दिली.\nसध्या सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या परीस्थीतीत शिक्षण क्षेत्रातील सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने उपलब्ध झालेल्या वेळेचा उपयोग ज्ञानवृध्दी साठी व्हावा म्हणून येथील आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन विभागातर्फे *रिसेंट ट्रेंड्स इन वायरलेस कम्युनिकेशन* ह्या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.\nया अंतर्गत अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सध्या ट्रेंडिंग असलेल्या 6G टेक्नोलॉजी व कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या विषयात जागतिक स्तरावर सुरू असलेले संशोधन व या दोन्ही तंत्रज्ञानामुळे व औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, वैद्यकीय व दैनंदिन मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामा बाबतीत व्हिएतनाम येथील डूय टॅन विद्यापीठ डा.नांग येथील वरिष्ठ संशोधक डॉ.आनंद नायर यांनी मार्गदर्शन केले.\nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सध्या ट्रेंडिंग असलेल्या या विषयातील वेबिनारसाठी देश विदेशातील १८०० अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला, यात देशातील २३ राज्ये,\n४ केंद्रशासित प्रदेश, तसेच जॉर्जिया, इंडोनेशिया, मलेशीया, मालवी, ओमान आणि यु.के. या देशांमधील अभ्यासकांचा सामावेश होता.\n6G टेक्नोलॉजी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन वायरलेस कम्युनिकेशन मुळे भविष्यात वैद्यकीय क्षेत्र अधिक तंत्रज्ञान युक्त होऊन कोरोना व त्या सारख्या साथीच्या आजारासह इतर दुर्धर आजारांवर इलाज करणे सहज शक्य असेल याची माहिती या वेबीनार द्वारे विषद करण्यात आली.\nप्राचार्य डॉ. जे. बी. पाटील व ई.अॅन्ड टी.सी विभाग प्रमुख डॉ.प्रमोद देवरे यांच्या मार्गदर्शनावाखाली प्रा.डॉ. तुषार जावरे व प्रा.डॉ.महेश डेम्बरानी यांनी या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे प्रमुख समन्वयक म्हणून परिश्रम घेतले.\nमहाविद्यालयाच्या ह्या उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई प���ेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.\nयावल: 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार- आरोपीस अटक\nमुंबई : सलून आणि जीम सुरु करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय\nजळगाव जिल्हा उपनिबंधक म्हणून संतोष बिडवई यांनी पदभार स्विकारला\nधुळे: रामवाडी चौकातील मयूर मेडिकल फोडून चोरट्यांनी हजारोंची रोकड लंपास केली\nनंदनगरीत शहिद शिरीषकुमार मंडळातर्फे ध्वजारोहण\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/the-unauthorized-statue-of-shivaji-maharaj-was-immediately-removed-by-the-yaval-police-inspector/", "date_download": "2022-01-21T01:56:47Z", "digest": "sha1:VTLWA3QTVVP7SKKEJB43KKAQWAMJTFHP", "length": 12550, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "अनधिकृतपणे स्थापन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा यावल पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ हटविला |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nअनधिकृतपणे स्थापन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा यावल पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ हटविला\nअनधिकृतपणे स्थापन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा यावल पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ हटविला\nयावल तालुक्यातील मोहराळे येथील घटना\nयावल ( सुरेश पाटिल ): रात्रभरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे स्थापन केल्याची वार्ता सकाळी संपूर्ण ग्रामस्थांमध्ये पसरता बरोबर यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना माहिती मिळता बरोबर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी भल्यापहाटे मोहराळे गावात जाऊन अनधिकृतपणे बसविलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधिवत काढून ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षित पणे ठेवल्याने मोहराळे गांवासह संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात होणारी अप्रिय घटना टळल्याने तसेच कायदा सुव्यवस्था जातीय सलोखा कायम राहिल्याने सर्व स्तरातून यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व ग्रामस्थांचे कौतुक करण्यात येत असले तरी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणारे त्या अज्ञात व्यक्ती कोण याबाबत यावल पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nयावल तालुक्यातील मोहराळे गावात बस स्टॉप जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शंभर ते दीडशे फूट अंतराच्या आत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिनांक 12 जून 2020 शुक्रवार रोजी रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कोणतीही परवानगी न घेता आणि कोणालाही पूर्वसूचना न देता स्थापन करून टाकला होता शनिवार दिनांक 13 रोजी सूर्योदय होण्याच्या आतच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आल्याची चर्चा संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरल्याने आणि त्याचे वृत्त तात्काळ यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना समजल्याने पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थापन केलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधिवत रित्या काढून घेऊन मोहराळे ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षित रित्या ठेवला या तात्काळ समय सूचकतेमुळे आणि कर्तव्य दक्षपणा मुळे संपूर्ण ग्रामस्थांसह तालुका व जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा अबाधित राहिल्यामुळे मोराळे ग्रामस्थांसह यावल पोलीस निरीक्षक व पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून मोराळे गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसविणाऱ्या च्या अज्ञात लोकांची चौकशी यावल पोलीस करीत असल्याने संपूर्ण यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत मोहराळे पोलिस पाटील युवराज पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आज दिनांक 16 जून 2020 रोजी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास आणि घटनेस दुजोरा देऊन पुढील चौकशी यावल पोलीस करीत असल्याची माहिती दिली.\nनंदुरबार शहर पुढिल चार दिवस बाजार बंद – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nनंदनगरीत गवळी समाजातर्फे वृक्ष भेटीने वधू वरांचे शुभमंगल\nकडक लॉकडाऊन काळात यावल व रावेर तालुक्यात खाजगी फायनान्स कंपनी एजंटांचा धुमाकुळ\nApril 28, 2021 तेज़ समाचार मराठी\nपोलिस पाटील यांना ५० लाख रुपये संरक्षण विमा कवच लागु करावा : बबनराव चौधरी\nनंदुरबार जिल्हा रुणालयात आहार सेवेत मोठा आर्थिक घोटाळा \nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30225/", "date_download": "2022-01-21T02:52:01Z", "digest": "sha1:ZLEJTKDPKDZL6TC5KAUAMD7NYHLSS7DS", "length": 16601, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मीस्त्राल, गाब्रिएला – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव��हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमीस्त्राल, गाब्रिएला : (७ एप्रिल १८८९–१० जानेवारी १९५७). चिलिअन कवयित्री. मूळ नाव लुसीला गोदॉय आल्कायागा. काव्यलेखन स्पॅनिश भाषेत. उत्तर चिलीतील व्हिकुनां ह्या लहानशा गावी तिचा जन्म झाला. तिचे आईवडील अध्यापनक्षेत्रातले. ती लहान असतानाच तिच्या वडिलांनी तिच्या आईचा त्याग केला. तिच्या आईने आणि सावत्र बहिणीने तिला शिक्षण दिले. ती स्वतःही पुढे शिक्षिका बनली आणि नंतर प्राध्यापिकाही झाली. शिक्षणतज्ञ म्हणूनही ती मान्यता पावली. राजनैतिक सेवेच्या निमित्ताने माद्रिद, नीस, जिनोआ इ. ठिकाणी तिचे वास्तव्य झाले. युएन्‌ओ आणि लीग ऑफ नेशन्स येथेही सामाजिक-सांस्कृतिक समित्यांवर कामे करून तेथे तिने आपला ठसा उमटवला. प्रियकराच्या आत्महत्येमुळे तिच्या आयुष्यातील उत्कट प्रेमानुभव संपुष्टात आल्यामुळे ती अविवाहित राहिली होती.\n‘सॉनेतोस दे ला मूएर्ते’ (इं. शी. सॉनेट्‌स ऑफ डेथ) ह्या नावाने तिने लिहिलेल्या तीन सुनीतांमुळे कवयित्री म्हणून तिला प्रथम कीर्ती मिळाली (१९१४). गाब्रिएला मीस्त्राल हे टोपण नाव तिने त्याच वेळी घेतले. गाब्रिएले दान्नून्त्स्यो (विख्यात इटालियन कवी) व फ्रेदेरिक मीस्त्राल (श्रेष्ठ प्रॉव्हांसाल कवी) ह्या आपल्या दोन आवडत्या कवींच्या नावांच्या आधारे तिने हे टोपण नाव तयार केले होते.\nदेसोलासियॉन (१९२२, इं. शी. डिझोलेशन), तेर्नुरा (१९२४, इं. शी. टेंडरनेस), ताला (१९३८, इं. शी. फेलिंग ऑफ ट्रीझ) आणि लागार (१९५४, इं. शी. द वाइन प्रेस हे तिचे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत.\nसंपलेल्या प्रेमानुभवांचे पडसाद तिच्या ‘दोलॉर’ सारख्या कवितेतून प्रकर्षाने प्रत्ययास येतात. तसेच अतृप्त राहिलेल्या मातृत्वाच्या कोमल भावनांनाही तिने आपल्या कवितांतून वाट करून दिली आहे. मृत्यूची सततची जाणीव, मानवी सुखदुःखांशी समरसता आणि धार्मिक भावना ह्यांचेही दर्शन तिच्या कवितांतून घडते. लँगस्टन ह्यूज आणि डोरीस डाना ह्यांनी तिच्या वेचक कवितांचे इंग्रजी अनुवाद केले आहेत (अनुक्रमे १९५७ १९७१).\n१९४५ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन तिच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारी ती पहिली लॅटिन-अमेरिकन महिला होय. हेंपस्टेड, न्यूयॉर्क येथे तिचे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postमीड, जेम्स एडवर्ड\nविश्वासार्हता ( अभियांत्रिकी )\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्प���निश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2022-01-21T01:53:31Z", "digest": "sha1:YS7QQOLNBBJ527IILUJFR4TMEPST4LGN", "length": 31766, "nlines": 210, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "महात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे! | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome सामाजीक निसर्गसंवर्धन महात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे\nमहात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे\nइंद्रायणी नदी लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. ती पुढे टाटा धरणास मिळते. टाटांनी पाणी सोडणे बंद केल्यामुळे इंद्रायणी नदीला स्वतःचे पाणी नाही. ती लोणावळा, वडगाव आदी शहरांमुळे गटारगंगा झालेली आहे. परंतु, कार्ला भागापर्यंतचा परिसर आणि सह्याद्रीचा एकूण डोंगरभाग यांतून बरेच झरे येऊन तिला मिळतात आणि त्यामुळे तिच्यात पुढेही मोठा प्रवाह तयार होतो. त्यात कुंडली आणि आंध्रा या दोन नद्यांचा वाटा मोठा आहे. तेच पाणी यात्रेकरूंना उपलब्ध होते. देहूला प्रत्यक्षात खूप पाणी उपलब्ध असते. वास्तवात ते पाणी इंद्रायणीचे नसून आंध्रा, कुंडली आदी नद्यांचे व झऱ्यांचे आहे. परंतु, महात्म्य मात्र इंद्रायणीला लाभते\nइंद्रायणी नदी सह्याद्रीतून वाहते आणि देहू-आळंदी ह्या संतांच्या पावन जन्मभूमीचा प्रवास करून, स्वतः गटारगंगा बनून व घातक रसायनांनी मलिन होऊन तुळापूरला मुळा, मुठा व भीमा यांच्या संगमात भीमा नदीच्या पात्रात लुप्त होते. त्यामुळे ��ीमेचे पिण्याचे पाणी प्रदूषित करते. इंद्रायणी नदीत जे पाणी पावसाळ्याव्यतिरिक्त इतर दिवशी दिसते ते इंद्रायणी नदीचे मुळी नाहीच कारण त्या नदीचे सर्व पाणी टाटा धरणात लोणावळ्यात अडवले गेले आहे. त्यांपैकी एक थेंब पाणीसुद्धा धरणातून सोडण्याची व्यवस्था अस्तित्वात नाही.\nनदीमध्ये प्रचंड प्रमाणात घनकचरा लोणावळा स्थानिक स्वराज्य संस्थेकडूनसुद्धा टाकला जातो. इंद्रायणी नदीपात्रात अतिक्रमण हा विषय जणू स्पर्धेचा विषय बनला आहे. ती नदी लोणावळा सोडताना रेल्वे लाईनच्या खालून घुसते व त्या ठिकाणच्या विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे नदीच्या लोणावळा बाजूस प्रदूषित पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात बनला आहे. तो अतिशय घाणेरडा साठा नदीच्या दुर्दशेचे दर्शन घडवतो.\nती गटारगंगा नदी लोणावळा अगदी संथपणे सोडते. नदीने लोणावळा परिसर सोडला की निसर्गच, नदी माळरानावरून वाहत असताना मानवी मलमूत्र व सांडपाणी यांच्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया करतो. मलमूत्राचे पाणी थोड्या अंतरावर, पुन्हा प्राण्यांना पिण्यायोग्य व शेतीसाठी उपयुक्त बनते. त्याचा फायदा नदीपात्राजवळचे शेतकरी व वीटनिर्मिती कारखानदार घेतात. वीटनिर्मिती हा त्या शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणा अथवा पोटापाण्याचा व्यवसाय बनला आहे. त्या अमर्याद व विनानिर्बंध पाणीउपशानंतर पात्रात पाणीच उरत नाही व परत पात्र कोरडे दिसू लागते\nसह्याद्री पर्वतरांगांमध्ये छोट्या आणखी काही नद्या उगम पावतात. त्या मात्र स्वच्छ व सुंदर पाणी घेऊन इंद्रायणीस थोड्या थोड्या अंतरावर येऊन मिळतात. तेच पाणी शेवटपर्यंत येते. त्यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखी उपनदी म्हणजे कुंडली नदी. ती इंद्रायणीस कामशेतच्या जवळपास येऊन मिळते; पण त्या अगोदर, अंगणगाव-भाजेलेणी या परिसरातील अनेक बारमाही जिवंत झरे कार्ला गावाजवळ नदीला उजव्या बाजूने येऊन मिळतात. बारमाही वाहणारे काही नाले एकविरा डोंगराच्या बाजूनेही इंद्रायणीस पाणी पुरवत असतात.\nइंद्रायणी नदीवरील पहिला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा (के.टी.विअर) कार्ल्याच्या परिसरात आहे. प्रदूषणाचा फटका त्या बंधाऱ्यास अजून तरी बसलेला नाही. त्यामुळे नदीच्या मूळ रूपाचे दर्शन कार्ला परिसरात अनुभवण्यास मिळते. इंद्रायणीवर कोल्हापुरी पद्धतीचा दुसरा बंधारा पुढे, मळवली येथे आहे. त्या दोन बंधाऱ्यांच्या मध्ये जलाशयात जैवविविधता बऱ्यापैकी अबाधित आहे. मळवलीच्या बंधाऱ्याअगोदर कार्ला भागातून खूपसे पाणी ह्या इंद्रायणीच्या नदीपात्रात येऊन मिळते. त्यानंतर टाकव बंधारा आहे. तोसुद्धा कोल्हापुरी पद्धतीचा आहे. त्याच्या अगोदर शिलाटणे व नदीच्या उजव्या बाजूने पाटण ह्या परिसरातील पाणी येते (पाटण हे इंद्रायणीचे बेसिन आहे). त्यानंतर लगेच पिपळोली हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा येतो. टाकवे व पिपळोली हे बंधारे जवळ जवळ असल्याने नदीचा प्रवाह नव्वद अंशानी उजव्या बाजूला वळला आहे व तेच खरे सौंदर्य नदीचे पाहण्याजोगे आहे. नदी अचानक अशी वळते, त्यामागील निसर्गाची योजना काय असावी हे अभ्यासणे मानवाच्या बुद्धीला आवाहन आहे.\nटाटा ट्रॉली बंधारा टाकवे परिसरातच आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रात पाणी त्या परिसरातून मोठ्या प्रमाणात झिरपत असते, कारण वडीवळे कालव्याचा उजवा कालवा टाकवे परिसराच्या शेतीला मुबलक पाणी पुरवत आहे. त्यामुळे तो परिसर सुंदर बनला आहे. ते सर्व नदीच्या मूळ रूपात कोणतेही बदल न केल्याने शक्य झाले आहे. नदीप्रवाहात मानवी हस्तक्षेप कमी केल्याने नदीतील उपलब्ध पाणीसाठ्याचे गुणवत्ता व निसर्गसंरक्षण असे दोन्ही दृष्टींनी समाधानी चित्र आहे. त्यानंतरच्या पाथरगाव बंधाऱ्याचा उद्देश फक्त पाणीसाठा हा दिसून येतो. त्यानंतर आहे कामशेत बंधारा. तो बंधारा नागरी पाणीपुरवठा ह्या एकाच अपेक्षेने बांधला गेला असावा. कुंडली नदी कामशेतनंतर ह्या नदीत विलीन होते, ती जरी लांबीला कमी असली तरी तीच खरी इंद्रायणी नदीची लाज राखते. ती पाणी पुरवणारी पर्यायी सोय आहे. जिवंत झऱ्यांचे पाणी जांभवली, धोरण, शिरदे आणि वळवणती ह्या परिसरातून सोमवाडी तलावात जमा होते. पाणी त्या तलावात नेहमी उपलब्ध होत असते. त्यामुळे निसर्ग त्या परिसरात प्रसन्न सदैव असतो. सोमवाडी तलावावर वडीवळे या गावी वडीवळे धरण व त्याच प्रकल्पातून शेतीसाठी सिंचन योजना तयार केली गेली आहे. उजवा कालवा व डावा कालवा असे दोन कालवे तयार झाले आहेत. त्यामुळे पाण्याचे वाटप शेतीसाठी उजव्या कालवा अंतर्गत कार्ल्यापासून वेल्होळी व डाव्या अंतर्गत पारवडी ते वडीवळे ह्या परिसरातील सर्व गावांना होत आहे. ती नदीची खरी किमया आहे.\nकुंडली नदीचा दुसरा उगम शिरवटा धरणातून होतो. शिरवटा हे धरण मोठे आहे. त्याच्या विसर्गातून बाहेर आलेले पाणी कुंडली नदीला वर्षभर तुडुंब ठेवते. कुंडली नदीवर परत दोन ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यांपैकी एक आहे सांगीसे बंधारा व दुसरा बुधवडी बंधारा. त्या साठ्यामुळे देहू-आळंदीमध्ये साजरे होणारे वारकऱ्यांचे अनेक धार्मिक सोहळे व त्यासाठी आवश्यक नदीपात्रातील पाण्याची पातळी सांभाळली जाते. वारकऱ्यांना आवश्यक पाणी नदीत वडीवळे धरणातून सोडले जाते.\nकुंडली नदी ही महत्त्वाची भूमिका निभावत असतानासुद्धा एकही वारकरी त्या नदीचे गुणगान गात नाही; किंबहुना, कित्येकांना माहीतसुद्धा नसेल, की कुंडली नावाच्या नदीमुळेच इंद्रायणी नदीचे अस्तित्व टिकून आहे. ती नदी इंद्रायणी नदीला कामशेत व खडकाळे ह्या दोन बंधाऱ्यांच्या मध्यावर मिळते. त्या ठिकाणी इंद्रायणी नदीची भव्यता जाणवू लागते. ती भव्यता काय असते ते अनुभवण्यासाठी पहिल्या पावसाचा भर ओसरल्यावर सप्टेंबर महिन्यात तेथे भेट दिली पाहिजे.\nकुंडली नदीचे पाणी प्रदूषणविरहित व स्वच्छ पाच वर्षांपूर्वी होते, पण आता ते पाणी पण काही प्रमाणात प्रदूषित होऊ लागले आहे. कारण वडीवळे सिंचन प्रकल्पाच्या पाण्याची विपुलता लक्षात घेऊन सर्व व्यावसायिक शेतकरी पारंपरिक शेती सोडून देऊन ग्रीन हाऊससारखी महागडी शेती करू लागले आहेत. त्यातून बाहेर पडणारे घातक रसायने व रासायनिक खते मिश्रीत सांडपाणी नदीपर्यंत पोचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदूषणाची मात्रा जरी त्या परिसरात कमी असली तरी प्रदूषण शेतीमुळे सुरू झाले आहेच. खडकाळे, नानोली, पारवाडी एक व पारवाडी दोन ह्या चार बंधाऱ्यांच्या पाण्याचा वापर शेतीसाठी जास्त होताना दिसतो व त्यामुळे नदीच्या पात्रात अतिक्रमण हा विषय आटोक्यात आहे. मात्र वडगावपासून नागरी वसाहती नदीच्या पात्राच्या अगदी शेजारी उभ्या राहत आहेत. त्यामुळे घनकचरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहे. त्यासोबत मानवी मलमूत्र, शुद्धिकरणाची प्रक्रिया न करता, थेट व बेधडक नदीपात्रात सोडताना कोणतीही संवेदना मानवास होताना दिसत नाही.\nइंद्रायणी नदीच्या कुरवंडे ते वडगाव ह्या भागात पाण्याचा साठा प्रचंड आहे. तेथे शासनाने सुंदर सोय करून ठेवली आहे. पण तो जलाशय प्रदूषित होऊ नये याबाबतचे नियंत्रण सरकारकडून राबवले जात नाही.\nइंद्रायणी नदीला आंध्रा नावाची आणखी एक उपनदी राजापु���ी बंधाऱ्यानंतर येऊन मिळते. तो इंद्रायणी नदीला मोठा, वर्षभर पाणी पुरवणारा पर्याय उपलब्ध आहे. आंध्रा नदी मोठ्या पाणीसाठ्यातून उगम पावते. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीतील कांबरे, ठोकरवाडी नावाच्या गावांच्या परिसरात पसरलेला जलाशय वर्षभर पाण्याने भरलेला असतो अर्थात त्याचा पसारा मोठा आहे. आंध्रा धरण त्या जलाशयावर बांधले आहे. त्या धरणाची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. निसर्गनिर्मित नदी काय असते ते पाहण्यासाठी त्या नदीवर जावे. आंध्रा नदी धरणापासून पुढे वाहताना तिला कशाळ वगैरे परिसरातील अनेक प्रवाह येऊन मिसळतात. नदी नंतर कोडीवळे गाव पार करून पुढील नागमोडी प्रवास करत इंद्रायणीच्या मुख्य प्रवाहात विलीन होते. आंध्रा नदीचे पाणी शुद्ध व स्वच्छ आहे. लोणावळ्यातील मानवी मलमूत्र घेऊन सुरू झालेली इंद्रायणी नदी कुंडली नदीच्या\nपाण्याच्या जीवावर पुढे आली आणि त्यात आंध्रा नदी पण सामील झाली. त्यानंतर नदीचे पात्र रुंदावले आहे. इंद्रायणी नदीपात्र विशाल वाटू लागते आणि ती नदी वडगावच्या नागरी वस्तीच्या विळख्यात प्रदूषित होणे पुन्हा सुरू होते. नदी आंबी गावाच्या परिसरातून पुढे इंदुरीला पार करून काटेश्वर बंधाऱ्यात अडकते. त्याच्या पुढे इंद्रायणी नदी शेलारवाडी, कानेवाडी व त्यानंतर सांगुर्डी या अगदी जवळच्या अंतरावरील तीन बंधारे ओलांडून देहू परिसरात प्रवेश करते. पण त्या अगोदर तिला आणखी एक छोटी सुधा नदी जाधववाडीवरून येऊन देहूच्या बंधाऱ्यानंतर मुख्य प्रवाहात मिसळते.\n– विकास पाटील 7798811512\nविकास पाटील हे पुणे शहरातील पर्यावरण तज्ञ आहेत. ते पुणे जिल्हा पर्यावरण समिती (महाराष्ट्र राज्य) या समितीचे सदस्य आहेत. पुणे-चिंचवड नगरपालिकेला सातत्याने त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारे एक जागरूक नागरिक आहेत.\nPrevious articleस्त्रियांचे उद्धारकर्ते – महर्षी धोंडो केशव कर्वे (Maharshi Dhondo Keshav Karve)\nNext articleजागतिक दर्ज्याच्या तोडीस तोड वाबळेवाडीची ओजस शाळा (Ojas School of Wabalewadi)\nविकास पाटील हे पुणे शहरातील पर्यावरण तज्ञ आहेत. ते पुणे जिल्हा पर्यावरण समिती (महाराष्ट्र राज्य) या समितीचे सदस्य आहेत. पुणे-चिंचवड नगरपालिकेला सातत्याने त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारे एक जागरूक नागरिक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 7798811512\nआयत्या बिळावरील जातीय संस्था \nसीडींना अर्थशास्त्रातील प्राविण्य लाभले कोठे\nविकास पाटील हे पुणे शहरातील पर्यावरण तज्ञ आहेत. ते पुणे जिल्हा पर्यावरण समिती (महाराष्ट्र राज्य) या समितीचे सदस्य आहेत. पुणे-चिंचवड नगरपालिकेला सातत्याने त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारे एक जागरूक नागरिक आहेत.\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-road-which-opens-for-only-two-hours-in-two-days-5120755-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:43:20Z", "digest": "sha1:S7WO6PUVZRYE4OSYLI4FTAB3QX4HLT3R", "length": 4838, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Road which opens for only two hours in two days | हा आहे फ्रान्समधील अजब रस्ता, दोन दिवसांतून केवळ 2 तास होतो खुला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहा आहे फ्र��न्समधील अजब रस्ता, दोन दिवसांतून केवळ 2 तास होतो खुला\nफोटोत तुम्ही जो रस्ता पाहत आहात हा रस्ता केवळ एक किंवा दोन तासांसाठीच दिसतो. इतर वेळी हा रस्ता समुद्राच्या भरतीमुळे पाण्याखाली असतो. सगळीकडे पाणीच पाणी असते. हा रस्ता मेनलँडला नोयरमौटियर (Noirmoutier) आइलँडला जोडला जातो. तो फ्रान्सच्या अटलांटिक कोस्टवर आहे. रस्त्याची लांबी 4.5 किमी आहे. फ्रान्समध्ये हा रस्ता 'पॅसेज डू गोइस' (Passage du Gois) नावाने ओळखला जातो. तर फ्रेंचमध्ये 'गोइस'चा अर्थ 'बूट ओले करून रस्ता पार करणे' असा होतो. 1701 साली सर्वप्रथम हा रस्ता नकाशावर दाखवण्यात आला.\n4 मीटर खोल पाणी\nहा रस्ता पार करणे अत्यंत धोकादायक समजले जाते. एक ते दोन तासांसाठी मोकळा झालेला हा रस्ता अचानक दोन्ही किनाऱ्यांवरून पाणी येऊ लागल्याने पाण्याखाली जातो. त्याची खोली जवळपास 4 मीटरपर्यंत जाते. एका रिपोर्टनुसार या रस्त्यावर दरवर्षी अनेक लोकांचे अपघात होतात.\nएकेकाळी केवळ बोट हा एकच पर्याय होता\nएकेकाळी याठिकाणी प्रवास करण्यासाठी केवळ बोट हे एकच वाहतुकीचे साधन होते. पण काही वर्षांनंतर बॉरनेउफ (Bourgneuf)च्या खाडीमध्ये गाळ दमा होऊ लागला. त्यानंतर याठिकाणी एक पक्का रस्ता तयार करण्यात आला. एका रिपोर्टनुसार 1840 मध्ये येथे कार आणि घोड्यांच्या माध्यमातून लोकांनी येणे जाणे सुरू केले होते.\n'टूर द फ्रान्स' मध्ये समावेश\n1986 नंतरपासून येथे एक अजब रेस आयोजित करण्यात येते. 1999 मध्ये या रस्त्याचा वापर 'टूर दी फ्रान्स' (फ्रान्सची प्रसिद्ध सायकल रेस) साठीही करण्यात आला होता.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, फ्रान्सच्या या अनोख्या रस्त्याचे PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-congress-ncp-problem-at-vaijapur-dist-aurangabad-2774844.html", "date_download": "2022-01-21T01:33:57Z", "digest": "sha1:DHFB7YB2HD6GUYMBCCDWVSI3LWM5CTIU", "length": 8740, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "congress & ncp problem at vaijapur dist aurangabad | वैजापूर तालुक्यात जागावापटपावरून आघाडी अडचणीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवैजापूर तालुक्यात जागावापटपावरून आघाडी अडचणीत\nवैजापूर: तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील 4 जागा आणि पंचायत समिती गणातील 6 जागा अशा एकूण 12 जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. जागावाटपात काँग्रेसने जर राष्ट्रवादीला 12 जागा दिल्या नाही, तर आघाडीशी काडीमोड करून राष्ट्रवादी येथील 21 जागा स्वबळा��र पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढवणार असल्याची माहिती 20 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर यांनी दिली. राष्ट्रवादीने जागावाटपाच्या घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची नाळ जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे.\nआज दुपारी धुमाळ मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांनी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, तालुकाध्यक्ष प्रमोद नांगरे, माजी सभापती प्रताप धोर्डे, माजी तालुकाध्यक्ष विजय पवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बारसे, माजी नगरसेवक गोविंद धुमाळ, रामदास टेके आदी प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.\nया वेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावर यांनी सांगितले की, नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 जागा देऊन आम्ही आघाडीच्या माध्यमातून 6 जागा मिळवत सत्ता काबीज केली. तथापि नगरपालिकेत आघाडी करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला अधिक जागा देण्याचा शब्द काँग्रेसच्या नेत्यांनी बोलणीत दिला होता. त्यानुसार राष्ट्रवादीने तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 21 जागांपैकी 4 जिल्हा परिषद गटासाठी व 8 पंचायत समिती गणासाठी मागितल्या आहेत.\nहा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला आहे. तथापि काँग्रेसमधील काही नेतेमंडळींना हा प्रस्ताव मान्य नाही. काँग्रेसने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर राष्ट्रवादी तालुक्यातील 21 जागा स्वतंत्रपणे लढवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीला आघाडीच्या जागावाटपात 4 जिल्हा परिषदेचे गट द्यावे म्हणून काँग्रेसचे नेते माजी आमदार कैलास चिकटगावकर यांनी संमती देण्याची भूमिका घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही चिकटगावकर बंधूंमध्ये औरगाबादला अनेक वर्षांनंतर चर्चा घडून आली. स्वत: भाऊसाहेब चिकटगावकर यांनी कैलास चिकटगावकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले.\nराष्ट्रवादीने केली काँग्रेसची कोंडी\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे घोडे लासूरगाव या जिल्हा परिषद गटावरून अडकले आहे. माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या नातवाला या गटातून काँग्रेस उमेदवारी द��ण्याच्या तयारीत आहे. तथापि गेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब चिकटगावकर यांना या गटातून मतांची मोठी आघाडी मिळाली असल्याने त्यांनी हा खुल्या प्रवर्गातला गट राष्ट्रवादीला सोडावा, अशी भूमिका घेतली आहे.\nमाजी खासदार रामकृष्ण पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे नेते माजी आमदार कैलास चिकटगावकर यांनीही हा गट राष्ट्रवादीला सोडण्यास संमती दिल्यामुळे काँग्रेसमधील इतर नेत्यांची कोंडी झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते डॉ. दिनेश परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आघाडीतील जागावाटपाविषयी राष्ट्रवादीशी बोलणे सुरू आहे. 23 जानेवारी रोजी आघाडीचे अंतिम स्वरूप स्पष्ट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ashes-series-australia-beat-england-by-275-runs-joe-root-teams-worst-performance-in-140-years-mhsd-646299.html", "date_download": "2022-01-21T02:56:35Z", "digest": "sha1:I52S7G3FNWQZTI7OY7WAHJWKMEDHFLWC", "length": 8979, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ashes Series Australia beat England by 275 Runs Joe Root teams worst performance in 140 years Ashes : इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव, 140 वर्षातली सगळ्यात वाईट कामगिरी – News18 लोकमत", "raw_content": "\nAshes : इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव, 140 वर्षातली सगळ्यात वाईट कामगिरी\nAshes : इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव, 140 वर्षातली सगळ्यात वाईट कामगिरी\nऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (Australia vs England 2nd Test) तब्बल 275 रननी पराभव केला आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे.\nVIDEO: दूर उभ्या असलेल्या ख्वाजाला पाहून ऑस्ट्रेलियन कॅप्टननं केलं असं काही...\nइंग्लंडला लाज वाचवण्याची शेवटची संधी, होबार्ट टेस्टमध्ये नामुश्की टाळणार\nAshes : आधी विराट आता ब्रॉड, दोन दिवसात स्टम्प माईकमुळे दोन वाद, पाहा VIDEO\nAshes आहे का गल्ली क्रिकेट भलताच शॉट मारायला गेला आणि बोल्ड झाला लाबुशेन, VIDEO\nऍडलेड, 20 डिसेंबर : ऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (Australia vs England 2nd Test) तब्बल 275 रननी पराभव केला आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 468 रनचं आव्हान दिलं होतं, पण इंग्लंडची टीम 192 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाने पहिली इनिंग 473/9 वर घोषित केली होती, यानंतर इंग्लंडला फक्त 236 रनच करता आले होते. संधी असतानाही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉलो ऑन दिला नाही, त्यामुळे पुन्हा बॅटिंगला आलेल्या का��गारूंनी दुसरी इनिंग 230/9 वर घोषित केली आणि इंग्लंडला 468 रनचं कठीण आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड आधीपासूनच दबावात होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 82 रनच्या मोबदल्यात 4 विकेट गमावल्या होत्या. पाचव्या दिवशी कोणताही इंग्लिश बॅटर मैदानात टिकू शकला नाही. पहिल्या सत्राच्या ड्रिंक्स ब्रेकपर्यंत त्यांचा स्कोअर 105 रनवर 6 विकेट एवढा झाला होता. इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स याने 3 रनवर पाचव्या दिवसाचा खेळ सुरू केला. दुसऱ्या बाजूला ओली पोप होता, पण पोपच्या रुपात इंग्लंडला पाचव्या दिवशी पहिला धक्का लागला. यानंतर 57 व्या ओव्हरला स्टोक्स 12 रनवर आऊट झाला. जॉस बटलरने क्रिस वोक्ससोबत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला, पण झाय रिचर्डसनने वोक्सला बोल्ड केलं. वोक्स 44 रन करून माघारी परतला, तर ओली रॉबिनसन 8 रनवर आऊट झाला. यानंतर जॉस बटलरही 26 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलरने त्याच्या या खेळीत तब्बल 207 बॉल खेळले. इंग्लंडची लाजिरवाणी कामगिरी इंग्लंडची या वर्षातली ही 14 वी टेस्ट होती, यातल्या 4 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 8 सामने त्यांनी गमावले. 140 वर्षांमधल्या सगळ्यात खराब कामगिरीची इंग्लंडने बरोबरी केली आहे. इंग्लंड याआधी 4 वेळा एका वर्षात 8 टेस्ट हरली आहे. इंग्लंडने पहिली टेस्ट 1877 साली खेळली होती, यानंतर टीम 1984, 1986, 1993 आणि 2016 साली एका वर्षात 8 टेस्ट हरली. ऍशेस सीरिजची तिसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्या टेस्टमध्येही जर इंग्लंडचा पराभव झाला, तर त्यांच्या नावावर या वर्षात सर्वाधिक 9 पराभवांची नोंद होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nAshes : इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव, 140 वर्षातली सगळ्यात वाईट कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1972349", "date_download": "2022-01-21T03:09:55Z", "digest": "sha1:ESRTCUK6572EM2EXTJRIX3CY6RBGHWJJ", "length": 2207, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (संपादन)\n०८:४९, १८ नोव्हेंब�� २०२१ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , २ महिन्यांपूर्वी\n०९:५१, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n०८:४९, १८ नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: २०१७ स्रोत संपादन\n| name = गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19687", "date_download": "2022-01-21T01:27:43Z", "digest": "sha1:WBIGYPYQ5KIVCFYKLK677TMLGOI25XMN", "length": 11886, "nlines": 142, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर जिल्ह्यात आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर - My Maharashtra", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर\nअहमदनगर: जिल्ह्यात आज १९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ७५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७३ टक्के इतके झाले आहे.\nदरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार १४ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४१ आणि अँटीजेन चाचणीत ३७ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०३, जामखेड ०२, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहुरी ०९, संगमनेर ०४, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, कर्जत ०२, कोपरगाव ०१, नगर ग्रा. ०३, नेवासा ०४, पारनेर ०३, पाथर्डी ०३, राहता १२, राहुरी ०१, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ३७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०१, राहता ०१, राहुरी ०४, संगमनेर ०३, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले १०, जामखेड ०२, कर्जत २४, कोपरगाव १५, नगर ग्रा. १६, नेवासा ०७, पारनेर २४, पाथर्डी ०६, राहाता १५, राहुरी १५, संगमनेर १३, शेवगाव ०८, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ��4, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.\n*बरे झालेली रुग्ण संख्या:३,४६,७५४*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण:१०१४*\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nनगर जिल्ह्यात आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर\nPrevious articleअत्यंत महत्त्वाचे:दिवाळीची गर्दी चिंता वाढवणारी; कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका\nNext articleशेतकर्‍यांच्या ऊस बिलातून वीज बिल कपातीच्या आदेशाची होळी\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावका��ाच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/latest/46124/youth-congress-activists-attack-kapil-sibals-house/ar", "date_download": "2022-01-21T02:52:16Z", "digest": "sha1:MK7H26CKN5MJRNMXEICSIX3FPAEH2MHA", "length": 12659, "nlines": 198, "source_domain": "pudhari.news", "title": "कपिल सिब्बल यांच्या घरावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/कपिल सिब्बल यांच्या घरावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला\nकपिल सिब्बल यांच्या घरावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला\nपुढारी ऑनलाईन डेस्क : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या घरावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत मोडतोड केली. बुधवारी सिब्बल यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही तर निर्णय कोण घेते असा सवाल केला होता.\nत्यावरून युवक काँग्रेस नाराज झाली आहे. या प्रकाराबाबत राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी निषेध व्यक्त करत अशा प्रकारांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे ट्विट केले आहे.\nपंजाबमधील नेतृत्वबदलानंतर सध्या तेथे अनागोंदी असल्यासारखी परिस्थिती आहे.\n‘या’ देशांमध्ये नाही एकही कोरोना रुग्ण\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\nbollywood big releases : जाणून घ्या तब्बल २२ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर\n‘२५ वर्षापूर्वी भाजीपाला विक्री करणारा अचानक २५ हजार कोटींचा मालक होतो’\nकॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देऊन चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल असे वाटत होते.\nमात्र, अचानक प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला.\nया गोंधळात पक्ष असताना ॲड. कपिल सिब्बल यांनी ‘काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षच नसल्याने ही निर्णायकी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका केली होती.\nत्यांच्याशिवाय मनीष तिवारी यांनी त्याला दुजोरा देत असेच विधान केले होते.\nअमरिंदर सिंग यांना पायउतार करताना, नव्याने मुख्यमंत्री ठरविताना कोणतीही चर्चा झाली नाही.\nत्यानंतर पंजाबमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहता अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले.\nपक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही तर निर्णय कोण घेते अशी टीकाही त्यांनी केली होती.\nRashmika Mandanna पुरुषांच्या अंडरवेअरच्या जाहिरातीवरून ट्रोल\nSupreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले\nयावर युवक काँग्रेस आक्रमक झाली असून सिब्बल यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर निदर्शने केली.\nसिब्बल हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने अशी निदर्शने झाल्याने अनेकांना धक्का बसला.\nयुवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी सिब्बल यांच्या निवासस्थानाची मोडतोड केली.\nRatnagiri ZP : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ, पगार रत्नागिरीचा अन् काम करतात परजिल्ह्याचे\nरत्नागिरी : पेवे-उंबरशेत खलाटी येथे सापडले ९ गावठी बॉम्ब\nशर्मा यांनी केला निषेध\nया प्रकारानंतर शर्मा यांनी ट्विट केले असून त्यात त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.\n‘कपिल सिब्बल यांच्या घरावर झालेला हल्ला आणि गुंडगिरीबद्दल ऐकून धक्का बसला आहे.\nया प्रकारामुळे मी निराश झालोय. या निंदनीय कृतीमुळे पक्षाची बदनामी होते. काँग्रेसचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवण्याचा इतिहास आहे.\nमत आणि धारणेतील मतभेद लोकशाहीमध्ये अविभाज्य आहेत. असहिष्णुता आणि हिंसा हे काँग्रेसच्या मूल्यांपासून आणि संस्कृतीसाठी वेगळे आहेत.\nत्यामुळे या प्रकरणातील दोषींना ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी विनंती मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना करतो.’\nपोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील आईला सॅल्यूट करुन शेवटच्या दिवशी नोकरीवर\nElectric Car खरेदी केल्यास १० वर्षात १० लाखांची बचत\nसांगली : विट्यात परप्रांतीय जोडप्यात वाद; पतीकडून पत्‍नीचा खून\nकिलारी भूकंप : २८ वर्षानंतरही ‘ती’च भीती अन् भोग कायम\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/youth-marathi-news-he-made-shooting-lessons-worse-world-record-23850", "date_download": "2022-01-21T01:21:30Z", "digest": "sha1:BGN5OCJMOKA4LH2XJITI5HAA35OLGAV2", "length": 10464, "nlines": 138, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Youth Marathi News 'He' made the shooting lessons worse than the world record | Yin Buzz", "raw_content": "\nनेमबाजीचे धडे गिरवत 'त्याने' केली विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी\nनेमबाजीचे धडे गिरवत 'त्याने' केली विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी\nअंतिम फेरीत नेमबाजी करताना खूपच मजा आली. त्यामुळे या यशाचा आनंद घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंतिम फेरीत विश्‍वविक्रमी कामगिरी करण्याचे लक्ष्य बाळगले होते. ते साध्य झाल्याचा खूप आनंद आहे. ही कामगिरी नक्कीच समाधान देत आहे.\nमुंबई : सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील, पण नेमबाजीचे धडे पनवेलमध्ये गिरवत असलेल्या किरण जाधवने राष्ट्रीय नेमबाजी चाचणीत विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी केली. त्याने १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्‍वविक्रमापेक्षा जास्त गुणांचा वेध राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत घेतला.\nतिरुवअनंतपुरम येथील स्पर्धेत किरणने प्रजासत्ताकदिनी ही कामगिरी केली. प्राथमिक फेरीत सहावा असलेल्या किरणने अंतिम फेरीत २५३.४ गुणांचे लक्ष्य साधले. चीनच्या यू होआनान याने २५२.३ गुणांचा जागतिक विक्रम केला आहे. आता ही कामगिरी जागतिक विक्रम म्हणून गृहित धरली जाणार नसली तरी भारतीय नेमबाजीसाठी हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे.\nनौदलातील किरण हा सुमा शिरूर यांच्या लक्ष्य अकादमीत नेमबाजीचे धडे गिरवतो. प्राथमिक फेरीत हृदय हजारिका (६३०.७), शाहू मानेने किरणला (६२९.३) मागे टाकले होते, पण अंतिम फेरीत तो बहरला.\nकिरण भारतीय नेमबाजीसाठी नवीन नाही. आशियाई स्पर्धेत त्याची अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली होती. सुमासाठी हे यश खूपच मोलाचे आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक नेमबाजांची कामगिरी उंचावली, पण आपण पैलू पाडलेल्या किरणचेे यश सुमाला जास्त सुखावत आहे.\nनेमबाजी shooting मुंबई mumbai भारत शिरूर हृदय\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nअखेर लांबलेले नेमबाजी शिबिर ‘या’ दिवशी सुरू\nमुंबई :- भारतीय नेमबाजी संघटनेने अखेर १ ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर...\nअसे असणार खेळांचे “अनलॉक 3” सरावास सुरुवात हेच समाधान : खेळाडूंची भावना\nमुंबई :- खुल्या वातावरणातील काही मर्यादित खेळांना राज्य सरकारने अखेर परवानगी...\nनेमबाजी मार्गदर्शकांना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली :- राजधानीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर भारतीय नेमबाजांचे 1...\nनेमबाजी नियमांच्या पालनाची जबाबदारी पंडित यांच्यावर असल्याची संघटनेची घोषणा\nमुंबई :- भारतीय नेमबाजी संघटनेने अपेक्षेप्रमाणे ऑलिंपिक पूर्वतयारी...\nनेमबाजांसाठी शूटिंग रेंज खुली करणार\nमुंबई: भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दिल्लीतील डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंज अखेर खुली...\nकोरोनामुळे नेमबाजी सराव शिबिराची योजना बारगळली\nमुंबई : कोरोना महामारीच्या आक्रमणानंतर खेळांच्या स्पर्धा, सराव सुरू होण्यास सुरुवात...\nऑलिंपिकसाठी चार महाराष्ट्रीयन खेळाडूंची निवड\nमुंबई : स्वप्नील कुसळे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, अभिज्ञा पाटील या...\nऑनलाईन शूटिंग स्पर्धेत सहभाग घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार\nमुंबई : आंतरराष्ट्रीय नेमबाज शिमॉन शरीफ यांनी चार ऑनलाईन नेमबाजी स्पर्धा घेतल्यावर...\nअशी रंगणार ऑनलाईन नेमबाजी स्पर्धा\nमुंबई : आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेच्या यशस्वी संयोजनानंतर आता सांघिक...\nकोरोना इफेक्ट: सत्तर देशात खेळाचे साहित्य पुरवणारी कंपनी बंद\nमुंबई ः ऑनलाईन स्पर्धेमुळे किमान काही नेमबाजांना कोरोनाच्या आक्रमणानंतरही...\nराही सरनोबत राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अव्वल\nमुंबई : राही सरनोबतने राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल...\nकोरोनामुळे भारतीय नेमबाजी संघाचा वर्ल्ड कप मधून काढता पाय\nनवी दिल्ली: टोकियोमधील ऑलिंपिक स्पर्धा नियोजित वेळेत होईल, असा विश्‍वास व्यक्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-pawan-munjal-takes-home-more-salary-than-km-birla-and-sunil-mittal-5179645-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:32:36Z", "digest": "sha1:RUODG35LIW4BFOEVMTPXAXT73FZZOF4L", "length": 3784, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pawan Munjal takes home more salary than Km Birla and Sunil Mittal | टॉप-10 कॉर्पोरेट दिग्‍गज: मित्‍तल-बिर्लांपेक्षा जास्त आहे यांची सॅलरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटॉप-10 कॉर्पोरेट दिग्‍गज: मित्‍तल-बिर्लांपेक्षा जास्त आहे यांची सॅलरी\nसातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर सरकारच्या ग्रेड वन कर्मचार्‍यांची सॅलरी लाख रुपयांच्या घरात असणार आहे. मात्र, देशातील कॉर्पोरेट जगतात असे अनेक दिग्‍गज आहेत की, ते आज कोट्यवधींचे मानधन प्राप्त करत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती सुनील भारती मित्‍तल व कुमार मंगलम् बिर्ला यासारख्या धनाढ्य बिझनेसमन पेक्षाही त्यांची सॅलरी जास्त आहे.\nइनगोव्हर्नच्या अहवालानुसार, देशातील कॉर्पोरेट दिग्‍गजांचे 44 कोटींचे वार्षिक पॅकेज आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला देशातील टॉप-10 कॉर्पोरेट दिग्‍गजांच्या सॅलरीविषयी माहिती देत आहोत.\nदेशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांनी गेल्या आर्थिक वर्षीत 43.91 कोटी रुपये सॅलरी घेतली. देशातील खासगी कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांची सॅलरी घेतल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. मुंजाल यांची ही सॅलरी त्यांच्या कंपनीच्या गेल्या आर्थिक वर्षातील नेट प्रॉफिटच्या 1.84 टक्के आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-nashik-municipal-election-5496056-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:37:39Z", "digest": "sha1:D3FDVKIWJNIWMUKGTJO3XFOZ2BPRIWPJ", "length": 6555, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about nashik municipal election | प्रभाग २७ मध्ये आजी-माजी नगरसेवकांना नवख्यांचे आव्हान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रभाग २७ मध्ये आजी-माजी नगरसेवकांना नवख्यांचे आव्हान\nसिडको - प्रभाग क्रमांक २७ मध्ये आजी-माजी नगरसेवकांना नवख्या मात्र प्रबळ उमेदवारांचे यंदा आव्हान राहाणार अाहे. खरा सामना हा शिवसेना भाजपमध्येच रंगणार असून, इतर पक्ष कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. सिडको, अंबड, औद्योगिक वसाहत, झोपडपट्टी असे या प्रभागाचे स्वरूप अाहे. या प्रभागाची व्याप्ती लक्षात घेता सर्वच उमेदवारांचा कस लागणार आहे. जुना प्रभाग ४४ ५१ मिळून नवीन प्रभाग २७ तयार झाला आहे. बालेकिल्ला म्हणून नेहमीच मतदारांनी शिवसेनेच्या पदरात भरभरून मते टाकली अाहेत.\nगेल्या निवडणुकीतही संपूर्ण शहरात मनसेची लाट असतानाही या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक उत्तम दोंदे नगरसेविका शोभा फडोळ निवडून आल्या हाेत्या. यावेळी ते पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. माजी नगरसेविका मंदाकिनी दातीर संध्या आहेर याही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तर माजी नगरसेवक पुंजाराम गामणे हे आपल्या कन्येसाठी सेनेकडून दावेदारी करीत आहेत. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक हे सेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपकडे सर्वच नवखे उमेदवार असले तरी पक्षाच्या जाेरावर तेही प्रबळ ठरण्याची शक्यता अाहे. या उमेदवारांकडून सेनेला जोरदार टक्कर देतील, अशी शक्यता अाहे. या प्रभागाचे विशेष म्हणजे बहुजन समाज पार्टी रिंगणात उतरणार असून त्याचाही परिमाण जाणवेल. मनसेही तयारीनिशी उतरली असून राष्ट्रवादी काँग्रेस मात्र उमेदवारांच्या शोधात आहेत. योग्य उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही जोर लावेल. सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचाराला लागले असून सामजिक कामे, कॅलेंडर, विविध उपक्रमांच्या माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहचायची संधी सोडत नाहीत. या ठिकाणी जातीय राजकारण अतिशय महत्त्वाचे ठरते. अनेक उमेदवार हे जातीय राजकारणावरच निवडणूक लढवितात. मात्र, यावेळी विकासाचा मुद्दाही त्यांना घ्यावा लागणार आहे. कामगारवर्ग मतदानात महत्त्वाची भूमिका बजावतात. विकासाच्या दृष्टीने विचार केला तर या प्रभागात एकीकडे झोपडपट्टी तर दुसरीकडे औद्योगिक वसाहत, जुने गावठाण मोरवाडी, अंबड गाव नवीन वस्ती, सिडको असे भाग येतात त्यामुळे सर्वांशी समतोल साधणारा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असलेला उमेदवार या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. समावेशक असलेल्या या प्रभागात मतदारराजा कुणावर कृपादृष्टी करतात हे येणाऱ्या काळात पहावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2022-01-21T01:14:04Z", "digest": "sha1:FTIAX4SQGXZHRRJHKT6LX7ESRKWVH6GL", "length": 8754, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 170 नागरीकांनी भरले फार्म | Janshakti Newspaper", "raw_content": "\nप्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 170 नागरीकांनी भरले फार्म\nप्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 170 नागरीकांनी भरले फार्म\nशिक्षण सभापती अ‍ॅड.बोधराज चौधरी यांचा उपक्रम ; अधिकाधिक नागरीकांना लाभ घेण्याचे आवाहन\nभुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरीकांसाठी प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थी सर्वेक्षण शिबिराचे आयोजन टिंबर मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आले. पहिल्याच दिवशी 170 नागरीकांनी नोंदणी करून कागदपत्रे सादर केली. या योजनेच्या निकषात बसणार्‍या नागरीकांनी जास्तीस जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड.बोधराज चौधरी व नगरसेविका सोनी संतोष बारसे यांनी केले आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nअल्प उत्पन्न गटाच्या लाभार्थींसाठी योजना\nया योजनेंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही तसेच आर्थिक दुर्बल घटकांना (झोपडपट्टीवासी) व अल्प उत्पन्न असणार्‍या लाभार्थींना लाभ घेता येणार आहे. तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍या लाभार्थीस 322 चौरस फूट घर बांधता येणार आहे. शहरातील बेघर तसेच योजनेच्या निकषात बसणारे भाडेकरूदेखील योजनेचा लाभ घेवू शकणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी सर्व कुटुंबियांचे आधारकार्ड, नगरपालिका कराच्या अद्ययावत पावत्या, घराचे लाईटबिल, बँकपासबुक स्व.प्रमाणित उत्पन्नाचा दाखला, पुरूष व स्त्रीचा पासपोर्ट फोटो, स्व.मालकिची गावठाण जागा किंवा नवीन ले आऊटमध्ये पलॉट असल्यास त्या जागेची कागदपत्रे, 2011 च्या जनगणनेनुसार यादीत लाभधारकाचे नाव असल्यास त्यापूर्वीपासून रहिवासी असल्याचा दाखला आदी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.\nप्रभागातील नागरीकांसाठी शिबिराचे आयोजन\nखासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक नऊमधील नागरीकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त लाभ मिळाला, प्रभागातील नागरीकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे या प्रभागाचे नगरसेवक अ‍ॅड.बोधराज डी.चौधरी व नगरसेविका सोनी संतोष बारसे म्हणाल्या.\nभुसावळात रविवारी सामूहिक विवाह सोहळा\nअयोध्येत उद्या शरयू आरती सुरू होताच भुसावळ विभागातील मंदिरांमध्येही होणार महाआरती\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाके���ाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2022-01-21T02:03:27Z", "digest": "sha1:EFGM6JRWSLD7S7LVCL2GUZGFI5TJICYA", "length": 6086, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "बनावट स्वाक्षरीने कंपनीला नऊ लाखांचा गंडा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबनावट स्वाक्षरीने कंपनीला नऊ लाखांचा गंडा\nबनावट स्वाक्षरीने कंपनीला नऊ लाखांचा गंडा\nपिंपरी चिंचवड : भोसरीतील ए. पी. कंपनीच्या भागीदारांमधील एकाने कंपनीच्या 9 लाख रुपयांच्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून तो चेक स्वतःच्या खात्यात वटवून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी (दि. 1) औंध येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी गिरधर गोविंद परमार (वय 60, रा. गंगोत्रीनगर, नावेचा रोड, पिंपळे गुरव) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चिराग पुरुषोत्तम राठोड (वय 45, रा. वनिता पार्क बिल्डींग, फुटी रोड, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. चिराग आणि गिरधर दोघांनी भागीदारीमध्ये ए. पी. कोर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. दरम्यान, गिरधरने कंपनीच्या बँक खात्यातील 9 लाख रुपयांच्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून ते पैसे स्वतःच्या औंध येथील महिंद्रा कोटक बँकेच्या शाखेत वळवून घेतले. गिरधरचे बँक खाते महिंद्राच्या वाकड शाखेत आहे. याबाबत आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भागीदार चिराग यांनी पोलिसांत दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत.\nमाझ्या विधानाचा गैरअर्थ काढला जातो आहे; पाक परराष्ट्रमंत्र्याकडून सफाईची प्रयत्न\nराहुल गांधी यांच्या मंदिर प्रेमाविषयी शशी थरूर यांनी केला खुलासा\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कं���ारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ind-vs-nz-ravichandran-ashwin-completed-300-wickets-in-tests-in-india-od-639591.html", "date_download": "2022-01-21T01:48:11Z", "digest": "sha1:KZNKCHUED4SPHZU6RYAWZ3VF3N6HJO36", "length": 9590, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket ind vs nz ravichandran ashwin completed 300 wickets in tests in india od - IND vs NZ: अश्निनच्या जाळ्यात अडकले वर्ल्ड चॅम्पियन, दिग्गज खेळाडूचं त्रिशतक पूर्ण – News18 लोकमत", "raw_content": "\nIND vs NZ: अश्निनच्या जाळ्यात अडकले वर्ल्ड चॅम्पियन, दिग्गज खेळाडूचं त्रिशतक पूर्ण\nIND vs NZ: अश्निनच्या जाळ्यात अडकले वर्ल्ड चॅम्पियन, दिग्गज खेळाडूचं त्रिशतक पूर्ण\nटीम इंडियानं मुंबई टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 372 रननं मोठा पराभव केला. टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) मालिका विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने या टेस्टमध्ये त्रिशतकासह अनेक रेकॉर्ड केले.\nT20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार\n तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल\n टीम इंडियातून आली मोठी Update\nIND vs SA : वनडे सीरिज वाचवण्यााचं आव्हान, टीम इंडियामध्ये होणार हे बदल\nमुंबई, 6 डिसेंबर : टीम इंडियानं मुंबई टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 372 रननं मोठा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय टीमने 2 टेस्ट मॅचची सीरिज 1-0 ने जिंकली आहे. या सीरिजमधील कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. त्यामुळे मुंबई टेस्टला 'करो वा मरो' चे महत्त्व प्राप्त झाले होते. भारतीय टीमनं या निर्णायक टेस्टमध्ये न्यूझीलंडला कोणताीही संधी न देता मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) मालिका विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं या सीरिजमध्ये 14 विकेट्स घेतल्या. या कामगिरीबद्दल अश्विनला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्काराने गौरवण्यात आले. अश्विनने मुंबई टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. या 8 विकेट्सबरोबरच त्यानं अनेक वि��्रम पूर्ण केले आहेत. अश्विनने सोमवारी हेन्री निकोल्सला आऊट करत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विकेट्ससह भारतीय पिचवर 300 विकेट्स घेण्याची कामगिरी देखील अश्विननं पूर्ण केली आहे. होम ग्राऊंडवर 300 टेस्ट विकेट्स घेणारा अश्विन क्रिकेट विश्वातील सहावा तर टीम इंडियाचा दुसरा बॉलर आहे. अश्विनपूर्वी अनिल कुंबळे (Anil Kumble) याने ही कामगिरी केली आहे. कुंबळेच्या नावावर भारतामधील 63 टेस्टमध्ये 350 विकेट्स आहेत. अश्विननं यापूर्वी रविवारी एकाच कॅलेंडर वर्षात 50 विकेट्स घेण्याची कामगिरी चौथ्यांदा पूर्ण केली. त्यापूर्वी त्यानं 2015, 2016 आणि 2017 साली ही कामगिरी केली होती. चार कॅलेंडर वर्षात 50 किंवा त्याहून जास्त विकेट्स घेणारा अश्विन हा पहिला भारतीय बॉलर आहे. अनिल कुंबळे यांनी ही कामगिरी 3 वेळा केली आहे. तर हरभजन सिंग आणि कपिल देव यांनी हा विक्रम प्रत्येकी 2 वेळा नोंदवला आहे. IND vs NZ: टीम इंडियानं घेतला न्यूझीलंडचा बदला, ICC टेस्ट रँकिंगमध्ये मारली मोठी उडी अश्विन आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर ठरला आहे. त्याने मुंबई टेस्टमध्ये 8 विकेट्स घेत न्यूझीलंडचा महान बॉलर सर रिचर्ड हॅडलीला मागे टाकले. हॅडलीच्या नावावर 65 विकेट्स आहेत. अश्विनच्या नावावर आता 81 टेस्टमध्ये 427 विकेट्स आहेत. अश्विननं या सीरिजमध्ये हरभजन सिंगला (417 विकेट्स) मागे टाकले कपिल देव यांना मागे टाकण्यासाठी (434 विकेट्स) त्याला आणखी 8 विकेट्सची गरज आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nIND vs NZ: अश्निनच्या जाळ्यात अडकले वर्ल्ड चॅम्पियन, दिग्गज खेळाडूचं त्रिशतक पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Wikidata_image", "date_download": "2022-01-21T02:58:30Z", "digest": "sha1:CNJU3X6EPMK7SMLBYINCTXMB37U2W3GD", "length": 7093, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Wikidata image - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nहा/हे साचा विकिडाटाचा मागोवा घेतो/घेते. विकिडाटा गुणधर्म\nचित्र (P18) (चर्चा; वापर बघा)\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Wikidata image/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपा��ी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nविकिडाटाचा मागोवा घेणारे वर्ग\nमागोव्याचा वर्ग जोडणारे साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०१७ रोजी १६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/home-mistakes", "date_download": "2022-01-21T02:20:06Z", "digest": "sha1:TFYYAWXCOCZAW2LYYMQUA5LNVM5IOYDG", "length": 11889, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nGoddess Lakshami | या चुका चुकूनही करु नये, अन्यथा देवी लक्ष्मी नाराज होतील\nज्या घरामध्ये देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते, तिथे ती निवास करते. धार्मिक शास्त्रानुसार, देवी लक्ष्मी धन, संपत्ती आणि वैभवाचा वर्षाव करते. परंतु ती चंचल स्वभावाची ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी8 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://abdulsattar.in/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2022-01-21T02:07:25Z", "digest": "sha1:XSB65X3GMQ56Y46FWSI2R6W7LUWKDIC3", "length": 6818, "nlines": 137, "source_domain": "abdulsattar.in", "title": "सोयगांव तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न. | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nराज्यमंत्री महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी ���ोटो.\nसोयगांव तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न.\nमहसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सोयगांव तालुक्यासाठी मंजूर झालेल्या जवळपास १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा तसेच “ माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानाचा शुभारंभ राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब व आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गावातील नागरिकांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.\n← सिल्लोड तालुक्यात जवळपास ५१ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ संपन्न.\nराज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी सोयगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी. →\nग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ\nशिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सिल्लोड येथे अभिवादन\nदिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nसेनाभवन सिल्लोड येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\nमहसूल,ग्रामविकास बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा कोकण दौरा.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://livedakshnews.in/?p=1297", "date_download": "2022-01-21T03:17:33Z", "digest": "sha1:4L4DTMGGVMSVCWIQATDB4XGJ3PMFSI6O", "length": 16108, "nlines": 82, "source_domain": "livedakshnews.in", "title": "स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती द्या- खा.गोडसे – live daksh news", "raw_content": "\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nराज्यात शेवटी निर्बंध लागू\n✍🏻 दक्ष पत्रकार ✍🏻 सच्या पत्रकारितेतील एक नवे वादळ\nस्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती द्या- खा.गोडसे\nदक्ष न्युज : अमित कबाडे\nनाशिक – स्मार्ट सिटी अंतर्गत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आज खा.हेमंत गोडसे य���ंनी प्रशासनाकडून आढावा घेतला. शासनाने घालून दिलेल्या मुदतीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे पूर्ण का झाली नाहीत असा सवाल यावेळी खासदार गोडसे यांनी प्रशासनाला केला. कोरोनामुळे दीड वर्षे प्रकल्पांची कामे ठप्प झाल्याने कामे पूर्ण होऊ शकली नाहीत असे स्पष्टीकरण प्रशासनाने खासदार गोडसे यांना दिले .यापुढे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांत हलगर्जीपणा होता कामा नये तसेच शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीच्या आत प्रकल्पांची कामे पूर्ण झालीच पाहिजे अशा सूचना खा.गोडसे यांनी यावेळी प्रशासनाला केल्या आहेत.\nस्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या शहरातील चोपन्न विविध प्रकल्पांची कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा सुर खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे शहरातील विविध संस्था तसेच शहरवासीयांकडून व्यक्त होत होता. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा दर्जा तपासला जात नाही. प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरू आहेत. यामुळे सदर प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होणार नसल्याची चिन्हे निर्माण झाली असून प्रकल्पांच्या किमतीत मोठया प्रमाणावर वाढ होणार असल्याच्या तक्रारी शहरवासियांनी खा.गोडसे यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आज स्मार्ट सिटी अधिर्कायांची विशेष बैठक घेतली यावेळी स्मार्ट सिटी चे कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्यासह असंख्य अधिकारी उपस्थित होते.\nखासदार गोडसे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांमध्ये सुरू असलेल्या 54 प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीविशयीची माहिती स्मार्ट सिटी प्रशासनाकडून घेतली.स्मार्ट सिटीसाठी शासनाकडून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून शहरांमध्ये 54 प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांचा स्मार्ट सिटी, पीपीपी मोड, कन्हर्जन आणि सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) या चार वर्गांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.\nस्मार्ट सिटी अंतर्गत 19 कामे असून त्यापैकी सात कामे पूर्ण झाली आहे. 8 कामे प्रगती पथावर असून 5 कामे डीपीआर स्थरावर आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मोड अंतर्गत 9 कामांचा समावेश असून पैकी 2 कामे पूर्ण झाली आहेत. 4 कामे प्रगतीपथावर असून 3 कामे डीपीआर स्थरावर आहेत. कन्व्हर्जन गटात एकूण 19 कामांचा समावेश असून 11 कामे पूर्�� झाली आहेत.\n7 कामे प्रगतीपथावर असून एक प्रकल्प डीपीआर स्थरावर आहे. सामाजिक दायित्व गटात 5 कामांचा समावेश असून 4 कामे पूर्ण झाली आहेत तर 1 काम डीपीआर स्थरावर असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली आहे. देशभरात नाशिक शहराची ओळख श्रीरामाची भुमी अशी असल्याने राम-लक्ष्मण-सिता यांची भव्यदिव्य प्रतिकृती रामकुंड परिसरात असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी खा.गोडसे यांनी स्पश्ट केले.\nयापुढे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांत हलगर्जीपणा होता कामा नये तसेच शासनाने दिलेल्या वाढीव मदतीच्या आत प्रकल्पांची कामे पूर्ण झालीच पाहिजे अशा सूचना खा.गोडसे यांनी यावेळी प्रशासनाला केल्या आहेत.\n← मराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर\nउपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान →\nराज्यात पुन्हा येणाऱ्या चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nमहाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी शेरूभाई मोमीन\nनव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू : मुख्यमंत्री ठाकरे\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘Live daksh news’ या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून ‘Live daksh news’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,देश,महाराष्ट्र , नाशिक, क्राईम, राजकीय अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nकृपय��� संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकरणसिंग रामसिंग पवार ( बावरी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/no-need-to-use-masks-sanitizers-tukaram-munde-appeal-to-nagpur-mhss-441927.html", "date_download": "2022-01-21T03:05:06Z", "digest": "sha1:BMAAD5WDZ34P7Z3AMDK5Z4TMD2GP7VRR", "length": 12175, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मास्क, सॅनिटायझर वापरण्याची गरज आहे का? तुकाराम मुंढेंनी केलं हे आवाहन – News18 लोकमत", "raw_content": "\nमास्क, सॅनिटायझर वापरण्याची गरज आहे का तुकाराम मुंढेंनी केलं हे आवाहन\nमास्क, सॅनिटायझर वापरण्याची गरज आहे का तुकाराम मुंढेंनी केलं हे आवाहन\n'साबणाने वारंवार हात धुवावे. हाताचा स्पर्श चेहरा, डोळ्यांना करू नये',\n15 वर्षांखालील मुलांना Covid लस देणार\nडिस्पोजेबल सर्जिकल मास्कमध्ये खरंच असतात किडे जाणून घ्या VIRAL VIDEO चं सत्य\nमुलांना शाळेत पाठवू की नको पालक म्हणून तुमचा गोंधळ; आधी डॉक्टर काय म्हणाले पाहा\nBREAKING : औरंगाबादमध्ये शाळा बंदच; आयुक्तांनी दिली धक्कादायक आकडेवारी\nनागपूर, 17 मार्च : 'कोरोना व्हायरसच्या वाढता प्रकोप बघता नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. मास्कची गरज केवळ उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आहे', असं नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर सॅनिटायझरऐवजी साबणानेही 40 सेकंद शास्त्रोक्त पद्धतीने हात धुवावं, असं आवाहनही त्यांनी केल��� आहे. 'कोरोना'च्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना सतर्क राहण्याची सुचना केली आहे. 'दुबई, सौदी अरेबिया, यूएसए येथून येणारे पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. संशयितांनी घराबाहेर पडू नये म्हणून त्यांना 'निशान' लावण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची विक्षिप्त वागणूक करू नका आणि त्यांना त्रास देऊ नका, असं प्रकरण आढळून आल्यास संबंधित नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल', असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. 'महापालिकेच्या नियंत्रण कक्षात आतापर्यंत 140 कॉल्स आले असून, नागरिकांचे समुपदेशन करण्यात आलं आहे. यावेळी, 'मास्क वापरण्याची गरज नसल्याचं नमूद करीत सॅनिटायझर विकत घेण्याच्या भानगडीत कुणी पडू नये', असंही मुंढे यांनी सांगितलं. 'साबणाने वारंवार हात धुवावे. हाताचा स्पर्श चेहरा, डोळ्यांना करू नये', असा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय नागरिकांनी भीती बाळगू नये, असं आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केलं. राज्यात पहिल्या रुग्णाचा 17 मृत्यू दरम्यान, महाराष्ट्रात Coronavirus ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. मुंबईतील 64 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र, आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती घाटकोपर स्थायिक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या व्यक्तीला इतरही आजार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नाही मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यावर चर्चा सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पण पुढचे 7 दिवस केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं. नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे. लोकल बंद करायची की नाही यावर मुख्यमंत���री निर्णय घेतील असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मास्क सॅनिटाझयरची बनावट विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा टोपेंनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं तर सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा असा सल्ला दिला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरहून सुटणाऱ्या 23 एक्स्प्रेस रद्द दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नागपूरमधून सुटणाऱ्या लांबपल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही शहरातून एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. 18 मार्चपासून ते 1 एप्रिल पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यानंतर 19 ते 31 तारखेपर्यंत पूर्णपणे या 23 गाड्या बंद राहणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमास्क, सॅनिटायझर वापरण्याची गरज आहे का तुकाराम मुंढेंनी केलं हे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/bottle-of-whisky-worth-rupees-4-lakh-is-missing-from-ministry-of-external-affairs-in-us-mhkp-589428.html", "date_download": "2022-01-21T02:11:26Z", "digest": "sha1:XMVJ2UALMLATH56QBKFEYFNKYD2WOLZ2", "length": 8652, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बापरे! व्हिस्कीच्या एका बॉटलनं अख्खं परराष्ट्र मंत्रालय लावलं कामाला; काय आहे प्रकरण? – News18 लोकमत", "raw_content": "\n व्हिस्कीच्या एका बॉटलनं अख्खं परराष्ट्र मंत्रालय लावलं कामाला; काय आहे प्रकरण\n व्हिस्कीच्या एका बॉटलनं अख्खं परराष्ट्र मंत्रालय लावलं कामाला; काय आहे प्रकरण\nआता ही व्हिस्की (Japanese Whiskey) कुठे गेली, याचा काही माहिती मिळत नाहीये. यानंतर विभागानं आता पाऊल उचलत व्हिस्कीचा तपास सुरू केला आहे\nखाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल\nGood News: भारत-अमेरिका विमानफेऱ्या पुन्हा होणार सुरु\nजे करायचे ते करा, मिसाईल टेस्ट सुरूच राहतील किम जोंगचे अमेरिकेला खुले आव्हान\nSurprise Diplomacy: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री थेट Ukraine मध्ये\nनवी दिल्ली 08 ऑगस्ट : अमेरिके���े (America) माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांना भेट (Gift) म्हणून देण्यात आलेली US $ 5,800 ची जपानी व्हिस्की (Japanese Whiskey) अचानक गायब झाली आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात गोंधळ उडाला आहे आहे आणि या महागड्या दारूचं काय झालं हे शोधण्यासाठी तपास सुरू केला गेला आहे. जपान सरकारनं पोम्पिओ यांना 2019 मध्ये 5800 अमेरिकी डॉलर म्हणजे 4,32,085 रुपयांची व्हिस्कीची भेट म्हणून दिली होती. आता ही व्हिस्की कुठे गेली, याचा काही माहिती मिळत नाहीये. यानंतर विभागानं आता याविरोधात पाऊल उचलत व्हिस्कीचा तपास सुरू केला आहे. मागच्या दोन दशकात अशाप्रकारचा तपास पहिल्यांदाच झाल्याचं पाहायला मिळतं. पॉम्पिओ यांनी स्वतः ही व्हिस्की घेतली होती की कोणत्या कर्मचाऱ्यानं ती स्वीकार केलेली याबाबत अद्याप माहिती नाही. कारण पॉम्पिओ म्हणाले, की त्यांना व्हिस्कीची बॉटल गिफ्ट म्हणून मिळालेली नाही आणि ही गायब झालीये याबाबतही त्यांना काहीही माहिती नाही. जब तक है जान हे शोधण्यासाठी तपास सुरू केला गेला आहे. जपान सरकारनं पोम्पिओ यांना 2019 मध्ये 5800 अमेरिकी डॉलर म्हणजे 4,32,085 रुपयांची व्हिस्कीची भेट म्हणून दिली होती. आता ही व्हिस्की कुठे गेली, याचा काही माहिती मिळत नाहीये. यानंतर विभागानं आता याविरोधात पाऊल उचलत व्हिस्कीचा तपास सुरू केला आहे. मागच्या दोन दशकात अशाप्रकारचा तपास पहिल्यांदाच झाल्याचं पाहायला मिळतं. पॉम्पिओ यांनी स्वतः ही व्हिस्की घेतली होती की कोणत्या कर्मचाऱ्यानं ती स्वीकार केलेली याबाबत अद्याप माहिती नाही. कारण पॉम्पिओ म्हणाले, की त्यांना व्हिस्कीची बॉटल गिफ्ट म्हणून मिळालेली नाही आणि ही गायब झालीये याबाबतही त्यांना काहीही माहिती नाही. जब तक है जान पुराच्या पाण्यात बुडाली निम्मी गाडी तरी...; पाहा मजेशीर VIDEO एका अमेरिकी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माजी परराष्ट्र मंत्री म्हणाले, की मला असं वाटतंय की त्याला कधी हातही लावला गेला नव्हता. ती माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून ती गायब कशी झाली, याबाबतही मला काहीही माहिती नाही. पॉम्पिओ यांचे वकील विलियम बुर्क म्हणाले, की माजी परराष्ट्र मंत्र्यांना व्हिस्कीची बॉटल गिफ्ट म्हणून मिळाल्याचं आठवत नाही. तसंच या बॉटलचं काय झालं, याबाबतही त्यांना काहीही माहिती नाही. महापौर कार्यालयात ���ूत पुराच्या पाण्यात बुडाली निम्मी गाडी तरी...; पाहा मजेशीर VIDEO एका अमेरिकी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माजी परराष्ट्र मंत्री म्हणाले, की मला असं वाटतंय की त्याला कधी हातही लावला गेला नव्हता. ती माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून ती गायब कशी झाली, याबाबतही मला काहीही माहिती नाही. पॉम्पिओ यांचे वकील विलियम बुर्क म्हणाले, की माजी परराष्ट्र मंत्र्यांना व्हिस्कीची बॉटल गिफ्ट म्हणून मिळाल्याचं आठवत नाही. तसंच या बॉटलचं काय झालं, याबाबतही त्यांना काहीही माहिती नाही. महापौर कार्यालयात भूत गार्डवर हल्ला; महापौरांनी शेअर केला Horror video अमेरिकी अधिकारी 390 डॉलरपेक्षा कमी किमतीच्याच भेटवस्तू घेऊ शकतात. मात्र, त्यापेक्षा महागाच्या वस्तू गिफ्ट म्हणून त्यांना घ्यायच्या असतील तर त्या त्यांना खरेदी कराव्या लागतात. व्हिस्कीची बेपत्ता बॉटल तब्बल 5,800 अमेरिकी डॉलरची होती. अशात या बॉटलचं नेमकं काय झालं, याचा शोध सुरू आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n व्हिस्कीच्या एका बॉटलनं अख्खं परराष्ट्र मंत्रालय लावलं कामाला; काय आहे प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/the-pawar-family-has-decided-not-to-celebrate-diwali-together-in-baramati-this-year-due-to-corona/", "date_download": "2022-01-21T02:51:57Z", "digest": "sha1:DQQPOYNS6BITEPWPVEI2X3UV2E5DXLLL", "length": 10142, "nlines": 131, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "कोरोनामुळे बारामतीत यंदा एकत्रित दिवाळी सण साजरा न करण्याचा पवार कुटुंबाचा निर्णय |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nकोरोनामुळे बारामतीत यंदा एकत्रित दिवाळी सण साजरा न करण्याचा पवार कुटुंबाचा निर्णय\nमुंबई (तेज समाचार डेस्क): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत दरवर्षी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन बारामतीत दिवाळीचा सण साजरा करतात. पण यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.\nकोरोना संसर्ग टाळण��यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे म्हटले आहे. करोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करु, असे विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबीयांनी राज्यातील जनतेला व हितचिंतकांना केले. कोरोनामुळे यावर्षी दिवाळीचा कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.\nकरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करु. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवू, असे आवाहन करीत समस्त पवार कुटुंबियांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.\nयेत्या महिन्याभरात भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी होणार खुला..\nनाराजी तर होणारच; ती दूर करू : चंद्रकांत पाटील\nशिरपूर बिग ब्रेकिंग : तालुक्यात आणखी 97 करोना पॉझिटिव्ह आढळले\nमहसुलने मंडप टाकलेल्या गावात पावसाळ्यात वाळू तापली\nJuly 12, 2021 तेज़ समाचार मराठी\nधुळ्यातील कोरोना रुग्णानंतर कुठे काय\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्कर�� तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://plasticregime.com/news/other/%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%AD-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE-%E0%A4%A0-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B0-%E0%A4%B0-%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%A6-%E0%A4%A4-%E0%A4%9C-%E0%A4%A3-%E0%A4%B0/ar-AARgyLv", "date_download": "2022-01-21T02:54:09Z", "digest": "sha1:JCRK4NZJHKTCVAC7WDE3APFIBACWXCNC", "length": 3453, "nlines": 34, "source_domain": "plasticregime.com", "title": "कोल्हापुरात भाजपला मोठा झटका! चंद्रकांत पाटलांचा विश्वासू शिलेदार राष्ट्रवादीत जाणार", "raw_content": "\nकोल्हापुरात भाजपला मोठा झटका चंद्रकांत पाटलांचा विश्वासू शिलेदार राष्ट्रवादीत जाणार\n© महाराष्ट्र टाइम्स द्वारे प्रदान केलेले सतीश घाटगे \nomicron update: राज्यात आज ओमिक्रॉनचे १२५ नवे रुग्ण; सर्वाधिक रुग्ण पु्ण्यात\nदुसऱ्या सामन्यात लोकेश राहुलने या दोन चुका सुधारल्या तर भारताचा विजय पक्का, पाहा काय करावं लागेल...\nपतीनेच केली लोकप्रिय अभिनेत्रीची हत्या; पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक\nआता ओमिक्रॉनचा कहर; 'या' राज्याने वाढवली देशाची चिंता, सौम्य लक्षणेही...\nOppo Smartphones : Oppo Reno 7 Series ची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार DSLR सारखी फ्लॅगशिप कॅमेरा System, पाहा डिटेल्स\nPariksha Pe Charcha 2022: 'परीक्षा पे चर्चा'साठी नोंदणीस २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nनथुराम हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग; गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य\nवन-डे नंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदावरूनही होणार होती विराटची हकालपट्टी\nMouni Roy च्या लग्नाचं Samantha आणि Naga Chaitanya सोबत काय आहे कनेक्शन\n15 वर्षांखालील मुलांना Covid लस देणार\ne-EPIC: मिनिटात स्मार्टफोनवर डाउनलोड करू शकता Voter ID, ओळखपत्र म्हणून येईल खूपच उपयोगी, पाहा प्रोसेस\nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत भरती, ३० हजारपर्यंत मिळेल पगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/indane-lpg-cylinder-price-changed-from-1-january-check-new-rule-about-digital-payment-mhjb-650048.html", "date_download": "2022-01-21T02:17:40Z", "digest": "sha1:ZOKXM3NYP2LI42Q7QN2AQNVZNJYNRGZN", "length": 8495, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indane lpg cylinder price changed from 1 january check new rule about digital payment mhjb - नवीन वर्ष महागाईचे! वाढणार LPG Cylinder Price, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल – News18 लोकमत", "raw_content": "\n वाढणार LPG Cylinder Price, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल\n वाढणार LPG Cylinder Price, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल\n1 जानेवारी 2022 पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार (Big Changes From 1st January 2022) आहेत. खासकरून ग्राहकांच्या हितासंदर्भातील नियमात हे बदल होत आहेत.\nGold Price Today:सोने-चांदी खरेदीची चांगली संधी,इथे तपासा आजचा महाराष्ट्रातील दर\nPetrol Diesel Price Today: IOCL कडून इंधर दर जारी,तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव\nGold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची संधी; वाचा काय आहेत नवे दर\nGold Price Today: सोनं खरेदीची चांगली संधी, तपासा आजचा लेटेस्ट रेट\nनवी दिल्ली, 29 डिसेंबर: नवीन वर्षाची सर्वांनाच (New Year 2022) प्रतीक्षा आहे. हे नवीन वर्ष सामान्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी काहीसे महागाईचे ठरण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2022 पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार (Big Changes From 1st January 2022) आहेत. खासकरून ग्राहकांच्या हितासंदर्भातील नियमात हे बदल होत आहेत. नवीन वर्षापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत (LPG Cylinder Price) महत्त्वाचा निर्णय होईल. महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत समीक्षा बैठक घेतली जाते. यावेळी होणाऱ्या बैठकीत एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती काहीशा वाढल्या आहेत. मात्र असा देखील अंदाज बांधला जात आहे की पुढील वर्षी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे मोदी सरकार पेट्रोल-डिझेल प्रमाणेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती देखील कमी करू शकतं. हे वाचा-मुंबईकरांना आजही पेट्रोलसाठी मोजावी लागणार मोठी किंमत, वाचा आजचा भाव 1 जानेवारी 2022 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 266 रुपयांनी मोठी वाढ झाली होती, ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्ये करण्यात आली होती. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. मुंबईत 1683 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर सध्या 1950 रुपयांना मिळत आहे. हे वाचा-'या' सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 117 टक्क्यांची वाढ; गुंतवणूकदार मालामाल यासोबतच नव्या वर्षात डिजिटल पेमेंटबाबतही मोठा बदल होणार आहे. आतापासून सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना याबाबत माहिती देत ​​आहेत. मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर डिजिटल पेमेंटसाठी वाढलेले शुल्क लागू होईल. मोफत मर्यादेपेक्षा अधिकच्या एटीएम व्यवहारावर 20 रुपये शुल्कासह GST शुल्क आकारले जाते, बर्‍याच बँका 1 जानेवारी 2022 पासून ते शुल्क आता 21 रुपये प्लस GST करतील.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n वाढणार LPG Cylinder Price, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/union-minister-of-state-for-agriculture-kailash-chaudhary-tested-covid19-positive-mhak-470616.html", "date_download": "2022-01-21T02:12:48Z", "digest": "sha1:6DIOVK6565STAPZ2TWBSXHYCAL5HHTQC", "length": 9086, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "COVID-19: अमित शहा यांच्यानंतर आणखी एका मंत्र्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह – News18 लोकमत", "raw_content": "\nCOVID-19: अमित शहा यांच्यानंतर आणखी एका मंत्र्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह\nCOVID-19: अमित शहा यांच्यानंतर आणखी एका मंत्र्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह\nशुक्रवारी रात्री त्यांना ताप आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना शंका आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली.\n15 वर्षांखालील मुलांना Covid लस देणार\nडिस्पोजेबल सर्जिकल मास्कमध्ये खरंच असतात किडे जाणून घ्या VIRAL VIDEO चं सत्य\nमुलांना शाळेत पाठवू की नको पालक म्हणून तुमचा गोंधळ; आधी डॉक्टर काय म्हणाले पाहा\nBREAKING : औरंगाबादमध्ये शाळा बंदच; आयुक्तांनी दिली धक्कादायक आकडेवारी\nनवी दिल्ली 8 ऑगस्ट: देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. मोदी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी (Union Minister of State for Agriculture Kailash Chaudhary) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चौधरी यांनीच याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जैसलमेरचे खासदार असलेले चौधरी हे मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रात्���ी त्यांना ताप आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना शंका आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीचे रिपर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जोधपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काळजीचं कुठलंही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं. मतदारसंघात दौऱ्यावर असतांना त्यांनी अनेक ठिकानांना भेटी दिल्या होत्या. त्यामुळेच बाधा झाली असावी असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 61 हजार 537 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 वर पोहोचला आहे. Black Box सापडला: तुटलेलं विमान, मोडलेल्या खुर्च्या Photos पाहून उडेल थरकाप देशात कोरोनामुळे 933 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 42 हजार 518 वर पोहोचला आहे. 6 लाख 19 हजार 088 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत 14 लाख 27 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. रांचीवरून मुंबईसाठी निघालेल्या विमानाला पक्षाची धडक, मोठा अपघात टळला मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 48900 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. 15 जूनपर्यंत 51. 08 रिकव्हरी रेट होता त्यापैकी 7 ऑगस्टपर्यंत तो वाढून 67.98 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात 25 लाख 69 हजार 645 लोकांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी शुक्रवारी 10 हजार रुग्णांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nCOVID-19: अमित शहा यांच्यानंतर आणखी एका मंत्र्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/aurangabad-corporation-has-taken-9-truck-cable-wires-to-the-high-court/", "date_download": "2022-01-21T02:46:03Z", "digest": "sha1:WMOUWEMTTMHGXNLR54LFN23KFRN6M4OS", "length": 8206, "nlines": 130, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "औरंगाबाद मनपाने हायकोर्टात नेले 9 ट्रक केबल वायर |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक सं���न्न\nऔरंगाबाद मनपाने हायकोर्टात नेले 9 ट्रक केबल वायर\nऔरंगाबाद (तेज समाचार डेस्क): औरंगाबाद महापालिकेने शहरातील विविध भागातून जप्त केलेले सुमारे 9 ट्रक भरून केबल वायर्स आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले.\nमनपाने जप्त केलेले 200 किलोमीटर लांबीचे केबल वायर सादर करावे असे आदेश हायकोर्टाने गेल्या आठवड्यात महापालिकेला दिले होते. औरंगाबाद शहरातील विविध भागातील विजेच्या खांबावर लोंबकळत असलेल्या केबल वायर्स मुळे अपघाताचा धोका वाढला होता. या बाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असता मनपाच्या वतीने 200 किलोमीटर लांबीचे केबल जप्त केल्याचे शपथपत्र सादर करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने बुधवाही हे वायर्स 9 ट्रक्सवर लादून हायकोर्टापुढे सादर केलेत.\nऔरंगाबाद येथे अट्टल घरफोड्या अटकेत\nधुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nनंदुरबार शहरात येणारे मार्ग बंद केली\nधुळे : चाळीसगांव पॅसेंजर अपघात होता-होता वाचली, अर्धातास रेंगाळली\nयावल तालुक्यातील 3 डॉक्टरांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2022-01-21T01:30:54Z", "digest": "sha1:QKUHS2X7AVTFVHREY3HB5GOJV2XWG56T", "length": 25105, "nlines": 209, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके! | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome उद्योग भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके\nभीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके\n‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ’ अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा पक्की होती. कित्येक मराठी पिढ्या शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, परंपरा या पंचकडीत जगत राहिल्या. काळाप्रमाणे फार मोठा बदल घडून आला असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल, पण मला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे वाक्य आठवते. ते वाक्य मराठी माणसाला अगदी फीट बसते. “चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी शिकत राहणे ही मानसिकता पालक आणि पाल्य यांच्यात जोपर्यंत आहे, तोपर्यंत नोकरच जन्माला येणार’ अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा पक्की होती. कित्येक मराठी पिढ्या शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, परंपरा या पंचकडीत जगत राहिल्या. काळाप्रमाणे फार मोठा बदल घडून आला असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल, पण मला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे वाक्य आठवते. ते वाक्य मराठी माणसाला अगदी फीट बसते. “चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी शिकत राहणे ही मानसिकता पालक आणि पाल्य यांच्यात जोपर्यंत आहे, तोपर्यंत नोकरच जन्माला येणार\nनाही म्हटले तरी, बहुसंख्य मराठी मंडळी नोकरीपेशातील असल्याने त्यांची आर्थिक साक्षरता नोकरी, बदली, प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस अशी मर्यादित दिसून येते. त्याउलट गुजराती, जैन, मारवाडी, पंजाबी, कच्छी लोकांची आर्थिक साक्षरता ‘बाजारपेठेशी लेनदेन’पर्यंत असते. म्हणून त्यांचे लोण देशभर पसरले आहे. आधुनिक युग हे आर्थिक आहे, वेगवान आहे. तेव्हा ते कसे- आपण कसे याचा विचार करत बसू नये. काळानुरूप बदलावे ना\nउद्योजकता विकासाचे महत्त्व मला तरी कोठे माहीत होते मी सर्वसाधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात आई-बापाविना वाढलेला पोरगा. मी शिंप्याचे काम करून जगणाऱ्या चुलत्याच्या घरात आजीसोबत राहत होतो. गाव होते आळंद – कर्नाटकातील. आजी चौथीत असताना वारली. माझा मायेचा आधार तुटला. मला समाज, नातेसंबंध असे कोणी माहीतच नव्हते. मला कोणी विचारत नव्हते. मी रडतखडत, शिंपीकाम करत सातवी पास झालो, ते वर्गातील देशपांडे या सहविद्यार्थ्याच्या वह्या-पुस्तकांवर. चुलत्याने दवाखान्यातील नोकरी माझ्याकरता आणली. माझे शिक्षणाचे एक वर्ष फुकट गेले. ‘नोकरी कर किंवा तुझे तू बघ’ असे मला सांगण्यात आले. मी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न गावातच केला, मात्र जमले नाही. शेवटी निदान मॅट्रिक व्हावे म्हणून मी गाव सोडून पुण्यात आलो. माझे वय चौदा वर्षांचे त्या वेळी होते. गावातील रामदासी यांच्या ओळखीने दिवसा काम, रात्री शाळा सुरू झाली. गावात काय, पुण्यात काय, पोटाचे हाल होते. तशी माझी चारएक वर्षें गेली, म्हणजे खाली जमीन वर आकाश. तेच माझे मायबाप होते. मी चांगल्या कामाच्या शोधात असताना, 1960 साली पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावर निळुभाऊ लिमये यांच्या ‘पूनम हॉटेल’मध्ये काम मला मिळाले. माझी कोणत्याही कामाची तयारी होती. मला लॉज, मेस यांमध्ये मॅनेजरच्या मदतनीसाचे काम दिले गेले. खरे सांगतो, तेव्हापासून मला पोटभर जेवण मिळू लागले मी सर्वसाधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात आई-बापाविना वाढलेला पोरगा. मी शिंप्याचे काम करून जगणाऱ्या चुलत्याच्या घरात आजीसोबत राहत होतो. गाव होते आळंद – कर्नाटकातील. आजी चौथीत असताना वारली. माझा मायेचा आधार तुटला. मला समाज, नातेसंबंध असे कोणी माहीतच नव्हते. मला कोणी विचारत नव्हते. मी रडतखडत, शिंपीकाम करत सातवी पास झालो, ते वर्गातील देशपांडे या सहविद्यार्थ्याच्या वह्या-पुस्तकांवर. चुलत्याने दवाखान्यातील नोकरी माझ्याकरता आणली. माझे शिक्षणाचे एक वर्ष फुकट गेले. ‘नोकरी कर किंवा तुझे तू बघ’ असे मला सांगण्यात आले. मी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न गावातच केला, मात्र जमले नाही. शेवटी निदान मॅट्रिक व्हावे म्हणून मी गाव सोडून पुण्यात आलो. माझे वय चौदा वर्षांचे त्या वेळी होते. गावातील रामदासी यांच्या ओळखीने दिवसा काम, रात्री शाळा सुरू झाली. गावात काय, पुण्यात काय, पोटाचे हाल होते. तशी माझी चारएक वर्षें गेली, म्हणजे खाली जमीन वर आकाश. तेच माझे मायबाप होते. मी चांगल्या कामाच्या शोधात असताना, 1960 साली पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावर निळुभाऊ लिमये यांच्या ‘पूनम हॉटेल’मध्ये काम मला मिळाले. माझी कोणत्याही क���माची तयारी होती. मला लॉज, मेस यांमध्ये मॅनेजरच्या मदतनीसाचे काम दिले गेले. खरे सांगतो, तेव्हापासून मला पोटभर जेवण मिळू लागले मी तेथे पूर्ण एक तप काम केले, पदवीधर झालो, जर्नालिझम केले. तेव्हापासून, मी वृत्तपत्रात लेखन करत आहे. मला सहवास निळूभाऊंकडे येणाऱ्या बड्या मंडळींचा मिळत होता. माझ्या ऐन मिसरुड फुटण्याच्या वयात ‘पूनम’मधील ‘समाजवादी’ वातावरणाचे, तेथील मंडळींचे संस्कार माझ्यावर झाले. एरवी, संस्कार मुलांना आई-वडील, आप्त, समाज यांच्याकडून मिळतात, पण ते माझ्या नशिबात नव्हते. भविष्यात कपड्यांना टाके मारण्याऐवजी शब्दांचे टाके घालण्याचा योग होता ना मी तेथे पूर्ण एक तप काम केले, पदवीधर झालो, जर्नालिझम केले. तेव्हापासून, मी वृत्तपत्रात लेखन करत आहे. मला सहवास निळूभाऊंकडे येणाऱ्या बड्या मंडळींचा मिळत होता. माझ्या ऐन मिसरुड फुटण्याच्या वयात ‘पूनम’मधील ‘समाजवादी’ वातावरणाचे, तेथील मंडळींचे संस्कार माझ्यावर झाले. एरवी, संस्कार मुलांना आई-वडील, आप्त, समाज यांच्याकडून मिळतात, पण ते माझ्या नशिबात नव्हते. भविष्यात कपड्यांना टाके मारण्याऐवजी शब्दांचे टाके घालण्याचा योग होता ना हे झाले ‘मी’चे माझ्याविषयीचे सांगणे.\nकाही चांगले साथी-मित्र त्या सगळ्या ‘एकला चलो रे’च्या प्रवासात मिळाले. एकाच्या ओळखीने मुंबईत ‘लघुउद्योग महामंडळा’च्या सेवेत 1972 अखेर रुजू झालो. तेथून मी उद्योजकतेकडे ओढला गेलो. तेथे मला ‘लघुउद्योग’ मासिक संपादनाचे काम मिळाले. उद्योजकांचा सहवास मिळत गेला. मला त्यांची व्यक्तिमत्त्वे व नोकरदारांची व्यक्तिमत्त्वे यांतील फरक जाणवू लागला. खऱ्या उद्योजकांचा शब्द म्हणजे एक प्रकारे धनादेश असतो. तसेच, ते स्वयंभू असतात. त्यांची एक जीवनशैली असते. ते लोकांना रोजगार देणारे, शासनाला कररूपाने धन देणारे असतात. एकूणच, मी उद्योजकीय व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होत गेलो. त्यासंबंधी वाचन, चिंतन, लेखन सुरू केले. त्याच काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये कार्यरत असलेले दिनकर गांगल यांनी मला ‘नवे उद्योजक’ लिहिण्याची संधी दिली. तेव्हापासून मी मुंबईतील बहुतांश वृत्तपत्रांतून ‘यशोगाथा’ लिहिलेल्या आहेत. विशेषकरून त्या वेळच्या दूरदर्शनच्या ‘कामगार विश्व’ सदरात सलग दहा वर्षें उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या आणि कुमार केतकर यांच्या प्रोत���साहनामुळे दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये दहा वर्षांत सहाशे यशोगाथा लिहिल्या. अशा प्रकारे उद्योजकांच्या सहवासात राहून राहून माझ्या अंगात उद्योजकता भिनत गेली. महामंडळाचे वातावरण त्या वेळी मला पोषक नव्हते. मी तेथे झिजून वा गंजून संपण्यापेक्षा महामंडळातील सेवेचा राजीनामा दिला. त्या वेळी माझी पत्नी शासकीय सेवेत होती. तो मोठा दिलासा होता. दोन मुले शाळेत जाणारी होती आणि मी मात्र मराठी उद्योजकता विकासासाठी ‘उद्योगश्री प्रकाशन’ व मराठी उद्योजकांचा ‘सन्मान सोहळा’ सुरू केला. त्यासाठी निमशासकीय नोकरी सोडली. तो वेडेपणाच होता, कारण ती माझी पॅशन होती एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते. तसे माझे नशीब खडतर, खडकाळ वाटेवरचे असूनही माझ्यात उद्योजकीय श्रीमंती कोठून आली असावी एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते. तसे माझे नशीब खडतर, खडकाळ वाटेवरचे असूनही माझ्यात उद्योजकीय श्रीमंती कोठून आली असावी ‘बाष्प इंडस्ट्रीज’चे बापू पाटील म्हणतात, “नोकरीचा राजीनामा देऊन एकहाती उद्योजकता विकासासाठी देशात कार्यरत असणारी भीमाशंकर कठारे ही एकमेव व्यक्ती असेल ‘बाष्प इंडस्ट्रीज’चे बापू पाटील म्हणतात, “नोकरीचा राजीनामा देऊन एकहाती उद्योजकता विकासासाठी देशात कार्यरत असणारी भीमाशंकर कठारे ही एकमेव व्यक्ती असेल\n‘उद्योगश्री’ दिवाळी अंकाचा जन्म ऑक्टोबर 1983 ला झाला. मी तेव्हापासून ते आतापर्यंत बिझी आहे; बिझनेस‘फॅन’ झालो आहे.\nमी ‘उद्योगश्री’ अंक सलग छत्तीस वर्षें प्रकाशित केला. त्या वेळी घेतलेल्या मुलाखतींमधून उद्योजकांची समाज, मीडिया यांच्याबद्दल नाराजी दिसायची- “कठारे, आम्हाला कोण विचारतोय राबायचे, इतरांना रोजगार द्यायचा, शासनाला कररूपाने पैसे द्यायचे आणि सत्कार, कौतुक कोणाचे तर सेलिब्रिटींचे.” ती खंत मला जाचक वाटली. त्या वेळचा समाज श्रमसंस्कृतीकडे पाठ फिरवत असल्याचे ते लक्षण नाही का राबायचे, इतरांना रोजगार द्यायचा, शासनाला कररूपाने पैसे द्यायचे आणि सत्कार, कौतुक कोणाचे तर सेलिब्रिटींचे.” ती खंत मला जाचक वाटली. त्या वेळचा समाज श्रमसंस्कृतीकडे पाठ फिरवत असल्याचे ते लक्षण नाही का त्याकरता मी ‘उद्योगश्री गौरव सन्मान सोहळा’ सुरू केला. सन्मानाचे रौप्य महोत्सवी वर्ष होऊन गेले. मी दोनशेनव्वदाहून अधिक उद्यमींचा गौरव केला आहे. त्यात छप्पन महिलांचा समावेश ���हे. माझी नऊ पुस्तके औद्योगिक विषयावर प्रकाशित झाली आहेत- विशेषतः ‘उद्योजकता आणि आध्यात्मिकता’ हे पुस्तक नावाजले गेले. त्याला पुरस्कारही मिळाले. सन्मानासाठी दिग्गज मंडळींची निवड समिती कार्यरत आहे. सुभाष दांडेकर हे गेली पंचवीस वर्षें त्या समितीचे अध्यक्ष होते. सदस्य म्हणून मधू मंगेश कर्णिक, कुमार केतकर, केसरी पाटील, एकनाथ ठाकूर, प्रेमाताई पुरव, नरेश राऊत यांचे सहकार्य लाभले. ती नावे म्हणजे ‘उद्योगश्री’चे बळ ठरले. त्या जोरावर माझी वाटचाल तेजोमय झाली.\nहे ही लेख वाचा-\nमिस्टर बिडी – किसनलाल सारडा\nद.रा. पेंडसे- आर्थिक उदारीकरणाचा उद्गाता\nजगन्नाथराव खापरे – ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा\nजातीचे उद्योजक स्वत:च्या, त्यांच्या कुटुंबाच्या व देशाच्या विकासाचे धनी असतात. मला पीटर ड्रकर यांचे वाक्य आठवते. “संधीचा महत्तम वापर करणारी, प्रसंगी धोका पत्करून विकासाची नवी वाट शोधणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय.” एकेकाळी मी स्वतः नोकरी मागणारा तरुण होतो. मी माझ्या मुलांना मेडिकल दुकानाची लाईन दिली; चार-एक लोकांना नोकरी दिली. महाराष्ट्र उद्योजकतेच्या अभावी मागे आहे, याची जाणीव मराठी माणसाला झालेली आहे. ‘उद्योगश्री’ने ती खंत प्रथम चार दशकांपूर्वी अधोरेखित केली. मी त्याची नोंद येथे करतो.\nसंगीताला भक्ती पावली, की त्याचे भजन होते…\nपाण्यात भक्ती ओतली की त्याचे तीर्थ होते…\nतसेच, उद्योगाला साधनेची जोड मिळाली, तर लक्ष्मी प्रसन्न होते…\n– भीमाशंकर कठारे 9967233429\nPrevious article‘मिया पोएट्री’चे आसामात वादळ\nNext articleझुंजार कामगार नेता – पी डिमेलो\nसाहेब कोणी कोणाला म्हणावे (What does word saheb mean\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन मह���राष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-research-new-vaccine-discovered-for-hiv-4512567-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:23:00Z", "digest": "sha1:YSOW7ZQ5FJGBPCVC6GGWAQHGHVSF2YOZ", "length": 3148, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Research : New Vaccine Discovered For HIV | संशोधन: एचआयव्हीची प्रभावी लस दृष्टिपथात! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंशोधन: एचआयव्हीची प्रभावी लस दृष्टिपथात\nवॉशिंग्टन - शास्त्रज्ञांनी एचआयव्ही अँटिबॉडीपासून बचाव करणारी यंत्रणा आणि एचआयव्हीचे प्रमुख प्रोटीन्स स्थिर करण्याचे तंत्र शोधून काढली असून त्यामुळे एचआयव्हीच्या प्राणघातक जिवाणूवर प्रभावी लस निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे एचआयव्ही प्रोटीन्स स्थिर करण्याची रचनाच शोधून काढल्याने शक्तिशाली एचआयव्ही अँटिबॉडीज दबा धरून बसलेली ठिकाणे शोधण्यास मदत होणार आहे. एचआयव्हीच्या पृष्ठभागावर असंख्य छिद्रे असून प्रत्येक छिद्रामध्ये बल्बच्या आकाराची जीपे 120 नावाची तीन ओळखता येणारे प्रोटीन्स असतात. ते फुलाप्रमाणे पसरत जातात आणि बंद होतात. शास्त्रज्ञांनी एचआयव्हीच्या या प्रोटीन्सना स्थिर करण्याची प्रक्रियाच शोधली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-congress-ncp-seat-sharing-formula-done-in-next-4-5-days-4511120-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:22:54Z", "digest": "sha1:BOF2UVN6NNOM6TNYTQRWRGCVL52NWLEZ", "length": 4671, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "congress-ncp seat sharing formula done in next 4-5 days | काँग्रेसच्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता होणार कट, कोल्हापूर काँग्रेसकडेच? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेसच्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता होणार कट, कोल्हापूर काँग्रेसकडेच\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत व संभाव्य जागांवाटपाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत व राष्ट्रवादीच्या जागांवाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली.\nत्यानुसार प्रदेश काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत विरोधकांचा जोर पाहता राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास अनुकूलता दाखविली आहे. मात्र जागा किती सोडाव्यात याबाबत प्रदेश काँग्रेस व स्क्रिनिंग कमिटीसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे नेतृत्त्वाने सांगितले आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांत माणिकराव ठाकरे यांनी या कमिटीसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री चव्हाण आज भल्या सकाळीच दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पक्षनेतृत्त्वाची भेट घेऊन संभाव्य जागांवाटपाबाबत चर्चा केली.\nदिल्लीतील काँग्रेस नेतृत्त्वाने राज्य पातळीवर राष्ट्रवादीसोबत पुढील दोन दिवसांत वाटाघाटी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील दोन-तीन दिवसांत प्रदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चेची पहिली फेरी पार पडेल. त्यानंतर काही जागांबाबत वाद उदभवल्यास तो तिढा केंद्रीय पातळीवर सोडविला जावा असे सांगितले आहे.\nपुढे वाचा, काँग्रेसच्या कोणत्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता होणार कट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-give-permission-for-hearing-against-suresh-jain-and-devkar-anna-hazare-demand-4511743-N.html", "date_download": "2022-01-21T03:13:18Z", "digest": "sha1:FX35G5N7E6LHHUQHIUZGZXFZYIECCHCC", "length": 6822, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Give Permission For Hearing Against Suresh Jain And Devkar, Anna Hazare Demand | सुरेश जैन आणि देवकरविरोधी खटल्याला परवानगी द्या,अण्‍णा हजारे यांची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुरेश जैन आणि देवकरविरोधी खटल्याला परवानगी द्या,अण्‍णा हजारे यांची मागणी\nजळगाव - घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन आणि आमदार गुलाबराव देवकर यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास दोन वर्षांपासून परवानगी दिली जात नाही. ती तातडीने द्यावी, अशी मागणी करणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले आहे. या प्रकरणात अण्णांनी मुख्यमंत्र्यांचा प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेबद्दलही प्रश्न उपस्थित केला आहे. हजारे यांनी दोन आठवड्यांपूर्वी पाठवलेले हे पत्र सोमवारी जळगावातील माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आले.\nलोकप्रतिनिधी विरुद्ध खटला दाखल करण्यासाठी कलम 197 अन्वये शासनाची परवानगी लागते. मात्र, घरकुल प्रकरणात खटला चालवायला राज्य सरकारने परवानगीच दिलेली नसल्याने सुरेश जैन यांच्याविरुद्ध खटला चालवू नये, अशी याचिका जैन यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र पाठवले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या आधीपासून आपण शासनाशी पत्रव्यवहार करीत असून अनेक प्रयत्न केल्यानंतर शासनाने या प्रकरणी चौकशी केली, असे पत्रात नमूद केले आहे.\nसुरेश जैन व गुलाबराव देवकर हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी 31 मे 2012 रोजी शासनाकडे परवानगी मागणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, तब्बल दीड-पावणेदोन वर्षे या प्रस्तावाला परवानगी मिळत नाही हे खेदजनक आहे. राज्याच्या विधी व न्याय खात्याने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून तो आता सामान्य प्रशासन विभागाकडे प्रलंबित असल्याची आपली माहिती असल्याचे अण्णांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.\n‘केंद्र आणि राज्य सरकार भ्रष्टाचारातील प्रकरणाबाबत गंभीर असल्याचे तुमच्या पक्षाचे नेते वारंवार बोलतात आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शासन स्तरावर वेळकाढूपणा होतो हे दुर्दैवी आहे. सुरेश जैन आणि देवकर हे दोघेही माजी मंत्री सध्या अटकेत असून त्यांनी जामिनासाठी केलेले अर्ज सर्वच न्यायालयांनी फेटाळले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील तपास किती सुयोग्य पद्धतीने झाला आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे शासन स्तरावरून होणारी दिरंगाई ही आपल्याच प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेबाबत प्रश्न निर्माण करते’, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-crime-news-at-nagapur-5119249-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:25:44Z", "digest": "sha1:OFGCPT7DH3WD5VRZV6FQ3WJHZEOMVTOO", "length": 4466, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "crime news at nagapur | पतीचा काटा काढून मृतदेह घरातच पुरला, प्रेमसंबंधात ठरत होता अडसर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपतीचा काटा काढून मृतदेह घरातच पुरला, प्रेमसंबंधात ठरत होता अडसर\nनागपुर- प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढून मृतदेह घरातच पुरल्याचे धक्कादायक प्रकरण नागपुरात रविवारी उघडकीस अाले अाहे. रमेश बानेवार (वय ३५) असे मृताचे आहे.\nरमेश राहत असलेल्या ताजनगर परिसरातील घराला दोन-तीन दिवसांपासून कुलूप लागलेले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याची तसेच काहीतरी संशयास्पद घडल्याची तक्रार त्यांच्या शेजाऱ्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात केली होती. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच घटनास्थळी पोहोचून पंचासमक्ष कुलूप तोडले. त्यावेळी ही घटना उघड झाली. मधल्या खोलीत नव्याने लावण्यात आलेल्या टाइल्स काढून खाेदल्यानंतर रमेशचा कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांना शेजाऱ्यांकडे सखाेल चाैकशी केली, असता प्रकरण संशयास्पद असल्याचे समाेर अाले.\nरमेश हा पत्नी व तीन मुलांसह ताजनगरात घर घेऊन राहत होता. किरकोळ कामे करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. रमेशच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते. त्यावरून पती-पत्नीमध्ये वादही व्हायचे. शेजाऱ्यांनाही त्याची माहिती होती. यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.\nतीन दिवसांपूर्वी रमेशची पत्नी मुलांना घेऊन घाबरलेल्या अवस्थेतच घराबाहेर पडल्याचे अनेकांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, आरोपींपैकी अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-literature-world-ban-on-book-its-mean-real-death-of-autor-taslima-nasrin-4511793-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:38:48Z", "digest": "sha1:C7DHJ2WLDIA6APTFETGAUIO7BK4BP4DD", "length": 5810, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Literature World: Ban On Book Its Mean Real Death Of Autor- Taslima Nasrin | साहित्य विश्‍व:पुस्तकावर बंदी हा लेखकाचा ‘खरा मृत्यू’च! - ल‍ेखिका तस्लिमा नसरीन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाहित्य विश्‍व:पुस्तकावर बंदी हा लेखकाचा ‘खरा मृत्यू’च - ल‍ेखिका तस्लिमा नसरीन\nनवी दिल्ली - कोलकात्याला सिटी ऑफ जॉय म्हटले जात असले तरी तेथे परतण्याची आशा वाटत नाही. खरे तर आपल्या पुस्तकावरील बंदी म्हणजे लेखकाचा ‘खरा मृत्यू’ असतो, असे वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी म्हटले आहे.\nसध्या कोलकाता ग्रंथोत्सव सुरू आहे. त्यात तस्लिमा यांच्या ‘निषिद्धो’ पुस्तकावर बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी लेखिकेने ही हताश प्रतिक्रिया दिली आहे. आता पश्चिम बंगालमधील परिस्थिती अगदी बांगलादेशसारखीच झाली आहे. तेथे मला प्रवेश दिला जात नाही. माझ्या पुस्तकांवर बंदी घातली जाते. मी लिहिलेल्या टीव्ही कार्यक्रमांनाही मनाई करण्यात आली आहे. हीच गोष्ट कोलकाता ग्रंथोत्सवात झाली आहे. मला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. माकप सत्तेवर असताना असे घडत असे. परंतु ममता बॅनर्जी यांचे सरकार आल्यानंतर त्यात बदल होईल, असे वाटत होते. परंतु त्यात काही बदल झाला नाही. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.\nसध्या तरी तस्लिमा यांच्या ‘निषिद्धो’ पुस्तकाला कोलकाता महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले आहे. परंतु महोत्सव 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत त्याला ठेवण्यात येईल, असा विश्वास वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2012 मध्ये हेच घडून आले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास बंगालला दुसरे बांगलादेश किंवा पाकिस्तान म्हटले जाईल.\nतस्लिमा नसरीन यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे. मृत्यूनंतर एआयआयएमएसऐवजी कोलकाता मेडिकल कॉलेजला देहदान करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.\n‘आम औरत पार्टी’ हवी\nमहिलांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी देशात आम औरत पार्टीची स्थापना व्हायला हवी. आम आदमी पार्टीने काही परिवर्तन घडवले तर चांगलेच आहे, परंतु महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिलांचा हक्काचा पक्ष असला पाहिजे, असे मत तस्लिमा यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/raghav-juyal-dating-a-swedish-girl-sara-arrhusius-photo-viral-sp-642400.html", "date_download": "2022-01-21T01:45:15Z", "digest": "sha1:UPV77A7YCWBIX4TW3Q2WGFAS7MMU3SRE", "length": 9591, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Raghav juyal dating a swedish girl sara arrhusius photo viral sp - शक्ती मोहन नव्हे तर राघव जुयाल 'या' तरूणीला करतोय डेट ? फोटो होतायत व्हायरल – News18 लोकमत", "raw_content": "\nशक्ती मोहन नव्हे तर राघव जु��ाल 'या' तरूणीला करतोय डेट\nशक्ती मोहन नव्हे तर राघव जुयाल 'या' तरूणीला करतोय डेट\nडान्सर, अॅक्टर, डान्सर आणि रिअॅलिटी शो 'डान्स प्लस' (Dance Plus) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) अनेकदा शोच्या सेटवर शोच्या जज शक्ती मोहनसोबत फ्लर्ट करताना दिसतो.\nT20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार\n तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल\nकुत्र्याचा मृत्यू...गोंधळ...आणि माजी मंत्र्यांच्या सुनेला अटक, काय आहे प्रकरण\n'हे तर काहीच नाही'मध्ये बच्चन साहेब लावणार हजेरी आता मजा येणार खरी....\nमुंबई, 11 डिसेंबर: डान्सर, अॅक्टर, डान्सर आणि रिअॅलिटी शो 'डान्स प्लस' (Dance Plus) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) अनेकदा शोच्या सेटवर शोच्या जज शक्ती मोहनसोबत फ्लर्ट करताना दिसतो. राघव जुयालची शक्ती मोहनसोबतची मस्तीखोर शैली अनेकदा चर्चेत असते. शोचे दर्शक, स्पर्धक आणि इतर जज यांनाही राघव आणि शक्तीची केमिस्ट्री आवडते. पण, खऱ्या आयुष्यात त्यांच्या स्वप्नांची राणी कोण, हे त्यांनी नेहमीच त्याने गुलदस्त्यामध्ये (Raghav Juyal Girlfriend) ठेवलं आहे. राघव जुयालने आतापर्यंन त्याच्या गर्लफ्रेंडबाबत कोणतीच माहिती शेअर केलेली नाही. पण, त्यानंतरही राघवच्या लव्ह लाईफच्या बाबतीत काही अफवा वेळोवेळी चर्चेत असतात. मात्र, त्यावे या वृत्तांना कधीही दुजोरा दिला नाही आणि कधीच आपले मत ही मांडले नाही. पण, आता त्याचा एक फोटो चर्चेत आला आहे. राघव जुयालच्या आयुष्यात कोणीतरी आहे, ज्याचं त्याच्या हृदयात विशेष स्थान आहे. या फोटोवरून तर असंच काही दिसून येते आहे. वाचा : PHOTO - लेक अरहानसाठी एकत्र आले मलायका अरोरा-अरबाज खान; पाहताच क्षणी मारली मिठी राघव जुयाल हा कोणत्या देशी गर्ल प्रमोत नाही तर परदेशी गर्लच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. बातमी अशी आहे की, राघव एका स्वीडिश मुलीला डेट करत आहे. या परदेशी तरुणीसोबतचे त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्वीडिश तरुणीचे नाव सारा अरहुसियस (Sara Arrhusius) असून ती फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती इंटीमसीची को-ऑर्डिनेटर आहे. वाचा : VIDEO : तेजस्विनीच्या करिअरमधला सर्वात बोल्ड टिझर; 'अनुराधा'ची उत्सुकता साराने नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो 'यंग रॉयल्स'मध्ये इंटीमसी को-ऑर्डिनेटर म्हणून काम केले आहे. एवढेच नाही तर साराने अनेक स्वीडन शोमध्ये का�� केले आहे. राघव 2018 पासून साराला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण, साराच्या इन्स्टावर नजर टाकली तर दोघे 2017 पासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते. आतापर्यंत सारा आणि राघवने त्यांचे नाते अधिकृत केले नाही. पण, जर तुम्ही साराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकली तर त्या दोघांचे अनेक फोटोज आहेत. राघव आणि साराच्या नात्याबद्दल फक्त त्याच्या जवळच्या मित्रांनाच माहिती आहे. राघव आणि सारा बद्दल सांगितले जात आहे की, ते भारतात ट्रेक दरम्यान भेटले होते. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. सारा अनेकदा राघवला भेटण्यासाठी आणि कामानिमित्त भारतात येत असते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nशक्ती मोहन नव्हे तर राघव जुयाल 'या' तरूणीला करतोय डेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/add-nominee-in-epf-account-online-how-to-update-nominee-details-in-epf-mhpw-650300.html", "date_download": "2022-01-21T02:12:10Z", "digest": "sha1:YFSUYAXUA7NWYXWIV54WWEKYBA6SAWTD", "length": 8365, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Add nominee in epf account online how to update nominee details in epf mhpw - EPF अकाऊंटवर नॉमिनी जोडण्यासाठी दोन दिवस बाकी; 5 मिनिटात ऑनलाईन अपडेट करा – News18 लोकमत", "raw_content": "\nEPF अकाऊंटवर नॉमिनी जोडण्यासाठी दोन दिवस बाकी; 5 मिनिटात ऑनलाईन अपडेट करा\nEPF अकाऊंटवर नॉमिनी जोडण्यासाठी दोन दिवस बाकी; 5 मिनिटात ऑनलाईन अपडेट करा\nतुम्ही EPFO ​​ने सुचवलेल्या काही स्टेफ्स फॉलो करून नॉमिनी जोडू शकता. ईपीएफओ खातेधारकांचा अकाली मृत्यू झाल्यास, केवळ नॉमिनीलाच ईपीएफ बचतीची रक्कम मिळू शकते.\nT20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार\n तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल\nकुत्र्याचा मृत्यू...गोंधळ...आणि माजी मंत्र्यांच्या सुनेला अटक, काय आहे प्रकरण\n'लुकाछुपी-2'च्या शूटिंगवेळी गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी..\nमुंबई, 29 डिसेंबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सर्व खातेदारांना 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनी जोडण्यास सांगितले आहे. जर खातेदाराने नॉमिनी जोडला नाही, तर त्याला ईपीएफओने दिलेले विविध फायद्यांपासून मुकावं लागू शकतं. तुम्ही अद्याप नॉमिनी जोडला नसेल, तर तुम्ही EPFO ​​ने सुचवलेल्या काही स्टेफ्स फॉलो करून नॉमिनी जोडू शकता. ईपीएफओ खातेधारकांचा अकाली मृत्यू झाल्यास, केवळ नॉमिनीलाच ईपीएफ बचतीची रक्कम मिळू शकते. ईपीएफओमध्ये, खातेदार एकापेक्षा जास्त व्यक्तींना नॉमिनी म्हणून नामनिर्देशित करू शकतो आणि जास्तीत जास्त टक्केवारीसाठी वेगवेगळे शेअर सेट करू शकतो. नव्या वर्षात 'या' बँकेत 10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास लागणार शुल्क दरम्यान,पेरोलच्या (Payroll) नवीन डेटानुसार, EPFO ​​ने ऑक्टोबरमध्ये 12.73 लाख निव्वळ ग्राहक जोडले आहेत, गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 10.22 टक्के वाढ नोंदवली आहे. 20 डिसेंबर 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या EPFO ​​च्या तात्पुरत्या पेरोल डेटावरून (provisional payroll data) असे दिसून येते की EPFO ​​ने ऑक्टोबर 2021 मध्ये 12.73 लाख सदस्य जोडले आहेत,\" असे कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. नवीन वर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त, या राज्याच्या CMचं जनतेला मोठं गिफ्ट\nनॉमिनी ऑनलाइन कसे जोडायचे\n>> स्क्रीनवर Provide Detail टॅब उघडेल. Save वर क्लिक करा.\n>> फॅमिली डिक्लेयरेशन अपडेट करण्यासाठी Yes वर क्लिक करा.\n>> Add Family Details वर क्लिक करा (एकाहून अधिक नॉमिनी देखील जोडले जाऊ शकतात.\n>> शेअरची रक्कम घोषित करण्यासाठी Nomination Details वर क्लिक करा. आता Save EPF Nomination वर क्लिक करा.\n>> OTP मिळवण्यासाठी E-sign वर क्लिक करा. आधार लिंक केलेल्या मोबाईलवर OTP मिळवण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nEPF अकाऊंटवर नॉमिनी जोडण्यासाठी दोन दिवस बाकी; 5 मिनिटात ऑनलाईन अपडेट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/virat-kohli-vs-bcci-now-bcci-on-backfoot-confusion-over-issuing-statement-mhsd-644190.html", "date_download": "2022-01-21T02:59:57Z", "digest": "sha1:MSXYYK6Y52HRPDDNVHRZW6OXJH2WRZJY", "length": 9118, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Virat kohli vs bcci now bcci on backfoot confusion over issuing statement विराटच्या वक्तव्यामुळे भूकंप, BCCI बॅकफूटवर, बोललं तर कॅप्टन खोटा नाही बोललं तर अध्यक्ष! – News18 लोकमत", "raw_content": "\nविराटच्या वक्तव्यामुळे भूकंप, BCCI बॅकफूटवर, बोललं तर कॅप्टन खोटा नाही बोललं तर अध्यक्ष\nविराटच्या वक्तव्यामुळे भूकंप, BCCI बॅकफूटवर, बोललं तर कॅप्टन खोटा नाही बोललं तर अध्यक्ष\nबीसीसीआय आणि टेस्ट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli vs BCCI) यांच्यातले मतभेद बुधवारी अखेर सार��वजनिक झाले. विराट कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केलेला दावा फेटाळून लावला.\nमुंबई, 15 डिसेंबर : बीसीसीआय आणि टेस्ट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli vs BCCI) यांच्यातले मतभेद बुधवारी अखेर सार्वजनिक झाले. विराट कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केलेला दावा फेटाळून लावला. टी-20 ची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं आपल्याला सांगण्यात आलं नव्हतं, असं विराट म्हणाला. विराटच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला. एवढच नाही तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट टीमची घोषणा करण्याच्या दीड तास आधी आपल्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी सांगितल्याचं विराटने सांगितलं. विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे गांगुली दु:खी असल्याचं बोललं जातंय, पण बोर्डाचा अध्यक्ष म्हणून तो सामूहिक निर्णय घेण्याच्या विचाराचा असेल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. 'बीसीसीआयसाठी हे खूपच अडचणीच आहे. बोर्डाने जर प्रसिद्धी पत्रक काढलं तर कॅप्टन खोटा ठरले आणि प्रसिद्धी पत्रक काढलं नाही तर अध्यक्षावर प्रश्न उपस्थित होतील. कोहलीच्या वक्तव्यामुळे बोर्डाचं खूप नुकसान झालं आहे,' असं अधिकारी म्हणाला. टी-20 कॅप्टन्सी सोडणं योग्य आहे का असा विचारण्यात आलं तेव्हा यात 9 लोकांचा समावेश होता. पाच निवड समितीचे सदस्य, अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे यात होते. विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे त्याच्यात आणि बीसीसीआयमध्ये संवादाचा अभाव आहे, हे दिसून आलं आहे. याशिवाय रोहितला वनडे टीमचा कॅप्टन केल्याची घोषणा करताना बीसीसीआयने केलेल्या ट्वीटमध्ये विराट कोहलीचा उल्लेखही नव्हता. तसंच विराट कोहलीनेही यानंतर रोहित शर्माला शुभेच्छाही दिल्या नाहीत, या सगळ्यामुळे संशय आणखी वाढला. गांगुलीचं वक्तव्य विराटने फेटाळलं आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने टी-20 कॅप्टन्सीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वे���ळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nविराटच्या वक्तव्यामुळे भूकंप, BCCI बॅकफूटवर, बोललं तर कॅप्टन खोटा नाही बोललं तर अध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27018/", "date_download": "2022-01-21T02:05:55Z", "digest": "sha1:BWG64IMKUTKGVHGVK4PVFVB4LIDJRSSH", "length": 16988, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आखात – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआखात : समुद्राचा किनाऱ्यापासून जमिनीकडे आत घुसलेला, सामान्यत: खोल, चिंचोळा भाग. हा उपसागराच्या मानाने लहान असतो. उपसागर हा लहानसा समुद्रच असतो. तो बराचसा रुंद असतो. उदा., कच्छचे, खंबायतचे किंवा मानारचे आखात व बंगालचा उपसागर. तथापि मेक्सिकोचे आखात व फंडीचा उपसागर यांच्या बाबतीत हे अर्थ उलट झालेले दिसतात. कारण इंग्रजीतील ‘गल्फ’ (आखात) याचा अर्थ ‘समुद्राचा जमिनीत गेलेला मोठा भाग’ आणि ‘बे’ (उपसागर) याचा अर्थ ‘लहान भाग’ असा आहे. यामुळे इराणचे आखात, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेचे कार्पेंटेरियाचे आखात, गिनीचे आखात, अलास्काचे आखात, मार्ताबानचे आखात, सयामचे आखात इ. आखाते समुद्राचे विस्तृत भागच आहेत. तथापि गल्फ आणि बे यांतील हा फरकही निश्चित स्वरूपाचा दिसत नाही कारण हडसनचा उपसागर, बॅफिनचा उपसागर, बिस्केचा उपसागर हेसुद्धा समुद्राचे मोठमोठे विभागच आहेत आणि कॅलिफोर्नियाचे आखात, सुएझचे आखात, अकाबाचे आखात हे मात्र सुरुवातीस दिलेल्या ‘आखात’ याच्या अर्थाशी जुळणारे समुद्रविभाग आहेत.\nभारतात कच्छच्या आखातावर गुजरातची मांडवी, कांडला व ओखा ही प्रसिद्ध बंदरे आहेत. मार्च ते ऑक्टोबर या काळात पुष्कळदा येथील पाणी कच्छच्या छोट्या रणात शिरते. खंबायतच्या आखातावर खंबायत व भावनगर ही प्रसिद्ध बंदरे असून नर्मदेच्या मुखाजवळ भडोच व तापीच्या मुखाजवळ सुरत ही प्रसिद्ध शहरे आहेत. साबरमती व मही या नद्याही याच आखाताला मिळतात. अंकलेश्वरजवळ तेल सापडले आहे व या आखातातही तेलाचे संशोधन चालू आहे. मानारच्या आखातावर तमिळनाडूची तिरुचेंडूर व तुतिकोरिन ही प्रसिद्ध बंदरे, रामेश्वरम् व धनुष्कोडी ही धार्मिक महत्त्वाची स्थळे, रामाचा सेतू, श्रीलंकेची तलाईमानार व पुट्टालम् ही बंदरे आहेत. या आखातात मोत्याचे शिंपले सापडतात. काही आखाते विशिष्ट गोष्ठींसाठी प्रसिद्ध असतात. उदा.,मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेची सर्वांत मोठी नदी मिसिसिपी मिळते व तिच्या मुखाशी न्यू ऑर्लीअन्स हे मोठे बंदर आहे. या आखातामुळे ��ेथून जाणाऱ्या उष्ण समुद्रप्रवाहाला ‘गल्फस्ट्रीम’ हे नाव मिळाले. माराकायव्होच्या आखातात मिळणारे तेल व्हेनेझुएलाची प्रमुख निर्यात आहे. गिनीच्या आखातावर आयव्हरी कोस्टपासून गाबाँपर्यंत आठ देश असून ॲक्रा व लागोस ही प्रसिद्ध बंदरे आहेत. सुएझच्या आखातापासून सुएझ कालव्याने भूमध्य समुद्रात जाता येते. इराणचे आखात इराण, इराक, कुवेत, कॉटार इ. तेलसंपन्न प्रदेशांनी वेढलेले आहे. फिनलंजवडळील बॉथनियाचे आखात सर्वांत कमी क्षारतेच्या (२ ‰) पाण्याबद्दल प्रसिद्ध आहे, तर अकाबाचे आखात अरब व इझ्राएल यांचे संघर्षक्षेत्र बनले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/another-8-crore-positive-was-found-in-dhule-district/", "date_download": "2022-01-21T02:07:15Z", "digest": "sha1:7D2CDVB2UXTOBO2SDDPLTHQXP6B5T2RY", "length": 8606, "nlines": 131, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळे जिल्ह्य��त आणखी 8 करोना पॉझिटिव्ह आढळले |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nधुळे जिल्ह्यात आणखी 8 करोना पॉझिटिव्ह आढळले\nधुळे जिल्ह्यात आणखी 8 करोना पॉझिटिव्ह आढळले\nधुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे.जिल्ह्यातील आणखी आठ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. साक्री येथील पाच व धुळे शहरातील तीन रूग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल येथील ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच साक्री शहरातील एकता नगर परिसरातील २४, २६ व २८ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. तसेच चांदतारा मोहल्ला, साक्री येथील ५ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. धुळे शहरातील काझी प्लॉट येथील २६ वर्षीय महिला, इस्लाम पुरा देवपूर येथील ६३ वर्षीय पुरूष व गजानन कॉलनी परिसरातील २१ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.\n15 जूनपासून जळगावात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त चुकीचे\nयावल शहरात गायछाप पटेल जर्दा, विमल गुटख्यातुन लाखोंची कमाई\n‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा\n6 लाख रुपये किमतीचा रेशन तांदूळ अवैध वाहतूक करून बाजारात नेणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nOctober 28, 2021 तेज़ समाचार मराठी\nनिंबादेवी नंतर मोर,गारबर्डी,अबोडा धरण सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5205", "date_download": "2022-01-21T02:14:38Z", "digest": "sha1:T5FPAKXKN26SBCTVCDYG7ZAVCSU6MMET", "length": 18028, "nlines": 231, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "नागपूर के डाॅ. प्रशांत गायकवाड मोदी रत्न सन्मान से सन्मानित | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरो��्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome नागपूर नागपूर के डाॅ. प्रशांत गायकवाड मोदी रत्न सन्मान से सन्मानित\nनागपूर के डाॅ. प्रशांत गायकवाड मोदी रत्न सन्मान से सन्मानित\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5205 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन डेली न्युज\nनागपूर : भारतीय मोदी आर्मी व्दारा हर साल आदरणीय मोदी रत्न सन्मान से आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेेद्र मोदीजी के जन्मदिवस पर समाज मे अच्छे कार्य करनेवाले व्यक्ती को सन्मानित किया जाता है, जिन्होने देश दुनियामे भारत का नाम उंचा किया है तथा भारत का परचम उंचा लहराया है ऐसे व्यक्तीत्व को इस पुरस्कार से सन्मानित किया जाता है इसी कडी मे इस बार माननिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी के वर्षगांठ पर नागपूर के डाॅ प्रशांत गायकवाड जी का इस पुरस्कार के लिये चयन किया गया है इसी कडी मे इस बार माननिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी के वर्षगांठ पर नागपूर के डाॅ प्रशांत गायकवाड जी का इस पुरस्कार के लिये चयन किया गया है 17 सप्टेंबर 2020 को गांव डीडोली, जिला: सहारनपुर में मोदीजी के परममित्र सेवायोजन राज्यमंत्री उत्तर प्रदेश सरकार श्री रघुराजसिंग के हाथों डाॅ प्रशांत गायकवाड को पुष्पमाला तथा पगडी पहनाई गयी तत्परांत शाल पहनाकर मोदीरत्न सन्मान (सन्मानचिन्ह तथा तलवार) देकर उन्हे गौरन्वीत किया गया 17 सप्टेंबर 2020 को गांव डीडोली, जिला: सहारनपुर में मोदीजी के परममित्र सेवायोजन राज्यमंत्री उत्तर प्रदेश सरकार श्री रघुराजसिंग के हाथों डाॅ प्रशांत गायकवाड को पुष्पमाला तथा पगडी पहनाई गयी तत्परांत शाल पहनाकर मोदीरत्न सन्मान (सन्मानचिन्ह तथा तलवार) देकर उन्हे गौरन्वीत किया गया कोरोना महामारी के दरम्यान गरीब, दुर्बल लोगों की हर तरह की मदत तथा सहकार्य कर मानव सेवा ही ईश्वरसेवा की भावनासे इस कठीण समय मे अनेक लोगोंकी सहायता की \nPrevious articleकामठी येथे झालेल्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या हत्येचा योग्य तपास व्हावा: सकल नाभिक समाजाचे टेंभुर्णी पोलिस स्टेशनला निवेदन\nNext articleमाणमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेची आकडेवारी कागदावरच : संजय भोसले\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/congress-confusion-party-this-party-cannot-do-good-for-itself-and-not-for-the-country/", "date_download": "2022-01-21T02:07:51Z", "digest": "sha1:PECSJIAXHBZUJUDC45573CFXCOIXMSTH", "length": 11231, "nlines": 159, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tकाँग्रेस 'कन्फ्यूजन' पार्टी; 'हा पक्ष स्वत:चं आणि देशाचंही भलं करू शकत नाही' - Lokshahi News", "raw_content": "\nकाँग्रेस ‘कन्फ्यूजन’ पार्टी; ‘हा पक्ष स्वत:चं आणि देशाचंही भलं करू शकत नाही’\nराज्यसभेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर मोदींनी आपलं भाषण कायम ठेवलं. तर, काही सदस्यांनी सभात्याग देखील केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधी पक्षांवर केला. मोदींनी टिका करताच काँग्रेस नेत्यांनी सभागृहातून वॉकआऊट केला. तसेच त्यांनी काँग्रेसचा ‘कन्फ्यूजन पार्टी’ असा उल्लेख केला.\nनरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले डागले आहे. ‘सध्याच्या घडीला काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, हा पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही’, असे म्हणत नरेंद्र मोदी कॉंग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला.\nकाँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका असते. तर लोकसभेत दुसरी भूमिका आहे. काँग्रेस इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी पार्टी पण सर्वात संभ्रमित असलेली पार्टी काँग्रेस आहे. काँग्रेस स्वतःच्या भल्यासाठी काही करू शकत नाही. तसेच देशाचेही प्रश्न काँग्रेस सोडवू शकत नाही. यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते, अशी कडवट टीका मोदी यांनी केली.\nPrevious article ‘त्या’ खात्यांवर ट्विटरने केली कारवाई\nNext article ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासच्या आईची भूमिका ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार\nट्विट करत प्रियांका गांधींचा मोदींना सवाल, म्हणाली…\nवाढता वाढे दाढी अन् घसरता घसरे जीडीपी, शशी थरूर यांचे सूचक ट्विट\n‘ना सच्चे ना अच्छे…’ राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nहे सरकार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’; राहुल गांधींचा आरोप\nह्या दिवशी साजरा केला जाणार ‘ स्टार्ट-अप दिवस’; जाणून घ्या तारीख\n‘छे, छे, मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल,’ शिवसेनेचा टोला\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\n‘त्या’ खात्यांवर ट्विटरने केली कारवाई\n‘आदिपुरुष’मध्ये प्रभासच्या आईची भूमिका ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/nashik/61333/yashmati-thakur-criticizes-kirit-somaiya/ar", "date_download": "2022-01-21T02:46:42Z", "digest": "sha1:WM3SPOJCMYFKI6D5FWIDBTZKDW6P6UEM", "length": 21269, "nlines": 203, "source_domain": "pudhari.news", "title": "यशोमती ठाकूर : 'किरीट सोमय्यांना महाराष्‍ट्राची जनता गांभिर्याने घेते का?' - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/नाशिक / उत्तर महाराष्ट्र/'किरीट सोमय्यांना महाराष्‍ट्राची जनता गांभिर्याने घेते का\nयशोमती ठाकूर : 'किरीट सोमय्यांना महाराष्‍ट्राची जनता गांभिर्याने घेते का\nधुळे ; पुढारी वृत्तसेवा\nभारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांना महाराष्ट्रातली जनता गांभीर्याने घेते का त्यांच्यावर काय वक्तव्य करायचे, एखाद्याला अशा प्रकारची बोलण्याची त्यांना सवय असते, असे म्‍हणत राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी किरीट सोमय्या यांची आज (सोमवार) धुळ्यात खिल्ली उडवली.\nराज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर या विविध कार्यक्रमांच्या निमित्‍ताने धुळ्यात आल्‍या होत्‍या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडताना राज्यातली जनता त्यांना गंभीरतेने घेत नसल्याची टीका त्यांनी केली.\nराष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग : ‘तर समीर वानखेडेंच्या हक्‍कांचे रक्षण करणार’\nमंत्री ठाकूर यांनी आज नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवला\nअंमली पदार्थ प्रकरणात मंत्री नवाब मलिक व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रंगलेल्या आरोप प्रत्यारोप प्रकरणात मंत्री ठाकूर यांनी आज नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवला आहे.\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nत्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडे कोणतेही पुरावे असल्याशिवाय ते बोलत नाहीत, असे आमचे निरीक्षण आहे.\nते कोणतेही वाक्य विचारपूर्वक वापरतात. त्यामुळे त्यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी मंत्री नवाब मलिक यांच्या समवेत असल्याचे त्यांनी सांगि���ले आहे.\nपुंडलिक दानवे : ‘अवघ्‍या सात रूपयांत झाले होते खासदार…’\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी आणि जनतेच्या हिताचा विचार करून काम करीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते बेछूट आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.\nखाद्यतेल आणि इंधनाचे दर वाढत आहेत. यावर आळा घालण्याची जबाबदारी केंद्रातील सरकारची आहे. मात्र त्यावर मार्ग काढण्याऐवजी ते दिशाभूल करून मूळ विषयाला फाटा देत आहेत.\nHBD Aishwarya : ऐश्वर्याच्या सौंदर्याचं रहस्य काय ४८ व्या वर्षीही आहे जगातील सर्वात सुंदर स्त्री\n2019 च्या पूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये देशात स्फोटके आल्याचा आरोप झाला. या स्फोटक प्रकरणांमध्ये तपासात काय झाले, त्याचप्रमाणे यासंदर्भात कुणाच्या सहकार्याने संबंधित व्यक्ती बाहेर गेले, हे जगाने पाहिले आहे.\nत्यामुळे शंभर टक्के शंभर वेळेस कोणीही खोटे बोलू शकत नाही. कधी तरी खोटे बोलण्याची सवय उघड होतेच, असा टोला देखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीला लगावला.\nRajinikanth : सर्जरीनंतर रजनीकांत यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज\nराज्य शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली आणून महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. यासाठी महिला व बाल भवनचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.\nपवार कुटुंबियांच्या जावयांकडे एवढी संपत्ती कुठून आली; किरीट सोमय्या यांचा सवाल\nकोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना धनादेशाचे वितरण\nमंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा तसेच कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार कुणाल पाटील,\nआमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महिला व बालविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे��ंतराव भदाणे,\nजिल्हा महिला व बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.\nhbd aishwarya rai : जेव्हा ऐश्वर्याला सुष्मितापेक्षा सरस उत्तर देता आलं नाही…\nमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, जिल्हा वार्षिक योजनेतून महिला व बालविकास विभागासाठी तीन टक्के निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून महिला व बाल भवन साकारावयाचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करावी. महिला व बालभवनाबरोबरच अंगणवाडींसाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करावे.\n‘एमआरईजीएस’च्या माध्यमातून अंगणवाडी इमारती बांधता येतील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अंगणवाडी इमारतीच्या भिंती बोलक्या कराव्यात.\nत्यासाठी भिंतीवर जनजागृतीपर चित्रे, संदेश काढावेत. जेणेकरून अशा अंगणवाड्यांमधून उद्याचे चांगले नागरिक घडू शकतील. त्यासाठी जिल्हा परिषद व महानगरपालिकेने आतापासूनच नियोजन करावे, अशाही सूचना मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिल्या.\ndrugs : भाजपचं ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन फडणवीसांचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा गंभीर आरोप\nमिशन वात्स्यल्य अभियान प्रभावीपणे राबवावे. ‘कोविड- 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नियमितपणे संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच ‘कोविड- 19’ मुळे पती गमावलेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत.\nपीएम केअर निधीसाठी धुळे जिल्ह्यातील प्रस्ताव तातडीने सादर करावेत. माता व बालमृत्यू होणार नाहीत, अशी दक्षता महिला व बालविकास विभागाने घ्यावी. प्रत्येक शासकीय कार्यालय, खासगी कंपनीच्या कार्यालयात विशाखा समिती गठित झाल्याची खात्री करावी.\nत्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी. महिलांसाठी स्वच्छता गृहे बांधावीत. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाने नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.\nKapnya Recipe : दिवाळीच्या खुसखुशीत कापण्या कशा कराल\nस्थलांतरीत होणाऱ्या मजुरांबरोबर त्यांची बालकेही स्थलांतरीत होतात. या मुलांची माहिती संकलित करून शासनाच्या योजना त्यांच्य��पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. महिला व बालविकासाशी निगडित विविध समित्यांची नियमितपणे बैठक घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा.\nपालक गमावलेल्या बालकांशी संवाद\nयावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी महिला व बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, सखी वनस्टॉप सेंटर, माता- बालमृत्यू, बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, कारागृहातील बंदिवान महिला आदींचा सविस्तर आढावा घेतला. पालक गमावलेल्या बालकांशी संवाद\nयावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी ‘कोविड- 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांशी संवाद साधला. त्यांची आपुलकीने विचारपूस केली. राज्य शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. काही अडचणी असतील, तर जिल्हाधिकारी किंवा माझ्याशी थेट संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले.\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1007.html", "date_download": "2022-01-21T02:06:01Z", "digest": "sha1:RC7UDRVBK2OCFHJBME2OOLIHXOJG2IMA", "length": 22101, "nlines": 229, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "नियोजन कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > चा��गल्या सवयी लावा > नियोजन कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा \nनियोजन कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा \n‘नियोजनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण उदाहरणादाखल शाम आणि राम यांची अनुक्रमे नियोजनाचा अभाव अन् सुयोग्य नियोजन यांमुळे झालेली स्थिती पाहू या.\nअ. श्यामची नियोजनाच्या अभावामुळे झालेली स्थिती : शाम मनाला येईल त्याप्रमाणे कृती करतो, म्हणजे सगळे नियोजनाशिवाय करतो. त्यामुळे प्रत्येक काम पूर्ण करण्यास त्याला अधिक वेळ लागतो. परिणामी त्याचा वेळ वाया जातो. ‘दिवसभरात आपण आणखी काय करू शकतो’, याचे त्याच्याकडून चिंतन होत नाही. किती वेळात किती कामे पूर्ण करू शकण्याची त्याची क्षमता आहे, हे तो ओळखू शकत नाही. त्यामुळे क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही आणि तो अपयशी ठरतो.\nआ. रामची नियोजनामुळे झालेली स्थिती : राम आदल्या दिवशी रात्री दुसर्‍या दिवशी करायच्या कामांची यादी करून त्यांचे नियोजन करतो. त्यामुळे प्रत्येक काम करण्यास त्याला न्यूनतम वेळ लागतो. त्याच्या वेळेचा वापर सुयोग्य होऊन वेळेची बचत होते. त्याच्याकडून प्रत्येक कृती अधिक चांगली होण्याचे चिंतन होते. किती वेळेत किती कामे तो पूर्ण करू शकतो, या त्याच्या क्षमतेचा अभ्यास होतो. त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच्याकडून आणखी प्रयत्न होतात. त्यामुळे त्याला यश मिळू लागते. सगळे त्याच्यावर प्रेम करतात अन् तो सर्वांचा आवडता होतो.\nयांपैकी रामसारखी माझी स्थिती व्हावी, असे तुम्हाला वाटले असेल, तर तसे होण्यासाठी तुम्हीही प्रत्येक गोष्टीचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.\nवेळ ही अमूल्य गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. ईश्वराने आपल्याला अमूल्य असा मनुष्यजन्म दिला आहे. आताच्या काळात मनुष्याचे आयुष्यही जेमतेम ६० ते ७० वर्षे इतके आहे. या सर्व वर्षांचा आपल्याला सदुपयोग करायचा असेल, तर वेळेचे नियोजन करावे लागेल. आयुष्य मर्यादित असल्याने जीवनातील प्रत्येक कृती वेळेवरच करणे आवश्यक आहे.\n३. वेळेचे नियोजन न केल्याने दिवसभरातील बराचसा वेळ फुकट जाणे\nदिवसभरातील बराचसा वेळ आपण विनाकारण आणि नकळत फुकट घालवत असतो; कारण आपण वेळेचे नियोजन केलेले नसते. सर्वसाधारणपणे अध्र्या तासाच्या कामासाठी आपला एक ते दीड तास इतका वेळ वाया जातो; कारण आपण ती कृती अल्प वेळेत करण्याचे नियोजन केलेले नसते. अशा प्रकारे द��वसाचे बहुमूल्य ३ ते ५ तास आणि सुट्टीच्या दिवशी तर त्याहूनही अधिक वेळ आपण व्यर्थ घालवतो.\n४. वेळेचे नियोजन कसे करावे \nवेळेचे नियोजन करतांना आपल्याला सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या कृती करायच्या आहेत, त्यांची यादी बनवावी. त्यानुसार प्रत्येक कृती किती वेळेत पूर्ण करणार, ते निश्चित करावे. याला ‘नियोजन’ असे म्हणतात.\n५. नियोजनाप्रमाणे कृती करणे\nया निश्चित केलेल्या वेळेप्रमाणेच सर्व कृती करणे, म्हणजेच नियोजनाप्रमाणे कृती करणे. नियोजनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केल्यास वेळेची अधिक बचत होऊन अल्प वेळेत आपली अधिक कामे होतात. अशा प्रकारे वेळेचा वापर आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी करू शकतो.\nमुलांनो, नियोजन हा ईश्वरी गुण आपल्याला आयुष्यात सदैव उपयोगी पडतो. तो आपला बहुमूल्य वेळ आणि श्रम वाचवतो. त्यामुळे नियोजनकौशल्य शिका आणि आनंदी व्हा \nरात्री लवकर निजून सकाळी लवकर उठावे \nझोपेतून उठल्‍यानंतर हे करा \nसकाळी लवकर उठून स्नान करावे \nतिन्हीसांजेच्या वेळी हे करावे \nजेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा \nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्���्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समिति��ी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/maharashtra-congress-ministers-will-meet-sonia-gandhi-252896.html", "date_download": "2022-01-21T02:07:15Z", "digest": "sha1:PCWFS5SR34XHZQAZFPXBZI4A5ZJ5SPZX", "length": 20030, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाविकास आघाडीत काँग्रेसच्या नाराजीची चर्चा, दिल्लीला जाऊन सोनिया गांधींकडे खदखद व्यक्त करणार\nमहाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने 'टीव्ही 9 मराठी'ला दिली आहे (Maharashtra Congress Ministers will meet Sonia Gandhi)\nविनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे (Maharashtra Congress Ministers will meet Sonia Gandhi).\nमहाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करणार आहेत. त्यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.\nसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.\nअशोक चव्हाण यांच्यासह आणखी काही काँग्रेस मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. समन्वय समितीतून नाराजी दूर होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करतील, अशीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत महाष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे (Maharashtra Congress Ministers will meet Sonia Gandhi).\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसदेखील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र, या सरकारमधून काँग्रेसला डावललं जात आहे, असं काँग्रेस मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीत जावून सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तिथे ते आपली खदखद काँग्रेस अध्यक्षांकडे व्यक्त करणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या या तक्रारीवर सोनिया गांधी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचं आहे. पण, काँग्रेस नेत्यांची नाराजी महाविकास आघाडी सरकारला महागात पडू शकते.\nराज्य मंत्रिमंडळाची 23 जुलै रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्या नाराजीची बातमी कुणीतरी पेरली असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.\nदरम्यान, याआधी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीदेखील याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांनी नाराजी दूर झाल्याचं स्पष्ट केलं होतं. “तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे”, असं बाळासाहेब थोरात त्यावेळी म���हणाले होते.\nअशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी, बाळासाहेब थोरातांचा दावा\nआधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त\nतीन पक्षांचे चार दिग्गज, दीड तास चर्चा, ‘वर्षा’वर खलबतं, अखेर अशोक चव्हाणांची नाराजी दूर\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nगडचिरोली नगर पंचायतीवर काँग्रेसचं वर्चस्व; सर्वाधिक नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर नगरसेवकांच्या संख्येत भाजप पहिला\nGoa Assembly Election : गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, महाराष्ट्रामधील भविष्यातील युतीची गोव्यातून सुरुवात \nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nजान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे…\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशका���ीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-no-attack-on-syria-raussian-diplomacy-successeded-4371583-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:58:28Z", "digest": "sha1:OG66W2EUTVGWP3TFQ3W76M6BNVXXPOTZ", "length": 7319, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No Attack On Syria, Raussian Diplomacy Successeded | सिरियाविरुद्धची लढाई टळणार, रशियाने अमेरिकेशी केलेल्या शिष्‍टाईस यश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिरियाविरुद्धची लढाई टळणार, रशियाने अमेरिकेशी केलेल्या शिष्‍टाईस यश\nदमास्कस/मॉस्को,/वॉशिंग्टन - सिरियाविरुद्धची लढाई टळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अमेरिकेचा हल्ला टाळण्यासाठी रशियाने केलेली शिष्टाई फळास आली आहे. आपली रासायनिक अस्त्रे निरीक्षण आणि नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सोपवण्याची सिरियाने तयारी दश्रवली आहे, तर सिरियाने रासायनिक अस्त्रांच्या साठा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सोपवण्याची तयारी दखवल्यास अमेरिका हल्ला करणार नाही, असा शब्द राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही दिला आहे.\nरासायनिक अस्त्रांबाबत नेमकी आणि ठोस योजना तयार करीत असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. रशियाचा प्रस्ताव मान्य असल्याचे सिरियाचे परराष्ट्रमंत्री वालिद अल मुवल्लेम यांनी सांगितले. अमेरिकेच्या हल्ल्यातील हवा काढून घेण्यासाठी हा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे मुवल्लेम यांनी सांगितले. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी रशियाचे सर्गेई लाव्हारोव यांची भेट घेतली होती. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून म्हणाले, सिरियाची तयारी असल्यास आम्ही रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी सुरक्षा परिषदेलाही सांगू.\nएकाच वेळी सहा वाहिन्यांना मुलाखत\nलष्करी कारवाईचे विधेयक अमेरिकी काँग्रेसमध्ये असताना जनतेचा व संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ओबामांनी सोमवारी एकाच वेळी सह�� वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. त्या वेळी लढाई टाळण्यासाठी रशियाच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी रासायनिक अस्त्रांवरील हक्क सोडल्यास\nहल्ल्याची योजनाही बासनात गुंडाळून ठेवू, अशी हमी त्यांनी दिली.\nलष्करी कारवाईसाठी सिनेटकडून मंजुरीचा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता मावळली आहे. रिपब्लिकन आणि ओबामांच्या डेमोक्रॅटिक पक्षातून हल्ल्यासाठी विरोध होत असून सिनेटमध्ये विधेयक संमत होणार नाही, असे दिसताच सिनेटचे नेते हॅरी रिड यांनी विधेयकावरील मतदान पुढे ढकलले आहे.\nभारताकडून स्वागत : सिरियाच्या पुढाकाराचे भारताने स्वागत केले आहे. सिरियातील रासायनिक अस्त्रे नष्ट केली पाहिजेत, असे भारताने वारंवार म्हटले आहे. अगर बोलणी होत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.\nबंडखोरांचा इशारा : सिरियन राष्ट्रीय आघाडीने रशियाच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. हा समस्येला टाळण्याचा प्रयत्न असून त्यामुळे सिरियात हिंसाचार उफाळेल, आणखी निरपराध नागरिकांचे बळी जातील, असा इशारा आघाडीने दिला आहे.\n50 मते विधेयकासाठी ओबामांना सिनेटमध्ये कमी पडू शकतात, असे सध्याचे चित्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-thursday-04-may-2017-free-daily-horoscope-in-marathi-5589683-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:18:04Z", "digest": "sha1:SVIDHELLAN7CWGJKK6VCAHHCJBJBMHCV", "length": 2737, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Thursday 04 May 2017 Free Daily Horoscope In marathi | सूर्य-चंद्र तयार करत आहेत वृद्धी योग, 7 राशींच्या फेव्हरमध्ये राहतील ग्रहतारे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसूर्य-चंद्र तयार करत आहेत वृद्धी योग, 7 राशींच्या फेव्हरमध्ये राहतील ग्रहतारे\nगुरुवारी मेष राशीतील सूर्य आणि सिंह राशीतील चंद्र वृद्धी योग तयार करत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. मघा नक्षत्र असल्यामुळे सर्व सरकारी कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nपुढील स्लाईड्सवर वाचा, संपूर्ण राशीफळ, गुरुवारी काय-करावे आणि काय करू नये....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hafiz-saeed-jail-increased-to-14-days-arrested-for-terrorism-funding-1564044446.html", "date_download": "2022-01-21T03:12:46Z", "digest": "sha1:Q5DHGCVRHG2QOFNM6RTTAJBPKIHCF7XQ", "length": 3951, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hafiz Saeed jail increased to 14 days, arrested for terrorism funding | हाफिज सईदच्या कोठडीत 14 दिवसांची झाली वाढ, दहशतवाद फंडिंगप्रकरणी झाली आहे अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहाफिज सईदच्या कोठडीत 14 दिवसांची झाली वाढ, दहशतवाद फंडिंगप्रकरणी झाली आहे अटक\nलाहोर- पाकिस्तानमधील गुजरानवाला येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा (जेयूडी) म्होरक्या हाफिज सईदच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी 14 दिवसांची वाढ केली.\nदहशतवाद फंडिंगप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन घेण्यासाठी हाफिज सईदला 17 जुलैला लाहोर येथून गुजरानवाला येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्याला एटीसीसमोर हजर करण्यात आले होते. एटीसीने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुधवारी सईदला पुन्हा एटीसीसमोर हजर करण्यात आले असता त्याच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली. सईदविरोधातील पूर्ण आरोपपत्र 7 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असा आदेश न्यायालयाने पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाला (सीटीडी) दिला. पंजाब प्रांतातील विविध शहरांत दहशतवाद फंडिंग केल्याच्या आरोपावरून सीटीडीने 3 जुलैला सईदसह जेयूडीच्या 13 नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/important-documents-taken-by-ats-from-sachin-anadures-house-5941163.html", "date_download": "2022-01-21T03:24:29Z", "digest": "sha1:KPVGPK4HSHSYNXOF74LD644E3ANNPMIY", "length": 13236, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "important documents taken by ATS from Sachin Anadure\\'s house | सचिन अणदुरेच्या घरातून बँक पासबुक, महत्त्वाची कागदपत्रे एटीएसच्या ताब्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसचिन अणदुरेच्या घरातून बँक पासबुक, महत्त्वाची कागदपत्रे एटीएसच्या ताब्यात\nऔरंगाबाद- ज्येष्ठ समाजसेवक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सचिन अणदुरे याच्या कुंवारफल्ली भागातील घरातूून दहशतवादविरोधी पथकाने ( एटीएस) सर्व कागदपत��रे, बँकेचे पासबुक आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, सचिनच्या अटकेनंतर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित चार ते पाच कट्टर कार्यकर्ते भूमिगत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदाभाेलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा सचिन असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. १४ ऑगस्ट रोजी एटीएसने सचिनला निराला बाजार भागातून नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रास्त्र साठा प्रकरणात ताब्यात घेतले होते. दोन दिवस चौकशीनंतर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याला ताब्यात घेतले. सचिनचे बालपण धावणी मोहल्ल्यात गेले असून लहानपणापासूनच तो धार्मिक वृत्तीचा होता. त्याचे शालेय शिक्षण गुजराती विद्यालयात झाले असून एसबी महाविद्यालयातून त्याने एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकोल्याला राहत असलेल्या बहिणीव्यतिरिक्त व पैठणला धार्मिक कार्यक्रमालाही तो नेहमी जात होता, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, सीबीआयच्या मंगळवारच्या कारवाईची भनक लागताच शहरातील हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित चार ते पाच संशयित कार्यकर्ते भूमिगत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नालासोपारा प्रकरण समोर आल्यानंतर कळसकर, सचिनसह चार ते पाच तरुणांवरही तपास यंत्रणा नजर ठेवून होत्या. परंतु सचिनला अटक झाल्याचे कळताच यातील चार ते पाच जण फरार झाले. त्यांचा नालासोपाऱ्यात सापडलेल्या शस्त्रसाठ्यासह दाभाेलकर हत्येशी महत्त्वाचा संबंध असल्याचा दाट संशय तपास यंत्रणेला होता. परंतु त्याआधीच ते भूमिगत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअटकेपूर्वी एटीएसचे पथक होते पाळत ठेवून, आधी सचिन समजून उचलले होते दुसऱ्यालाच : १४ ऑगस्टपूर्वी तीन ते चार दिवस एटीएसचे एक पथक सचिन काम करत असलेल्या दुकानाबाहेर पाळत ठेवून होते. १४ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास एटीएस पथकाने दुकानासमोर जाऊन एका चहा विक्रेत्याला विचारले. तेव्हा त्याने साबू यांचा नातेवाईक असलेल्या एका मुलाकडे बोट केले. त्यांनी रस्त्यावरच त्याला पकडून गाडी ढकलत गाडी पुढे नेली. परंतु त्या मुलाने विरोध करत आरडाओरड सुरू केली. खडकेश्वर मंदिराजवळ जाताच त्याला तू सचिनच का, असे विचारले असता त्याने त्याच ओळखपत्र दाखवले. तेव्हा आपण चुकीच्या तरुणाला उचलल्याचे समजले. त्यांनी त्याला दुकानाजवळ आणून सोडले. पर��तु तो साबू यांचाच नातेवाईक असल्याने त्याने सचिनला लाऊडस्पीकरवर कॉल करायला सांगून कधी येत आहे, असे विचारायला लावले. हा प्रकार साबू यांना कळला. त्यांनी मीच सचिनला यायला सांगतो असे सांगितले. सचिनला कॉल करून त्यांनी तुझ्याकडे क्रांती चौक पोलिस आले आहेत, काय प्रकरण आहे बघून ये, असे सांगितल्यावर सचिन स्वत: क्रांती चौक पोलिसांत गेला, असे साबू यांनी सांगितले. दरम्यान, एटीएसने मात्र सचिनला आम्ही अटक केली, असा दावा केला.\nएटीएसने सोडले, सीबीआयने घेरले\nसचिनला एटीएसने मंगळवारी ताब्यात घेतल्यावर गुरुवारी शहरात आणून सोडले. घरात जाताच त्याने मुलीला जवळ घेतले. अधिकाऱ्यांनी पत्नीला सांगितले की, चौकशी पूर्ण झाली आहे. हातपाय धुऊन सचिन जेवायला बसताच मागून सीबीआयचे अधिकारी घरात घुसले व कपडे साेबत घेऊन चलण्यासाठी सांगितले. या प्रकारामुळे सचिनसह सगळेच घाबरले. परंतु आमच्यासोबत चल, चौकशी करायची आहे, तुझ्या जिवाला धोका आहे, आमची गाडी बुलेटप्रूफ आहे, असे सांगून त्याने सचिनला अर्ध्या तासातच नेल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याचे फेसबुक अकाऊंटही एटीएसने बंद केले आहे.\nदुकानमालक म्हणतात, सचिन प्रामाणिक, एकही तक्रार नाही\nनिराला बाजार परिसरातील कापड विक्रेते दिलीप साबू यांच्याकडे मागील दहा वर्षांपासून सचिन अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्यांच्या मुलाच्या उद्योगाच्या अकाउंटचेही तो काम पाहत होता. त्याला १६ हजार रुपये पगार होता. मागील दहा वर्षांत त्याची एकदाही तक्रार नाही. तो प्रामाणिक असून कोणालाही मदत करण्याचा त्याचा स्वभाव आहे. एका अनाथाश्रमाला तो महिन्याला आर्थिक मदत करत होता. या प्रकरणात त्याची अटक धक्कादायक आहे. सचिन असे करेल असे मला तरी वाटत नाही, पण येणारा काळच ठरवेल, असे दुकानमालक साबू म्हणाले.\n२० ऑगस्ट २०१३ ला सचिन शहरात असल्याच्या पुराव्याचा शोध सुरू\n२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली.अकाउंटचे काम करणारा सचिन रोज बँकेत पैसे भरण्यासाठी जायचा. स्लिपवर सहीही करायचा. त्यामुळे २० ऑगस्ट २०१३ रोजी तो शहरातच होता, असा काही पुरावा सापडतो का, याची चाचपणी त्याचे कुटुंबीय आणि मित्र करत आहेत. दुकानमालकही बँकेच्या स्लिपचा शोध घेत आहेत. ती सापडल्यास सचिनला मदत होऊ शकते.\nमाझा पती निर्दोष : पत्नी शीतलचा दावा\nमंगळवारी सचिनला ��टीएसने ताब्यात घेतल्याचे सायंकाळी आम्हाला कळले. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांनी आणून सोडले आणि अवघ्या काही मिनिटांतच सीबीआयने तपासाचा दबाव असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन दाभोलकर हत्येत मुद्दामहून गोवले. सचिन कुणाचा खून करू शकत नाही. मागील अनेक वर्षांपासून तो शहराबाहेरही गेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/navi-mumbai-fake-vaccination-scam-vaccinated-350-workers-mhpv-574127.html", "date_download": "2022-01-21T03:16:34Z", "digest": "sha1:FEDUTS5MTXG6NX6SARXAAXZNROGXJFXN", "length": 7809, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Navi Mumbai fake vaccination scam: मुंबईनंतर नवी मुंबईतही 350 कामगारांचे बोगस लसीकरण, दुसरा डोस देताना घोटाळा उघड – News18 लोकमत", "raw_content": "\nमुंबईनंतर नवी मुंबईतही 350 कामगारांचे बोगस लसीकरण, दुसरा डोस देताना घोटाळा उघड\nमुंबईनंतर नवी मुंबईतही 350 कामगारांचे बोगस लसीकरण, दुसरा डोस देताना घोटाळा उघड\nFake Vaccination Scam: मुंबईनंतर पुन्हा एकदा बोगस लसीकरणाचा घोटाळा उघड झाला आहे. या बोगस लसीकरणासाठी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रुपये उकळले.\n5 वर्षांखालील मुलांना मास्क घालणं आवश्यक, केंद्र सरकार म्हणाले...\n15 वर्षांखालील मुलांना Covid लस देणार\nRemo D’Souza : रेमो डिसूजाच्या मेव्हण्याचा राहत्या घरात आढळला मृतदेह\nडिस्पोजेबल सर्जिकल मास्कमध्ये खरंच असतात किडे जाणून घ्या VIRAL VIDEO चं सत्य\nनवी मुंबई, 03 जुलै: मुंबईनंतर आता नवी मुंबईत (Navi Mumbai) ही बोगस लसीकरण (Fake Vaccination Scam) झाल्याचं उघड झालं आहे. नवी मुंबईत तब्बल 350 कामगारांचे बोगस लसीकरण झालं आहे. शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीत ही बोगस लसीकरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बोगस लसीकरणासाठी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रुपये उकळले. धक्कादायक म्हणजे लसीकरण झाल्यानंतर बनावट प्रमाणपत्रही देण्यात आले. कंपनीनं केईसीपी हेल्थ केअर हॉस्पिटल सोबत करार केला होता. कामगारांना दुसरा डोस देताना बनावट लसीचा प्रकार उघडकीस आला. या बोगस लसीकरण प्रकरणात डॉ महेश त्रिपाठी, करीम आणि एक अज्ञातव्यक्ती विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतही बोगस लसीकरण मुंबईतील उच्चभू परिसरात बोगस लसीकरण (Mumbai Fake Vaccination Scam) झाल्याची माहिती उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई करत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांसो��त मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एका रुग्णालयावर (BMC action against hospital) कारवाई केली आहे. (BMC cancels Shivam Hospital license) हेही वाचा- मोठी बातमी: Video रेकॉर्ड करत पुण्यात सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाची आत्महत्या मुंबईतील कांदिवली परिसरात असलेल्या चारकोप (Charkop Kandivali) भागातील शिवम रुग्णालया (Shivam Hospital) वर मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी कारवाई केली आहे. पालिकेने शिवम नर्सिंग होमचा परवाना रद्द करून संपूर्ण परिसर सील केला आहे. मुंबई नर्सिंग होम्स नोंदणी कायदा 1949 अंतर्गत महानगरपालिकेने रुग्णालयाचा नोंदणी परवाना सुद्धा रद्द केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nमुंबईनंतर नवी मुंबईतही 350 कामगारांचे बोगस लसीकरण, दुसरा डोस देताना घोटाळा उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ireland-cricketer-gaby-lewis-reminds-icc-after-team-luggage-gets-delayed-by-two-weeks-omicron-covid-19-mhdo-643409.html", "date_download": "2022-01-21T01:48:52Z", "digest": "sha1:4WVZZ7UCO2EURVGX5IP7XBCC3DJZ5N4I", "length": 7840, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘सामान कुठे आहे? माझ्या कॉलेजच्या नोट्स...आयर्लंड महिला क्रिकेटरचे आयसीसीकडे गाऱ्हाणं – News18 लोकमत", "raw_content": "\n माझ्या कॉलेजच्या नोट्स...आयर्लंड महिला क्रिकेटरचे आयसीसीकडे गाऱ्हाणं\n माझ्या कॉलेजच्या नोट्स...आयर्लंड महिला क्रिकेटरचे आयसीसीकडे गाऱ्हाणं\nआयर्लंडची महिला क्रिकेटपटू गॅबी लेविस (Gaby Lewis )ही ओमान या परदेश दौऱ्यावर गेली होती.\nनवी दिल्ली, 14 डिसेंबर: ओमिक्रोन(omicron) या कोरोनाव्हायरसच्या(Corona virus) नवीन प्रकारामुळे महिला वर्ल्‍ड कप 2022 ची क्‍वालिफायर स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आयर्लंड संघ मायदेशी परतला होता, परंतु क्रिकेटपटूंचे सामान अद्याप आयर्लंडला पोहोचलेले नाही. आयर्लंडची महिला क्रिकेटपटी गॅबी लेविसने (Gaby Lewis) आपल्या सामानांची अपडेट मागितली. आपले सामान ओमानमध्येच राहिले असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. इतकेच नव्हे तर रडतानाचे इमोजीही ट्विटमध्ये पोस्ट केले आहेत. त्यामुळे, तिच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे ट्वीट करत आयसीसीला आपल्या सामानासंदर्भात काही अपडेट आहेत का नाही याची विचारपूस केली आहे. ‘ओमानमध्ये माझे सा��ान राहिले आहे. या गोष्टीला १३ दिवस उलटून गेले आहेत. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, त्या सामानामध्ये माझ्या कॉलेजचे नोट्ससुद्धा होते.’ असे लिहित तिने पुढे रडतानाचे इमोजीही जोडले आहेत. तिची ही चिंताग्रस्त मागणी पाहून क्रिकेट चाहत्यांचे गॅबीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी तिच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत, आयसीसीला लवकरात लवकर तिचे सामान शोधण्याची मागणी केली आहे. 20 वर्षीय गॅबीने आयर्लंडकडून 22 एकदिवसीय आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. तिने 505 वनडे आणि 1000 टी-20 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्येही तिच्या नावावर शतक आहे. याशिवाय तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. गॅबी ही आयर्लंड महिला क्रिकेट संघासोबत ओमान या परदेशाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी चुकून ती तेथील विमानात तिचे सामना विसरली (Gaby Lewis Forget Her Luggage) आहे. त्या सामानामध्ये तिच्या काही महत्वपूर्ण गोष्टीही होत्या. या गोष्टीला जवळपास 13 दिवस उलटले आहेत. परंतु अद्याप तिच्या सामानसंदर्भात कसलीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या गॅबीने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसी( ICC) कडे मदतीसाठी धाव घेतली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n माझ्या कॉलेजच्या नोट्स...आयर्लंड महिला क्रिकेटरचे आयसीसीकडे गाऱ्हाणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5180", "date_download": "2022-01-21T02:21:33Z", "digest": "sha1:KHWZPXRANURS6C7PIMU2UEES4SJQPRIW", "length": 21028, "nlines": 231, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "मा.श्री. नरेशचद्रजी ठाकरे यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणुन साजरा | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome अमरावती मा.श्री. नरेशचद्रजी ठाकरे यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणुन साजरा\nमा.श्री. नरेशचद्रजी ठाकरे यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणुन साजरा\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5180 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन डेली न्युज पोर्टल वरूड तालुका प्रतिनिधी: राहुल नागपुरे\nमा.श्री. नरेशचद्रजी ठाकरे यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणुन साजरा करण्यात आला यावेळी शे. घाट प्राथमिक आरोग्य केन्द्र येथील आरोग्य अधिकारि चेतनजी कुर्हाडे, डाँ. यु. व्ही. फुटाने मँडम व कर्मचारी पोलीस स्टेशन शे. घाट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कविताताई फरतोडे मँडम, ठाणेदार श्रीरामजी गेडाम साहेब, स्वप्नीलभाऊ बायस्कर सर्व पोलीस कर्मचारि शे. घाट नगर परिषद येथील सी.ओ. गजाननजी भोयर साहेब सर्व शासकिय व कंत्राटी कर्मचारी व शिक्षक शे. घाट येथील विद्युत विभाग येथील इंजीनियर विनायकजी वाडीवे साहेब, अर्बन विभागाचे इंजीनीयर मालवाड साहेब व सर्व कर्मचारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शे. घाट येथील मँनेजर साहेब व सर्व कर्मचारी, ताज फ्रुट कंपनीचे संचालक ताजुभाई यांचा तसेच शे. घाट येथील शे. घाट लंच बाँक्स चे सर्व कार्यकते शे. घाट राष्ट्रमाता गौरक्षण व धिती मँन्युफॅक्चरींग येथील सर्व कार्यकर्ते व शे. घाट येथील पत्रकार भुपेद्र कुवारे विनोदजी मेंढे व डाँ बाबासाहेब आबेडकर स्मारक समिती मलकापुर यांचा कोरना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व कर्मचारी मंडळीनी जी नागरिकाना सेवा दिली व ज्या सामाजिक संस्थानी गावात गोरगरीब लोकांना जेवनाच्या डब्याची तसेच नास्त्याची व जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले येथील अधिका-यांचा व सामाजिक संस्थानाचा सन्मान सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला व कर्मचारी वर्ग व सामाजिक कार्यकत्र्याचा सन्मान पत्र देवुन त्यांचा कोरोना योध्दा म्हणुन गौरव करण्यात आला त्यावेळी जि.प. सदस्य पुसला राजेद्रजी पाटिल वरुड तालुका एस.सी. सेल अध्यक्ष नेपाल पाटिल शे. घाट अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष शेख नासीर बबलु, माजी उपाध्याक्ष भाउरावजी वाढीवे वरुड तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिलभाऊ आंडे प्रविनभाऊ गुल्हाने शे. घाट शहर उपाध्यक्ष प्रविणभाऊ कुबडे, सुरज दामेधर, घनश्यामभाऊ आकोटकर, शे. घाट शहर एसी सेल अध्यक्ष सुशील बागडे, नामदेवराव कंळबे, भाष्करभाऊ सहारे, शे. घाट शहर महासचिव विजय चौधरी पिटुभाई, दिपक उबनारे, भिमरावजी खोब्रागडे, दिनेश महल्ले शेख आशिक गणेश भद्रे सर्व काँग्रेस कार्यकते व मित्र परिवार यांची उपस्थिती होती.\nPrevious articleविदर्भाच्या युवकांवर अन्याय पोलीस भरती करा महाविदर्भ जनजागरण चे गृहमंत्र्यांना निवेदन\nNext articleआदरणीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह\nकेंद्र तसेच राज्य सरकारांमध्ये समन्वय सहकार्य तसेच संवाद असणे आवश्यक – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे प्रतिपादन ...\n9 जानेवारीला ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन \nसावित्री नदीवरील पुलाप्रमाणे दुर्घटना टाळायची असेल, तर राजापूर येथील ‘दांडे-अणसुरे’ पुलाची दुरूस्ती तातडीने करा \nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रे�� पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-central-railway-nashik-railway-derailment-2778352.html", "date_download": "2022-01-21T03:28:35Z", "digest": "sha1:HECYK2XHP7MX2JT4VTVQQXSVIY33K5I2", "length": 2917, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "central railway nashik railway derailment | मध्य रेल्वेची वाहतूक दोन दिवसांनंतर सुरळीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमध्य रेल्वेची वाहतूक दोन दिवसांनंतर सुरळीत\nनाशिकरोड: गेल्या दोन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी पूर्वपदावर आली. दोन्ही ट्रॅकवरून वाहतूक सुरू झाली असली तरी सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत आहेत.\nनाशिकरोड रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या अस्वली ते पाडळी स्थानकांदरम्यान कंटेनर घेऊन जाणार्‍या मालगाडीचे 20 डबे रुळावरून खाली घसरल्याने गुरुवारपासून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर दोन दिवसांत अनेक गाड्या रद्द झाल्या. तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे शनिवारीही प्रवाशांना धास्तीच वाटत होती. मात्र, गाड्या रद्द झाल्या नाही. त्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना काही काळ वाट पाहावी लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-railway-station-parking-issue-nashik-2758967.html", "date_download": "2022-01-21T03:23:57Z", "digest": "sha1:4LG6A6RCHUFJHFUTTU6TRFXQ7GQTFJDZ", "length": 4275, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "railway station parking issue nashik | नाशिकरोड रेल्वेस्थानक पार्किंग हद्दीच्या वादात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिकरोड रेल्वेस्थानक पार्किंग हद्दीच्या वादात\nनाशिकरोड - रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील पार्किंग हटवण्याचा मुद्दा हद्दीच्या वादात अडकला आहे. या अनधिकृत पार्किंगकडे रेल्वे पोलिस व शहर वाहतूक पोलिस या दोघांपैकी कोणीच लक्ष देत नसल्याने येथे अनधिकृतपणे पार्किंग होते आणि परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.\nस्थानकाकडे जाताना व्हीआयपीसह इतर वाहनांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. चौकीपासूनचा हा रस्ता रेल्वेच्या हद्दीत असला तरी तेथे काही घडले तरी त्याची नोंद नाशिकरोड पोलिस ठाण्यात होते. रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी राहतात. पण शहर वाहतूक शाखेचे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच हा रस्ता सध्या अनधिकृत वाहनतळ झाला आहे. या रस्त्यावरील चार चाकी वाहनांचे पार्किंग हे पार्सल ऑफिससमोर तर आवारातील दुचाकी वाहनांचे पार्किंग हे देवी चौकात हलवले. तरी रस्ता मोकळा झाला नाही.\nदंडात्मक कारवाई - स्थानकाच्या आवारात उभ्या राहणा-या वाहनांवर लोहमार्ग पोलिसाच्या वतीने दंडात्मक कारवाई तर शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहने जप्त करण्यात येते. त्यामुळे आवारात वाहने उभी राहत नाहीत. मात्र, प्रवेशद्वारावरील रस्त्यावरील जबाबदारी वाहतूक पोलिसांची असल्याने तेथे कारवाई करता येत नाही. - विश्वजीत जाधव, निरीक्षक, लोहमार्ग पोलिस ठाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-tiger-played-delhi-golf-4512773-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:39:32Z", "digest": "sha1:SSKIN27XB7DCNUHHUZ6O3W7RYUPZZ6YQ", "length": 7666, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tiger Played Delhi Golf | दिल्लीत टायगरची डरकाळी ! , दिल्ली गोल्फ कोर्सवर दाखवली चमक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n , दिल्ली गोल्फ कोर्सवर दाखवली चमक\nनवी दिल्ली - जगातला नंबर वन गोल्फपटू टायगर वुड्सने मंगळवारी दिल्ली गोल्फ कोर्सवर चमक दाखवली. वुड्सने 18 होलच्या प्रदर्शनीय सामन्यात जबरदस्त खेळाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. हीरो मोटोकॉर्पच्या निमंत्रणावरून वुड्स भारतात आला असून, या दौ-यासाठी त्याला 15 कोटी रुपये मिळाले.\nपहिल्या होलवरच वुड्सने दाखवून दिले की, त्याच्या पुढे कोणाचीही चालणार नाही. काही सरावाच्या शॉटनंतर त्याने पाच हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरुवात केली. निळा टी-शर्ट, काळी पँट आणि पांढरी टोपी घालून वुड्सने काही प्रेक्षणीय शॉट मारले. मुंजालसोबत त्याने सुरुवातीला 9 होल खेळले. यात सहा अंडर कार्डचा स्कोअर केला. पुढच्या नऊ होलपैकी 10 आणि 11 व्या होलवर त्याच्यासोबत डीएलएफचा राजीव सिंग आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमजित सेन यांनी खेळाचा आनंद लुटला. भारताची नंबर वन महिला गोल्फपटू शर्मिला निकोलेटने 12 आणि 13 व्या होलवर खेळली. यानंतर प्रणय रॉय अणि अविक सरकार यांनी सुद्धा वुड्ससोबत गोल्फचा आनंद घेतला.\nअखेरच्या तीन होलवर रोमांचक सामना : अखेरच्या दोन होलवर दोन संघांत चुरस रंगली. पवन मुंजाल आणि टायगर वुड्स वि. शिव कपूर आणि अनिर्बान ल��हिरी यांच्यात सामना रंगला. कपूरने 17 व्या होलवर बर्डी तर मुंजाल आणि वुड्सने 18 व्या होलवर बर्डी लावले. अखेरच्या होलवर दोन्ही संघांनी बर्डी लावले. अठराव्या होलनंतर वुड्सने स्टॅँडजवळ असलेल्या 5 हजार प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. वुड्सने आपल्या दमदार प्रदर्शनाने 10 बर्डी लावल्या.\nचॅरिटीत दिले पैसे : सामन्यातून कमवलेल्या काही रकमेचा वाटा वुड्सने चॅरिटी संघटनेला दिला. ‘तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आज खूप मज्जा आली. हे संकरा गोल्फ कोर्स असून, मी नर्व्हस होतो. माझा जवळचा मित्र अर्जुन अटवालने मला भारताबद्दल खूप काही सांगितले होते. येथे येऊन मी खूप आनंदी झालो आहे,’ अशी प्रतिक्रिया वुड्सने व्यक्त केली. वुड्सचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांत क्रिकेटपटू मदनलाल व मुरली कार्तिक उपस्थित होते.\nअद्भुत अनुभव : लाहिरी\nवुड्ससोबत तीन होल खेळण्याची संधी भारताच्या अनिर्बान लाहिरीला मिळाली. त्याच्यासोबत खेळण्याचा अनुभव अद्भुत होता. अशा महान गोल्फर सोबत खेळणे नेहमी प्रेरक असते. आपण त्यांना महान असल्याचे सांगतो. मात्र, प्रत्यक्षात तेसुद्धा आपल्यासारखेच सामान्य व्यक्ती असतात. त्याच्यासारखेच बनण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना लाहिरीने व्यक्त केल्या.\nकोटी रुपयांत वुड्सला बोलावले\nहोलचा प्रदर्शनीय सामना रंगला\nसचिन आहे कूल : वुड्स\nसचिनच्या भेटीनंतर टायगर वुड्ससुद्धा त्याचा चाहता झाला. त्याने हॉटेलात सचिनची भेट घेतली. वुड्सने ट्विट केले. ‘मी आताच महान क्रिकेटपटूची भेट घेतली आहे. त्याच्या कुटुंबीयांनाही भेटलो. सचिन तेंडुलकर खूप कूल व्यक्ती आहे.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/odisha-a-lot-of-crying-on-the-life-of-the-bride-during-the-delivery/", "date_download": "2022-01-21T01:24:41Z", "digest": "sha1:A3NNWPAIMD7RHRMGWLFZTHQ4NXL2GMYQ", "length": 9091, "nlines": 132, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "ओडिशा : पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं | ओडिशा : पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nओडिशा : पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं\nनवी दिल��ली (तेज समाचार डेस्क): ओडिशातील एका तरूणीला खूप रड रडणं जीवावर बेतलं आहे. पाठवणी दरम्यान प्रचंड रडल्यामुळे तरूणीला ह्रद्याचा झटका आल्याने तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nओडिशातील सोनपूर जिल्ह्यातील जुलुंदा गावात ही घटना घडली. गुप्तेश्वरी साहू हिचा विवाह गुरुवारी संध्याकाळी बोलंगीर जिल्ह्यातील बिसीकेसन प्रधानसोबत झाला. प्रथेनुसार शुक्रवारी सकाळी तिच्या पाठवणीची तयारी सुरु होती. सासरी जाण्यासाठी गुप्तेश्वरी निघत होती, तोच तिला हुंदका अनावर झाला आणि रडता-रडताच ती बेशुद्ध पडली. गुप्तेश्वरीला तातडीने डुंगुरीपल्लू कम्युनिटी हेल्थ सेंटरला पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. कार्डिअ‍ॅक फेल्युअरमुळे गुप्तेश्वरी साहूचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.\nपाठवणी करताना ती सातत्याने रडत होती. आम्हाला माहित आहे की ती अतीव दुःखात होती. तिच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं, असं एका गावकऱ्याने सांगितलं आहे.\nTagged ओडशतल खप घटन जववर धककदयक नवरचय पठवणवळ बतल रडण\nशिरसाड गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्य तेजस पाटील व ज्योती सोनवणे यांनी मांडली विकासाची ब्ल्यू प्रिंट\nमोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस\nचोपडा तालुका दुष्काळी जाहीर करा केरळ चे धर्तीवर पाले भाज्यांचे हमीदर ध्या\nAugust 18, 2021 तेज़ समाचार मराठी\nदारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…\nगोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T01:52:48Z", "digest": "sha1:V6XTS4XTDLEHWAEFJBR2CHH4VFKSFFAU", "length": 5524, "nlines": 36, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "पावकी, निमकी – swarda khedekar", "raw_content": "\nपावकी, निमकी म्हणजे बालपणी छळणाऱ्या चेटकी \nगेल्या पिढ्यांमधील शालेय अभ्यासातील अनेक क्लिष्ट आणि वरकरणी निरुपयोगी वाटणाऱ्या अनेक गोष्टींचे चपखल वर्णन, पु. ल. देशपांडे यांनी आपल्या बिगरी ते मॅट्रिक या कार्यक्रमामध्ये केलेले आहे, त्यात त्यांनी या पाढ्यांचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात या पावकी, निमकी या चेटकीं नी आमचे बालपणच खाऊन टाकले. क्षेत्रफळ, घनफळ, काळ काम वेगाची गणिते, बाजारातील हिशेब, वस्तूंची किंमत अशा शेकडोवेळा उपयुक्त ठरणारे हे पाढे म्हणजे खरोखरच रम्य बालपणाच्या गळ्यातील एक मोठी धोंड होती.\nसुमारे ६५ / ७० वर्षांपूर्वी ते बहुतेक सर्वांना पाठ करावेच लागत. पूर्वी प्राथमिक शालेय शिक्षण झालेली लोकंसुद्धा या पाढ्यांच्या आधारे, पूर्ण जमिनीला कुंपण घालायला किती खांब घालावे लागतील, तारेचे तीन किंवा चार वेढे\nघालायला किती तार लागेल असे हिशेब अचूकपणे करीत असत. ते देखील अत्यंत कमी वेळामध्ये. त्यावेळी जमिनीची मापे यार्ड, फूट, कदम अशी असत. तारेचा भाव १२ आणे, पावणेदोन रुपये असा काहीतरी आडनिडा असे. सुदैवाने माझ्या बालपणी आमचे पाऊणकी पर्यंत पाठांतर झाल्यावर या ” चेटक्यांचा ” फास हळूहळू सैल झाला. नंतर तर आम्हाला शिकविणाऱ्या शिक्षकांनाच हे पाढे येत नसत. पण वैदिक गणित, अबॅकस, लॉग टेबल्स वगैरेपेक्षा हे परवडले असं वाटायचं. आता कॅलक्युलेटर, कॉम्पुटर, मोबाईल पर्यंतच्या प्रवासात सगळे ज्ञानच माणसाच्या मुठीत आले आहे. पण तरीसुद्धा ते मुठीत असणे आणि डोक्यात असणे यातील फरक जाणवतोच. हिशेबासाठी कॅल्क्युलेटरवर संख्या टाईप करीपर्यंत तोंडी हिशेब पूर्णसुद्धा होतो.\nआता पुढे चाललेल्या जगात हे सर्व कालबाह्य झाले आहे. हे पाढे पाठ करा म्हणून कुणी म्हणणार नाही आणि म्हटले तरी ते कुणी ऐकणार नाही. पण पूर्वींच्या सगळ्या गणितशास्त्राचाच मूलाधार असलेल्या या पाढ्यांकडे एकदा नजर तरी टाकू या भ���िष्यात कदाचित ही कसली टेबल्स आहेत हेच कुणाला सांगता येणार नाही. माझ्या संग्रहातील हे पाढे आहेत. जुन्या मोडी पद्धतीने पाव म्हणजे -l-, अर्धा म्हणजे -ll-, पाऊण म्हणजे -lll- असे लिहिलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/12919", "date_download": "2022-01-21T03:03:34Z", "digest": "sha1:NWFSSG6RQ6LSNI2AGAEZVY6CR7QZ3CHL", "length": 8226, "nlines": 100, "source_domain": "www.khaasre.com", "title": "अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे हे असू शकते कारण - Khaas Re", "raw_content": "\nअजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे हे असू शकते कारण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांनी कोणतंही कारण न देता राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले.\nअजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार होते.\nसकाळपासूनच मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते यावेळी हजर होते. पण यामध्ये अजित पवार हे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आजच्या या ईडी नाट्यानंतर अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.\nअजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा मंजूर करण्यासाठी फोन करून सांगितले आणि राजीनामा मंजूर करण्यासाठी सांगितले.\nयामुळे दिला असावा राजीनामा-\nअजित पवार यांनी यापूर्वी एकदा राजीनामा दिला होता. त्यावेळी देखील शरद पवारांना कल्पना नव्हती. अजित पवार यांच्यावर त्यावेळी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चौकशीत अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर मंत्री मंडळात वापसी केली होती.\nनुकतंच अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कदाचित नैतिकता म्हणून राजी��ामा दिल्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला असल्याने यावेळेसहि तसे कारण असण्याची शक्यता आहे.\nकौटुंबिक कलह, राष्ट्रवादीत डावलल्याची भावना यासह अनेक चर्चाना अजित दादांच्या राजीनाम्यानंतर उधाण आले आहे. ते ज्यावेळी समोर येऊन याविषयी माहिती देतील तेव्हा याविषयी सविस्तर माहिती समोर येण्याची आता शक्यता आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nअजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबद्दल पार्थ पवार म्हणतात…\n‘यामुळे’ प्रचंड अस्वस्थ होते अजित पवार , शरद पवारांना दिली पार्थ यांनी माहिती\n'यामुळे' प्रचंड अस्वस्थ होते अजित पवार , शरद पवारांना दिली पार्थ यांनी माहिती\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aavajjanatecha.in/1698/", "date_download": "2022-01-21T03:21:32Z", "digest": "sha1:RIYWPDTYED7MSO6UAALVCMJEJFERSSJI", "length": 6857, "nlines": 71, "source_domain": "aavajjanatecha.in", "title": "विसाव्या शतकातील जागेचा ताबा एकविसाव्या शतकामध्ये पुणे जिल्हा परिषदेकडे | आवाज जनतेचा", "raw_content": "\nHome Uncategorized विसाव्या शतकातील जागेचा ताबा एकविसाव्या शतकामध्ये पुणे जिल्हा परिषदेकडे\nविसाव्या शतकातील जागेचा ताबा एकविसाव्या शतकामध्ये पुणे जिल्हा परिषदेकडे\nनारायणराव ( किरण वाजगे)-\nनारायणगाव येथील सिटी सर्वे नंबर १४६/३ या जागेचा निकाल नुकताच जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्याचे संचालक , पुणे यांनी दिला आहे. त्यानुसार नारायणगाव येथील गोकुळ दूध डेअरी समोरील सुमारे तीस गुंठे जागा ही जिल्हा परिषदेकडे पुन्हा वर्ग करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल नुकताच लागला असल्याची माहिती सरपंच योगेश पाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nविसाव्या शतकात म्हणजेच १९७० साली जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली ही जागा २१ व्या शतकात जानेवारी २०२० मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाली असल्याचा आदेश देण्यात आला आहे. या जागेत नारायणगावातील ज्येष्ठ नेते व माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर को-हाळे यांनी स्थापन केलेली शाळा आहे. त्यामुळे या निकालामुळे त्यांना हा राजकीय धक्का बसल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.\nयाबाबत सरपंच योगेश पाटे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले की या जागेतील असलेली शाळा व त्यातील सुमारे दोनशे ते अडीचशे विद्यार्थी हे इतर शाळांमध्ये भरती करता येतील व व या जागेमध्ये काय विकास कामे करायची किंवा नेमका कुठला प्रकल्प करायचा याबाबत ग्रामसभा तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाईल.\nगावातील इतर प्रलंबित विकास कामे देखील पूर्णत्वास येत आहेत. तसेच बंदिस्त गटारे, सिमेंट कॉंक्रीट रस्ते, गॅस शव दाहिनी, डुकरांचा योग्य सांभाळ, कचऱ्याचे योग्य नियोजन तथा कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तसेच इतर विकास कामे प्राधान्याने केली जातील याची माहिती देखील त्यांनी दिली.\nPrevious articleबैलगाडा शर्यती बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करणार – खासदार डॉ अमोल कोल्हे\nNext articleखडकवासला धरण पूर्ण भरले,नदीकाठी सावधानतेचा इशारा\nदौंड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी\nनारायणगांव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी\nचिंचवड देवस्थान तर्फे श्री चिंतामणीची संकष्ट चतुर्थी निमित्ताने महापूजा\nहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T03:03:56Z", "digest": "sha1:B666S2WX2UG5MPNWONVWQIHSYB33KPMG", "length": 5759, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "दीपिकाच्या दुसऱ्या वेदडींग रिसेप्शनचा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल १६ हजार कारागीरांची मेहनत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदीपिकाच्या दुसऱ्या वेदडींग रिसेप्शनचा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल १६ हजार कारागीरांची मेहनत\nदीपिकाच्या दुसऱ्या वेदडींग रिसेप्शनचा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल १६ हजार कारागीरांची मेहनत\nमुंबई : बॉलीवूडची मस्तानी दीपिकाचं दुसरं वेडिंग रिसेप्शन नुकतंच पार पडलं. या वेडिंग रिसेप्शनसाठी दीपिकाची पसंती प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोस��ाच्या लेहंग्याला होती. दीपिकासाठी या दोन्ही डिझायनरनं खास मोती, सफेद आणि सोनेरी छटा असलेला चिकनकारी लेहंगा तयार करून घेतला होता.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nहा सुंदर लेहंगा आणि त्यावरील दागिने तयार करण्यासाठी तब्बल १६ हजार कारागीरांनी मेहनत घेतली होती. अबु जानीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेहंगा तयार करतानाचा एका व्हिडिओ शेअर केला आहे.\nधुळ्यातील लाचखोर सर्वेक्षक एसीबीच्या जाळ्यात\nबारामती, इंदापुरात पक्षांनी जनसंपर्क वाढविला\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/the-country-got-independence-in-2014-nawazuddin-siddiqui-said-on-kanganas-statement/", "date_download": "2022-01-21T02:37:00Z", "digest": "sha1:ECSIRKPOL5NLXYVIP2QBG4C4QARAMCJM", "length": 9724, "nlines": 157, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\t'देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, कंगनाच्या विधानावर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला… - Lokshahi News", "raw_content": "\n‘देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, कंगनाच्या विधानावर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला…\nबॉलिवूडमध्ये अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी चांगलाच चर्चेत येताना दिसुन आला आहे. ते म्हणजे कंगना एक चांगली निर्माता आहे, मी तीने निर्मिती करत असलेल्या ‘टिकू वेड्स शेरु’ चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहे.\nनवाजुद्दीन सिद्दीकीने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं कि, कंगना रणौतबद्दल तुझे मत काय आहे त्यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “मी सध्या कंगना निर्मित करत असलेल्या टिकू वेड्स शेरु या चित्रपटात काम करत आहे. ती एक प्रेम कह���णी आहे. कंगना रणौत ही एक उत्कृष्ट निर्माती आहे. ती निर्मित करत असलेल्या चित्रपटाची कथा मला आवडली. पण माझा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि तिच्या विचारांशी काहीही संबंध नाही,” असे नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले.\nPrevious article आयसरमध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी २३ कोटीची देणगी\nNext article मिर्झापूर-2 मधील ललितचं निधन…मृतदेह तीन दिवस बाथरूममध्येच पडून\nसीता मातेच्या भूमिकेसाठी कंगनाला कास्ट करण्याची निर्मात्यांची तयारी\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nनागपूरात मेट्रो पिलरवर साकारला बैल पोळ्याचा देखावा; कलाकृती ठरतेय आकर्षणाचा बिंदू\nअपहरणकर्त्याने सुटका केलेल्या ‘स्वर्णव’ला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात मृत्यू\nभारताने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझची यशस्वी चाचणी\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nगायिका सावनी रविंद्रने शार्वीसाठी गायली ‘लडिवाळा’ ही गोड अंगाई\nरणबीर कपूर-संजय दत्तचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार\nदेवमाणूस’ फेम अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये\nकिरण माने दिसणार आता मोठ्या पडद्यावर\n‘पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू; अल्लू अर्जुनने केलं श्रेयस तळपदेचं तोंडभरुन कौतुक\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nआयसरमध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी २३ कोटीची देणगी\nमिर्झापूर-2 मधील ललितचं निधन…मृतदेह तीन दिवस बाथरूममध्येच पडून\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्व���कारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/marathwada/50098/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/ar", "date_download": "2022-01-21T01:13:34Z", "digest": "sha1:PJ6YCM7JYKQCI5N4OUSV6PGZ2SDZ7GTV", "length": 9670, "nlines": 183, "source_domain": "pudhari.news", "title": "बीड : खदानीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/मराठवाडा/बीड : खदानीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nबीड : खदानीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू\nबीड ; पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील साळेगाव येथील खदानीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.\ndiesel price today : राज्यात डिझेल सुद्धा अब की बार शंभरच्या आरपार\nशेतातील खदानीत दोन मुले बुडाली.\nया विषयी अधिक माहिती अशी की, (शुक्रवार) सायं ४:३० वाजण्याच्या सुमारास साळेगाव येथील दस्तगीरचा माळ नावाच्या भागात इंगळे यांच्या शेतातील खदानीत दोन मुले बुडाली.\nप्रकाश बबन शिंदे व अनिल बबन शिंदे वय अनुक्रमे ८ व १० वर्षे ही पारधी समाजातील दोन सख्खी भावंडे खेळत असताना पाण्यात पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.\nफेक मेसेज करून केली हजाराेंची फसवणुक\nवाशिम : भरधाव ट्रॅव्हल्‍सची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी\nchipi airport : नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काय बोलणार\nया दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, धनपाल लोखंडे, अमोल गायकवाड, शिवाजी शिनगारे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.\nBMC election : मुंबईच्या सत्तेसाठी सेना-राष्ट्रवादीची आघाडी\nस्थानिक रहिवाशी व पोलीस तपासात वेळोवेळी मदत करणारे बाळकृष्ण घुले, बापू गिते व रामदास गिते यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.\nत्या नंतर उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही शव हे उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविण्यात आले आहेत.\nगोवा : हे आहे गोव्यातील मंदिरांचे गाव…\nपँडोरा पेपर्स : जगाचे ‘रखवालदार’\nसाडी हा स्मार्ट कॅज्युअल ड्रेसकोड : मानसिकता बदलणार कधी \nअधिक वाचा : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच दर्शन\nनांदेड : काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यात यश\nलातूर जिल्ह्यात नगरपंचायतीसाठी मतदारांचा संमिश्र कौल\nकेज नगरपंचायतीत जनविकास परिवर्तन आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल\nHingoli : औंढा नागनाथ नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा\nबीडमध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का\nLive : बीड जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीत पंकजा मुंडेंचे वर्चस्व. आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये भाजपचे कमळ फुलले\nलातूर : वलांडीजवळ दुचाकी धडकून दोन युवक ठार\nपरभणी : नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा, भाजप कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या\nबीड : प्रेमीयुगल आत्महत्या करायला गेले अन्...\nहिंगोली नाका परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी; ७ जण जखमी\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nफेक मेसेज करून केली हजाराेंची फसवणुक\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/women-police-suicide", "date_download": "2022-01-21T03:17:21Z", "digest": "sha1:JGTFUHFJLTUAAUCKFNNDSTXQMXFJMMPM", "length": 11999, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n सहकाऱ्याने लग्न मोडलं, छळवणुकीला कंटाळून पुण्यात महिला पोलिसाची आत्महत्या\nSuicide | यासंदर्भात तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर वाल्मिक आहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने आत्महत्येपूर्वी तिने भावाला ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्���ेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी8 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी18 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी19 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\n Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी\nSankashti Chaturthi | संकटातून मुक्तता मिळण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करा , जाणून घ्या व्रताचे महत्त्व, पूजेची पद्धत\nVideo : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो ल���न्ग कोविड..\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-4708", "date_download": "2022-01-21T02:42:10Z", "digest": "sha1:YTOHMTPRVHW7DW2AKGPD6S3E23EGNYMJ", "length": 11113, "nlines": 87, "source_domain": "gromor.in", "title": "बिझनेस लोन कॅलक्युलेटर बाबत सगळी माहिती : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / बिझनेस लोन कॅलक्युलेटर बाबत सगळी माहिती\nबिझनेस लोन कॅलक्युलेटर बाबत सगळी माहिती\nव्यवसाय मालक म्हणून तुम्हाला नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी, मार्केटिंगसाठी, नवीन मशीन घेण्यासाठी इ. निधीची गरज भासू शकते. बिझनेस लोन घेतल्यास दर महिन्याला समान हप्ते भरावे लागतात. लोनची संपूर्ण रक्कम आणि व्याज यांची परतफेड होईपर्यंत बँकेला किंवा आर्थिक संस्थेला दरमहिन्याला हप्ता द्यावा लागतो. हप्त्याची रक्कम लोनच्या रकमेवर अवलंबून असते.\nहप्त्याची रक्कम सोप्या पद्धतीने आणि पटकन शोधण्यासाठी व्यवसाय मालकाला एक कॅलक्युलेटर खूप उपयोगाचा ठरू शकतो. प्रत्येक महिन्यात किती रक्कम भरायची हे मालकाला कळते.\nइएमआय कॅलक्युलेटर म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग होतो\nलोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर हे तीन घटक वापरून हप्ता किती होईल हे मोजता येते.\nलोन घेण्याची किंमत म्हणजे त्याचे व्याज. हप्ता भरून तुम्ही लोनच्या काही भागाची परतफेड करता आणि लोन मधून तेवढी रक्कम कमी केली जाते. म्हणून दर महिन्याला रेड्युसिंग बॅलन्स पद्धतीने व्याज आकारले जाते.\nप्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा आहे हे शोधून काढण्यासाठी इएमआय कॅलक्युलेटर वापरता येतो. हप्ता किती द्यावा लागेल हे कळल्यानंतर तुम्हाला तो परवडणार आहे की नाही हे ठरवता येते.\nअसे केल्याने लोनच्या अवधीसाठी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन करता येईल.\nहप्ता खालील पद्धतीने शोधून काढता येतो:\nइएमआय शोधण्यासाठी खालील तीन घटक माहिती असायला हवे:\nहे तीन घटक इएमआय कॅलक्युलेटरमध्ये प्रविष्ट करा आणि तुम्हाला हप्त्याची रक्कम दिसेल. या तीन घटकांचे मूल्य बदलून तुमच्यासाठी योग्य असलेले इएमआय शोधून काढता येते.\nइएमआय शोधून काढण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:\nAlso Read: चला भेटू श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांना\nइएमआय = मूळ रक्कम * व्याज दर * (१ + व्याज दर) लोन अवधी / ((१ + व्याज दर) लोन अवधी – १))\nइ म्हणजे दर महिन्याला भरायचा हप्ता\nपी म्हणजे तुम्हाला जितक्या रकमेचे लोन हवे आहे\nआर म्हणजे लोनवरील मासिक व्याजदर\nएन म्हणजे महिन्यात लोनचा अवधी. उदाहरणार्थ लोन अवधी पाच वर्ष असेल तर एन साठ धरावे.\nलोनची रक्कम आणि व्याजदराच्या प्रमाणात हप्ता/इएमआय कमी जास्त होतो म्हणून लोनची रक्कम मोठी असल्यास हप्ता मोठा असतो आणि कमी असल्यास हप्ता पण कमी असतो.\nअजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे लोनचा अवधी वाढवला तर हप्ता कमी होतो पण व्याज दर वाढतो.\nहप्ता कमी केल्यास लोनचा अवधी वाढतो म्हणजे दर महिन्याला थोडीच रक्कम हप्ता म्हणून भरावी लागते पण परतफेड करण्याचा अवधी वाढतो. हे तुमच्या व्यवसायाच्या परिस्थितीवर आणि तुमच्या परतफेड करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.\nइएमआय कॅलक्युलेटर/बिझनेस लोन कॅलक्युलेटर वापरण्याचे काही फायदे:\nईएमआय शोधून काढण्यासाठी फक्त तीन आकडे आवश्यक असतात: लोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर. हे प्रविष्ट केले की हप्त्याची रक्कम दिसते. म्हणून हे वापरायला अत्यंत सोपे आहे.\n२. चुका होत नाहीत\nइएमआय कॅलक्युलेटर वापरले की चुका होत नाही, म्हणून चुका दुरूस्त करण्यात वेळ वाया जात नाही.\nव्याज दर आणि हप्ते आधीच माहिती असल्यामुळे लोनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरळ कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.\n४. खर्च कमी होतो\nतुमचे हप्ते किती असायला हवे हे ठरवण्यासाठी कोणतेही मध्यस्थ आवश्यक नसतात. तुम्ही सोप्या पद्धतीने स्वतःच हे करू शकता आणि त्याला पैसे खर्च करावे लागत नाही. अनेक वेबसाइट वर ही सेवा निशुल्क उपलब्ध असते.\nआकर्षक व्याजदरावर त्वरित बिझनेस लोन हवे असेल तर ग्रोमोर फायनान्स कंपनीशी आजच संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/timeline-page", "date_download": "2022-01-21T03:19:50Z", "digest": "sha1:L7OYGWKGWQXFIAU5KX3MRVSAIFFGKOD2", "length": 55927, "nlines": 363, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "Timeline page – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nशेगाव पोलीस स्टेशन तसे��� गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\nबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\nविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\nनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\nगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\nवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\nकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\nजिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित\n20 Januaryप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\n20 Januaryपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\n20 Januaryअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n20 January27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\n18 Januaryनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\n18 Januaryलोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित\n18 Januaryपोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनाच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित\n17 Januaryवनविभागाची मोठी कारवाई सांबराची शिकार प्रकरणी ११ जणांना घेतले ताब्यात\n16 Januaryपिट्टीगुडा नं:-1 पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद आवारे साहेब यांचा वाढदिवस केला मोठया उत्साहात साजरा\n16 Januaryचिमूर शहरात रेती माफियांचा मोठया प्रमाणावर सुळसुळाट\n15 Januaryसंजय गांधी निराधार योजनेच्या नावाने पैसे घेणाऱ्या दलाला पासून नागरिकांनी सावध राहावे\n13 Januaryसोमवार पासून चिमुर तालुक्यातील आठवड़ी बाजार बंद\n13 Januaryदवलामेटी येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म दिवस उत्साहात साजरा\n13 Januaryजिल्ह्यात दोन हजारावर कोरोना पॉझिटिव्ह जिल्हाधिकारी आर. विमला यांची तातडीची बैठक\n13 Januaryतंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा भरारी पथकाद्वारे 34 पान टपरीवाल्यांवर कारवाई\n13 Januaryराष्ट्रीय पशुधन अभियानाचा लाभ घेण्याचे सीईओचे आवाहन\n13 Januaryगडचिरोली जिल्ह्यातील कुलदीप कुनघाडकरची आय.आय.टी, मुंबईत वैज्ञानिक म्हणून निवड\n13 Januaryचिमूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना नळजोडनीच्या खोदकामामुळे नाहक त्रास\n12 Januaryअवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल\n12 Januaryजिल्ह्यात बुधवारी 31 कोरोनामुक्त तर 207 नवे बाधित\n12 Januaryदिव्यांगाना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन\n11 Januaryजिल्ह्यात मंगळवारी 25 कोरोनामुक्त तर 98 नवे बाधित\n11 Januaryजिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध\n11 Januaryआदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींकडून प्रकल्प समन्वयक पदाकरिता अर्ज आमंत्रित\n10 Januaryनागभीड येथे १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोविद लसीकरणाला सुरुवात\n10 Januaryउमेद च्या माध्यमातून महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल – संजय गजपुरे\n10 Januaryजिल्ह्यात सोमवारी 95 बाधित, ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 434\n10 Januaryकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात नवीन निर्बंध लागू\n10 Januaryजिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 28 रेती घाटाचा लिलाव\n10 Januaryकुऱ्हाडीने वार करून पतिने केली पत्नीची निर्घृण हत्या\n9 Januaryनागपूरच्या 20 वर्षीय तरुणांचे चंद्रपुरात आगमन\n9 Januaryशासकीय अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चिमूर येथे PMG DISHA अभियान संपन्न\n9 Januaryपं. स. चिमूर येथे विपणन व मार्केटिंग विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न\n9 Januaryजिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी\n9 January‘ते’ आरोग्य कर्मचारी नाहीत, विभागातील खरे ‘लोकसेवक’\n9 Januaryनागपूर येथे जी टोकु काई कराटे डो चे कॅम्प आणि जज एक्झाम संपन्न\n9 Januaryचिमूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील 624 प्रकरणाला मंजूरी\n8 Januaryमागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील गाईड्स जाणार बेमुदत संपावर\n8 Januaryवणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया ची बेल्ट ग्रेडेशन संपन्न\n8 Januaryजिल्ह्यात शनिवारी 1 कोरोनामुक्त, 91 बाधित- ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 237\n8 Januaryन्यु राष्ट्रीय विद्यालय येथे शौओलीन कुंगफु इंटरनॅशनल च्या विद्यार्थांचे प्रात्याक्षित\n7 Januaryशुक्रवारी जिल्ह्यात 47 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 147\n7 Januaryप्रदुषणाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार\n6 Januaryनायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर हो���ार कार्यवाही\n6 Januaryपालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\n6 Januaryव्यावसायिक अभ्यासक्रम दुसरी प्रवेश फेरी-अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे\n6 Januaryवाहनगांव येथे श्री गुरु गोविंद सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली\n6 January140 रुग्णांनी भिसी येथे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा घेतला लाभ\n5 Januaryपालकमंत्र्यांच्या पुढाकारातून अनुसूचित जमातीतील मुलींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी\n5 Januaryकोविड-19 च्या पार्श्वभुमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता निर्बंध लागू\n5 Januaryअनुसूचित जमातीच्या युवक-युवतींच्या प्रशिक्षणाकरीता नामांकित संस्थेकडून प्रस्ताव आमंत्रित\n5 Januaryव्यवसायीकांनी अन्न व खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वृत्तपत्र व छापील कागदाचा वापर टाळावा\n4 Januaryतथागत गौतम बुध्दांचे विचार मानवी जीवनासाठी प्रेरणादायी -पालकमंत्री विजय वडेट्टीवार\n4 Januaryकोविड लसीकरणाला बाधा न येऊ देता (जे.ई) मेंदूज्वर लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\n4 Januaryआरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर नेरी येथे संपन्न 140 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ\n4 Januaryवाय.एस.पवार कला व वाणिज्य महाविद्यालय नेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी\n4 Januaryसरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ\n3 Januaryजय विदर्भ पार्टीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी योगेशभाऊ मूर्हेकर याची निवड\n1 Januaryआता लग्नासाठी ५० तर अंत्यविधीला २० जणांना परवानगी\n1 January3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम\n1 January‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत सल्ला\n30 Decemberआठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे रक्तदान शिबिर संपन्न\n30 Decemberआंबोली येथील नागरीकांनी घेतला आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ\n30 Decemberचिमूर पंचायत समिती समोर शिक्षकांचा साखळी उपोषण\n30 Decemberनूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा – जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी\n30 Decemberअवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे\n29 Decemberचिमूर नगर परिषदच्या परिसरात अस्वच्छता-प्रशासनाचे दुर्लक्ष\n29 Decemberआरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न\n28 Decemberशेगाव पोलीस स्टेशन तसेच गुरुदेव सेवामंडळ यांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू\n28 Decemberश्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेचे चंद्रपुर जिल्ह्यात जंगी स्वागत\n28 December3 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन\n27 Decemberकर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन\n26 Decemberतुटलेल्या मनाला जोडन्याचे काम आंबेडकरीवादी साहित्य करते – पु.भ. ज्ञानज्योती महाथेरो\n26 Decemberवन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व मदत मिळणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\n26 Decemberरामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\n25 Decemberबेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न\n25 Decemberइंटरनॅशनल कराटे स्पर्धेत नेरी येथील विद्यार्थांचे सुयश\n25 Decemberचिमूर शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न\n25 Decemberराज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू\n25 Decemberआगीत घर जळालेल्या कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्ते ताजूदिन शेख यांनी केली जिवनावश्यक वस्तूंची मदत\n25 Decemberनागभीड चा युवक जितेंद्र कर्जाच्या प्रतिक्षेत झाला कर्जबाजारी\n23 Decemberमिशन वात्सल्य योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा\n22 Decemberवाघाच्या बंदोबस्तासाठी वनमंत्री यांना दिले निवेदन\n22 Decemberसंत गाडगेबाबांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार केला तरच मानवी जीवन समृद्ध होईल-समतादूत प्रज्ञा राजूरवाडे\n22 Decemberशासनाकडून दहा किलो मीटरच्या डांबरीकरण रोडला मंजुरी\n21 Decemberअपंग विधवा निराधार लोकांना दरमहा मानधन १५ दिवसांत वितरित करा\n21 Decemberअमरपुरी-भांसुली येथे दत्त जयंती सोहळा केला साजरा\n21 Decemberप्रतिक्षा यादीत असलेल्या अनुकंपाधारकांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त करून घ्यावी – जिल्हाधिकारी गुल्हाने\n21 Decemberनगर पंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान\n21 Decemberघटना दुरुस्ती करुण देशातील ओबीसीना 27% आरक्षण द्या – डॉ, बबनराव तायवड़े\n21 Decemberतरुण विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या\n20 Decemberहमीभावाने तुर खरेदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन\n20 Decemberजि.प.अंतर्गत असलेल्या अनुकंपा धारक���ंसाठी कॅम्पचे आयोजन\n20 Decemberअवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या-वाहनांचा जाहीर लिलाव\n19 Decemberअवैध्य रेती तस्करी करणारा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर केला जप्त\n18 Decemberआयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक\n18 Decemberपाण्याचा टाकीवर काम करणाऱ्या मजुराचा खाली पडून मृत्यू\n18 Decemberसहा ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गात रूपांतरित करून 18 जानेवारी रोजी मतदान\n18 Decemberनगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका-2021 नगरपंचायत निवडणुकांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित\n18 Decemberसैनिक कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडविण्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\n18 Decemberविभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक विषयक आढावा\n17 Decemberभारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे नागरिकांच्या विकासाची सनद होय -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे\n17 Decemberदवलामेटी तील हिल टॉप कॉलनी येथे ग्रीन जिम चे भूमिपुजन व शुभारंभ\n17 Decemberसोनेगांव बेगडे येथील शेत शिवारावत वाघाच्या हल्ल्यात युवक ठार\n16 Decemberसुरक्षा रक्षक मंडळात भरतीबाबत कोणत्याही प्रलोभनास बळी न पडण्याचे आवाहन\n16 Decemberनगर पंचायत / परिषद व ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2021\n15 Decemberकृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे शेतावरील प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण कार्यक्रम\n15 Decemberपी.यु.सी. केंद्रधारकांनी पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावे – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे\n15 Decemberचिमूर शहरात पट्टेदार वाघाचे वास्तव्य शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण\n15 Decemberवाहतूक नियमा संबंधात नेरी येथे जनजागृती रॅली\n14 Decemberचिमूर पोलिस स्टेशन येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न\n14 Decemberजिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 37 (1) व (3) चे कलम लागू\n14 Decemberअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना\n13 Decemberराष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद\n13 Decemberविधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी\n13 Decemberतिन अपत्य असल्याने पळसगांव ग्राम पंचायत सदस्य अपात्र\n12 Decemberनागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन\n12 Decemberतथागताच्या संघारामगिरीत खानगांव येथे पहिले ज��ल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन\n12 Decemberचिमूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याची नागरीकांमध्ये दहशत\n11 Decemberगाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण\n11 Decemberलोक अदालतीमुळे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली निघण्यास मदत – प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल\n10 Decemberनागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 98 टक्के मतदान\n10 Decemberकोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान\n10 Decemberराष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निपटाऱ्यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त केसेस\n10 Decemberमूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता ग्रामस्थांनी कराचा भरणा मुदतीत करावा – डॉ.मिताली सेठी\n10 Decemberवाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,\n10 Decemberविविध विकासकामांचे बाळापुर (बुज.) येथे भुमिपुजन संपन्न\n9 Decemberकांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया\n9 Decemberअतिक्रमण धारकांवर चिमूर पोलिसांची धड़क कार्यवाही\n9 Decemberनागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आज निवडणूक\n9 Decemberजनसुनावणीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविणार – रुपाली चाकणकर\n9 Decemberकौशल्य विकास विभागातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन\n9 Decemberसेतू केंद्रावर अर्ज करा, पैसे ऑनलाईन खात्यात जमा होईल — विभागीय आयुक्त\n9 Decemberनागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान\n8 Decemberआधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरु\n8 December20 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन\n8 Decemberइतर मागासवर्ग महामंडळाच्या कर्ज योजना\n8 Decemberसंरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक\n8 Decemberदवलामेटी मध्ये ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\n8 Decemberडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्व. मेघराज ओझा शिक्षण संस्था तर्फे बालकांना पुस्तके व अल्पोहार वाटप\n8 Decemberप्रेक्षकांनी जयंती चित्रपट बघण्यासाठी केली अफाट गर्दी\n7 Decemberमृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास अर्ज करण्याचे आवाहन\n7 Decemberनागपूर जिल्हयातील 5 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला स्थगिती\n7 Decemberजि.प.प्राथ.शाळा , मिंडाळा येथील नविन वर्गखोलीचे लोकार���पण संपन्न\n6 Decemberपरराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\n6 Decemberकार पलटी होऊन अपघातात माय-लेकी व आजोबांचा मृत्यू\n5 Decemberपोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी ई-रिक्षांना दिले नियमाकुल क्रमांक\n4 Decemberबाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार\n4 Decemberशेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा;\n4 Decemberचिमूर नगर परिषद क्षेत्रात विविध समस्यामुळे जनता त्रस्त\n3 Decemberओमिक्रॉन’ पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवरगर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन\n3 Decemberखापा रोडवर अपघात ;एकाचा जागीच मृत्यू\n3 Decemberबेवारस स्थितीत असलेल्या वाहनांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन\n3 Decemberतरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने की ह्रदयविकाराच्या झटक्याने\n3 Decemberनागपुर येथे “आरोग्यम ३६०” हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत\n3 Decemberसहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड व त्यांच्या टिमने एकाच दिवसात चिखली गावाची समस्या लावली मार्गी\n3 Decemberश्रीहरी बालाजी मंदिरात नव वरवधू यांच्या सहमतीने विवाह सोहळा संपन्न\n3 Decemberनागपुर येथे आरोग्यम ३६० हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत\n3 Decemberभारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने केला प्रवेश – कर्नाटकमध्ये आढळले दोन रुग्ण\n2 Decemberअतिक्रमित दुकानदारानी घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट\n2 December‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\n30 Decemberएक लक्ष अकरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत\n20 Decemberनागपुरकरांनी अनुभवला दिव्यांगाचा सामाजिक सोहळा\n20 Decemberमहिला अभियंताने गळफास घेऊन केली आत्महत्या\n19 Decemberअनधिकृत लेआउट मधील भुखंड नियमीतीकरणाची उर्वरीत कारवाई ना.सु.प्र.नेच करावी\n19 Decemberगृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान\n18 Decemberआर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखल सादर करण्यातून सूट\n18 Decemberजात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल\n16 Decemberचिमूर तालुक्यातील 85 ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक\n14 Decemberपोलिसांवर केला प्राणघातक हल्ला आरोपीस केले अटक\n14 Decemberग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक\n11 Decemberशहरात साडेसहा हजारांवर नोकरीच्या संधी तरुणांना एका क्लिकवर मिळणार रोजगार\n10 Decemberमहिला��वरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने निर्माण केला नविन कायदा\n9 Decemberकोरोनावरील लस वितरणाच्या दृष्टीने सूक्ष्मनियोजन करा\n9 December१४३ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क\n9 Decemberसतरंजीपुरामध्ये २७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त\n9 Decemberमनपा हद्दीतील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच\n9 Decemberमहिलेचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी\n9 Decemberवरोरा पोलिसांनी हस्तगत केला 11,92,000 रुपयाचा मुद्देमाल,फरार आरोपीचा शोध सुरू\n8 Decemberनागपूरात तरुणीवर चाकू ने हल्ला, तरुणी गंभीर जखमी\n8 December१५४ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क\n8 Decemberसंत जगनाडे महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन\n7 Decemberग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबर पासून सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे एकमत\n7 Decemberउद्याच्या ‘भारत बंद’ला ‘आप’चा पाठिंबा; बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार\n7 Decemberमहाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा तर्फे अभीजीत वंजारी यांचा सत्कार\n7 Decemberतहसील कार्यालयाला मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी ठोकले कुलूप\n7 Decemberचिमूर नगर परिषदची पाणीपुरवठा योजना लवकरच होणार सुरु\n7 Decemberअपघातात कांग्रेस पक्षाचे नेते संजयभाऊ मारकवार यांचा अपघाती मृत्यु\n5 Decemberदहाही झोन मध्ये निघाली स्वच्छता जनजागृती रॅली\n5 Decemberमहाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n5 Decemberविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\n5 Decemberविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\n5 Decemberसुंदर बिस्कीट कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस ला ट्रक ची जोरदार धडक\n5 Decemberमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\n4 Decemberनेरी येथिल घराला आग लागून लाखो रुपयांचे झाले नुकसान\n4 DecemberBVG कंपनी च्या विरोधात युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन\n4 Decemberपूर्व नागपुर विकास समिति के पदाधिकारीयो ने दि अभिजीत वंजारी को बधाई\n4 Decemberनागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी\n4 Decemberविजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्यामुळे द्वितीय क्रमांकाच्या मतमोजणीला प्रारंभ\n4 Decemberचौथ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते\n3 Decemberतिस-या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते\n3 Decemberदिल्लीच्या सीमेवरील शेतकरी बांधवांच्या आंदोलनास चिमूर युवक काँग्रेस कमिटीचा जाहीर पाठिंबा\n3 Decemberचिमूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन केला साजरा\n3 Decemberअवैधरित्या जंगलात भ्रमंती घडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\n3 Decemberदुसऱ्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची घोषणा\n3 December२८ हजार मतमोजणीतील पहिल्या पसंतीची उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा\n3 Decemberपहिल्या फेरीत मतगणना झालेले मतदान\n3 DecemberMDH मसाले कंपनी के मालिक धर्मपाल गुलाटी का निधन\n3 Decemberनागपूर पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात\n2 Decemberमनपाचे अधिकारी-कर्मचा-यांनी सायकल चालवून दिला प्रदूषण कमी करण्याचा संदेश\n2 Decemberदुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\n1 Decemberभरारी पथकाचा अवैधरीत्या रेती वाहतूकीवर छापा\n1 Decemberचिमूर – मासळ मार्गावर एस.टी.बसच्या धडकेत अकरा बकऱ्या ठार\n1 Decemberपदवीधर निवडणुकीत अंदाजे 55 टक्क्यांपर्यंत मतदान\n1 Decemberताडोबा फिरायला गेले नागपुर चे अग्रवाल कुटुंबाचा चंद्रपुर मध्ये अपघात\n1 Decemberनागपूर विभागात दोन वाजेपर्यंत 32.92 टक्के मतदान\n1 Decemberनागपूर विभागात बारा वाजेपर्यंत 19.70 टक्के मतदान\n30 Novemberमतदानासाठी सुटी, पण…\n30 Novemberपदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान – डॉ.संजीव कुमार\n30 Novemberबाबा आमटे यांची नातीन महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-यांची आत्महत्या\n30 Novemberधक्कादायक – ट्राफीक हवलदारावर कार चढवण्याचा प्रयत्न\n30 November“वंजारी कुटुंबियांनी समाजालाच लुटले”\n29 Novemberजातीच्या नव्हे तर मानवतेच्या आणि विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : ना. नितीन गडकरी\n29 Novemberवयोरुद्ध १५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क\n29 Novemberपदवीधर निवडणुकीत सोशल माध्यमांवार सायबर सेलची करडी नजर : जिल्हाधिकारी\n29 Novemberराज्यातील कुठलाही व्यक्ती घरकुलासाठी अर्ज करू शकतो\n29 Novemberआम आदमी पार्टी चे बोंबाबोंब आंदोलन\n29 Novemberअवैधरित्या दारु तस्करी करणाऱ्यामधे माजली खळबळ\n29 Novemberवरोरा पोलिसांनी घराचा ताला तोडून चोरी करणाऱ्या चोराला मुद्देमालासह केली अटक\n28 November३३ वर्षीय युवकाने गावातील ९० वर्षीय वृद्धेवर केला अत्याचार\n27 Novemberसंदिप जोशी को रिकार्ड मतों से जिताये:- नितिन गडकरी\n27 November१३९ नागरिकांना दं�� करुन मनपाने दिले मास्क\n27 Novemberमतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व नि:पक्षपणे राबवा\n27 November26/11 आतंकवादी हल्यात शहिद झालेले जवानांना युवासेने तर्फ श्रद्धांजलि\n26 Novemberसंविधान प्रास्ताविका वाचून संविधान दिवस केला साजरा\n26 Novemberस्मार्ट सिटी नागपूर तर्फे जैवविविधता नकाशाचे लोकार्पण\n26 Novemberनंदनवन थाने में 26/11 के शहिदों को श्रद्दांजलि\n26 Novemberकोराना प्रतिबंधात्मक उपायातंर्गत रामटेक येथील यात्रा रद्द\n26 Novemberनागपूर पदवीधर निवडणुकीसाठी आणखी दोन केंद्र वाढले\n26 Novemberवाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी ने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘हेल्थ ऑडिट’\n26 Novemberचंद्रपूर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते व विजबिल ग्राहकांची महामोर्चात मोठ्या प्रमाणात उपस्थिती\n26 Novemberचंद्रपूर शहरातील भव्य मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन ओबीसी बांधवांनी वेधले सरकारचे लक्ष\n26 Novemberदंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क\n26 Novemberसंविधान कि उद्देशिका का सामूहिक वाचन कर नागपुर सिटिझन्स फोरम ने मनाया संविधान दिवस\n26 Novemberमनपामध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा\n26 Novemberदिल्ली विमानातून आलेले १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह\n26 Novemberआपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणेत योग्य समन्वय आवश्यक\n26 Novemberजिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 14 डिसेंबरपासून\n25 Novemberकांग्रेस के वरिष्ठ नेता अहमद पटेल का निधन\n25 Novemberझुडपी जंगलात युवकाचा मृतदेह आढळला संशयास्पद\n24 Novemberनागपूर पदवीधर निवडणुकीत 320 केंद्रांवर मतदान होणार\n24 Novemberपरराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\n24 Novemberराजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या : डॉ. परिणय फुके\n24 Novemberनागपूरच्या मुलीला फसविणाऱ्या आरोपीस जम्मू मधून पुणे पोलिसांनी केली अटक\n24 Novemberमास्क न घातल्यास आता एक हजार रुपये दंड- रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी\n24 Novemberपारडी थानाअंतर्गत सात साल की बच्ची के साथ बलात्कार\n24 Novemberमनपा चुनाव च्या पुर्व तैयारी संदर्भात युवासेनेने घेतली आढावा बैठक\n24 Novemberजनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष पुढेही सुरूच ठेवणार : संदीप जोशी\n23 Novemberवीज बिल माफ करण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन\n23 Novemberसंविधान दिनी पूर्ण ताकतीने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरेल\n23 Novemberमास्क न लावणा-या १४९ नागरिकांकडून दंड वसूली\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\n27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव\nनगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना\nपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी\nअज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang/women-should-speak-about-their-health-problem-well-in-time-and-take-decision-107902/", "date_download": "2022-01-21T01:20:15Z", "digest": "sha1:ZWOBGEZTZGCCH4NCVH5LU2JJD6UQJRH4", "length": 29002, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ज्याचं करावं भलं, तो म्हणतो… – Loksatta", "raw_content": "शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२\nज्याचं करावं भलं, तो म्हणतो…\nज्याचं करावं भलं, तो म्हणतो…\nगर्भारपण व प्रसूती या गोष्टीत स्त्रीची भावनिक व शारीरिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असूनदेखील स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार याबाबतीतलं स्त्रीचं निर्णय न घेणं व वेळेवर न बोलणं हे देखील तिच्या सद्यपरिस्थितीला कारणीभूत नाही का\nगर्भारपण व प्रसूती या गोष्टीत स्त्रीची भावनिक व शारीरिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असूनदेखील स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार याबाबतीतलं स्त्रीचं निर्णय न घेणं व वेळेवर न बोलणं हे देखील तिच्या सद्यपरिस्थितीला कारणीभूत नाही का\nएकदा एक माणूस आपल्या पत्नीची आरोग्यविषयक सगळी कागदपत्रं घेऊन माझ्याकडे आला. कोकणात त्यांचं गाव होतं. त्याला तीन मुलं होती व बायकोची कुटुंबनियोजनासाठीची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी, त्याच्या चौकशीला तो आला होता.\nबायकोच्या रिपोर्टमधल्या नोंदीनुसार तिच्या हृदयाची एक झडप निकामी झाल्याने तिची झडप बदलण्याची मोठी शस्त्रक्रिया झालेली होती, पण त्यानंतरही तिला दम लागतच होता. चालल्यावर, जिना चढल्यावर ती एकदम थकून जायची. हृदयविकाराचा तिला त्रास होऊ लागला होता व त्यासाठी औषधे चालू होती. ते सर्व केस पेपर्स बारकाईने पाहिल्यावर मी त्यांना सांगितलं की तिच्या हृदयविकाराच्या त्रासामुळे कुटुंबनियोजनाची जी शस्त्रक्रिया हिच्यावर करायची आहे त्यातले धोके कितीतरी पटीने जास्त वाढतात. कदाचित या शस्त्रक्रियेमध्ये तिच्या जिवालाही धोका होऊ शकतो. तिथल्या तिथे बेहोशी देऊन करायचं ठरवलं, व ती भूल नाही चढली किंवा कमी पडली तर धोका आहेच. तीन मुलांच्या आईच्या जिवावरचा एवढा धोका पत्करण्यापेक्षा तुम्ही स्वत:च नसबंदीची शस्त्रक्रिया का करून घेत नाही ते कितीतरी सोपं, कमी धोक्याचं, कमी वेळाचं, हॉस्पिटलमध्ये दाखलदेखील करावी न लागणारी शस्त्रक्रिया आहे. यावर तो तात्काळ उत्तरला, ‘नाही नाही. मला खेडेगावात किती कामं असतात. तुम्हा शहरातल्या लोकांना कळणार नाही. मला झाडावर चढावं लागतं, मेहनत फार असते वगरे वगरे.’ मी त्याला समजावून सांगितलं, ‘दादा, ही शस्त्रक्रिया केल्यानंतरही तुम्ही सर्व कामं करू शकता. मी खात्री देते. तुमच्या बायकोला मात्र या शस्त्रक्रियेचा धोका जास्त आहे. तिचं काही बरं-वाईट झालं, तर मुलं उघडी पडतील. तुम्ही तुमची शस्त्रक्रिया झाल्यावर अध्र्या तासात चालत बाहेर पडाल. इतकं ते कमी त्रासाचं आहे.’ इतकं सांगूनही तो माणूस आपल्या निर्णयापासून तसूभरही सरकला नाही. ‘हे तर मला गावच्या डॉक्टरने पण सांगितलं होतं, म्हणून तर मुंबईच्या डॉक्टरकडं आलो. ते काही नाही. मी माझी शस्त्रक्रिया करून घेणार नाही. तिची शस्त्रक्रिया तुम्ही करणार का नाही ते बोला, मी त्यातला धोका घ्यायला तयार आहे. तुम्ही नसाल करत, तर चाललो दुसरीकडे.’\nकाय बोलणार अशा वेळी ‘ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं ‘ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं ’ हाच प्रकार इथे आहे की नाही’ हाच प्रकार इथे आहे की नाही बायकोच्या जिवापेक्षा याला झाडावर चढून कामं करत�� न येण्याची भीती महत्त्वाची. कधी कधी असा अनुभव येतो की समोरचा रुग्ण किंवा नातेवाईक कितीही समजावून सांगितलं तरी ऐकतच नाही, कारण ते ऐकण्याची त्यांची इच्छाच नसते.\nमी ही घटना माझ्या एका युरॉलॉजिस्ट (जे नेहमी पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया करतात) सहकाऱ्याला ऐकवली. त्या वेळेस माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये तो, माझा भूलतज्ज्ञ, माझा सर्जन पती व मी एकटी स्त्री अशा तीन विरुद्ध एक अशा सांख्यिक िलगभेदाच्या वातावरणात तो म्हणाला, ‘अशा लोकांना ना मॅडम, हंटरनं बडवलं पाहिजे. बायकांच्या कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया इतकी कमी त्रासाची असूनदेखील पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया अत्यंत कमी होतात. याला कारण पुरुषांची वर्चस्वी मानसिकता आहे.’ उरलेल्या दोघांनी त्याचं म्हणणं लगेच उचलून घेतलं. वंध्यत्वाच्या तपासण्यांबाबतही आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेच्या बाबतही पुरुष कधीही पुढाकार घेत नाही. यावर त्या तिघांचं एकमत झालं. मला मात्र त्या युरॉलॉजिस्टने केलेल्या विधानाचा सुखद धक्का बसला. मनात आलं, का बरं ही पुरुषांची शस्त्रक्रिया जास्त मान्यताप्राप्त नाही झाली काही क्षणांच्या सुखासाठीच का हे टाळलं जात असावं का काही क्षणांच्या सुखासाठीच का हे टाळलं जात असावं का त्या मानाने ही शस्त्रक्रिया केल्यास तिला कामजीवनात नंतर काहीच बदल जाणवत नाही; पण पुरुषात थोडा फरक पडतो. स्त्रीच्या शस्त्रक्रियेमध्ये असलेले संभाव्य धोके जास्त आहेत; म्हणूनच तर ते कोणी करावे, कधी करावे, कुठल्या ऑपरेशन थिएटरमध्ये करावे; कोणत्या डॉक्टरला, कोणत्या रुग्णालयाला ते करण्याची कायदेशीर परवानगी द्यावी यासाठी खूप कडक नियम आले. एरवी या पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दलची पुरुषी मानसिकता काहीही असो, पण बायकोचा जीव या शस्त्रक्रियेमुळे धोक्यात असतानाही तो ही मानसिकता बदलू शकत नाही का\nमला आलेल्या कुठल्याही अनुभवावरून मी तो प्रातिनिधिक असल्याचं दाखवून समस्त पुरुषांवर ताशेरे ओढण्याचं काम अजिबात करू इच्छित नाही. कारण जगातले सर्वच पुरुष आपल्या बायकोशी असेच वागत असतील, असे सार्वत्रिक विधान करणे चूक आहे, हे मी पूर्णपणे समजते.\nस्त्रीच्या -गर्भधारणा, प्रसूती, कुटुंबनियोजन इतकंच नव्हे तर बालसंगोपन या प्रत्येक पायरीवर पुरुष तिच्या बरोबरीने मदतीचा हात देताना हल्ली बऱ्याच कुटुंबात दिसून येते. ही संख्या हळूहळू वाढते आहे. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे; पण अजूनही प्रजनन या गोष्टीत स्त्री व पुरुष दोघांचा सारखाच वाटा असूनही वंध्यत्व, गर्भारपण, गर्भपात, बालसंगोपन अशा सर्व गोष्टींचे उत्तरदायित्व व जबाबदारी मात्र स्त्रीच्याच माथी मारले जाते, हे बहुसंख्य समाजात आढळते.\nमाझ्या ओळखीच्या एका वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ मत्रिणीलाही एक असाच आश्चर्यकारक अनुभव एका स्त्री रुग्णाकडून आला. लग्न होऊन ५-६ र्वष झाली तरी बाळ होत नाही म्हणून तिच्या व तिच्या पतीच्या खूप साऱ्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातून असं निष्पन्न झालं की पतीच्या धातूच्या तपासणीत शुक्रजंतूंचे प्रमाण अत्यल्प आहे. काही औषधे देऊन सहा महिने निरीक्षणावर ठेवलं, पण काही फरक पडला नाही. मूल होत नाही म्हणून त्या स्त्रीला सासरच्या सर्वाकडून आत्तापर्यंत भरपूर त्रास दिला गेल्याचं त्या डॉक्टरनाही माहीत होतं. पण त्यांनी जेव्हा तिला- तिच्या नवऱ्यात असलेल्या दोषामुळे मूल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले, तेव्हा ती म्हणाली,‘ डॉक्टर, तुम्ही हे त्यांना सांगू नका हं, त्यांना खूप वाईट वाटेल.’ त्या तिला लगेच म्हणाल्या, ‘अगं, पण ही खरी गोष्ट सांगितल्याने तुझा छळ तरी थांबेल. हे न सांगता तशीच राहिलीस तर उगाच तुझ्या जिवावर सतत टांगती तलवार नाही का राहणार सासरच्यांची’ इकडे सत्यपरिस्थिती सांगून घरच्यांच्या जाचातून मुक्त होण्याचा सल्ला तिला डॉक्टर देत होत्या; तरी सोशिकता व पतिप्रेम यामुळे ही गोष्ट घरी उघड करायला ती तयार नव्हती. अशा वेळी सोसायला लागणाऱ्या अत्याचारांचा विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरू नये का’ इकडे सत्यपरिस्थिती सांगून घरच्यांच्या जाचातून मुक्त होण्याचा सल्ला तिला डॉक्टर देत होत्या; तरी सोशिकता व पतिप्रेम यामुळे ही गोष्ट घरी उघड करायला ती तयार नव्हती. अशा वेळी सोसायला लागणाऱ्या अत्याचारांचा विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरू नये का की ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं\nकित्येकदा स्त्रीचा मानसिक दुबळेपणाही मला तितकाच अस्वस्थ करतो. गर्भारपण व प्रसूती या संदर्भात वैद्यकीयदृष्टय़ा आवश्यक असे कोणतेही सल्ले स्त्रीला दिले, तरी त्याबाबतचे ठोस निर्णय ती सहसा एकटी घेताना आढळत नाही – या साऱ्या गोष्टीत तिची भावनिक व शारीरिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असूनदेखील असं का होतं स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार लतादीदींचं एक गाणं मला आठवलं, ‘उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते, अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते’ या ओळी एकत्र करून म्हणावंसं वाटतं, ‘उनको ये आदत है के हम कुछ नहीं कहते’ अशा रीतीने स्त्रीचं- निर्णय न घेणं व वेळेवर न बोलणं हेदेखील तिच्या सद्यपरिस्थितीला थोडेबहुत कारणीभूत नाही का\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nशिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा\nभारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका ; फलंदाजी आणि नेतृत्वाचा कस : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय आवश्यक\nरोहित, पंत, अश्विन कसोटी संघात\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच\nफेरीवाल्यांपुढे पालिकेचे मनुष्यबळ अपुरे ; कारवाई करणाऱ्या विभागातील ८८ पदे रिक्त\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-इराण सामन्यात गोलशून्य बरोबरी\n‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर\nकन्व्हेयन्स न देणाऱ्या विकासकावर गुन्हा\n५२ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान ; नवीन वर्षांतील पहिले अवयवदान; मोहिमेत अधिकाधिक दात्यांचा सहभाग\nताडदेव आरटीओत दिवसाला ९०३ जणांच्या चाचण्या ; पक्क्या चालक परवान्यासाठी लवकर वेळ मिळणार\nPhotos: पतीनेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी\nPhotos: कोणी पोलीस तर कोणी कॅशिअर; सरकारी नोकरी सोडून अभिनयाकडे वळले ‘हे’ कलाकार\nPhotos : नवी मुंबई ते मुंबई फक्त ४५ मिनिटांत, मोदींच्या हस्ते होणार अतिजलद बोटसेवेचा शुभारंभ; किती असेल तिकीट\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nकायदा नि ऑनलाइन सुरक्षा\nसंशोधिका : पोषणमूल्यांचं संवर्धन\nसोयरे सहचर : अपार प्रेम, माया आणि वात्सल्य\nगेले लिहायचे राहून.. : कायदा + क्ष = न्याय\nमागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : आटलेली विहीर\nआयुष्याचा अर्थ : अस्तित्वाचं प्रयोजन\nआयुष्याचा अर्थ : ..पेला अर्धा भरलेला\nआयुष्याचा अर्थ : सार्थकी आयुष्य\nकायदा नि ऑनलाइन सुरक्षा\nआयुष्याचा अर्थ : ..पेला अर्धा भरलेला\nआयुष्याचा अर्थ : सार्थकी आयुष्य\nसंशोधिका : पोषणमूल्यांचं संवर्धन\nसोयरे सहचर : अपार प्रेम, माया आणि वात्सल्य\nगेले लिहायचे राहून.. : कायदा + क्ष = न्याय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/madha-ncp-candidate", "date_download": "2022-01-21T03:11:37Z", "digest": "sha1:LYLI4VDRBRIYGGH233BQFDGSZT3YEHFO", "length": 11951, "nlines": 232, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nराष्ट्रवादीकडून उस्मानाबाद आणि माढ्याचा उमेदवार अखेर जाहीर\nताज्या बातम्या3 years ago\nबारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार अखेर जाहीर केला आहे. सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माढ्यातून, तर ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण���याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी8 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी18 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी19 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\n Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी\nSankashti Chaturthi | संकटातून मुक्तता मिळण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करा , जाणून घ्या व्रताचे महत्त्व, पूजेची पद्धत\nVideo : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/will-the-lockdown-happen-again-2-important-announcements-by-prime-minister-modi-mhss-648749.html", "date_download": "2022-01-21T02:39:07Z", "digest": "sha1:H75QK56CFUJ6TKG2BUEAZJMULRE35ACP", "length": 9767, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Will the lockdown happen again 2 important announcements by Prime Minister Modi mhss - लॉकडाऊन पुन्हा लागणार का? पंतप्रधान मोदींनी केल्या 2 महत्त्वाच्या घोषणा – News18 लोकमत", "raw_content": "\nलॉकडाऊन पुन्हा लागणार का पंतप्रधान मोदींनी केल्या 2 महत्त्वाच्या घोषणा\nलॉकडाऊन पुन्हा लागणार का पंतप्रधान मोदींनी केल्या 2 महत्त्वाच्या घोषणा\nसर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही\n पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जगभरात सर्वाधिक पसंती\nभारतीय जेम्स बाँड अजित डोवाल यांच्या मनात अजूनही आहे 'ती' वेदना\nनाना पटोलेंना 'ते' वक्तव्य भोवणार भाजपकडून पोलिसांत तक्रार दाखल, अटकेची मागणी\nपंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक: चौकशी करू नका; इंदू मल्होत्रांना थेट धमकी\nमुंबई, 26 डिसेंबर : 'कोरोनाचे नवे व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron ) देशात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात रात्रीचे निर्बंध लावण्यात आले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी जनतेशी संवाद साधून कोरोनाचे संकट अजून टळले नाही, कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असं स्पष्ट बजावले आहे. तसंच, १५ वर्षांपर्यंत मुलं आणि डॉक्टरांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. (pm narendra modi speech) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी आरोग्य सेवक, डॉक्टर्स तसंच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. 'कोरोनाचे संकट अजून टळले नाही. आता ओमायक्रॉनचे नवे संकट आपल्यासमोर येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा, मास्क वापरा. कोरोनाचे आलेले संकट आपल्याला पुन्हा एकदा टाळायचे आहे. ओमायक्रॉनच्या संकटामुळे पॅनिक होऊ नका पण सतर्क राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 'ओमायक्रॉन जगभरात पसरत आहे. आपले भारतीय संशोधक त्यावर नजर ठेवून आले. आतापर्यंत आपल्याकडे 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे १५ वर्षांपासून मुलांना लस घेता येणरा आहे. पुढील महिन्यात ३ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. देशात कोरोनाचे संकट आले, त्याला रोखण्यासाठी आपण लसीकरण सुरू केले. मागील वर्षी १६ जानेव���रीपासून आपण नागरिकांना लसीकरण सुरू केले होते. देशातील नागरिकांनी या अभियानाला साथ दिली. त्यामुळे भारतात 141 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे अभूतपूर्व आणि अवघड असे लक्ष पार केले, अजूनही देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. देशात लवकरच नाकाने लस देण्याची पद्धत सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे. गेल्या १२ महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी केलं. देशात लवकरच नाकाने लस देण्याची पद्धत सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे. गेल्या १२ महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी केलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nलॉकडाऊन पुन्हा लागणार का पंतप्रधान मोदींनी केल्या 2 महत्त्वाच्या घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/dhule-yathe-aankhi-aath-corona-positive-morgan-corona-positivh/", "date_download": "2022-01-21T02:51:18Z", "digest": "sha1:3HHB7G4P5RA4XK7EYDLCJS4AWBQWASKV", "length": 7737, "nlines": 129, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळे येथे आणखी 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह- रूग्णांची संख्या 61 |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nधुळे येथे आणखी 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह- रूग्णांची संख्या 61\nधुळे (तेज समाचार डेस्क):श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे आज आठ रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी सहा जण हे भांडूप (मुंबई) येथील रहिवासी आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाना गावाजवळ झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यामुळे कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 55 झाली आहे. दिवसभरात 140 नमुने घेण्यात आले होते, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nधुळे: 7 रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह- रूग्णांची संख्या 60\nएसटी प्रवासाच्या संदर्भातील चुकीची माहिती, परिवहन मंत्री अनिल परब यांची करा तात्काळ हकालपट्टी\nशिरपूर Lockdown :उद्यापासून या वेळात घेऊ शकणार जीवनावश्यक वस्तु\nधुळ्यातील कोरोना रुग्णानंतर कुठे काय\n‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र जागृती सभेने जागवले 78 हजाराहून अधिक हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्फुल्लिंग \nFebruary 9, 2021 तेज़ समाचार मराठी\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/features/arthabhan/54092/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/ar", "date_download": "2022-01-21T02:27:30Z", "digest": "sha1:CEJMJ2KN5QKMXTL5WRQDYDMZZGU3U4S7", "length": 13768, "nlines": 188, "source_domain": "pudhari.news", "title": "मालमत्तेवरील विमा कशामुळे नाकारतात? - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/फीचर्स/अर्थभान/मालमत्तेवरील विमा कशामुळे नाकारतात\nमालमत्तेवरील विमा कशामुळे नाकारतात\nनैसर्गिक आपत्ती विशेषत: पूर, भूकंप, आग, तलाव फुटणे यांसारख्या गोष्टींमुळे घराचे नुकसान होऊ शकते. अशा संकटापासून घरांना वाचवण्यासाठी विमा उतरवला जातो; परंतु विमा उतरवताना नैसर्गिक संकटाचा उल्लेख नसेल तर आपला दावा फेटाळला जाऊ शकतो.\nप्रॉपर्टी मालक आणि भाडेकरू हे दोघेही घराचा विमा उतरवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, हा विमा आरोग्य आणि जीवन विम्याइतकाच महत्त्वाचा आहे. अतिशय कष्टाने उभारलेल्या वास्तूला संरक्षण देणे गरजेचे आहे. एखाद्या कारणांमुळे मालमत्तेचे नुकसान होत असेल तर विमा कवचमुळे घराचे संरक्षण होऊ शकते. आपला दावा फेटाळला जाऊ नये, यासाठी पॉलिसीशी निगडित नियम आणि अटी चांगल्या रितीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मालमत्तेशी संबंधित विम्याचे दावे फेटाळण्यामागे काही कारणे असून काही खबरदारी घेऊन ते आपण सहजपणे टाळू शकतो.\nदावा कशासाठी फेटाळला जाऊ शकतो\nमालमत्तेसाठी विमा उतरवताना आपण ज्या जोखमींचा उल्लेख करत नाही, त्याला विमा कंपनीकडून कवच दिले जात नाही. एक स्टँडर्ड प्रॉपर्टी इन्शूरन्स पॉलिसी ही प्रत्येक प्रकारची जोखीम कव्हर करत नाही. अशा काही पॉलिसी असतात की त्यातून आपल्या मालमत्तेला सुरक्षा मिळेलच असे नाही.\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nसर्वसाधारणपणे स्टँडर्ड पॉलिसी या आग, चक्रीवादळ, वीज पडणे, हिमस्खलन, धूर, चोरीसारख्या काही जोखमींना कवच प्रदान करतात.\nअतिरिक्त हप्ता भरून आपण पॉलिसीला अ‍ॅड ऑन किंवा रायडर जोडू शकता. जसे की पुरापासून बचाव, भूकंप, घराची दुरुस्ती, पाण्यामुळे नुकसान आदीला कवच देऊ शकता.\nनैसर्गिक किंवा मानवी संकटामुळे मालमत्तेला नुकसान झाले आणि पॉलिसीत या धोक्याचा समावेश नसेल तर आपला दावा फेटाळला जाऊ शकतो.\nजर या कारणाने नुकसान झाले तर\nहोम इन्शूरन्स पॉलिसीत काही जोखमींचा समावेश करू शकत नाही. या पॉलिसीत युद्ध, अण्वस्त्र हल्ला यामुळे होणारी हानी, प्रदूषण, सरकारकडून होणारी हानी. तसेच जीर्ण घराची पडझड, हिमस्खलन, पक्षी आणि कीटकांपासून होणारे नुकसान, जाणीवपूर्वक झालेले नुकसान आदींमुळे घराची हानी झाल्यास त्यास विमा संरक्षण मिळत नाही. आपल्या मालमत्तेचे या कारणांमुळे नुकसान झाले असेल तर विमा मंजूर होईलच असे नाही.\nआपल्या मालमत्तेची डागडुजी किंवा दुरुस्तीची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा फटका बसू शकतो. मालमत्तेच्या निरीक्षणासाठी विमा कंपन्यांकडून काही अधिकारी पाठवले जातात. घराच्या तपासणीदरम्यान ते निष्काळजीपणा ओळखतात. त्यामुळे आपला दावा फेटाळण्याची शक्यता अधिक राहते.\nजर याकडे लक्ष दिले नाही तर..\nबहुतांश पॉलि��ीत काही अटी असतात आणि त्याचे पालन नाही केले तर विमा कंपन्यांकडून दावा मान्य केला जाणार नाही. अटींचे काही उदाहरण दिले आहेत. अग्निशामकाच्या नियमानुसार प्रत्येक दरवाजाला सुरक्षा कुलूप, विशेषत: मुख्य दरवाजा कुलूपबंद असणे गरजेचे आहे. ते जर आढळून आले नाही तर दावा फेटाळला जातो.\nकोणत्याही प्रकारच्या पॉलिसीत खरी माहिती न दिल्याने किंवा चुकीची माहिती नमूद केल्याने विमा कंपनीकडून दावा फेटाळण्याची शक्यता अधिक राहते. ही कंपनीची फसवणूक असल्याचे मानले जाते. त्यामुळे विमा उतरवताना सत्य स्थितीची माहिती देणे गरजेचे आहे. किरकोळ चूक असली तरी त्याचा उल्लेख केल्यास भविष्यात होणारे मोठे नुकसान टाळता येऊ शकते.\nवेळेवर आणि योग्य रितीने दावा न करणे\nसर्वसाधारणपणे आपल्याला दावा करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. जर पॉलिसीधारकांकडून त्याचे पालन केले गेले नाही तर दावा फेटाळण्याची शक्यता अधिक राहते. आपत्तीनंतर सर्वात अगोदर विमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. तक्रारीची कालमर्यादा ही पॉलिसीवर आधारित असते.\nआपले प्राथमिक पातळीवर झालेल्या नुकसानीला वेळीच रोखले नाही किंवा हालचाली केल्या नाहीत आणि अशा स्थितीत दावा करत असाल तर मागणी फेटाळण्याची शक्यता अधिक राहते.\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://livedakshnews.in/?p=722", "date_download": "2022-01-21T01:23:26Z", "digest": "sha1:B4XTWWHPK3F3GEONHP22TI4DDACYUEFL", "length": 11672, "nlines": 78, "source_domain": "livedakshnews.in", "title": "टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताने घडविला इतिहास; नीरज चोपडा ने जिंकल�� गोल्ड मेडल – live daksh news", "raw_content": "\nमहाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nआडगाव परिसरात “स्वच्छ भारत अभियानाचे” वाजले ‘बारा’\nइंदिरानगर मध्ये घातक नॉयलान मांजा न वापरण्याबत विविध सामाजिक संस्था कडुन जनजागृती\nराज्यात शेवटी निर्बंध लागू\n✍🏻 दक्ष पत्रकार ✍🏻 सच्या पत्रकारितेतील एक नवे वादळ\nटोकियो ऑलम्पिकमध्ये भारताने घडविला इतिहास; नीरज चोपडा ने जिंकलं गोल्ड मेडल\nऑलिम्पिक इतिहासात ट्रॅक अँड फिल्ड ॲथलिटमध्ये मेडल जिंकणारा पहिला भारतीय ठरला नीरज चोपडा\nआत्मविश्वास म्हणजे नीरज चोपडा आज नीरजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन हिंदुस्थान दाखवून दिला. व गोल्ड मेडल मिळविले. सुरुवाती पासून भाला फेक स्पर्धेत एक नंबर मिळविणाऱ्या नीरजने अंतिम सामन्यात इतिहास घडवत भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये सोनं मिळवून दिलं.\nटोकियो ऑलम्पिकमध्ये आज भारताने इतिहास घडविला आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोडाने भालाफेक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. नीरजने पहिल्या राऊंडमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली होती. भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये नीरज चोप्रा सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे.\nदुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं ८७.५८ मीटर एवढ्या अंतरावर थ्रो फेकला आहे. पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. नीराजच्या विजया नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.\n← पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण\nइंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश →\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर\n“आधार कार्ड” नसलेल्यांना ही नाशकात मिळते लस\n“रोलेट किंगवर” पोलिसांची मेहरनजर\nमहाराणा प्���तापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन\nदक्ष न्यूज : प्रतिनिधी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची\nनंदिनी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळावे- राजेंद्रसिंहजी\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘Live daksh news’ या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून ‘Live daksh news’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,देश,महाराष्ट्र , नाशिक, क्राईम, राजकीय अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘live daksh news आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://livedakshnews .in/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकरणसिंग रामसिंग पवार ( बावरी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/marathwada/70205/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA/ar", "date_download": "2022-01-21T01:27:34Z", "digest": "sha1:N7O6O5YIVLLZGUUOWVF7VV6FP6GG7JR3", "length": 10193, "nlines": 179, "source_domain": "pudhari.news", "title": "ठाकरे-पवारांनीच अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले; किरीट सोमय्यांचा आरोप - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/मराठवाडा/ठाकरे-पवारांनीच अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले; किरीट सोमय्यांचा आरोप\nठाकरे-पवारांनीच अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले; किरीट सोमय्यांचा आरोप\nमहाराष्ट्राला लुटण्याचे कारस्थान ठाकरे- पवार सरकारकडून करण्यात येत आहे, सरकारचा गृहमंत्री वसूली प्रकरणामुळे जेलमध्ये जातो यामुळे नेत्यांची मान शरमेने खाली जाण्याऐवजी या उलट ते धमकी देत आहेत. ही धमकी ईडीला, सर्वोच्च न्यायालयाला की भाजपला देता असा सवाल करत अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच जेलमध्ये टाकले असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.\nयावेळी सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार घोटाळे तसेच घोटाळेबाजांवर काहीही बोलत नाही, मी केलेल्या आरोपांचा एकही कागद खोटा आहे हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. देशमुख यांचे जेवढे क्षण जेलमध्ये जात आहेत त्याची किंमत मोजावी लागणार असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ही धमकी कुणाला देता असा सवाल त्यांनी केला.\n‘सेक्सटिंग’ प्रकरणामुळे टीम पेन याने आस्ट्रेलियाचे कर्णधारपद सोडले\nठाकरे सरकारचे २३ लोक ज्यात राज्याचे मंत्री, अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशा लोकांवर चौकशी सुरु आहे. यामध्ये अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळी आदींची नावे यावेळी सोमय्या यांनी घेतली. पत्रकार परिषदेत अर्जून खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याचे पुरावे, तक्रार आयकर विभाग, सहकार खाते, सहकार मंत्रालयाकडे दिली असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nघोटाळा कुणाचाही असो तो घोटाळाच असतो असे म्हणत ठाकरे सरकारच्या कालावधीत ज्या लोकांनी सरकारी, राजकीय पदाचा दुरुपयोग करुन गोरगरीब जनता तसेच शेतकऱ्यांना लुटले अशा लोकांवर कारवाई व्हायलाच हवी असेही सोमय्या यावेळी म्हणाले.\nहे ही वाचलं का\nडाॅ. अविनाश भोंडवे : कोरोनाच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का\nmparivahan app : वाहनाची कागदपत्रे नाहीत काळजी नसावी, हे ॲप डाऊनलोड करा चलन कापण्यापासून मुक्त व्हा\nFarm Laws Repeal : सात वर्षात दोन वेळा मोदी सरकारचं शेतकऱ्यांसमोर सपशेल लोटांगण\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nफेक मेसेज करून केली हजाराेंची फसवणुक\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nपुण्यात शिकलेली आदिती पतंगे ठरली मिस इंडिया वॉशिंग्टन\nकेएल राहुलवर सुनिल गावस्कर भडकले, म्हणाले...\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nपुणे महापालिका : दुरुस्तीसह प्रारूप प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/danger-of-shaheen-cyclone-after-rose-rain-on-maharashtra-gujarat-coast/", "date_download": "2022-01-21T01:50:46Z", "digest": "sha1:PPLXB6PQEGLYRKEOLRARSHWXJPBTQJB6", "length": 10303, "nlines": 158, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\t'गुलाब'नंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर पाऊस - Lokshahi News", "raw_content": "\n‘गुलाब’नंतर ‘शाहीन’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर पाऊस\nबंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे (Gulab cylone Affect) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्रप्रदेशसह, ओडिशा आणि महाराष्ट्राला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) फटका बसला आहे. हे संकट कायम असताना महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात (Gujrat) राज्याला आणखी एका चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं (IMD Alert) दिला आहे.\nबंगालच्या उपसागरात पाठोपाठ आता अरबी समुद्रात नवीन चक्रीवादळ तर गुलाब नंतर आता शाहीन चक्रीवादळ येतंय. नुकतेच बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ धडकले असताना आता पुन्हा अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार अशी माहिती हवामान विभागाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली.\nतर हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात आज चक्रीवादळ तयार होऊन अरबी समुद्रात वेगाने प्रवास करत पाकिस्तान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.हे चक्रीवादळ गुलाब चक्रीवादळ पेक्षा अधिक तीव्र असेल तर याचा परिणाम म्हणून गुजरात व महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील.\nPrevious article पैनगंगा नदीच्या पुरामुळे वाहतूक झाली ठप्प\nNext article BIGG BOSS मराठीतून ‘ही’ प्रसिद्ध स्पर्धक घराबाहेर, जाणुन घ्या कारण\nअपहरणकर्त्याने सुटका केलेल्या ‘स्वर्णव’ला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात मृत्यू\nभारताने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझची यशस्वी चाचणी\nउत्तर प्रदेशसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 41 पैकी 16 महिला उमेदवार\nगोवा विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, तर पणजीत भाजपच्या आमदाराने फोडला राजीनाम्याचा बॉम्ब\n फुटपाथवरील खड्डा बुजवताना बांधला चक्क स्पीड ब्रेकर\nएअर इंडियाचा मोठा निर्णय, अमेरिकेची १४ उड्डाणे रद्द\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nपैनगंगा नदीच्या पुरामुळे वाहतूक झाली ठप्प\nBIGG BOSS मराठीतून ‘ही’ प्रसिद्ध स्पर्धक घराबाहेर, जाणुन घ्या कारण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची रा���त्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/pune/15534/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/ar", "date_download": "2022-01-21T03:12:10Z", "digest": "sha1:CDSB3ATGC4HQXBJO5IACZIS7ZRHOQPCK", "length": 22759, "nlines": 212, "source_domain": "pudhari.news", "title": "पुणे सहकार विभाग : अखेर जम्बो बदल्यांचे आदेश - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/पुणे/पुणे सहकार विभाग : अखेर जम्बो बदल्यांचे आदेश\nपुणे सहकार विभाग : अखेर जम्बो बदल्यांचे आदेश\nपुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे सहकार विभाग : येथील जम्बो बदल्यांचे आदेश मंत्रालय स्तरावरुन शुक्रवारी जारी झाले आहेत. सहकार विभागात जंबो बदल्यांचे आदेश मंत्रालयाने ज्या-त्या विभागाला दिले आहेत.\nसहकार आयुक्तालय, साखर आयुक्तालय आणि पणन संचालनालयात कार्यरत काही अधिकार्‍यांना आहे त्या पदावर अथवा आहे त्याच कार्यालयात बदली करण्याचे पेव यंदा फुटले आहे. काही अधिकार्‍यांना पुन्हा- पुन्हा त्याच पदावर मुदतवाढ देण्याचा नव्या ट्रेंडने सहकारात शिरकाव केल्याचेही दिसून येत आहे.\nलता मंगेशकरांची प्रकृती स्थिर; अद्याप आयसीयूतच\n‘या’ देशांमध्ये नाही एकही कोरोना रुग्ण\nपुणे : पैलवान बांदलची धांदल सुरूच; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत\nकाला जठेडी याची गर्लफ्रेंड लेडी डॉनला दिल्ली पोलिसांकडून अटक\nसहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (तपासणी व निवडणूक) एन. पी. येगलेवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर. एम. भुसारी यांची सध्याच्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.\nमुंबई येथील विभागीय सहनिबंधक (दुग्ध) बी. एल. जाधव हे ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्‍यांना सेवानिवृत्तीपर्यंत तर पुण्यातील महाराष्ट्र सहकार विकास मह���मंडळाचे महाव्यवस्थापक एम. व्ही. आकरे यांना त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.\nसाखर आयुक्तालयातील सह संचालक (अर्थ) एम. बी. तिटकारे यांची याच कार्यालयात सह संचालक (प्रशासन) या पदावर तर या पदावरील आर. पी. सुरवसे यांच्या तिटकारे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर बदली झाली आहे. म्हणजे, कार्यालयातंर्गत ही बदली झाली आहे.\nमुख्यालयातील अधिकार्‍यांची बसकन कायम…\nसहकार आयुक्तांच्या अधिनस्त व प्रति नियुक्तीवर साखर व पणन विभागात कार्यरत कनिष्ठ लिपिक ते स्वीय सहाय्यक पदावरील बदल्यांमध्ये काही अधिकार्‍यांना तर तहहयात त्याच पदावरुन सेवानिवृत्त होण्याचा चंग बांधल्याचे पुन्हा एकदा समोर आली आहे.\nसहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री, सहकार सचिव आणि सहकार आयुक्त कोणीही असो, आम्ही पद आणि खुर्चीवर मारलेली ‘बसकन’ कोणीच हटवू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.\nत्यामुळे अन्य कार्यालयातील अधिकारी त्या पदावर येण्यास इच्छुक असूनही त्यांना सहकार आयुक्तालयाबाहेरील प्रति नियुक्तीने होणार्‍या नियुक्त ठिकाणी काम करावे लागत आहे. त्यामुळे आयुक्तालयातील ‘सुप्रिमों’ना हटविण्यात पुन्हा एकदा अपयश आल्याची चर्चा सुरु झाली आहे.\nभंडारा, लातूरच्‍या जिल्हा उपनिबंधकांना मुदतवाढ\nभंडारा जिल्हा उपनिबंधक एम. एम. देशकर आणि लातूर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांना आहे त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.\nपुणे येथील दुग्ध उपनिबंधक एस. यु. शिरापुरकर यांची उस्मानाबाद जिल्हा उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे.\nनागपूर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांची अमरावती विभागीय उपनिबंधक येथे जे. एल. इटेवाड यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर बदली झाली आहे.\nऔरंगाबाद येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक जे. बी. गुट्टे यांची औरंगाबाद येथेच वस्त्रोद्योगच्या प्रादेशिक उपायुक्तपदी, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील विशेष कार्य अधिकारी डी. एम. पालोदकर यांची गुट्टे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जागेवर, नागपूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अजय कडू यांची अमरावती विभागीय उपनिबंधक कार्यालयात बदली झाली आहे.\nउपनिबंधक -म्हाडा मुंबई येथील बजरंग जाधव यांची एच/वेस्ट विभाग मुंबई येथील उपनिबंधक पदी, पुणे येथील उपनिबंधक आर. आर. महाजन यांची पणन मंडळातील पुणे विभागाचे उपसरव्यवस���थापक प्रशांत सूर्यवंशी यांच्या संभाव्य बदलीने रिक्त होणार्‍या जागेवर बदली झाली आहे.\nआसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर गुन्हा\nBen stokes : बेन स्टोक्सच्या अचानक घेतलेल्या ‘या’ निर्णयाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का\nनागपूर येथील वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त एस. एल. भोसले यांची वर्धा जिल्हा उपनिबंधकपदी गौतम वालदे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जागेवर बदली झाली आहे.\nअमरावती विभागीय उपनिबंधक जे. एल. इटेवाड यांची कोकण विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पदावर बदली झाली आहे.\nसहकार आयुक्तालयातील उपनिंधक डी.बी. उढाण यांची सध्याच्या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.\nमुंबई उपनिबंधक जी/एन विभागाचे उपनिबंधक सचिन घोडके यांची मालेगाव उपनिबंधकपदी, पणन उपसंचालक ज्योती शंखपाल यांची पुणे येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातील उपनिबंधकाच्या रिक्त पदी बदली झाली आहे.\nसहकार आयुक्तालयातील माहिती व तंत्रज्ञान कक्षाच्या उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांची औरंगाबाद विभागीय उपनिबंधक येथे रिक्तपदी, नांदेड येथील प्रादेशिक साखर उपसंचालक बी. एल. वांगे यांची राज्य कृषी पणन मंडळाच्या लातूर विभागाचे राजेंद्र वीर यांच्या संभाव्य बदलीने रिक्त होणार्‍या उपसरव्यवस्थापकपदी, नागपूर शहर १ च्या उपनिबंधक सीमा पांडे यांची नागपूर प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त एस. एल. भोसले यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर, पुणे शहर-६ चे उपनिबंधक यू. के. माळशिकारे यांची सहकार आयुक्तालयात उपनिबंधकपदी बदली झाली आहे.\nमुंबई बाजार समितीचे उपनिबंधक-उपसचिव सुनिल सिंगतकर यांची नागपूर शहर-३ च्या रिक्त उपनिबंधकपदी, कोल्हापूर येथील जिल्हा विशेष लेखापरिक्षक डी. बी. बोराडे यांची कोल्हापूर येथील रिक्त असलेल्या द्वितीय विशेष लेखापरिक्षक (साखर) येथे तर मुंबईचे वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त एस. एम. तांबे यांची रिक्त असलेल्या चंद्रपूर जिल्हा उपनिबंधकपदी बदली झाली आहे.\nअहमदनगर येथील तृतीय विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ चे (साखर) बी. के. बेंद्रे यांना सध्याच्या पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.\nपालघरचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक एन. पी. दाणेज यांची ठाणे येथील एस.के. उईके यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, उईके यांची सहकार आयुक्तालयातील विशेष ���ेखापरिक्षक बी. एस. बडाख यांच्या बदलीने रिक्त जागी, तर बडाख यांची पुणे येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयातील रिक्त विशेष लेखापरिक्षकपदी (फिरते पथक) बदली झाली आहे.\nमुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवरील प्रतिनियुक्तीने नियुक्त विशेल लेखापरिक्षक वर्ग१चे डी. एस. चिंचोलीकर यांची सिंधुदुर्ग येथील रिक्त असलेल्या जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, सांगली जिल्हा विशेष लेखापरिक्षक किरण पाटील यांची कोल्हापूर येथील डी. बी. बोराडे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर प्रतिनियुक्तीने असलेले विशेष लेखापरिक्षक ए. वाय. देसाई यांची सातारा येथील रिक्त असलेल्या द्वितीय विशेष लेखा परिक्षकपदी (साखर) तर सोलापूर द्वितीय विशेष लेखापरिक्षक (साखर) बी. यु. भोसले यांना सध्याच्याच पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.\nआरोग्य : सतत उचकी येतेय तर मग ‘हे’ छंद जपा आणि उचक्या थांबवा\nबनावट दारु भोवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चार कर्मचारी निलंबित\nनाशिकचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक डी. एन. काळे यांना सध्याच्या पदावर एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.\nबीडचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक बी. एस. फासे यांची उस्मानाबाद येथील रिक्त जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मुंबई येथील विशेष लेखा परिक्षक व्ही. आर. सवडे यांना सध्याच्या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.\nपुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील उपसहकार निवडणूक आयुक्त एस. आर. नाईकवाडी यांना सध्याच्या पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.\nनागपूर शहर २ चे उपनिबंधक एस. एन. कौसडीकर यांची नागपूर येथे सीमा पांडे यांच्या बदलीने रिक्त जागी बदली झाली आहे.\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सांगोल्यात होणार अंत्यसंस्कार\nराजस्थान : भाजप नेते कैलाश मेघवाल यांना शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण\nसंभाजीराजे यांनी दिल्लीत घेतली जी. किशन रेड्डी यांची भेट\npune पुणे सहकार विभाग\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nआवळेंना ताकद; आवाडे, कोरेंना धक्‍का\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्���ांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\n‘या’ देशांमध्ये नाही एकही कोरोना रुग्ण\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\nIndia vs South Africa : टीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://raigadnagari.com/?cat=10&paged=3", "date_download": "2022-01-21T02:44:17Z", "digest": "sha1:CMCOETG7IUO5RNHF67P6TYJH3Q6MY7WV", "length": 6484, "nlines": 107, "source_domain": "raigadnagari.com", "title": "मुंबई Archives - Page 3 of 15 - Raigad Nagari", "raw_content": "\nरस्त्यांसाठी आवश्यक निधी देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे\nसाकीनाका प्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करावे – उद्धव ठाकरे\nवर्षा निवासस्थानी मा.मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना\n‘लालबागचा राजा’ मंडपातून शेमारूच्या थेट प्रक्षेपण सेवेमुळे गणेश उत्सवाचे मंगलमय वातावरण घराघरांत अवतरणार\nसर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करणार – आरोग्यमंत्री राजेश...\nकोरोना संकटकाळात आक्रस्ताळेपणा व भीती हृदयविकार वाढण्यास कारणीभूत – डॉ संजय...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nरास्त भाव धान्य दुकानदार व कुटुंबियांचे जीवन धोक्यात\nगणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक...\nराज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 16 लाख 32 हजार 420 क्विंटल अन्नधान्याचे...\nकोव्हिड हॉस्पिटल साठी बबनदादा पाटील ह्यांनी घेतली पालकमंत्री आदिती तटकरे...\nभाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा सन्मान पनवेलला विक्रांत बाळासाहेब पाटील...\nवाढीव विज बिलांचा प्रश्न- भाजपच्या श्री संजय नलावडे यांचा जन...\nअभियंत्यांनी परिवर्तनाचे अग्रदूत व्हावे: राज्यपाल\nजिल्हा सत्र न्यायालय ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सम-विषम...\nताज्या बातम्या January 20, 2022\nराज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले\nताज्या बातम्या January 20, 2022\nरामकी फाऊंडेशन व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. कंपनी या ‘राष्ट्रीय मिशन’ला...\nताज्या बातम्या January 19, 2022\n८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा...\nताज्या बातम्या December 28, 2019\nपनवेल महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड, तर पोटनिवडणुकीत...\nताज्या बातम्या January 10, 2020\nभाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा सन्मान पनवेलला विक्रांत बाळासाहेब पाटील...\n१२, राधा हरी निवास कॉम्प्लेक्स, जुने रतन टॉकीजसमोर, टिळक रोड, पनवेल-४१०२०६ फोन न. : ०२२-२७४६९४३४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T02:09:40Z", "digest": "sha1:256E7SPZ4GKKQGTEYNU7WLJL5ZQ2ZXL2", "length": 20856, "nlines": 212, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "श्रीधर फडके – नव्या पिढीतील प्रज्ञावंत कलाकार | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome कला श्रीधर फडके – नव्या पिढीतील प्रज्ञावंत कलाकार\nश्रीधर फडके – नव्या पिढीतील प्रज्ञावंत कलाकार\n“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व संगीतकार कै. सुधीर फडके यांचे ते चिरंजीव. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी अतिशय जाणीवपूर्वक आत्मसात केली असली, तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृद्ध वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी त्यांचा गाण्याशी संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून ‘फिजिक्स’ व ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेत. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व ‘देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी…’ या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्रीधर फडके यांन�� चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर हा अभंग गायला. ‘हा आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण’ असं श्रीधर फडके म्हणतात.\n“फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” (चित्रपट – लक्ष्मीची पाऊले) हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं. सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं.\nसंगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधीही तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे.‘मन मनास उमगत नाही’ ही ग्रेस यांची कविता. पहिल्या चार ओळींना चाल लावली. त्यांना पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढे दामटलं नाही, तर त्यांच्या आवडत्या कवींपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि ‘तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा’ असं सुचवलं. मोघे सिद्धहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या –\nमन मनास उमगत नाही.\nश्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला.\nकवितेवर असं कलम करून घेण्याची किमया श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडकें यांना फार भावल्या. त्या अशा…\nया ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार, मोघे यांनी पुढील ओळी रचल्या…\nश्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी), ऋतू हिरवा (चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे (मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी (पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस)…\nएखादं गाणं आवडलं, की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात. ‘मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद’ या एकनाथांच्या अभंगाला बरोबर चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ या कवितेला चा��� लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, पण दिवसभरात काही सुचलं नाही, पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये, सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत आले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिली तर छोट्या तुकड्या तुकड्यात गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”\nश्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक, ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना ‘प्लॅटिनम डिस्क’ प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्यसंगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. ते गीतातील शब्द व भाव प्रासादिक स्वररचनांमधून सादर करतात, तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होतात. ‘नव्या पिढीतील श्रीधर फडके हे एक चांगले संगीतकार आहेत’ या शब्दांत प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी त्यांचा गौरव केला आहे, तर “त्यांनी स्वत: स्वरांचे सिंहासन तयार केले आहे”, अशी प्रशंसा संगीतकार यशवंत देव यांनी केली आहे. ‘मितभाषी, निगर्वी, शालीन असलेले फडके हे सुसंस्कृत, सभ्य, सद्गुुुुणी कलावंत आहेत’ असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.\nत्यांच्या प्रतिभेचा ‘ऋतू हिरवा’ असाच बहरत राहो असंच त्यांच्या लाखो चाहत्यांना वाटेल.\nPrevious articleस्वप्न आणि वास्तव\nNext articleश्रीधर फडके – सद्गुणी कलावंत\nआदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T01:28:20Z", "digest": "sha1:OA3TQIHXU3PKI22RHWDT527QKMZXS6X5", "length": 9864, "nlines": 130, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "परभणी | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nलोकमत या वृत्तपत्राने एक बातमी 16 सप्टेंबर रोजी दिली. बातमीत असे म्हटले आहे, की राज्यामध्ये एकशेएक शाळांना मान्यताच नसताना तेथे शासनाच्या योजना राबवल्याचे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले केंद्र शासनाने हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.\nथिंक महाराष्ट्र - June 3, 2020 1\nकोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे.\nसूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी\nहिनाकौसर खान-पिंजार - July 12, 2018 1\nपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात केरवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात लहान ��ुलांचे आयुष्य फुलवणारी, घडवणारी ‘स्वप्नभूमी’ आहे. सूर्यकांत कुलकर्णी यांचा बालकांसाठीचा महत्त्वाचा असा...\nवैज्ञानिक शोधांची अद्भुत दुनिया सूर्य का उगवतो रबर कसे बनते लाकूड पाण्यात का तरंगते आकाश निळे का दिसते आकाश निळे का दिसते हे प्रश्न विचारले आहेत परभणी जिल्ह्यातल्या तांदुळवाडी,...\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5484", "date_download": "2022-01-21T03:02:50Z", "digest": "sha1:I5QMP54GOUXNHVOKJAK5QCPJ4M6J4H5V", "length": 17098, "nlines": 231, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "प्रणव लक्ष्मणराव रागीट यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीप��्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome नागपूर प्रणव लक्ष्मणराव रागीट यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा\nप्रणव लक्ष्मणराव रागीट यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5484*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर शहर प्रतिनिधी – नॅशनल काँग्रेस कमेटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी श्री प्रणव लक्ष्मणराव रागीट यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनसाई मंदिर वर्धा रोड, मीठा नीम दरगाह, शनि मंदिर कॉटन मार्केट , यशवंत स्टेडियम, पंचशील चौक या ठिकाणी भोजन दान व मास्क चे वाटप करण्यात आले. श्री प्रणव रागीट ब-याच वर्षा पासून काॅग्रेस पक्षातर्फे राजकारणात व समाजकारणात सक्रिय व त्यांच्या क्षेत्रात लोकप्रिय आहेत. काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिका-यांतर्फे त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.\nPrevious articleनगर अंदाज आणेवारी व सुधारीत आणेवारीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठ��� मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन\nNext articleकाटोल मतदार संघातील जनतेकरिता ६ रूग्णवाहिका सज्ज\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-burma-rohingya-muslims-speak-of-massacres-and-rape-5498702-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:15:12Z", "digest": "sha1:2FIAJWYLD5XCHXWJWEM3H3HOKCOXPB3X", "length": 13117, "nlines": 84, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Burma Rohingya Muslims Speak Of Massacres And Rape | गॅंगरेप, टॉर्चर आणि हत्या, येथील रोहिंग्या मुस्लिमांचा आजही केला जातोय नरसंहार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगॅंगरेप, टॉर्चर आणि हत्या, येथील रोहिंग्या मुस्लिमांचा आजही केला जातोय नरसंहार\nम्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमावर आजही प्रचंड प्रमाणात अत्याचार केला जात आहे.\nइंटरनॅशनल डेस्क- सध्या जगातील अनेक देशात अंतर्गत यादवी सुरु आहे. त्यामुळे जगभरात शरणार्थी (रिफ्यूजी)ची संख्या लाखोंच्या घरात वाढतच चालली आहे. यात भारता शेजारील देश म्यानमारचाही समावेश आहे. तेथील बौद्ध धर्माचे अनुयायी आणि अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांची खुले आम हत्या केल्या जात आहेत. यामुळे त्रस्त रोहिंग्या मुस्लिम देश सोडून बांगलादेशात शरण जात आहे. लष्करही करतेय रोहिंग्या मुसलमानांची हत्या...\n- म्यानमारमध्ये लष्करी राजवटीकडून लोकशाहीकडे सत्तासूत्रे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.\n- तरीही तेथील लष्कर व बहुसंख्य लोक रोहिंग्या मुस्लिमावर हल्ले करतच आहेत.\n- मागील काही वर्षातच तेथे हजारो रोहिंग्य मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे.\n- खासकरून वर्ष 2012 पासून बुद्धिस्ट व मुस्लिमांमधील तणावामुळे राखिने येथील परिस्थिती संवेदनशील आहे.\n- मानवाधिकार आयोगाने रोहिंग्या अल्पसंख्याकांवर म्यानमारचे लष्कर जुलूम करत असल्याचे म्हटले आहे.\n- त्यांची लूट, बलात्कार, घरांची जाळपोळ लष्कर करत असल्याचा मानवाधिकार आयोगाचा दावा आहे.\n- गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा संघर्ष सातत्याने सुरू आहे.\nम्यानमार सरकार, लष्कर रोहिग्यांना नागरिक मानतच नाही-\n- म्यानमार सरकार, लष्करासह तेथे राहणा-या बुद्धिस्ट लोक रोहिंग्या मुस्लिमांना देशाचे नागरिकच मानत नाही.\n- म्यानमारमधील पश्चिम राखिने राज्यात रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्याक गटाचे प्राबल्य आहे. हा प्रांत बांगलादेश सीमेला लागून आहे.\n- म्यानमारमधील अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिम समाजास संपूर्ण नागरिकत्वाचे हक्क प्रदान करावेत असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे.\n- या देशातील सुमारे १३ लाख रोहिंग्या मुस्लिमांना देशांतर्गत राष्ट्रीय कायद्यानुसार नागरिकत्वाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.\n- यामुळे हे लोक मूलभूत अधिकारांपासून पण वंचित आहेत.\n- या समुदायाचे वर्गीकरण बंगाली असे करण्याचा म्यानमारचा सरकारचा हेतू असून यामुळे रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशमधून आलेले निर्वासित असल्याचे मान्यमार युनोला सांगत आहे. जे चूक आहे.\nयुनोच्या हस्तक्षेपानंतरही म्यानमार सरकार ऐकत नाही-\n- म्यानमारमध्ये लष्करी राजवटीकडून लोकशाहीकडे सत्तासूत्रे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती त्या काळातही रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध देशामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटून झालेल्या हिंसाचारामध्ये २८० जण ठार झाले होते.\n- या पार्श्वभूमीवर रोहिंग्यांना नागरिकत्व प्रदान करण्यात यावे, असा ठराव राष्ट्रसंघाने पारित केला.\n- रोहिंग्यां समाजाविरुद्ध झालेला हिंसाचार व अन्यायाची मूळ कारणे शोधून काढत म्यान्मार सरकारने त्यांना आरोग्य व शिक्षणासंदर्भातील समान अधिकार प्रदान करावेत, असे युनोने म्यानमारला सांगितले आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.\n- रोहिंग्या हे इंडो-आर्यन वंशाचे मानले जातात. म्यानमारच्या रकेन प्रांतातील हे मूळ निवासी आहेत.\n- रोहिंग्या ही त्यांची भाषा असून ब्रिटिश शासन काळात ते बांगलादेशातून म्यानमारमध्ये विस्थापित झाल्याचे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.\n- काही लोक १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर काही १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी रकेनला स्थायिक झाले.\n- म्यानमारमध्ये सध्या ११ लाख रोहिंग्या मुस्लिम आहेत.\n- जनरल विन सरकारच्या कार्यकाळात १९८२ मध्ये त्यांना म्यानमारचे नागरिक मानण्यास नकार दिला होता. तेव्हापासून यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा प्रलंबित आहे.\n- भारतात एक लाखापेक्षा जास्त रोहिंगे मुस्लिम असल्याबद्दल चिंता व्यक्त करत सरकारने जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेशसह काही राज्यांची बैठक घेत रोहिंगे मुस्लिमांच्या मुलतत्त्ववादी कारवाईबाबत चर्चा केली होती.\n- रोहिंगे मुस्लिम भारतातील विशेषत: जम्मू-काश्मीरमधील मुलींशी विवाह करत असल्याची माहिती पुढे आली होती.\n- प्राथमिक अंदाजानुसार देशात १ लाख ३० हजार रोहिंगे मुस्लिम आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश (मुख्यत: हैदराबाद), केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर आणि दिल्लीत त्यांचे वास्तव्य आहे.\n- रोहिंग्या मुस्लिमांचा त्यांची मायभूमी म्यानमारमध्ये छळ करण्यात आला. त्यामुळे या समुदायाचे सदस्य मुलतत्त्ववादाला प्रोत्साहन देतील, अशी भीती आहे.\n- परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपण काळजी घेतली पाहिजे, असे भारत सरकारचे म्हणणे आहे.\nभारत-बांगलादेश सीमेवरून आपल्या देशात प्रवेश-\n- रोहिंग्या मुस्लिमांनी भारत-बांगलादेश सीमेवरून देशात प्रवेश केल्याचे मानले जाते. यातील बहुतांश जणांनी निर्वासितांना दिले जाणारे ओळखपत्र प्राप्त केले आहे.\n- त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांच्या छावणीत आश्रय घेतलेल्या या मुस्लिमांची ओळख पटवणे कठीण आहे.\n- भारत-बांगलादेश सीमेवर त्रिपुरामार्गे रोहिंग्या मुस्लिमांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती गृह मंत्रालयाला मिळाली होती. एकूणच या घटनेमुळे भारत सरकार आजही चिंतित आहे.\nपुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, म्यानमारमध्ये कशी आहे रोहिंग्या मुस्लिमांची वाईट परिस्थिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-dr-5531456-PHO.html", "date_download": "2022-01-21T01:51:10Z", "digest": "sha1:REHHWI7VFKOHO6MNIP665CYEGBAHJWJR", "length": 17535, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about dr. bamu university | सीसीटीव्हीचे फुटेज देण्यासाठी विद्यापीठाला लागले 6 दिवस, भाजयुमोचे 4 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसीसीटीव्हीचे फुटेज देण्यासाठी विद्यापीठाला लागले 6 दिवस, भाजयुमोचे 4 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nभाजयुमोच्या 4 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nऔरंगाबाद- विद्यापीठात ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या हाणामारीविषयी फिर्याद देण्यासाठी विद्यापीठाला तब्बल सहा दिवस लागले. गुरुवारी रात्री विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी (६०) यांनी रात्री आठच्या सुमारास फिर्याद दिली. त्यानुसार राडा करून कार्यक्रम उधळून लावणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्या २० ते २५ तरुणांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे यांनी दिली.\nपरदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत कार्यक्रम उधळून लावणारे आणि तोडफोड करणारे तरुण दोन संघटनांचे असल्याचे नमूद केले आहे. बहुजन क्रांती मोर्चा आणि भारतीय जनता युवा मोर्चा या संघटनांचा उल्लेख आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावरून हा वाद झाला होता. पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे होते.\nकार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी बहुजन क्रांती मोर्चाचे युवा कार्यकर्ते सभागृहात आले आणि घोषणाबाजी केली. माइकचा ताबा मिळवत कार्यक्रम बंद पाडला. या वेळी कुलगुरू चोपडे यांनी या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते म्हणून “आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चा करू’ असे म्हणत त्यांना तिकडे नेण्यात आले. ही माहिती भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी या कॉन्फरन्स हॉलकडे धाव घेतली. या वेळी या रूमचा दरवाजा लावला होता. तो दरवाजा तोडत या कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला. दोन्ही गटांत हाणामारीला सुरुवात झाली. सामानाची तोडफोड झाली. हा सर्व प्रकार कुलगुरूंच्या समोर झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे हा सारा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तोडफोडप्रकरणी शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांचा बेगमपुरा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. व्याख्यान उधळून लावल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद कक्षाच्या दरवाजाची तोडफोड केल्याचे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषद कक्षाची तोडफोड केल्याच्या घटनेला आता आठवडा पूर्ण झाला आहे. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार्यक्रमाचे आयोजक डॉ. मोराळे यांचा जबाब नोंदवला आहे.\nदुपारी दीडच्या सुमारास पोलिस अधिकारी दीपक औटे डॉ. मोराळे यांच्या कार्यालयात आले, त्यांनी जबाब नोंदवून घेतला आहे. जबाबामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. अज्ञातांनी तोडफोड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचीही तपासी अधिकारी राहुल रोडे यांनी सायंकाळी भेट घेतली. त्या वेळी डॉ. मोराळे, डॉ. जब्दे आणि रोडे यांच्यामध्ये सुमारे दीड तास कुलसचिवांच्या अँटीचेंबरमध्ये चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र बाहेर येऊ शकला नाही. रोडे यांनी सीसीटीव्हीची मागणी केली होती, दुपारी विद्यापीठ प्रशासनाने फुटेज पोलिसांना स्वाधीन केल्याची माहिती आहे. कुलसचिवांनी पोलिस तपासावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.\nपाच आरोपींना १८ पर्यंत पोलिस कोठडी\nआमदारअतुल सावे यांच्या सिडकोतील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तर यांनी १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे अादेश न्यायालयाने आदेश दिले. गुरुवारी दुपारी पँथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बजरंग चौकातील सावे यांच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक करत बॅनर काढून रस्त्यावर फेकले. या प्रकरणात फिर्यादी राजा बाबासाहेब भुजबळ (२१, गल्ली नं. १, हनुमाननगर) यांच्या तक्रारीवरून आरोपी सचिन सत्तू तिवारी (३२, रा. नागेश् वरवाडी), किरण रमेश तुपे (२३, रा. पंचशीलनगर), राहुल श्रीराम घेवंदे (३१, रा. संजयनगर, मुकुंदवाडी), दीपक चंद्रभान केदार (३२, रा. चिकलठाणा) आणि विशाल गोपीनाथ नवगिरे (२२, रा. रमानगर) यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात कलम १४३, १४७, १४९, ३३६, ४२७ भादंविसह कलम क्रिमिनल अॅमेंडमेंट कायदा १३५ मपोका यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी आरोपींचा उद्देश काय होता याची विचारपूस करणे, आणखी साथीदार आहेत काय याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली.\nघटनेनंतर चिथावणी देणाऱ्यांचे काय\nयाप्रकरणी पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल करून जमावबंदी मोडल्याचेही म्हटले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही म्हटले आहे. मात्र हा कार्यक्रम नियोजित होता. तो उधळून लावण्याचा कटही नियोजित होता. कार्यक्रम उधळून लावल्यानंतर चिथावणी देऊन इतर कार्यकर्त्यांना बोलावून हाणामारी करण्याचाही प्रकार झाला.\nअखिलभारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री स्वप्निल बेगडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कुलसचिवांना एक निवेदन देण्यात आले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम उधळून लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या गुंडांनी कार्यक्रम उधळून लावला असून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निखिल आठवले, भागमंत्री विवेक पवार, अजित चाटे, पंकज लोखंडे, दीक्षा पवार, रोहित लांडगे, निखिल साबळे, किरण जाधव, तुषार कठाळे आदींनी दिला आहे.\nका लागले सहा दिवस\n११फेब्रुवारी रोजी सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी व्हावी, असा केवळ तक्रार अर्ज दिला होता. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद हवी असते. ती फिर्याद पोलिसांना गुरुवारी रात्री मिळाली. त्यानंतर तपास कार्य सुरू झाले, अशी माहिती उपनिरीक्षक रोडे यांनी दिली. फिर्याद आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास सहा दिवस का लागले, विद्यापीठ प्रशासनावर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काही राजकीय दबाव होता का, असे सवाल विचारले जात आहेत.\nभाजयुमोचे चार कार्यकर्ते ताब्यात\nशुक्रवारीसंध्याकाळपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाच्या चार कार्यकर्त्यांना बेगमपुरा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावत ताब्यात घेतले. यात सचिन सुमीत झवेरी, मयूर वंजारी, कुणाल मराठे, सुभाष पांगडे यांचा समावेश आहे. विद्यापीठाने दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून काहींना ताब्यात घेतले असून इतर संशयित��ंचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात अभाविपच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश असू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nपुढील स्लाइडवर वाचा विद्यापीठात वर्षाला एक कोटीपेक्षा जास्त रक्कम सुरक्षेवर खर्च, तरीही होते तोडफोड...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-women-shole-style-agitation-for-alcohol-ban-4844770-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:16:02Z", "digest": "sha1:SDAPM76OVFM5CIOIQLN3ALKFVXBHTM5Y", "length": 10630, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "women shole style agitation for alcohol ban | दारूबंदीसाठी वडाळीत महिलांचे ‘शोले’ स्‍टाईल आंदोलन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदारूबंदीसाठी वडाळीत महिलांचे ‘शोले’ स्‍टाईल आंदोलन\nअमरावती - देशीदारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी अख्खा दिवस पाण्याच्या टाकीवर काढलेल्या वडाळी येथील महिलांना अखेर न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने प्रभू झांबानी यांची याचिका डिस्पोज केल्याने तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून देशी दारू दुकान हटविण्याबाबत लिखीत आश्वासन मिळाल्याने महिलांनी गुरुवारी(१८ डिसेंबर) आंदोलन मागे घेतले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आंदोलनाला यशाची झालर लाभल्याने वडाळी येथील महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.\nमतदान घेण्यास तीव्र विरोध करीत कोणत्याही स्थितीमध्ये देशी दारु दुकान हद्दपार करण्यासाठी दोन दिवसात निर्णय घेण्याचा अल्टीमेट महिलांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. दोन दिवसांचा अवधी संपला मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतेही पत्र प्राप्त झाल्याने वडाळी येथील महिलांनी पुन्हा आंदोलन आरंभ केले. प्रशासनाला गुंगारा देत गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता आठ महिला येथील रोप वाटीकेसमोर असलेल्या मजीप्राच्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. महिलांना समजवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सातत्याने केला जात होता. मात्र कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता सायंकाळी वाजेपर्यंत महिलांनी त्यांची आक्रमकता कायम ठेवली.\nमहिलांकडून इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले ही अख्खा दिवस गेल्यानं���र देखील पोलिस प्रशासनाला कोणतीही कारवाई करता आली नाही. पोलिस किंवा नागरिकांनी पाण्याच्या टाकीजवळ येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या दिशेने भिरकावण्यासाठी महिलांनी आधीच वर दगड नेऊन ठेवले होते. प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने अधून-मधून महिलांकडून रौद्र रूप देखील धारण केल्या जात होते. मध्यंतरी टाकीवर ठिय्या देत असलेल्या आठ पैकी दोन महिलांकडून खाली झोकावून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.\nसकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास आठ महिला वडाळी रोप वाटिका जवळील मजीप्राच्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. टाकीवर जाण्याच्या कुलूप असल्याने घरून सिडी आणून महिला चढण्यास यशस्वी झाल्या. अख्खा दिवस महिलांनी पाण्याच्या टाकीवर काढला. टाकीवर चढत आंदोलन करीत असताना चौफेर नजर राखण्याची कसरत देखील त्यांना करावी लागत होती. अधून-मधून आक्रमक झालेल्या एखाद आंदोलनकर्तीला सांभाळण्याची जबाबदारी देखील त्यांना सांभाळावी लागत होते.\nवडाळीतप्रवेश करताच सुरुवातीला देशी दारुचे दुकान नजरेस पडत होते. सर्व साधारण वस्ती असल्याने देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र डिसेंबर २०१२ मध्ये याबाबत सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संघर्षास सुरुवात झाली अन् महिला आंदोलनात उतरल्या. प्रशासनाने १६ फेब्रुवारी २०१४ रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बोगस मतदार किचकट प्रक्रियेमुळे महिलांनी मतदान उधळून लावले होते. तेव्हापासून दुकानाला सील आहे. देशी दारु हटविण्याबाबत महिला इतक्या जिद्दी पेटल्या की कोणत्याही परिणामासाठी त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केली होती.\nजिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्‍यानंतर गुरुवारी वडाळीतील महिलांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाइल आंदोलन करत प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले.\n-अनेकदिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. देशी दारु दुकान हद्दपार करण्याबाबत प्रशासनासह न्यायालयाने देखील जनभावनांची दखल घेतली. त्यामुळे महिलांच्या वतीने न्यायालय प्रशासनाने आम्ही आभारी आहोत. दारुच्या व्यसनामुळे येथील संपूर्ण पिढी उध्वस्त होणार होती. मात्र निर्णयामुळे भावी पिढीला संरक्षण मिळण्यास मदत मिळेल. पुष्पाघुले, आंदोलनकर्त्या.\n-अनेकदिवसांच्या संघर्षाला अखेर न्याय मिळाला. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या फेब्रुवारी महिन्यातील निवडणुकीकरिता संपूर्ण महिलांनी आनंदाने होकार दिला होता. मात्र मतदान यादीमध्ये घोळ करीत बोगस मतदानाचा झाले. नव्याने निवडणूक घोषित करण्यात आली होती. यामध्ये देखील घोळ होण्याची अधिक शक्यता असल्याने निवडणूक नकोच ही भूमिका होती. दिपालीधस्कट, आंदोलनकर्त्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/ravi-gosavi-of-narottam-sekhariya-foundation-announces-national-awar/", "date_download": "2022-01-21T01:44:25Z", "digest": "sha1:S2EFOI5SUABXOP3HJEJNA3X7KQ3SBGZB", "length": 11966, "nlines": 130, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "नरोत्तम सेखरिया फाउंडेशनचा रवि गोसावी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nनरोत्तम सेखरिया फाउंडेशनचा रवि गोसावी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nनरोत्तम सेखरिया फाउंडेशनचा रवि गोसावी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nनंदुरबार ( वैभव करवंदकर ) : येथील नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्थेचे अध्यक्ष रवि गोसावी यांना तंबाखुमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ” ‘नरोत्तम सेखरिया फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला रवी गोसावी गेल्या 10 वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील शाळा परिसर स्वच्छ तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न राहण्यासाठी नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहेत . सदर पुरस्कार दोन वर्षापूर्वी माजी जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांना मिळाला होता. तंबाखूमुक्त नंदुरबार जिल्हा करण्यात जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी साहेब यांनी चांगला पुढाकार घेतला होता त्यानंतर आदरणीय डॉ राजेंद्र भारूड यांनी देखील त्यात सातत्य ठेवण्यासाठी वेळोवेळी जिल्हाभरातील शाळा गाव यांना मार्गदर्शन केलं .श्री रवी गोसावी यांनी नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा वेगळे प्रशिक्षण शाळा भेटीदरम्यान केलेले मार्गदर्शन या सर्वांची कार्यपूर्ती नंदुरबार जिल्ह्यातील शाळा जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 1685 जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त झाल्या या कार्यासाठी रवी गोसावी यांना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी , सध्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड सलाम मुंबई फाउंडेशन फाऊंडेशनचे श्रीमती राजश्री कदम श्रीमती कल्पना पांड्या श्री अजय पिळणकर श्री दीपक पाटील त्यांचे सहकारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये डॉ.कल्पेश चव्हाण त्यांचे पूर्ण टीम माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री कदम प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याप्रसंगी रवी गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले की , अशा स्वरूपाचे बक्षीस पुरस्कार हे काम करण्यासाठी ऊर्जा देतात म्हणून तंबाखूमुक्त समाज तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी सतत नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध राहणार. या अशा प्रेरणादायी पुरुस्करामुळे तत्परतेने आम्ही जिल्हाभरात गावांसाठी शाळांसाठी काम करत राहू असा विश्वास त्यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 50 हजार रुपये व सन्मानचिन्हअसून येणाऱ्या काळात होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रम मध्ये याचे वितरण केले जाणार आहे.\nभाजप सत्तेत न आल्यानेच कांदा निर्यात बंदी- निरीक्षक अनिल गोटे\nकोरोना संकट: दैनंदिन जीवनात नव-नव्या वस्तूंचा प्रवेश\nनंदुरबार: कोविड कॉरंटटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांचा संताप; असुविधेने ग्रासले\nगोपीचंद पडळकरांचे मानसोपचाराकडे जाऊन औषधोपचार करावा – सागर तांबोळी\nतामिळनाडू राज्यातून नंदुरबारवासी सुखरूप घरी परतणार\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी त���ावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/fire-in-reliance-fresh-at-mate-chowk/04132100", "date_download": "2022-01-21T02:57:48Z", "digest": "sha1:RECBC3NXIYDROS6NIWZ73GMZW5VURTBX", "length": 3991, "nlines": 40, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "माटे चौक येथील रिलायन्स फ्रेशमध्ये आग - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » माटे चौक येथील रिलायन्स फ्रेशमध्ये आग\nमाटे चौक येथील रिलायन्स फ्रेशमध्ये आग\nनागपूर: माटे चौक येथील रिलायन्स फ्रेशमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ०५ वाजून १७ मिनिटांनी आग लागली. अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग नियंत्रणात आली आहे.\nही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. अचानक स्पार्किंग झाल्याने सर्वत्र धूर झाला होता. या घटनेत काही नुकसान झाल्याची सध्यातरी कुठलीही माहिती नाही.\nमनपाच्या अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष व विभाग प्रमुख राजेंद्र उचके यांच्याद्वारे सदर माहिती देण्यात आली.\n← जेएनयू छात्रसंघ की शैला रशीद…\nसोशल मीडिया कभी मुख्यधारा मीडिया… →\nपटोलेंवर मेहेरबानी, बावनकुळेंवर गुन्हा दाखल\nखुलने नहीं देंगे स्कूल,स्कूल चालू करने का निर्णय गलत-अग्रवाल\nजिल्हा नियोजनचा निधी अजूनही अखर्चित उपराजधानी म्हणून जिल्ह्याला 900 कोटी द्या आ. बावनकुळे यांच्यासह भाजप आमदारांची मागणी\nगोंदिया: खंडित जनादेश , सरकार बनाने के लिए भाजपा की जोड़-तोड़ शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/corona-vaccine-discussions-for-sputnik-vaccine-begin-with-dr-reddys-laboratories-information-of-mumbai-municipal-corporation-470076.html", "date_download": "2022-01-21T03:03:29Z", "digest": "sha1:CBLOHPUBEQCVV5XCU5OMPMJ5GQGTQLDM", "length": 20406, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n‘स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरु, ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार\nडॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nस्पुटनिक लसीसाठी मुबंई महापालिकेची डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरिजसोबत चर्चा सुरु\nमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी मुंबई महापालिकेलं कोरोना लसींसाठी काढलेलं ग्लोबल टेंडर निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नसल्यानं हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. असं असलं तरी स्पुटनिक या रशियाच्या लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलीय. (Discussions for Sputnik vaccine with Dr. Reddy’s Laboratories, Says BMC)\nमुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर 12 मे 2021 रोजी स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) प्रकाशित केली. त्याला प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना (Supplier)आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला 25 मे 2021 पर्यंत आणि दुसऱ्यावेळी 1 जून 2021 पर्यंत अशी दोनवेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली, अशी माहितीही महापालिकेनं दिलीय.\nकागदपत्रांची पूर्तता नसल्यानं सर्व पुरवठादार अपात्र\nविशेषतः लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस निर्मिती कंपन्या या दोघांमध्ये असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक होते. जेणेकरुन दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे लस पुरवठा होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या 4 मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत होते, असंही महापालिकेनं म्हटलंय. अंतिम मुदतीनंतर 9 संभाव्य पुरवठादारांनी सादर केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची महानगरपालिका प्रशासनाने छाननी केली. छाननीअंती यातील एकही पुरवठादार संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पात्र ठरु शकलेला नाही, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.\nजून अखेरिस स्पुटनिक लस मिळणार\nअसं असलं तरी मुंबई महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याच��� प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रशासनाकडून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी स्पुटनिक लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज चर्चा केली. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेला जून 2021 अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे.\n8 ते 10 दिवसांत पुन्हा चर्चा केली जाणार\nस्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबतही रेड्डीज लॅबोरेटरीजकडे विचारणा करण्यात आली आहे. यानुसार येत्या 8 ते 10 दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.\nCorona Vaccine | एकही कंपनी पात्र ठरली नाही, अखरे मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द\nम्युकरमायकोसीच्या रुग्णांनाही मोठा दिलासा, अवाजवी दर आकारता येणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nNagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा\nMaharashtra News Live Update :उस्मानाबाद जिल्ह्यात 125 एसटी कर्मचारी बडतर्फ, 238 कर्मचाऱ्यांचे निलंबन\nमहाराष्ट्र 2 hours ago\n भयंकर ज्वालामुखी विस्फोट, हिरोशिमावरील अणूबॉम्बपेक्षाही 600पट जास्त शक्तिशाली\nआंतरराष्ट्रीय 16 hours ago\nCorona परिस्थिती पाहून Colleges सुरु करण्याचा निर्णय लवकरच : Uday Samant\nMumbai School Reopen : मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू, राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार\nMLA Krishna Khopde | कोरोनाबाधित आमदार आंदोलनात, नागपूर मनपाने बजावली नोटीस; कृष्णा खोपडेंचं स्पष्टीकरण काय\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\n Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी\nSankashti Chaturthi | संकटातून मुक्तता मिळण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करा , जाणून घ्या व्रताचे महत्त्व, पूजेची पद्धत\nVideo : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाक��ंग\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\nSankashti Chaturthi | संकटातून मुक्तता मिळण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करा , जाणून घ्या व्रताचे महत्त्व, पूजेची पद्धत\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nVideo : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग\n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\n जाणून घ्या वेदर अपडेट\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update :उस्मानाबाद जिल्ह्यात 125 एसटी कर्मचारी बडतर्फ, 238 कर्मचाऱ्यांचे निलंबन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2022-01-21T02:10:48Z", "digest": "sha1:7I2LJY44ECQA6P3P5AWPIV37D6ZR4TT4", "length": 7007, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "धुळे तालुक्यात सात ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nधुळे तालुक्यात सात ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात\nधुळे तालुक्यात सात ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात\nसहा ग्रामपंचायतींवर फुलले कमळ तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nधुळे- तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहा ग्रामपंचायती भाजपाच्या तर सात ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या तसेच एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता मिळाली. निवडणुकीचे निकाल गुरूवारी दुपारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला. साक्री तालुक्यातील पिंपळनेर ग्रा.पं.च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सभापती व जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे कट्टर समर्थक संजय ठाकरे पराभूत झाले. बुधवारी जिल्ह्यातील 74 ग्रा.पं.साठी मतदान घेण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 10 वाजता येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली. अवघ्या दोन तासांत निकाल जाहीर करण्यात आले.\nया ग्रामपंचायतीत मिळाले राष्ट्रीय पक्षांना यश\nतालुक्यातील निमगूळ, लामकानी, रानमळा, धाडरी, धाडरे, सौंदाणे व नंदाळे बु॥. या सात ग्रा.पं.वर कॉँग्रेसचे उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. अनकवाडी, अंचाळे तांडा, नावरी, शिरढाणे प्र.डां., जापी व नाणे या सहा ग्रा.पं.वर भाजपचे उमेदवार सरपंच पदी निवडून आले आहेत. कुसुंबा या तालुक्यातील एकमेव ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला.\nभुसावळात इलेक्ट्रॉनिक दुकान पेटले : लाखोंचे नुकसान\nमुळा कालवा फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/8159", "date_download": "2022-01-21T02:54:33Z", "digest": "sha1:GDTL4KURF75FME4RNBZUGSUI62ISXKT5", "length": 20848, "nlines": 233, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "कुही तालुक्यात हरदोली राजा ठरले कोरोना हॉटस्पॉट | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडो��ेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या ���्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News कुही तालुक्यात हरदोली राजा ठरले कोरोना हॉटस्पॉट\nकुही तालुक्यात हरदोली राजा ठरले कोरोना हॉटस्पॉट\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8159*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nकुही तालुक्यात हरदोली राजा ठरले कोरोना हॉटस्पॉट\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-कुही : हरदोली राजा हे गाव मांढळ नगरीच्या दक्षिणेस चार किमी अंतरावर आहे. या गावचा संपूर्ण व्यवहार हा मांढळ नगरीशी होतो. या गावात २५00 च्या जवळपास लोकसंख्या आहे. चारशे घरांच्या लोकवस्तीत आज प्रत्येक घरी कोरोनाचे रुग्ण असल्यासारखे आहे. त्यामुळे हे गाव कोरोना हाटस्पॉट ठरले असून, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून संपूर्ण गाव घोषित केले आहे. गावात सॅनिटायझरची फवारणी करून गाव निजंर्तुकीकरण करण्यात येत आहे. रुग्णांची योग्यप्रकारे काळजी घेऊन त्यांचे उपचार सुरू आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या हरदोली गावाला कुहीच्या उपविभागीय अधिकारी पर्व��ी हर्षा पाटील यांनी नुकतीच भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.\nतालुक्यात दररोज शंभरपेक्षा जास्त रुग्ण नव्याने आढळून येत असून, मृत्युचेही प्रमाण वाढले आहे. तालुक्यात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. यात लोकप्रतिनिधी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. विविध राजकीय पक्षाचे ४५ वर्षांवरील नेते व कार्यकर्ते स्वत: लस घेतानाचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करीत सर्व ४५ वर्षांवरील नागरिकांना स्वयंस्फूतीर्ने लस घेण्याचे आवाहन करीत आहेत. त्याला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. कारण, दररोज तालुक्यात सुमारे १५00 पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. मांढळ ग्रामपंचायतने पुन्हा आठ दिवसांसाठी कडक लाकडाऊनचा निर्णय घेऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आज मांढळ नगरीत घरोघरी बाधितांची संख्या दिसत आहे. तसेच वेलतुर, सोनपुरी, हरदोली नाईक येथील ग्रामपंचायतने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.\nतालुक्यात प्रभारी तहसीलदार रमेश पागोटे, गटविकास अधीकारी मनोज हिरूडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम, कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने, वेलतुरचे ठाणेदार आनंद कविराज, नगरपंचायत कुहीचे देवाजी सडमेक, सुहास मिसाळ यांच्यासह मंडळ अधिकारी हिंदलाल उके, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, ग्राम रोजगार सेवक, आशा वर्कर, आरोग्य अधिकारी व कर्मचारी लसीकरण टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, आता लसीचा तुटवडा सुरू झाल्याने लसीकरण केंद्र बंद पडले आहेत.\nPrevious articleरुग्णालयातील भोंगळ कारभार थांबेना, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूची चर्चा\nNext articleइतवारी-उमरेड-भिवापूर-नागभीड ब्रॉडगेज लाईनच्या कामाला गती द्या\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्��े असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/modi-should-get-nobel-peace-campaign-by-bjp/", "date_download": "2022-01-21T02:37:05Z", "digest": "sha1:F6LTX7777TPK4G23NYYVLZX53VWA4K4U", "length": 6468, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मोदींना शांततेचा नोबेल मिळावा; भाजपकडून मोहीम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमोदींना शांततेचा नोबेल मिळावा; भाजपकडून मोहीम\nमोदींना शांततेचा नोबेल मिळावा; भाजपकडून मोहीम\nचेन्नई- नागरिकांसाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना म्हणजेच ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना सुरु करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, यासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी मोहीम सुरू केली आहे. तामिळनाडूतील भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन यांनी मोदींना नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशातील जनतेनेही या मोहीमेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nतमिलसाई सुंदरराजन यांनी नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीला यासंदर्भात पत्र लिहील्याचे देखील सांगण्यात येत आहे.\nप्रधानमंत्री जनआरोग्य अभियान असे पुनर्नामकरण करण्यात आलेल्या या योजनेत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण पुरवण्यात येणार आहे. देशातील १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना या योजनेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. योजनेसाठी पात्र लोक सरकारी तसेच ठराविक खासगी रुग्णालयांमध्ये याचा फायदा घेऊ शकतात.\nमुंबईत २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’ उपक्रम\nट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसह ४५ जण बेपत्ता\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण उत्साहात\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://online.mycareer.org.in/category/police-bharati/", "date_download": "2022-01-21T02:02:54Z", "digest": "sha1:OFUWO7BZFVHBC752TDPU4U2NIEWT4PQE", "length": 4111, "nlines": 87, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "Police Bharti Archives - My Career", "raw_content": "माझे कोर्सेस विकत घ्या Login Log Out\nमराठी व्याकरण : सराव प्रश्नसंच : समास : भाग १\nअभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप\nTET 2021 – अभ्यासक्रम PDF Download करण्यासाठी : Click Here प्रश्नपत्रिका स्वरूप PDF Download करण्यासाठी : Click Here\nअर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती PDF\nसामान्य ज्ञान : सराव प्रश्नसंच : दिनविशेष\nअंकगणित : सराव प्रश्नसंच : क्षेत्रफळ भाग – २\nअंकगणित : सराव प्रश्नसंच : वेळ, वेग व अंतर : भाग 1\nमराठी व्याकरण : सर्व प्रश्नसंच – नामाचा लिंगविचार\nमराठी व्याकरण : सराव प्रश्नसंच : अलंकार\nबुद्धिमत्ता चाचणी : सराव प्रश्नसंच : आकृत्यांची संख्या मोजणे\nमहा टेस्ट सिरीज-5000 प्रश्न (50 पेपर्स)\nपोलीस भरती सराव परीक्षा – (प्रश्न –100, गुण – 100, कालावधी : ९० मिनिटे) पेपर – 1 पेपर – 2 पेपर – 3 Pdf Pdf Pdf पेपर – 4 पेपर – 5 पेपर – 6 Pdf Pdf Pdf पेपर – 7 पेपर – 8 पेपर – 9 Pdf Pdf Pdf पेपर – 10 पेपर – […]\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2020-21 संपूर्ण कोर्स\nटेस्ट सिरीज Join करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/maharashtra-congress-leader-narayan-rane-may-join-shiv-sena-or-bjp/03231244", "date_download": "2022-01-21T01:21:35Z", "digest": "sha1:IYSULI5VA36GX4SS5KDABCI6Z4GLPIYT", "length": 11195, "nlines": 44, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नारायण राणे देणार कॉंग्रेसला सोडचिठ्ठी, सेना-भाजपसोबत थाटणार नवा संसार ? - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » नारायण राणे देणार कॉंग्रेसला सोडचिठ्ठी, सेना-भाजपसोबत थाटणार नवा संसार \nनारायण राणे देणार कॉंग्रेसला सोडचिठ्ठी, सेना-भाजपसोबत थाटणार नवा संसार \nमुंबई: महापालिका, जिल्हा परिषद आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलायला सुरू झाली आहेत. राज्यातील खिळ बसलेल्या कॉंग्रेसला आणखी मोठा धक्का लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे कॉंग्रेससोबत फारकत घेऊन शिवसेना किंवा भाजपसोबत नवा संसार थाटणार अशी जोरदार चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानं या चर्चेला हवा मिळाली आहेच, पण स्वतः राणेंनीही आपल्या सूचक प्रतिक्रियेतून सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे.\nराज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे हे पक्षात घुसमट होत असल्याकारणाने शिवसेना-भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना शिवसेनेत प्रवेश द्यायचा की, नाही यावर शिवसेनेत मंथन सुरु असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. २००४ मध्ये नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला अनेक धक्के दिले होते. त्यामुळे आता पुन्हा त्यांना स्वगॄही घेणार का अशीही चर्चा आहे. तर भाजपने आपली दारे सर्वांसाठीच उघडी करून ठेवली आहेत. (हे पण वाचा: कोकणात कॉंग्रेसला धक्का; वाचा निलेश राणे यांचे राजीनामा पत्र)\nलोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा पराभव झाला होता, तर विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंनाच पराभवाचा धक्का बसला होता. राज्यातही काँग्रेसची कामगिरी निराशाजनकच झाल्यानं प्रचारप्रमुख म्हणूनही राणे अपयशी ठरले होते. परिणामी, काँग्रेसमधील त्यांचं स्थान डळमळीत झालं होतं. याउलट, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची लाज राखणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं महत्त्व वाढलं होतं. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली होती आणि राणे बाजूला पडले होते.\nनारायण राणे पुन्हा शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या तीन-चार दिवसांपासून रंगली आहे. आता पुन्हा राणेंबाबत ‘मातोश्री’ विचार करत असल्याचं बोललं जातंय. शिवसेना माझी शत्रू नसल्याचं सूचक विधान राणेंनी महापालिका निवडणुकीवेळी केलं होतं. मात्र सोबतच ते भाजपमध्येही जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे कोडं कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nभाजपाही नारायण राणेंबद्दल अनुकूल आहे. कोकणात भाजपालाही राणेंसारखा भक्कम नेता हवा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नावरुन परत येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी एकत्र प्रवास केला होता याकडेही राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. नारायण राणेंनी मागच्या दोन एक वर्षात सातत्याने काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. स्वत: नारायण राणेंनी आपण काँग्रेसमध्येच आहोत. शिवसेना किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याला भेटलो नसल्याचे सांगितले आहे.\nविधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं असून राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं महत्व अतिशय कमी झालं अहे. भाजपला टक्कर देणारा एकच पक्ष म्हणजे शिवसेना हा आहे. त्यामुळे एकतर ते सेनेत नाहीतर भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे.\nदरम्यान, नारायण राणेंनी या चर्चा फेटाळल्यात असल्या तरी त्यांच्या बोलण्यातून संकेत मात्र तसेच मिळत आहेत. ‘मी काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. पण त्यांनी माझं मत घेतलं पाहिजे. शिवसेना किंवा भाजपचा कुणीही नेता माझ्याशी बोललेला नाही. जेव्हा अन्य पक्षात जायचा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा मी जाहीरपणे सांगेन’, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी व्यक्त केली.\nपटोलेंवर मेहेरबानी, बावनकुळेंवर गुन्हा दाखल\nखुलने नहीं देंगे स्कूल,स्कूल चालू करने का निर्णय गलत-अग्रवाल\nजिल्हा नियोजनचा निधी अजूनही अखर्चित उपराजधानी म्हणून जिल्ह्याला 900 कोटी द्या आ. बावनकुळे यांच्यासह भाजप आमदारांची मागणी\nगोंदिया: खंडित जनादेश , सरकार बनाने के लिए भाजपा की जोड़-तोड़ शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-21T02:39:10Z", "digest": "sha1:7JYEKYASZIL5PJBUQ7UZVLYGG4IYLPXC", "length": 9221, "nlines": 121, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "पाच रुपये द्या अन्‌ उडवा नियमांचा फज्जा! बाजार समितीत जाण्यासाठी उसळतेय मोठी गर्दी -", "raw_content": "\nपाच रुपये द्या अन्‌ उडवा नियमांचा फज्जा बाजार समितीत जाण्यासाठी उसळतेय मोठी गर्दी\nपाच रुपये द्या अन्‌ उडवा नियमांचा फज्जा बाजार समितीत जाण्यासाठी उसळतेय मोठी गर्दी\nपाच रुपये द्या अन्‌ उडवा नियमांचा फज्जा बाजार समितीत जाण्यासाठी उसळतेय मोठी गर्दी\nपंचवटी (नाशिक) : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाच रुपयांच्या तिकिटाची मात्रा लागू केली आहे. परंतु पाच रुपये देऊन दिंडोरी रोडवरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर समितीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी तिकीटबारीवरच मोठी गर्दी उसळत असून, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत असल्याने प्रशासनाला कोरोनामुक्ती हवी की पैसे, हा प्रश्‍न पडतो.\nबुधवारी (ता. ३१) मोठ्या प्रमाणावर कृषिमाल येण्याची शक्यता गृहीत धरत बाजार समितीच्या आवारात जाण्यासाठी एकच गर्दी केली, विशेष म्हणजे मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सोडा, अनेक जण मास्क तोंडाच्या खाली घेऊन चक्क एकमेकांशी गप्पा मारत तिकीट आकारणीबाबत संबंधितांची टर उडवत असल्याचे दिसून आले.\nहेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण\nनाशिक बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याची ख्याती असल्याने नाशिक तालुका परिसरासह दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी या ठिकाणहून कृषिमाल येतो. याशिवाय काही माल थेट जळगाव, धुळे, नगर या जिल्ह्यांतूनही येतो. समितीत दिवसभरात दोन वेळा लिलाव प्रक्रिया पार पडते. त्यामुळे बारा महिने या ठिकाणी शेतकऱ्यांसह व्यापारी, दलाल, अडते, किरकोळ विक्रेते, हॉटेलचालक यांची मोठी गर्दी असते. संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर समितीत नियमित स्वच्छताही केली जाते, परंतु प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असेल तर संसर्गाची भीती वाढणारच आहे. बुधवारी दुपारी समितीच्या प्रवेशद्वाराजवळ पाच रुपये देऊन प्रवेश करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला व पुरुष पाच रुपये देऊन समितीच्या आवारात प्रवेशासाठी थांबले होते. विशेष म्हणजे गर्दी एवढी होती की ते महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही जुमानत नव्हते. सायंकाळच्या सुमारासही अशीच गर्दी झाली होती.\nहेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड\nबाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसह अडते, दलाल, विक्रेते यांची नेहमीच गर्दी असते. परंतु वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या सर्वच घटकांना सतर्क केले आहे.\n-अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती\nPrevious Postबोर्डाकडे प्रस्ताव सादर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार – उदय सामंत\nNext Postनाशिक परिमंडळात पाच लाख ग्राहकांचा ११७ कोटींचा ऑनलाइन भरणा\n रिपोर्टसाठी कोरोना संशयित रुग्णांना करावी लागतेय सात दिवस प्रतिक्षा\nसप्तशृंगगडावर भाविकांची मांदियाळी; भगवतीच्या दर्शनासाठी मकरसंक्रांतीचा साधला मुहूर्त\nएक्सप्रेस गाडी थांबवून प्रवाशाला दिली औषधे, रेल्वे प्रशासनाची सतर्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-new-hero-of-body-building-in-amravati-4955667-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:20:02Z", "digest": "sha1:WVUZ7AD66227EA4D3QH4BAA4CB5LVG3Q", "length": 5498, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New Hero of Body Building In Amravati | शरीरसौष्ठव क्षेत्रातील उगवता तारा अमरावतीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशरीरसौष्ठव क्षेत्रातील उगवता तारा अमरावतीत\nछायाचित्र: आंतरविद्यापीठ शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा राज साहू\nअमरावती - पठाणकोट येथील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव (बाॅडी बिल्डिंग) स्पर्धेत अमरावतीच्या राज साहूने पिळदार शरीराचे प्रदर्शन घडवून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला या खेळातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले अन् तो प्रकाशझोतात आला.\nयाआधीही त्याने लक्षात राहण्याजोगी कामगिरी केली असली, तरी त्याला प्रसिद्धीचा हव्यास नसल्यामुळे त्याच्या देखण्या कामगिरीबद्दल कोणालाही फारशी माहिती नव्हती.\nशरीर सौष्ठव क्षेत्रात सुरुवातीला राजने एकलव्याप्रमाणे प्रवास सुरू केला. वडील जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपटू असल्यामुळे त्यांचे प्रोत्साहन मिळत राहिले. एकट्यानेच शरीर पिळदार बनवण्यासाठी साधना सुरू केली. बराच काळ परिश्रम घेतल्यानंतर हवे तसे शरीर घडायला लागले. जिल्हा अन् विदर्भ स्तरावर यशही मिळायला लागले. मात्र, मनात त्याहीपेक्षा उत्तुंग भरारी घेण्याची इच्छा असल्यामुळे नंतर राजने ज्युनियर मिस्टर इंडिया अन् विदर्भ श्री किताब पटकावणारे विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू केला. शरीर सौष्ठवपटू, आहारतज्ज्ञ दीपक ठाकूर यांचेही राजला मार्गदर्शन लाभले. आता तो देशातील खुल्या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी तयारी करीत आहे.\n>पठाणकोटयेथील आंतरविद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ‘सुवर्ण’.\n>चेन्नईतील आंतरविद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्���ा २०१४ मध्ये ‘कांस्य’.\n>अमरावती जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेत पाच विजेतेपदांनी भरली झोळी.\nखर्च लाखाचा, अन पुरस्कार दोन हजार\nअ.भा.विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेत विद्यापीठाला सुवर्णपदक जिंकून देणा-या राजला तयारीसाठी एक लाखांचा खर्च आला. सकस अाहार फूड सप्लीमेंट्स घ्यावे लागतात. जिममध्ये जावे लागते. शरीर कमावणे सोपे काम नाही,असे तो म्हणतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-pitra-paksha-2015-measures-5127154-PHO.html", "date_download": "2022-01-21T02:41:46Z", "digest": "sha1:TMUIVBTYX63RZ3H5QOV3N3IALPTPGB6W", "length": 3668, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pitra Paksha 2015 & Measures | 12 ऑक्टोबरपर्यंत हे उपाय केल्यास प्रसन्न होऊ शकतात सर्व देवी-देवता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n12 ऑक्टोबरपर्यंत हे उपाय केल्यास प्रसन्न होऊ शकतात सर्व देवी-देवता\nसोमवार 28 सप्टेंबर, सोमवार पौर्णिमा तिथीपासून श्राद्ध पक्षाला सुरुवात झाली असून 12 ऑक्टोबर (अमावस्या)ला हा पक्ष समाप्त होईल. या तिथींसंदर्भात पंचांगात भेद असू शकतात. श्राद्ध पक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष धूप-ध्यान केले जाते. या दिवसांमध्ये ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित केले जाते तसेच गौव-या ( शेणापासून तयार केल्या जातात) जाळून त्यावर पितरांसाठी धूप अर्पण केले जाते.\nपितरांच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही लक्ष्मी कृपा\nशास्त्रानुसार श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी विशेष पूजन केले जाते. जर तुमचे पितृ देवता प्रसन्न झाले नाहीत तर तुम्हाला लक्ष्मीसहित इतर देवतांची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. पितरांच्या कृपेशिवाय खूप कष्ट करून देखील मनासारखे योग्य फळ प्राप्त होत नाही. पितरांना तृप्त केल्यानंतरच सर्व सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात.\nपुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्राद्ध पक्षात कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/nagpur-winter-session-2017-winter-session-of-maharashtra-assembly/", "date_download": "2022-01-21T02:58:34Z", "digest": "sha1:ZTP2O7JALLKGR4DKVTY3N237DHSUZMCN", "length": 7694, "nlines": 122, "source_domain": "missionmpsc.com", "title": "राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nराज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या\nराज्य विधिमंडळाच्या हि��ाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्य सरकारने २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळापुढे सादर केल्या. यात सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वाधिक १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.\nराज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. त्यासाठी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी आणि आता १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याअंतर्गत आता सहकार विभाग १३ हजार कोटी आणि सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागातून प्रत्येकी एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ शेतकरी आणि यंत्रमागधारकांना दिल्या जात असलेल्या वीज सवलतीपोटी महावितरणला दोन हजार ९७२ कोटी देण्यात येणार आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत कामे सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या, सुरू असलेल्या आणि प्रस्तावित रस्त्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. फळ पीकविमा योजनेसाठी राज्य हिस्सा म्हणून ४३३ कोटी रुपये आणि मनरेगाअंतर्गत १०० दिवसांवरील मजुरीसाठी ४०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी वीजपंपांना वीजजोडणी देण्याबाबतच्या विशेष योजनेसाठी १५४ कोटी आणि राज्यातील सोयाबीन उत्पादकांना अर्थसाहाय्यासाठी १०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदर २६ हजार ४०२ कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी प्रत्यक्षात निव्वळ आर्थिक भार हा २१ हजार ९९४ कोटी इतका आहे. म्हणजेच ही रक्कम सरकारला कर्ज काढून उभी करावी लागणार आहे.\nसहकार- १४,२४० कोटी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग- ३,४९३ कोटी, जलसंपदा- १,३१८ कोटी, ग्रामविकास- १,२१७ कोटी, आदिवासी विकास- १,१२९ कोटी, सार्वजनिक आरोग्य- ८५० कोटी, सार्वजनिक बांधकाम- ७८४ कोटी, महसूल व वन विभाग- ५२० कोटी, कृषी व पदूम- ४६९ कोटी,\nनियोजन- ४६५ कोटी, महिला व बालकल्याण- ४४६ कोटी, कौशल्य विकास- २९७ कोटी, नगरविकास- २३२ कोटी.\nमोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात १०९ व्या क्रमांकावर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सचिन तेंडुलकरचे पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19415", "date_download": "2022-01-21T01:18:17Z", "digest": "sha1:AKFKWELVKYUGZJ2DYSZK4VHKAKW4OFQI", "length": 10400, "nlines": 137, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "आरे वा:आता कोरोना व्हायरसवर कॅप्सूलनं उपचार - My Maharashtra", "raw_content": "\nआरे वा:आता कोरोना व्हायरसवर कॅप्सूलनं उपचार\nमाय महाराष्ट्र न्यूज:आता कोरोना व्हायरसवर कॅप्सूलनं उपचार केले जाणार आहेत. याच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. औषध निर्माता ऑप्टिमस फार्मा नं गुरुवारी सांगितलं की, त्यांनी भारतात कोरोना\nव्हायरसच्या उपचारासाठी मोलनुपिरावीर ओरल कॅप्सूलची तिसऱ्या फेज क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.सल्लागार समितीची 30 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. ज्यामध्ये मर्क आणि रिजबॅकच्या सौम्य ते मध्यम कोविड संसर्गाच्या उपचारांसाठी\nमोलनुपिरावीरच्या आपत्कालीन मंजुरीसाठी केलेल्या विनंतीचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे, उपचार घेत असलेल्या लोकांमध्ये अभ्यासाच्या 10 व्या दिवशी 91.5 टक्के आरटी-पीसीआर निगेटिव्ह नोंदवण्यात आले आहेत.\nऑप्टिमस फार्माचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. श्रीनिवास रेड्डी म्हणाले, कोविड-19 साठी अत्याधुनिक आणि फायदेशीर उपचार पर्याय विकसित करणं आणि कमीत कमी वेळेत रोगाचा प्रतिबंध करणं हे आमचे उद्दिष्ट आहे.\nकेंद्रीय परवाना प्राधिकरणासमोर फेज 3 क्लिनिकल चाचण्या सादर करणारी Optimus ही पहिली फार्मा कंपनी आहे. देशातील 29 वेगवेगळ्या ठिकाणी या औषधाचा अभ्यास करण्यात आला. Covishield, Covaccine आणि Sputnik लस सध्या\nभारतात वापरली जात आहे. DCGI आणि SEC ने आतापर्यंत जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, स्पुतनिक V आणि Zydus Cadila च्या लसींना परवानगी दिली आहे.\nआरे वा:आता कोरोना व्हायरसवर कॅप्सूलनं उपचार\nPrevious articleनगर ब्रेकिंग:एसटी कर्मचाऱ्याची बसच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या\nNext articleअनेक वर्षे दिल्लीला चकरा मारून जाणत्या राजांना जे जमले नाही ते मोदी सरकार करतंय: विखे पाटील\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता ���ोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23870", "date_download": "2022-01-21T01:53:03Z", "digest": "sha1:HZ4HWG4UGZ3XOF3DZFY2HE5TKLK2Y4IZ", "length": 9245, "nlines": 135, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर ब्रेकिंग:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - My Maharashtra", "raw_content": "\nनगर ब्रेकिंग:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nमाय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भोसे गावचे शेतकरी आसाराम नानाभाऊ टेमकर (वय वर्षे ६०) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी\nऔषध घेतल्याने त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत मुलगा बाळासाहेब टेमकर यांनी सांगितले की, माझे वडील असाराम टेमकर यांनी भोसे सेवा संस्था व करंजी येथील राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेतले होते.\nत्या कर्जाची त्यांना परतफेड करणे शक्य होत नव्हते. इतरही काही व्यक्तींकडून त्यांनी उसनवारीने पैसे घेतले होते. त्यांचाही तगादा वाढला होता.या सर्व आर्थिक अडचणीमुळे त्यांनी शुक्रवारी ७ जानेवारीला शेतामध्ये विषारी औषध घेतले याची माहिती\nसमजताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान १० जानेवारीला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nनगर ब्रेकिंग:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nPrevious articleत्या व्यक्तीला कोरोना चाचणीची गरज नाही\nNext articleराधाकृष्ण विखे पाटलांचं शरद पवारांना आव्हान\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्य�� जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A9", "date_download": "2022-01-21T03:15:02Z", "digest": "sha1:C3TJI4ZIYKFJGBZY6HFYP6O3WMBP6OMO", "length": 6138, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८८३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८६० चे - ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे\nवर्षे: ८८० - ८८१ - ८८२ - ८८३ - ८८४ - ८८५ - ८८६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ८८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/tag/no-comparison/", "date_download": "2022-01-21T02:00:47Z", "digest": "sha1:4D3LUMB5N2ITTHZWQUY46C2FJSH7JYFQ", "length": 6489, "nlines": 37, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "no comparison – swarda khedekar", "raw_content": "\nएका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालत होता.\nदिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोम्बामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबत काही फराक दिसत नव्हता.\nतो माणूस आता विचार करू लागला होता कि हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोम्बाकडे गेला, पहातो तर काय, त्या कोंबला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.\nअसेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले.\nतात्पर्य: असेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोम्बाप्रमाणे करावा. जेंव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.\nइतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. बौद्धीक आणि शारीरीक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.guruthakur.in/geet-lekhan-karyashala-kalasangam-28-29-feb-and-01-mar/", "date_download": "2022-01-21T02:36:57Z", "digest": "sha1:SH6TASYE3CQQWZDCVNIVMGIXMWNQBCLD", "length": 4328, "nlines": 37, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Geet Lekhan Karyashala - Kalasangam 28-29 Feb and 01 Mar - www.guruthakur.in", "raw_content": "\nकविता-गीतलेखन कार्यशाळा by गुरू – कलासंगम 28-29 Feb & 01 Mar\nदि. २८ व २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने ‘कलासंगम’ महोत्सव आयोजिण्यात आला. य़ा आनंदसोहळ्यात गुरू ठाकूरने कविता-गीतलेखन या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये त्याने गीतकार म्हणून जमविलेल्या अनुभवांची समृद्ध शिदोरी खुली करत रसिकमनावर शब्दसुमनांची बरसात केली.\n” मोबाईल मधून वेळ काढून तुम्हाला ऐकायला आतुरलेली, तुमच्याशी संवाद साधायला आसुसलेली , खळाळून दाद देणारी, कडाडून टाळ्या वाजवणारी रसरशीत जिवंत माणसं भेटणं हा खरंच दुर्मिळ योग . हा योग काल जुळून आला पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटच्या ऐतिहासिक वास्तूत. निमित्त होतं महाराष्ट्र टाइम्सने आयोजित कलासंगम मैफिलीचं. पुणेकर रसिकांचे मनापासून आभार.” – गुरू ठाकूर\nवाह गुरु फारच छान.\nअलोट आणि दर्दि रसिकांची गर्दी आयुष्यात गुरु भाग्यवंताला भेटतो असं म्हणतात. तीन दिवस दोन दोन तास हा छान गुरूयोग… म्हणजे सोन्याहून पिवळ\nतुझ्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध कंगोरे तुझ्या लिखाणातून आणि प्रतिभासंपन्न कलेतून सगळ्यांना दिसतच असतात. पण प्रत्यक्ष तुझ्या समोर बसून तुझे अनुभव अमृततुल्य शब्दात ऐकण्याची अनुभूती काही औरच \nती तमाम जनता भाग्यवान म्हणेन मी ज्यांना ही अनुभूती मिळाली.\nमी पुण्यात असताना कार्यशाळा व्हायला हवी होती. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.guruthakur.in/kaanbhatt/", "date_download": "2022-01-21T02:21:17Z", "digest": "sha1:GRFAKCXSSOLGHL6KR6ZNOXL2I7HU6R7F", "length": 2921, "nlines": 58, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Kaanbhatt - www.guruthakur.in", "raw_content": "\nजगदीशा दर्शन देशील का\nशोधत फिरतो तुला कधी तू समोर येशील का\nजगदीशा दर्शन देशील का जगदीशा दर्शन देशील का\nजगदीशा दर्शन देशील का जगदीशा दर्शन देशील का\nकुणी सांगतो सदैव असतो\nअवती भवती तुझाच वावर\nपाषाणी त्या तू असण्यावर\nकोण चुकीचे कोण बरोबर उत्तर देशील का\nअनंत नावे तुझी सांग तू\nकुठल्या नावे तुला पुकारू\nअनंत नावे तुझी सांग तू\nकुठल्या नावे तुला पुकारू\nभेटशील तू कुठे नेमका\nठाव तुझा मी कुणा विचारू\nमनातले या सांग तू तरी समजून घेशील का\nजगदीशा दर्शन देशील का जगदीशा दर्शन देशील का\nदूर वाटा साद देती\nदूर वाटा साद देती\nदे दिशांच्या हात हाती\nघे भरारी उंच बाळा\nसोबती आहे तुझ्या मी\nऐकू येते हाक आई\nना कळे कोठून रे\nसोबती आहे तुझ्या मी\nसोब��ी आहे तुझ्या मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/7567", "date_download": "2022-01-21T02:11:55Z", "digest": "sha1:K53Z23UA5R72BIWLBUGZSA2RYX3IZCSO", "length": 18232, "nlines": 233, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "सोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News सोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास\nसोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7567*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nसोनेचांदीच्या दुकानातून ३ लाख ५२ हजार रुपयांचा माल केला लंपास\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, वर्धा : येथील श्रीराम टॉकीज जवळील नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील श्री साई ज्वेलर्स या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली. यात सुमारे ३ लाख ५२ हजार रुपयांचे सोन्या चांदीचा दाग दागिने चोरट्यांनी लंपास केला.\nचोरट्यांनी दुकानाचे टीनेचे शेड तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील २ लाख रुपये किमतीचे ५0 ग्राम सोन्याचे दागिने, ६ ग्राम सोन्याची मोड किंमत ३0 हजार रुपये आणि दीड किलो चांदी किंमत ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या दुकानाचे संचालक सोमनाथ लोंढेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी आजू बाजूचे तीन दुकाने फोडण्याचाही प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला. चोरट्यांच्या हातात ज्वेलरीचे दुकान लागल्याने त्यांनी या दुकानात लुट करून पळ काढला. हे कॉम्प्लेक्स भरवस्तीत असून दिवसरात्र या परिसरात वर्दळ सुरू असते. मागील काही महिन्यात शहरात चोरीची मालिका सुरू असून पोलिस चोरट्यांपर्यंत अद्याप पोहचू शकलेले नाही. त्यामुळे व्यापारी त्यामुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपत चव्हाण करीत आहे.\nNext articleजि.प. व पं.स.तील रिक्तपदांची पोटनिवडणूक\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/possibility-indian-athletes-going-olympic-games-being-tested-country-29880", "date_download": "2022-01-21T02:57:24Z", "digest": "sha1:AP36K6HLJ5FOKX5TNBGHAXRXRUWBFLZJ", "length": 14149, "nlines": 144, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "The possibility of Indian athletes going to the Olympic Games being tested in the country | Yin Buzz", "raw_content": "\nऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची देशातील चाचणी होण्याच��� शक्‍यता\nऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची देशातील चाचणी होण्याची शक्‍यता\nभारतीय क्रीडापटूंच्या ऑलिंपिक पूर्वतयारीस हादरा बसला आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे निलंबन सहा महिन्यांनी वाढवले आहे\nनवी दिल्ली: भारतीय क्रीडापटूंच्या ऑलिंपिक पूर्वतयारीस हादरा बसला आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे निलंबन सहा महिन्यांनी वाढवले आहे, ही एकंदर प्रक्रिया पाहता ही असंलग्नता सहा महिन्यांनी वाढू शकते, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची देशातील चाचणी होण्याची शक्‍यता धूसरच झाली आहे.\nजागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने गतवर्षी ऑगस्टमध्ये पहिल्यांदा भारतातील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची संलग्नता रद्द केली होती. त्या वेळी ही संलग्नता सहा महिन्यांतच मिळेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते. मात्र आता ज्या प्रकारे निलंबन लांबवले आहे, ते पाहता ही असंलग्नता किमान सहा महिने वाढू शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.\nराष्ट्रीय उत्तेजक प्रयोगशाळेतील चाचणी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही, असे जागतिक संस्थेचे मत आहे. जागतिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फेब्रुवारीत प्रयोगशाळेस भेट दिली होता. त्या वेळीही यात सुधारणा आढळली नाही. संस्थेच्या शिस्तपालन समितीने संस्थेस सहा महिन्यांनी अंसलग्नतेचा कालावधी वाढवण्याची शिफारस केली. अर्थात त्याच वेळी आपण उणिवा दूर केल्या आहेत, असे वाटल्यास अंसलग्नतेचा कालावधी संपण्यापूर्वीही भारतास अर्ज करता येईल, असेही म्हटले आहे.\nआता तरी भारत आव्हान देणार\nराष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची संलग्नता रद्द झाल्यामुळे उत्तेजकांचे नमुने परदेशात पाठवणे भाग पडत आहे. त्यामुळे खर्च वाढतो; तसेच निकाल येण्यासही उशीर होतो. खरे तर गतवर्षी जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने कारवाई केल्यावर या निर्णयास क्रीडा मंत्रालयाने जागतिक क्रीडा लवादासमोर आव्हान देणे अपेक्षित होते, पण त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला नाही. आता एका वर्षाची अतिरिक्त टांगती तलवार असताना काय निर्णय होणा, याकडे लक्ष आहे.राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेने सहा महिन्यां��्या अतिरिक्त निलंबन कालावधीत उणिवा दूर करणे आवश्‍यक आहे. हे न केल्यास सहा महिन्यांनी कालावधी वाढू शकतो.\n- नवीन अगरवाल, राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे उपसंचालक\nजागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचा हा निर्णय राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा तसेच क्रीडा मंत्रालयावर परिणाम करणारा आहे. अकरा महिन्यांपासून राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेस संलग्नता नाही आणि ती आता वाढली आहे. आता याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.\n- पार्थ गोस्वामी, उत्तेजकांसंदर्भातील खटले लढणारे वकील\nराष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे प्रमुखपद स्वीकारण्यापूर्वी जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने नोटीस दिली होती. सहा महिन्यांच्या निलंबनानंतर मान्यता रद्द करणे लांबवण्यात आम्हाला यश आले आहे. सर्व तांत्रिक प्रश्नांकडे लक्ष दिल्यामुळेच हे घडले आहे.\n- किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री\nभारत क्रीडा sports ऑलिंपिक olympics मंत्रालय वर्षा varsha\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार सं���ंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/virat-kohli-thinks-thanks-maharashtra-police-27691", "date_download": "2022-01-21T01:48:39Z", "digest": "sha1:BDT4GJ2KAJCO6IGXMLYTRMJXT7QLIQIY", "length": 6847, "nlines": 116, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Virat Kohli thinks that thanks to Maharashtra Police ... | Yin Buzz", "raw_content": "\nविराट कोहलीने असे मानले महाराष्ट्र पोलीसाचे आभार...\nविराट कोहलीने असे मानले महाराष्ट्र पोलीसाचे आभार...\nकोहलीने ट्विटरवर लिहिले आहे की, 'आपत्ती, हल्ले आणि कठीण काळात महाराष्ट्र पोलिस राज्यातील नागरिकांच्या पाठीशी उभे आहेत.\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान करून डीपी बदलून ट्विटरवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला आहे. कॅप्टन कोहली म्हणाले की, पोलिस नेहमीच कठीण काळात राज्यातील नागरिकांच्या पाठीशी उभे असतात.\nविराट कोहलीने चाहत्यांना देखील असेच करण्याची विनंती केली आहे. कोहलीने ट्विटरवर लिहिले आहे की, 'आपत्ती, हल्ले आणि कठीण काळात महाराष्ट्र पोलिस राज्यातील नागरिकांच्या पाठीशी उभे आहेत. आज जेव्हा ते कोरोनाविरूद्ध युद्धाचे नेतृत्व करीत आहेत, तेव्हा मी ट्विटरवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो माझ्या डीपीला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’\nयापूर्वी, कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी पोलिस कल्याणात पाच लाख रुपयांची मदत देण्याचे ठरविले होते. ट्विटरवर मुंबईचे पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांनी लिहिले की, 'मुंबई पोलिस कल्याण निधीमध्ये पाच दशलक्ष रुपयांची मदत केल्याबद्दल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे आभार.'\nमुंबई पोलिस आयुक्तांनी लिहिले की, 'सध्याचे कोरोना व्हायरसशी लढा देत असलेल्या लोकांना ठेवण्य���त तुमचे योगदान मदत करेल.' यापूर्वी विराट आणि अनुष्कानेही पंतप्रधान केअर फंडात मदत केली होती. या व्यतिरिक्त कोहलीने आपला आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा साथीदार एबी डिव्हिलियर्सबरोबर खेळातील काही वस्तू लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.\nभारत क्रिकेट cricket कर्णधार director महाराष्ट्र maharashtra कॅप्टन पोलिस कोरोना corona कल्याण मुंबई mumbai पोलिस आयुक्त सिंह विराट कोहली virat kohli आयपीएल रॉ\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-21T02:28:19Z", "digest": "sha1:2H7AAOU7ZBX7YK3GNUXP5XHX644AVNBI", "length": 7128, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "बोरखेडा तरवाडे रस्त्यावर वाळुने भरलेले ३ ट्रॅक्टर पकडले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबोरखेडा तरवाडे रस्त्यावर वाळुने भरलेले ३ ट्रॅक्टर पकडले\nबोरखेडा तरवाडे रस्त्यावर वाळुने भरलेले ३ ट्रॅक्टर पकडले\nचाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा गावाकडुन वाळुने भरलेले ३ ट्रॅक्टर तरवाडे गावाकडे येत असल्याची गोपनीय माहिती नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना मिळाल्यावरुन आज २३ रोजी सकाळी ६-३० ते ७-३० वाजेदरम्यान त्यांच्यासह पथकाने तरवाडे बोरखेडा रस्त्यावर तिन ट्रॅक्टर पकडले असुन ते चाळीसगाव पोलीस ग्राउंडवर जमा करण्यात आले आहेत. चाळीसगाव तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना आज २३ रोजी सकाळी मोबाईलवर माहिती मिळाली की बोरखेडा गावाकडुन तरवाडे गावाकडे तिन ट्रॅक्टर चोरटी वाळु घेवुन येत आहेत यावरुन नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी राहुल मंडलीक, सचिन मोरे, तलाठी बी ए चव्हाण, पी एस महाजन, प्रशांत कनकुरे यांनी सकाळी ६-३० ते ७-३० वाजेदरम्यान बोरखेडा तरवाडे रस्त्यावर एम एच १९ बी जी २३०५, एम एच १९ ए ७४९३ व एक विना नंबर एसे तीन वाळूची चोरटी वाहतुक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे ट्रॅक्टर चाळीसगाव पोलीस ग्राउंडवर जमा करण्यात आले आहे सदर ट्रॅक्टर खरजई येथील दिपक साहेबराव चौधरी यांच्या मालकीचे असुन रहीपुरी येथील गणपती मंदीराजवळ केलेल्या वाळुच्या साठ्यावरुन वाळु भरुन आणली असल्याची म���हिती नानासाहेब आगळे यांनी दिली असुन दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सांगीतले. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात व परीसरात कुठेही वाळुचा ठेका सुरु नाही तरी देखील मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळु चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे या कारवाई मुळे वाळु माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.\nभुसावळात उद्या भागवत सप्ताहाची सांगता\nपिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ratan-tata-84th-birthday-marathi-actor-kiran-mane-write-post-sp-650832.html", "date_download": "2022-01-21T03:11:38Z", "digest": "sha1:T5NALR5CO6RT7ZENT6QPL44SOJF6G4AM", "length": 13511, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ratan tata 84th birthday marathi actor kiran mane write post sp - 'या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय..', अभिनेत्याची पोस्ट चर्चेत – News18 लोकमत", "raw_content": "\n'या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय..', अभिनेत्याची पोस्ट चर्चेत\n'या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय..', अभिनेत्याची पोस्ट चर्चेत\nउद्योगपती रतन टाटा ( ratan tata 84th birthday ) यांनी नुकतंच वयाच्या 84 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला. साधेपणाने साजरा केलेल्या वाढदिवसावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.\n'हे तर काहीच नाही'मध्ये बच्चन साहेब लावणार हजेरी आता मजा येणार खरी....\n'लुकाछुपी-2'च्या शूटिंगवेळी गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी..\n चेहऱ्यावरचं हास्य पाहून चाहत्यांना झाला आनंद\nपश्याला- अंजीला म्हणायचे आहे I LOVE U ; पण यावेळी देखील त्याचा प्रयत्न...\nमुंबई, 30 डिसेंबर-​ उद्योगपती रत��� टाटा ( ratan tata 84th birthday ) यांनी नुकतंच वयाच्या 84 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांनी छोट्या कप केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून आपला वाढदिवस आनंदात साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधेपणाने साजरा केलेल्या वाढदिवसावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठमोळा अभिनेता किरण माने (kiran mane) याने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या किरण मानेची ही पोस्ट चर्चेत आली आहे. किरण मानेने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, खरंय..खरंय.. या महान माणसाच्या या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय या ठिकानी... ...परवाच माझ्या एका मित्रानं त्याच्या शुटिंग सेटवरच्या प्राॅडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.. \"किरण, आम्ही कस्लं एंजाॅय केलं बघ.\" म्हन्ला.. चाळीस-बेचाळीस केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून एकमेकांच्या तोंडावर थापन्याची अक्षरश: रंगपंचमी चालली होती ...परवाच माझ्या एका मित्रानं त्याच्या शुटिंग सेटवरच्या प्राॅडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.. \"किरण, आम्ही कस्लं एंजाॅय केलं बघ.\" म्हन्ला.. चाळीस-बेचाळीस केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून एकमेकांच्या तोंडावर थापन्याची अक्षरश: रंगपंचमी चालली होती सगळ्या परीसरात पडणारा केकचा सडा..मूठमूठभर क्रीम हात घेऊन एकमेकांमागे चाललेली पळापळी.. केकची फेकाफेकी बघून संताप येत होता.. बरं, ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचं कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं 'कॅरॅक्टर', त्याची नैतीकता अशी आहे की त्याची वाढदिवसादिवशी खेटरानं पूजा केली तरी कमी हाय सगळ्या परीसरात पडणारा केकचा सडा..मूठमूठभर क्रीम हात घेऊन एकमेकांमागे चाललेली पळापळी.. केकची फेकाफेकी बघून संताप येत होता.. बरं, ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचं कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं 'कॅरॅक्टर', त्याची नैतीकता अशी आहे की त्याची वाढदिवसादिवशी खेटरानं पूजा केली तरी कमी हाय त्याचवेळी एका गल्लीतल्या एका सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा एक फोटो बघूनबी संताप येत होता.. असो. वाचा- शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती ..आपन या व्हीडीओबद्दल बोलूया. यात दिसनारा ह्यो मानूस साधासुधा नाय... ह्यानं चाळीस कोटी केक कापले तरी कमीच हाय यवढं याचं काम हाय... 'टाटा उद्योगसमूहाला' नवी दिशा देनार्‍या या मानसाचा 'साधेपना' भल्याभल्यांना थक्क करनारा हाय भावांनो.. ल्हानपनीपास्नंच यानं 'आपन जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत' असा आव आनला नाय... 'टाटा' हे आपलं फक्त आडनांव हाय, आपन आपल्या सोत्ताच्या बळावर उभं र्‍हायचं या विचारानं झपाटलेला ह्यो गडी त्याचवेळी एका गल्लीतल्या एका सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा एक फोटो बघूनबी संताप येत होता.. असो. वाचा- शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती ..आपन या व्हीडीओबद्दल बोलूया. यात दिसनारा ह्यो मानूस साधासुधा नाय... ह्यानं चाळीस कोटी केक कापले तरी कमीच हाय यवढं याचं काम हाय... 'टाटा उद्योगसमूहाला' नवी दिशा देनार्‍या या मानसाचा 'साधेपना' भल्याभल्यांना थक्क करनारा हाय भावांनो.. ल्हानपनीपास्नंच यानं 'आपन जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत' असा आव आनला नाय... 'टाटा' हे आपलं फक्त आडनांव हाय, आपन आपल्या सोत्ताच्या बळावर उभं र्‍हायचं या विचारानं झपाटलेला ह्यो गडी आर्किटेक्ट होन्यासाठी जवा अमेरीकेला गेला तवा तिथं शिक्षन आनि उमेदवारीच्या दहा वर्षांत या अवलीयानं हाटेलात भांडी घासन्यापास्नं, कारकुनाच्या नोकरीपर्यंत जे जमंल ते केलं आर्किटेक्ट होन्यासाठी जवा अमेरीकेला गेला तवा तिथं शिक्षन आनि उमेदवारीच्या दहा वर्षांत या अवलीयानं हाटेलात भांडी घासन्यापास्नं, कारकुनाच्या नोकरीपर्यंत जे जमंल ते केलं वाचा-'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहा आणि परीचे हिलेरियस फ्यूजन पाहिले का वाचा-'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहा आणि परीचे हिलेरियस फ्यूजन पाहिले का परत आल्यावर 'टाटा समूहा'त दाखल व्हायच्या आधी जमशेदपूरच्या 'टाटा स्टील'मध्ये या पठ्ठ्यानं कोळशाची पोती पाठीवरनं वहान्यापास्नं ते धगधगत्या भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच कंपनीची धूरा हातात घेतली... त्यानंतर त्यानं काय केलं ते मी हितं सांगायची गरजच नाय... नेल्को वर आनन्यापास्नं ते जग्वार आन् लॅंडरोव्हर इकत घेन्यापर्यन्तचा इतीहास भुगोल जगाला म्हायतीय... बापजाद्यांची एकेक प्राॅपर्टी इकून थयाथया नाचनार्‍या भुरट्यांची सद्दी असताना, आधीपास्नं असलेल्यात भर घालून नव्या भरीव गोष्टी इकत घेनारा ह्यो मानूस मोलाच��� ठरतो, तो यासाठीच \n...तर सांगायचा मुद्दा ह्यो की, कालच या मानसानं वयाचा ८४ वा बर्थ डे असा साजरा केला हे पाहुन, या ठिकानी आपन सगळ्यांनी सोत्ताला एक मुस्काडात नाय मारून घेतली तरी हरकत नाय.. पन यातनं कायतरी शिकूया, हीच अपेक्षा हे पाहुन, या ठिकानी आपन सगळ्यांनी सोत्ताला एक मुस्काडात नाय मारून घेतली तरी हरकत नाय.. पन यातनं कायतरी शिकूया, हीच अपेक्षा कडकडीत सलाम रतन टाटा. लब्यू ❤️...किरण माने यांनी यासोबत एक व्हिडिओ देखील केला आहे. किरण मानेच्या या पोस्टचे चाहत्यांकडून देखील कौतुक होत आहे. वाचा-'हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात' ; सोनाली पुढे विजू माने निरूत्तर मुलगी झाले हो या मालिकेत किरण माने साजिरीच्या वडिलांची म्हणजे विलास पाटलाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे तो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. याशिवाय किरण माने त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. विविध विषयावर ते दिलखुलास मत मांडत असतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n'या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय..', अभिनेत्याची पोस्ट चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ashes-series-2021-22-england-fined-match-fees-for-slow-over-rate-icc-docked-their-5-points-od-642503.html", "date_download": "2022-01-21T02:49:14Z", "digest": "sha1:2FCKCHJGWAZ4XZQC2LVFJPCEQ7BGAYYI", "length": 8826, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket ashes series 2021 22 england fined match fees for slow over rate icc docked their 5 points Ashes Series पहिली टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडला बसले आणखी 2 धक्के – News18 लोकमत", "raw_content": "\nAshes Series: पहिली टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडला बसले आणखी 2 धक्के\nAshes Series: पहिली टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडला बसले आणखी 2 धक्के\nऑस्ट्रिलाया विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (Australia vs England) इंग्लंडचा 9 विकेट्सनं दणदणीत पराभव झाला. या पराभवातून सावरण्याचं आव्हान असतानाच इंग्लंडला आणखी 2 धक्के बसले आहेत.\nवन-डे नंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदावरूनही होणार होती विराटची हकालपट्टी\nT20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार\nICC Test Team Of The Year ची घोषणा, तीन भारतीयांचा समावेश, विराटला स्थान नाही\nLegends League : 'इंडियन महाराज'ला मोठा धक्का, सुरुवातीच्या मॅचमधून सेहवाग बाहेर\nमुंबई, 12 डिसेंबर : ऑस्ट्रिलाया विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (Australia vs England) इंग्लंडचा 9 विकेट्सनं दणदणीत पराभव झाला. आता दुसऱ्या टेस्टमध्ये या पराभवातून बाहेर येण्याचं इंग्लंडसमोर आव्हान आहे. त्यापूर्वीच इंग्लंडच्या क्रिकेट टीमला (England Cricket Team) आयसीसीने दोन मोठे धक्के दिले आहेत. इंग्लंडने ब्रिस्बेन टेस्टमध्ये निर्धारित वेळेत 5 ओव्हर्स कमी टाकले होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने इंग्लंडच्या संपूर्ण टीमची मॅच फिस कापून घेतली आहे. निर्धारित एक ओव्हर कमी टाकली म्हणून प्रत्येक खेळाडूची 20 टक्के मॅच फिस कापून घेण्यात येते. इंग्लंडने 5 ओव्हर्स कमी टाकल्याने इंग्लंडची 100 टक्के मॅच फिस कमी करण्यात आली आहे. त्याचबोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील (WITC) 5 पॉईंट्सही आयसीसीने कमी केले आहेत. त्यामुळे जो रूटच्या (Joe Root) टीमला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा बॅटर ट्रेव्हिस हेड (Travis Head) याने आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल त्याच्या मॅच फिसमधील 15 टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी हेडने इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सला (Ben Stokes) उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरली होती. ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लिश टीमला कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी इंग्लंडचा 9 विकेट्सनं मोठा पराभव करत या पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवशी लंचनंतर काही वेळातच विजयावर शिक्कामोर्तब केले. HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर इंग्लंडची दुसरी इनिंग 297 रनवर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रनची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना विजयासाठी फक्त 20 रनचे टार्गेट होते. ऑस्ट्रेलियाने ते आव्हान विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत इंग्लंडचा मोठा पराभव केला. अ‍ॅलेक्स कॅरी 9 रन काढून आऊट झाला. रॉबिनसनने त्याला आऊट केले. या सीरिजमधील दुसरी टेस्ट 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nAshes Series: पहिली टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडला बसले आणखी 2 धक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online.mycareer.org.in/test-paper/", "date_download": "2022-01-21T02:01:40Z", "digest": "sha1:VIEI743F3V4FAJJ3NY2KPURIGL6O5GV2", "length": 2689, "nlines": 51, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "Quizzes & Surveys Archive - My Career", "raw_content": "माझे कोर्सेस विकत घ्या Login Log Out\nपोलीस भरती – रिव्हिजन You Tube (टेस्ट टेस्ट पेपर 2)\nपोलीस भरती – रिव्हिजन You Tube (टेस्ट टेस्ट पेपर 2)\nWelcome to your पोलीस भरती - रिव्हिजन You Tube (टेस्ट टेस्ट पेपर 2) पूर्ण नाव : गाव/शहर व्हॅट्सऍप नं : ईमेल १) ‘भाषा’ हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे अ) वाक्र ब) भाष् क) वर्ण ड) स्वर २) जसे ‘मोर - लांडोर’ तसे - अ) बगळा - चिमणी ब) बैल - नंदीबैल क) बैल [...]\nफ्री लाईव्ह क्लास सिरीज\nWelcome to your new sample quiz खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. सचिन सौंदर्य मौर्य पुस्तक खालील वाक्यात दिलेला अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. ‘‘दशरथाने कैकयीला दोन वर दिले.” नाम क्रियापद शब्दयोगी अव्यव विशेषण मिठामुळे जेवणाची रुची वाढते. – या वाक्यात किती नामे आहेत\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2020-21 संपूर्ण कोर्स\nटेस्ट सिरीज Join करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/latest/68630/kolhapur-legislative-council-election-bitter-fight-between-satej-patil-and-amal-mahadik/ar", "date_download": "2022-01-21T02:46:03Z", "digest": "sha1:RKS2URASK62WDONLF4PQWMKZY3C3LYZP", "length": 13100, "nlines": 186, "source_domain": "pudhari.news", "title": "पराभवाचा बदला की विजयाची पुनरावृत्ती? सतेज पाटील, अमल महाडिक पुन्हा आमने-सामने - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/कोल्हापूर विधानपरिषद : पराभवाचा बदला की विजयाची पुनरावृत्ती\nपराभवाचा बदला की विजयाची पुनरावृत्ती सतेज पाटील, अमल महाडिक पुन्हा आमने-सामने\nकोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपने अखेर महाडिक कुटुंबातील अमल यांनाच मैदानात उतरवले आहे. दोघेही तगडे उमेदवार पुन्हा आमने-सामने आल्याने काटाजोड लढत होऊन निवडणुकीची रंगत वाढणार आहे. काँग्रेस व भाजपकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. परिणामी, अमल महाडिक हे पराभवाचा बदला घेणार की सतेज पाटील विजयाची पुनरावृत्ती करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nएक्स्प्रेस-वेवर : लढाऊ विमानातून मोदींसमोर भररस्त्यावर उतरले कमांडोज\n2014 मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना अमल महाडिक यांनी अवघ्या 22 दिवसांत प्रचार करून परावभावाची धूळ चारली होती. काही महिन्यांतच 2015 मध्ये सतेज पाटील यांनी अमल यांचे वडील व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून उट्टे काढले होते. त्यानंतर सतेज पाटील यांची विजयी पताका फडकतच राहिली. 2019 मध्ये सतेज पाटील यांच्या पराभवाचा बदला त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी घेतला. नवख्या ऋतुराज यांनी मोठे मताधिक्य घेतल्याने अमल महाडिक यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.\nएक्स्प्रेस-वेवर : लढाऊ विमानातून मोदींसमोर भररस्त्यावर उतरले कमांडोज\nदोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीने महाडिक यांच्या ताब्यातील संस्था ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. सद्य:स्थितीत महाडिकांच्या ताब्यातील महत्त्वपूर्ण गोकुळवर पालकमंत्री पाटील यांनी वर्चस्व मिळवले आहे. सतेज पाटील व महाडिक कुटुंबीय यांच्यात प्रचंड ईर्ष्येचे आणि टोकाचे राजकारण सुरू आहे. आता अमल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने 2014 मधील विजयाची पुनरावृत्ती करणार, की सतेज पाटील हे विधान परिषदेचा आपला गड शाबूत राखणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून आपल्याकडे जास्तीत जास्त मते असल्याचे सांगून विजयाचा दावा केला जात आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे.\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nleopard-hiding : कडुलिंबाच्या आडोशाला लपलेला बिबट्या कॅमे-यात कैद\nएकमेकांना राजकीयद़ृष्ट्या नामोहरम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळी रचली जात आहे. हाय होल्टेज लढत असल्याने प्रसंगी साम, दाम, दंड, भेद, नीती अवलंबिली जात असल्याची चर्चा आहे.\nकाही वर्षांपूर्वी सतेज पाटील व महाडिक एकत्रच होते. परंतु, राजकीय इच्छा-आकांक्षा रुंदावत गेल्या आणि त्यांच्यात फूट पडली. आता पाटील व महाडिक यांच्यातील राजकीय वैर जगजाहीर आहे. एकेकाळी जीवलग मित्र असलेले सतेज पाटील व धनंजय महाडिक पारंपरिक कट्टर विरोधक झाले आहेत. ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत ते पतसंस्थेपासून केडीसीपर्यंत त्यांच्यात चुरस आणि ईर्ष्या पाहायला मिळते. आरोप-प्रत्यारोप अत्यंत खालच्या पातळीपर्यंत होतात. या निवडणुकीतही त्याचा प्रत्यय येण्याची शक्यता आहे.\nAkshay Nemishte : हद्दपार असणारा अक्षय नेमिष्टे पोलीसांच्या ताब्यात\nST employees strike : वाहतूक नियंत्रकाला दगडाने मारहाण\nदेवेंद्र फडणवीस : आघाडी सरकार विरोधात आता रस्त्यावर एल्गार\nमुंबईकरांनो, मॉर्निंग वॉक टाळा https://t.co/Ig1EZevrFEमॉर्निंग-वॉक-करणे-टाळा-मुंबईकरांना-डॉक्टरांचा-सल्ला/ar\nमेढा एसटी डेपोचे कर्मचारी असून तटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.\n...अन्यथा ‘खडखडाट’ कायमचा बंद\nजिल्हा बँक : सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसची\nदोन वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला\nसततच्या त्रासाला कंटाळूनच पतीचा खून\nआवळेंना ताकद; आवाडे, कोरेंना धक्‍का\nपाडापाडीचे राजकारण पुढे झेपणार का\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/44548/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/ar", "date_download": "2022-01-21T02:47:23Z", "digest": "sha1:QYEZWMNCZI3VMKGOBSUQNF4HUFJNI2E4", "length": 9777, "nlines": 173, "source_domain": "pudhari.news", "title": "सोमय्या आज कोल्हापुरात; हाय व्होल्टेज ड्रामाचा दुसरा अंक - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nसोमय्या आज कोल्हापुरात; हाय व्होल्टेज ड्रामाचा दुसरा अंक\nकोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. दरम्यान, कोल्हापुरात जाऊन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी मुंबईत म्हटले आहे.\nजिल्हा प्रशासनाने 19 सप्टेंबरला सोमय्या यांना जिल्हाबंदी केली होती. हा आदेश सोमवारी मागे घेण्यात आ���ा. मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सोमय्या यांचा दौरा शांततेत पार पडू द्या. त्यांना कोठे जायचे असेल तेथे जाऊ द्या, असे आवाहन केल्याने तूर्त तणाव निवळला असला, तरी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’च्या या दुसर्‍या अंकाकडे पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.\n20 सप्टेंबरला कोल्हापूरला यायला निघालेले सोमय्या यांना जिल्हा प्रवेशबंदीमुळे कराड येथूनच मुंबईला माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर आता मंगळवारी ते पुन्हा कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सक्‍तवसुली संचालनालयाकडे (ईडी) तशी तक्रारही दाखल केली आहे. गडहिंग्लज साखर कारखाना चालवण्यास देताना 100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत मुरगूड पोलिस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. त्यांना कागल आणि मुरगूड नगर परिषदेने ठराव करून गावबंदी केली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी सोमय्या यांचा दौरा शांततेने पार पाडण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.\nएक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nयंत्रणा सतर्क : अ‍ॅक्शन प्लॅन तयार\nसोमय्या यांच्या सुधारित दौर्‍यात कारखाना भेट रद्द करून अंबाबाई मंदिरात बाहेरून दर्शन आणि मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सोमय्या यांचा दौरा शांततेत पार पडण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व शक्यता गृहीत धरून अ‍ॅक्शन प्लॅन तयार ठेवला आहे.\n...अन्यथा ‘खडखडाट’ कायमचा बंद\nजिल्हा बँक : सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसची\nदोन वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला\nसततच्या त्रासाला कंटाळूनच पतीचा खून\nआवळेंना ताकद; आवाडे, कोरेंना धक्‍का\nपाडापाडीचे राजकारण पुढे झेपणार का\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nटीम इंडियाला बरोबरीची संधी\nशेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच\nअंबेनळी घाटातील 30 फूट खचलेला रस्ता अद्यापही धोकादायक\n‘फोर डे वीक’ भारतात येईल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AC-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8-4-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2.html", "date_download": "2022-01-21T03:14:16Z", "digest": "sha1:DANNOLF4PUC7PTBFJM46G6V2CRELRGTT", "length": 14838, "nlines": 246, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "स्पॅनिश मध्ये अ‍ॅडोब इलस्ट्रेटर सीएस 4 ची संपूर्ण पुस्तिका आणि विनामूल्य | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nस्पॅनिश मध्ये अ‍ॅडोब इलस्ट्रेटर सीएस 4 ची संपूर्ण पुस्तिका आणि विनामूल्य\nजेमा | | डिझाइन साधने, इलस्ट्रेटर, संसाधने, शिकवण्या\nमी तुला हे सोडतो स्पॅनिश भाषेत अ‍ॅडोब इलस्ट्रेटर सीएस 4 मॅन्युअल पूर्ण करा मला आढळलेले डाउनलोड करण्यास सज्ज पीडीएफ मधील पुस्तिका\nहे अ‍ॅडोबने संपादित केलेले अधिकृत पुस्तिका आहे आणि त्यात 16 विषयांचा समावेश आहे ज्यात प्रोग्रामशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा केली जाते, जसे आपण पुढील यादीमध्ये पाहू शकता:\nसेवा, डाउनलोड आणि अतिरिक्त\nवेब सेवांशी कनेक्शनचे व्यवस्थापन\nकनेक्ट्नो सह कार्य करा\nराज्यकर्ते, ग्रीड्स, मार्गदर्शक आणि क्रॉप चिन्ह\nप्राधान्ये सेट करत आहे\nपुनर्प्राप्ती, स्वयंचलितकरण आणि क्रिया रद्द करणे\nसोप्या रेषा आणि आकार रेखांकन\nपेन टूल सह रेखांकन\nसाधने आणि प्रतीक संच\nस्पार्कल रेखांकन अध्याय 4\nमॅन्युअल अ‍ॅडोब इलस्ट्रेटर सीएस 4 स्पॅनिश\nनमुने वापरणे आणि तयार करणे\nरंग गट (सुसंवाद) सह कार्य करा\nरंगांची सुसंगतता राखत आहे\nआयात केलेल्या प्रतिमांचे रंग व्यवस्थापन\nऑनलाइन पाहण्यासाठी कागदपत्रांचे रंग व्यवस्थापन\nविनामूल्य विनामूल्य मार्गदर्शक कोर्स\nमुद्रण करताना कागदपत्रांचे रंग व्यवस्थापन\nरंग प्रोफाइलसह कार्य करा\nरंग सेटिंग्ज अध्याय 6\nभरते आणि स्ट्रोकने कसे पेंट करावे\nपारदर्शकता आणि मिश्रण मोड\nऑब्जेक्ट्सची निवड आणि संस्था\nऑब्जेक्टचे गट आणि विस्तार करीत आहे\nवस्तूंचे हालचाल, संरेखन आणि वितरण\nफिरवत आणि मिररिंग ऑब्जेक्ट्स\nवस्तू लॉक करणे, लपविणे आणि काढून टाकणे\n��ब्जेक्ट डुप्लिकेशन अध्याय 8\nवस्तू स्केलिंग आणि विकृत करणे\nलिफाफ्यांसह आकार बदलू कसे\nऑब्जेक्ट्स कसे कट आणि विभाजित करावे\nप्रभावांसह वस्तूंचे आकार बदलवा\nआयात, निर्यात आणि संचय\nअ‍ॅडोब पीडीएफ फायली आयात करीत आहे\nईपीएस, डीसीएस आणि ऑटोकॅड फायली आयात करीत आहे\nफोटोशॉप आर्टवर्क आयात करीत आहे\nअ‍ॅडोब पीडीएफ फाइल्स तयार करा\nफाईल माहिती आणि मेटाडेटा अध्याय 10\nबिंदू आणि क्षेत्र मजकूर तयार करा\nमार्गावर मजकूर तयार करा\nमजकूर स्केलिंग आणि फिरविणे\nशब्दलेखन आणि भाषा शब्दकोश\nरेखा आणि वर्ण अंतर\nपरिच्छेदन स्वरूपित करीत आहे\nहायफिनेशन आणि लाइन ब्रेक\nवर्ण आणि परिच्छेद शैली\nसंमिश्र फॉन्ट तयार करा\nइलस्ट्रेटर 10 मजकूर अद्यतन\nछाया ड्रॉप, चमक आणि फिकट\nस्केचेस आणि मोज़ेक तयार करा\nग्राफिक शैली अध्याय 12\nवेब ग्राफिक्स तयार करण्यासाठी इष्टतम पद्धती\nप्रतिमा विभाग आणि नकाशे\nवेब ग्राफिक्स ऑप्टिमायझेशन पर्याय\nवेब ग्राफिक्ससाठी आउटपुट सेटिंग्ज\nछपाईसाठी कागदपत्रे सेट करणे\nरंग वेगळे करणे मुद्रित करीत आहे\nछपाईचे चिन्ह व रक्तस्त्राव\nरंग व्यवस्थापनासह मुद्रित करा\nप्रिंटिंग ग्रेडियंट्स, मेस आणि रंगांचे मिश्रण\nपारदर्शक चित्रे मुद्रित करणे आणि संग्रहित करणे\nप्रिसेट प्रिंट करा अध्याय 14\nचार्टमध्ये प्रतिमा आणि चिन्हे जोडणे अध्याय 16\nकीबोर्ड शॉर्टकट सानुकूलित करीत आहे\nडाउनलोड | स्पॅनिश मध्ये इलस्ट्रेटर सीएस 4 मॅन्युअल\nवैकल्पिक डाउनलोड करा स्पॅनिश मध्ये इलस्ट्रेटर सीएस 4 मॅन्युअल\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » इलस्ट्रेटर » स्पॅनिश मध्ये अ‍ॅडोब इलस्ट्रेटर सीएस 4 ची संपूर्ण पुस्तिका आणि विनामूल्य\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nडाउनलोड करण्यासाठी 20 विनामूल्य सेन्स सेरिफ फॉन्ट\nएका चांगल्या प्राथमिक स्केचचे महत्त्व\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2022-01-21T03:04:05Z", "digest": "sha1:PLIC5LG4DQHA6N5WBSXIXSJ22C2Y5UYL", "length": 28011, "nlines": 212, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "एशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव एशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nमुंबईच्या सांस्कृतिक उच्चाभिरुची एक ओळख म्हणजे ‘एशियाटीक सोसायटी’. २६ नोव्हेंबर १८०४ म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी त्या वेळचे मुंबई उच्च न्यायालयाचे रेकॉर्डर ( म्हणजे सर्वोच्य न्यायमूर्ती) सर जेम्स मॅकिटोश (Sir Jems Mackintosh) यांनी मुंबई परिसराचा व शहराचा सखोल अभ्यास करण्याकरिता समविचारी मंडळींना एकत्र आणले. पुरातन वस्तूशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र यांच्या सखोल अभ्यास चितनातून मुंबईच्या आणि त्याच्या अनुषंगाने भारताच्या प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा शोध हा या सा-या ज्ञानपिपास लोकांच्या अभ्यासाचा गाभा होता. मिळतील त्या कागद पत्रांची अचूकतेने छाननी, विश्वासार्ह इतिहासाच्या नोंदी आणि त्या करतां निर्दोष कार्यपद्धतीची प्रणाली निर्माण करुन ‘एशियाटिक’चा सहढ पाया घालण्याचे काम या ब्रिटीश विद्वानांनी केले.\nएशियाटिकमध्ये एक लाखहून अधिक एवढी प्रचंड ग्रंथसंपदा आहे. पंधरा हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथ, पोथ्या-हस्त लिखिते या खजिन्यात आहेत. तर तीन हजार संस्कृत, प्राकृत, पर्शियन प्राचीन हस्तलिखिते ही जतन केलेली आहेत.\nचिकित्सक विद्वानांच्या जिद्धीमुळे व निरपेक्ष, निरलस सेवाभावामुळे हा ठेवा जीवंत राहू शकला आहे. मुंबईच्या या एशियाटिकमधील काही ग्रंथांची जरी नुसती ओझरती ओळख करुन घेतली तरी त्याचे मूल्य पैशांत न होण्याएवढे किती प्रचंड मोठे आहे हे उमजले.\nबाराव्या शतकांतील जैन तीर्थंकरांच्या जीवनावरील संहिता, सोळाव्या शतकातील संस्कृत भाषेत लिहिलेली महाभारतातील अरण्यक पवनाची प्रत किंवा १०५३ मधील पर्शियन भाषेतील फिरदौसी यांचा शहानामा या दुर्मिळ ग्रंथांनी एशियाटिकची श्रीमंती वाढली आहे. जगप्रसिद्ध इटालीयन कवी दांते (DANTE) यांची ‘डिव्हाइन कॉमेडी’ ही एक अभूतपूर्व (CLASSIC) निर्मिती म्हणून जगभरच्या रसिक विद्वानांत मान्यता पावली आहे. पंधराव्या शतकातील या ‘डिव्हाईन कॉमेडी’ची प्रत एशियाटिकच्या खजिन्यात रूजू झाली ती खुद मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर माऊंस्टुअर्ट एलफिन्स्टन यांच्या औदार्यपूर्ण या ग्रंथरुपी द��णगीमुळे\nएरवी राजकारणी योध्दा असलेल्या इटलीच्या हुकुमशहा मुसोलिनीला दांते यांच्या या ग्रंथांची मेहती व साहित्यिक उंचीची जाण होती. इटलीच्या सांस्कृतिक वैभवाचे हे प्रतीक आहे असे त्यास मनोमन पटले होते. व म्हणून तो ठेवा मूळ देशात इटलीत परत यावा म्हणून तो उत्सुक होता.\n१९३० साली ( ज्या वेळी जागतिक मंदीमुळे सारे जग कोसळते होते) मुसोलिनीने एशियाटिक सोसायटीला एक लाख पौंड ( सध्याच्या किंमतीत ऐंशी लाख रुपये) देऊ केले दांतेची मूळ ‘डिव्हाईन कॉमेडी’ची प्रत विकत देण्याची विनंती केली.\nत्‍या लहानशा संस्थेला एवढी प्रचंड रक्कम देऊ केल्यावर दांतेची मूळ प्रत मिळवण्यास काहीच अडचणी येणार नाही व अगदी सहजपणे आपण ती इटलीला परत घेऊन जाऊ शकू अस गृहीत धरलेल्या मुस्तोतिनीच्या या ठाम समजूतीली एशियाटिक सोसायटीने दिलेल्या स्पष्ट नकारामुळे धक्काच बसला.\nसंस्कृतीवरील श्रद्धा तिच्या जतनाची कळकळ आणि परंपरेचा सन्मान या सूंत्रीत काम करणा-या एशियाटिकला पैशांचा ऐहिक मोह त्या खडकर काळातही पडला नाही. सोसायटी ख-या अर्थाने अधिक श्रीमंत झाली. ज्यांनी या वैभवी संस्कृतीच्या पायाचे रोपटे लावले तो सातवृक्ष आता बहरलेला, डवरलेला दोनशे वर्षांचा झाला आहे.\n२६ नोव्हेंबरच्या स्थापना दिनी त्याच्या जनादात्यांचे पुण्यस्मरण करुन व त्या दिवशी नवीन संकल्पनांची रुजवण करत त्या सर्वांप्रती कुतज्ञता व्यक्त करणे हा एशियाटिकच्या पंरपरेचा भाग आहे.\nदुर्देवाने मागील वर्षी याच दिवशी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई दहशतवादी बेभान हिंस्त्र हल्ल्याचे लक्ष्य झाली. अपरिमित जीवित हानी, ऎतिहासिक वास्तूंचे उध्वस्त्रीकरण तर झालेच पण त्या बरोबरच या शहराचे आगळे वेगळेपणही पुसून टाकण्याचा ते बिघडून दूषित करण्याचा प्रयास झाला.\nपण बहुरंगी बहुढंगी बहुभाषिक बहुधर्मी कामगारांची मुंबई श्रीमंतांची मुंबई सा-यांपेक्षा वेगळीचा मुंबई याही धक्क्यातून सावरली, उभी राहिली.\n२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्यांच्या पहिल्या स्‍मृतीदिनी आणि एशियाटिकच्या स्थापना दिनीच्या पार्श्वभूमीवर एशियाटिकचे अध्यक्ष डाँ. अरुण टिकेकरांनी एका नवीन संकल्पनेची मांडणी आणि तीतडीस नेण्याची निर्धार-इच्छा एका छोटेखानी समारंभात या दिवशी जाहीर केली.\nब्रिटिशांनाच नाही तर जगभरच्या परदेशी वदेशी लोकांनाही ज्या मुंबईने मोहिनी घातली आहे. आपल्या शहरावरील प्रेम प्रत्येक मुंबईकरावर बिंबवणे, मुंबईचा वैभवशाली इतिहास सर्वास सर्वांगाने परिचित करुन देणे, तो सा-या अल्पस्त्रत्व नोंदीसह जतन करणे अगत्याचेच नाही तर अग्रक्रमाचे होते. त्याकरीता मुंबई रिसर्च सेंटरची स्थापना करुन टिकेकरांनी एक प्रासतिक कामाची सुरवात केली आहे.\nयाकरिता खुद मुंबईमध्येच मुंबई रिसर्च सेंटरच्या माध्यमातून मुंबईवर काम करणा-या वेगवेगळ्या अभ्यासकांचा आपापसात संवाद घडवून आणणे, मुंबई बाहेरील उर्वरितांना या प्रवाहात आणून त्यांच्या मुंबई व पश्चिम महाराष्ट्रावरील अभ्यासाला सर्व प्रकारे साहाय्य करणे आणि त्या करता स्थानिक भाषेत असलेल्या पुस्तके-कागदपत्रांचा शोध घेणे ही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली आहेत.\nयाचाच भाग म्हणजे अशा प्रकारच्या जुन्या सर्व साहित्यकृतींचा समावेश एशियाटीकच्या दालनात करुन घेणे. पु. ल. देशपांडेंनी त्यांच्या नाटकांची, भाषणांची लेखांची हस्तलिखिते केव्हाच एशियाटिकला सुपुर्द केली आहेत. पुढील शतकात मराठी साहित्याचा अभ्यास करणा-यांना पु. ल. या व्यक्तिमत्त्वाची ही अनोखी लिखित ओळखच आहे\n२६ नोव्हेंबर २००९ च्या या कार्यक्रमाचे अजून वैशिष्टय म्हणजे लंडननिवासी मुकुंद नवाथे व इतिहासकार कै. य. दि. फडके यांच्या पत्नी श्रीमती वांसती फडके यांचा मुबईच्या रिसर्च सेंटरला लागलेला सक्रिय हातभार.\nमुकुंद नवाथे गेले अर्धशतक लंडनमध्ये स्थायिक आहेत. लंडन-पुण्या-मुंबईच्या जुन्या बाजारातून जुनी विशेषत: महाराष्ट्रावरील दुर्मीळ चित्रकार्डे जमविण्याच्या त्यांचा छंद त्यांनी निष्ठेने, खिशाला भरपूर खार लावून जोपासला आहे. ब्रिटिश काळापासून सर्व विषयाला स्पर्श करणारी टपालकार्ड चित्रे त्यांच्या संग्रहात आहेत. इ.स. १८०० पासूनची जुनी मुंबई त्यातील घोडागाड्या, ट्राम, महाविद्यालये, रेल्वे, स्थानक इमारती, चाळी, त्यातील गणेशोत्सव फुगड्या, भोंडला एकमेकींच्या वेण्या घालणा-या स्त्रिया एक ना अनेक चित्रांचे गाठोडे मुकुंद नवाथे रोली कित्येक वर्ष प्राणपणात जपत आहेत. ती चित्रे जुना काळ डोळ्यांसमोर उभा करतात. एकेक चित्र म्हणजे इतिहासाचे पुसले गेलेले एकेक सोनेरी पान आहे एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीची अशी हजारांहून अधिक अमूल्य सोन्यांच्या पानांची गुहा मुकुंद नवाथे यांनी पुढच्या पिढीला एशियाटिकच्या माध्यमातून सस्नेह भेटी दाखल दिली आहेत. जुन्या मुंबच्या वास्तव दर्शनाचे एशियाटिकमधील वास्तव्य सर्वांसच सुखाविणारे आहे.\nकै. य.दि.फडकेंचा इतिहासकार म्हणून मोठा दबदबा होता. मुंबई-महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय विषयांशी अनेक व्यक्ति, संस्था य़ांच्यावर प्रबंधात्मक अभ्यासपूर्ण काढलेल्या तीन हजार कार्डांची ( कागदपत्रांची) अतिशय परिश्रमपूर्वक तयाक केलीली सारी (संहिता ) श्रीमती वासंतीबाई फडके यांनी याच कार्यक्रमाद्वारे डॉ. अरुण टिकेकरांच्या हवाली केली.\nमुंबईचे मोठेपण या दनाशूरांच्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपलेल्या आणि नंतर योग्य स्थळी भेट वस्तू म्हणून दिलेल्या त्यांच्या संग्रहातून नव्या पिढीपुढे व सध्याच्या मुंबईवर नितांत प्रेम करणा-यापुढे नेहमीच आदर्शवत राहील.\nसाईप्रसाद , ६ वा मजला, दयाळदास रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००५७.\nफोन – २६११८३०९, मोबाईल – ९८६९०१४४८६\nकुमर नवाथे हे मुंबईकर. ते चार दशकांहून अधिक काळ इलेक्‍टॉनिक विषयाशी संबंधीत व्‍यवसाय करत आहेत. त्‍यांनी अभ्‍यासाच्‍या दृष्‍टीने व्हिएतनाम, पोलंड, चीन, रशिया, पोर्तुगल, स्‍पेन, इजिप्‍त, फ्रान्‍स, जर्मनी असे अने देश पाहिले. त्‍यांनी त्‍यासंबंधात लिखाण केले. नवाथे यांनी जुन्‍या चित्रपट संगीतावर आणि इतर अनेक विषयांवरदेखील लेखन केले आहे.\nकुमर नवाथे हे मुंबईकर. ते चार दशकांहून अधिक काळ इलेक्‍टॉनिक विषयाशी संबंधीत व्‍यवसाय करत आहेत. त्‍यांनी अभ्‍यासाच्‍या दृष्‍टीने व्हिएतनाम, पोलंड, चीन, रशिया, पोर्तुगल, स्‍पेन, इजिप्‍त, फ्रान्‍स, जर्मनी असे अने देश पाहिले. त्‍यांनी त्‍यासंबंधात लिखाण केले. नवाथे यांनी जुन्‍या चित्रपट संगीतावर आणि इतर अनेक विषयांवरदेखील लेखन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9869014486\nमी, सरस्वती नाईकांची लेक \nकुमर नवाथे हे मुंबईकर. ते चार दशकांहून अधिक काळ इलेक्‍टॉनिक विषयाशी संबंधीत व्‍यवसाय करत आहेत. त्‍यांनी अभ्‍यासाच्‍या दृष्‍टीने व्हिएतनाम, पोलंड, चीन, रशिया, पोर्तुगल, स्‍पेन, इजिप्‍त, फ्रान्‍स, जर्मनी असे अने देश पाहिले. त्‍यांनी त्‍यासंबंधात लिखाण केले. नवाथे यांनी जुन्‍या चित्रपट संगीतावर आणि इतर अनेक विषयांवरदेखील लेखन केले आहे.\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-celebs-at-welcome-back-trailer-launch-5045078-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:16:15Z", "digest": "sha1:ICAPORYUN5ZQ7SCNJ3JI3SC64QCUJUQT", "length": 4110, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Celebs At 'Welcome Back' Trailer Launch | 'वेलकम बॅक'च्या ट्रेलर लाँचवेळी फनी मूड दिसले नाना, स्टार्ससोबत केले एन्जॉय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'वेलकम बॅक'च्या ट्रेलर लाँचवेळी फनी मूड दिसले नाना, स्टार्ससोबत केले एन्जॉय\n(जॉन अब्राहम आणि अंकिता श्रीवास्तवसोबत नाना पाटेकर)\nमुंबई- 2007मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' सिनेमाने भरपूर यश मिळवले. या यशानंतर सिनेमाचा दुसरा भाग तुम्हाचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. सोमवारी (6 जुलै) दिग्दर्शक अनीस बज्मीने सिनेमाच्या ���ंपूर्ण टीमसोबत 'वेलकम बॅक'चा ट्रेलर लाँच केला. लाँचिंगवेळा अभिनेते उदय भाई अर्थातच नाना पाटेकर फन मूड दिसले. त्यांनी 'वेलकम बॅक'च्या स्टार्सकास्टसोबत धमाल-मस्ती केली.\nलाँचिंगवेळी सर्व स्टार्स ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसले. नाना पाटेकरशिवाय जॉन अब्राहम अनिल कपूर, अभिनेत्री अंकित श्रीवास्तव, दिग्दर्शक अनीस बज्मी आणि निर्माते फिरोज नाडियाडवालासुध्दा उपस्थित होते. मात्र, इव्हेंटमध्ये श्रुती हसन, नसीरुद्दीन शाह, परेश रावल, डिंपल कपाडिया दिसले नाहीत.\nहा सिनेमा 2007मध्ये रिलीज झालेल्या 'वेलकम'चा सीक्वेल आहे. मागील सिनेमांत अक्षय कुमार आणि कतरिना कैफने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु यावेळी त्यांच्याऐवजी जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांना घेण्यात आले आहे. सिनेमाची रिलीज डेट 4 सप्टेंबर 2015 आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ट्रेलर लाँचिंगचे PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-about-shivsena-by-sanjay-parab-in-rasik-divya-marathi-4808374-NOR.html", "date_download": "2022-01-21T03:32:05Z", "digest": "sha1:SRDHU74MJYARIQWAAS5MXODEHZ33VEFC", "length": 20172, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article About Shivsena by Sanjay Parab in RASIK, Divya Marathi | वाघाची संयमी डरकाळी! (सत्ताबाजार) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाराष्ट्रात हाती आलेल्या सत्तेची मांड पक्की करताना भाजपने कैक वर्षांपासून ‘नैसर्गिक मित्र’ असलेल्या शिवसेनेला शत्रू पक्षात ढकलल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा कस लागणार आहे. विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजप राजकीय जुगाड करत असताना त्यांना शिवसेना एकसंध ठेवण्यात आलेले यश दुर्लक्षिण्यासारखे नसले तरीही काँग्रेसपेक्षाही शिवसेनेला भाजपकडून सगळ्यात मोठा धोका आहे, याचे भान जपणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यता ठरली आहे.\nगेल्या पंधरा-एक दिवसांमधील राजकीय घडामाेडींवर नजर टाकली असता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काय होणार याची चर्चा चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरू होती. १२ नोव्हेंबर रोजी विधानसभेत सरकार टिकवण्यासाठी नीतिमत्तेचा कायम टेंभा मिरवणा-या भाजपने नैसर्गिक मित्र असलेल्या (लोणकढी थाप) शिवसेनेला बाजूला फेकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने जी काही शरदचंद्री कसरत केली, ती पाहता ‘नरेंद्र’ व ‘देवेंद्र’ यांची भाजप जिंकली असली, तरी उद्यासाठी ती हरलेली आहे आिण शिवसेना पराभूत होऊन भविष्यासाठी जिंकली आहे... हे कोणी राजकीय विश्लेषक म्हणत नाही, तर सामान्य जनतेचा हा आवाज आहे.\n१२ नोव्हेंबरच्या रात्री मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना मराठी सोडाच; गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषकांमध्येही हीच चर्चा एेकायला मिळाली होती. भाजपने शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीला मारलेली मिठी योग्य नव्हती... असंच बरेच जण सांगत होते. मात्र, गेेले वर्षभर नरेंद्र मोदी यांची आरती ओवाळणा-यांनी हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवले होते. ‘नो काॅमेंट्स’ ही त्यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगूनही जात होती...\nकाँग्रेसमुक्त भारताचा नारा देत नरेंद्र मोदींनी चलाखपणे प्रादेशिक पक्षांच्या खच्चीकरणाचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला, हे राजकारणातील ओपन सिक्रेट ठरले आहे. यूपीएतील प्रादेिशक पक्ष सोडाच, पण एनडीएमधील प्रादेशिक पक्षांनाही संपवण्याची खेळी ते अत्यंत चलाखीने खेळत आहेत. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आधी चर्चेचे गुऱ्हाळ लावून निवडणुकीआधी योग्य वेळ साधून शिवसेनेबरोबरची युती तोडली गेली आिण तोच प्रयोग सेनेला राज्यात सत्तेबाहेर ठेवतानाही केला गेला. सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे भासवत विश्वासदर्शक ठरावाच्या सकाळी शिवसेनेला विरोधी पक्षातच बसण्यास भाग पाडले गेले. खरे तर हे सर्व आधीच लिहिलेल्या पटकथेप्रमाणे घडत होते. कुठल्याही परिस्थितीत सेनेला मोठे होऊ द्यायचे नाही, असा फतवा जणू मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मोदीभक्त अिमत शहांनी काढला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही याची कल्पना आल्याने त्यांनी दोन आठवड्यांत भाजपलाही आपल्या रीतीने खेळवले.\nकेंद्रात दोन कॅिबनेट, राज्यात उपमुख्यमंत्रिपदासह १२ मंत्रिपदे, नंतर आठ मंत्रिपदे अशा मागण्या कायम ठेवल्या. भाजप म्हणत होती, आधी विश्वासदर्शक ठरावाला पािठंबा द्या, मग सत्तेचे बोलू. शिवसेना सांगत होती, आधी सत्तेच्या वाट्याचे बाेला... मग ठरावाचे बोलूया हा सगळा उंदरा-मांजराचा खेळ राज्यात सुरू होता. तो दोन्ही बाजूंनी खेळला जात होता, हे त्याचे वैशिष्ट्य होते.\nउद्धव यांनी हा खेळ करतानाच, आपल्या पक्षातही खेळाचा दुसरा डाव मांडला होता. त्यांनी धूर्तपणा दाखवत सेनेतील सत्तालोलूप नेत्यांना, नव्याने निवडून आलेल्या आमदारांना, तसेच दुस-या पक्षातून येऊन सेनेच्या तिकिटावर जिंकलेल्यांना बांधून ठेवण्याची करामत साधली होती. विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना फुटली असती, तर उद्धव यांच्या माथी अपयशाचे मोठे खापर फुटले असते. म्हणूनच त्यांनी ‘जुळलं तर जुळलं’ असं भासवत आमदारांची फूट टाळण्यात यश मिळवलं. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व घटनाक्रमात उद्धव अत्यंत संयमीपणे वागले... युती तोडण्याची घोषणा त्यांनी आधी भाजपला करू दिली. तसेच सेनेला विरोधी पक्षात ठेवण्यासही त्यांनी फडणवीसांनाच भाग पाडले एकीकडे केंद्रात कॅिबनेट मंत्री होण्यासाठी शिवसेनेचे संजय राऊत यांची महत्त्वाकांक्षा शिगेला पोहोचली होती. मात्र, उद्धव यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच अति उत्साहीपणालाही कात्री लावताना नव्यानेच खासदार झालेल्या अनिल देसाई यांचे नाव पुढे केले. शिवाय भाजपबरोबर बोलणी करण्यासाठी कायम अनिल देसाईंबरोबर बुजुर्ग सुभाष देसाई या सेनेतील संयमी नेत्यालाच पाठवत रािहले.\nसाम-दाम-दंड-भेद अशा सा-या आयुधांचा वापर करत नावारूपास आलेल्या मोदी-प्रयोगाला सरसावलेल्या उद्धव यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी मग आपल्या नेत्यांसाठी तसेच आमदारांसाठी व्हीपच काढला... ‘कुठेही बडबड करू नका. भाजपचा मोदी प्रयोग पाहत राहा.’ वस्तुत: भाजपने सेनेतील असंतुष्ट आमदारांची एक यादी तयार करून संबंधितांना गळाला लावण्याचे कामही सुरू केले होते. हा संभाव्य धोका ओळखून उद्धव यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घालून सेनेची तटबंदी केली. रिक्षा ड्रायव्हर, कामगार, शाखाप्रमुख, आमदार ते ठाणे जिल्हाप्रमुख असा प्रवास करणारे शिंदे हे कुशल संघटक आहेत. आर्थिक ताकद, तसेच मनुष्यबळाची साथ ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. असा हा नेता सेेनेतील महत्त्वाकांक्षी आमदारांना वेसण घालू शकतो, हे लक्षात ठेवून बांधणी केली. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, शिंदे आणि त्यांना मानणारा दहाएक आमदारांचा गट फुटीच्या उंबरठ्यावर होता. मात्र, उद्धव यांनी त्यांच्याच गळ्यात एकीची माळ घातल्याने त्यांचा नाइलाज झाला. त्याच वेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांबराेबर बोलणी करण्यासाठी कदम, रावते, गोऱ्हे यांच्यासारखे दूतही दिमतीला ठेवले. बोलीिणी फिस्कटल्यानंतर याच दूतांकरवी मग ्विश्वासादर्शक ठरावाच्या ���िवशी भाजपच्या राष्ट्रवादीप्रेमाचा बुरखाही फाडण्याचे काम कौशल्याने करून घेतले\nिनवडणुकीचे िनकाल लागताक्षणीच सत्तेची गणिते जुळवताना शरद पवारांनी भाजपला पािठंबा देऊन िशवसेेनेची कोंडी केली, असे सर्वसाधारण चित्र रंगवले गेले. प्रसारमाध्यमांनी रंगवलेल्या या िचत्राचे खरे रूप िशवसैिनकांसमोर मांडण्यासाठी उद्धव १७ नोव्हेंबरपासून राज्याच्या दौ-यावर िनघत आहेत. या दौ-यात िजल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, कार्यकर्ते यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. या संवादाच्या निमित्ताने सेनेचा खुंटा हलवून मजबूत करण्यावर ते भर देणार, हे उघड आहे. हा दौरा िहवाळी अिधवेशनापर्यंत सुरू राहणार असून या निमित्ताने भाजपिवरोधी वातावरण नििर्मती करून स्वत:चे नेतृत्व अधिक ठसठशीत करण्याकडेच उद्धव ठाकरेंचा कल असणार आहे. मात्र, असे करताना हिंदुत्वाचा मुद्दा (तोही मोदींनी नव्हे, तर त्यांनी उपस्थित केलेला) त्यांना पुन्हा एकदा तपासून बघावा लागणार आहे. भाजपच्या नैतिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करताना त्यांना पक्षाच्या अनैतिक कृत्यांचा (प्रतिभा पाटील-प्रणव मुखर्जी या काँग्रेसच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांना पाठिंबा देणे, प्रीतिश नंदींसारखे अमराठी खासदार राज्यसभेवर पाठवणे आदी) जाब देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. सत्तेचे गणित जुळवताना आपणही सक्षम आहोत, हे पक्ष कार्यकर्त्यांना पटवून द्यावे लागणार आहे.\nही सगळी आव्हाने नजरेपुढे ठेवून उद्धव ठाकरे यांनी संयमाने पावले टाकल्यास आश्चर्य नाही. १७ नोव्हेंबरचा राज्यव्यापी दौरा ही त्याची सुरुवात ठरावी.\nपरिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही अंगाला तेल लावलेल्या पहिलवानासारखी सुटका करून घेत सत्तेचा सोपान सहज चढून जातात, अशी शरद पवारांची आजवरची ख्याती. राजकारणातील महागुरुपदाचे दावेदारही तेच. असे हे महागुरू पवार खासगीत नव्हे, तर सार्वजनिक स्तरावर उद्धव ठाकरे यांच्या संयमीपणाचे जाहीर कौतुक करताना आढळतात. ज्या राजकीय नेत्याकडे प्रचंड संयम आहे, तो दीर्घकाळ राजकारणात टिकतो. उद्धव यांच्याकडे तो गुण आहे, असे पवार नेहमी सांगतात. आता त्या गुणांना खुद्द उद्धव जागतात का, हाच कुतूहलाचा विषय ठरावा.\nनिवडणुकीचे निकाल लागताक्षणी शरद पवारांनी स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा करून शि��सेनेची कोंडी केली. टीकाकारांच्या निरीक्षणांनुसार, भाजप-राष्ट्रवादीचे संगनमताने झालेले हे मॅचफिक्सिंग होते. अन्यथा अजित पवार, भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यावर महाभ्रष्टाचाराचे आरोप करणा-या फडणवीस-खडसे-मुनगंटीवार यांची मोक्याची क्षणी बोलती बंद झाली नसती. निवडणूक काळात घोटाळेबाजांना तुरुंगाची हवा खायला लावू, अशी घोषणा करणारे विनोद तावडे आता कुणाला तुरुंगाची हवा खायला लावणार आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-another-bjp-lawmaker-defends-tobacco-4952951-NOR.html", "date_download": "2022-01-21T02:16:13Z", "digest": "sha1:HSS62KBGZSPZRAI35VXZ6LJ7MY2GWAXX", "length": 4648, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Another BJP Lawmaker Defends Tobacco | भाजप खासदार म्हणाले, रोज एक बाटली दारू आणि 60 सिगरेट ओढून लोक जिवंत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप खासदार म्हणाले, रोज एक बाटली दारू आणि 60 सिगरेट ओढून लोक जिवंत\nनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका खासदार महोदयांनी धुम्रपानाची बाजू घेतली आहे. आसाम मधून भाजप खासदार असलेले रामप्रसाद सरमाह म्हणाले, स्मोकिंगमुळे कँसर होतो किंवा नाही हा वादाचा विषय होऊ शकतो. पण माझ्या माहितीतील दोन असे वृद्ध आहेत जे रोज एक बाटली दारू आमि 60 सिगरेट ओढतात. यातील एक अजूनही जिवंत आहे आणि दुसर्‍याचे निधन 86 व्या वर्षी झाले. सरमाह पुढे म्हणाले, की धुम्रपानाचा परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधींचा उपयोग होऊ शकतो का यावरही संशोधन झाले पाहिजे.\nभाजपला अडचणीत आणणारी विधाने\nसरमाह हे देखील तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे सदस्य आहेत. ज्या तीन खासदारांनी तंबाखू आणि धुम्रपाणाची बाजू घेतली आहे ते सर्व भाजपचे सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी 31 मार्च रोजी म्हटले होते, की तंबाखूमुळे कर्करोग होतो याला पुष्टी देणारा कोणताही अभ्यास भारतात झालेला नाही.\nगांधी यांच्यानंतर खासदार श्यामचरण गुप्ता यांनी देखील अशाच आशयाचे विधान केले होते. या तीन खासदारांनी तंबाखू कंपन्यांना मोठा दिलासा देणारी शिफारस केली होती.\nकेंद्राने तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावर मोठ्या अक्षरांत चित्रमय स्वरूपात दुष्परिणामांबाबत माहिती देण्याबाबत सूचित केले होते. आधीच्या 40% जागेऐवजी आता ते प्रमाण 85 टक्के करण्यात आले आहे. ते रोखा अशी शिफारस गांधी समितीने केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-RAJ-priyanka-gandhi-reached-jaipur-shooting-range-for-her-child-rajasthan-4509385-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:19:32Z", "digest": "sha1:M4FINZSCE6WCU6ZMV7ZGC6YURKN52JRS", "length": 3128, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priyanka Gandhi Reached Jaipur Shooting Range For Her Child Rajasthan | राजीव - राहुलनंतर प्रियंका गांधींच्‍या मुलाने हाती घेतली बंदूक ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजीव - राहुलनंतर प्रियंका गांधींच्‍या मुलाने हाती घेतली बंदूक \nजयपूर- जगतपुरा शूटिंग रेंजमध्‍ये सुरु असलेल्‍या नेमबाजी स्पर्धेत प्रियंका गांधी-वडेरा यांचा मुलगा रेहान सहभागी झाली आहे. त्‍याची कामगिरी पाहण्‍यासाठी प्रियंका गांधी-वडेरा काल (शुक्रवार) जयपूरला आल्‍या होत्‍या.\nजयपुरला आल्‍यानंतर प्रियंका त्‍यांच्‍या ना‍तेवाईकांकडे थांबल्या. त्‍यानंतर दुपारी मुलाला घेण्‍यासाठी गेल्या. त्यांच्‍या या अचानक दौ-याने अन्‍य कॉंग्रेसजण चकित झाले. परंतु, त्या मुलाची कामगिरी बघण्यासाठी येथे आल्या होत्या.\nछायाचित्रामध्‍ये डावीकडून रेहान, त्‍यासोबत सुरक्षा राज्‍यमंत्री यांची मुले मानविका, मानवेंद्र आणि जानकी.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, निशाणा साधणाऱ्या रेहानची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T03:00:15Z", "digest": "sha1:LVW2ECSCQ25D3XCKGWTTC2VXDMRBQ2RO", "length": 7936, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "विद्यार्थ्यांना दिलासा : ऑनलाइन अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून ज्ञानदान | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविद्यार्थ्यांना दिलासा : ऑनलाइन अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून ज्ञानदान\nविद्यार्थ्यांना दिलासा : ऑनलाइन अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून ज्ञानदान\nफैजपूर : तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहा.प्राध्यापक शिवाजी मगर यांनी लॉकडाऊन कालावधीचा यथायोग्य वापर करून टी.वाय.बी.एस्सीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात थैमान घालत असताना भारतातही या विषाणूने भारतातही हळू हळू पाय पसरायला सुरुवात केली आहे. या विषाणू प्रदूर्भावाची साखळी खंडित करण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाउन सक्तीचे करण्यात आले आहे. या कालावधीचा अध्ययन अध्यापनासाठी उपयोग करता यावा या उद्देशाने ऑनलाईन अध्ययन अध्यापनाची युक्ती अतिशय स्तुत्य आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nप्रा.शिवाजी मगर स्वतः अभ्यासक्रमातील वेगवेगळे टॉपिक पीपीटी सादरीकरणाने सोप्या पद्धतीने शिकवीत आहेत. यासोबत विविध विद्यापीठातील नामांकित विषय तज्ञांना या ऑनलाइन लेक्चरसाठी आमंत्रित करणार आहेत. 3 एप्रिल रोजी प्रा.डॉ.सुनील सांगळे (वनस्पतीशस्त्र विभाग, राजाराम कॉलेज, कोल्हापूर) यांचे प्लांट ब्रीडींग व 14 एप्रिल रोजी प्रा.डॉ.राजेंद्र राजपूत (इंग्रजी विभाग, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) यांचे लिखाण कौशल्ये या विषयावर मार्गदर्शन तृतीय वर्ष विज्ञान विषयाच्या विद्यार्थाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबद्दल तापी परीसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.डी.ए.कुमावत, सर्व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.\nरावेर तालुक्यात वॉश आऊट : अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ\nभुसावळात एकावर धारदार शस्त्राने हल्ला : तिघा आरोपींना अटक\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/ministry-of-defence-recruitment-2021-3/", "date_download": "2022-01-21T03:08:39Z", "digest": "sha1:G4CW4BXFHFUSKUMABLENIHHC6HZOXZ2O", "length": 7580, "nlines": 144, "source_domain": "missionmpsc.com", "title": "संरक्षण मंत्रालयात मार्फत विविध पदांसाठी भरती", "raw_content": "\nसंरक्षण मंत्रालयामार्फत विविध पदांसाठी भरती ; 10वी पास उमेदवारांना संधी\nनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संरक्षण मंत्रालयात (Ministry of Defence Recruitment 2021) काम करण्याची सुवर्णसंधी आहे. संरक्षण मंत्रालयाने विविध पदांच्या एकूण 97 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज पोस्टाने ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.\nएकूण जागा : ९७\nपदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :\n१) कनिष्ठ हिंदी अनुवादक – 7 पदे\nशैक्षणिक पात्रता : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र/02 वर्षे अनुभव\n२) उपविभागीय अधिकारी श्रेणी-II -८९ पदे\nशैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षण / ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा/प्रमाणपत्र.\n३) हिंदी टायपिस्ट – १ पदे\nशैक्षणिक पात्रता : 10वी पास आणि किमान 25 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग.\n– कनिष्ठ हिंदी अनुवादक – १८ ते ३० वर्षे\n– उपविभागीय अधिकारी श्रेणी II – 18 ते 27 वर्षे\n– हिंदी टायपिस्ट – 18 ते 27 वर्षे\nअर्ज फी : २०० रुपये /-\nकनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ९,३०० रुपये ते ३४,८०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. तर, इतर पदांसाठी, उमेदवारांना ५,२०० रुपये ते २०,२०० रुपये प्रति महिना पगार मिळेल. वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना ग्रेड पे देखील मिळेल.\nनोकरीचे स्थान : पुणे\nलेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.\nअर्ज पद्धती : ऑफलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२२\nअर्ज या पत्त्यावर पाठवावा लागेल\nअर्ज “सामान्य पोस्ट” द्वारे “कनिष्ठ हिंदी अनुवादक/उपविभागीय अधिकारी, ग्रेड-11/हिंदी टायपिस्ट, सदर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)-411040 येथे पाठवावेत.\nअधिकृत संकेतस्थळ : www.dgde.gov.in\nजाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा\nकोकण रेल्वेमध्ये थेट मुलाखतीद्वारे संधी...जाणून घ्या पात्रता\nआंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान मुंबई येथे मोठी पदभरती ; 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी संधी\nरेल्वेत 1785 रिक्त पदांसाठी मेगा भरती, 10वी पाससाठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/18.html", "date_download": "2022-01-21T03:04:52Z", "digest": "sha1:MLU6DMM6RLLV7BIYMFK3UFJG6PQ6HLGG", "length": 24588, "nlines": 222, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "पालकांनो, सुसंस्कारीत पिढी घडवा ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > पालक > पालकांनो, सुसंस्कारीत पिढी घडवा \nपालकांनो, सुसंस्कारीत पिढी घडवा \nआपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे, हे त्यांचे कर्तव्य ठरते. आपल्या मुलावर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्रउभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्‍नच ठरतील त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्रउभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्‍नच ठरतील प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे सर्वांत पहिले व महत्त्वाचे शिक्षक असतात. एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांशी जमवून घेण्यास प्रथम आई-वडीलच मुलाला शिकवतात. लहापणापासून मुलाला प्रोत्साहन दिले, तर कोणतीही गोष्ट हाताळण्यास ते पटकन शिकते. मुलाला चमच्याने कसे जेवावे इथपासून मलमूत्रविसर्जनानंतर स्वच्छता कशी पाळावी, येथपर्यंत सारे पालक शिकवतात. लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवल्याने त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. मुले अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी जोपासलेल्या छंदांचे ज्ञान त्यांना आपसूक होते.\nआदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान मुलांना शिकवायला हवे \nअडीअडचणीच्या वेळी कोणावर किती विश्‍वास ठेवायचा याचे ज्ञानही मुलांना त्यांचे पालक देऊ शकतात. जिवनातील वेगवेगळया प्रसंगांना कसे तोंड द्यावे, हे पालक त्यांना सा���गू शकतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे, हे पालकांनी मुलांना सांगायला हवे. जीवनाचे ध्येय, जीवनाचे आदर्श हे सारे पालकांनी जबाबदारीने व विचारपूर्वक मुलांसमोर मांडायला हवे आणि मुलांनी त्याच्या दिशेने करावयाच्या वाटचालीच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनही करायला हवे. या वेळी त्यांना काय योग्य व काय अयोग्य हे नेमकेपणाने सांगायला हवे; मात्र त्यांची मते त्यांच्यावर लादता कामा नयेत. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची मुभा जरूर द्यावी; मात्र पालकांनी सांगितलेल्या योग्य-अयोग्याच्या संकल्पना या एवढ्या स्पष्ट स्वरूपात त्याच्या मनावर बिंबायला हव्यात की मुलाने गैरवर्तन करताच कामा नये थोडक्यात पालकांनी आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना शिकवायला हवे. मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा तात्त्विक मुद्दा असू दे किंवा त्यांना शिकवायच्या छोट्या-मोठ्या सवयी असू दे, हे सारे संस्कार धार्मिकतेच्या पायावरीलच हवेत. हल्लीच्या बहुतांश पालकांचे स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञान हेच पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेले व चंगळवादी बनलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांवरही त्याच विचारांचे व कृतींचे संस्कार केले जातात.\nपाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखालील पालक मुलांवर काय संस्कार करणार \nअधिक गुण, गुणांची स्पर्धा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची स्पर्धा, पैसा, त्यासाठी करियर हा पालकांचा मुलांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व स्वसंस्कृतीचे विस्मरण यामुळे सध्याची लाडकी मुले `ऐकत नाहीत’ असेच चित्र बहुतांश बघायला मिळते. यासाठी पालक त्यांना जास्तीतजास्त विविध छंद आणि शिकवणीवर्गांना घालून व्यस्त ठेवण्याच्या मागे असतात. त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, अशी बहुतांश सुशिक्षित पालकांची मनापासून इच्छा असते. मात्र अशा स्थितीत नेमके काय करावे, हे त्यांनाही कळत नसते.\nमुलांवर सुसंस्कार होण्यासाठी साधनेचे पाठबळ द्या \nहे सुसंस्कार होणार कसे मुले सदवर्तनी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे पालकांनी स्वत: सद्वर्तनी असायला हवे आणि दुसरे म्हणजे त्यांना शिस्त लावण्याच्या जोडीला त्यांना भक्‍ती करण्यास शिकवायला हवी. साधनेचे किंवा उपासनेचे पाठबळ असेल, तर मुलांमध्ये सद्‌गुण चटकन अंगी बाणतात. ��ट्टी किंवा न ऐकणार्‍या मुलांना बदलण्याची शक्‍ती ही भगवंताच्या नामात आहे आणि याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. प्रथम पालकांनी भक्‍तीचे बीज स्वत:त पेरायला हवे, मगच ते बीज आपल्या मुलात निर्माण होणार. `वाल्याचा वाल्मिकी झाला’ अशा गोष्टी आपण सांगतो. म्हणजेच भगवंताच्या नामातच मुलांमध्ये अमूलाग्र बदल करण्याची क्षमता आहे, याची जाणीव सर्व पालकांना होवो व सर्व पालकांच्या माध्यमातून सुसंस्कारित सद्‌गुणांनी पिढी राष्ट्राला मिळून ईश्‍वरी राज्य लवकर येवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करूया.\nगर्भसंस्कार : मुलांवर संस्कार केव्हापासून करावे \nसोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे\nमुलांना वेळीच संस्कारक्षम करणे आवश्यक \nपालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा \nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पां��सूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/09/blog-post_28.html", "date_download": "2022-01-21T01:28:19Z", "digest": "sha1:SN5ZGTFHCZXWDYDAGKQ6GXWIYUGNSGEF", "length": 16945, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "डिजिटल आरोग्यक्रांती - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social डिजिटल आरोग्यक्रांती\nदेशभरातील आरोग्यसेवा डिजिटल करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशन लाँच केले. देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना महत्त्वकांक्षी आणि लोकोपयोगी अशा ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अंदमान-निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमणदिव, लडाख आणि लक्षद्वीप येथे प्रायोगिक तत्वावर ते राबविण्यात आले. आता ते पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशनच्या नावाने देशभर राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशनमध्ये प्रत्येक व्यक्तीला १४ क्रमांकांचा एक युनिक हेल्थ आयडी दिला जाईल. हा क्रमांक संबंधित व्यक्तीला हेल्थ आयडी असेल. व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती राष्ट्रीय आरोग्य आयडीमध्ये दिली जाईल. हेल्थ आयडीच्या मदतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदी त्यांच्या संमतीने मिळवता येतील. या कार्डमध्ये संबंधित रुग्णाच्या प्रत्येक चाचणीचा, प्रत्येक आजाराचा तपशील, ज्या डॉक्टरांना ते दाखवण्यात आले आहे, घेतलेली औषधे आणि निदान यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असेल. नवीन ठिकाणी रुग्णावर उपचार करताना ही माहिती अत्यंत उपयोगी ठरेल. यामाध्यमातून देशव्यापी डिजिटल आरोग्य इको-सिस्टीम तयार करता येणे शक्य होणार आहे.\n‘मेडिकल हिस्ट्री’ ‘हेल्थ आयडी’वर उपलब्ध\nकोरोनाने आपल्याला काही धडा दिला असेल तर तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याचा दिला आहे. या क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार आहे. अशी गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसह अनेक युरोपिय देशांमध्ये आरोग्याव�� शासनातर्फे मोठा खर्च करण्यात येतो. ऑस्ट्रेलियात राबविण्यात येणार्‍या मेडिकेअर कार्ड योजनेची दखल अन्य देशांनीही घेतली आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या ‘पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशन’ची भारतात यशस्वीपणे अमंलबजावणी झाल्यास आरोग्य क्षेत्रातील डिजिटल क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. १३० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताची आरोग्यव्यवस्था सुदृढ स्वरूपाची नाही, हे वेळोवेळी उघड झाले आहे. आरोग्यव्यवस्थेविषयी जो विश्वास जनमानसामध्ये असायला हवा तो आजतरी दिसत नाही. कोरोनाच्या काळात याची काही उदाहरणे पाहिली तरी या आरोग्यव्यवस्थेचे किती तीनतेरा वाजलेले आहेत हे लक्षात येते. पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशनद्वारे देशभरातील डॉक्टरांच्या सगळी माहितीसोबतच देशभरातील सगळ्या आरोग्य सेवांची माहिती एका मोबाईल अ‍ॅप वर उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करून नागरिकांना स्वत:ला त्यावर रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ‘हेल्थ आयडी’ अर्थात ओळख क्रमांक प्रदान केला जाईल. यामुळे प्रत्येक नागरिकावर केल्या जाणार्या ट्रिटमेंट आणि टेस्टची संपूर्ण माहिती एका क्लिकवर डिजिटल पद्धतीने उपलब्ध राहील आणि महत्त्वाचे म्हणजे याचा एक रेकॉर्ड ठेवला जाईल. त्यामुळे, तुम्ही कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे जाल त्यावेळी तुम्हाला सगळी कागदपत्रे आणि टेस्ट रिपोर्ट घेऊन जाण्याची आवश्यकता उरणार नाही. तुमची ‘मेडिकल हिस्ट्री’ तुमच्या ‘हेल्थ आयडी’वर उपलब्ध असेल. डॉक्टर कुठेही बसून तुमच्या हेल्थ आयडीद्वारे तुमचा सगळा मेडिकल रेकॉर्ड पाहू शकतील. यामुळे रुग्णाची प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजर, कोणत्या डॉक्टरांनी आपल्याला कोणते औषध दिले, केव्हा दिले, रिपोर्टस् काय होते याची सर्व माहिती एका आरोग्य आयडीमध्ये असतील.\nहेल्थकार्ड योजना प्रभावीरीत्या राबविणे भारताला कठीण नाही\nया योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्याची दोरी बळकट होत, भारताच्या आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा क्षेत्रातील अनेक अ‍ॅप्स बघायला मिळत आहेत. मग, ते डॉक्टरांद्वारे वापरली जाणारी टेलिमेडिसिन प्रणाली असो की कोरोना काळात रुग्णालयां�� उपलब्ध असलेल्या खाटांबाबत माहिती देणारे आणि त्यावर नजर ठेवणारे अ‍ॅप असो. मर्यादित स्वरुपात असलेला त्यांचा वापर फायदेशिर ठरत असल्याने भविष्यात याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. कोरोनाने जे संकट उभे केले आहे ना, ते लक्षात घेता भविष्यात अशी जी काही संकटे येतील, त्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेचे मुल्यमापन केल्यास लक्षात येते की, ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीत. आदिवासी भागात तर कोणतेच डॉक्टर जायला तयार नसतात. भारतातील आरोग्य व्यवस्थेकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. उत्तम दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणापासून ते तितक्याच चांगल्या रुग्णालयांपर्यंत आणि गुणवत्ता असलेल्या औषधांपर्यंत ही व्यवस्था सुधारावी लागणार आहे. आपल्याकडे आयुषमान भारत योजना लागू आहे. ती अधिक परिणामकारक रीतीने राबविण्याची आवश्यकता आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारख्या प्रगत देशांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत ठेवली असल्याने आणि त्या देशांमधील सरकारी दवाखाने अतिशय अत्याधुनिक असल्याने सामान्य नागरिकालाही योग्य ते उपचार घेता येणे शक्य होत आहे. ऑस्ट्रेलियात मेडिकेअर कार्डचा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने हे कार्ड त्यांच्या नागरिकांना, स्थायी रहिवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. ज्यांना आरोग्य सेवा हवी आहे त्यांना या कार्डच्या आधारे सवलतीच्या दरात सेवा दिली जाते. त्याची माहितीदेखील त्या कार्डमध्ये उपलब्ध असते. कोरोनामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्याने आपल्यालाही आता आरोग्य यंत्रणा अधिक अत्याधुनिक आणि सक्षम करावी लागेल. देशातील कोणताही नागरिक उपचाराविना राहू नये, योग्य उपचाराअभावी कुणाचाही मृत्यु होऊ नये, यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उभी करावी लागणार आहे. १३० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात आधार कार्ड योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. मनरेगासारखी योजनाही भारत सरकार राबवित आहे. यामुळे ‘पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशन’ अंतर्गत हेल्थकार्ड योजना प्रभावीरीत्या राबविणे भारताला कठीण नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23874", "date_download": "2022-01-21T02:16:08Z", "digest": "sha1:ABC4VQNRAAOO7AQJEGYS4LHK53M5EMU6", "length": 10457, "nlines": 137, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "मोठी बातमी:13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत - शरद पवार - My Maharashtra", "raw_content": "\nमोठी बातमी:13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत – शरद पवार\nमाय महाराष्ट्र न्यूज:पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उतरणार आहे.\nआज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली. तसेच आगामी काळात भाजपला आणखी मोठे झटके बसणार असून 13 आमदार भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.\nत्यामुळे आता हे 13 आमदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असून येथे निवडणुकीपूर्वी भाजपला एकामागेएक असे झटके बसताना दिसत आहेत. आजच उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री असलेले\nस्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनत पक्षाला रामराम करत स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे.स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यावर\nशरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा देत त्यांनी समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचं म्हटलं. त्यांच्यासोबत 13 आमदार आणि आणखी काही सहयोगी\nत्यांना समर्थन देणार असल्याचंही म्हटलं आहे. तुम्ही पाहाल येत्या काळात दररोज एक-एक नवा चेहरा भाजपतून बाहेर पडेल आणि इकडे येईल.\nमोठी बातमी:13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत - शरद पवार\nPrevious articleराधाकृष्ण विखे पाटलांचं शरद पवारांना आव्हान\nNext articleITR भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या नवी तारीख\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/32713/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/ar", "date_download": "2022-01-21T01:37:01Z", "digest": "sha1:J6IIYQ5WVRD6JLUFET3KQLEFVNFQ5TYK", "length": 12381, "nlines": 176, "source_domain": "pudhari.news", "title": "पूरग्रस्त लोकांच्या मदतीबाबत पवारांनी बोलावे : राजू शेट्टी - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/'पूरग्रस्त लोकांच्या मदतीबाबत पवारांनी बोलावे : राजू शेट्टी'\nपूरग्रस्त लोकांच्या मदतीबाबत पवारांनी बोलावे : राजू शेट्टी\nइचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा\nराज्य सरकारकडे मंत्र्यांना बंगले व गाड्या घ्यायला पैसे आहेत, तर केंद्र सरकारलाही केवळ गुजरातची संकटे दिसतात; मात्र या दोघांनाही महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि पूरग्रस्तांचे दुखणे दिसत नाही, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला. राजू शेट्टींना आमदारकी मिळणार, नाही मिळणार यापेक्षा पूरग्रस्तांना वेळेवर मदत देणार काय, त्यांचे प्रश्न संपवणार काय यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाष्य करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.\nराज्य शासनाकडून पूरग्रस्त नागरिक, शेतकरी, कारखानदार यांना एका पैशाचीही मदत मिळालेली नाही. शासनाच्या या दुर्लक्षपणाच्या निषेधार्थ शेट्टी यांनी आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची ही सुरू केलेली पदयात्रा शनिवारी इचलकरंजीत आली. येथील तीनबत्ती चाररस्ता चौकात पदयात्रा फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करत शेट्टी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा संभाजी चौक, चांदणी चौक, गुजरी पेठ मार्गे गावभागातील मख्तुम दर्गा परिसरात आली. येथे जाहीर सभा झाली.\nशेट्टी म्हणाले, महापुरात मोठं नुकसान झाले. घरे बुडालेल्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिला आहे की, जुनी घरे आम्हाला द्या, नवीन घरासाठी आम्ही जागा देतो, असे सांगत आहेत. त्यांनी हा नवीन धंदा सुरू केला आहे का अगोदरच तुमचे अनेक धंदे आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जुनी जागा तुम्हाला देणार नाही. पुनर्वसन करणं सरकारचे कर्तव्य आहे.\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nइचलकरंजीतील मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग पाण्याखाली बुडाला; पण पंचनामे करायला अधिकारी तयार नाहीत. या सरकारला सध्या पूरग्रस्तांना वार्‍यावर सोडायचे आहे; पण हे तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक राजवर्धन नाईक, कामगार नेते सदा ���लाबादे, इचलकरंजी स्वाभिमानीचे शहराध्यक्ष रामदास कोळी, गोवर्धन दबडे, अण्णासाहेब शहापुरे, बसगोंडा पाटील, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आदी पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेनंतर पदयात्रा अब्दुललाटकडे रवाना झाली.\nदरम्यान, रात्री उशिरा अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे सभा झाली. यावेळी राजू शेट्टी, जालंदर पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी राजू नाईक, सुमतीनाथ शेट्टी, शीतल कुरणे, सावकार मादनाईक, सागर शंभुशेट्टी, प्रकाश बालवडकर यांच्यासह भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निबांळकर, जि.प. सदस्य विजय भोजे आदी उपस्थित होते.\nइचलकरंजीला पाणी मीच देणार : शेट्टी\nकाही लोकांनी मी इचलकरंजीला पाणी देणार नाही, अशी दिशाभूल करून मी पाण्याच्या प्रश्नामध्ये आडवा येतोय म्हणून माझ्याबाबत लोकांचे मन कलुषित केले. त्याच इचलकरंजीत आज मेघराजाने माझं स्वागत केले. गेल्या दीड वर्षात कुठं आलं पाणी इचलकरंजीच्या जनतेला मिळाले काय पाणी इचलकरंजीच्या जनतेला मिळाले काय पाणी एक दिवस इचलकरंजीतील पाण्यासाठी मीच संघर्ष करणार आहे. फक्त लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला साथ द्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले.\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nपुण्यात शिकलेली आदिती पतंगे ठरली मिस इंडिया वॉशिंग्टन\nकेएल राहुलवर सुनिल गावस्कर भडकले, म्हणाले...\nआजचे राशिभविष्य (दि. २१ जानेवारी २०२२)\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swardakhedekar.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2022-01-21T02:34:38Z", "digest": "sha1:PHE4PDKRZHSPPJYSBOQCNGBIU73LU5SM", "length": 33602, "nlines": 415, "source_domain": "swardakhedekar.com", "title": "*गुजरातचा गरबा तर महाराष्ट्राचे काय?* – swarda khedekar", "raw_content": "\n*गुजरातचा गरबा तर महाराष्ट्राचे काय\n*गुजरातचा गरबा तर महाराष्ट्राचे काय\n‌. गुजरात्यांचा गरबा तर आपल्याकडे काय असतं. इतरांचे सण साजरे करताना आपण आपलं विसरत चाललो आहोत. हा आपला ठेवा आहे आणि हे आपल्याला जपलंच पाहिजे. हे भान आपली ‘बनाना’ आणि ‘अॅपल’ पिढीला घडवण्याऱ्या आपल्या लोकांना कळेल तो सुदीन.\n“भोंडल्याची १६ गाणी ”\nभोंडला ,भुलाई ,हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत ,घरातल्या मोठ्या व्यक्ती ,आजी यांना ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती ,परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती ,गाणी सारे काही विरून जाते आहे .\nचला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का \nतीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये …अर्थात आपल्या\nआपली मैत्रीण गावाकडची असो कि शहरातील ,सर्वानीच जपावा हा अनमोल ठेवा …\nलोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते ,त्यामुळे आपल्या आई ,बहीण ,जावा ,मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा “नवरात्रीचा अमूल्य ठेवा” …\nऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा\nमाझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी\nगोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका\nएविनी गा तेविनी गा\nआमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे\nदुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी\nमाळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता\nपड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,\nअंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे\nअतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,\nचरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे\nएकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या\nनेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो\n2)श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.\nअसं कसं वेडं माझ्या नशिबी आलं\nवेडयाच्या बायकोने केले होते लाडू\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nचेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले\nवेडयाच्या बायकोने केला होता चिवडा\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nकेरकचरा म्हणून त्याने ब��हेर फेकला\nवेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nहोडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या\nवेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nबांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या\nवेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nक्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले\nवेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nगांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.\nवेडयाची बायको झोपली होती\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nमेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले\nनणंदा भावजया दोघी जणी\nघरात नव्हतं तिसरं कोणी\nशिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी\nमी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं\nआता माझा दादा येईल गं\nदादाच्या मांडावर बसेन गं\nदादा तुझी बायको चोरटी\nघे काठी घाल पाठी\nकृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ ||\nकाय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून\nआई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून\nअसलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं\nकृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||1||\nआई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून\nअसलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं\nकृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून….||2||\nआई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून\nअसलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं\nकृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||3||\n5)एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू\nदोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू\nतीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू\nचार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू\nयेता जाता कमळं तोडी\nकमळाच्या पाठीमागे लपली राणी\nअगं अगं राणी इथे कुठे पाणी\nपाणी नव्हे यमुना जमुना\nयमुना जमुनाची बारिक वाळू\nतेथे खेळे चिल्लारी बाळू\nचिल्लारी बाळाला भूक लागली\nसोन्याच्या शिंपीने दूध पाजले\nनिज रे निज रे चिल्लारी बाळा\nमी तर जाते सोनार वाडा\nसोनार दादा सोनार दादा\nगौरीचे मोती झाले की नाही\nगौरीच्या घरी तांब्याच्या चुली\nपान सुपारी उद्या दुपारी\nअक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावा\nअस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं\nअस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी\nअश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या\nअशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या\nअस्सं तबक सुरेख बाई शेल्याने ��ाकावं\nअस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा\nअशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी\nअस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं\nअस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं\nअस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं\nअडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता\nभुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥\nअडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी\nभुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥\nअडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर\nभुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥\nअडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू\nभुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू ॥४॥\nअडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चष्मा\nभुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा ॥५॥\nअडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता रुपया बंधा\nभुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा ॥६॥\nअडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता\nभुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥\nअडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता पाटा\nभुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा,\nबाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खीरापत आणा ॥५\nकारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने\nमग जा आपुल्या माहेरा माहेरा\nकार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई\nआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥\nकार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने\nमग जा तू आपुल्या माहेरा माहेरा\nकार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई\nआता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥\nकार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने\nमग जा आपुल्या माहेरा माहेरा\nकार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई\nआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥\nकार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने\nमग जा आपुल्या माहेरा माहेरा\nकार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई\nआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥\nकार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने\nमग जा आपुल्या माहेरा माहेरा\nकार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई\nआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥\nकार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने\nमग जा आपुल्या माहेरा माहेरा\nकार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई\nआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥\nआपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने\nमग जा तू आपल्या माहेरा माहेरा\nमाझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई\nआता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा\nआणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा\nआणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥\nआज कोण वार बाई \nआज कोण वार बाई \nआज कोण वार बाई \nआज कोण वार बाई \nआज कोण वार बाई \nआज कोण वार बाई \nआज कोण वार बाई \nकारल्याचा वेल ,त्याची पाने गोल गोल\nतुला न्यायाला कोण कोण आलं.\n(अशी सुरुवात आहे )\nअरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं\nसासर्‍याने काय आणलं ग बाई \nपाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,\nचारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥\nअरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं\nसासूने काय आणलंय गं\nगोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,\nचारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥\nअरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं\nदीरानं काय आणलं ग बाई \nबांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,\nचारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥\nअरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं\nजावेनं काय आणलं ग बाई \nनथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,\nचारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥\nअरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं\nनणदेने काय आणलंय गं\nतोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही\nचारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥\nअरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं\nनवर्‍याने काय आणलंय गं\nमंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते\nचारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई\nझिपर्‍या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥\nसासरच्या वाटे कुचूकुचू काटे\nमाहेरच्या वाटे नारळ फुटे\nकोण कोण पाहुणा आला गं बाई\nसासरा पाहुणा आला गं बाई\nसासऱ्याने काय काय आणले गं बाई\nसासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई\nपाटल्या मी घेत नाही\nसांगा मी येत नाही\nचारी दारं लावा गं बाई\nझिपरं कुत्रं सोडा गं बाई\nसासरच्या वाटे कुचूकुचू काटे\nमाहेरच्या वाटे नारळ फुटे …\nकोण कोण पाहुणा आला गं बाई\nनणंद पाहुणी आला गं बाई\nनणंदेने काय काय आणले गं बाई\nनणंदेने आणला पोहेहार गं बाई\nपोहेहार मी घेत नाही\nसांगा मी येत नाही\nचारी दारं लावा गं बाई\nझिपरं कुत्रं सोडा गं बाई\nसासरच्या वाटे कुचूकुचू काटे\nमाहेरच्या वाटे नारळ फुटे …\nकोण कोण पाहुणा आला गं बाई\nदीर पाहुणा आला गं बाई\nदिराने काय काय आणले गं बाई\nदिराने आणले गोठ गं बाई\nगोठ मी घेत नाही\nसांगा मी येत नाही\nचारी दारं लावा गं बाई\nझिपरं कुत्रं सोडा गं बाई\nसासरच्या वाटे कुचूकुचू काटे\nमाहेरच्या वाटे नारळ फुटे\nकोण कोण पाहुणा आला गं बाई\nसासू पाहुणी आला गं बाई\nसासूने काय काय आणले गं बाई\nसासूने आणला राणीहार गं बाई\nराणीहार मी घेत नाही\nसांगा मी येत नाही\nचारी दारं लावा गं बाई\nझिपरं कुत्रं सोडा गं बाई\nसासरच्या वाटे कुचूकुचू काटे\nमाहेरच्या वाटे नारळ फुटे …\nकोण कोण पाहुणा आला गं बाई\nनवरा पाहुणा आला गं बाई\nनवऱ्याने काय काय आणले गं बाई\nनवऱ्याने मंगळसूत्र आणले गं बाई\nचारी दारं उघडा गं बाई\nझिपरं कुत्रं आवरा गं बाई\nहस्त हा जीवनाचा राजा\nदहा मधले आठ गेले\nहस्ताची ही पाळी आली\nम्हणोनी त्याने गंमत केली \nज्याच्या योगे झाला चिखल\nत्याही चिखलात लावल्या केळी \nवराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन\nभाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून\nबहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन\nबाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख\nआई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई\nचुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता\nचुलती म्हणे मी चुलती, येईन वरातीपुरती\nमावसा म्हणे मी मावसा, बसेन दागिन्यासरसा\nमावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी\nमामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा\nभट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट\nभटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन\nसासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.\nभुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे\nकचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥\nभुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा\nकपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा ॥२॥\nभुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे\nहातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥\nभुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी\nहातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥\nभुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे\nडोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥\nभुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी\nहातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥\nभुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे\nजटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥\nभुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा\nशंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥\nभुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे\nवाकड्या सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥\nमाहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-\n‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं \n‘माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या \n‘असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥’\n‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं \n‘माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या \n‘असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥’\n‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं \n‘माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट \n‘असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥’\n‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं \n‘माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी \n‘असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥’\n‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं \n‘माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती \n‘असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥’\n‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं \n‘माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी \n‘असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥’\n‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं \n‘माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई \nअसली कसली बाई तिला रीतच न्हाई\nजीवनाचे सार या भोंडल्या किंवा हादग्या मधे सांगितले आहे\nहस्त नक्षत्र परतीचा कधीही कुठेही न सांगता येणारा जोरदार पाऊस हत्ती सारखा ज्याला समोर ठेवून मुलींचे महिलांचे गाणे हसत खेळत म्हंटले जाते यामागे खूप\nखूप मोठ्ठे अनुभव जगण्यास छानसे संदेश दिलेले आहेत म्हणुनच भोंडला हादगा हे मुलींनी\nमहिलांनी खेळत संस्कृति वाढवत ठेवली पाहिजे यात आणखी update व्हावेत नविन गाणी include व्हावित पण संस्कृति चा base platform तोच असा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2022-01-21T01:47:28Z", "digest": "sha1:5CCMVJT7DRVPQPJPTK2WXCVW55CG44KH", "length": 16099, "nlines": 191, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शिक्षकदिनानिमित्त… | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nयवतमाळ जिल्ह्यात ओंकार हराळ या शिक्षकाने पारधी मुलांना शंभर टक्के दाखल करून घेऊन शिक्षणाची इतकी गोडी लावली, की शाळेमध्ये वर्षभर शंभर टक्के हजेरी होती\nइंदापूरच्या दिलीप काळे या शिक्षकाने गावातून स्थलांतर करणार्‍या भटक्या-विमुक्तांच्या कुटुंबातील मुले थांबवून धरली. लासुर्णे येथील टकलेवस्‍तीतील या शाळेत सत्‍तर टक्‍के मुले वैदू समाजाची आहेत. त्‍यांना मरा��ीतून शिक्षण दिले जाते.\nअसे अनेक उपक्रमशील शिक्षक आणि त्यांची ही कहाणी……..\nशाळाबाह्य मुलांचा शिक्षणाकडे कल वाढवण्‍यासाठी राज्‍यातील विविध भागांत लहानमोठ्या स्‍तरांवर प्रयत्‍न केले जात आहेत. या मुलांना शाळेत आणण्‍यासाठी त्‍यांच्‍या आर्थिक परिस्थितीपासून विविध प्रश्‍नांचा मागोवाही त्यामध्ये घ्‍यावा लागतो. या गोष्‍टी शिक्षणाच्‍या रूढ साच्‍याबाहेर असतात. अनेक शिक्षकांनी भटक्या जमातींतील मुलांना शाळेत आणण्‍यासाठी प्रयत्‍न केले आणि त्‍यात ते यशस्‍वीही झाले. शिक्षकदिनानिमित्‍त अशा काही प्रयत्‍नांवर टाकलेली ही नजर…\nयवतमाळ जिल्ह्यात ओंकार हराळ या शिक्षकाने पारधी मुलांना शंभर टक्के दाखल करून घेऊन शिक्षणाची इतकी गोडी लावली, की शाळेमध्ये वर्षभर शंभर टक्के हजेरी होती एका विद्यार्थ्यांचे वडील वारले तरी तो विद्यार्थी त्या दिवशीही अंत्यसंस्कार झाल्यावर शाळेत येऊन बसला एका विद्यार्थ्यांचे वडील वारले तरी तो विद्यार्थी त्या दिवशीही अंत्यसंस्कार झाल्यावर शाळेत येऊन बसला तहसीलपासून चार किलामीटर अंतरावर असलेल्‍या पारधीपूर-मुकुंदपूर या गावात 1996 साली केवळ पारधी समाजासाठी सुरू झालेल्‍या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. दरवर्षी या शाळेत चाळीस मुले शिक्षण घेतात. या मुलांना शिक्षणाची एवढी गोडी लागलेली आहे की रविवार असो वा इतर कोणताही दिवस, शिक्षक दिसले की मुले शाळेत येतात. या शाळेत शिकून एका मुलाला नोकरी लागली आहे. दहा ते बारा मुले बारावीला आहेत. सात मुलांनी बी. ए. फर्स्‍ट इयरला प्रवेश घेतलेला आहे. या परिसरात एकही शाळाबाह्य विद्यार्थी नाही.\nत्याच जिल्ह्यात, वसंत देशमुखांनी सालगडी म्हणून काम करणारी मुले शाळेत आणली. या मुलांना शेतीचे महत्‍त्‍व अधिक असल्‍याने त्‍यांना शिक्षणाचे महत्‍त्‍व समजावून सांगण्‍यात आले. या मुलांना राजीव गांधी संधीशाळा आणि महात्‍मा फुले शिक्षण केंद्र अभियानांतर्गत तात्‍पुरत्‍या शाळांमध्‍ये दाखल करवून त्‍यांना शिक्षणाची गोडी लावण्‍यात आली. त्‍यानंतर त्‍यांना शिक्षणाच्‍या मुख्‍य प्रवाहात सामिल करून घेण्‍यात आले. सालगड्यांची अशी पंच्‍याऐशी ते नव्‍वद मुले शाळांमध्‍ये दाखल करण्‍यात आली आहेत. अनेक मुले दहावी पास झाली असून काही बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. शिक्षणामुळे त्‍यां��्‍या आयुष्‍यात सकारात्‍मक बदल पाहण्‍यास मिळत आहेत.\nइंदापूरच्या दिलीप काळे या शिक्षकाने गावातून स्थलांतर करणार्‍या भटक्या-विमुक्तांच्या कुटुंबातील मुले थांबवून धरली. लासुर्णे येथील टकलेवस्‍तीतील या शाळेत सत्‍तर टक्‍के मुले वैदू समाजाची आहेत. त्‍यांना मराठीतून शिक्षण दिले जाते. भटकंती करणा-या पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणामुळे आयुष्‍यात पडणारा फरक समजावून सांगण्‍यात आला. कोणीच पालक आपल्याबरोबर भटकायला मुलांना नेत नाही. हा मोठा परिणाम साधला गेला आहे. विशेष म्‍हणजे या शाळेची दहा मुले शिष्‍यवृत्‍ती परीक्षेत पुणे जिल्‍ह्यातील गुणवत्‍ता यादीत आली असून त्‍यांतील तीन मुले वैदू समाजाची आहेत. या कार्यासाठी दिलीप काळे यांचा शिक्षकदिनानिमित्‍त पुण्‍यात सत्‍कारही करण्‍यात आला.\nअकोले (जि. अहमदनगर) तालुक्यात शाळाबाह्य मुलांना दाखल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्‍यात आली आहे.\nशाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने\nसरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण…\nPrevious articleजीवनच गुरूकूल व्हावे\nNext articleआंदोलनाच्या केवळ आरोळ्या\nआयत्या बिळावरील जातीय संस्था \nचंद्रपूरचे अधिपती धारचे परमार\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमु��्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/03/blog-post.html", "date_download": "2022-01-21T01:42:35Z", "digest": "sha1:3FXW7H4UNVUEKALVJCIIMNKEPJE3Q553", "length": 16301, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "गॅस गेला ‘चुली’त - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome General गॅस गेला ‘चुली’त\nकेंद्र सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली. या दरवाढीने सिलिंडरची किंमत ८१९ रुपयांवर गेली आहे. याआधी ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपये, १४ फेब्रुवारीला ५० रुपये आणि २५ फेब्रुवारीला २५ रुपये अशी दरवाढ करण्यात आली होती. फेब्रुवारीत १०० रुपये व आज २५ रुपये असे १२५ रुपयांनी सिलिंडर महागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या झळा सोसत असतानाच घरगुती गॅसच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. मे महिन्यात घरगुती अनुदानित सिलिंडरचा दर ५९० रुपये होता. तो आता ८१९ रुपयांवर पोहोचला आहे. देशभरात २८ कोटी ७० लाख एलपीजी कनेक्शन आहेत. या ग्राहकांना दरवाढीची झळ बसणार असून त्यांचे किचन बजेट कोलमडणार आहे. अनेक जणांनी गॅस सिलिंडर घेणे बंद केले आहे. ग्रामीण भागांतील गरीब तर पुन्हा चुलीचा वापर करू लागले आहेत.\nगरीब व सामान्यांचे बजेट कोलमडून पडण्याची शक्यता\nभारतात कोराना प्रतिबंधात्मक लसीकरण सुुरु झाल्याने कोरोनाचे संकट हळूहळू कमी होवून देशाच्या अर्थव्यवस्थेची पुर्वपदावर येण्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र याकाळात दिवसेंदिवस वाढत्या महागाईने गरीब आणि मध्यमवर्गाचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनदर वाढीचा सपाटा लावला असल्याने पेट्रोल - डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहचल्या असून पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर शंभरी पार केली आहे. दरवाढीवर सरकारचे नियंत्रण नाही किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्य��� आहेत, सरकारचा हा युक्तिवाद अर्धसत्य आहे. सरकारी धोरणाप्रमाणे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर आणि परदेशी चलनाचा विनिमय दर विचारात घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. या कंपन्यांना दरनिश्‍चितीचे अधिकार दिलेले असले तरी त्यात केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका असते आणि ती नाकारता येत नाही. सरकार कराच्या रूपाने जी लूट करत आहे ते कर कमी केले तरी इंधनाची दरवाढ आटोक्यात येऊ शकते मात्र इंधन दरवाढीबाबत केंद्र व राज्य सरकार अजूनही गंभीरतेने बघत नसल्याचे त्यांच्या भुमिकेवरुन जाणवते. एकीकडे डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक महागली आहे. परिणामी भाज्या, अन्नधान्ये महाग होत आहेत. त्याचा सामान्यांना फटका बसत आहे. त्यात पुन्हा सिलिंडर महागल्याने गरीब व सामान्यांचे बजेट कोलमडून पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सबसिडी सतत कमी करीत असल्याने गॅस सिलिंडर महाग होत आहेत. लोकांना ते घेणे परवडेनासे झाले आहेत.\nमोदी सरकारने उत्तर द्यायला हवे\nसध्याच्या गॅस दरवाढीनंतर १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या खरेदीसाठी ग्राहकांना आता ८१९ मोजावे लागती. गॅस दरवाढीचा प्रवास पाहिल्यास, एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता. मात्र सरकारने त्यानंतर सिलिंडरवर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईला तडका दिल्यासारखे झाले आहे. एलपीजी सिलिंडरचे दर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या निर्धारित करतात. दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीची तपासणी करुन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात. त्यांच्या दरांचा दरमहा आढावा घेतला जातो. या महिन्यात १ डिसेंबरलाच कमर्शियल गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. सबसिडीचे वर्षाला १२ गॅस सिलिंडर एका कुटुंबाला मिळतात. खरेदीच्या वेळी ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण किंमत अदा करावी लागते. नंतर सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यावर जमा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कोसळल्यामुळे उत्पादन खर्च आणि बाजारातील किंमत एकाच पातळीवर आली आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून ग्राहकांना सबसिडी मिळालेली नाही. मागील एक वर्षामध्ये करोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशी परिस्थिती असताना मोदी सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिल्यास देणारा निर्णय घेण्याऐवजी अवसंवेदनशीलता दाखवत दरवाढ करत आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना पेट्रोल-डिझेल-गॅस यांच्या भाववाढीचे चटके बसत आहेत, ते कधी कमी होतील याचे उत्तर मोदी सरकारने द्यायला हवे.\nअन्यथा सर्वसामान्य होरपळल्याशिवाय राहणार नाहीत\nपेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीवरुन देशातील राजकीय वातावरण देखील तापले आहे. याच मुद्यावरुन एकेकाळी भाजपाने तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती, मोर्चेे काढले होते मात्र आता भाजपाचे नेते दरवाढीवर चुप्पी साधून आहेत. हे सोईस्कर मौन व त्यावरुन सुरु असलेले राजकारण देशाला नवे नसले तरी आता कोरोनानंतरचा काळ पूर्णपणे वेगळा आहे. यामुळे केंद्र सरकारने याविषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आधीच पुढील तीन ते सहा महिन्यात महागाईचा भडका उडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जर प्रमाणापेक्षा अधिक वाढले तर अन्य वस्तूंचेही भाव वाढतील आणि एकंदरीतच महागाई वाढीला प्रोत्साहन मिळेल हे उघडच आहे. त्यामुळेच सरकारने एक महत्त्वाचा विचार यावेळी करणे अपेक्षित आहे आणि तो म्हणजे, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर आलेली मरगळ. रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी बँक दरांमध्ये कोणताही बदल न करता असे जाहीर केले होते की, वाढती महागाई रोखण्यासाठी बँक काही करू इच्छित नाही. आता तेल कंपन्यांकडून सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीने हेच दाखवून दिले असून, महागाईवर नियंत्रण आणण्याबाबत सरकार गंभीर नाही, असेच दिसत आहे. याविषयावरुन राजकीय चिखलफेक न करता घरगुती गॅसचे दर कसे कमी करता येतील, यावर केंद्र सरकारने तोडगा काढायला हवा. अन्यथा देशात महागाईगाचा भडका उडून त्यात सर्वसामान्य होरपळल्याशिवाय राहणार नाहीत.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/biopic-on-nilu-phule/", "date_download": "2022-01-21T02:04:02Z", "digest": "sha1:SQTFPBVT7JDY3IISUVTZIKN7UR7ZSYPT", "length": 10424, "nlines": 157, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\t'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावरही येणार बायोपिक - Lokshahi News", "raw_content": "\n‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावरही येणार बायोपिक\nचित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. कारण ज्या व्यक्तीवरील चित्रपट असतो त्याच्या प्रतिमेला धक्का लागू नये अशी प्रत्येकाची भावना असते. राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांवर बायोपिक बनवले जात आहेत, याशिवाय फिल्म स्टार्सवरही बायोपिक बनवले जात आहेत. यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यावरही बायोपिक बनणार आहे. यानंतर या यादीत आणखी २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी मध्ये काम करणारे निळु फुळे यांचावर बायोपिक लवकर येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांच्यावर आता बायोपिक बनणार असल्याची माहिती समोर येतेय.\nकुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून याच वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. एवढचं काय तर त्यांनी निळू यांची लेक गार्गीकडून या चित्रपटासाठीचे राईट्स देखील घेतले आहेत. कुमार तौरानी यांनी निळू फुळे त्यांनची मुलगी गार्गी फुळे यांच्याकडून बायोपिक बनवण्यासाठी परवांगी घेतली आहे. या वर्षी या प्रोजेक्टला सुरवात होईल. तर या बायोपिकमध्ये निळू हे एक अभिनेता स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला त्यांचे जीवन कसे होते ते पाहायला मिळणार आहे.\nPrevious article पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\nसाताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटीव्ह\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nगायिका सावनी रविंद्रने शार्वीसाठी गायली ‘लडिवाळा’ ही गोड अंगाई\nरणबीर कपूर-संजय दत्तचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार\nदेवमाणूस’ फेम अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये\nकिरण माने दिसणार आता मोठ्या पडद्यावर\n‘पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू; अल्लू अर्जुनने केलं श्रेयस तळपदेचं तोंडभरुन कौतुक\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nपंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-21T02:27:59Z", "digest": "sha1:2V4664TUMCKT7BH6CM5JJLW2F3QUEWN7", "length": 30339, "nlines": 204, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "देशवंदना | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\n१५ ऑगस्ट. स्वातंत्र्यदिन. ‘थिंक महाराष्ट्र’च्या कार्यकर्त्या ज्योती शेट्ये कर्जत-चौकजवळच्या इर्शालगडावर गेल्या होत्या – उध्दव ठाकरे यांच्या ‘दुर्गभरारी’चे ध्वजारोहण तेथेही झाले – त्यांच्या या भटकंतीत त्यांना दिसले ते वास्तव आणि जाग्या झाल्या काही जुन्या आठवणी…\nचहू बाजूला छान स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हालेला, गिरिशिखरे चमकणारा सुंदर, विशाल हिमालय होता. मनाने उत्साहित व आनंदी पण शरीराने थकलेले असे आम्ही, १५ ऑगस्ट १९८७ ला ‘रक्तवर्ण ग्लेशिअर’वर ‘शेलू’ आणि ‘कोटेश्वर’ अशा दोन शिखरांवर चढाई करण्यात आमच्या चमूचे सर्व सदस्य यशस्वी झाले होते. तिथे स्वातंत्र्यदिन साजरा करताना व राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना आमचा आनंद द्विगुणित झाला होता.\nही सुंदर आठवण निघण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात १५ ऑगस्टला सह्याद्रीच्या कुशीत ध्वजवंदन झाले त्या प्रसंगी मी हजर होते.\nपहाटे पाच वाजता घर सोडले. डोंबिवली रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता, सर्व बंद दुकानांबाहेरच्या जागेत पेपरवाले आणि त्यांनी पसरवलेले पेपर यांनी गजबजला होता. गावाची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली आहे, त्या प्रमाणात ते पेपर असणार. पण एवढे लोक पेपर वाचत असतील असे पाहून बरे वाटले रेल्वेस्टेशनवर देशप्रेमाची गाणी वाजत होती. पुढेही सर्व स्टेशनांवर ही गाणी ऐकू येत होती.\nसव्वासहा वाजता ऐरोलीहून आम्ही तिघेजण निघालो. सहाजण आदल्या दिवशीच गेले होते आणि पाच तरुण डॉक्टर्सची टीम मागून येणार होती. आम्ही साडेसात वाजता इर्शालगडाच्या पायथ्याशी पोचलो. पूर्वी इथे यायला केवढा आटापिटा करावा लागे. शेवटची कर्जत गाडी पकडायची. ट्रेकची गाणी गात, गप्पा मारत कर्जतला पोचायचे. मग चालत चौकला जायचे तिथे अंधार असेपर्यंत विश्रांती. मग धाब्यावर पोटपूजा करून गडाकडे कूच करायचे. आता बहुतेक सगळेच ‘वाहनधारक’ झालेले असल्यामुळे, घरापासून थेट पायथ्यापर्यंत गाडी\nचौकवरून आत आल्यावर प्रचंड जलाशय दिसला. हे होते मोरवे धरण, अलिकडेच काही वर्षांत बांधले गेलेले. त्याला बिलगून एक जुनी वाडी आणि इर्शालच्या पाय़थ्याशी नव्याने वसलेले गाव – नानिवली. धरणप्रकल्पग्रस्त विस्थापितांसाठी सरकारने वसवलेले. मोठी, नीटनेटकी घरे. एका मोठ्या पाण्याच्या टाकीतल्या पाईपमधून गावाला पाणीपुरवठा होतो. हे सर्व मला नवीन होते. गाव अजून पूर्ण जागे झाले नव्हते.\nलगेच गड चढायला सुरूवात केली. वातावरण छान प्रसन्न होते. सुरेख पावसाळी हवा आणि हिरवीगार सृष्टी. खूप दिवसांनी असा योग आला होता. अर्ध्या वाटेवर थर्मासमधल्या चहाने आणि घरून आणलेल्या खाऊने जरासं क्षुधाशमन केले. उशीर होईल म्हणून कुठे हॉटेलमध्ये थांबलो नव्हतो. गडाजवळ म्हणजे इर्शालवाडीजवळ आल्यावर मोबाईलने ( ���ी आणखी प्रगती) वरच्या लोकांशी संपर्क साधला, तर कळले की बरोबर आठ वाजता झेंडावंदन झाले. सरकारी हुकूमावरून तिथल्या शिक्षकांनी ही वेळ पाळली. सगळे सरकारी कर्मचारी सदैव वेळेची अशी बंधने पाळतील तर किती छान होईल मी मनातल्या मनात तिथूनच सलाम केला. मग आम्ही पोचलो तेव्हा शाळेसमोर नुकताच झेडांवदन झालेला, झेंडा छान हवेत लहरत होता. इर्शालगडाच्या पायथ्याची ही ‘छोटी वाडी’ आता गावात रूपांतरीत झाली आहे. शाळा म्हणजे बाहेर एक मोठी पडवी असलेला हॉल आहे. आतमध्ये सर्व मुले आणि त्यांचे पालक बसले होते. शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे व पटसंख्या चौदा. खालच्या गावातून रोज वर येणारे दोन शिक्षक आहेत, एक शिक्षक – भाऊ पारधी, हे ह्या वर्षी इर्शालगडाचे दुर्गपालही नेमले गेले आहेत. दुसरे शिक्षक – स्वामी. हे मूळचे लातूर जिल्ह्याचे रहिवासी. शाळेची अवस्था ‘जाणीव’ ह्या संस्थेच्या मदतीमुळे चांगल्या रूपात आहे. त्यांनी खर्च करून शाळेचे रूप पालटले आहे. तेथे सरकारी नियमाप्रमाणे एक मोठी टाकी आणि स्वच्छतागृह बांधले गेले होते. टाकीचा काही उपयोग नाही कारण त्याला नळच बसवलेले नाहीत मी मनातल्या मनात तिथूनच सलाम केला. मग आम्ही पोचलो तेव्हा शाळेसमोर नुकताच झेडांवदन झालेला, झेंडा छान हवेत लहरत होता. इर्शालगडाच्या पायथ्याची ही ‘छोटी वाडी’ आता गावात रूपांतरीत झाली आहे. शाळा म्हणजे बाहेर एक मोठी पडवी असलेला हॉल आहे. आतमध्ये सर्व मुले आणि त्यांचे पालक बसले होते. शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे व पटसंख्या चौदा. खालच्या गावातून रोज वर येणारे दोन शिक्षक आहेत, एक शिक्षक – भाऊ पारधी, हे ह्या वर्षी इर्शालगडाचे दुर्गपालही नेमले गेले आहेत. दुसरे शिक्षक – स्वामी. हे मूळचे लातूर जिल्ह्याचे रहिवासी. शाळेची अवस्था ‘जाणीव’ ह्या संस्थेच्या मदतीमुळे चांगल्या रूपात आहे. त्यांनी खर्च करून शाळेचे रूप पालटले आहे. तेथे सरकारी नियमाप्रमाणे एक मोठी टाकी आणि स्वच्छतागृह बांधले गेले होते. टाकीचा काही उपयोग नाही कारण त्याला नळच बसवलेले नाहीत स्वच्छतागृह कोसळून गेले आहे. कितीही तक्रारी केल्या तरी कोणी दादच देत नाही असे गावकरी म्हणाले.\nशाळेच्या मुलांना ताटे आणि पाणी पिण्याची भांडी भेट देण्यात आली. चॉकलेटे वाटण्यात आली. तीन मुलांचा खास सत्कार करण्यात आला. एक मुलगा बारावी पास झाला. त्याला रोख एक हजार र��पये देण्यात आले. दोन मुले दहावी पास झाली. त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले. हे सर्व ‘जाणीव’ तर्फे करण्यात आले. तुम्ही पदवी मिळवा. आम्ही तुम्हाला अजून मदत करू असे ‘जाणीव’ तर्फे उपस्थित असलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले. त्या मुलांच्या चेहे-यावर समाधान आणि कृतज्ञता होती. थोडा वेळ मुलामुलींचे खेळ घेण्यात आले आणि मग ती मुले आपापल्या घरी गेली.\nनंतर आम्ही कपडे वाटण्यासाठी गावात फिरलो. प्रत्येक घऱात जाऊन आम्ही कपडे दिले. ‘जाणीव’ चे कार्यकर्ते गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीसकट ओळखत होते. सगळे कपडे चांगल्या अवस्थेत होते. त्यांमध्ये मुद्दाम निव़डलेले साड्या-पोलकी, पंजाबी ड्रेस आणि मॅक्सी/गाऊन यांचा समावेश होता. दोन घरांत नवीन सुना आल्या होत्या. त्यांच्यासाठी नवीन कपडे, पाचशे रूपये आणि शिलाईखर्चाचे पैसे असा अहेर दिला गेला. फारच विचारपूर्वक केलेले हे आयोजन होते.\n‘जाणीव” ह्या संस्थेबद्दल खूपच सांगण्यासारखे आहे पण तूर्तास एवढेच सांगता येईल, की नवव्या गिरिसंमेलनात ज्या ‘दुर्गभरारी’ ह्या संस्थेची घोषणा करण्यात आली, तिच्या कार्याचा आरंभ इर्शालवाडीवर झाला. ही संस्था इथे गेली पंचवीस वर्षे काम करत आहे.\n‘दुर्गभरारी’च्या योजनेचा भाग म्हणून ‘जाणीव’ही संस्था इर्शालवाडी गडाची पालक व भाऊ पारधी हे दुर्गपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. दुर्गपाल दरवर्षी बदलण्यात येईल. दुर्गपालाकडे नोंदणी बुक व ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक देण्यात आले आहे. गडाला भेट देणा-या सर्वांची नोद ह्या बुकात होणार आहे. त्यांना दुर्गपालाकडून मार्गदर्शन, त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था, नियोजित शुल्क आकारून होणार आहे. ‘जाणीव’तर्फे दरवर्षी १५ ऑगस्टला आणि २६ जानेवारीला ध्वजवंदन होतेच, ह्यावर्षी ते ‘दुर्गभरारी’चा शुभारंभ म्हणून झाले.\nपावसाळा असल्यामुळे आम्ही गडावर गेलो नाही. वर एक गुहा आहे. हा गड टेहळणी बुरूज म्हणून, आजूबाजूला संकेत देण्यासाठी शिवकाळात वापरत होते. आम्ही वाडीपासून निघून गडाला प्रदक्षिणा घालून परत वाडीपाशी शाळेत आलो. आम्ही छान पाऊसवाटेने फिरलो. हिरव्या साम्राज्यात फेरफटका झाला. एका झ-यावर पाणीही प्यायलो.\nप्रदक्षिणा झाल्यावर भाऊ पारधी यांच्या घरी मस्त जेवण मिळाले. तिथे पिकलेले तांदूळच जेवणात वाप��ले गेले होते. इथे फक्त भातपीक होते. अन्य वस्तू खालून, चौक इथून आणाव्या लागतात. इतकी वर्षे लोटली स्वातंत्र्य मिळून, पण अजून सर्वांपर्यंत अन्न, पाणी, वीज ह्या गोष्टी पोचल्या नाहीत. ह्या गावात सौरऊर्जेवर काही प्रमाणात वीज प्राप्त होते. इथल्या लोकांचे आरोग्यही बरे आहे.\nसर्वांचा निरोप घेऊन साडेतीनच्या आसपास इर्शालवाडी सोडून निघालो. नरसिंह राज किटक, पाने, फुले ह्याबद्दलची माहिती सांगत होते. मोळी किटक चांगलाच लक्षात राहिला आहे. ऊन पडले म्हणून कॅमेरा चालू होतो का ते बघितले तर कॅमेरा चालू झाला होता. मग फोटो काढण्यासाठी मी थोडी मागेच राहिले. एकटीच विचारात हरवून, नजरेत हिरवा रंग मनात साठवत निघाले होते, तर एक बाई रॉकेलचा कॅन घेऊन घरी परत चालली होती, स्वातंत्र्य दिनाची भेट तिने विचारपूस करत छान गप्पा मारल्या.\nमला वसईतल्या दिवसांची आठवण आली. आदिवासी मुलींच्या शाळेत रोज सकाळी आठ वाजता ध्वजवंदन होई आणि संध्याकाळी पाच वाजता समारंभपूर्वक ध्वज उतरवला जाई. पूर्ण शिस्तीत हा कार्यक्रम, शाळेचे सर्व दिवस अगदी रविवारीही पार पडतो. राष्ट्रगीत चालू असताना त्या परिसरातले लोक ऑफिस-स्टाफ, नोकर वगैरे सगळे स्तब्ध उभे राहतात, फार छान वाटायचे. असे रोज ध्वजवंदन करणारी महाराष्ट्रातली काय भारतातलीही ती एकमेव शाळा असेल.\nह्याच शाळेत असताना रोज सगळ्या शाळेत म्हटली जाणारी ‘प्रतिज्ञा’ माझ्या शालेय जीवनानंतर परत एकदा आयुष्यात आली. ही प्रतिज्ञा फार कोरडेपणाने फक्त उच्चारली जाते. मनापर्यंत पोचतच नाही. मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत एवढे जरी सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोचले तरी कितीतरी फरक पडेल सगळ्यांच्या जीवनात.\n१९८३ साली यूथ हॉस्टेल आणि हिमालय ह्या दोन सुंदर गोष्टी माझ्या जीवनात आल्या आणि मनाला एक विशाल परिमाण प्राप्त झाले. मी महाराष्ट्रात राहणारी भारतीय बनले. यूथ हॉस्टेलची सर्व पदभ्रमणे, राष्ट्रीय एकात्मता अभियाने, एन.सी.सी. गाईडचे कॅम्प आणि अगदी अलिकडचा आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग असलेला कार्यक्रम… इथे सर्व राज्यांचे लोक भेटत गेले आणि आपण सारे एक आहोत ही भावना दृढ होत गेली, सर्व नाही पण काही सीमारेषांवर जाऊन जवानांना भेटण्याची संधीही यूथ हॉस्टेलमुळे मिळाली. सर्व जवान फक्त सीमारेषा नाही तर जिथे कुठे ड्युटी असेल तिथे प्राण पणाला लावून झटत असतात. त्यांच्यामुळे आपण इथे सुखात राहतो (आणि फक्त चर्चा करतो). त्या सर्वांसकट, सा-या बांधवांचा, राष्ट्राचा मानबिंदू आहे हा राष्ट्रध्वज त्याला मनापासून वंदन करणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते. बाकी कर्तव्येही प्रत्येकाने पाळली पाहिजेत.\nकाही ठरवलेले नसताना अचानक ईर्शालवाडीत जाऊन ध्वजवंदन करण्याची आणि तिथल्या लोकांना पुन्हा भेटण्याची संधी मला मिळाली, ह्याचा मला खूप आनंद झाला.\nचार वाजता आम्ही खाली धरणाजवळ आलो. धरणावर खूप लोक गाड्या घेऊन फिरायला आलेले दिसले. माथेरानचे पर्यटक असतील हे बहुधा. तिथेच आम्हाला ‘पिरवाडी’ला पण ‘जाणीव’ तर्फे ध्वजवंदन करण्याचा कार्यक्रम करणारे अन्य उत्साही कार्यकर्ते भेटले. त्यांना भेटून कारने आम्ही मुंबईकडे यायला निघालो.\nठाण्याला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी आम्ही घणसोलीला उतरलो. नवी मुंबईतल्या सर्व टोलेजंग, देखण्या इमारती नजरेत भरतात. तिथली सर्व स्टेशनं पण भव्य, छान, स्वच्छ आहेत, पण ऐरोलीपासून ठाण्यापर्यंत पसरलेला कचरा, पक्क्या घरांच्या अपु-या मूलभूत सोयी असलेल्या घनदाट वस्त्या हेही ६३व्या स्वातंत्र्यदिनाचे वास्तव आहे, मन विषण्ण करणारे अजून खूप पल्ला गाठायचा आहे ही जाणीव करून देणारे\nPrevious articleजात म्हणे जात नाही\nNext articleरूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन\nआदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...\nथिंक महाराष्ट्र - April 26, 2014 2\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महा���ाष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2022-01-21T02:38:07Z", "digest": "sha1:NO5EUYYHIFIZC4OM776QXFPMVV6HEQXI", "length": 4632, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "श्रीगोंदा पोलिस - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\nचीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद,…\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\nपश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी…\nविद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-01-21T02:55:16Z", "digest": "sha1:4E2AOUSKNLVZZNP4D2ID6SGFRILKI74S", "length": 4695, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "हुज्जत घालायला सुरुवात - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nपश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी…\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\nविद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत…\n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/changes/", "date_download": "2022-01-21T02:56:35Z", "digest": "sha1:HOZ5D534VJOXRKWHTPEPSL27JMJKG4NP", "length": 4559, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "changes - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nविद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत…\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\nसख्खे मित्रच निघाले वैरी तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला…\nगैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड\nनवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील…\n वर्धाच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nसख्खे मित्रच निघाले वैरी तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/cb-khadki-recruitment-2021-4/", "date_download": "2022-01-21T02:42:25Z", "digest": "sha1:QD7QV5V6W2TIBSBQZUWYTSQGEJX5G2EW", "length": 8260, "nlines": 140, "source_domain": "missionmpsc.com", "title": "खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nखडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांची भरती\nखडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 असणार आहे.\nएकूण जागा : ०६\nपदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :\nशैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB किंवा MD पर्यंत शिक्षण घेतलं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\n२) ऑर्थोपेडिक सर्जन- ०१\nशैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB किंवा MD पर्यंत शिक्षण घेतलं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\n३) मानसोपचारतज्ज्ञ – ०१\nशैक्षणिक पात्रता : डीएनबी/ एम��ी, एमएमसी रजी.\nशैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB किंवा MD पर्यंत शिक्षण घेतलं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\n५) सामान्य सर्जन – ०१\nशैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB किंवा MD पर्यंत शिक्षण घेतलं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\nशैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB किंवा MD पर्यंत शिक्षण घेतलं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\nपरीक्षा फी : फी नाही\nथेट मुलाखत: 14 डिसेंबर 2021 (11:00 AM)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2021\nमुलाखतीचे ठिकाण: छावणी मंडळ कार्यालय, खडकी, पुणे – 411003\nजाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा\nभारतीय सैन्यात विविध पदांची भरती २०२१\nबँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधरांना मोठी संधी, 376 पदांची पदभरती (आज शेवटची तारीख)\nSBI मध्ये १२२६ पदांची मेगा भरती, पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2022-01-21T02:37:22Z", "digest": "sha1:AEVGW7TLFPDJPK47OUEUJTAWEYR3IIPB", "length": 8740, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हृतिक रोशन - विकिपीडिया", "raw_content": "\n१० जानेवारी, १९७४ (1974-01-10) (वय: ४८)\nहृतिक रोशन (जन्म: १० जानेवारी १९७४) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे. बॉलिवुड कलाकार राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nकहो ना... प्यार है\nरोहित / राज चोप्रा\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार\nकभी खुशी कभी गम\nआप मुझे अच्छे लगने लगे\n��ा तुम जानो ना हम\nमैं प्रेम की दिवानी हूं\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार\nकृष्णा मेहरा / क्रिश आणि रोहित मेहरा\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nजिंदगी ना मिलेगी दोबारा\nराजवीर नंदा / जय नंदा\nकृष्णा मेहरा / क्रिश आणि रोहित मेहरा\n2015 हेय ब्रो स्वत: ला\n2016 मोहेन्जो डारो सामान\n2017 काबील रोहन भटनागर\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील हृतिक रोशनचे पान (इंग्लिश मजकूर)\nगुजारिश आणि जागतिक चित्रपट केदार लेले (लंडन) maharashtratimes.indiatimes.com\nइ.स. १९७४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०२१ रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19394", "date_download": "2022-01-21T02:09:29Z", "digest": "sha1:3MMPLGUMTAWEVAVLABXXBEHZMFVZP4P4", "length": 12625, "nlines": 137, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "पवार साहेब या अतिरिक्त उसाचे करायचे काय?नगर जिल्ह्यातील या नेत्यांचे शरद पवारांना साकडे - My Maharashtra", "raw_content": "\nपवार साहेब या अतिरिक्त उसाचे करायचे कायनगर जिल्ह्यातील या नेत्यांचे शरद पवारांना साकडे\nमाय महाराष्ट्र न्यूज:गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले. कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होऊन काही उरतही आहे. आता लगेचच त्याचे परिणाम दिसणार नसले, तरी हंगाम अर्ध्यात आल्यानंतर अतिरिक्त उसाचे काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होणार आहे.\nत्यावेळचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना करणार, हे कारखान्यांच्या प्रशासनाने सांगावे आणि त्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.\nअतिरिक्त ऊसप्रश्नी शरद पवार यांना वस्तुस्थितीदर्शक निवेदन पाठविण्यात आले असल्याचे सांगून दहातोंडे म्हणाले, की नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी एक लाख 30 हजार हेक्टरवरील उसाचे गाळप झाले. यंदा एक लाख 85 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर\nगाळपासाठी ऊस उपलब्ध आहे. हंगामात गाळप वाढणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये एक कोटी 11 लाख 18 हजार टन उसाचे गाळप झाले. त्या तुलनेत यंदा 40 लाख टनाने गाळप वाढणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी व यंदाही पाऊस चांगला झाल्याने उसाच्या लागवडी वाढल्या आहेत. विशेषतः नेवासे, राहुरी\nतालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर कारखान्यांनी क्षमतेनुसार अपेक्षित उसाच्या नोंदी केल्या असल्या, तरी अनेक कारखान्यांनी उसाच्या नोंदीच घेतल्या नाहीत. त्यामुळे नोंदी नसलेल्या उसाचे गाळप कसे करायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नेवासे तालुक्यात\nसर्वाधिक ऊस लागवड आलेली आहे. त्यामुळे येथील अतिरिक्त उसाचे काय करायचे, असा प्रश्न भेडसावणार आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष घातले, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न कसा सोडवणार, याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनीही नियोजन केल्याचे दिसत नाही.\nआता साखर कारखाने सुरू झाले आहेत. अतिरिक्त उसाबाबत आज कोणी बोलत नसले, तरी महिना-दोन महिन्यांनी हा प्रश्न चव्हाट्यावर येणार आहे. त्यावेळी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाबाबत साखर आयुक्त, साखर कारखाने यांनी\nआताच नियोजन करणे गरजेचे आहे. – संभाजी दहातोंडे, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ.\nPrevious articleमोबाईलमध्ये फोटो काढून ही मागणी तरूणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nNext articleनगर जिल्ह्यात आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगव��नबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/virat-kohli-5-controversies-of-his-career-after-being-in-most-successful-captain-list-mhsd-641860.html", "date_download": "2022-01-21T01:42:19Z", "digest": "sha1:KW4ADD7NAUZ2QH3U2CY53VNNNPDY6TQM", "length": 8758, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Virat kohli 5 controversies of his career after being in most successful captain list Virat Kohli Controversy : भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन, पण विराटच्या करियरमध्ये झाले 5 मोठे वाद – News18 लोकमत", "raw_content": "\nVirat Kohli Controversy : भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन, पण विराटच्या करियरमध्ये झाले 5 मोठे वाद\nभारताच्या सगळ्यात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं व���राटने आधीच सांगितलं होतं. आपल्या करियरमध्ये विराट अनेकवेळा वादात सापडला.\nविराट कोहली (Virat Kohli) भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये विराटने कॅप्टन्सी सोडली, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजआधी विराटला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. विराटने अनेक सामन्यांमध्ये भारताला एकहाती विजय मिळवून दिला. विराटने त्याच्या करियरमध्ये अनेक ऐतिहासिक खेळी केल्या, पण सोबतच त्याच्या कॅप्टन्सीच्या काळात काही वादही निर्माण झाले.\nटीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यासोबत विराटचं नातं चांगलं राहिलं नाही. 2017 साली या वादाला तोंड फुटलं. कर्णधार विराट कोहलीसोबत पटत नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं अनिल कुंबळे यांनी सांगितलं. विराटने बीसीसीआयला अनेक मेल लिहिले, ज्यात त्याने कुंबळेंच्या कोचिंगवर आक्षेप घेतल्याची वृत्तही प्रसिद्ध झाली होती. यानंतर कुंबळेंनी पद सोडलं आणि रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाले.\nविराट कोहलीचा आक्रमकपणा मैदानात दिसला, पण अनेकवेळा यामुळे वादही झाले. 2018-19 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट आणि टीम पेन यांच्यात बाचाबाची झाली. एवढच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या काही खेळाडूंसोबत मैदानात विराटचं नातं चांगलं राहिलं नाही. आयपीएलच्या एका सामन्यात विराट आणि केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर यांच्यात भांडणं झाली.\n2015 साली एका बातमीमुळे विराट वादात सापडला. या बातमीबद्दल विराटने पत्रकाराला शिव्या दिल्या होत्या. ही बातमी अनुष्का शर्माबद्दल (Anushka Sharma) होती. पण विराटने चुकीच्या पत्रकाराला लक्ष्य केल्यांच नंतर समोर आलं, यानंतर विराटला माफीही मागावी लागली.\nविराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातल्या नात्याबाबतही अनेक वृत्त प्रसिद्ध झाली, पण दोघांनी कधीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रोहितने विराट आणि अनुष्काला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. रोहित वनडे टीमचा कर्णधार झाल्यानंतर सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या, पण विराटने सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.\nविराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मामुळेही वादात सापडला. अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देण्यासाठी अनेकवेळा मैदानात दिसते. भारताच्या पराभवानंतर तिला अनेकवेळा ट्रोल केलं जातं, पण विराटही यावर प्रत्युत्तर देतो. अनुष्का शर्मा पॅव्हेलियनमध्ये गेल्यामुळेही एकदा वाद झाला होता. बीसीसीआयच्या नियमांनुसार खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मॅच अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणीही पॅव्हेलियनमध्ये जाऊ शकत नाही, पण अनुष्का शर्मा पॅव्हेलियनमध्ये गेल्यामुळे विराटवर टीका करण्यात आली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1007698", "date_download": "2022-01-21T02:55:50Z", "digest": "sha1:N3XVCRD2AVNFBRJZRXVTVSWOJAQVDN3C", "length": 2051, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:रशियाचे झार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:रशियाचे झार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:२३, १८ जून २०१२ ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१४:४३, ८ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n२२:२३, १८ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: zh-yue:Category:沙皇)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/maharashtra/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/30446/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8/ar", "date_download": "2022-01-21T01:58:19Z", "digest": "sha1:O2I6YUWVMNXLC2GFHRJI3G2VYXO4V5MU", "length": 8931, "nlines": 174, "source_domain": "pudhari.news", "title": "तांबवे येथे दगडाने ठेचून मित्राचा खून - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/सोलापूर/तांबवे येथे दगडाने ठेचून मित्राचा खून\nतांबवे येथे दगडाने ठेचून मित्राचा खून\nमाळीनगर ; पुढारी वृत्तसेवा : तांबवे (ता. माळशिरस) येथे मद्यप्राशन करताना झालेल्या भांडणातून दोघा भावांनी प्रदीप माणिक वाळेकर (वय 40, रा. तांबवे, ता. माळशिरस) याचा दगडाने ठेचून खून केला. सोमवारी (दि. 30) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.\nखून केल्या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जितेंद्र सुखदेव चव्हाण, रघुनाथ सुखदेव चव्हाण (दोघे रा. तांबवे) यांना अटक करण्यात आली.\nयाबाबत माहिती अशी की, प्रदीप वाळेकर, जितेंद्र व रघुनाथ चव्हाण हे तिघे मित्र होते. प्रदीप हे रवींद्र रावसाहेब इनामदार यांच्या शेतात कामाला गेले होते.\nसोलापूर : बिगबुल विशाल फटे विरोधात आणखी नऊ गुन्हे\nसोलापूर : शेलगाव(क) येथे शेतकर्‍याचा खून\nदरम��यान, ते तिघेजण सोमवारी लक्ष्मण चव्हाण यांच्या शेतातील नारळाच्या झाडाखाली बसून तिघांनी मद्यप्राशन केले. त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चेतून भांडण सुरू झाले.\nत्यावेळी जितेंद्र चव्हाण व रघुनाथ चव्हाण यांनी प्रदीप वाळेकर यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. मात्र तिघेही दारुच्या नशेत असल्याने प्रदीपला किती मारतोय हे समजले नाही. जोरात मार लागल्याने प्रदीप वाळेकर याचा जागीच रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत प्रदीप वाळेकर घरी आला नव्हता. त्याबाबत चौकशी करता त्याचा मृतदेह आढळून आला.\nयाबाबत लालासाहेब नामदेव वाळेकर(रा. तांबवे) यांनी अकलूज पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत.\nसोलापूर : महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीवर मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व\nनगरपालिका निवडणूक : माढ्यात काँग्रेस, वैरागमध्ये राष्ट्रवादी, नातेपुतेत भाजप, महाळुंग-श्रीपुरमध्ये मोहिते- पाटील आघाडी पुढे\nशेअर बाजार फसवणूक : बगबुल विशाल फटेला 10 दिवस पोलिस कोठडी\nपीएम किसान योजनेच्या वसुलीचा वाद चिघळला\nबार्शी ‘फटे स्कॅम’ प्रकरण : विशाल फटे ग्रामीण पोलिसांसमोर शरण\nराज्यातील 14 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना ‘आयपीएस’ केडर\nCenter Vs State : महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा नाही; केंद्राचं स्पष्टीकरण\nउजनी धरण : बुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही बुडाला\nसोलापूर : ओमायक्रॉनच्या सावटाखाली द्राक्ष हंगाम अडकला\nआठड्यातच भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत\nजिल्हा बँक : सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसची\nदोन वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला\nसततच्या त्रासाला कंटाळूनच पतीचा खून\nआवळेंना ताकद; आवाडे, कोरेंना धक्‍का\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/action-on-schools-breaking-rules-of-safety-guardian-minister/04072036", "date_download": "2022-01-21T02:37:16Z", "digest": "sha1:VUXFZLDLN7RHRDQZJUUXJSFNAKNFSL4D", "length": 6776, "nlines": 41, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सुरक्षेचे नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई : पालकमंत्री - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » सुरक्षेचे नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई : पालकमंत्री\nसुरक्षेचे नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई : पालकमंत्री\nनागपूर: विद्यार्थ्यांच्या सुऱक्षेसाठी असलेले नियम तोडणार्‍या शाळांवर ��ारवाई करून चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एनएमआरडीएच्या प्रशासनाला दिले.\nबेसारोडवर पोद्दार इंटरनॅशनल या सीबीएसई शाळेच्या व्हॅनला आज अपघात या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले. या शाळेला पालकमंत्री बावनकुळे यांनी आज भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नियमानुसार या शाळेला सर्व्हिस रोड नसल्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात आले आहे. या शाळेसह जिल्ह्यातील सुरक्षेचे नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश आज देण्यात आले. शाळेसारख्या संस्था मुख्य रस्त्यांवर असतील तर त्यांना सर्व्हिस रोड तयार करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.\nसर्व्हिस रोड बांधल्याशिवाय शाळेची इमारत बांधता येत नाही. तरीही पोद्दार इंटरनॅशनल या शाळेने नियम धाब्यावर बसवून शाळेचे बांधकाम केले. एनएमआरडीच्या अधिकारक्षेत्रात ही शाळा असल्यामुळे सर्व प्रक़ारची पाहणी करून चौकशी करण्याचे निर्देश देऊन शाळेला नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी मिळालेल्या माहितीनुसार 90 टक्के शाळांनी सर्व्हिस रोड बांधलेले नाहीत. तसेच बेसा घोगली वेळा हा रस्ताही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.\nआज हा अपघात झाला तेव्हा टिप्परच्या चालकाचा तोल सुटला व टिप्परने पोद्दार शाळेच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनला धडक दिली. या व़्हॅनमधून विद्यार्थी खाली उतरत असतानाच टिप्परने घडक दिली. चार विद्यार्थी जखमी झाले, तर एकाला जास्त इजा झाली. या बांधकामाला वेळाहरी ग्रामपंचायतीने परवानगी दिली असल्याचे सजमते.\n← भांडेवाडी़ डंपिंग यार्डमधील कचर्‍याची विल्हेवाट…\nपटोलेंवर मेहेरबानी, बावनकुळेंवर गुन्हा दाखल\nखुलने नहीं देंगे स्कूल,स्कूल चालू करने का निर्णय गलत-अग्रवाल\nजिल्हा नियोजनचा निधी अजूनही अखर्चित उपराजधानी म्हणून जिल्ह्याला 900 कोटी द्या आ. बावनकुळे यांच्यासह भाजप आमदारांची मागणी\nगोंदिया: खंडित जनादेश , सरकार बनाने के लिए भाजपा की जोड़-तोड़ शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/gokul-milk", "date_download": "2022-01-21T02:03:09Z", "digest": "sha1:5TYRBGUQ3OQPN2ZDFJ5XSZN5PCKS3BEA", "length": 17058, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\n‘गोकुळ’ आता नौदलाला करणार दुधाचा पुरवठा; 22 हजार लि���रची पहिली खेप रवाना\nकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे दूध आता नौदलातील सैन्यांना मिळणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार करण्यात आला ...\nVideo| ‘गोकुळ’ आता नौदलाला करणार दुधाचा पुरवठा; 22 हजार लिटरची पहिली खेप रवाना\nअन्य जिल्हे1 month ago\nकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे दूध आता नौदलातील सैन्यांना मिळणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार करण्यात आला ...\nगोकुळचं महत्त्व काय, जिथे म्हटलं जातं, आम्हाला आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या\nअन्य जिल्हे9 months ago\nशेण-मूत्रात राहून गोकुळला ज्यांनी शिखरावर नेले, त्यांना त्या ठिकाणी संधी किती आहे हा संशोधनाचा भाग आहे. मात्र राजकीय नेत्यांनी तेथील मलईसाठी केलेला अट्टाहास सर्वच निवडणुकांमधून ...\nLockdown : राज्यातील दूध विक्रीला लाखो लिटरचा फटका\nताज्या बातम्या2 years ago\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित (Milk sale decrease due to corona) केला. ...\nगोकुळ निवडणूक : पी.एन. पाटलांचा बंटींना, तर अरुण डोंगळेंचा महाडिकांना धक्का\nताज्या बातम्या2 years ago\nठराव जमा करण्यासाठी सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. ...\nकोल्हा’पुरा’चा मुंबईलाही फटका, मुंबई-ठाणे परिसरात लाखो लिटर दुधाचा तुटवडा\nताज्या बातम्या2 years ago\nमुसळधार पावसामुळे वाहतूक बंद झाल्याने कोल्हापूरहून मुंबईला दूध पुरवठा झालेला नाही. गोकुळचे 7-8 लाख लिटर, तर वारणाचे 3-4 लाख लिटर दूध मुंबईत येते. ...\nपाऊस LIVE : कोयणा धरणाचे दरवाजे 16 फुटांवर उघडले, पूरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता\nताज्या बातम्या2 years ago\nमुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सांगली यासह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा हाहा:कार पाहायला ...\nगोकुळकडून दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ, विक्री दरही वाढण्याची शक्यता\nकोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी याबाबतची घोषणा ...\nकोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर आयकरची धाड\nताज्या बातम्या3 years ago\nकोल्हापूर: आयकर विभागाकडून कोल्हापुरातील ‘गोकुळ’ दूध संघाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राप्तीकराची रक्कम कमी भरल्याने काल जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र ...\nSpecial Report | रोहित पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर, आत्तापासून प्रचाराची तयारी\nSpecial Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची\nSpecial Report | नंगर पंचायत निवडणुकीत अनोखे निकाल, दिग्गज बेहाल\nSpecial Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’\nSpecial Report | महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी युतीची गोव्यातून सुरुवात\nSpecial Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला\nGoa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9\nAurangabadमध्ये School सध्या सुरु होणार नाहीत, मनपा आयुक्त Aastik Kumar Pandey यांची माहिती-TV9\nसर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9\nPHOTO | ‘गहराइयां’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला दीपिका पदुकोणने बोल्ड आउटफिट उपस्थित, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी7 hours ago\nVirat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड\nPHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर वाचा नेमकं काय घडलं\nRohilee’s wedding जोगळेकर- राऊतांच्या घरी लगीनघाई, रोहित आणि जुईली लवकरच अडकणार लग्नबंधनात\nफोटो गॅलरी17 hours ago\n‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती\nफोटो गॅलरी18 hours ago\n7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय\nShardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार\nChanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल\nTravel ideas: फक्त पाच हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही देशातील ‘या’ पर्यटनस्थळांना देऊ शकता भेट\nफोटो गॅलरी1 day ago\nHealth Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा\nलाईफस्टाईल फोटो1 day ago\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%87%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2022-01-21T01:40:03Z", "digest": "sha1:LP3AV4JIO5SW6IGGDGNW3RFQDJGCZBMT", "length": 4596, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "इगतपुरी रेव्ह - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात…\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकर��� वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/bcci-gets-extension-for-t20-world-cup-decision/", "date_download": "2022-01-21T01:27:35Z", "digest": "sha1:ILIU6FWQRFMMMHB3ULM32W6P5K2OWAIE", "length": 10052, "nlines": 158, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tBCCI T-20 | बीसीसीआयला टिट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निर्णयासाठी मुदतवाढ - Lokshahi News", "raw_content": "\nBCCI T-20 | बीसीसीआयला टिट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निर्णयासाठी मुदतवाढ\nआयपीएल नंतर सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष आता टिट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाकडे लागले आहे. टिट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात घेण्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. परंतु भारतात आलेल्या कोरोना दुसऱ्या लाटेमुळे सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मग निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका बीसीसीआयची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बीसीसीआयला निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदतवाढ दिली.\nमंगळवारी झालेल्या आयसीसीच्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा उपस्थित होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टिट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा भारतात होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह उभे राहिले. बीसीसीआय भातातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेईल. अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली.\nऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. परंतु फेब्रुवारीत महिला विश्वचषक आहे. याबाबतही आयसीसीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nPrevious article कंकणाकृती सूर्यग्रहणाला भारतीय मुकणार\nNext article Petrol-Diesel Price | जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर\nतिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव\nमायदेशी खेळवला जाणार का IPL चा १५ वा हंगाम\nPetrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; पाहा काय आहेत दर\n‘‘अभिनंदन विराट…”, विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर BCCIनं कोहलीसाठी केलं ट्विट\nBREAKING | विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद\n‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी विराटने मांडले मत\nIPL2021 चेन्नई आणि कोलकत्ता अंतिम सामना; कोण जिंकणार ट्रॉफी \nराजस्थान रॉयल्ससमोर १७२ धावांचे आव्��ान\nIPL Playoffs: आयपीएल प्ले ऑफच्या चौथ्या स्थानावर कोण मारणार बाजी \nIPL वर पुन्हा कोरोनाच संकट; ‘या’ संघातील महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित, संपर्कातील सहा जण विलगीकरणात\nIPL Updates : मुंबईच्या पलटनसमोर धोनीब्रिगेडचे आव्हान\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nकंकणाकृती सूर्यग्रहणाला भारतीय मुकणार\nPetrol-Diesel Price | जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/12025", "date_download": "2022-01-21T01:59:58Z", "digest": "sha1:WUYHGAAXV5IQNQ5KNAWFMLNI3IKNB432", "length": 8896, "nlines": 100, "source_domain": "www.khaasre.com", "title": "जगातल्या या तीन देशांवर भारत आहे सर्वाधिक अवलंबून, पहिल्याचं नाव वाचून धक्का बसेल - Khaas Re", "raw_content": "\nजगातल्या या तीन देशांवर भारत आहे सर्वाधिक अवलंबून, पहिल्याचं नाव वाचून धक्का बसेल\nकुठल्याही देशाला जगात महासत्ता म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याचे जगातील इतर देशांसोबतचे संबंध चांगले असणे अत्यंत महत्वाचे असते. हे संबंध राजकीय, सांस्कृतिक किंवा इतर कुठल्याही स्वरूपाचे असू शकतात. पण या सगळ्यात मजबूत संबंध असतात ते आर्थिक स्वरूपाचे \nकुठल्याही देशाला आपली अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यासाठी जगातील इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. भारत त्यासाठी जगातील कुठल्या तीन प्रमुख देशांवर अवलंबून आहे ते आपण बघणार आहोत.\nरशिय��� : गेल्या ७० वर्षांहून आदिक काळापासून भारत आणि रशियाचे राजकीय संबंध आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ज्या देशावर सर्वाधिक अवलंबून आहे, त्यात रशियाचा पहिला क्रमांक लागतो. शीतयुद्धाच्या काळापासून भारत आणि रशियात मजबूत राजकीय, सामरिक आणि सुरक्षाविषयक संबंध राहिलेले आहेत.\nभारत आणि रशियाने एकमेकांना अडचणीच्या काळात नेहमीच मदत केली आहे. भारत जगात सर्वाधिक शस्त्रखरेदी रशियाकडून करतो. भारताचा सर्वाधिक व्यापार रशिया देशासोबत होतो. भारतीय अर्थव्यवस्थेला आपल्या रशियासोबतच्या मैत्रीचा मोठा आधार आहे.\nजपान : जपान हा देश त्यांच्या तंत्रज्ञानासाठी जगात प्रसिद्ध आहे. पण त्याच्या पूर्वीपासून भारत आणि जपानमध्ये सौहार्दाचे संबंध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात जपानने भारताला केलेली मदत, भारत-चीन सीमाप्रश्नी जपानची मिळणारी मदत, तसेच भारतातील बौद्ध धर्माचा जपान देशावर असणारा प्रभाव असे अनेक घटक त्यामागे आहेत.\nजपान हा जगातील दुसरा असा देश आहे ज्यावर भारत भारतीय सर्वाधिक अवलंबून आहे. जपानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी भारताच्या विकासात योगदान दिले आहे. सोनी, टोयोटा, होंडा, सुझुकी, हिरो होंडा, इत्यादि. भारतातील अनेक प्रकल्पांमध्ये जपानची मदत झाली आहे, दिल्ली मेट्रोचे काम त्यापैकी एक प्रमुख \nसौदी अरेबिया : सौदी अरेबिया हा जगातील तिसरा असा प्रमुख देश आहे ज्यावर भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक अवलंबून आहे. भारताच्या तेल आणि वायूऊर्जेची ३५% गरज एकटा सौदी अरेबिया भागवतो. व्यापारी संबंधांसोबतच भारताचे सौदी अरेबियासोबत सुरक्षाविषयक संबंधही आहेत.\nहे दोन्ही देश एकमेकांना संकटाच्या काळात मदत करतात. सौदी अरेबियातील मक्काच्या हज यात्रेला दरवर्षी हजारो भारतीय मुस्लिम जात असतात. सौदी अरेबियात हजारो भारतीय लोक नोकरी, व्यवसाय करतात.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nहे खरोखरंच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं जम्मू काश्मीरमधील घर आहे का\nरोज २० मिनिटे हा व्यायाम करा आणि रोजच्या जीवनातील ताण, चिडचिडेपणा, नैराश्य पळवून लावा\nरोज २० मिनिटे हा व्यायाम करा आणि रोजच्या जीवनातील ताण, चिडचिडेपणा, नैराश्य पळवून लावा\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17910", "date_download": "2022-01-21T03:43:23Z", "digest": "sha1:6NTEUXPTV6QMUUYU7MHJWYVPMSWG4LRJ", "length": 3896, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रणय : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रणय\nसुस्नात तू गं ओलेती...\nसुस्नाऽत तू गं ओलेऽती\nकेसऽही तुझे ते ओले...\nअन् थेंब उष्ण तव गाली\nपरि मन माझे ते भिजले...\nबिलगे तनुला तव ओल्या...\nअन हलके हलके झोके...\nमृदू वस्त्र टिपे तव काया\nमन माझे परि ओथंऽबे...\nतव पुष्ट सघन प्रतिबिंब...\nतो लोभस नाजूक बांधा\nपाहुऽनी होई मन चिंब...\nRead more about सुस्नात तू गं ओलेती...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23850", "date_download": "2022-01-21T03:01:30Z", "digest": "sha1:HE7FS5TS7KNEXEJMXFJJ4L7TXRQ6K4AB", "length": 5788, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वेशभूषेचा इतिहास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वेशभूषेचा इतिहास\nसाधेपणाच्या नोंदी - कापडाचोपडाच्या गोष्टी १०\nलोकमतच्या 'सखी' या पुरवणीत दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे माझे सदर प्रसिद्ध होते. त्यातला ऑक्टोबर महिन्याचा लेख.\nRead more about साधेपणाच्या नोंदी - कापडाचोपडाच्या गोष्टी १०\nथांब सेलिना बिंदी लावते - कापडाचोपडाच्या गोष्टी ७\nलोकमतच्या 'सखी' या पुरवणीत दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे माझे सदर प्रसिद्ध होते. त्यातला जुलै महिन्याचा लेख.\nRead more about थांब सेलिना बिंदी लावते - कापडाचोपडाच्या गोष्टी ७\nबरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घे���ल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.\nRead more about कापडाचोपडाच्या गोष्टी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2022-01-21T03:02:10Z", "digest": "sha1:X4AFNZIEROJOHKSCHAAWA2R357QP4O7G", "length": 4579, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "हीना पांचाळ - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nसरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार;…\n“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”,…\nइंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\n“सावित्री फुले ते जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला सन्मान…\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\nनवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील…\nचीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद,…\n“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2", "date_download": "2022-01-21T01:21:55Z", "digest": "sha1:SBL7EY6RP5K6BPYT2MEZDF55TKS3SOVU", "length": 2573, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संध्या मृदुल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंध्या मृदुल (जन्म: २८ मार्च १९६५) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने आजवर (सद्यवर्ष:२०२२) अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. साथिया, पेज ३ इत्यादी तिचे काही उल्लेखनीय बॉलिवूड चित्रपट आहेत.\n२८ मार्च, १९६५ (1965-03-28) (वय: ५६)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील संध्या मृदुलचे पान (इंग्लिश मजकूर)\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२१ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2022-01-21T02:00:10Z", "digest": "sha1:VYVYNKVA2VD6LTJFX7AVCRVQSNDNPTMA", "length": 14452, "nlines": 121, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "फोटोशॉपमध्ये सानुकूल आकारांसह त्वरित रेखाटने तयार करा क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nफोटोशॉपमध्ये सानुकूल आकारांसह द्रुत रेखाटने तयार करा\nतानिया आविला विलाल्बा | | फोटोशॉप\nडीफॉल्टनुसार सानुकूल आकारांसह बनविलेले स्केच आणि दिवे आणि छाया तयार करण्यासाठी मास्क क्लिपिंग.\nuna द्रुत स्केचेस तयार करण्याचा पर्याय, जो आम्हाला त्याच कल्पनांसाठी भिन्न रचना दृश्यमान करण्यास अनुमती देतो, फोटोशॉपचे सानुकूल आकारांचे साधन वापरणे.\nहे साधन वापरण्याची कल्पना सक्षम असणे आहे सानुकूल आकारातून नवीन आकार तयार करा, त्यांना एकत्र करा.\nसाधन वापरण्यास प्रारंभ करण्यापूर्वी, आपण हे करणे आवश्यक आहे सानुकूल आकार पिक्सलमध्ये बदला आकारात वेक्टर बनविण्यासाठी (प्रतिमेमध्ये लाल रंगात चिन्हांकित केलेला बॉक्स) याचा अर्थ असा की आकार बदलताना प्रतिमा गुणवत्ता गमावणार नाही.\nसमान प्रमाणात त्याचे प्रमाण ताणले किंवा टिकवून ठेवले.\nजेव्हा आपण हे साधन वापरतो, तेव्हा आपल्यास पाहिजे तेवढा आकार (आडव्या किंवा अनुलंब), उदाहरणार्थ उदाहरणामध्ये दिसू शकतो. जर आपल्याला हवे अस��ल तर प्रमाण ठेवून आकार ठेवा, आम्ही शिफ्ट दाबून ठेवतो आम्ही ते ठेवत असताना.\nडीफॉल्टनुसार फोटोशॉपने केवळ सानुकूल आकार आणले आहेत त्यामितीने आम्ही त्यांना खालील प्रतिमेमध्ये पाहू शकू म्हणून नवीन प्रतिमा तयार करण्यासाठी हाताळू शकतो.\nजरी दर्जेदार काम करण्यासाठी हे आवश्यक असेल आमची स्वतःची रेखाचित्रे किंवा फोटो वापरुन आमचे स्वतःचे सानुकूल आकार तयार करा.\nजेव्हा आम्ही वैयक्तिकृत आकार ठेवत असतो तेव्हा त्यांना दृष्टीकोन ठेवणे, फिरविणे, त्यांना प्रतिबिंबित करणे किंवा त्यांचे ओघ वाढविणे, त्यांचे प्रमाण टिकवून ठेवणे किंवा त्याचे आकार बदलण्याऐवजी त्यांच्यावर कोणतीही इतर बदल करणे आम्हाला शक्य होणार नाही.\nजर आपल्याला आकार बदलायचा असेल तर (दृष्टीकोन, फिरवा, आरसा इ.)एकदा, ठेवल्यानंतर आपण ते खात्यात घेतले पाहिजे आणि ते एका स्वतंत्र थरावर ठेवले पाहिजे.\nहे आवश्यक आहे, जसे की आम्ही फोटोशॉपमध्ये ब्रशेसचे रेखाटन करीत असताना, आवश्यक थर तयार करा प्रतिमेमधील ऑब्जेक्ट्स योग्य प्रकारे ठेवण्यासाठी आणि हे आम्हाला नंतर त्यांच्यावर कार्य करणे सुरू ठेवण्यास अनुमती देते.\nएकदा आपण काळ्या आणि पांढ white्या रंगात रचना तयार केल्यावर, आम्ही प्रकाश आणि छाया क्षेत्र तयार करण्यासाठी ग्रे ठेवू शकतो. आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल असे संसाधन तथाकथित वापर होईल क्लिपिंग मास्क किंवा क्लिपिंग मास्क. आपल्याकडे दुसर्या थरात अशा प्रकारे प्रकाश, रंग किंवा पोत सह कार्य करण्यास सक्षम होण्यासाठी हे एक स्तर तयार करण्याबद्दल आहे.\nआपण व्हिडिओमध्ये पाहु शकतो की दुसर्‍या विशिष्ट लेयरला एक असाईनमेंट करण्यासाठी आपण दाबा Alt की, आम्ही ते धरून ठेवतो आणि दोन्ही थर दरम्यान कर्सर ठेवतो (वरील आम्ही दुसर्‍या थरात समाविष्ट करू इच्छित असलेले एक खाली ठेवू) आम्ही क्लिक करतो आणि वरचा थर तळाचा भाग होईल, जेणेकरून आम्ही नियुक्त केलेल्या लेयरमध्ये जे काही करतो ते केवळ खालच्या थरात समाविष्ट असलेल्या आकारांवरच परिणाम करेल आणि आमच्या संरचनेत उर्वरित आकारांवर परिणाम होणार नाही. आपण इच्छित असलेल्या लेयरला आपण कितीतरी क्लिपिंग मास्क नियुक्त करू शकता.\nक्लिपिंग मास्क आणि लेयर मास्क देखील एकत्र केले जाऊ शकतात, जेव्हा आम्हाला आमच्या प्रतिमेवर पोत घालायचे असेल तेव्हा खूप उपयुक्त. हे करण्यासाठी एकदा आम्ही Alt ने एका लेयरला दुसरे लेन दिल्यावर आम्ही स्वतःस दिलेला लेयर वर ठेवतो आणि बटण तयार करा लेयर मास्क वर क्लिक करतो, आम्ही त्यास काळा रंगवितो आणि नंतर पांढ white्या रंगाने, आम्ही त्या आवडीची क्षेत्रे उघडतो. आम्हाला ब्रशने हे संलग्न व्हिडिओमध्ये कसे करावे याचे उदाहरण आपण पाहू शकता.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » फोटोशॉप » फोटोशॉपमध्ये सानुकूल आकारांसह द्रुत रेखाटने तयार करा\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nकिर्बी जेनर स्वत: चे नामांकित कलाकार आणि मॉडेल्स उत्तम प्रकारे सादर करीत आहेत\nफोटोमधून तीन-रंगाचे लोगो कसे तयार करावे\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/youth-marathi-news-baramati-players-excel-perfomance-shotokan-karate-tournament-25424", "date_download": "2022-01-21T02:39:34Z", "digest": "sha1:MZ2YJXKVL6C26YRKSOT6WTNQS5XKWPLA", "length": 6985, "nlines": 114, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Youth marathi news Baramati players excel perfomance in Shotokan Karate Tournament | Yin Buzz", "raw_content": "\nशोतोकोन कराटे स्पर्धेत बारामतींच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी\nशोतोकोन कराटे स्पर्धेत बारामतींच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी\nया वर्षीच्या लीगसाठी असणारी चॅंपियन ऑफ चॅंपियनची दुचाकी मुलांच्या खुल्या गटामध्ये बारामतीच्या महेश डेंगळे यांनी जिंकली. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ही गाडी प्रदान करण्यात आली.\nबारामती : रांजणगाव येथे आयोजित शोतोकॉन कराटे क्‍लबच्या आयोजित कराटे स्पर्धेत बारामती कराटे असोसिएशनच्या ९० खेळाडूंनी सहभाग घेतला. यात प्राम��ख्याने ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल, म.ए.सो हायस्कूलच्या खेळाडूंचा सहभाग लक्षणीय होता.\nस्पर्धेत बारामतीच्या कराटेपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ३५ सुवर्ण, ३० रौप्य,२५ कांस्यपदकांची लयलूट केली. या वर्षीच्या लीगसाठी असणारी चॅंपियन ऑफ चॅंपियनची दुचाकी मुलांच्या खुल्या गटामध्ये बारामतीच्या महेश डेंगळे यांनी जिंकली. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ही गाडी प्रदान करण्यात आली.\n२१ वर्षांखालील मुलाच्या गटाच्या चॅंपियन ऑफ चॅंपियनच्या उपविजेता पदाचा मान बारामतीच्याच राजन शिंदे यास मिळाला. त्याला २५ हजारांच्या रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित केले.१८ वर्षांखालील गटात बारामतीच्या श्रुती करळे, फरजाना पठाण, अनुज तावरे, सुमेध कांबळे, हर्षद सागडे या विजेत्यांना सायकल देऊन गौरविण्यात आले. ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूललाही विशेष सहभागाकरिता सायकल व चषक देऊन गौरविण्यात आले.बारामती कराटे असोसिएशनने लीगचा दुसऱ्या क्रमांकाचा चषक पटकावला.\nबारामती कराटे असोसिएशन व शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांचा गौरव करणार असल्याचेही रवींद्र करळे यांनी सांगितले आहे. यशस्वितांना बारामती कराटे असोसिएशनचे प्रशिक्षक रवींद्र करळे अभिमन्यू इंगुले, महेश डेंगळे, राजन शिंदे, ओंकार झगडे, ऋषीकेश डेंगळे, आयेशा शेख, मुकेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.\nबारामती रांजणगाव दिलीप वळसे पाटील वर्षा varsha सायकल\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2022-01-21T03:12:03Z", "digest": "sha1:WMN7SQDGE5HGIXS77ALCDGBUC3KUYNEB", "length": 6834, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिरुवरुर - विकिपीडिया", "raw_content": "\nतिरुवरुर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर तिरुवरुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nचेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरु���ल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम • विरुधु नगर\nइतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे\nइरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर\nसी.एन. अण्णादुराई • ए‍म.जी. रामचंद्रन • एम.करुणानिधी • जे. जयललिता\nकावेरी नदी • वैगै नदी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम • शुद्ध तमिळ चळवळ • स्वाभिमान चळवळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/19398", "date_download": "2022-01-21T02:33:08Z", "digest": "sha1:IBB5ZSBJ4P7VKW6XMDM4TAN26VOMKMBD", "length": 11946, "nlines": 142, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "नगर जिल्ह्यात आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर - My Maharashtra", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर\nअहमदनगर: जिल्ह्यात आज १९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ९२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६९ टक्के इतके झाले आहे.\nदरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार १७३ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या को��ोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६७ आणि अँटीजेन चाचणीत ३७ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०३, पारनेर ०७, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०६, शेवगाव ०१, श्रीगोंदा २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, अकोले ०३, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रा. ०३, नेवासा ०७, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहता ०७, राहुरी ०८, संगमनेर ०२, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०९ आणि श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ३७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०३, कर्जत ०६, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहता ०३, राहुरी ०२, संगमनेर ०२, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले १२, जामखेड ०१, कर्जत १०, कोपरगाव १९, नगर ग्रा. १६, नेवासा ०१, पारनेर १७, पाथर्डी ०४, राहाता २७, राहुरी ०५, संगमनेर ३३, शेवगाव ०७, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ०५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\n*बरे झालेली रुग्ण संख्या:३,४५,९२८*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण:११७३*\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nनगर जिल्ह्यात आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची भर\nPrevious articleपवार साहेब या अतिरिक्त उसाचे करायचे कायनगर जिल्ह्यातील या नेत्यांचे शरद पवारांना साकडे\nNext articleफेसबुकने नाव बदललं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता हे नाव\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://abmarathi.com/pm-kisan/", "date_download": "2022-01-21T02:26:44Z", "digest": "sha1:5NHD5N5DC7TGOIKQNKDVJIKJ3HY2A3XY", "length": 7500, "nlines": 127, "source_domain": "abmarathi.com", "title": "शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे - AB Marathi मराठी बातम्या", "raw_content": "\nAB Marathi मराठी बातम्या\nशेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे\nशेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे\nनमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी आनंदची बातमी आहे शेतकरी मित्रांनो 18 दिवसात तुमचा बँक खात्यात 4 हजार रुपये येणार आहे तर कोणते शेतकऱ्यांना मिळणारा कधी बँक खात्यात जमा होणार सविस्तर माहिती पहाणारा आहे.\nतुम्हाला pm kisan योजनेतून हे 4000 हजार रुपये 18 दिवसांत बँक खात्यात जमा होणार\nही पण बातमी वाचागाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार\nशेतकरी मित्रांनो pm kisan योजनेतून शेतकऱ्यांना वर्षला 6000 हजार रुपये मिळतात काही शेतकऱ्यांना नोंदणी करून पण मिळत नाही तर ते शेतकऱ्यांनाचा आधार कार्ड बँक ला लिंक नसले कीव काही चुकीची महिती भरली असले तर ते शेतकऱ्यांनी ती महिती बरोबर भरावी\nयादी पाहणे साठी खालील लिंक वर क्लीक करा\n18 दिवसात 4000 हजार रुपये कस जमा होणार ते पाहणार अव्हतो शेतकऱ्यांना मित्रांनो काही शेतकऱ्यांना 9 हफ्ता बँक मध्ये जमा झाला नाही ते शेतकऱ्यांना 9 व 10 हफ्ता एकच वेळास बँक खात्यात जमा होणार आहे 25 डिसेंबर ला\nनुकसान भरपाई यादी 2021\n | मोफत धान्य योजनेस 2022 पर्यंत मुदतवाढ | Free Ration Scheme 2022\n2 thoughts on “शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे”\nPingback: राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर | मोफत धान्य योजनेस 2022 पर्यंत मुदतवाढ | Free Ration Scheme 2022 - AB Marathi मराठी बातम्या\nPingback: PwD आणी जिल्हा परीषदेचे अधिकृत लायसन्स मिळविण्याची सुवर्णसंधी - AB Marathi मराठी बातम्या\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nसोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nAB मराठी.com तुम्हाला राजकारण,खेळ,मनोरंजन,टेक,आरोग्य याबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी खास बनवले गेले आहे.\nआजचा हवामान अंदाज (14)\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4/", "date_download": "2022-01-21T02:16:56Z", "digest": "sha1:B35RS2LACFCLHEPQEWR4MYRILDELNBFA", "length": 4688, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "आपल्या लेकीचे लाड कमी होतील - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nआपल्या लेकीचे लाड कमी होतील\nआपल्या लेकीचे लाड कमी होतील\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nराज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील…\n“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही”, वाराणसीमध्ये झळकलेल्या…\nकिरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा…\nइंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\nसरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार;…\n६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित,…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nपश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/maharashtra-news/", "date_download": "2022-01-21T02:52:43Z", "digest": "sha1:CPNMQYDHLC7HANGEUNUETOXUZAPE2HUR", "length": 4599, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "maharashtra news - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\n वर्धाच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\nइंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, कर��नाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nपश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी…\n“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही”, वाराणसीमध्ये झळकलेल्या…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात…\nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/nagraj-manjule-in-a-new-form-audience-visits-from-the-yaa-web-series/", "date_download": "2022-01-21T01:21:03Z", "digest": "sha1:32Q553I6SQPQBSF46D5NFS7WML762H75", "length": 10299, "nlines": 159, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tनागराज मंजुळे नव्या रूपात; 'या' वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला - Lokshahi News", "raw_content": "\nनागराज मंजुळे नव्या रूपात; ‘या’ वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला\nप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल चर्चेत असतात, नागराज मंजुळे फक्त चित्रपट निर्माते नसून ते चित्रपटात अभिनयाचे काम सुद्धा करतात. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ हे चित्रपट खुप गाजले. ‘नाळ’ चित्रपटात त्यांनी एका भुमिकेत काम सुध्दा केले.\nनागराज मंजुळे हे आता एका नवीन वेबसीरीमध्ये काम करताना दिसणार आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या ‘मटका किंग’ नावाच्या वेबसीरीजमध्ये काम करणार आहे. ही वेबसीरीज सट्टेबाजीवर आधारित असणार असून ही वेबसीरीज सत्य घटनेवर आधारित असणार आहे.\nरतन खत्री यांच्या जीवनावर ही आधारित असणार आहे. रतन खत्री यांना भारतात जुगाराचे संस्थापक म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर त्यांना ‘मटका किंग’ म्हणून ओळखले गेले. ह्या वेबसीरीज मध्ये त्यांचा जीवन प्रवास सांगितला आहे.\n60 ते 70 च्या दशकातील मुंबईच्या मजुर वर्गाची संस्कृती पाहायला मिळेल. ही वेबसीरीज अनोखी व मनमोहक असणार आहे. असे नागराज मंजुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.\nPrevious article देशभरात सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित आढळले\nNext article अभिनेत्री क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘हा’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nगायिका सावनी रविंद्रने शार्वीसाठी गायली ‘लडिवाळा’ ही गोड अंगाई\nरणबीर कपूर-संजय दत्तचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार\nदेवमाणूस’ फेम अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार दिसणार ‘दिशाभूल’ मध्ये\nकिरण माने दिसणार आता मोठ्या पडद्यावर\n‘पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू; अल्लू अर्जुनने केलं श्रेयस तळपदेचं तोंडभरुन कौतुक\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nदेशभरात सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित आढळले\nअभिनेत्री क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘हा’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\nराज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/heavy-rain-in-dhule/", "date_download": "2022-01-21T02:22:28Z", "digest": "sha1:SMPPKDFAYMNKB7WCXFCKRPSVENQZD2CT", "length": 14126, "nlines": 138, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळे : गारपिट आणि अवकाळी पावसामुळे जमींदोज झाली गहू, मका, केळी, पपई, हरभरा पिके |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस���य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nधुळे : गारपिट आणि अवकाळी पावसामुळे जमींदोज झाली गहू, मका, केळी, पपई, हरभरा पिके\nशिरपूर (तेज समाचार डेस्क). मंगळवारी धुळे जिल्ह्यात अवघ्या 20 मिनिट गारपिटीसह झालेल्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. सायंकाळी शिरपूर शहरासह तालुक्यात आणि धुळे तालुक्यातील काही भागात झालेल्या बेमोसमी पावसाने गहू, मका, केळी, पपई, हरभरा इत्यादि पिके जमीनदोस्त केली आहेत. या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या पावसात शिरपूर येथील राजेंद्र माळी या व्यक्तीचा मृत्यु झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.\n– जळगाव मध्ये सुद्धा प्रचंड नुकसान\nजळगांव शहरासह तालुक्यातील भोकर, आव्हाणे, ममुराबाद, कानळदा, गाढोदा, किनोद गिरणा व तापी काठच्या गावांमध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपीटी झाली. त्यात गहू, हरभ-यासह केळीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सूमारेतासभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतक-याचे कंबरडे मोडले गेले आहे. आधीच ‘कोरोना’ मुळे शेतीचे व्यवहार ठप्प असताना आता निसर्गानेही आपले रौद्ररुप दाखविल्याने शेतक-यांचा चिंता वाढल्या आहेत.\nम्हसावद, वडली, जळके या भागात वादळ होते. ऐन काढणीवर असलेल्या गहू व हरभ-याचा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तहसिलदार वैशाली हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार भोकर पट्टयात मोठे नुकसान झाले असून, या भागात अर्धातास गारपीट झाली आहे. रात्री उशीरापर्यंत नुकसानीचा आढावा घेतला जात होता.\n– ममुराबादला घरांवरील पत्रे उडाले\nपरिसरात मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या गहू, दादर ज्वारी पिकांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले असून वादळामुळे काही घरांवरील पत्रेही उडाली आहेत.दिवसभर कडक ऊन व उकाड्याची स्थिती असतांना सायंकाळनंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला. वा-याचा वेग वाढून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाट व पाऊस सुरू होता. साधारण पाच मिनिटे बोरांच्या आकाराची गार पडली. रस्त्या��वर तसेच घरांच्या अंगणात अक्षरश: गारांचा सडा पडल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकांचे गारपिटीमुळे काय हाल झाले असतील, या कल्पनेनेच शेतकºयांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. वादळामुळे दत्त मंदिराजवळील श्रीराम यादव यांच्या घरावरील पत्रेही उडाली.\n– शेकडो हेक्टरवरील गहू झाला आडवा\n२५ ते 3० किमी प्रतीतास वेगाने वाहणा-या वा-यामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, गाढोदा ते आव्हाणे या केळी पट्टयात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे. यासह पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू व हरभ-याचे पिक अक्षरश आडवे झाले होते. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा आढावा घेवून शेतक-यांना मदत करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.\nवीज महामंडळाचे सर्वाधिक नुकसान\nप्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. वीज तारा तुटून पडल्यामुळे शिरपूर शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. धुळे तालुक्यातील काही भागात या पावसाचा फटका बसला आहे. या गारपिटीत गारांचा आकार लिंबाएवढा होता. त्यामुळे अनेक वाहनाच्या काचा फुटल्या. अवघ्या 20 मिनिटांच्या अवकाळी पावसाने पिकांचे, घरांचे आणि वीज महामंडळाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. या वीस मिनिटात शिरपूर शहरातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नुकसानीची अंतिम आकडेवारी उद्या दुपारपर्यंत समोर येईल.\nधुळे : 36 हाथगाड्यांवर वाहतूक शाखेची कडक कारवाई\nकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व दुकाने आणि संस्था 31 मार्चपर्यंत बंद\nपुणे: कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या\nनंदुरबार: भरड धान्य खरेदी सुरू करण्यास परवानगी द्यावी\nशिरपूर : आणखी 2 कोरोना बाधित आढळले , रूग्णांची संख्या 14\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/tea-vendor.html", "date_download": "2022-01-21T03:16:34Z", "digest": "sha1:CYJ7CNBKFFWWYTYW6XOBUU3STQSG6GMS", "length": 6531, "nlines": 80, "source_domain": "zeenews.india.com", "title": "tea vendor News in Marathi, Latest tea vendor news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nचहा विक्रीची कमाई वर्षाला १२ लाख रूपये\nकेवळ चहाच्या विक्रीतून महिन्याला लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे पुण्यातलं येवले अमृततुल्य सध्या चांगलचं चर्चेत आहे.\nमोदीं होते 'चहावाले', तर फ्रान्सचे राष्ट्रपतीही '........'\nफ्रान्सचे राष्ट्रपती फ्रासुआ होलांद हे २४ जानेवारीपासून भारत दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक सोहळ्याचे ते मुख्य अतिथी देखील होते. फ्रान्सचे राष्ट्रपती होलांद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही गोष्टीत साम्य आहे.\nएका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा\n'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...\nचहावाला नव्हे तर 'सरस्वती'चा उपासक\nलक्ष्मण रावांना लहानपणापासूनच वाचनाची विलक्षण आवड आणि हिंदी साहित्याची ओढ होती. त्यामुळेच त्यांनी हिंदी माध्यमातून १९७३ साली मॅट्रिकची परिक्षा दिली. गुलशन बावरांच्या कादंबऱ्यांनी त्यांना वेड करुन सोडलं. रावांना परिस्थिती अभावी शिक्षण सोडून स्पिनिंग मिलमध्ये नोकरी धरावी लागली. पण तरीही ते अवस्थ होते, कारण आतंरिक लिखाणाची ओढ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती.\nगाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही Traffic चे नवीन नियम जाणून घ्या\nडोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ\nकतरिनाची आठवण आल्यावर Vicky Kaushal काय करतो\nCommits Suicide: घरात मिळाला Remo D'Souza च्या मेहुण्याचा मृतदेह, गळफास घेत संपवलं जीवन\nकैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी ऑपरेशन न करता असा मोबाईल काढला...\nDangal मधील छोटी बबिता आज दिसते इतकी बोल्ड, फोटो ��ाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nPushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा\nगर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली\nव्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं महिलेला पडलं महागात, झाली फाशीची शिक्षा\nअर्जुनच्या आयुष्यात मलायका नव्हे, तर या महिलेला पहिलं स्थान, स्वत:च दिली कबुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T03:05:11Z", "digest": "sha1:H6GLZJDKIN2VG7IWHY7FOAALUKB5HT3O", "length": 8505, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "हिंजवडी बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nहिंजवडी बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nहिंजवडी बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक\nबलात्कार दोघांनी नाही तर चौघांनी केला\nपीडित मुलीचा धक्कादायक खुलासा\nपिंपरी-चिंचवड : हिंजवडी जवळ दोन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली असून बलात्कार दोघांनी नाही तर चार जणांनी मिळून केला असल्याचा धक्कादायक खुलासा पीडित मुलीने केला आहे. सुमीरन गुरुदास गायकवाड (वय 18), सोमनाथ अतिष वाघोले (वय 23, दोघे रा. दारुंब्रे, मावळ) अशी दोघांची नावे आहेत.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nहिंजवडी जवळ राहणार्‍या शेतमजुरांच्या दोन मुली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्यातील मजुराच्या चार जणांनी मिळून त्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखविले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितले. चॉकलेट मिळणार म्हणून दोघीही मंदिराच्या मागे गेल्या. त्यावेळी आरोपींनी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेले. तिथे त्यांच्यावर बलात्कार केला. त्यातील एका मुलीवर दोघांनी मिळून बलात्कार केला. त्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला. दोघींनाही मानसिक आणि शारीरिक इजा झाली. दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एकीची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने कोमामध्ये गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.\nघडलेला प्रसंग घरच्यांना समजला तेंव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सुरुवातीला त्यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी त्यांना विश्‍वास दिला. त्यामुळे मुलीच्या आईने फिर्याद दिली. एक पीडित मुलगी बोलू शकत असल्याने तिच्या मदतीने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकजण सज्ञान आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर जखमी मुलीने दिलेल्या माहितीनुसार आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नवीन संकल्पना\nपिंपरी कॅम्पातील फूल बाजार स्थलांतरीत करणार – महापौर\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/19574-madhu-ethe-an-chandra-tithe-madhuchandra-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2022-01-21T03:10:23Z", "digest": "sha1:NXQ7QEG33AKYOW5YQBTMGMYR5BBKGN7M", "length": 2774, "nlines": 46, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Madhu Ethe An Chandra Tithe (Madhuchandra) / मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nमधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात,\nझुरतो अंधारात... अजब ही मधुचंद्राची रात\nएक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयावर किती पहारे\nहवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात\nसरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात\nमाहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले\nताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात\nसंसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात\nकिती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत\nअशी निघाली लग्नानंतर वाऱ्यावरती वरात\nवाऱ्यावरती वरात, अजब ही मधुचंद्राची रात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahinews.com/pm-security-breach-nana-patole-slams-bjp/", "date_download": "2022-01-21T02:20:56Z", "digest": "sha1:KSIIFRQKM5KM5HBCWME3QP4VTLTS344V", "length": 11583, "nlines": 159, "source_domain": "lokshahinews.com", "title": "\tकॉंग्रेस हायकमांडचा पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; नाना पटोले आरोपांवर म्हणाले…दोन प्रधानमंत्री गमावलेत - Lokshahi News", "raw_content": "\nकॉंग्रेस हायकमांडचा पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; नाना पटोले आरोपांवर म्हणाले…दोन प्रधानमंत्री गमावलेत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहेत. या निकालावर पंजाब सरकार आणि केंद्र सरकारला झापले असताना सुप्रीम कोर्टाने झापले असताना देखील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे.आता कॉंग्रेस हायकमांड वरील आरोपांवर नाना पटोले यांनी आम्ही आमचे दोन प्रधानमंत्री गमावलेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हलगर्जीपणा चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. नाना पटोले यांनी गोंदिया येथे प्रचार सभे दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट कॉंग्रेस हायकमांड आणि पंजाब सरकारने रचल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिम्मत विस्वा शर्मा यांनी केले. या आरोपावर कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले. ही सर्व चमचेगिरी आहे. प्रधानमंत्री पद हे गरिमेचे आणि अभिमानाचे पद आहे. याचा दुरुपयोग कुठेही होऊ नये. आम्ही आपले दोन प्रधानमंत्री गमावलेत. म्हणून सुरक्षितते बाबत कोणत्याही प्रकारचे हलगर्जीपणा चालणार नाही असे ते म्हणाले.\nभाजपचा सर्वा नौटंकीपणा आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे वर्ग केले असून ज्या प्रमाणे केंद्रीय गृहमंत्री यांनी पंजाब DJP यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.ही जी घाई आहे संमजण्यासारखी आहे. त्यामधूनच खुप समजण्यासारखे आहे.\nप्रधानमंत्री दौऱ्याचे सर्व सुरक्षेचे निरीक्षण सर्व काही केंद्रीय गृहमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. मात्र ज्या दिवशी प्रधानमंत्री दौरा असतांना ऐनवेळी रस्ता बदलण्याचे कारण भाजप आणि अमित शहा अजूनही सांगू शकले नसल्या���ा आरोप नाना पटोले यांनी केला.\n सात भारतीय खेळाडू कोरोना पाॅझिटीव्ह\nNext article अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोना\nनाना पटोलेंवर मेहेरबानी, चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल\nआमदार मंगल प्रभात लोढा यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nपंतप्रधानांबाबत वादग्रस्त वक्तव्य; नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा, नितीन गडकरींची मागणी\n‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य\nह्या दिवशी साजरा केला जाणार ‘ स्टार्ट-अप दिवस’; जाणून घ्या तारीख\nप्रियांका गांधींच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अभियानाला महाराष्ट्रातून बळ; जिल्हा कमिटीत महिला नियुक्तीचा आदेश\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\n सात भारतीय खेळाडू कोरोना पाॅझिटीव्ह\nअभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोना\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/4021", "date_download": "2022-01-21T02:17:59Z", "digest": "sha1:X33LIHPOPU4DBKMPXTRTGLX7AIS2CASS", "length": 18467, "nlines": 230, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "केंद्राकडून राज्याला मिळालेल्या निधीचा भाजपने मागीतला हिशोब | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत��याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome नागपूर केंद्राकडून राज्याला मिळालेल्या निधीचा भाजपने मागीतला हिशोब\nकेंद्राकडून राज्याला मिळालेल्या निधीचा भाजपने मागीतला हिशोब\nसामान्यांसाठी आर्थिक पॅकेजची केली मागणी\nविदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊन काळातही राज्यात कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढतच आहे. केंद्र शासनाने आधारभूत किमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यावरदेखील राज्याने शेतमाल खरेदी केला नाही. केंद्राने पाठविलेल्या निधीचादेखील विधायक उपयोग झालेला नाही. या निधीचा राज्याने हिशोब द्यावा अशी मागणी भाजपच्या महानगर पदाधिकार्यानी केली आहे. कोरोना संदर्भातील विविध समस्यांवर भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले.\nकेंद्र शासन���ने आखून दिलेल्या उपाययोजनांचे पालन राज्याला करताच आले नाही. राज्यात पीपीई किट्स आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लोकांना मिळाले नाही, अडकलेले विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत, लोक संकटात असताना महाविकास आघाडीतील नेते राजकारण करत असून प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखविण्यात व्यस्त आहेत, असा आरोप या निवेदनातून करण्यात आला. राज्य शासनाने शेतकर्यांना तातडीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानभरपाई द्यावी, सर्वसामान्य जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली.\nयावेळी खा. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. नागो गाणार, उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्षनेते संदीप जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.\nPrevious articleआत्मा कार्यालयातील संगणक रुपरेषकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\nNext articleदोन महिन्यात सारीची रूग्णसंख्या एक हजारावर\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nराष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन;\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/india-tour-of-australia-ind-vs-aus-shardul-thakur-washington-sundar-partnership-bring-india-back-in-the-hunt-cm/", "date_download": "2022-01-21T02:13:25Z", "digest": "sha1:JKXAYKYI6PVDFIVZA7IT4KMK3BB6D6HH", "length": 13428, "nlines": 72, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "IND vs AUS: शार्दुल ‘सुंदर’ खेळीमुळे ऑस्ट्रेलियन टीमला प���न्हा ‘पेन’", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nIND vs AUS: शार्दुल ‘सुंदर’ खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा ‘ टीम पेन’\nक्रिकेट विश्वात एकेकाळी श्रेष्ठत्वाची पताका फडकवणाऱ्या ऑस्ट्रेलियन (Australia) टीमला ही बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar Trophy) सीरिज कायमची लक्षात राहणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम भरात होती, त्यावेळी ते सर्वांना सगळीकडं हरवत असत. त्या काळातही टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजमध्ये वारंवार फेस आणला होता.\nया ऑस्ट्रेलियन टीममध्ये ती बातच नाही. ‘कॅप्टन आहे, म्हणून टीममध्ये आहे’ या तत्वावर एकानं या टीममध्ये जागा अडवली आहे. ‘ब्रिस्बेनमध्ये या मग हरवतो’ अशी या टीमचे खेळाडू हवा करत होते. त्यांना भारतीय टीमनं पहिल्या इनिंगमध्ये बॅकफुटवर ढकललं आहे.\nशार्दुल – ‘सुंदर’ प्रवास\nवॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) फक्त 21 वर्षांचा आहे. तो तीन वर्षांपूर्वी शेवटचं लाल बॉलनं प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) खेळला आहे. तो तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मधील बॅटिंगमुळे ओळखला जातो. त्याला पूर्वीपासून बॅट्समन व्हायचं होतं, पण तो ऑफ स्पिनर बनला.\nआजही त्यानं त्याच्यातला बॅट्समन जिवंत ठेवला आहे. त्याच्या या बॅटिंग स्कीलवर विश्वास ठेवून विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीनं त्याला एका मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सच्या आधी बॅटिंगला पाठवलं होतं. तो प्रयोग फसला. आज त्यानं पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये त्याचा बॅटिंगमधला दर्जा दाखवून दिला.\nमुंबईकर शार्दुल ठाकूल (Shardul Thakur) या टेस्ट सीरिजसाठी सातव्या क्रमांकाचा बॉलर होता. यापूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्यानं समाधानकारक बॉलिंग केली. त्यानंतर सुरु झालेल्या या मोठ्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्याला फक्त तीन मर्यादीत ओव्हर्सच्या मॅचमध्ये संधी मिळाली.\nआयपीएल आणि ऑस्ट्रेलिया दौरा दोन्ही ठिकाणी अवघड परिस्थितीमध्ये त्याला बॉलिंग करावी लागली. थ्रो बॉलर म्हणून तो या टेस्ट टीममध्ये होता. त्याला नेटमध्ये प्रॅक्टीस करताना अशी किती बॅटिंग मिळाली असेल तरीही त्यानं त्याच्यातील खेळण्याची जिद्द कायम ठेवली. त्यामुळेच टीम इंडियाच्या कॅप्टनला ही इनिंग संपल्यानंतर ‘तुला परत मानलं रे ठाकूर’ अशी दाद द्यावी लागली.\n‘नेट’ बॉलर्सनी दाखवलं ‘भोक’\nसुंदर आणि शार्दुल हे दोघंही टेस्ट सीरि���साठी नेट बॉलर होते. त्यांना सर्व प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं ब्रिस्बेनच्या टेस्ट टीमममध्ये अक्षरश: ढकलण्यात आलं. ऑस्ट्रेलियाला ते सांगण्याची सोय नाही. कमिन्स, हेजलवुड, स्टार्क आणि लायन हे त्यांचे चारही प्रमुख बॉलर ही टेस्ट खेळत आहेत. यापैकी एकही टीमच्या बाहेर नाही.\nऋषभ पंत आऊट झाल्यानंतर ही जोडी एकत्र आली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन टीमच्या डोळ्यासमोर मोठी आघाडी होती. यापूर्वीची ऑस्ट्रेलियन टीम ही संधी कोणत्याही परिस्थितीत सोडत नसे. ही टीम पेनची (Tim Pain) ऑस्ट्रेलियन टीम आहे. या टीमला सलग दुसऱ्या टेस्टमध्ये भारताच्या शेवटच्या बॅटिंग करु शकणाऱ्या जोडीनं त्यांच्या कॅप्टनचं नाव दिलं. म्हणजेच ‘पेन’ दिला.\n( वाचा : ‘होय, मी मुर्ख ठरलो’, सर्व बाजूनं अडकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनची कबुली\nशार्दुलनं घेतली शाळा, सुंदरनं केला विक्रम\nशार्दूल ठाकूरनं पॅट कमिन्सला (Pat Cummins) आल्या आल्या सिक्सर घेत त्याची शाळा घेतली. रोहित शर्मासारखा तो नॅथन लायन विरुद्ध फसला नाही. त्यानंतर त्यानं टेस्ट क्रिकेटमधील पहिली हाफ सेंच्युरी देखील झोकात पूर्ण केली.\nवॉशिंग्टन सुंदरला ब्रिस्बेन टेस्टच्या दोन दिवस आधीपर्यंत आपण खेळू असं वाटलंही नसेल. तो आज 1911 नंतर ऑस्ट्रेलियात पदार्पणातील टेस्टमध्ये सातव्या क्रमांकावर येऊन हाफ सेंच्युरी करणारा पहिला बॅट्समन बनला आहे. परदेशात सातव्या क्रमांकावर पदार्पण करुन हाफ सेंच्युरी झळकवणारा तो राहुल द्रविड (Rahul Dravid) नंतरचा दुसरा बॅट्समन आहे.\nशार्दुल-सुंदर जोडीनं 36 ओव्हर्स एकत्र बॅटिंग केली. टीम पेननं खराब DRS घेत त्याची परंपरा पुढं चालवली. त्यांनी सातव्या विकेटसाठी 123 रन्सची पार्टनरशिप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 33 रन्सची आघाडी घेता आली. यापूर्वी इतिहासात दोन वेळा ऑस्ट्रेलियाच्या टीमनं पहिल्या इनिंगमध्ये भारतावर 33 रन्सची आघाडी घेतली आहे. त्या दोन्ही टेस्ट भारतानं जिंकल्या आहेत.\n( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली\nब्रिस्बेनमधील पुढील दोन दिवसांचं हवामान पाहता, भारतीय टीमचा एक हात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आहे. तर एक पाय आयसीसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC Test Championship) फायनलमध्ये आहे. या दोन्ही पैकी एकही गोष्ट झाली नाही तरी ही शार्दुल-‘सुंदर’ पार्टरनरशिप सर्वांच्या ��ीर्घकाळ स्मरणात राहणार आहे, हे निश्चित.\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.\nExplained: ब्रिस्बेन टेस्टमध्ये रोहित शर्मा खरंच चुकला का\nमोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता\nIND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो\nBrisbane Test: शुभमन गिलची सेंच्युरी हुकली पण गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला\nभारत वि. ऑस्ट्रेलिया Special Articles\nमोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahinews.com/dr-kanchan-chates-bjp-to-jai-shriram/", "date_download": "2022-01-21T02:24:42Z", "digest": "sha1:V7IDFGXYJIIXKPAZW7IV4NPT3NTWHKYU", "length": 9433, "nlines": 157, "source_domain": "www.lokshahinews.com", "title": "\tडॉ. कांचन चाटे यांचा भाजपला जय श्रीराम - Lokshahi News", "raw_content": "\nडॉ. कांचन चाटे यांचा भाजपला जय श्रीराम\nसुरेश वायभट | पैठण : सेवानिवृत्त पोलिस अधिकारी डॉ. कांचन चाटे यांनी भाजपला जय श्रीराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत चाटे आपल्या समर्थकांसह उद्या पैठण येथे आयोजित कार्यक्रमात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.\nपोलिस विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ . चाटे यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याचे काम केले. भाजपच्या अनेक आंदोलनांत त्यांनी सहभाग नोंदविला. मात्र ते आता भाजपला जय श्रीराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पैठण येथे प्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस माजीमंत्री अनिल पटेल , काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ . कल्याण काळे , तालुका अध्यक्ष विनोद तांबे , शहराध्यक्ष निमेश पटेल,युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर दसपुते यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत. .\nPrevious article एमआयडीसीतील कार्यालयात भलामोठा कोब्रा\nNext article शाहरुख खानची मॅनेजर एनसीबी कार्यालयात\nNagar Panchayat Election Results 2022 LIVE : नगरपंचायत निकालात कुणाची सरशी, पाहा प्रत्येक अपडेट\nनाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी\nराष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द – Nawab Malik\nKalicharan Maharaj | कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात\nआमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचा भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फसवणूकीचा गुन्हा दाखल\nसमीर वानखेडेंसाठी भाजपाचे बडे नेते दिल्लीत लॉबिंग करतायत; Nawab Malik\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n नवी नियमावली जाणून घ्या\nराज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद\nआर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात\nकेंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…\nआमची चूक झाली, सदावर्तेंना हटवलं, पवारांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले….\nमुलीचे प्रेमसंबंध; बापाने केली प्रियकराची हत्या\nएमआयडीसीतील कार्यालयात भलामोठा कोब्रा\nशाहरुख खानची मॅनेजर एनसीबी कार्यालयात\nबिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण\nशिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेंना जामीन मंजूर\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या\nनथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक\nअशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे\nगोरेगाव फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओबाबत आराखडा तयार करावा -अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://abmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2022-01-21T02:50:48Z", "digest": "sha1:C4EOSFYE7JZNXTLJM44MKVBBECRAEWOV", "length": 23898, "nlines": 127, "source_domain": "abmarathi.com", "title": "सचिन तेंडुलकर यांचा संपुर्ण जीवनप्रवास / एकदा पाहच. - AB Marathi मराठी बातम्या", "raw_content": "\nAB Marathi मराठी बातम्या\nसचिन तेंडुलकर यांचा संपुर्ण जीवनप्रवास / एकदा पाहच.\nसचिन तेंडुलकर यांचा संपुर्ण ��ीवनप्रवास / एकदा पाहच.\nपुत्ररत्न रमेश तेंडुलकर आणि आई रजनी तेंडुलकर यांच्या घरात सचिनचा जन्म झाला 24 एप्रिल 1973 झाली त्या काळचे प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या वरून त्याचं नाव सचिन असा ठेवला सचिन सगळ्यांचाच लाडका होता त्याला प्रेमानं म्हणून हाक मारायची एकदा सुट्टी मध्ये झाडाच्या सोडताना तो पकडला गेला त्यावेळी त्याचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून त्याचे मोठे भाऊ अजित तेंडुलकर यांनी त्यांना रमाकांत आचरेकर सरांकडे ज्यांनी ह्या बालकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं सचिन तेंडुलकर चे वडील रमेश तेंडुलकर हे प्रोफेसर होते बांद्र्याच्या साहित्य सहवासात त्याचं बालपण रमाकांत आचरेकर सर स्वतः आपल्या स्कूटर वर बसवून त्याला क्रिकेट खेळायला घेऊन जायचे सचिन वेगवेगळ्या एक रुपयाचा शिक्का ठेवायचे जो गोलंदाज सचिनला बाद करेल त्याला एक रुपयाचा शिक्का मिळायचा आणि जर कुणीच सचिनला बाद केले नाही.\nतर तोच सचिन मिळविलेल्या 664 धावांची विक्रमी भागीदारी आपला मित्र विनोद कांबळी याच्या सोबत सचिन केली तेव्हाच प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली आणि मग पुढे आपल्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकून आपली दखल घ्यायला त्याची निवड झाली नाही तेव्हा स्वतः सुनील गावस्कर यांनी आणि त्याचा उत्साह वाढवला त्याची निवड होईल अशी चर्चा सुरू होती पण सोळा वर्षांचा हा लहान मुलगा याची चिंता करणाऱ्या\n15 नोव्हेंबर 1989 मध्ये 16 वर्षांचा मुलगा पाकिस्तान दौर्‍यासाठी निवडला गेला या मालिकेमध्ये तीन कसोटी सामने अनिर्णित ठरले आणि चौथ्या कसोटी सामन्यात सचिनला वकार युनिस च्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करताना नाकावर जोरदार चिंटू लागला कठीण परिस्थितीत हार्न मानतात मैदानात तू स्वतः उभा ठाकला आणि वकार युनीस वसीम अक्रम इम्रान खान या त्या काळच्या तीनही दिग्गज आक्रमक गोलंदाजांचा सामना करून 57 धावांची खेळी केली आणि तो सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरला अब्दुल कादिर सारख्या कसलेल्या गोलंदाजाला एकावर मध्ये चार षटकार लगावला सचिनचं कौतुक करावं तेवढं थोडंच कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिन 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निघाला त्याने याच कसोटी सामन्यात त्याचं पहिलं कसोटी शतक केला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दोन कसोटी शतके केली.\nजातील पर च्या मैदानावर अनेक भारतीय खेळाडू अपयशी ठरले त्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चांगलीच लक्षात आहे 1994 पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन न्यूझीलंड विरुद्ध 84 धावा करून गेला आणि आपली जागा निश्चित ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केल्या 1994 सालची सचिन वचनबद्ध झाला सचिनला 1990च्या इंग्लंड दौऱ्यावर भारतात परतल्यावर मुंबई विमानतळावर पहिल्यांदा पाहिलं होतं त्यानंतर जवळपास पाच वर्ष त्यांचे मैत्रीपूर्ण नाटक 24 जून 1995 ला मी 22 वर्षांचा सचिन सहा वर्ष मोठ्या असणार्‍या डॉक्टर अंजली विवाहबद्ध झाला याच वर्षी सचिनला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने भारत सरकारने गौरविला 1992 च्या सचिनच्या पहिल्या विश्वचषक आनंतर 1996 सली दुसऱ्या विश्वचषकात भारताला सचिन एक हात ठेवून उपांत्य फेरीपर्यंत काही वर्ष भारतात अशी प्रथा झाली की सचिन बाद झाला की लोक आपल्या टीव्ही बंद करायचे 98 साल सचिन साठी फार महत्त्वपूर्ण ठरला एकदिवसीय सामन्यात शतक आणि कसोटी तीन शतक ठोकणाऱ्या सचिनची वाऱ्यासारखी ठरलेली आहे या चर्चेला उधाण आलं होतं फिरकी गोलंदाज शेन वॉर्न म्हणतो की माझ्या स्वप्नात सचिन येतो आणि माझ्या चेंडूवर षटकार लगावला निर्विवादपणे या युद्धात सचिनच उजवा ठरला.\nशाहजहानच्या डेझर्ट पोरांची इनिंग कोणी विसरू शकत घोंगावणारे वादळ आणि आक्रमक गोलंदाज यांचा सामना सचिन इतक्या प्रभावीपणे केला की भारताचं अंतिम सामन्यात स्थान त्यांनी निश्चित केले या सामन्यानंतर अंतिम सामना 24 एप्रिलला सचिनच्या वाढदिवशी खेळला गेला पुन्हा सचिन एकहाती खेळी करून अवधी मालिका भारताच्या खिशात घातली आणि लाखो शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या भारतीयांना रिटर्न गिफ्ट दिला व म्हणाला आम्ही भारताचा संपूर्ण संघ गारद करू शकलो पण सचिनला नाही या सगळ्या सचिनच्या लक्षवेधी इनिंग आवडीने पाहिल्या आणि ते आपल्या पत्नीला मिळाले विश्वचषकात सचिनला अनेक परिस्थितीला तोंड द्यावे लागले एकीकडे भारत असे विश्वचषकातील सामने तर दुसरीकडे त्याच्यावर आलेले दुःख निधन झाल्यामुळे तो मुंबईला परतला तेव्हा त्याच्या आईने सचिनला परत पाठवलं ती म्हणाली की तुझी गरज तिकडे आहे त्यामुळे तुझा आणि सामना खेळ सध्या तुझं तेच कर्तव्य आहे हे आईचं म्हणणं ऐकून सचिन पुन्हा विश्वचषक आकडे धाव घेतली आणि परतल्यानंतर पहिल्याच केनिया विरुद्धच्या सामन्या��� आपली 140 धावांची शतकी खेळी वडिलांना श्रद्धांजली म्हणून समर्पित केली यानंतर शतकी खेळी करणाऱ्या सचिनला प्रत्येक वेळेस आकाशात पाहून वडिलांचे आभार मानताना अवघ्या जगाने पाहिले भारत सरकारने 1999 सचिनला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं अंदाजाप्रमाणे गोलंदाजी करूनही त्यांना अनेकदा मानसन्मान पटकावले विश्वचषक सामन्यात भारत विजेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा सचिन मालिकावीर ठरला फक्त सचिन अशी काही धुलाई केली की शोएब सचिनला गोलंदाजी करण्यास कर्णधाराला नकार दिला सामना करताना पहिल्या दोन सामन्यात सचिनला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करताना पहिल्या दोन सामन्यात दोन वेळा शून्यावर बाद भावा लागलं मग या परिस्थितीचा आढावा घेऊन पुरेपूर अभ्यास करून सचिन तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑक्साईडची खेळी टाळून पहिल्यांदा विदेशात 241 धावा केल्या.\nमाझी शतक करणाऱ्या सुनील गावस्करचा विक्रम 2005 सली सचिनमुळे काढला 2008 सालची सचिनची पहिली ऑस्ट्रेलिया तली एकदिवसीय शतकी खेळी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली आणि भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका जिंकली भारत सरकार\nआमचा धर्म आहे आणि सचिन हा आमचा देव आहे असे सगळेच भारतीय म्हणतात तेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे या देवाच्या जन्माची गोष्ट छान होता 1989 भारताचा संग्रह पाकिस्तान मध्ये गेला होता अतिशय खराब बीच वरती हा सामना भारतातल्या जमा होता सामन्याचा शेवटचा दिवस समजते कार्यानुसार के खतरनाक गोलंदाज अझर रवी शास्त्री श्रीकांत असे दिग्गज आऊट होऊन परतले होते आणि तुमच्या जोडीला सोळा वर्षाचा कोवळा सचिन मैदानात उतरला व कार्यानुसार पहिला चेंडू सोडून त्याच्या तोंडावर लागला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागलं सचिन मैदानावर कोसळा रक्ताने त्याची कपडे लागला होता सामना थांब थोडे उपचार केल्यानंतर सिद्धू बोला रिटायर होऊन हा डेंजर संपला की परत येईल त्याला हात लागला पाकिस्तानी खेळाडू कॉमेंट करत होते पण सचिन शांत होता तो दोनच शब्द बोलला ज्या शब्दांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास पार बदलून टाकला ते दोन शब्द होते मै खेलेगा सचिन तेंडुलकर पुन्हा उभा राहिला सोळा वर्षांच्या कोवळ्या\nआयपीएलच्या 2010 च्या तिसऱ्या परवा सचिन सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप धारण केली 19 डिसेंबर 2010 सचिन एक विश्वविक्रम केला कसोटी सामन्य��त आपलं पन्नासावा शतक ठोकलं हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतली याची दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय होत नाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2011साली इतिहास घडला भारत 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा विश्वचषक आवर आपलं नाव कोरलं सचिन दोन शतके तर दोन अर्धशतके महत्त्वपूर्ण खेळी केल्या त्यामुळे\nअखेरीस तो दिवस उजाडला 16 मार्च 2012 या दिवशी बांगलादेश विरुद्ध निरपुर मध्ये त्यांना शंभरावं शतक ठोकले या शंभर शतकांचा प्रवास सचिन बरच काही कमावले त्यांचं प्रेम मोठ्यांचा आशीर्वाद विरोधी खेळाडूंची शाबासकी आणि भरपूर प्रसिद्धी कशाला बोलू न जाता तो आजही सार्‍यांशी नम्रतेने वागतो कारकिर्दीची सुरुवात करताना वडिलांनी सांगितलेली बोल आजही त्याच्या लक्षात आहे तुझा खेळ कदाचित तुझ्याबरोबर कायम नसेल पण तुझ्यातलं माणूस पण नेहमी तुझ्या सोबत असू दे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना कधीच पदार्थांची जाहिरात दिली नाही सामाजिक जाणिवा\nआपल्याला प्रत्येक वेळेस पाहायला मिळतं भारतीय वायुसेना सचिनला विंग कमांडर ही पदवी बहाल केली इतकेच नव्हे तर 2012 सचिनला राज्यसभेत सभासदत्व हिला आपल्या 23 डिसेंबर 2012 ला एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन निवृत्ती घेतली नोव्हेंबर 2013 चा वेस्ट इंडिज विरुद्ध चा 200 वा कसोटी सामना त्याचा कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला तो त्याच्या आईला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिला\n2014 सली भारत सरकारने सर्वोच्च भारतीय पुरस्कार भारतरत्न देऊन सचिनचा सन्मान केला निवृत्तीच्या सामन्यानंतर सचिनला पहिल्यांदा त्याच्या गुरूंनी वेल्फेअर म्हणून त्याचं कौतुक केलं आणि त्यांना आवर घालता आला नाही सचिनचा लंडनमध्ये मेणाचा पुतळा बनवला गेला या सचिनचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत आणि म्हणूनच अनेक जण आपल्या मुलांचे नाव सचिन ठेवतात मराठी\nपांढरे केस काळे करा फक्त 1 कांदा वापरून / केस करण्याचे घरगुती , आयुर्वेदिक उपया\nएकनाथ खडसे यांचा संपूर्ण जीवनपट / सरपंच ते मंत्री\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nसोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nAB मराठी.com तुम्हाला राजकारण,खेळ,मनोरंजन,टेक,आरोग्य याबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी खास बनवले गेले आहे.\nआजचा हवामान अंदाज (14)\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online.mycareer.org.in/category/free-test-series/", "date_download": "2022-01-21T03:22:35Z", "digest": "sha1:L7K7Q5AZWOBCTSGHCRS6WPEBTTFPRLKO", "length": 6344, "nlines": 70, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "Free Test Series Archives - My Career", "raw_content": "माझे कोर्सेस विकत घ्या Login Log Out\nटेस्ट सिरीज – पेपर 2 : सामान्य ज्ञान-चालू घडामोडी\n(२५ प्रश्न, २५ गुण) भावी पोलीस मित्र-मैत्रिणींनो, जय हिंद पोलीस भरती लेखी परीक्षेत सर्वाधिक मार्क्स मिळविण्यासाठी प्रत्येक विषयात अधिकाधिक गुण मिळविणे आवश्यक आहे. नियमित सराव प्रश्न सोडविल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविणे शक्य आहे. म्हणून माय करिअरतर्फे प्रत्येक विषयावर आधारित टेस्ट सिरीज सुरू करण्यात येत आहे. आपण दररोज ही टेस्ट सोडवा व इतरांनाही शेअर करा. […]\nटेस्ट सिरीज – पेपर : 1 (मराठी व्याकरण)\n(२५ प्रश्न, २५ गुण) भावी पोलीस मित्र-मैत्रिणींनो, जय हिंद पोलीस भरती लेखी परीक्षेत सर्वाधिक मार्क्स मिळविण्यासाठी प्रत्येक विषयात अधिकाधिक गुण मिळविणे आवश्यक आहे. नियमित सराव प्रश्न सोडविल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविणे शक्य आहे. म्हणून माय करिअरतर्फे प्रत्येक विषयावर आधारित टेस्ट सिरीज सुरू करण्यात येत आहे. आपण दररोज ही टेस्ट सोडवा व इतरांनाही शेअर करा. […]\nटेस्ट सिरीज (विषयावर आधारित)\nपोलीस भरती सराव परीक्षा – (प्रश्न -25, गुण – 25, कालावधी : 25 मिनिटे) 1 मराठी व्याकरण Start 2 सामान्य ज्ञान – चालू घडामोडी Start 3 अंकगणित Start 4 मराठी व्याकरण Start 5 सामान्य ज्ञान – चालू घडामोडी Start 6 मराठी व्याकरण Start 7 मराठी व्याकरण Start\nबुद्धिमत्ता चाचणी : सराव प्रश्नसंच : सांकेतिक भाषा\nअंकगणित : सराव प्रश्नसंच : शेकडेवारी\nमराठी व्याकरण : सराव प्रश्नसंच – नाम\nसामान्य ज्ञान : सराव प्रश्नसंच : महाराष्ट्राचा भूगोल – भाग २\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2020-21 संपूर्ण कोर्स\nटेस्ट सिरीज Join करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21940/", "date_download": "2022-01-21T01:42:00Z", "digest": "sha1:PUYFEC52PKFPZHGQGS4R2ZI5CZ7IHT5Y", "length": 32538, "nlines": 327, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एस्टरे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएस्टरे : रासायनिक संयुगांचा एक वर्ग. कार्बनी अथवा अकार्बनी अम्‍लातील अम्‍लीय हायड्रोजनाच्या जागी ॲलिफॅटिक (CH3, C2H5 अशा स्वरूपाचे) ॲरोमॅटिक (C6H5 अशा वलयी स्वरूपाचे) किंवा विषमवलयी (कार्बन व हायड्रोजन अणू आणि नायट्रोजन, गंधक किंवा ऑक्सिजन यांपैकी एखादा अणू यांनी बनलेले वलय असलेला) मूलक (विक्रियांमध्���े तसाच रहाणारा परंतु सामान्यत: वेगळे अस्तित्व नसणारा अणूंचा गट) घातले म्हणजे या संयुगाचे रासायनिक सूत्र तयार होते. अल्कोहॉले किंवा फिनॉले यांचा अम्‍लांशी किंवा त्यांच्या योग्य अनुजाताशी (एखाद्या संयुगापासून तयार केलेल्या दुसऱ्या संयुगाशी) रासायनिक संयोग केल्यास ही संयुगे बनतात. अम्‍लाशी संयोग होताना सामान्यत: अम्‍लातील अम्‍लीय हायड्रोजन व अल्कोहॉल किंवा फिनॉल यांतील हायड्रॉक्सिल गट (OH) यापासून पाण्याचा रेणू बनून तो बाहेर पडतो. परंतु अम्‍ल जर कार्‌बॉक्सिलिक श्रेणीचे (ज्यांच्या घटनेत COOH गट असतो अशा) असेल, तर त्यातील हायड्रॉक्सिल गट व अल्कोहॉल किंवा फिनॉल यांतील हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने पाण्याचा रेणू बनतो असे दिसून आले आहे.\nयेथे X = CI, NO3, HSO4 इ. R = अल्किल अथवा अरिल गट.\nयेथे X = CI, NO3, HSO4 इ. R = अल्किल अथवा अरिल गट.\nयेथे R’ व R = अल्किल अथवा अरिल गट.\nनैसर्गिक पदार्थात कित्येक एस्टरे आढळतात. उदा., अनेक फळाफुलांचे सुवास व स्वाद त्यांमध्ये असणाऱ्या कमी रेणुभाराच्या बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) एस्टरांमुळे आलेले असतात. वनस्पतिज व प्राणिज तेले व चरब्या या वसाम्‍ले आणि ग्‍लिसरीन (तीन हायड्रॉक्सिल गट असलेले एक अल्कोहॉल) यांपासून झालेली एस्टरे होत. मेणांमध्ये सामान्यत: उच्च रेणुभाराची ॲलिफॅटिक अल्कोहॉले किंवा स्टिरॉल श्रेणीची अल्कोहॉले आणि वसाम्‍ले यांच्या एस्टरांचा भरणा असतो.\nनामकरण : एखाद्या एस्टराचे जलीय विच्छेदन केले (पाण्याच्या विक्रियेने घटक सुटे केले) म्हणजे अम्‍ल आणि अल्कोहॉल (अथवा फिनॉल) हे त्याचे घटक वेगळे होतात. त्यांच्या नावांचा उपयोग एस्टरांच्या नामकरणासाठी केला जातो. ज्या एस्टरापासून ॲसिटिक अम्‍ल मिळते त्याच्या नावात ॲसिटेट हे पद व ज्यांच्यापासून बेंझॉइक अम्‍ल मिळते त्यांच्या नावात बेंझोएट हे पद शेवटी असते. संपूर्ण नावाकरिता जलीय विच्छेदनाने जे अल्कोहॉल अथवा फिनॉल मिळेल त्यातील कार्बनी गटाचे नाव प्रथम घेतात. उदा., ज्या एस्टरापासून जलीय विच्छेदनाने ॲसिटिक अम्‍ल व मिथिल अल्कोहॉल मिळेल त्याचे नाव मिथिल ॲसिटेट. ज्यापासून बेंझॉइक अम्‍ल व प्रोपिऑनिक अल्कोहॉल मिळेल ते प्रोपिऑनिल बेंझोएट व ज्यापासून पामिटिक अम्‍ल व सेटिल अल्कोहॉल मिळेल ते सेटिल पामिटेट होय. संबंधित अम्‍ले व अल्कोहॉले यांमध्ये प्रतिष्ठ��पित गट असतील, तर त्यांचाही उल्लेख त्यांच्या स्थाननिर्देशक चिन्हांसह केला जातो. हा निर्देशक मजकूर वरील पदांच्या मध्ये येतो. उदा., वरील सूत्र. [→ एस्टरीकरण].\nगुणधर्म : कार्‌बॉक्सिलिक अम्‍लांपासून बनलेली एस्टरे सामान्यत: द्रवरूप किंवा घनरूप असून त्यांना वास असतो. मिथिल आणि एथिल एस्टरांचे उकळबिंदू घटक अम्‍लांच्या उकळबिंदूपेक्षा ४० ते ६० अंशांनी कमी असतात. कमी रेणुभाराची एस्टरे थोडीफार जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी) असतात. पण रेणुभार जसजसा वाढत जातो तसतशी जलविद्राव्यता कमी होते. बहुतेक सर्व कार्बनी विद्रावकांत (विरघळणाऱ्या पदार्थात) एस्टरे विरघळतात.\nअम्‍लांशी तुलना केल्यास त्यांची एस्टरे उष्णतेच्या बाबतीत जास्त स्थिर असतात. त्यामुळे ऊर्ध्वपातन (वाफ थंड करून द्रव मिळविण्याची प्रक्रिया) करताना एखाद्या अम्‍लाचे अपघटन होण्याची (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणु अथवा अणू बनण्याची) जेथे भिती असेल व शुद्ध अम्‍ल मिळवावयाचे असेल, तर प्रथम त्याचे एस्टरीकरण (एस्टर बनविणे) करून ऊर्ध्वपातन करतात अणि नंतर ऊर्ध्वपातित एस्टरापासून जलीय विच्छेदनाने अम्‍ल मिळवितात.\nग्रीन्यार विक्रियाकारकामुळे [→ ग्रीन्यार विक्रिया] एस्टरांपासून तृतीयक अल्कोहॉले [→ अल्कोहॉले] बनतात :\nअल्किक फॉर्मेटापासून मात्र द्वितीयक अल्कोहॉल मिळते:\nएस्टरांचे क्षपण [→ क्षपण] केल्यास दोन अल्कोहॉले बनतात. एकामधील कार्बनांची संख्या अम्‍लाच्या कार्बनाच्या संख्येएवढी असते. हे अल्कोहॉल एस्टरातील अम्‍लाचे क्षपण होऊन बनलेले असते. सोडियम धातू आणि सामान्यत: एथिल अल्कोहॉल यांच्याबरोबर एस्टराचे पश्चवाहन (उष्णतेने झालेल्या एस्टराच्या वाफेला द्रवरूप करून परत विक्रियामिश्रणात आणण्याची क्रिया) केल्याने वरील विक्रिया घडून येते. या विक्रियेत सोडियम व अल्कोहॉल यांपासून निर्माण झालेला हायड्रोजन क्षपण घडवून आणतो.\nज्या ठिकाणी विक्रियेकरिता उच्च तापमानाची आवश्यकता असते तेथे एथिल अल्कोहॉलाऐवजी ब्युटिल अल्कोहॉल वापरतात. उदा., CH3-(CH2)2-CH = CH (CH2)7.COOC4H9 ब्युटिल ओलिएट प्रत्यक्ष हायड्रोजन वायू वापरून उच्च दाब व उत्प्रेस्क (विक्रियेत भाग न घेता विक्रिया जलद किंवा कमी तापमानास घडावी यासाठी वापरलेला पदार्थ, कॉपर क्रोमाइट) यांच्या उपस्थितीत असेच क्षपण घडवून आणता येते :\nअशाच प्रकार��� डायएथिल सक्सिनेटापासून टेट्रॅमिथिलीन ग्‍लायकॉल मिळविता येते.\nया पद्धतीने खोबरेल तेलाचे (लॉरिक अम्‍लाचे ग्‍लिसराइड) हायड्रोजनीकरण करून (संयुगात हायड्रोजनाचा प्रवेश करवून) लॉरिक अल्कोहॉल औद्योगिक प्रमाणावर बनविता येते.\nजलीय विच्छेदन : ज्या विक्रियेत H व OH हे पाण्याचे घटक संयुगाचे विच्छेदन घडवून आणतात त्या विक्रियेला जलीय विच्छेदन म्हणतात. एस्टराच्या जलीय विच्छेदनाने अल्कोहॉल आणि अम्‍ल निर्माण होते. अल्कोहॉल व अम्‍ल यांच्या रासायनिक संयुगाने एस्टर बनते व ही विक्रिया सल्फ्यूरिक अम्‍ल किंवा हायड्रोक्लोरिक अम्‍ल यांनी उत्प्रेरित होते. ही विक्रिया व्युत्क्रमी (उलट व सुलट होणारी) आहे, म्हणून अतिरिक्त पाणी घेऊन त्यात सल्फ्यूरिक अम्‍ल किंवा हायड्रोक्लोरिक अम्‍ल आणि एस्टर मिसळले व मिश्रणाचे पश्चवाहन केले, तर एस्टराचे जलीय विच्छेदन होते. अम्‍लाऐवजी क्षार (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ, अल्कली) वापरून हीच विक्रिया जास्त सोईस्करपणे घडवून आणता येते.\nअल्कोहॉलीय विच्छेदन किंवा एस्टर-विनिमय : एखाद्या अम्‍लाचे मिथिल एस्टर अतिरिक्त एथिल अल्कोहॉलाबरोबर मिसळून हायड्रोक्लोरिक किंवा सल्फ्यूरिक अम्‍लाच्या उपस्थितीत पश्चवाहन केले, तर पुष्कळशा मिथिल एस्टराचे एथिल एस्टरात रूपांतर होते. यालाच अल्कोहॉलीय विच्छेदन (अल्कोहॉलातील OR व H या घटकांची भर घालून एखाद्या रेणूचे तुकडे पाडणे) किंवा एस्टर-विनिमय म्हणतात. अशाच प्रकारे दुसर्‍या एस्टरांचेही मिथिल एस्टरात रूपांतर करता येते. या गुणधर्माचा उपयोग ट्रायलॉरिनापासून प्रथम मिथिल लॉरेट आणि त्यापासून लॉरिक अम्‍ल तयार करण्याकरिता केला जातो. यामध्ये ग्‍लिसरॉल हे उपपदार्थ (मुख्य पदार्थाबरोबर मिलणारा दुसरा पदार्थ) म्हणून मिळते.\nअमोनियी विच्छेदन : अमोनियाच्या घटकांचा उपयोग करून एखाद्या रेणूचे तुकडे पाडणे म्हणजे अमोनिया विच्छेदन होय. एस्टरे आणि अमोनिया यांची विक्रिया होऊन अमाइडे बनतात. येथे H व NH2 हे अमोनियाचे घटक विच्छेदनात भाग घेतात. ही विक्रिया सामान्यत: अमोनियाचा जलविद्राव किंवा अल्कोहॉली विद्राव वापरून नेहमीच्या तापमानात घडवून आणता येते.\nउपयोग : कित्येक फळांचे स्वाद त्यांत असणाऱ्या एस्टरांमुळेच आलेले असतात. म्हणून खाद्ये आणि पेये यांमध्ये वापरण्याकरिता ��ी कृत्रिम सुगंधी मिश्रणे बनवितात त्यांत अनेक संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेली) एस्टरे वापरतात उदा., स्ट्रॉबेरीसारखा वास यावा म्हणून एथिल ॲसिटेट, ॲमिल ॲसिटेट, एथिल ब्यूटिरेट व एथिल फॉर्मेट या एस्टरांचे मिश्रण रास्पबेरीसारखा वासाकरिता एथिल ॲसिटेट, एथिल ब्यूटिरेट, ॲमिल ॲसिटेट, ॲमिल फॉर्मेट, ॲमिल ब्यूटिरेट, बेंझिल ब्यूटिरेट या एस्टरांची वेगवेगळ्या प्रमाणात केलेली मिश्रणे. एथिल ब्यूटिरेटाच्या विरल विद्रावाला अननसासारखा, एथिल सिनॅमेटाच्या विद्रावाला स्ट्रॉबेरीसारखा आणि ॲमिल ॲसिटेटाच्या विद्रावाला केळ्यासारखा वास असतो.\nमिथिल ॲक्रिलेट, एथिल ॲक्रिलेट व इतर ॲक्रिलिक एस्टरे आणि मेथॅ ॲक्रिलेटे यांचे बहुवारिकीकरण (एकापेक्षा जास्त रेणू एकत्र येऊन त्यांपासून मोठा रेणू बनणे) होऊन जी बहुवारिकी एस्टरे मिळतात, त्यांचा उपयोग प्लॅस्टिके म्हणून, साचे वापरून वस्तू बनविण्यासाठी व आसंजके (वस्तू चिकटविण्याचा गुण असलेले पदार्थ) म्हणून होतो. सेल्युलोज ॲसिटेट व तत्सम एस्टरांचाही असाच उपयोग होतो.\nबहुक्षारिकी अम्‍ले आणि बहुहायड्रॉक्सिली अल्कोहॉले यांच्यापासून मिळणाऱ्या एस्टरांना अल्किड रेझिने म्हणतात. उदा., ग्‍लिसरॉल व थॅलिक अम्‍ल यांपासून बनणारे ग्‍लिप्‍टॉल नामक एस्टर. याचा उपयोग वस्तूच्या पृष्ठभागावर संरक्षक व आकर्षक थर बसावा म्हणून लावतात. त्या व काही प्रमाणात संधानक (घट्ट होऊन वस्तू एकजीव करणारा पदार्थ) व बंधक (मिश्रणाचे घटक एकत्र ठेवणारा पदार्थ) म्हणून होतो.\nटेरेप्थॅलिक अम्‍ल व एथिलीन ग्‍लायकॉल यांच्यापासून बनणाऱ्या एस्टराचे बहुवारिकीकरण करून ‘टेरिलीन’ नामक संश्लिष्ट तंतू बनविले जातात. व्हिनिल ॲसिटेट व व्हिनिल क्लोराइड या एस्टरांच्या संयोगाने व बहुवारिकीकरणाने ‘व्हिनिल्’ नामक संश्लिष्ट तंतू मिळतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\n���र्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/14380", "date_download": "2022-01-21T01:26:46Z", "digest": "sha1:QT3Y27PEYPCFUFJ5WMKVGHD4LXNKBQIU", "length": 8813, "nlines": 98, "source_domain": "www.khaasre.com", "title": "दिल्ली जिंकण्यासाठी केजरीवालांनी मागच्या वर्षीपासुनच खेळले होते हे पाच डावपेच - Khaas Re", "raw_content": "\nदिल्ली जिंकण्यासाठी केजरीवालांनी मागच्या वर्षीपासुनच खेळले होते हे पाच डावपेच\nदिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकून भाजपला धोबीपछाड दिली असली तरी एक वेळ अशी होती जेव्हा आम आदमी पक्षाच्या हातुन ही निवडणुक निसटत चालली होती. परंतु आम आदमी पक्षाने वेळीच धोका ओळखली आणि ते सावध झाले. दिल्ली विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी केजरीवालांच्या नेतृत्वाखाली मे २०१९ मध्येच एक योजना आखण्यात आली आणि वर्षभर त्यावर आमल करण्यात आला. या योजनेत पाच राजकीय डावपेच खेळण्यात आले. परिणामी दिल्लीच्या सत्तेवर पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणुन आरुढ होत आहेत.\nकाय होते ते केजरीवालांचे ५ डावपेच\n१) आम आदमी पक्षाने सर्वप्रथम दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच असतील, अशा पद्धतीने त्यांचा रोल निश्चित केला. अरविंद केजरीवाल हे मोदींच्या विरोधात लढणारा विरोधी चेहरा नसून दिल्लीच्या जनतेचे प्रश्न सोडवणारा चेहरा आहे ही गोष्ट ठ���वली आणि व्यक्तिमत्वातही तसाच बदल केला. त्याबरोबरच दिल्लीच्या जनतेशी संबंधित नसणारे मुद्दे केजरीवालांनी आपल्या भाषणात घेतले नाहीत.\n२) ‘आप’ने दुसरी गोष्ट अशी केली की सरकारी जाहिरातींमध्ये दिसणारे केजरीवालांचे फोटो बदलण्यात आले. त्यांच्या पूर्वीच्या फोटोंमध्ये ते रागामध्ये किंवा आंदोलन करताना दिसायचे. ते बदलून त्यांचे सामान्य कपड्यांत हसतानाचे फोटो पुढे आणण्यात आले. ज्यामुळे ते लोकांना आपल्या घरातील मोठ्या भावाप्रमाणे विश्वासदर्शक वाटतील.\n३) निवडणुकीपूर्वी ‘आप’ने रिपोर्ट कार्ड देऊन पक्षाच्या नावावर कायकाय आहे ते सांगितले. स्वतःविषयी विश्वास निर्माण केला. रिपोर्ट कार्डमध्ये आम्ही खुप विकास केला किंवा दिल्ली बदलली अशी कुठलीही गोष्ट दिली नाही. त्याऐवजी जी कामे केलीत ती मुद्देसूदपणे देण्यात आली.\n४) “लगे रहो केजरीवाल” स्लोगनने कमाल केली. या स्लोगनच्या माध्यमातून एका दिवसात दिल्ली बदलणार नाही, परंतु केजरीवाल निरंतर काम करत राहिले तर नक्कीच दिल्ली बदलेल अशा प्रकारचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात आला.\n५) ‘आप’ने मागच्या पाच वर्षात कुठलीही निवडणूक जिंकली नव्हती. लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुका, महानगरपालिका, विद्यापीठ निवडणुकांत अपयश आल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना केजरीवालांनी भाजपने केलेल्या चुकांचा लाभ उठवला. भाजपने केजरीवालांना आतंकवादी आणि हिंदुविरोधी ठरवले. परंतू केजरीवालांनी त्वरित हनुमान चालीसा घेऊन भाजपच्या या मुद्द्याला प्रत्युत्तर दिले.\nअखेर बरेलीला सापडला त्यांचा बाजारात हरवलेला झुमका, वजन किती आहे माहित आहे का \n१६ मार्चपासून एटीएम मधुन पैसे काढण्याच्या नियमांत होणार बदल, या ठिकाणी नाही चालणार ATM\n१६ मार्चपासून एटीएम मधुन पैसे काढण्याच्या नियमांत होणार बदल, या ठिकाणी नाही चालणार ATM\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/katrina-kaif-changes-instagram-profile-pic-post-marriage-photo-sp-644603.html", "date_download": "2022-01-21T01:37:26Z", "digest": "sha1:BYL3ABO75QWAKWI7P5MHEXXJS5VSJUPO", "length": 10676, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sp - लग्नानंतर Katrina Kaifने Insta प्रोफाइलमध्ये केला मोठा बदल, लवकरच बदलणार नाव? – News18 लोकमत", "raw_content": "\nलग्नानंतर Katrina Kaifने Insta प्रोफाइलमध्ये केला मोठा बदल, लवकरच बदलणार नाव\nलग्नानंतर Katrina Kaifने Insta प्रोफाइलमध्ये केला मोठा बदल, लवकरच बदलणार नाव\nकतरिना कैफ आणि विकी कौशलचे (Katrina-Vicky Wedding) लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर या जोडप्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतरिना आणि विकी लग्नानंतर मुंबाला परतले आहेत.\n तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल\nकुत्र्याचा मृत्यू...गोंधळ...आणि माजी मंत्र्यांच्या सुनेला अटक, काय आहे प्रकरण\n'हे तर काहीच नाही'मध्ये बच्चन साहेब लावणार हजेरी आता मजा येणार खरी....\n'लुकाछुपी-2'च्या शूटिंगवेळी गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी..\nमुंबई, 16 डिसेंबर- कतरिना कैफ आणि विकी कौशलचे (Katrina-Vicky Wedding) लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर या जोडप्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतरिना आणि विकी लग्नानंतर मुंबाला परतले आहेत. मुंबईत परतल्यानंतर आता कतरिना कैफ तिच्या नवीन घरात स्थायिक झाली आहे. त्याचवेळी दोघंही आपली नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपलं नातं खाजगी ठेवणाऱ्या कतरिना कैफने आता पती विकी कौशलसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कतरिनाने बदलला प्रोफाइल फोटो कतरिना कैफने तिचा इन्स्टा प्रोफाइलमध्ये मोठा बदल केला आहे. तिनं तिचा एकटीचा फोटो हटवून विकी कौशलसोबतचा लग्नाचा फोटो लावला आहे. आता कतरिनाचा हा लग्नाचा फोटो तिचा नवीन प्रोफाईल पिक्चर बनला आहे. हा नवा बदल पाहून चाहते खूप खूश आहेत. इतकेच नाही तर कतरिना कैफ लवकरच प्रोफाईलवरील तिचे नाव बदलू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. वाचा-विकी कौशलमुळं सारा अली खाननं स्वतः ला म्हटलं नशीबवान काय आहे कारण विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह 9 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये झाला होता. दोघांच्या लग्नाचे सेलिब्रेशन 7 ते 9 डिसेंबरपर्यंत चालले. या लग्नात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नानंतर कतरिना आणि विकी फोटो शेअर करण्यात मग्न आहेत. दोघांचा आनंद पाहून चाहतेही खूप खुश आहेत. लवकरच हे कपल मुंबईत त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहे.या दोघांच्या एका जवळच्या मित्र��ने बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीनुसार, कतरिना आणि विकी लवकरच बॉलिवूडला ग्रँड रिस्पेशन पार्टी (Vicky Kaushal Katrina Kaif Reception) देणार आहेत. वाचा-राखीने-शमिताला चक्क 'ब्रा'मध्ये वस्तू लपवण्याचा दिला सल्ला, मग झालं असं... हे दोघेही येत्या २० डिसेंबरला ही रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच हे दोघेही इतक्या घाईत मालदीवहुन परतल्याच म्हटलं जात आहे. कतरिना आणि विकीने मुंबईपासून दूर राजस्थानमध्ये कुटुंब आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा ऊरकला होता. त्यामुळे आता हे दोघेही सर्वांना आपल्या रिसेप्शन पार्टीमध्ये आमंत्रित करणार आहेत. असंही म्हटलं जात आहे. तसेच ख्रिसमस जवळ येत आहे. आणि या नवविवाहित जोडप्याचा लग्नानंतर हा पहिलाच सण आहे. त्यामुळे हे दोघेही रिसेप्शन आधी करून घ्यायचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विकी कतरिनाच्या रिसेप्शन पार्टीसाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि रणबीर कपूर यांसारख्या सर्व मोठ्या कलाकारांना निमंत्रण देण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर विकी कौशल-कतरिना कैफच्या रिसेप्शन पार्टीत हृतिक रोशन, करण जोहर, अक्षय कुमार, कंगना रणौत, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, अजय देवगण, ईशान खट्टर, मेघना गुलजार, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nलग्नानंतर Katrina Kaifने Insta प्रोफाइलमध्ये केला मोठा बदल, लवकरच बदलणार नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/tejashwini-pandit-anuradha-web-series-sanjay-jadav-rupali-chakankar-sp-649872.html", "date_download": "2022-01-21T03:10:35Z", "digest": "sha1:TBENVNBXUJPA25LFJIULKBRCQT7W6BHV", "length": 11152, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tejashwini pandit anuradha web series sanjay jadav rupali chakankar sp - ‘अनुराधा’ सापडली अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण – News18 लोकमत", "raw_content": "\n‘अनुराधा’ सापडली अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण\n‘अनुराधा’ सापडली अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण\n‘अनुराधा’ ही मराठी वेबसीरिज बोल्ड पोस्टरमुळे अडचणीत आली आहे. थेट महिला आयोग��च्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निर्मात्यांकडे याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.\n'हे तर काहीच नाही'मध्ये बच्चन साहेब लावणार हजेरी आता मजा येणार खरी....\n'लुकाछुपी-2'च्या शूटिंगवेळी गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी..\n चेहऱ्यावरचं हास्य पाहून चाहत्यांना झाला आनंद\nपश्याला- अंजीला म्हणायचे आहे I LOVE U ; पण यावेळी देखील त्याचा प्रयत्न...\nपुणे, 28 डिसेंबर - मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ (anuradha) ही सात भागांची वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता. आता याच वेबसीरिजच्या प्रमोशनासाठी संपूर्ण पुणे शहरात याचे पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवरून ही वेबसीरिज अडचणीत आली आहे. या पोस्टरसंबंधी आलेल्या तक्रारींचा विचार करता या प्रकराची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakanka) यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबच निर्माते संजय जाधव यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. अॅड. जयश्री पालवे यांची तक्रार नेमकी काय आहे या पोस्टवर अॅडव्हकेट जयश्री पालवे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, हे पोस्टर सध्या सगळीकडे पहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी \"धूम्रपान बंदी\"असताना यामध्ये एका महिलेने अंगप्रदर्शन करीत हातात पेटती सिगारेट घेतली आहे. महिलेचे असे ओंगळवाने प्रदर्शन करणे योग्य आहे का या पोस्टवर अॅडव्हकेट जयश्री पालवे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, हे पोस्टर सध्या सगळीकडे पहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी \"धूम्रपान बंदी\"असताना यामध्ये एका महिलेने अंगप्रदर्शन करीत हातात पेटती सिगारेट घेतली आहे. महिलेचे असे ओंगळवाने प्रदर्शन करणे योग्य आहे का राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी. त्यांच्या या ट्वीटची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्वरीत दखल घेतली आहे. वाचा-दिशा पटानीच्या रेड बिकिनी लुकने सोशल मीडियावर लावली आग राज्य महिला आयोगा��े याची दखल घ्यावी. त्यांच्या या ट्वीटची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्वरीत दखल घेतली आहे. वाचा-दिशा पटानीच्या रेड बिकिनी लुकने सोशल मीडियावर लावली आग रूपाली चाकणकर यांनी नेमके काय म्हटले आहे रूपाली चाकणकर यांनी नेमके काय म्हटले आहे अॅड. जयश्री पालवे यांच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. याची दखल घेत त्यांनी ‘अनुराधा’ या वेबसीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. या ट्वीटसोबत त्यांनी याची प्रत देखील जोडली आहे.\nएका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. https://t.co/AsAVztOVL9 pic.twitter.com/vTLWhgsAmN\n‘अनुराधा’ या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वाचा-'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील 'या' अभिनेत्याचं झालं लग्न राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ऑक्टोबर महिन्यात महिला आयोगाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून महिला आयोग गतीमान पद्धतीने काम करत आहे. महिलांच्या तक्रारीनंतर त्यांना न्याय देण्यासाठी आयोग तात्काळ पावलं उचलत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n‘अनुराधा’ सापडली अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-01-21T02:34:48Z", "digest": "sha1:6ZCOTR43D2OOT5W26NISA3MR5JQLLBLO", "length": 4699, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "पोलिसांकडे दिली - बातम��या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nपश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी…\nइंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात…\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\n“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत…\nजिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/sambhaji-raje-my-younger-brother-bjp-mp-udayan-raje-slammed-the-critics-mhss-561323.html", "date_download": "2022-01-21T02:58:44Z", "digest": "sha1:5CQ3UH4ZYTATQEXMMYWDFZXJHKKRHQO4", "length": 10482, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ, उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना ठणकावले – News18 लोकमत", "raw_content": "\nसंभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ, उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना ठणकावले\nसंभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ, उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना ठणकावले\n'आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवीची बाब आहे'\n1945 साली सैनिकाने आईला लिहिलेलं पत्र; 76 वर्षांनी पोहोचलं घरी, यात काय होतं\nपैसे नाही पण प्रश्नांची योग्य उत्तरं द्या आणि ई-रिक्षातून फ्रीमध्ये प्रवास करा\n पैसे नव्हते तर कुलूप लावलंच कशाला हताश चोरट्यांचं घरमालकाला पत्र\n4 दिवसांपूर्वीच दोन भावांचा म��त्यू; राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा दोघांचा बळी\nसातारा, 06 जून : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे (sambhaji raje chhatrapati)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण, संभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं स्पष्टपणे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle )यांनी ठणकावून सांगितले आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे भोसले यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या. तसंच, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली करायचे वेश्याव्यवसाय मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिली आहे. हे सरकारचं अपयश आहे. आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवीची बाब आहे, सरकारने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजेंनी केली, असं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले. मराठा समाजातील लोक हे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे डोळे लावून आहेत. त्यामुळे उद्या जर लोकांचा उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. मराठा आरक्षणाचा मुद्या मार्गी लावण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची गरज आहे, अशी मागणीही उदयनराजेंनी केली. चिमुकल्यांनी केला World Record; 800 कोटी वेळा पाहिला गेलेला VIDEO तुम्ही बघितला तसंच. मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीचे आरक्षण देऊ नका, मराठा समाजासोबत भेदभाव करू नका, जीआर काढून आरक्षण द्या, गायकवाड समितीचा अहवालाचे नीट वाचण झाले नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असावा, असंही उदयनराजे म्हणाले. संभाजीराजे रायगडावरून कडाडले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा आपणा लढा देत आहोत. काही लोकं नाराज झाले तरी चालतील, पण समाजाला वेी.ठीस धरणार नाही, कुणाचाही दिशाभूल करणार नाही. पण, आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे. आता कितीही नाराज झाले तरी चालतील, शिवाजीराजे यांनी जे समाजासाठी कार्य केले होते, तेच आपल्याला पुढे न्यायचे आहे. पण आता कोरोनाचं संकट असल्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्य��्त करतो, असं संभाजीराजे म्हणाले.\nCorona Updates: देशातल्या कोरोना व्हायरस संदर्भातील मोठी बातमी\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. नेते आणि मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही खेळ सुरू केला आहे, मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला. 'छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे कोल्हापूरमधून 16 जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी केली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nसंभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ, उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना ठणकावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/instagram-love-story-girl-fall-in-love-with-fat-man-now-happily-living-married-life-with-him-mhkp-646547.html", "date_download": "2022-01-21T02:45:52Z", "digest": "sha1:ZKWBLIY3KB62BILDA6CQUG5UZZPN5ZLI", "length": 9016, "nlines": 95, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Instagram love story girl fall in love with fat man now happily living married life with him mhkp - 140 Kg वजन असलेल्या तरुणाच्या प्रेमापोटी यूकेमध्ये पोहोचली ऑस्‍ट्रेलियाची तरुणी, आगळीवेगळी Insta लव्ह स्टोरी – News18 लोकमत", "raw_content": "\n140 Kg वजन असलेल्या तरुणाच्या प्रेमापोटी यूकेमध्ये पोहोचली ऑस्‍ट्रेलियाची तरुणी, आगळीवेगळी Insta लव्ह स्टोरी\n140 Kg वजन असलेल्या तरुणाच्या प्रेमापोटी यूकेमध्ये पोहोचली ऑस्‍ट्रेलियाची तरुणी, आगळीवेगळी Insta लव्ह स्टोरी\nInstagram Love story : यात दोन वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या दोघांची इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू झाली. 6 महिने ते एकमेकांसोबत बोलत होते. यातील युवकाचं वजन 140 किलो आहे\nवन-डे नंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदावरूनही होणार होती विराटची हकालपट्टी\nVideo viral : दुकानावर बसून माकड चक्क विकतंय भाजी, नेमकी कुठली आहे घटना\nT20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार\nचिमुकल्याची हिंमत तर पाहा थेट सिंहासमोर गेला आणि...; काय घडलं Must Watch video\nनवी दिल्ली 21 डिसेंबर : नुकतीच एक अतिशय आगळीवेगळी लव्हस्टोरी (Unique Love Story) समोर आली आहे. यात दोन वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या दोघांची इन्स्टाग्रामवर (Instagram Love story) चॅटिंग सुरू झाली. 6 महिने ते एकमेकांसोबत बोलत होते. य���तील युवकाचं वजन 140 किलो आहे तर तरुणी दिसायला अतिशय सुंदर आहे. दोघांच्या या जोडीला ट्रोलर्सनी भरपूर ट्रोल केलं आहे. मात्र, तरीही हे दोघं एकमेकांच्या सोबत आहेत. दोघांना ओलिवर नावाचा एक मुलगाही आहे.\nकाहीच न करता ही तरुणी कमावते बक्कळ पैसा; कमाईचा मार्ग पाहून तर थक्कच व्हाल\nडेली मेलच्या वृत्तानुसार, 26 वर्षाची सिएना कीरा (Sienna Keera) ऑस्ट्रेलियातील रहिवासी आहे. तर 27 वर्षाचा जॉर्ज कीवुड (George Keywood) यूकेमध्ये राहतो. जॉर्ज एक अभिनेता आहे. मात्र, ट्रोलर्स त्यांची ही सुंदर जोडी बघवत नाही. मात्र हे दोघंही आता टिकटॉकवर भरपूर प्रसिद्ध झाले आहेत.\nदोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. इन्स्टाग्रामवर जवळपास सहा महिने या दोघांचंही बोलणं होत होतं. जॉर्ज कीवुडने बीबीसीची कॉमेडी सीरिज पीपल जस्ट डू नथिंगमध्येही (People Just Do Nothing) काम केलं आहे. यादरम्यान सिएनाने आपल्या सेक्स लाईफबद्दल सांगितलं की हे बेस्ट आहे. त्यांनी याबाबत ट्रोलर्ससाठीही व्हिडिओ शेअर केला. तिने हेदेखील सांगितलं की दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याशिवाय दोघांचं आपल्या मुलावरही खूर प्रेम आहे.\nसोशल मीडियावर काही लोक त्यांनी वाईट बोलतात तर काही लोक टिकटॉक कपल म्हणून त्यांना ओळखतात. अनेकजण जॉर्जच्या वजनावरुन त्याची मस्करी करतात. मात्र काही यूजर्स असेही आहेत जे त्यांचं कौतुक करतात.\n8 मुलांची आई देणार नवव्या मुलाला जन्म, लोकांनी दिला फुटबॉल टीम बनवण्याचा सल्ला\nसिएना म्हणते की मी माझ्या प्रेमासाठी ऑस्‍ट्रेलियामधून यूकेला आले. आम्ही दोघं सुरुवातीचे सहा महिने फोनवरच बोलत होतो. आम्ही जसे आहोत, तसंच लोकांनी आम्हाला स्वीकारावं अशी इच्छाही तिने व्यक्त केली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n140 Kg वजन असलेल्या तरुणाच्या प्रेमापोटी यूकेमध्ये पोहोचली ऑस्‍ट्रेलियाची तरुणी, आगळीवेगळी Insta लव्ह स्टोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/sports/71284/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80/ar", "date_download": "2022-01-21T01:47:51Z", "digest": "sha1:TE5DEHBVBKFI4LUV2L27E3D6KTJKVLCH", "length": 11613, "nlines": 175, "source_domain": "pudhari.news", "title": "हार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही संधी मिळण्याची शक्यता कमी - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/स्पोर्ट्स/हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाचा मार्ग खडतर\nहार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही संधी मिळण्याची शक्यता कमी\nनवी दिल्ली ; वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकपमधील खराब कामगिरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकलेल्या हार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठीही पुनरागमन करणे मुश्कील झाले आहे. त्याला निवडीपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.\nटी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर हार्दिक पांड्या याला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून डच्चू दिला गेला. संपूर्ण टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्याची निवड हाच भारतीय चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरलेला. ‘आयपीएल-2021’च्या दुसर्‍या टप्प्यात एकही षटक न फेकणार्‍या व फलंदाजीतही फार कमाल न करू शकलेल्या हार्दिकची निवड का केली गेली, हा प्रश्न वर्ल्डकप स्पर्धे दरम्यान सर्वांना पडलेला.\nअष्टपैलू म्हणून त्याचे संघातील स्थान जाणवलेच नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने चूक सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याची पहिली पायरी म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 व कसोटी मालिकेतून झालेली त्याची हकालपट्टी. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nभारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने हार्दिकला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाऊन फिटनेस सिद्ध करण्याचे फर्मान सोडले आहे. ‘त्याचे दुखापतीतून सावरणे हे विश्रांतीवर अवलंबून आहे. त्याने लवकरच एनसीएमध्ये दाखल व्हावे आणि त्यानंतर त्याचा फिटनेस पाहून दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी त्याचा विचार करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल,’ असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याने माध्यमांशी बोलताना सांगितले.\nन्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकला बाकावर बसवून व्यंकटेश अय्यरची निवड केली गेली आहे. व्यंकटे���ने किवींविरुद्ध गोलंदाजी केलेली नाही. फलंदाजीतही त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. मात्र, पुढील टी-20 वर्ल्डकपचा विचार करून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी आतापासून संघ बांधणीवर भर दिला आहे. त्यामुळे व्यंकटेशला ते अधिकाधिक संधी देण्याच्या पक्षात आहेत.\nदक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी टीम इंडियाची निवड न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर केली जाईल. त्याआधी हार्दिकला एनसीएमध्ये दाखल होऊन फिटनेस सिद्ध करावा लागेल. तो तंदुरुस्त झाल्यास 11 जानेवारी 2022 पासून सुरू होणार्‍या वन- डे व टी-20 मालिकेसाठी त्याचा विचार केला जाईल. त्याआधी हार्दिकला विजय हजारे ट्रॉफीत न खेळण्याचा सल्ला दिला गेला आहे, परंतु, हा निर्णय बीसीसीआयने हार्दिकवर सोडला आहे.\nRohit vs Virat : हिटमॅन रोहित विराटचे मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nपुण्यात शिकलेली आदिती पतंगे ठरली मिस इंडिया वॉशिंग्टन\nकेएल राहुलवर सुनिल गावस्कर भडकले, म्हणाले...\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nआजचे राशिभविष्य (दि. २१ जानेवारी २०२२)\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2022-01-21T03:18:30Z", "digest": "sha1:6IWZPS6DDLFUBXIWHADNHSM3KG24XYSJ", "length": 4114, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वीरचा धबधबा - विकिपीडिया", "raw_content": "\nचिपळूण तालुक्यातील तुरंबव येथून आबलोलीकडे जाताना दहा किलोमीटर अंतरावरील वहाळ हे गाव आहे. तेथून दहा किलोमीटर अंतरावर वीर नावाचे मच्छीमारी बंदर आहे. त्या गावात देवपाटचा बारमाही धबधबा आहे. हा धबधबा काळ्या कातळातून दोन टप्प्यांत डोहात कोसळतो. पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१९ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-155-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%87%E0%A4%A8.html", "date_download": "2022-01-21T03:18:04Z", "digest": "sha1:SNXY2ORHH7UITMGTCETRSW2CKTMYHW77", "length": 5548, "nlines": 95, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "155 प्लगइन्स अ‍ॅडॉफ इफ इफेक्ट नंतर | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nप्रभावांनंतर अ‍ॅडोबसाठी 155 प्लगइन\nजेमा | | जनरल , डिझाइन साधने, संसाधने, तंत्रज्ञान\nमेलिना वेडा आम्हाला एक कल्पित पॅक ऑफर करते प्रभाव CS155 नंतर अ‍ॅडोबसाठी 3 प्लगइन आम्ही डाउनलोड करू शकतो विनामूल्य आणि या प्रोग्राम मध्ये जोडा.\nपॅकमध्ये 12.5 मेगाबाइट व्यापलेले आहेत आणि ते मिळविण्यासाठी आपल्याला फक्त खालील दुव्यावर क्लिक करावे लागेल.\nडाउनलोड | प्रभाव CS155 नंतर अ‍ॅडोबसाठी 3 प्लगइन\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » प्रभावांनंतर अ‍ॅडोबसाठी 155 प्लगइन\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nडाऊनलोड करण्यासाठी 2 थेंब पॅक\n48 सुपर मारिओ ब्रॉड प्रतीक विनामूल्य डाउनलोड करा\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2022-01-21T02:22:36Z", "digest": "sha1:BZ5AQPALY2K3WKHWZLAJ2F7HPVEXCBTK", "length": 17541, "nlines": 132, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "आपले रेखाचित्र आणि फोटो वापरून फोटोशॉपमध्ये सानुकूल आकार तयार करा. | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nरेखाचित्र किंवा छायाचित्रे वापरुन आमचे स्वतःचे सानुकूल आकार तयार करा.\nतानिया आविला विलाल्बा | | फोटोशॉप\nLa सानुकूल आकार साधन हे खूप उपयुक्त आहे फोटोशॉपमध्ये त्वरीत आमच्या रचना तयार करा फॉर्म आणि त्यांच्या हाताळणीच्या संयोजनाद्वारे.\nया साधनासह उच्च-गुणवत्तेचे कार्य तयार करण्यासाठी, आम्हाला त्यामधून तयार करण्याची परवानगी देणारे असंख्य आकार आवश्यक आहेत. आम्हाला आवश्यक त्या मार्गाने तरतूद करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे ते तयार करणेएकतर आमच्या स्वतःच्या रेखांकनांसह किंवा छायाचित्रांसह. या पोस्टमध्ये आम्ही दोन पद्धतींचा वापर करुन स्वतःचे आकार कसे तयार करावे ते स्पष्ट करतो.\n1 आमची स्वतःची रेखाचित्रे वापरुन सानुकूल आकार तयार करा\n2 फोटो वापरून सानुकूल आकार तयार करा\nआमची स्वतःची रेखाचित्रे वापरुन सानुकूल आकार तयार करा\nआम्ही सिलेक्टिंग टूल किंवा ब्रश किंवा दोन्ही या दोहोंसह आपल्याला इच्छित आकारासह आपले रेखाचित्र तयार करतो. मग आम्ही ते ब्लॅक पेंट भांड्याने भरतो किंवा, उदाहरणार्थ केवळ आम्ही केवळ ओळी सोडतो. ते लक्षात ठेवा केवळ आपल्याकडे काळ्या रंगाचा एक आकार होईल आणि आकाराची रिक्त जागा पांढरे होईल.\nएकदा आमच्याकडे आमची रचना तयार झाली की आपण ते निवडणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी आपण ज्या थरात आहोत त्या लेयरवर जाऊ आणि कंट्रोल की दाबून ठेवून आपण लेयर वर क्लिक करू आणि संपूर्ण लेयर निवडले.\nआमचे ड्रॉईंग निवडण्यासाठी आम्ही कंट्रोल दाबून थर वर क्लिक करा.\nपुढील चरण म्हणजे रेखांकनाला वेक्टरमध्ये रुपांतरित करणे. हे करण्यासाठी, निवडलेल्या रेखांकनासह, आम्ही पथ टॅबवर जाऊ, जे सहसा ल��यर्स विंडोच्या पुढे स्थित असते (जर आपल्याकडे ते उघडलेले नसेल तर, विंडो> पथांवर क्लिक करा). आम्ही वरच्या उजव्या कोपर्‍यातील चिन्हावर क्लिक करून ड्रॉप-डाउन मेनू उघडतो आणि> कामाचा मार्ग यावर क्लिक करतो.\nआता आम्ही पाहतो की आमची प्रतिमा कशी वेक्टर झाली आहे, आपण आपल्या ड्रॉइंगच्या आकाराभोवती अँकर पॉईंटस तयार केल्याचे पाहू शकता. त्यास वेक्टरमध्ये रुपांतरित केल्याने रिझोल्यूशन गमावल्याशिवाय प्रतिबिंबित केली जाऊ शकते.\nशेवटी, आमच्याकडे आहे ते सानुकूल आकारात रूपांतरित करा. आम्ही संपादित करा> सानुकूल आकार परिभाषित टॅब वर जा, आम्हाला हवे तसे नाव बदला आणि ओके क्लिक करा.\nआमच्याकडे आधीपासूनच सानुकूल आकार टूलच्या गॅलरीत समाविष्ट केलेला आकार आहे. जसे आपण प्रतिमेमध्ये पाहू शकता, एका आकारात थोडेसे फेरफार करून आपण एक नवीन तयार करतो आणि यामुळे आपल्याला सहज आणि द्रुतपणे कार्य करण्यास अनुमती मिळते.\nयेथे आपण बदल बदलून नवीन डिझाइन कसे तयार करू ते पाहू शकतो.\nफोटो वापरून सानुकूल आकार तयार करा\nआम्ही आमच्या छायाचित्रांपैकी एक निवडतो ज्यामध्ये आमच्या डिझाइनसाठी स्वारस्यपूर्ण घटक आहेत, उदाहरणार्थ वस्तू, झाडे, इमारती, अवशेष इ.\nआता आपण इमेज ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट मध्ये रूपांतरित केले पाहिजे.\nप्रथम आपण प्रतिमेचे पृथक्करण करू. आम्ही इमेज> justडजस्टमेंट्स> ह्यू / सॅचुरेशन वर गेलो आणि आम्ही संपृक्तता बार डावीकडे हलवितो जेणेकरून आपल्याकडे प्रतिमा ग्रेस्केलमध्ये असेल.\nनंतर त्यास काळे आणि पांढर्‍या रुपात रुपांतरित करण्यासाठी, आम्ही प्रतिमा टॅब> justडजस्टमेंट्स> स्तरांवर जाऊन पांढरा बाण मध्यभागी हलविला, तसेच राखाडी आणि काळा बाण देखील, जोपर्यंत आमच्याकडे स्वच्छ राखाडी प्रतिमा नाही, परंतु आम्हाला आवडते आकार न गमावता.\nआता आम्ही निवडतो (लॅसो किंवा इतर निवड साधनांसह) आम्हाला आकार तयार करण्यात स्वारस्य असलेल्या प्रतिमेचे क्षेत्र. आम्ही निवडीची कॉपी करतो आणि ती नवीन फाईलमध्ये पेस्ट करतो.\nप्रतिमेमध्ये बराच आवाज असल्यास आम्ही फिल्टरच्या सहाय्याने ते दूर करू शकतो, यासाठी आम्ही फिल्टर> फिल्टर गॅलरीमध्ये जातो आणि आम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या गोष्टींचा प्रयत्न करतो.\nशिल्लक राहिलेल्या कोणत्याही ग्रेची प्रतिमा साफ करण्यासाठी, आम्ही निवड> रंगांच्या श्र��णीवर जाऊ आणि आयड्रोपरने काळा किंवा पांढरा क्षेत्र निवडा. आम्ही ठीक देतो आणि राखाडीकडे दुर्लक्ष करून आपण निवडलेल्या काळ्या किंवा पांढर्‍याची निवड करतो. कंट्रोल + जे की दाबा जेणेकरून निवडीसह एक लेयर तयार होईल आणि आम्ही इमेजमध्ये राहू शकेल असा आवाज किंवा आमच्यामध्ये रस न घेणारा आवाज मिटवून टाकू.\nशेवटी, आम्ही आमच्या रेखांकनांमधून आकार तयार करण्यासाठी आपण केलेल्या चरणांचे अनुसरण करतो, म्हणजेच, आम्ही लेयर निवडतो, पथ विंडोमध्ये vectorize आणि एडिट टॅबमधून आकार तयार करतो.\nआकाराची एक मोठी बँक असणे हा आदर्श आहे हे आम्हाला आमच्या रचना तयार करण्यासाठी संसाधने करण्यास अनुमती देते. आम्ही नेटवर शोधू शकणारे, इतर कलाकार सामायिक करणारे किंवा आम्ही विकत घेऊ शकू अशा इतरांसह आमच्या स्वतःच्या फॉर्मची पूर्तता करू शकतो.\nआपण सानुकूल आकारांसह बनवलेल्या रचनांची काही उदाहरणे पाहू इच्छित असल्यास, आपण नाचो यग द्वारे लघुप्रतिमा उदाहरणार्थ शोधू शकता आणि आपण हे साधन वापरुन किती पुढे जाऊ शकता हे पाहू शकता.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » फोटोशॉप » रेखाचित्र किंवा छायाचित्रे वापरुन आमचे स्वतःचे सानुकूल आकार तयार करा.\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nया ऑनलाइन गेमसह UI विषयीच्या आपल्या ज्ञानाच्या पातळीची चाचणी घ्या\nआपण आता अ‍ॅडोब फोटोशॉप एक्सप्रेसमध्ये वॉटरमार्कचा आकार बदलू शकता\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/world-cup-t20-tournament-postponed-tournament%CB%88to%CD%9Dor-%CB%88t%C9%99rn%C9%99m%C9%99nt-tournament-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2022-01-21T03:15:58Z", "digest": "sha1:D3FLHRCDPZPQSYBVYIYUGHUADSYWTI4U", "length": 8546, "nlines": 116, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "World Cup T20 tournament postponed tournamentˈto͝or-,ˈtərnəmənt tournament ची भाषांतरे वारंवारता खेळांचे सामने tournament क्रीडासत्र tournament tournament च्या व्याख्या नाम १ (in a sport or game) a series of contests between a number of competitors, who c | Yin Buzz", "raw_content": "\nविश्वकरंडक T20 स्पर्धा लांबणीवर\nविश्वकरंडक T20 स्पर्धा लांबणीवर\nविश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेच्या संयोजनाचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मंडळाची बैठक होती. या बैठकीत स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकली\nमुंबई : विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 क्रिकेट स्पर्धेचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सातत्याने लांबणीवर टाकत आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून आयसीसी या स्पर्धेच्या भवितव्याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकत आहे. तो निर्णय आता पुढील महिन्यात होईल, असे सांगितले जात आहे.\nविश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेच्या संयोजनाचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मंडळाची बैठक होती. या बैठकीत स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकली जाईल, असा निर्णय अपेक्षित होता. त्याचबरोबर न्यूझीलंडला ही स्पर्धा होऊ शकते, अशी चर्चाही सुरू होते, पण यापैकी काहीच घडले नाही. स्पर्धेबाबतचा निर्णय पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचे ठरले.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मंडळाची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यात ऑस्ट्रेलियातील 2020 ची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा, तसेच 2021 च्या विश्वकरंडक महिला एकदिवसीय स्पर्धेबाबत निर्णय जुलैपर्यंत लांबणीवर टाकण्याचे ठरवले; मात्र हा निर्णय होईपर्यंत स्पर्धेची पूर्वतयारी सुरू राही, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेच्या स्वरूपाबाबत विविध पर्यायांचा विचार होत असल्याचे सांगण्यात आले.\nकोरोनाबद्दलची परिस्थिती सातत्याने बदलत आहे. क्रिकेटचे भवितव्य लक्षात घेऊन स्पर्धेबाबतचा निर्णय महत्त्वाचा आहे. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची आम्हाला एकच संधी मिळणार आहे. तो योग्य असावा, यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच सदस्य देश, प्रक्षेपक, सरकार तसेच खेळाडूंसह चर्चा केल्यानंतरच निर्णय होईल, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी आधिकारी मनू सावहनी यांनी सांगितले.\nभारतात पुढील वर्षी विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धा आहे. त्यास करसवलत असली, तरच भारतात स्पर्धा होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले होते. आयसीसीच्या यापूर्वीच्या बैठकीत यावरून वादळी चर्चा झाली होती, असे सूत्रांचे मत होते. भारतीय मंडळाने ही सवलत मिळवण्यासाठी मुदत मागितली होती, त्यासाठी लॉकडाऊन संपल्यानंतर एक महिना देण्यास सांगितले होते. त्यास आयसीसीचा विरोध होता; पण आज झालेल्या बैठकीत भारतास मुदत वाढवून देण्याचा निर्णय झाला.\nमुंबई mumbai क्रिकेट cricket आयसीसी स्पर्धा day ऑस्ट्रेलिया एकदिवसीय odi कोरोना corona सरकार government भारत\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abmarathi.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2022-01-21T02:51:25Z", "digest": "sha1:E3XSRXF6PZQNXZW35YMTSLWCBIOY77LJ", "length": 6071, "nlines": 132, "source_domain": "abmarathi.com", "title": "राजकारण Archives - AB Marathi मराठी बातम्या", "raw_content": "\nAB Marathi मराठी बातम्या\nहे जर केलेस सरपंच, उपसरपंचांना घरचा रस्ता / गृप\nग्रामसभेला न विचारता निधी खर्च बीड दि.२८(प्रतिनिधी):-ग्रामसंसद ही मोठी व्यवस्था असुन त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात आलेला…\nआदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. किती कोटीची संपत्ती शरद पवार…\nबच्चू कडू यांची खरी कहाणी / कॉलेजला जायचे घोडा घेऊन/ bacchu kadu biogarphy\nबच्चू कडू यांची खरी कहाणी / कॉलेजला जायचे घोडा घेऊन/ bacchu kadu biogarphy बच्चू कडू…\nआमच्या गवळी म्हणनाऱ्या बाळासाहेबांच्या विरोधात का गेले अरुण गवळी\nबाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य प्रसिद्ध आहे बाळासाहेब ठाकरे खरंच असं बोलले होते का तर एका सभेमध्ये…\nशरद पवार संपुर्ण जिवनपट / अशी झाली पहिली निवडणूक शरद पवारची\nशरद पवार आणि प्रतिभाताई यांचा लग्न अस झाल शरद पवार यांच्या आयुष्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या…\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nसोयाबीन बाजार भाव वाढणारा की कमी होणार \nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \nAB मराठी.com तुम्हाला राजकारण,खेळ,मनोरंजन,टेक,आरोग्य याबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी खास बनवले गेले आहे.\nआजचा हवामान अंदाज (14)\nहवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस\nजोरदार पाऊस पंजाबराव डख\nसोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल\nCovid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/dhule-7-patients-report-positive-60-patients/", "date_download": "2022-01-21T03:11:24Z", "digest": "sha1:SQRGA6ZLLMI5NSZPJ23GDLMPDGJYUTFY", "length": 6899, "nlines": 129, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "धुळे: 7 रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह- रूग्णांची संख्या 60 |", "raw_content": "\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nधुळे: 7 रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह- रूग्णांची संख्या 60\nधुळे (तेज समाचार डेस्क): शहरातील आणखी ७ रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. सोमवारी एकूण ४९ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी सात रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजळगाव: 4 कोरोना बाधित रूग्ण आढळले- जिल्ह्यात आजपर्यंत 176 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले\nधुळे येथे आणखी 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह- रूग्णांची संख्या 61\nहार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती\n‘या’ अभिनेत्रीमुळे पोलिसांना सापडला राज कुंद्रा\nमुंबई दरवर्षी का तुंबते, नितीन गडकरी यांचा सवाल\nदिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.\nयावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर\nशिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक\nनिळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न\nतलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळालेआणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.\nशासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति\nयावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद\nअवैध गौण ��निज कारवाईत मोठी तफावत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.\nशेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4", "date_download": "2022-01-21T03:11:52Z", "digest": "sha1:CJNLQDTWWDHAFLO6CMISJQT4WB3JYRIE", "length": 16216, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामदास कामत - विकिपीडिया", "raw_content": "\nरामदास कृ. कामत याच्याशी गल्लत करू नका.\nरामदास शांताराम कामत (जन्म: १८ फेब्रुवारी, १९३१, मृत्यू: ८ जानेवारी २०२२, विलेपार्ले [१]) हे संगीत नाटकांत काम करणारे एक मराठी गायक नाट्य‍अभिनेते आणि संगीत शिक्षक होते. नाट्यगीतांखेरीज त्यांनी अनेक भक्तिगीते, स्तोत्रे आणि भावगीतेही गायली आहेत. इ.स. २००९ साली बीड येथे भरलेल्या ८९व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद रामदास कामत यांनी भूषविले होते.\nरामदास कामत मूळचे गोव्यातील साखळी गावातले. १९३८ साली पुराचा फटका गावाला बसला, तेव्हा मदतनिधीसाठी गोवेकरांनी 'बेबंदशाही' नाटक करावयाचे ठरवले. त्यात कामतांनी आपल्या आयुष्यातली पहिली भूमिका करताना दोन पदेही सादर केली. पुढे कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत.\n२ रामदास कामत यांची नाटके आणि त्यांत त्यांनी वठविलेल्या भूमिका\n३ रामदास यांच्या आवाजातली भावगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते\n४ पुरस्कार आणि सन्मान\n५ संदर्भ आणि नोंदी\n१९६४मध्ये आलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक 'ययाती देवयानी' आले आणि 'सर्वात्मका सर्वेश्वरा...' ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे 'धन्य ते गायनी कळा', 'मीरामधुरा', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली. पण 'मुंबईचा जावई' चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता...' या त्यांच्या गीताने मात्र लोकप्रियतेचा कळस गाठला.\n१९६०च्या दशकात वसंत कानेटकर यांचे 'मत्स्यगंधा' नाटक आले आणि त्या पाठोपाठ वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाती देवयानी'. या दोन नाटकांत कामत यांनी महत्त्वाच्या भूमिका तर केल्याच; 'नको विसरू संकेत मीलनाचा', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'साद देती हिमशिखरे' व 'गुंतता हृदय हे...' ही त्यांची नाट्यगीते आकाशवाणीच्या प्रसिद्ध झाली. पण त्याचवेळी श्रीमती वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली 'पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव', 'अंबरातल्या निळ्या घनाची' आणि 'सखी सांज उगवली' अशी भावगीते गाऊन त्यांनी आपण केवळ शास्त्रीय संगीताची बैठक असलेली नाट्यगीतेच गाऊ शकतो, हा समज पुसून टाकला.\nवयोपरत्वे १९९७ मध्ये त्यांनी रंगभूमीवरून 'निवृत्ती घेतली.\nरामदास कामत यांची नाटके आणि त्यांत त्यांनी वठविलेल्या भूमिका[संपादन]\nधन्य ते गायनी कळा (तानसेन)\nययाती आणि देवयानी (कच)\nसं. सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद)\nरामदास यांच्या आवाजातली भावगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते[संपादन]\nअशी सखी सहचरी (कवी - वसंत कानेटकर; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - मालकंस)\nआकाशी फुलला चांदण्याचा (कवी - वामन देशपांडे; संगीत - श्रीनिवास खळे; भावगीत)\nआनंद सुधा बरसे (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - नंद)\nआली प्रणय-चंद्रिका करी (कवी - विद्याधर गोखले; संगीत -राम मराठे, प्रभाकर भालेकर; नाटक -\tमदनाची मंजिरी\nअंबरातल्या निळ्या घनांची(कवयित्री - वीणा चिटको; संगीत - वीणा चिटको; भावगीत)\nकाय वधिन मी ती सुमती (कवी - गोविंद बल्लाळ देवल; संगीत - गोविंद बल्लाळ देवल; नाटक - मृच्छकटिक; राग - आसावरी)\nगुंतता हृदय हे (कवी - वसंत कानेटकर; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मत्स्यगंधा; राग - खमाज)\nचिरंजीव राहो जगी नाम (कवी - गोपाळकृष्ण भोबे; संगीत - भीमसेन जोशी; नाटक - धन्य ते गायनी कळा)\nचंद्र हवा घनविहीन (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - नायकी कानडा)\nजन विजन झालें आम्हां (कवी - संत तुकाराम; संगीत - यशवंत देव; राग - चंद्रकंस)\nज्यावरिं मीं विश्वास ठेविला (कवी अण्णासाहेब किर्लोस्कर; संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर; नाटक सौभद्र)\nतम निशेचा सरला (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - ययाती आणि देवयानी; राग - भैरवी)\nनको विसरू संकेत मीलनाचा\nप्रेमवरदान (कवी -\tकुसुमाग्रज; संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी; नाटक\t- ययाति आणि देवयानी; राग - गावती)\nबहुत दिन नच भेटलों\nमजला क��ठे न थारा\nयतिमन मम मानित त्या\nया विराट गगनाखाली मी\nयतिमन मम मानित त्या\nया विराट गगनाखाली मी\nवाटे भल्या पहाटे यावे\nशर लागला तुझा गे\nसांग प्रिये सांग प्रिये\nस्वप्‍नात पाहिले जे ते राहू\nस्वार्थी जी प्रीति मनुजाची\nहरि ॐ प्रणव ओंकार\nहे आदिमा हे अंतिमा\nहे गणनायक सिद्धीविनायक (कवी - मा.दा. देवकाते; संगीत - बाळ पळसुले; चित्रपट - पटलं तर व्हय म्हणा)\nहे शिवशंकर गिरिजा तनया (कवी - मा.दा. देवकाते; संगीत - बाळ पळसुले;\nरामदास कामत यांना २००८ सालच्या ’विष्णुदास भावे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nइ.स. २००९ साली बीड येथे भरलेल्या ८९व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद रामदास कामत यांनी भूषविले होते.\n^ \"ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन\". Loksatta. 2022-01-09 रोजी पाहिले.\nइ.स. १९३१ मधील जन्म\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने\nइ.स. २०२२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०२२ रोजी १८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/mukesh-ambani-5-mantra-to-became-successful-and-rich-441387.html", "date_download": "2022-01-21T02:53:06Z", "digest": "sha1:TDLKN5AGAWVFVCRUDL4ZSFFQOWMY7ZAW", "length": 19943, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nMukesh Ambani | मुकेश अंबानींच्या यशाचे ‘हे’ 5 मंत्र तुम्हालाही श्रीमंत होण्यास मदत करु शकतात\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना संपूर्ण जग ओळखतं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना संपूर्ण जग ओळखतं. त्यांच्या उत्कृष्ट व्यावसायिक ज्ञानामुळे ते सर्वोत्कृष्ट व्यावसायिक समजले जातात. आज अंबानी यांचा 64 वा वाढदिवस आहे. या विशेषप्रसंगी आम्ही तुम्हाला त्यांच्या यशाच्या 5 अशा तत्त्वांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करुन तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता. या गुरु मंत्रांचे पालन केल्याने तुमच्या जीवनात पैशाची कमतरता कधीच येणार नाही (Mukesh Ambani 5 Mantra To Became Successful And Rich ).\nइतरांपेक्षा वेगळा विचार करणे\nयशस्वी व्यक्ती हा नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करतो. मुकेश अंबानींमध्येही हाच गुण आहे. त्यांनी दूरसंचार उद्योगात तो चमत्कार करुन दाखवला जे इतरांसाठी फक्त स्वप्न होते. तुम्हाला 500 रुपयांचा पहिला रिलायन्स मोबाइल फोन आठवतच असेल. मुकेश अंबानी यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीतून त्यावेळी सर्वात स्वस्त फोन बाजारात उपलब्ध करुन दिला. या माध्यमातून त्यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल फोन असण्याचे स्वप्न पूर्ण केले. तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर नेहमीच अंबानींसारखं काहीतरी मोठं करण्याचा विचार करा.\nनित्यक्रमात तडजोड करू नका\nमुकेश अंबानी हे आज जगासाठी एक सुप्रसिद्ध नाव आहे, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही ते खूप संयमित आहेत. त्यांना त्यांच्या नित्यक्रमाशी कोणतीही तडजोड करायला आवडत नाही. म्हणूनच ते दररोज कार्यालयात जातात आणि रात्री उशिरापर्यंत आपले काम करतात आणि इतर नित्यक्रम मॅनेज करतात. या शिस्तप्रिय त्यांच्या सवयीमुळे ते आजही यशस्वी आहेत. आपण देखील त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे.\nध्येयावर लक्ष केंद्रित करा\nकोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण हे निश्चित करु शकतो की काय करावे आणि कधी करावे, तसेच याचा परिणाम काय होईल. मुकेश अंबानींच्या यशामागील हे सर्वात मोठे रहस्य हेच आहे. त्यांना आधापासूनच माहिती होती की त्यांना कधी काय करायचं आहे. म्हणूनच, तुम्हालाही त्यांच्यासारखे श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम तुमचं ध्येय निश्चित करा.\nवडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका\nअसे म्हटले जाते की माणूस तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याच्यावर वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद असतो. मुकेश अंबानींबाबत हे अगदी खरं सिद्ध झालं आहे. आपल्या वडिलांच्या शब्दांकडे ते कधीही दुर्लक्ष करत नव्हते. अंबानी अनेकदा त्यांच्या भाषण आणि मुलाखतीत वडिलांच्या शिकवणीचा उल्लेख करतात. त्यांच्या मते, केवळ वडिलांकडून शिकलेल्या गोष्टींमुळेच ते आज देशातील सर्वात श्रीमंत माणूस होण्यात यशस्वी झाले आहेत. म्हणूनच, ���ंबानीप्रमाणे तुम्हीही आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले पाहिजे.\nसकारात्मक विचारांनी नशिब बदलू शकते\nआपण जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला केवळ त्यावेळेस यश मिळेल जेव्हा आपले विचार सकारात्मक असतील. म्हणून जेव्हा आपल्या सभोवताल कोणीही नकारात्मक गोष्टी करत असेल तर त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यामध्येही काहीतरी सकारात्मक पाहा. असे केल्याने तुम्ही आयुष्यात पुढे जाल. मुकेश अंबानी यांनीही हेच तत्त्व पाळले आहे.\nमुकेश अंबानी, रतन टाटांसोबत 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये गौतम अदानींची एन्ट्री, रचला इतिहासhttps://t.co/SLaoFyh2ih#MukeshAmbani #businessnewsinmarathi #GautamAdani #ratantata #marketing\nबाजार मामुली तेजीत आणि मुकेश अंबानींच्या संपत्ती एका दिवसात 22 हजार कोटींची भर\nमुकेश अंबानींच्या Z+ सिक्युरिटीचे महिन्याचे 20 लाख रुपये कोण भरतं\nनवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण\nPHOTO | Special Post : सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी कियारा अडवाणीचा प्रेमाचा वर्षाव, अभिनेत्रीने लिहिली खास पोस्ट\nफोटो गॅलरी 4 days ago\nBhujbal | अदानी-अंबानींकडे सबसिडी मिळणार नाही, भुजबळांची तुफान टोलेबाजी\nबळ दे पखांना, झाडा-फुला-पानांना, समाजाला अनोखा संदेश देत लेकीचा आगळा वेगळा वाढदिवस, बीडच्या निसर्गप्रेमीचं मोठ्ठं गिफ्ट\nHappy Birthday | संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्रात असतानाही नील नितिन मुकेशने केली अभिनयाची निवड\nफोटो गॅलरी 6 days ago\nअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसाचं बदलापुरात सेलिब्रेशन, Video Viral\nया अभिनेत्रींचंं झालं होतं ‘कास्टिंग काऊच’\nठसकेबाज उर्फी जावेदचा हटके अंदाज..\nअभिनेता टायगर श्रॉफचे 8 पॅक Abs असलेले खास फोटोज…\nमलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…\nजान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे…\nVideo : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग\nतब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing\nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\n जाणून घ्या वेदर अपडेट\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये म���िला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\nकेजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\nvasai virar | पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र, आर्वीनंतर आता वसई विरारमध्ये महिला डॉक्टरचा प्रताप\nतुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा \nMadhu Dandavate | कपडे धुवत होते, अचानक निरोप आला, ‘कपडे कसले धुताय, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायचीय\nVastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर\nViral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन\n20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची.. सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..\n जाणून घ्या वेदर अपडेट\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update :उस्मानाबाद जिल्ह्यात 125 एसटी कर्मचारी बडतर्फ, 238 कर्मचाऱ्यांचे निलंबन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/crime-in-nagpur/", "date_download": "2022-01-21T02:47:28Z", "digest": "sha1:X7CYBPSZ7ON72NQRT7OJC6YCWUVDQRAZ", "length": 4509, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "Crime in Nagpur - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nऋणानुबंध जोपासत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे…\n स��थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nपश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी…\nशेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील…\n“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत…\n वर्धाच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या\nसलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर…\nकिरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/shilpa-shettys/", "date_download": "2022-01-21T01:38:36Z", "digest": "sha1:IHKDQXF7BLDKGITNYTJB2WBF4H6KDW22", "length": 4558, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "shilpa shettys - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nकिरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा…\nखामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन…\nविद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत…\nजिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांचा…\nअनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.\n“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त…\n“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत…\nमकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते \nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/tag/cheteshwar-pujara/", "date_download": "2022-01-21T03:02:11Z", "digest": "sha1:IPAYHGFCTD7GVZN7KSJY7LBUVRGXDJZF", "length": 7363, "nlines": 72, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "Cheteshwar Pujara Archives - Cricket मराठी", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nभारत वि. दक्षिण आफ्रिका News\nIND vs SA: रहाणे-पुजारापेक्षा दक्षिण आफ्रिकेनं केली टीम इंडियाची जास्त मदत\nटीम इंडियाची सीरिज जिंकण्याची मदार ज्या राहाणे आणि पुजारावर होती, त्यापेक्षा जास्त मदत दक्षिण आफ्रिकेनं केली आहे.\nभारत वि. दक्षिण आफ्रिका\nIND vs SA: राहुल द्रविड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शोधणार 3 दिग्गजांना पर्याय, कोण ठरेल यशस्वी\nराहुल द्रविड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट टीममधील 3 दिग्गजांचा पर्याय (Dravid need 3 Players) शोधणार आहे.\nभारत वि. दक्षिण आफ्रिका भारत वि. न्यूझीलंड\nIND vs NZ: अजिंक्य -पुजाराची होणार हकालपट्टी द्रविडने दिले भविष्याचे संकेत\nटीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील बदलाबाबत टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid on…\n‘… तर अर्धी मिशी कापेन’, चेतेश्वर पुजाराच्या बॅटींगवर आर. अश्विनचं चॅलेंज\nटीम इंडियाचा (Team India) ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) हा रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहे\nवाढदिवस स्पेशल : चेतेश्वर पुजारा, भारतीय टीमच्या भव्य इमारतीचा घाव सोसणारा पाया\nT20 क्रिकेटच्या फास्ट फुड युगात टेस्ट क्रिकेटचं सात्विकता जपणारा बॅट्समन म्हणजे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara). पुजाराचा आज वाढदिवस.\n‘आता तरी ‘या’ तिघांचं महत्व समजेल,’ सिडनी टेस्टनंतर गांगुलीनं टिकाकारांना सुनावलं\nअनेक महिन्यांपासून ज्या खेळाडूंच्या निवडीबद्दल वारंवार शंका उपस्थित केली जाते. अशा तीन खेळाडूंचं महत्त्व आता समजेल अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा…\nIND vs AUS: सिडनीतील पराभव टाळून टीम इंडियाची द्रविडला वाढदिवशी गुरूदक्षिणा\nराहुल द्रविडचा (Rahul Dravid) खेळ पाहून मोठे झालेले, द्रविडच्या मार्गदर्शनाखाली शिकत असलेले त्याचे सर्व शिष्य सिडनीमध्ये खेळले. या शिष्यांनी द्रविडच्या…\nवासिम जाफरनं सिडनी टेस्टपूर्वी अजिंक्य रहाणेला पाठवला गूढ संदेश, तुम्ही डिकोड करु शकता का\nभारताचा माजी ओपनर वासिम जाफरनं (Wasim Jaffer)सिडनी टेस्टपूर्वी (Sydney Test) टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) एक…\nIND vs AUS : चेतेश्वर पुजारानं सांगितला पहिल्या इनिंगमधला सेफ स्कोअर\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये सुरु असलेल्या पह���ल्या टेस्टच्या पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाने 6 आऊट 233…\nIND vs AUS : अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या चुकीचा ऑस्ट्रेलियाला फायदा\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस हा अपेक्षेप्रमाणे झाला. विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉस…\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-when-bollywood-celebs-caught-with-love-bites-5528417-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:43:58Z", "digest": "sha1:DMK4UCA6U33UR3FLBDYVZTFGR3BKIM4S", "length": 3719, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "When Bollywood Celebs Caught With Love Bites! | कधी करीनाच्या पाठीवर तर कधी SRK च्या मानेवर, जेव्हा या 7 स्टार्सचे दिसले Love Bites! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकधी करीनाच्या पाठीवर तर कधी SRK च्या मानेवर, जेव्हा या 7 स्टार्सचे दिसले Love Bites\nकरीना कपूरच्या या बॅकलेस फोटोची बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी तिच्या पाठीवर अनेक ठिकाणी नखांचे ओरखडेही दिसले होते. हे व्रण लव्ह मेकिंगच्या वेळी पडल्याचा अंदाज लावला जात होता.\nमुंबई - खरं तर बॉलिवूड स्टार्स त्यांच्या पर्सनल लाइफबाबत फार मोकळेपणाने चर्चा करत नाहीत. पण कधी-कधी कॅमेऱ्यात असे काही कैद होते की, त्याविषयी जोरदार चर्चा रंगते. आता लव्ह बाइट्सचेच पाहा ना. शाहरुख खान, सलमान खानसह प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्या शरीरावरही अशा खुणा अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. अशाच काही फोटोंवर आपण या पॅकेजच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत.\nअसेच काही फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-beverly-hills-america-4846091-PHO.html", "date_download": "2022-01-21T03:36:29Z", "digest": "sha1:KQXJTVFOJC46UIBEOBE4OGQTAB4SVQU5", "length": 6275, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Most Beautiful America Beverly Hills Read More At Divyamarathi.com | जगभरातील सेलिब्रिटींना हवाहवासा वाटतो बेव्हर्ली हिल्सचा बंगला,पाहा PHOTO - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजगभरातील सेलिब्रिटींना हवाहवासा वाटतो बेव्हर्ली हिल्सचा बंगला,पा��ा PHOTO\nफक्त सहाते आठ प्लॉटइतका मोठा बेव्हर्ली हिल्सचा हा बंगला खरे तर अमेरिकी पॉप सिंगर बियॉन्सेला पती जे. झेडसोबत खरेदी करावयाचा होता. मात्र तो स्विडनचे कॉम्प्युटर गेम माइनक्राफ्टचे संस्थापक मार्क्स पर्सन यांनी ४४३ कोटी रोख देऊन खरेदी केला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मार्क्सने माइनक्राफ्ट कंपनी १५८ अब्ज रुपयांत माइन्कोसॉफ्टला विकली. बियान्से हा बंगला पाहण्यासाठी सहा वेळा कुटुंबासोबत आली होती. मात्र, मार्क्सने दिवसांत हा बंगला आपल्या नावे केला.\n- यात दुसऱ्या मजल्यावर सिलिंग ग्लास विंडोज आहेत. येथून संपूर्ण लॉस एंजलिसचा नजारा दिसतो.\n- बंगल्यात आठ बेडरूम असून सहा पाहुणे येथे एका वेळी राहू शकतात.\n- १६ कार मावतील एवढे गॅरेज. ते थेट लिव्हिंग रूममध्ये उघडले जाते.\n- महागडे इंटेरिअर असलेली १५ बाथरूम असून यात टोट नियोरेस्ट टॉयलेट आहेत. किंमत लाख रुपये आहे.\n- छोट्या अपार्टमेंटइतकी मोठी ड्रेसिंग रूम आहे.\n- एक वाइन रूम यात आहे.\n- डायनिंग हॉल इतका मोठा आहे की याचे स्वरूप एखाद्या महालासारखे आहे.\n- बंगल्याचे आवारही अत्यंत आधुनिकतेने नटलेले आहे.\n- बंगल्यात हायटेक मशीनने सज्ज जिमही आहे.\n- लहान मुलांसाठी चॉकलेट टॉफी रूम वेगळेच.\n- एक इनफिनिटी पूल, जेथून मेलेबू बीचचा नजारा दिसतो.\n- काम करण्यासाठी येथे खास वेगळी खोलीही आहे.\n- यात दुसऱ्या मजल्यावर सिलिंग ग्लास विंडोज आहेत. येथून संपूर्ण लॉस एंजलिसचा नजारा दिसतो.\n- बंगल्यात आठ बेडरूम असून सहा पाहुणे येथे एका वेळी राहू शकतात.\n- १६ कार मावतील एवढे गॅरेज. ते थेट लिव्हिंग रूममध्ये उघडले जाते.\n- महागडे इंटेरिअर असलेली १५ बाथरूम असून यात टोट नियोरेस्ट टॉयलेट आहेत. किंमत लाख रुपये आहे.\n- छोट्या अपार्टमेंटइतकी मोठी ड्रेसिंग रूम आहे.\n- एक वाइन रूम यात आहे.\n- डायनिंग हॉल इतका मोठा आहे की याचे स्वरूप एखाद्या महालासारखे आहे.\n- बंगल्याचे आवारही अत्यंत आधुनिकतेने नटलेले आहे.\n- बंगल्यात हायटेक मशीनने सज्ज जिमही आहे.\n- लहान मुलांसाठी चॉकलेट टॉफी रूम वेगळेच.\n- एक इनफिनिटी पूल, जेथून मेलेबू बीचचा नजारा दिसतो.\n- काम करण्यासाठी येथे खास वेगळी खोलीही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/singer-guru-randhawa-was-attacked-by-an-unknown-person-when-he-was-coming-back-from-concert-1564489976.html", "date_download": "2022-01-21T03:29:45Z", "digest": "sha1:W7ZTHH6ATAWNQSJY273I72IQTVAKT5EP", "length": 5976, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Singer Guru Randhawa was attacked by an unknown person when he was coming back from concert | कॉन्सर्टमधून बाहेर पडलेल्या सिंगर गुरु रंधावावर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला, थोडक्यात वाचला जीव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॉन्सर्टमधून बाहेर पडलेल्या सिंगर गुरु रंधावावर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला, थोडक्यात वाचला जीव\nबॉलिवूड डेस्क : सिंगर गुरु रंधावावर कॅनडा मध्ये हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरु रविवारी रात्री जेव्हा एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करून परतत होता तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. गुरु जेव्हा क्वीन एलिजाबेथ थिएटरमधून बाहेर पडत होता तेव्हा एका व्यक्तीने त्याच्या डोक्यावर मागून आघात केला. या हल्ल्यामध्ये गुरु थोडक्यात बचावला आहे आणि त्याला जास्त जखम झाली नाही. घटनेच्या ठिकाणी त्वरित अँब्युलन्स पोहोचल्यामुळे गुरुला प्राथमिक उपचार लवकर मिळाले.\nकॉन्सर्टमध्येदेखील रागात होता व्यक्ती...\nरिपोर्टनुसार, कॉन्सर्टमध्ये असलेल्या लोकांकडून हे कळाले आहे की, ज्या व्यक्तीने गुरुवर हल्ला केला. तो कॉन्सर्ट पाहताना देखील चूप चिडलेला होता आणि रागीट प्रतिक्रिया देत होता. पोलिसांना अद्याप त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.\nसिंगर प्रीत हरपालने शेअर केला जखमी गुरुचा फोटो...\nपंजाबी गायक-अभिनेता प्रीत हरपालने या घटनेची माहिती फेसबुकवर देत जखमी असलेल्या गुरुचे फोटो शेअर करून लिहिले, 'माहित नाही, समाज कोणत्या दिशेला जात आहे.' सांगितले जात आहे की, कॉन्सर्टमध्ये गुरुसोबत प्रीतदेखील होता. गुरुने लाहौर, पटोला, हाय रेटेड गबरू यांसारखे हिट पंजाबी गाणे गायले आहेत.\nसनी लियोनचा मोबाइल नंबर समजून तरुणाला येत आहेत असंख्य फोन कॉल्स, त्याची झोप तर उडालीच सोबत नोकरी जाण्याचीही उद्भवली भीती\nरस्त्यावरच्या कुत्र्याला अमानुष मारहाण करणाऱ्यांविरुद्ध दाखल झाली FIR, सोनम-अनुष्का-जॅकलिनने केली मदतीची मागणी\nदिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसेंस मिळण्याचा मार्ग होणार अधिक सोपा, कायद्यात करण्यात येणार बदल\nऋतिकने छेडला नवा वाद, म्हणाला - 'फेयर कलर असलेला हीरो सावळ्या रंगाच्या व्यक्तीचा रोल का करू शकत नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/aniket-vishwasrao-prathana-behere-accident-near-pune/05141023", "date_download": "2022-01-21T03:27:28Z", "digest": "sha1:EDWWGYTMA7UL2DJPFHKU2XHTQFQPYJ7F", "length": 5422, "nlines": 43, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात\nअनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात\nपुणे: अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे.\nसिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे जात असताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे जखमी झाली आहे. प्रार्थनाच्या हाताला दुखापत झाली आहे.\nअनिकेत आणि प्रार्थना हे दोघे आगामी मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे निघाले होते. त्यावेळी आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.\nदरम्यान, जखमी प्रार्थना बेहेरेला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.\nया गाडीत अनिकेत, प्रार्थनासह ड्रायव्हर आणि प्रार्थनाची सहाय्यक होती. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोचा अंदाज न आल्याने, तो चुकवण्याच्या नादात अनिकेत-प्रार्थनाच्या गाडीला अपघात झाला.\n“मी पुढच्या सीटवर होतो. मी बेल्ट लावून बसलो होतो, त्यामुळे मला दुखापत झाली नाही. अपघात भीषण होता. बाजूलाच दरी होती, सुदैवाने आम्ही वाचलो. प्रार्थनाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.” असं अनिकेत विश्वासरावने एबीपी माझाला सांगितलं.\nपटोलेंवर मेहेरबानी, बावनकुळेंवर गुन्हा दाखल\nखुलने नहीं देंगे स्कूल,स्कूल चालू करने का निर्णय गलत-अग्रवाल\nजिल्हा नियोजनचा निधी अजूनही अखर्चित उपराजधानी म्हणून जिल्ह्याला 900 कोटी द्या आ. बावनकुळे यांच्यासह भाजप आमदारांची मागणी\nगोंदिया: खंडित जनादेश , सरकार बनाने के लिए भाजपा की जोड़-तोड़ शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/robbery-at-saraswat-bank-koparkhairane-branch-244370.html", "date_download": "2022-01-21T01:45:13Z", "digest": "sha1:T257UCF7HWCMC4EC6QMB22PPR4ILEKW3", "length": 14912, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nसारस्वत बँकेच्या नवी मुंबईतील शाखेत दिवसाढवळ्या दरोडा, दरोडेखोर फरार\nसारस्वत बँकेच्या कोपरखैरणे येथील शाखेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी (16 जुलै) दुपारी घडली आहे (Robbery at Saraswat Bank Koparkhairane branch).\nहर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुं��ई\nनवी मुंबई : सारस्वत बँकेच्या कोपरखैरणे येथील शाखेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी (16 जुलै) दुपारी घडली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली (Robbery at Saraswat Bank Koparkhairane branch).\nकोपरखैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास बँकेत 6 ते 7 कर्मचारी उपस्थित होते. बँकेत आलेल्या दोघा व्यक्तींनी चाकूच्या धाकावर लॉकरमधील सुमारे साडेचार लाखाची रोकड पळवली. या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\nबँकेत आलेले दोघेही 30 ते 35 वयोगटातील होते. शिवाय तोंडाला मास्क लावलेले होते. तर हाताचे ठसे उमटू नयेत याकरिता हातात ग्लोज घातले होते. बँकेत आलेल्या दोघांनी एका कर्मचाऱ्याला चाकूच्या धाकावर धरले. त्यानंतर लॉकर रुम उघडायला लावून त्यामधील सुमारे साडेचार लाख रुपये लुटून पळ काढला.\nलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच कोपरखैरणे परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला असताना दोघा लुटारुंनी बँक लुटल्यानंतर शहराबाहेर पळ काढला कसा, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nमहाराष्ट्र 59 mins ago\nबँकिंगमध्ये व्याज दरवाढीची लाट: जाणून घ्या- SBI, HDFC आणि कोटक महिंद्राचे नवे दर\nSchool reopen : राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु; विचार न करता राज्य सरकारचा निर्णय पुणे, औरंगाबादेतील शाळांचं काय\nAnil Deshmukh: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम 14 दिवसांनी वाढला\nमहाराष्ट्र 13 hours ago\nVijay Vadettiwar | विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसलाच, विजय वडेट्टीवार यांचा दावा; भाजपला सत्तेपासून दूर नेणारा कल\nहत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाला ‘चिवा’ नाव ठेवू, महापौर किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघांवर पलटवार\nमहाराष्ट्र 17 hours ago\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nBanana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे\nICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्र���\nNashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया\nNashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय\nऔरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलातील एंट्रीवर आता कडक तपासणी, प्रवेशासाठी क्यूआर कोड, वाहनांवरही वॉच\nपुणे जिह्यात ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांसाठी भरायचाय पण ‘नेटवर्क’ सापडेना\nMotorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nऔरंगाबादेत सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी कुणाची नागरिकांनी दावा सांगावा, जाहीर प्रगटन देणार, अन्यथा…\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nNagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही\nScience Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड\nMumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले\nरहाणे-पुजाराला BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढणार ऋषभ पंत-राहुलला मिळू शकतं प्रमोशन\nनेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया\nCorona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती\nDam water| आनंदाची बातमी राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात 24 तासांत 46197 कोरोना रुग्णांची वाढ, 37 जणांचा मृत्यू\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/dhoni-great-player-never-pulls-himself-team-india-20875", "date_download": "2022-01-21T03:15:19Z", "digest": "sha1:II3S56EZNMOVYDZB3A33753NHTVMYAYK", "length": 11128, "nlines": 138, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "'Dhoni is a great player, never pulls himself on Team India' | Yin Buzz", "raw_content": "\n'धोनी महान खेळाडू आहे, टीम इंडियावर कधीही स्वत: ला ओढत नाही'\n'धोनी महान खेळाडू आहे, टीम इंडियावर कधीही स्वत: ला ओढत नाही'\nशास्त्री इंडिया टुडे प्रेरणा मध्ये म्हणाले, 'तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याला शेवटची गोष्ट करायची आहे की ती टीम इंडियावर स्वत: ला थोपवायची आहे. मी त्यांना ओळखतो त्याला ब्रेक घ्यायचा होता आणि तो आयपीएलमध्ये खेळेल.\nटीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले की धोनी एक महान खेळाडू आहे, तो कधीही टीम इंडियावर स्वत: ला लादणार नाही. यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या वर्ल्ड कपपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो बाहेर पडला आहे. शास्त्री म्हणाले की, धोनीला भारतीय संघाकडून खेळायचे आहे की नाही हे ठरणे बाकी आहे.\nशास्त्री इंडिया टुडे प्रेरणा मध्ये म्हणाले, 'तो एक उत्तम खेळाडू आहे. मी त्याला ओळखतो त्याला ब्रेक घ्यायचा होता मात्र तो आयपीएलमध्ये खेळेल.\nविश्वचषकात उपांत्य सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर धोनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडीज दौर्‍यादरम्यान त्याने लष्कराचे प्रशिक्षण घेतले होते, तर दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या घरच्या मालिकेत तो यापुढे संघाचा भाग नव्हता.\nधोनीच्या भविष्यावर सर्व प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत. मुख्य निवडक असलेले एमएसके प्रसाद यांनीही टीम इंडियाकडे आता रुषभ पंतची नजर आहे. नुकताच धोनीला प्रमोशनल कार्यक्रमात परत आल्यावर विचारले असता त्याने सांगितले की जानेवारीपर्यंत ब्रेकबद्दल मला विचारू नका.\nटीम इंडिया team india भारत आयपीएल इंडिया टुडे सामना face वेस्ट इंडीज प्रशिक्षण training\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nपंतप्रधान मोदींचे धोनीला पत्र; पाहा काय म्हणाले\nनवी दिल्ली :- टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय...\nव्हिडिओ : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबद्दल युवराज सिंगचा भावनिक संदेश\nनवी दिल्ली :- टीम इंडियाचे माजी अष्टपैलू युवराज सिंगने महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी)...\nधोनी यशस्वी होण्याचे हे आहे कारण...\nनवी दिल्ली :- महेंद्रसिंग धोनीने जिंकलेल्या दोन्ही विश्वकरंडक स्पर्धेत त्याचा सहकारी...\nशहीद जवान रियल हिरो; खेळाडूंनी व्यक्त केली ���ावना\nनवी दिल्ली : चिनी लष्काराविरुद्ध झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या आपल्या 20 जवानांना...\nरोहीत शर्माचा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर घातलतोय धुमकुळ\nमुंबई : भारतीय क्रिकेट मंडळाने खेलरत्नसाठी आपली शिफारस करणे, हाच मोठा बहुमान आहे,...\nपूनम पांडेला प्रियकरासोबत लॉकडाउनमध्ये फिरणे पडले महागात\nमुंबई :- मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा प्रियकर सॅम अहमद यांच्यावर मुंबई...\nमाजी क्रिकेटपटूने सांगितले की धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत कसा येऊ शकतो\nमहेंद्रसिंग धोनी आयसीसी विश्वचषक 2019 च्या उपांत्य सामन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे...\nगांगुलीने इंस्टाग्रामवर शेअर केला आपल्या डेब्यूचा फोटो, भज्जीने केले कौतुक\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ...\nसचिनच्या 'या' गोष्टीमुळे २०११ चं विश्वचषक जिंकता आलं: सुरेश रैना\n२ एप्रिल २०११ ही तीच तारीख होती जेव्हा टीम इंडियाने २-वर्षांचा दुष्काळ संपवून...\nअनुष्का बर्थडे स्पेशल : 'या' गोष्टीमुळे विराट कोहली अनुष्का शर्मासमोर रडला\nआज १ मे रोजी अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे. अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 रोजी उत्तर...\nvideo: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी दिग्गज खेळाडूंची टीम मास्क फोर्स\nमुंबई: भारतात क्रिकेटकडे धर्म म्हणून पाहिले जाते आणि क्रिकेटपटूंचे तर असंख्य चाहते...\nकोरोनाचा लढा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपेक्षाही मोठा: रवी शास्त्री\nनवी दिल्ली ः कोरोनाविषाणू विरोधात सध्या सुरु असलेला हा लढा सर्व विश्‍...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/birthday-special-south-africa-cricketer-hashim-amla-cm/", "date_download": "2022-01-21T02:33:28Z", "digest": "sha1:MDAXJPSPY3DFFUOY4X5OBFYOTPLPQCWW", "length": 11302, "nlines": 74, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "वाढदिवस स्पेशल : हाशिम अमला, दक्षिण आफ्रिकेचा 'मिस्टर डिपेंडेबल'!", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\nवाढदिवस स्पेशल : हाशिम अमला, दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर डिपेंडेबल’\nदक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि भरवशाचा बॅट्समन हाशिम अमलाचा (Hashim Amla) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (31 मार्च 1983) रोजी अमलाचा जन्म झाला. अमला दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्���े ट्रिपल सेंच्युरी झळकावणाराही तो पहिला दक्षिण आफ्रिकन आहे.\nटेस्ट क्रिकेटमध्ये नंबर तीन ही अत्यंत महत्वाची जागा मानली जाते. आक्रमक हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) आणि झुंजार ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांच्यानंतर भक्कम क्रिकेट तंत्र असलेला अमला तीन नंबरला येत असे. दक्षिण आफ्रिकेला सलग आठ वर्ष परदेशातील टेस्ट सीरिजमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम करण्यात अमलाचा मोठा वाटा आहे. अमला दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी तीन नंबरचा बॅट्समन होता. टेस्ट क्रिकेटमध्ये तीन नंबरवर सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या बॅट्समन्सच्या यादीत अमलाचा चौथा क्रमांक आहे. कुमार संगकारा, राहुल द्रविड आणि रिकी पॉन्टिंग यांनीच फक्त तीन नंबरवर अमलापेक्षा जास्त रन्स बनवले आहेत.\nभारतीय वंशाच्या अमलाचा खेळ भारताविरुद्ध विशेष बहरत असे. 2010 च्या दौऱ्यातील दोन टेस्टमध्ये अमलाने 253*, 114 आणि 123* असे एकूण 490 रन्स बनवले. त्या सीरिजमध्ये तो फक्त एकदाच आऊट झाला. त्यामुळे त्याची सरासरी 490 इतकी होती. एका टेस्ट सीरिजमध्ये 400 पेक्षा जास्त सरासरीने रन्स करणारा तो 1933 नंतरचा पहिलाच बॅट्समन होता. भारतामध्ये 60 पेक्षा जास्त सरारीने 800 पेक्षा जास्त टेस्ट रन्स करणाऱ्या पाच गैर आशियाई बॅट्समनमध्ये अमलाचा समावेश आहे.\n( वाचा : वाढदिवस स्पेशल, ग्रॅमी स्मिथ ‘कॅप्टन्स नॉक’ चा राजा )\nइंग्लंड विरुद्ध 2012 च्या ओव्हल टेस्टमध्ये अमलाने नाबाद 311 रन्स काढले. टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे. 2010 ते 2014 या काळात अमलाची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी 65.62 होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये 196 रन्स असो वा वेस्ट इंडिजविरुद्ध डबल सेंच्युरी अमलाची बॅट सर्वच देशांविरुद्ध चालली. टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध (बांगलादेश, आयर्लंडचा अपवाद) सेंच्युरी करणारा अमला हा चौथा बॅट्समन आहे.\nहशिम अमलाच्या ( (Hashim Amla) खेळामुळे त्याच्यावर सुरुवातीला टेस्ट खेळाडू असा शिक्का बसला होता. टेस्ट क्रिकेटमधील सातत्यामुळे अखेर त्याला वन-डे टीममध्ये संधी मिळाली. टेस्टमध्ये नंबर 3 वर येणाऱ्या अमलाला वन-डे मध्ये ओपनिंगला संधी मिळाली. त्यावेळी चांगलं तंत्र असलेल्या खेळाडूला क्रिकेटच्या फॉरमॅटचे बंधन नसते हे अमलाने सिद्ध केले.\nअमलाने वन-डे मध्ये ओपनर म्हणून 27 सेंच्युरी झळकावल्या. वन-डेत सर्वाधिक सेंच्युरी झळकव��ाऱ्या ओपनर्सच्या यादीमध्ये तो सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वन-डे क्रिकेटमध्ये दोन हजार ते सात हजार पर्यंत प्रत्येक हजाराचा टप्पा जलद गाठण्याचा अमलाचा विक्रम होता. 2010 ते 2017 या कालावधीत विराट कोहलीपेक्षा जास्त सरासरीने अमलाने वन-डेमध्ये रन्स केले आहेत.\n( वाचा : Bowling Machine Rashid Khan : 21 व्या शतकात केला मोठा रेकॉर्ड\nT20 क्रिकेटमध्ये देखील अमलाने स्वत:ला सिद्ध केले. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 44 मॅचमध्ये 132.05 च्या स्ट्राईक रेटने रन्स केले. यामध्ये आठ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याने 2016 साली कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये ड्वेन ब्राव्होसोबत पाचव्या विकेटसाठी 150 रन्सची पार्टरनरशिप केली, जो एक रेकॉर्ड आहे. अमला आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळला. त्यामध्ये देखील त्याने दोन सेंच्युरी झळकावत किंग्ज इलेव्हनच्या अस्थिर बॅटिंगचा गाडा ओढण्याचा प्रयत्न केला होता.\nटीप – * ही खूण नाबाद असल्याचे दर्शविते\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.\nवाढदिवस स्पेशल : इम्रान ताहीरने पाकिस्तान का सोडले\nवाढदिवस स्पेशल : ICC ट्रॉफी जिंकणारा न्यूझीलंडचा एकमेव कॅप्टन\nवाढदिवस स्पेशल : हिंमतवाला बॉलर ते टीम इंडियाच्या नव्या युगाचा हिरो\nवाढदिवस स्पेशल : विनोद कांबळी, हरवलेला सुपरस्टार\nवाढदिवस स्पेशल : कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cricketmarathi.com/the-hundred-imran-tahir-completes-first-ever-hat-trick-in-the-tournament-watch-video-cm/", "date_download": "2022-01-21T02:44:46Z", "digest": "sha1:4PVLRFOT2FMCPV7JHVQ7O2NQRC5TGBP4", "length": 9217, "nlines": 62, "source_domain": "cricketmarathi.com", "title": "42 वर्षांच्या बॉलरची कमाल, 19 बॉलमध्ये हॅट्ट्रिकसह घेतल्या 5 विकेट्स, पाहा VIDEO", "raw_content": "\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका\nसय्यद मुश्ताक अली T20\n42 वर्षांच्या बॉलरची कमाल, 19 बॉलमध्ये हॅट्ट्रिकसह घेतल्या 5 विकेट्स, पाहा VIDEO\nT20 क्रिकेट हा तरुणांचा खेळ आहे, अशी एक समजूत आहे. T20 पेक्षा देखील वेगवान असा 100 बॉलचा ‘द हंड्रेड’ (The Hundred) हा क्रीडा प्रकार इंग्लंडमध्ये सुरु झाला आहे. तो प्रकार देखील प्रामुख्यानं क्रिकेटला अधिक फास्ट करण्यासोबतच तरुणांना आकर्षित करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. या स्पर्धेतील पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद 42 वर्षांच्या बॉलरनं केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर इम्रान ताहीरने (Imran Tahir) वयाच्या 42 व्या वर्षी 19 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये हॅट्ट्रिकचाही (Imran Tahir Hat-Trick) समावेश आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर ताहीर जगभरातील T20 लीगमध्ये सक्रीय आहे. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत तो बर्मिंगहम फिनिक्स टीमचा सदस्य आहे. वेल्श फायर टीमविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं फक्त 19 बॉलमध्ये वेल्शची निम्मी टीम आऊट केली. यामध्ये या स्पर्धेतील पहिल्या हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.\nताहीरनं मॅचमधील 72 ते 74 बॉलवर अहमद, मॅट मिल्नेस आणि डेव्हिड पायने या तिघांना आऊट करत हॅट्ट्रिक (Imran Tahir Hat-Trick) पूर्ण केली. त्याशिवाय त्यानं ग्लेन फिलिप्स आणि लेसूय डू प्लोय यांनाही आऊट केले.\nताहीरच्या या स्पेलमुळे बर्मिंगहॅमनं दिलेलं 185 रनचं आव्हान वेल्शला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 91 रनवर ऑल आऊट झाली. बर्मिंगहॅमकडून विल्स समीदनं 38 बॉलमध्ये नाबाद 65 तर कॅप्टन मोईन अलीनं (Moeen Ali) 28 बॉलमध्ये 59 रनची आक्रमक खेळी केली.\nबर्मिंगहॅम फिनिक्सनं या विजयासह पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांचा 6 मॅचमध्ये हा चौथा विजय असून ते ट्रेंट रॉकेट्ससह पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. तर वेल्श फायरची टीम सध्या सर्वात तळाला आहे. त्यांना सहापैकी फक्त 2 मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे.\nExplained: क्रिकेटचा नवा प्रकार The Hundred चे नियम आणि काय आहे IPL पेक्षा वेगळेपण\nइम्रान ताहीर इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपनंतर (Cricket World Cup 2019) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. तो सध्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा सदस्य आहे. आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या ताहीरनं आजवर 59 मॅचमध्ये 82 विकेट्स घेतल्या आहेत. 2019 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलरला देण्यात येणाऱ्या पर्पल कॅपचा ताहीर मानकरी ठरला होता.\nइम्रान ताहीरने पाकिस्तान का सोडले\nकोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा चौदावा सिझन (IPL 2021) स्थगित होण्यापूर्वी ताहीरला फक्त 1 मॅचमध्ये संधी मिळाली होती. त्यामध्ये त्यानं 2 विकेट्स घेतल्या. आता आयपीएलचा उर्वरित टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वी हॅट्ट्रिकसह ( Imran Tahir Hat-Trick) 5 विकेट्स घेत ताहीरं फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याचा हा फॉर्म सीएसकेसाठी आनंदाची बातमी आहे.\n‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.\n काश्मीर प्रीमियर लीगबाबत BCCI चा पाकिस्तानला हिसका\nरवी शास्त्री सोडणार टीम इंडियाचं प्रशिक्षकपद राहुल द्रविडसह 5 दिग्गज प्रमुख दावेदार\nUnder 19 World Cup: ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ 6,6,6…सह गाजवला वर्ल्ड कप, 6 बॉलमध्ये काढले 34 रन\nसचिन तेंडुलकरनं Road Safety World Series न खेळण्याचं कारण झालं उघड\nभारत वि. दक्षिण आफ्रिका Headlines News\nGanguly vs Virat: सौरव गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, पण…\nक्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8/", "date_download": "2022-01-21T03:04:18Z", "digest": "sha1:NTRB4QLJPJ4Y7MWSSU4ZKBOZ7IVC3BY4", "length": 14888, "nlines": 112, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळ पालिकेच्या सभेत स्वच्छता पुरस्कारावरून सत्ताधारी-विरोधक भिडले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळ पालिकेच्या सभेत स्वच्छता पुरस्कारावरून सत्ताधारी-विरोधक भिडले\nभुसावळ पालिकेच्या सभेत स्वच्छता पुरस्कारावरून सत्ताधारी-विरोधक भिडले\nअस्वच्छ पाणीपुरवठ्यास शहर अस्वच्छतेवर विरोधकांचे बोट : नगराध्यक्ष म्हणाले विरोधकांना पोटदुखीचा आजार\nभुसावळ- पालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘स्वच्छता पुरस्कार मॅनेज करून मिळवल्याचा आरोप’ विरोधी नगरसेवकांनी केल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार वादंग सुरू असतानाच गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधार्‍यांनी 1 ते 21 विषय मंजूर-मजूर म्हणत सभागृहाबाहेर पाय काढल्याने अवघ्या सहा मिनिटात सभा गुंडाळण्यात आली. पालिकेच्या सर्वसाधारण सभा यापूर्वी शांततामय वातावरण झाल्याने शनिवारची सभाही शांततेत होईल, असे चित्र असताना घडलेल्या या प्रकाराने शहरवासीयांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. त्यातच विरोधकांनी नगराध्यक्षांनी शहर अस्वच्छतेबाबत व अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारत गढूळ पाण्याच्या बाटल्या दाखवल्या तर नगराध्यक्षांनी विरोधकांनी पोटदुखीचा आजार जडल्याचे सांगितले.\nअवघ्या सहा मिनिटात गुंडाळली सभा\nशनिवारी सकाळी 11 वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपमुख्याधिकारी देशपांडे, गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते. विषय क्रमांक एक ते पाचचे वाचन झाल्यानंतर विषय क्रमांक सहा हा स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पालिकेला मिळालेला पुरस्कार मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठेवण्याचा असल्याने त्याचे वाचन सुरू असताना जनआधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यास आक्षेप नोंदवत पालिकेने हा पुरस्कार मॅनेज करून मिळवल्याचा आरोप करताच नगराध्यक्षांनी तीव्र संताप व्यक्त करीत ठाकूर यांची कान उघाडलणी केली तर अन्य सत्ताधारी नगरसेवकही याप्रकारानंतर चिडल्याने त्यांनी विरोधकांना धारेवर धरले. हा वाद सुरू असताना जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, जाकीर सरदार यांनी शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा मांडत नगराध्यक्षांना अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या बाटल्या दाखवत केवळ कागदोपत्री कामे सुरू असल्याचा व केवळ सत्ताधार्‍यांची बिले निघत असल्याचा आरोप केला. सत्ताधारी व विरोधी नगरसेवक समोरा-समोर आल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वीच सत्ताधार्‍यांनी सर्व विषयांना मंजुरी देत सभागृह सोडल्याने अवघ्या सहा मिनिटात सभा संपुष्टात आली.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nविरोधकांना पोटदुखीचा आजार -नगराध्यक्ष\nविरोधकांना पोटदुखीचा आजार झाला असून शहराचा विकास त्यांच्याकडून पाहिला जात नसल्याने ते असले उद्योग करीत असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. शहरात अमृत योजनेसह अद्यावत उद्याने, काँक्रिट रस्ते, उत्कृष्ट दर्जाचे एलईडी दिवे लावले जात असून शहर एकीकडे कात टाकत असताना विरोधक मात्र विकासाला आडकाठी आणत असून आम्ही त्यामुळे विचलीत होणार नाही, असे भोळे म्हणाले. विरोधक प्रत्येक कामाला मॅनेज तसेच भ्रष्टाचाराचा निरर्थक आरोप करीत असून जनतेला आमच्यावर विश्‍वास असल्याने अशा क्षुद्र आरोपांना आम्ही तेवढ्याच समर्थपणे उत्तर देवू, असेही त्यांनी सांगितले. अमृत योजनेचे शहरात काम बेकायदा सुरू आहे, अशी तक्रार माजी आमदारांनी केल्याचे सांगत योजनेसाठी आडकाठी आणण्याचा यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगत आतापर्यंत शंभर किलोमीटरच्या परीघात पाईप ला��न अंथरण्यात आली असून सुमारे 300 किलोमीटर पाईप लाईन अंथरली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी देत शहराचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले.\nशहरात अस्वच्छता, अशुद्ध पाण्याने नागरीक त्रस्त -उल्हास पगारे\nशहरात सर्वत्र अस्वच्छता असून सर्वत्र केरकचरा साचला आहे. खडका रोड भागात तर सर्वाधिक अस्वच्छता असून नागरीकांना अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचे जनआधारचे गटनेता उल्हास पगारे म्हणाले. पालिकेत सत्ताधार्‍यांनी मनमानी चालवली असून मोठ्या प्रमाणावर बिले काढली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nप्रभागात पाईप लाईन फुटली, पालिकेचे दुर्लक्ष -दुर्गेश ठाकूर\nशहरात सर्वत्र अच्छता पसरली असून अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुठल्याही प्रभागात घंटागाडी जात नाही. खड्डे बुजवताना पिवळी माती टाकण्यात आली असून अमृत योजनेमुळे माझ्या प्रभागात पाईप लाईन फुटली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरीक अपघातात जखमी होत असल्याचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर म्हणाले.\nया 21 शहर विकासाच्या विषयांना मंजुरी\nसर्वसाधारण सभेत मोकाट गुरे पकडणार्‍या गो सेवकांना मानधन देणे, जळगाव रोडसह आरपीडी रोडवरील खड्डे बुजवणे, जुना सातारा भागात व्यायामशाळेचे काम करणे, प्रभाग क्रमांक 20 मध्ये प्रमोद नेमाडे वर्क शॉपजवळ बुस्टर पंपासाठी पत्र्याचे शेड व फाऊंडेशन तयार करणे, शहरातील विविध भागातील पथदिवे, ट्युब, फिक्चर, सोडीयम दिवे दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, नवीन इलेक्ट्रीक पोल खरेदी करणे आदी 21 विषयांना मंजुरी देण्यात आली.\nनाना पाटेकर, तनुश्री दत्ता वाद: रेणुका शहाणेंनी घेतली तनुश्रीची बाजू\nपंचवार्षिक निवडणुका हाच भक्कम लोकशाहीचा पाया – राज्य निवडणूक आयुक्त सहारिया\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/man-tries-to-rob-store-calm-punjabi-shopkeeper-video-viral-429401.html", "date_download": "2022-01-21T01:52:22Z", "digest": "sha1:MXG4CXC4OS5SMYDHNHYYB3ALUVQSYOOE", "length": 8483, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोरीचा डाव फसला, दुकानदारानंचं असा शिकवला धडा, पाहा VIDEO man-tries-to-rob-store-calm-punjabi-shopkeeper video viral – News18 लोकमत", "raw_content": "\nचोरीचा डाव फसला, दुकानदारानंचं असा शिकवला धडा, पाहा VIDEO\nचोरीचा डाव फसला, दुकानदारानंचं असा शिकवला धडा, पाहा VIDEO\nचोरीच्या अनेक घटना तुम्हा पाहिला असतील. मात्र चोरीचा डावच फसल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का\nVideo viral : दुकानावर बसून माकड चक्क विकतंय भाजी, नेमकी कुठली आहे घटना\nचिमुकल्याची हिंमत तर पाहा थेट सिंहासमोर गेला आणि...; काय घडलं Must Watch video\n तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल\nखाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल\nमुंबई 16 जानेवारी: चोरीच्या अनेक घटना तुम्हा पाहिला असतील. मग ती चोरी घरामध्ये झाली असो किंवा दुकांनात. मात्र चोरीचा डावच फसल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का अशीच एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका दुकानातल्या वस्तुंवर दिवसाढवळ्या हात साफ करायला आलेल्या चोरालाच दुकानदारानं चांगली अद्दल घडवली. दुकानदारानं चोराला दिलेल्या या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान viral होत आहे. त्या वेळी दुकानात नेमकं काय घडलं अशीच एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका दुकानातल्या वस्तुंवर दिवसाढवळ्या हात साफ करायला आलेल्या चोरालाच दुकानदारानं चांगली अद्दल घडवली. दुकानदारानं चोराला दिलेल्या या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान viral होत आहे. त्या वेळी दुकानात नेमकं काय घडलं एका दुकानात अचानक दुकानात घुसला. त्याच्या हातात बंदुक होती. त्याने बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदारानं न घाबरता हिम्मत दाखवली. दुकानदाराचा राग पाहून चोराची पळता भुई थोडी झाली आणि त्यानं दुकानातून पळ काढला. दुकानदारानंही त्याची पाठ सोडली नाही. काठी घेऊन त्याने चोराचा पाठलाग केला. ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आता ती घट���ा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारे रिएक्ट करत आहे.\nसोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करताना असे लिहिले आहे की, ''माझा भाऊ जगातला सर्वात शांत व्यक्ती आहे, परंतू या घटनेमध्य़े त्याला रागवलेलं पाहिलं आहे. एकदा नक्की ऐका.'' अशा कॅप्शनने सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की चोराच्या हातात बंदुक आहे आणि बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराकडे पैसे मागत आहे. त्यावेळी दुकानदार आपल्या पैशांचा गल्ला उघडतो आणि विचारतो ''आणखी काय पाहिजे आहे का, त्यावर उत्तर देत चोर म्हणतो की, नाही फक्त पैसे दे''. हे ऐकून दुकानदाराच्या रागाचा पारा चढतो आणि तो हातात काठी घेतो. चोर हा सगळा प्रकार पाहून दुकानातून पळ काढतो. चिडलेला दुकानदार हातात काठी घेऊन चोराचा पाठलाग करतो. या व्हिडिओला ट्विटरवर आता पर्यत 2 लाख लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर 13 हजारपेक्षा जास्त लाइक्स आणि 4 हजारपेक्षा जास्तवेळा हा video रि- ट्वीट करण्यात आला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nचोरीचा डाव फसला, दुकानदारानंचं असा शिकवला धडा, पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-20-october-2020/", "date_download": "2022-01-21T03:03:44Z", "digest": "sha1:YS45G2GB7L7LHRG7SCBTG5HZHCKRJK5X", "length": 10961, "nlines": 141, "source_domain": "missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : २० ऑक्टोबर २०२० | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nचालू घडामोडी : २० ऑक्टोबर २०२०\nहवाई दलाच्या MI-35 हेलिकॉप्टरवरुन SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतीय हवाई दलाच्या एमआय-३५ हिंद गनशिप हेलिकॉप्टरवरुन सोमवारी स्टँड ऑफ अँटी टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.\nओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली.\nSANT हे हवेतून मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओच्या ‘इमरत’ या संसोधन संस्थेच्यावतीने आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.\n७ ते ८ किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून नव्या SANT क्षेपणास्त्राची रेंज १५ ते २० किमी आहे.\nभारतीय हवाई दल (IAF) आणि भारतीय लष्करातील एव्हिएशन कॉर्प्स (AAC) यांची एकत्���ितरित्या ४,००० SANT क्षेपणास्त्राची गरज आहे. सन २०२१ च्या शेवटापर्यंत ही मागणी डीआरडीओकडून पूर्ण करण्यात येणार आहे.\nएएलएच रुद्र एमके ४ आणि हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यांसाठी SANT हे हवेतून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे.\nसर्वात शक्तिशाली देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक कायम\nआशिया पॅसिफिक भागात सर्वात शक्तिशाली देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक कायम आहे.\nसिडनीतील लोवी इन्स्टिट्यूटने आशिया पॉवर इंडेक्स २०२० जाहीर केला आहे.\nया यादीत यंदाही अमेरिका अव्वल आहे. मात्र, आशिया पॅसिफिक भागात त्याची पकड सैल होत आहे. चीनचा प्रभाव वाढत आहे. अहवालात अमेरिका, चीन आणि जपाननंतर भारताचा क्रमांक आहे.\nभारताला चीनच्या आर्थिक आउटपुटच्या ४०% पोहोचण्यात अजून दहा वर्षे लागतील असा संस्थेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी अंदाज होता की, भारत २०३० पर्यंत चीनच्या आर्थिक आउटपुटच्या ५०% पर्यंत पोहोचेल.\nकरोनावरील संभाव्य उपचारासाठी भारतीय वंशाच्या मुलीस पुरस्कार\nभारतीय वंशाच्या अमेरिकी मुलीस करोनावरील संभाव्य उपचार पद्धतीसाठी २५ हजार डॉलर्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nअनिका छेब्रोलू ही टेक्सासमधील फ्रिस्को येथे आठव्या इयत्तेत शिकत असून तिने ‘थ्री एम यंग सायंटिस्ट’ चॅलेंज स्पर्धेत भाग घेतला होता.\nतिने सिलिको पद्धतीने औषधी रेणू शोधण्याची पद्धत प्रस्तावित केली असून हा रेणू सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूच्या घातक प्रथिनाला जाऊन चिकटतो. थ्री एम ही अमेरिकेतील उत्पादन कंपनी आहे.\nछेब्रोलू हिला गेल्या वर्षी इन्फ्लुएंझा झाला होता त्यावेळी तिने त्यावर उपाय शोधण्याचे ठरवले होते पण नंतर करोनाचा नवीन विषाणू आला त्यामुळे तिने त्यावर लक्ष केंद्रित केले. यात तिला थ्रीएमच्या वैज्ञानिकांनी औषध कसे विकसित करतात याचे प्रशिक्षण दिले.\nयावर्षीच्या ‘थ्रीएम’ तरुण शास्त्रज्ञ स्पर्धेतील १० अंतिम उमेदवारांत तिचा समावेश होता. यात तिला थ्री एमच्या वैज्ञानिक डॉ. महफूझा अली यांचे मार्गदर्शन लाभले.\nनासा आणि नोकिया चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आखताय योजना\nअमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी योजना आखत आहेत.\nनोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.\nया प्रकल्पासाठी १४.१ मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.\nयाद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.\nMPSC चालू घडामोडी : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 142 जागा\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ECIL मार्फत विविध पदांच्या 64 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pudhari.news/belgaon/80144/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B3/ar", "date_download": "2022-01-21T01:37:39Z", "digest": "sha1:Q3WFRMS46GHFZX3ZXVEVCUPSDOSXWW7X", "length": 9045, "nlines": 174, "source_domain": "pudhari.news", "title": "हिवाळी अधिवेशन बेळगावात होणारच : पालकमंत्री कारजोळ - पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/बेळगाव/हिवाळी अधिवेशन बेळगावात होणारच : पालकमंत्री कारजोळ\nहिवाळी अधिवेशन बेळगावात होणारच : पालकमंत्री कारजोळ\nबेळगाव : पुढारी वृत्तसेवा\nबेळगावात 13 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन होणारच याबाबत कोणताही संभ्रम नको, असा खुलासा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केला. या अधिवेशनासाठी शासनातर्फे नोटिफिकेशन ही जाोरी करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंत्री, राज्यपाल आणि सदस्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या विधानपरिषदेची आचारसंहिता असल्यामुळे मला अधिकाऱ्यांची बैठक घेता आलेली नाही, मात्र मी रोज अधिकाऱ्यांशी संपर्कात असतो अशी माहिती पालकमंत्री आणि भाजप नेते गोविंद कारजोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nनागालँड : नागालँडमध्ये सुरक्षा दलांकडून अतिरेकी समजून ग्रामस्थांवर हल्ला; अनेकांचा दुर्दैवी अंत\nसुवर्ण सौंधमधील अधिवेशनासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासाठी सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा संभ्रम नको. कुस्ती न लढताच भाजपा विधानपरिषदेचे कुस्ती जिंकेल असा दावा पालकमंत्री कारजोळ यांनी केला. कारजोळ यांनी पुढे बोलताना आमचे संख्याबळ हे जवळपास 70 टक्के आहे. त्‍यामुळे आम्ही या निवडणुकीत सहज जिंकू असा विश्वासही त्‍यांनी यावेळी व्यक्‍त केला.\nमरेच्या 37 एकरवर अतिक्रमण\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nफळांचा रस मधुमेह रुग्णांसाठी ‘जानी दुश्मन’ नाही ‘एकच प्याला’ शुगर लेव्हल स्थिर करु शकतो\nया निवडणुकीत आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे हे आम्हाला माहित नाही, मात्र ही निवडणूक आम्ही सहज जिंकू पक्षात कोणतेही मतभेद नाहीत असेही ते म्हणाले.\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nआई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री\nदीपिका पदुकोनच्या ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज\nनर्गिस फाखरी पडली पुन्हा प्रेमात; नव्या बॉयफ्रेंडची चर्चा\nकराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला\nदेशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित\nपुण्यात शिकलेली आदिती पतंगे ठरली मिस इंडिया वॉशिंग्टन\nकेएल राहुलवर सुनिल गावस्कर भडकले, म्हणाले...\nआजचे राशिभविष्य (दि. २१ जानेवारी २०२२)\nविद्यार्थिनींच्या सुरक्षेचे नियम कठोर होणार\nयांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग\nकोरोना : चिंता वाढवणार्‍या 10 राज्यांत महाराष्ट्र\n‘नीट-पीजी’तील ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-ime%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87.html", "date_download": "2022-01-21T01:35:13Z", "digest": "sha1:SLVHQ2DMQHUIN2LWOJ4A466V372HAAZF", "length": 7907, "nlines": 111, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "फोटोशॉप ट्यूटोरियल: एका सोप्या मार्गाने imeनीमा-शैलीचे वर्ण तयार करा क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएसस��आयआय / एचटीएमएल चिन्हे\nफोटोशॉप ट्यूटोरियल: एका सोप्या मार्गाने imeनीमा-शैलीचे वर्ण तयार करा\nजेमा | | फोटोशॉप, शिकवण्या\nबर्‍याच वर्षांपासून, अ‍ॅनिम शैली मुले (आणि अशी मुलेच नाहीत) टेलिव्हिजन आणि त्यांच्या सेवांमधील रेखाचित्रांमध्ये निःसंशयपणे लादल्या जातात या शैलीवर नियंत्रण ठेवणारे डिझाइनर विशिष्ट कामांसाठी.\nया मध्ये प्रशिक्षण, आपण हे तयार करण्यास स्वतःला शिकवू शकता अ‍ॅनिम शैली वर्ण सह स्पष्ट केलेल्या चरणांचे अनुसरण करणे ग्रंथ आणि स्क्रीनशॉट.\nएकदा आपण हे पात्र तयार करण्यास व्यवस्थापित केल्यास, नेटवर किंवा सापडलेल्या इतरांना तयार करा आपल्या स्वत: च्या ते सराव आणि थोडा संयम बाब असेल.\nस्त्रोत | फोटोशॉपसह imeनाईम कॅरेक्टर तयार करण्यासाठी प्रशिक्षण\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » फोटोशॉप » फोटोशॉप ट्यूटोरियल: एका सोप्या मार्गाने imeनीमा-शैलीचे वर्ण तयार करा\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nGoogle नकाशे साठी 600 चिन्ह\n+70 चिन्ह विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी पॅक\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/130?page=13", "date_download": "2022-01-21T03:25:08Z", "digest": "sha1:GRQCTTBZBTRLVFI67O7TXUD5HO2RMHZ2", "length": 19411, "nlines": 279, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे : शब्दखूण | Page 14 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत /महाराष्ट्र /पुणे\nएक मी अवतार होतो कुंभकर्णाचा\nएक मी अवतार होतो कुंभकर्णाचा\nअन् मला ���जार झाला झोप नसण्याचा\nरात्रभर झोपून सुद्धा झोप ना होते\nरात्रभर जागाच असतो शीण दिवसाचा\nसारल्या बाजूस मोठ्या नोक-या आम्ही.....\nशिक्षकी पेशाच हा आधार जगण्याचा\nनिवडणूकीचा सुरू हंगाम झाला की,\nआव त्यांचा थेट असतो कार्यकर्त्याचा\nसंपले तारुण्य, वार्धक्यातही आलो....\nसांगते आयुष्य आता अर्थ प्रेमाचा\nप्रश्न तिन्हिसांजेस खेळू लागती झिंमा\nरोज ताळेबंद लिहितो मीच दिवसाचा\nमीच डोळेझाक केली...हा गुन्हा माझा\nफायदा झाला जगाला अंध असण्याचा\nफूल होणे हा कधी अपराध होतो का\nरोज मी करतो गुन्हा हा फूल होण्याचा\nRead more about एक मी अवतार होतो कुंभकर्णाचा\nबस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)\nशुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..\nबस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...\nरैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...\nमंजिरी कधी येणार आहे\nRead more about बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)\n२१ व्या शतकात वावरत असून देखील काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे,बराच काळ व्यवसाय करणाऱ्या किवां नुकताच सुरु केलेल्या\nअथवा सुरु करू पाहणाऱ्या व्यक्तीन साठी हा लेख.................\nव्यवसाय करताना बरेच अनुभव येतात,काही चागले काही वाईट,आज कॉम्पुटर,इंटरनेट,युग मध्ये व्यवसाय सोपा तितका मोठ्या प्रमाणात फसवा झाला आहे.\nया फसवणुकीत काही संकेतस्थळे ( websites ) अग्र स्थानावर आहेत, हि संकेतस्थळे सर्व वर्गातील,नवीन,जुने व्यवसाइक शोधून थेट त्या व्यवसाइकाच्या कार्यालयात जाऊन,तुमच्या व्यवसायास अनुसरून तुम्हास ग्राहक उपलब्ध करून देऊ अशी भाकिते करतात,\nRead more about फसवणुकीची पार्श्वभूमी ....\nपूर्ण विचार करा ........\n२१ व्या शतकात वावरत असून देखील काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे,बराच काळ व्यवसाय करणाऱ्या किवां नुकताच सुरु केलेल्या अथवा सुरु करू पाहणाऱ्या व्यक्तीन साठी हा लेख.................\nव्यवसाय करताना बरेच अनुभव येतात,काही चागले काही वाईट,आज कॉम्पुटर,इंटरनेट,युग मध्ये व्यवसाय सोपा तितका मोठ्या प्रमाणात फसवा झाला आहे.\nया फसवणुकीत काही संकेतस्थळे ( websites ) अग्र स्थानावर आहेत, हि संकेतस्थळे सर्व वर्गातील,नवीन,जुने व्यवसाइक शोधून थेट त्य�� व्यवसाइकाच्या कार्यालयात जाऊन,तुमच्या व्यवसायास अनुसरून तुम्हास ग्राहक उपलब्ध करून देऊ अशी भाकिते करतात,\nराजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर), पुणे\n'गझल तुमच्या आवडीची' हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ठ्य असेल. म्हणजे अर्थातच पुणेकरांसाठी पंकस उधास सादर करत असलेला 'फर्माईश प्रोग्राम' नदीकिनारीचं आल्हाददायक आणि नशीलं वातातवरण, मखमली हिरवळ, मंद उजळलेले दिवे, श्री. उधासांचा प्रसन्न वावर, तरल रेशमी सूर आणि गझल गायकीची खानदानी पेशकश या सगळ्यां मिळून एक अनोखा माहौल यावेळी तयार होईल.\n'महफिल-ए-गझल' कार्यक्रमाची 'ऑनलाईन मेडिया पार्टनर' आहे अर्थातच आपली 'मायबोली'.\n'महफिल-ए-गझल' साठीचं आपलं तिकिट खालील पत्त्यावर संपर्क साधून मिळवता येईल.\nएलिगंट शोबिझ प्रा. लि.\nहॉटेल कावेरीसमोर, सदाशिव पेठ, पुणे\nRead more about 'महफिल-ए-गझल' - नांवनोंदणी\nवर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११\nआर्यन रेस्टॉरंट हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४\nवर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.\nरेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्‍यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.\nRead more about वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११\nकधीतरी अनपेक्षित पणे खोल काळोखाच्या गर्तेत तुम्ही भोवर्यात फिरत असल्याचे जाणविते तेव्हा अर्थातच पायाखाली जमीन नसते. कृष्णाने जे जे केले ते त्याची माया. आपण जे जे केले ती माया नाही. माया जमा केल्यास काया-वाचा बंद होते माया काय आणि पाप पुण्याचा हिशोब काय सारे म्हणे साठून राहते . संचित. माया संचित नसते. मायावी जगात आल्यानंतर माया आणि मोह अनेक प्रकारे येऊ लागतात आपल्या सहवासात. कोणी म्हणते \" आयुष्य जगण्यासाठी आहे. कल का किसने देखा है सारे म्हणे साठून राहते . संचित. माया संचित नसते. मायावी जगात आल्यानंतर माया आणि मोह अनेक प्रकारे येऊ लागतात आपल्या सहवासात. कोणी म्हणते \" आयुष्य जगण्यासाठी आहे. कल का किसने देखा है \" काही लोक मात्र कल - आज - और- कल सारेच बघतात.\nलिखाणाची पण एक गम्मत असते. लिहावेसे वाटते तेव्हा लिहायला समोर काहीच नसते. किवा लिहिण्याची परिस्थिती नसून ड्रायव्हिंग किवा अशी काहीशी अस्थिर अवस्था असते. डोक्यात विचारांचे थवेच्या थवे उडू लागतात. एका मागोमाग एक.. लयबद्ध .. शिस्तीने. एखाद्या उघड्या खिडकीतून कोणा काळाचे प्रतिबिंब उमटते. गुंतता- गुंतता विचारांचे विषयवार लेखन करावेसे वाटते. परंतु लिखाण होत नाही. लिखाण होणार नाही हे पुर्वानुभ्वे लक्षात घेता ; हे लक्षात आले असल्याचेही नमूद करण्याची नोंद मन घेते. आणि पुन्हा विचार ..आणि पुन्हा एक \" गुंता \"\nनिराळा योगी - कै. आप्पासाहेब भागवत यांच्या जीवनावर कार्यक्रम\nस्थळ : विशाल सह्याद्री सदन , सदाशिव पेठ, टिळक रोड, अभिनव कला महाविद्यालयाच्या मागील बाजू, हॉटेल विश्वजवळ, पुणे, महाराष्ट्र, भारत.\nपुण्याचे प्रसिद्ध चीफ ऑफिसर व ग्रामीण जीवन शास्त्रज्ञ कै. शं. रा. उर्फ़ आप्पासाहेब भागवत यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २०१२ रोजी होत आहे.\nप्रमुख वक्ते – डॉ. न. म. जोशी, श्री. चंद्रकांत जोशी, श्री. सुधीर आघारकर\nRead more about निराळा योगी - कै. आप्पासाहेब भागवत यांच्या जीवनावर कार्यक्रम\nजुन्या हितगुजवरच्या कोबिबि च नव्या मायबोलीवर स्थलांतर झालच नाही, कालौघात मंडळी कोबिबिला विसरली, इकडे तिकडे जीव रमवायला लागली तर जुन्या मायबोलीच्या आठवणी काढत काढत, नव्या मायबोलीवर नव्या-जुन्या सगळ्यांच्याचसाठी हा कोथरुड बिबि अर्थात बाफ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-01-21T02:15:17Z", "digest": "sha1:5XZTVPQSVN6ZWKZWRJZTM2HIJFTI3RNM", "length": 4848, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६४ मधील मृत्यू\n\"इ.स. १७६४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nविल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१२ रोजी ०२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/130?page=14", "date_download": "2022-01-21T03:19:41Z", "digest": "sha1:LUETZ3D6FZ6JD7VTZAGVF256KHUO7B3W", "length": 19877, "nlines": 308, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे : शब्दखूण | Page 15 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत /महाराष्ट्र /पुणे\nमायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग\nहॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)\nमंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.\nRead more about मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग\nमला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.\nसाधारण किंमत किती असेल\nभिंतीला लावायला हूक असतात का की स्टँडही येते त्याच्या बरोबर\nसाधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट\n१५० बाय १२० किंवा ९० सेमी.\nमी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.\nRead more about पुण्यात मायबोलीकरांशी भेट\nपिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ\nपिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. दिनांक : १४ जानेवारी, २०१२ वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.०० स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील\nही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.\nपिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार\nRead more about पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ\nपुणे गटग - रविवार १८ डिसेंबर २०११ स. ९ वा.\n\"गंधर्व\" रेस्टॉरंट, बालगंधर्व रंगमंदिर्/पुलासमोर. शिवाजीनगर. रेस्टॉ. चा फोन नं. २५५३३४२३. ज्यांना कसे यायचे माहीत नाही त्यांनी मला संपर्क करा.\nनीधप या वीकेण्डला पुण्यात आहे. त्या निमित्ताने पुण्यातील लोकांचे एक गटग या रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी करायचे ठरवत आहोत. वेळ सकाळी ९ वाजता.\nठिकाण - \"गंधर्व\" रेस्टॉ.\nतर जरूर या. शक्यतो आधी येथे कळवलेत तर रिझर्वेशन करायला बरे पडेल. सध्या पुण्यात काही बाहेरगावाहून आणि परदेशातूनही आलेले लोक आहेत, त्यांनीही जरूर यावे.\nRead more about पुणे गटग - रविवार १८ डिसेंबर २०११ स. ९ वा.\nमुलाफुलांची गाणी - बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी गाणी व नृत्याचा कार्यक्रम\nभरत नाट्य मंदीर, पुणे\nबालदिनानिमित्त सुमनांजली घेऊन येत आहे मुलाफुलांची गाणी..\n१० वर्षांच्या खंडानंतर नवीन बालगायकांसह आणि धमाल नृत्यांसह...\nकवयित्री सौ. आश्लेषा महाजन, सौ. संगीता बर्वे, सौ निर्मला देशपांडे तसेच कवी श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सुधाकर देशपांडे, कै. गंगाधर महांबरे व कै. अशोक दातार ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम..\nह्या रचनांना संगीत दिले आहे.. ज्येष्ठ संगीतकार म. ना. कुलकर्णी(मनाकु१९३०) ह्यांनी तर कार्यक्रमात सादर होणार्‍या नृत्यांची संरचना केली आहे सौ. सायली कुलकर्णी ह्यांनी...\nRead more about मुलाफुलांची गाणी - बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी गाणी व नृत्याचा कार्यक्रम\nहॉटेल गंधर्व, पुणे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.\nगटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.\nफारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.\nशैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.\nआणि मी पण पुण्यात आलेली आहे..\nतर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्य��हरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.\nRead more about रविवार ब्रेकफास्ट गटग...\nवैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप\n२० ऑगस्ट रोजी, टिळक स्मारक मंदीर, पुणे\nकाही दिवसांपूर्वी तिन मायबोलीकर गप्पा मारत होते.\n'पूर्वी कसली मजा यायची माबोवर.'\n मजा तर आताही येते.'\n'तस नाही रे. काही वर्षांपूर्वी माबोला सुगीचे दिवस होते. बरेचजण उच्च लिहायचे.\nकविता, गझल, लेख... मेजवानी असायची नुसती. ती गंमत हल्ली नाही येत. डोळ्यांना, कानांनाही सवय होते उत्तम वाचायची, उत्तम ऐकायची. एकदा का ती सवय झाली की मन फक्त तोच दर्जा स्विकारतं.'\n'हे मात्र खरं. हल्ली वैभव जोशी तर काहीच लिहित नाही.'\n'हो रे.. तिच तर खंत आहे. कुठे गेले हे लोक\n'वैभव हल्ली बराच बिझी असतो त्यामुळे वेळ मिळत नाही त्याला तेवढा.'\n'अरे मग आम्हाला त्याच्या कविता वाचायला कशा मिळणार\nRead more about वैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप\nहिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन गर्ल्स हायस्कूल, पुणे\nपुण्यातली सगळ्यात जुनी मुलींची शाळा. १२५ वर्ष पूर्ण होऊन गेली.\nआमच्या शाळेचं हेच्च नाव आहे. बाकी नावांनी हाक मारू ने. पुणे\nRead more about हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन गर्ल्स हायस्कूल, पुणे\nपुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११\n पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ :) शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ\nभेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.\nसगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण\nRead more about पुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://batmyaa.com/tag/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-21T01:28:41Z", "digest": "sha1:VCKW7BYGOIW6XRYHSPC4URPFTME6BWXK", "length": 4560, "nlines": 72, "source_domain": "batmyaa.com", "title": "आजोबांचा खून - बातम्या |", "raw_content": "\nबातम्या | - आम्ही ठेवतो तुम्हाला अपडेट\nमराठी व्याकरण सराव पेपर 468 January 20, 2022\nम्हाडा भरती सराव पेपर 52 January 20, 2022\nपोलीस भरती सराव पेपर 503 January 20, 2022\nदिनविशेष : २० जानेवारी January 20, 2022\nBARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखापाल, CME पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | MCDC Pune Bharti 2022 January 19, 2022\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, सामाजिक, EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणार्या बातम्या 'बातम्या - डिजिटल न्यूजपेपर' वर प्रसारित केल्या जातात.\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\n वर्धाच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या\nविद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत…\nसेवा आघाडी बुलढाण्याच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगेश भोरसे व…\nअलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले…\nSchool Reopen : सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु…\nपश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथे भीषण रेल्वे अपघात, बीकानेर-गुवाहटी…\nकल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस…\n स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/13498", "date_download": "2022-01-21T01:45:53Z", "digest": "sha1:4SPEZFSK2A4BFQ24X3SFRO5PAVY5URMG", "length": 7048, "nlines": 98, "source_domain": "www.khaasre.com", "title": "मुसळधार पावसात सभेला संबोधित करून शरद पवारांनी जिंकली मनं, बघा व्हिडीओ - Khaas Re", "raw_content": "\nमुसळधार पावसात सभेला संबोधित करून शरद पवारांनी जिंकली मनं, बघा व्हिडीओ\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज (१८ ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात सभा घेतली. त्यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली आहे. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या ८० व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.\nसाताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा होणार होती. सभा सुरु असताना मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. शरद पव��रांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले.\nआम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पाहात आहे. २१ तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं.\nत्यांच्या या सभेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांनी यावेळी उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असंही शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले.\nभरपावसात रात्री 8 वाजता पवारांची सभा सुरु होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांच्या हे रुप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nभारतात राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे यामध्ये काय फरक आहे\nतीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत अमिताभ बच्चन, आली चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी\nतीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत अमिताभ बच्चन, आली चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/14389", "date_download": "2022-01-21T02:16:57Z", "digest": "sha1:YHA4SBLBQVACNRYFENUTRIXCV4LQJBI4", "length": 6962, "nlines": 96, "source_domain": "www.khaasre.com", "title": "आर.अश्विनचे अपहरण करुन बोटे तोडण्याची दिली होती धमकी - Khaas Re", "raw_content": "\nआर.अश्विनचे अपहरण करुन बोटे तोडण्याची दिली होती धमकी\nटीम इंडियाचा ऑफस्पिनर आर.अश्विन २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. तो सध्या न्यूझीलंड इलेव्हन विरूद्ध सराव सामना खेळत आहे. दरम्यान आर.अश्विनने कसोटी मालिकेपूर्वी एक मोठा खुलासा केला आहे. क्रिकबझच्या एका विशेष कार्यक्रमात त्याने सांगितले की विरोधी संघातील खेळाडूंनी त्याचे अपहरण केले होते. तसेच त्याची बोटे तोडण्याचीही धमकी दिली होती. चला तर जाणूनन घेऊया नेमके काय आहे हे प्रकरण…\nअसे झाले होते आर.अश्विनचे अपहरण\nआर.अश्विनने क्रिकबझच्या शोमध्ये आपल्या अपहरणाचा घडलेला प्रसंग सांगितला. त्याने सांगितले की १४-१५ वर्षे वय असताना तो आणि त्याचे मित्र टेनिस बॉल टूर्नामेंट खेळत असत. एका स्पर्धेत त्याचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. फायनल सामना खेळून विजेतेपद मिळवण्यासाठी आर.अश्विन घरातून बाहेर पडत होता, इतक्यात रॉयल एन्फिल्ड बुलेट गाडीवर बसुन ४-५ मुले त्याच्या घरी आली. दिसायला ती एकदम पैलवान वाटत होती. त्यांनी अश्विनला सांगितले की फायनल सामन्यात खेळण्यासाठी आम्ही तुला न्यायला आलो आहे. त्यानंतर ती मुले अश्विनला बाईकवर बसवुन घेऊन गेली. त्यानंतर अश्विनला एका चहाच्या दुकानावर नेण्यात आले आणि त्याच्यासाठी जेवणही मागवण्यात आले. परंतु अश्विनला समजलेच नाही की त्याचे अपहरण झाले आहे.\nबोटे तोडण्याची दिली धमकी\nसामन्याची वेळ जवळजवळ येत होती. अश्विनने त्या मुलांना सांगितले की आता मला जायला हवं. त्यावर त्या मुलांनी जायला नकार दिला. त्यांनी सांगितले की आम्ही विरोधी संघातील लोक असुन तुला फायनलमध्ये खेळुन न देण्यासाठीच आम्ही तुला उचलुन इकडे आणले आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अश्विनला धमकी दिली की त्याने जर पळून जायचा प्रयत्न केला तर ते त्याची बोटे तोडून टाकतील.\nहिजडे शब्द असा तयार झाला का \nमहाराष्ट्रात कोरोनाचा एक दिवसात वाढलेला आकडा चिंता वाढवणारा\nमहाराष्ट्रात कोरोनाचा एक दिवसात वाढलेला आकडा चिंता वाढवणारा\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/7272", "date_download": "2022-01-21T02:44:40Z", "digest": "sha1:YZBQQYVB5666WJMCEKKG7BKIDYC4PHAL", "length": 20642, "nlines": 232, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "हायवे मृत्युंजय दूत योजनेचा शुभारंभ, मृत्युंजयदूत म्हणून नावे नो��दवा, संजय पांडे यांचे आव्हान | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला ���ोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News हायवे मृत्युंजय दूत योजनेचा शुभारंभ, मृत्युंजयदूत म्हणून नावे नोंदवा, संजय पांडे यांचे...\nहायवे मृत्युंजय दूत योजनेचा शुभारंभ, मृत्युंजयदूत म्हणून नावे नोंदवा, संजय पांडे यांचे आव्हान\nविदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टल\nकामठी प्रतिनिधी, गजानन बोरकर – वाहतूक नियम हे प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत, घरातून निघालेली प्रत्येक व्यक्ती सायंकाळी सुखरूप घरी जायला हवी हेच ह्या कायद्याला अभिप्रेत आहे.हायवे मृत्युंजय ही योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार असून अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या हायवे मृत्युंजय दूत योजना या उपक्रमाचा शुभारंभ १ मार्च २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला आहे.अपघातातील जखमी ना तातडीने योग्य उपचार मिळून त्याचे प्राण कसे वाचवता येईल हाच या योजने मागील ��द्देश आहे.\nनागपुर प्रादेशिक महामार्ग अंतर्गत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावर असलेल्या वराडा टोल नाक्याजवळ महामार्ग पोलीस केंद्र रामटेक च्या वतीने महामार्ग पोलीस चौकी येथे हायवे मृत्युंजय दूत योजनेचे उदघाटन नागपूर प्रादेशिक परिक्षेत्राचे पोलिस उपअधीक्षक संजय पांडे यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ओरिएंटल कंपनी चे नाका व्यवस्थापक अतुल आदमणे,निशांत निनावे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोटे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश भोयर, लाईफ लाईन इस्पितळाच्या\nडॉ.तस्लिम,डॉ.संगीता पटले, समाज सेवक भगवानदास यादव, मधुकर बंड, डॉ सुंदरलाल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अपघातातील जखमी चे तातडीने योग्य उपचार मिळवुन त्याचे प्राण कसे वाचवता येईल यावर डॉ तस्लिम यांनी योग्य मार्गदर्शन केले , संपूर्ण महाराष्ट्रातील महामार्गवर होणाऱ्या अपघातातील जखमीचा इलाज ताबडतोब व्हावा या साठी हायवे मृत्युंजय योजना सुरू केली आहे,या योजने अंतर्गत मृत्युंजय दूत ची नोंदणी सुरू केली आहे, जखमी चे प्राण कसे वाचवता येइल यावर दूत याना प्रशिक्षण देण्यात येईल तसेच दूत याना प्रोत्साहन पुरस्कार सुद्धा देण्यात येईल या साठी नागरिकांनी मृत्युंजय दूत म्हणून नावे नोंदवून सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस उपअधीक्षक संजय पांडे यांनी केले आहे.\nयावेळी २२ नागरिकांनी आपली नोंदणी केल्याची माहितीआयोजकांनी दिली.त्यांना ओळख पत्र, प्रथम उपचार किट देण्यात येणार आहे.कार्यक्रमाला असंख्य पदाधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करीत अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे संचालन दुर्गेश कटरे तर आभार गणेश भोयर यांनी मानले.\nPrevious articleआजपासून सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणा-या काही नियमात बदल होणार आहेत.\nNext articleमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा -कवीवर्य संदिप काळे\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘��ाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mymaharashtra.news/archives/23900", "date_download": "2022-01-21T02:44:02Z", "digest": "sha1:5CICSRHM4XJ34JL7PUCDJLEGARIKGYOK", "length": 10356, "nlines": 138, "source_domain": "mymaharashtra.news", "title": "आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव - My Maharashtra", "raw_content": "\nआज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव\nमाय महाराष्ट्र न्यूज:सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. नवीन दरानुसार देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत.\nमुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही महाराष्ट्रातील इतर शहरातही\nपेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 110.19 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.96 रुपये प्रति लीटरवर आहे.दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर\nसकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.\nनवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड\nलिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल\nकस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.\nआज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव\nPrevious articleसासरी विवाहितेकडे केलेली कोणतीही भौतिक मागणी हुंडाच\nNext articleमुळा साखर कारखाना ऊसतोड कामगारांचे लसीकरण पुर्ण\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\nमाय महाराष्ट्र - 20/01/2022 0\nश्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...\nभगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nनेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...\nनगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...\nविखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...\nनगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...\nसावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास\nमाय महाराष्ट्र - 19/01/2022 0\nमाय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...\nDysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-21T01:54:16Z", "digest": "sha1:E5MIOJPW2VQ52VSUIOLOFXOPYCT4PE3Z", "length": 6850, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय सुरु होणार? -", "raw_content": "\nनाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय सुरु होणार\nनाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय सुरु होणार\nनाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय सुरु होणार\n

मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने नाशकात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. व्यापारी, दुकाने यांना सवलत देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यवसायकांचे दुकानं उद्यापासून सुरू होणार आहेत. 

नाशिमध्ये निर्बंधांमध्ये काय सवलत देण्यात आलीय

\nPrevious PostAnil Parab: परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार, परिवहन विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप\nNext PostLockdown : नाशिक, पुणे जिल्ह्यांमध्ये उद्यापासून निर्बंधांमध्ये शिथिलता, काय आहेत नवे नियम\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावासाठी लढा ‘आपला कांदा, आपलाच भाव’ मोहिम\nजिल्ह्यात उपचार घेताहेत आठ हजारांवर रुग्ण; दिवसभरात १३५६ बाधित\nवर्षभरापासून पालिकेची एचआरसीटी यंत्रे धूळखात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5518", "date_download": "2022-01-21T02:04:23Z", "digest": "sha1:BD6SG6SIQBKQKZRG5KRV6SB5JJ3FJOKA", "length": 20398, "nlines": 227, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या संस्थेवर आणि अशा संस्थांना अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा ! | vidarbha watan", "raw_content": "\nटी-२० भारत vs पाक सामन्यात, पाकिस्तान संघाचा दणदणित विजय\nइंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\nमहापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\n टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊवर ईडीकडून छापेमारी…\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\n14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून \nसुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा\nगुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन\nमहिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nHome Breaking News कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या संस्थेवर आणि अशा संस्थांना अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर...\nकोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या संस्थेवर आणि अशा संस्थांना अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा \nविदर्भ वतन न्यूज़ पोर्टल : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मोशी येथील मागासवर्गीय वसतीगृहात अलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्णांना अन्नपदार्थ पुरवणार्‍या ‘टॅब किचन’ या संस्थेकडे अन्न पुरवठ्याचा परवाना नसतांनाही त्यांना अनुमती देण्यात आली; या संस्थेने पुरवलेल्या अन्नामध्ये चक्क अळ्या सापडल्या आहेत. असे असतांना अन्न आणि औषधी द्रव्ये प्रशासन विभागान�� या संस्थेवर केवळ 11हजार रुपयांचा दंड अन् या संस्थेचे कंत्राट रहित करण्याची कारवाई केली; प्रत्यक्षात कायद्यातील तरतुदीनुसार या संस्थेवर 5 लाख रुपयांचा दंड आणि संस्थाचालकास 6 महिन्यांची कैद होणे अपेक्षित होते त्यामुळे इतकी गंभीर घटना घडूनही इतकी सौम्य कारवाई का करण्यात आली, असा प्रश्‍न ‘आरोग्य साहाय्य समिती’चे श्री. चैतन्य तागडे यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे.\nश्री. तागडे यांनी ‘मुळातच परवाना नसणार्‍या ‘टॅब किचन’ संस्थेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंत्राट कसे काय दिले ’, ‘दोषी संस्थेवर नियमानुसार कारवाई का करण्यात आली नाही ’, ‘दोषी संस्थेवर नियमानुसार कारवाई का करण्यात आली नाही ’, ‘अनुमती देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर काय कारवाई करण्यात आली ’, ‘अनुमती देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर काय कारवाई करण्यात आली ’ असे प्रश्‍न उपस्थित करत, हे सर्व अनाकलनीय असून या सर्व प्रकारातून संस्थाचालक आणि पालिका प्रशासनातील अधिकारी यांचे काही साटेलोटे आहे का,अशी शंका व्यक्त केली. तरी हा प्रकार अत्यंत गंभीर असून कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे.त्यामुळे अन्न पुरवठादार संस्था आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने श्री. तागडे यांनी केली.\nआरोग्य साहाय्य समितीच्या वतीने 28 ऑक्टोबर या दिवशी अन्न प्रशासन, पुणे परिमंडळ 2 आणि 4 चे साहाय्यक आयुक्त बा.म. ठाकूर यांना, तसेच पिंपरी–चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या नावे असलेले निवेदन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना देण्यात आले. या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. बा.म. ठाकूर यांनी ‘चौकशी कायद्यानुसारच झाली आहे. तरीही या प्रकरणाची परत एकदा चौकशी करून कॅन्टीन मालक दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले.\nPrevious articleमहाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची सदिच्छा भेट व परिवहन आयुक्तांशी वाहतूक दारांच्या समस्येवर चर्चा…..\nNext articleस्व.इंदिरा जी गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन करतानी नागपूर शहर\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nअरुण पवार अध्यक्षपदी तर पहिल्यांदाच सरचिटणीसपदी रवींद्र अंबाडकर….\nकोर��नावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे...\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी...\nकोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा\nFwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nमहिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A7/", "date_download": "2022-01-21T02:14:22Z", "digest": "sha1:IK5WCIJJMFOAR26ULA7X3F5YEKXK3LAM", "length": 8849, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आधी पुनर्वसन मगच वरखेडे धरण बांधा; पिडीतांचा एल्गार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआधी पुनर्वसन मगच वरखेडे धरण बांधा; पिडीतांचा एल्गार\nआधी पुनर्वसन मगच वरखेडे धरण बांधा; पिडीतांचा एल्गार\nचाळीसगाव- वरखेडे धरणाच्या कामाला विरोध नाही ते विकासाचे काम आहे ते झालेच पाहिजे, मात्र आमचे गाव बुडीत क्षेत्रात येत असून आम्हाला जलसमाधी मिळणार आहे. हा आमच्या वर अन्याय आहे असे असताना आम्ही अनेकदा शांततेच्या मार्गाने लढा दिला मात्र रात्रंदिवस काम सुरू आहे. हा आमच्या भावनेशी खेळ आहे याकरिता आधी पुनर्वसन मगच धरण, असा एल्गार करीत धरणाच्या कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाळी तोडून आत प्रवेश करत काम बंद पाडले.\nयावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nआज सकाळी ११ वाजता तामसवाडी येथून ग्रामस्थ, महिला धरणाच्या कार्यस्थळावर पोहचले. हातात थाळी, लाटणे घेऊन घोषणाबाजी करत आंदोलकांनी दणाणून सोडला. एक किलोमीटर पायी हा मोर्चा धरणाच्या कार्यक्षेत्रावर धडकला. याठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जाळीचे कुंपण ��ोडून आत प्रवेश केला.\nया कामाला गती मिळाली असून लवकर काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असली तरी तामसवाडी गावकऱ्यांनी २२ जून, १५ सप्टेंबर, २२ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी व सिंचन विभागाला निवेदन दिले आहे. यापूर्वी तामसवाडी गावाचा सर्वेक्षणात समावेश नव्हता मात्र नंतर हे गाव ६१% बुडणार असल्याचा अहवाल दिला. ही सिंचन विभागाची लपवाछपवी आमच्या आयुष्याचा खेळ बनली आहे. आम्ही प्रचंड तणावात असून अख्ये गाव प्रकल्प बाधित होणार असूनही आमच्या मागण्यांबाबत शासन उदासीन असल्याचे खात्री झाल्याने आम्ही हा मोर्चा काढला आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.\nयावेळी वरखेडे लोंढे प्रकल्पग्रस्त समिती तामसवाडीचे सल्लागार सुभाष काकुस्ते यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ, महिलांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी वरखेडे लोंढे प्रकल्पग्रस्त कृती समिती तामसवाडी अध्यक्ष सदाशिव दत्तात्रय पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र विश्वास पाटील, उपाध्यक्ष शिवराम धोंडू पाटील, सचिव सचिन मुरलीधर पाटील, उपाध्यक्ष सचिन कृष्णा पाटील, भगवान जगन्नाथ पाटील, रमेश वामन पाटील, विठोबा निंबा पाटील, अशोक निंबा पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण: उपसमितीच्या बैठकीत निर्णय\n‘द कपिल शर्मा’ शो लवकरच परत येतोय – पहा टिझर\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-01-21T01:13:03Z", "digest": "sha1:BXR2G7E5FTOKPCEOO7Y6HKYR2MKIOIDR", "length": 5908, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पृथ्वी शॉला दुखापत: पहिल्या कसोटीला मुकणार ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपृथ्वी शॉला दुखापत: पहिल्या कसोटीला मुकणार \nपृथ्वी शॉला दुखापत: पहिल्या कसोटीला मुकणार \nसिडनी-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात २०-२०, एकदिवशीय आणि कसोटी मालिका होत आहे. २०-२० मालिका संपली आहे. आता कसोटी सामने होणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉचे स्थान निश्चित मानले जात होते. मात्र, सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. वैद्यकीय अहवालानंतर तो पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले. ६ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे.\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nसराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वीच्याने फलंदाजी करताना ६९ चेंडूत ६६ धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा सहभाग निश्चित होता. परंतु सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली.\nदहावीसाठी आता एकच कृतिपत्रिका\nकर्वे स्मारकाचे काम सत्ताधार्‍यांमुळे रखडले\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली : अज्ञाताविरोधात गुन्हा\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं\nसाकेगाव-कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर\nयावल तालुक्यात शेतकर्‍याच्या शेतातील केळी खोडे उपटली :…\nवडोदा वन परीक्षेत्रात वनरक्षकाला मारहाण\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले\nमहाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड…\nडांबरीकरण मंजुर असलेल्या रस्त्यांवर…\nमहावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nराणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/popular-actress-pratyusha-paul-receives-rape-threats-on-social-media-mhgm-578727.html", "date_download": "2022-01-21T01:10:00Z", "digest": "sha1:6TKNCYX62A42RMS3R3BCHUGBZWJLMMF7", "length": 4246, "nlines": 77, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भय इथले संपत नाही...! बलात्कारांच्या धमक्यांमुळे अभिनेत्रीचं जगणं मुश्कील – News18 लोकमत", "raw_content": "\nभय इथले संपत नाही... बलात्कारांच्या धमक्यांमुळे अभिन��त्रीचं जगणं मुश्कील\nअभिनेत्रीला मिळतायेत बलात्काराच्या धमक्या; वैतागून 30 वेळा बंद केलंय अकाउंट\nसोशल मीडिया हा प्रसिद्धी मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे जवळपास सर्वच सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.\nमात्र ही प्रसिद्धी अनेकदा सेलिब्रिटींच्या उलट अंगाशी देखील येते. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री प्रत्युशा पॉलसोबत घडला आहे.\nतिला इन्स्टाग्रामवरुन बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांना वैतागून तिनं तब्बल 30 वेळा आपलं अकाउंट बंद केलं आहे. मात्र धमक्या काही थांबलेल्या नाहीत.\nदरम्यान या प्रकरणी तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीसोबतच तिने पुरावा म्हणून इन्स्टाग्रामवरील मेसेजचे स्क्रीनशॉट देखील पोलिसांना दिले आहेत.\nकाही दिवसांतच धमक्या देणाऱ्या या सर्व युझरवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी प्रत्युशाला दिलं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/maharashtra-police-and-talathi-bharti-batch/", "date_download": "2022-01-21T03:26:06Z", "digest": "sha1:SZM5E6MZ3FU3OE2PF5NTTIYM2ISYKW2B", "length": 17669, "nlines": 276, "source_domain": "www.adda247.com", "title": "ध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक | Maharashtra Police and Talathi Bharti Batch", "raw_content": "\nध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक\nध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक\nध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक: Batch Price\nध्येय सरळसेवा बॅच –पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक\nनमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष असणार आहे. सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना ही सुवर्णसंधी असणार आहे. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक अशा विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत ध्येय सरळसेवा बॅच- पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक. या बॅच मध्ये विविध सरळसेवा परीक्षांसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आ��े.\nबॅच प्रारंभ – 29 डिसेंबर 2021\nबॅचची वेळ – दुपारी 1 ते 4 पर्यंत.\nवर्ग – सोमवार ते शनिवार\nसगळ्या विषयांचा अभ्यासक्रम कव्हर करण्याची हमी\nमूलभूत संकल्पनांची सखोल तयारी\nतज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे\nरेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.\nReasoning ( बुद्धिमत्ता चाचणी) : गणेश माळी\nगणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.\nMaths (अंकगणित) -प्रदीप सर\nअंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.\nइंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.\nGeneral Knowledge & Current Affairs (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ): प्रतीक कामत\nप्रतीक सरांना सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषय शिकवण्याचा 4 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्य���ंच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे\nGeneral Knowledge (सामान्य ज्ञान ) :- दिपक शिंदे.\nसामान्य ज्ञान सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1000 हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.\nGeneral Knowledge (सामान्य ज्ञान) : रोहिणी थेटे\nरोहिणी मॅडम यांना सामान्य ज्ञान शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.\nध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक: Batch Price\nध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक LIVE बॅच मध्ये Admission, Win10 हा Coupon Code वापरून फक्त 377.10 रुपयात घ्या.\nध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक:\nम्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-डिसेंबर 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320302715.38/wet/CC-MAIN-20220121010736-20220121040736-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/nashik-corona-restrictions-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-21T02:14:45Z", "digest": "sha1:BPEJO4Z64MEJ7JLBVHA6ADBSUKFXEGJV", "length": 13548, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Nashik Corona Restrictions : नाशकात बाजारपेठेत खरेदीसाठी आकारणार 5 रुपयांचं शुल्क, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची नामी शक्कल -", "raw_content": "\nNashik Corona Restrictions : नाशकात बाजारपेठेत खरेदीसाठी आकारणार 5 रुपयांचं शुल्क, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची नामी शक्कल\nNashik Corona Restrictions : नाशकात बाजारपेठेत खरेदीसाठी आकारणार 5 रुपयांचं शुल्क, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची नामी शक्कल\nNashik Corona Restrictions : नाशकात बाजारपेठेत खरेदीसाठी आकारणार 5 रुपयांचं शुल्क, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची नामी शक्कल\n

नाशिक : सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. नाशिकमध्येही कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आत��� नाशिक शहर पोलीस आणि महापालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. बाजारात खरेदीसाठी जायचे असेल तर प्रतितास 5 रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे. जर एक तास उलटूनही तुमची खरेदी सुरु असेल तर 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 

नाशिक शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले तरी नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने बाजारपेठांमधील गर्दी टाळण्यासाठी आता पोलीस आणि महापालिकेने एक अनोखी शक्कल लढवली आहे. बाजारात खरेदीसाठी जायचे असेल तर प्रतितास 5 रुपये शुल्क महापालिकेकडून आकारले जाणार आहेत आणि एक तास उलटूनही तुमची खरेदी सुरु असेल तर 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.


महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 43 अंतर्गत ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बाजारपेठेत प्रवेश करता येणार आहे, बाजारपेठांना बॅरिकेटिंग केले जाऊन त्या पोलिसांकडून सील केल्या जातात. चेक पॉईंटवरच चेक ईन टाईमिंग लिहीलेली 5 रुपयांची पावती दिली जाते, बाजारातून निघताच वेळ तपासली जाते. बाजारपेठेत पोलिसांची पायी गस्त सुरु राहणार असून कोरोना नियम न पाळणारे नागरिक आणि व्यावसायिकांवर वॉच ठेवला जात आहे. 

विशेष म्हणजे पावतीच्या माध्यमातून जमा होणारा खर्च बाजारपेठा सील करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी वापरला जाणार असल्याचं पोलिसांच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 15 तारखेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून सर्व शॉपींग मॉल्स, भाजी आणि फळ मार्केट, कपड्यांची बाजारपेठ, आठवडी बाजार आणि मुख्य बाजारपेठांमध्ये हा अनोखा पॅटर्न राबवण्यात येत असून याला नागरिकांचा मात्र विरोध होतांना बघायला मिळतोय.

15 तारखेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून सर्व शॉपींग मॉल्स, भाजी आणि फळे मार्केट, कपड्यांची बाजारपेठ, आठवडे बाजार आणि मुख्य बाजारपेठांमध्ये हा अनोखा पॅटर्न राबवण्यात येत असून व्यावसायिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येते आहे मात्र नागरिकांचा या कारवाईला विरोध ह���तांना दिसून येत आहे.  

पावतीच्या माध्यमातून जमा होणारा पैसा बाजारपेठा सील करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी वापरात येणार आहे असं पोलिसांच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे आज तरी बाजारपेठेतील गर्दीमध्ये फार काही फरक पडलेला दिसून येत नसून नागरिकांकडून या कारवाईकडे एक लुटीचे साधन म्हणून बघितले जाते आहे त्यामुळे पोलिस आणि महापालिकेकडून सुरु करण्यात आलेली ही कारवाई कितपत यशस्वी ठरेल हा प्रश्नच आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :